diff --git "a/data_multi/mr/2021-39_mr_all_0398.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-39_mr_all_0398.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-39_mr_all_0398.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,437 @@ +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Vivek5111", "date_download": "2021-09-22T18:47:11Z", "digest": "sha1:YEYYGTB4TMIJB623J3RQFAQL55GPHUD4", "length": 4197, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "Vivek5111 साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor Vivek5111 चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n२१:२६, २८ ऑक्टोबर २०१९ फरक इति +९४‎ पखवाज ‎ गुगल सर्च- विवेक पाटील पखवाज प्लेयर खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\n११:११, २४ ऑक्टोबर २०१९ फरक इति −१‎ पखवाज ‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\n११:१०, २४ ऑक्टोबर २०१९ फरक इति −३८‎ पखवाज ‎ \"काही प्रसिद्ध\" word खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\n१८:१५, २३ ऑक्टोबर २०१९ फरक इति +१९६‎ पखवाज ‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/jaaniv-aplya-manachi/", "date_download": "2021-09-22T16:37:21Z", "digest": "sha1:4GTQV5SEYPIBL54YBHZ2MXHMEDI2VDH5", "length": 13025, "nlines": 81, "source_domain": "udyojak.org", "title": "जाणीव आपल्या मनाची - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nआपल्या जीवनात यश व अपयश यांना आपण सामोरे जात असतो. परीक्षा, नोकरी, व्यवसाय, विवाह, आरोग्य व इतर बर्‍याच आघाड्यांवर आपण नेहमी जहाजाप्रमाणे परिस्थितीचे हेलकावे खात असतो. असे अनुभव सर्वांनाच येत असतात. प्रत्येक जण आपल्या परीने याची कारणे शोधत असतो. आपल्या अपयशासाठी घरची परिस्थिती, शिक्षण, संधी, वशिला, तब्येत, पैसा, नशीब, साडेसाती अशी अनेक कारणे आपण देत असतो. आपण आपली कारणे (सबबी) ठरवून टाकतो अणि त्यांनाच जन्मभर दोष देत बसतो; पण आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीतून मार्ग काढून लक्षणीय प्रगती केल्याची उदाहरणे आपल्याला दिसतात. सामान्य परिस्थितीतून लता ���ंगेशकर, धीरुभाई अंबानी, नारायण मूर्ती, बिल गेट्स हवे तेवढे प्रचंड यश, नाव, संपत्ती मिळवतात.\nरिक्षावाल्याची मुलगी सी.ए.च्या परीक्षेत पहिली येते. हाताने अपंग असलेला पायाने चित्र काढतो. अगदी आपल्या जवळच्या व्यक्तीही अशा प्रकारचे यश मिळवताना आपण बघतो. तेव्हा प्रश्न हा आहे की, अशी माणसे यशस्वी कशी झाली काय फरक आहे त्यांच्यात व आपल्यात काय फरक आहे त्यांच्यात व आपल्यात वय, शिक्षण, घरची परिस्थिती, रंगरूप, जात-पात यापैकी कोणत्याही गोष्टीचा यांना काही अडथळा येत नाही. मग, ह्या व्यक्ती काय वेगळं करतात वय, शिक्षण, घरची परिस्थिती, रंगरूप, जात-पात यापैकी कोणत्याही गोष्टीचा यांना काही अडथळा येत नाही. मग, ह्या व्यक्ती काय वेगळं करतात काय वेगळं असतं त्यांच्याकडे\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nउत्तर आहे, त्यांच्याकडे काहीही वेगळं नसतं\nएक गोष्ट जी सगळ्यांकडे सारखी असते ती म्हणजे आपले शरीर, मन व बुद्धी. जर या गोष्टी तुमच्याकडे असतील, तर सर्वात महत्त्वाचे भांडवल तुमच्याकडे आहे याची खात्री बाळगा. आपण आहार, व्यायाम यांच्या वापराने शरीर मजबूत बनवतो. वाचन, श्रवण, आकलन, अनुभव या माध्यमांतून बुद्धीचा विकास करतो. या सदरात आपण बोलणार आहोत, मनाविषयी.\nआपल्याला मनाची जाणीव आहे का कोणते विचार करतो आपण कोणते विचार करतो आपण किती प्रकारचे किती विचार करतो किती प्रकारचे किती विचार करतो त्याचा काय उपयोग होतो त्याचा काय उपयोग होतो त्या विचारांचा काय परिणाम होतो आपल्या शरीरावर, आयुष्यावर व नातेसंबंधांवर त्या विचारांचा काय परिणाम होतो आपल्या शरीरावर, आयुष्यावर व नातेसंबंधांवर आपण काय खातो याचा किती विचार करतो आपण काय खातो याचा किती विचार करतो आपलं घर स्वच्छ ठेवण्याचा किती प्रयत्न करतो आपलं घर स्वच्छ ठेवण्याचा किती प्रयत्न करतो पण आपण कोणते विचार करतो याकडे आपले लक्ष असते का\nमनाविषयीचा गेले हजारो वर्षे अभ्यास होत आहे. आरोग्य, कला, उद्योग, क्रीडा, विद्वान अशा अनेक विषयांत मनाचा वापर करून केलेली प्रगती आपण पाहतोच आहोत. रेडिओ, टीव्ही, कॉम्प्युटर, वाहने, अवकाशयाने, औषधे, सिनेमा अशा किती शोधांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात क���तो त्या शास्त्रज्ञांप्रमाणे, आज आपणही हवी ती गोष्ट ठरवून करू शकतो, मिळवू शकतो.\nआपण आपल्या आयुष्याचे मालक आहोत. आपल्या आयुष्यात घडणार्‍या घटनांची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. यासाठी मनाचा व्यवस्थापक म्हणून वापर केला पाहिजे. म्हणजे असे की, तुम्ही काय करायचे व काय हवे ते ठरवा. मनाला सूचना द्या व शरीर-बुद्धीकडून हवं ते करून घ्या. तक्रार करणे, दोष देणे, रागावणे, जबाबदारी टाळणे या सर्व गोष्टींचा काहीही फायदा होत नाही, हे आपल्याला जेवढे लवकर पटेल, तेवढे चांगले\nया सार्‍या विश्वात आपले मन ही एकच गोष्ट अशी आहे; की ज्यावर आपले नियंत्रण असू शकते. आपल्याबाबत घडणार्‍या घटनांवर आपले नियंत्रण नसते. आपण त्यावर काय प्रतिक्रिया देतो ते महत्त्वाचे.\nएकाच परिस्थितीतून पुढे येऊन दोन माणसे वेगवेगळे यश वा अपयश मिळवतात की नाही दोघांवर सारखीच परिस्थिती आली असता, त्या व्यक्ती त्या परिस्थितीकडे कसे बघतात, त्यांचा दृष्टिकोन काय असतो, त्यावर पुढे काय घडते हे ठरते आणि मित्रांनो, हे मनच ठरवते.\nयशस्वी व्यक्ती आपल्या मनाचा वापर करून इच्छित परिस्थिती निर्माण करतात, ध्येयनिश्चिती करतात व यशस्वी होतात.\nबाह्य जगतात दिसणार्‍या सर्व वस्तू सर्वप्रथम मनातच निर्माण होत असतात आणि सर्वांकडे मन आहे, त्यामुळे आपणांस काहीही करणे शक्य आहे, ज्याचा विचार आपण करू शकतो व ज्यावर आपण विश्वास ठेवतो.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nपिंटरेस्टवर आपल्या व्यवसायाचा स्टोरीबोर्ड आहे का\nउत्तम सेल्समॅन होण्याची तयारी\nमुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचन संस्कार परीक्षा\nby स्मार्ट उद्योजक\t January 4, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t July 8, 2019\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vinitdhanawade.blogspot.com/2017/07/", "date_download": "2021-09-22T17:50:24Z", "digest": "sha1:33FMLEWX5KA3O4NP2TDTUEFVR7OKBSAP", "length": 39019, "nlines": 172, "source_domain": "vinitdhanawade.blogspot.com", "title": "थोडसं ........कधीतरी ............ : July 2017", "raw_content": "\nनमस्कार .मी विनीत धनावडे.मुंबई चा.लहानपणापासून मला विचार करायला फार आवडते ..मग तो कसलाही विचार असु दे..त्याचबरोबर खूप अनुभवही आले ..काही चांगले तर काही वाईट .त्यातूनच मग मी माझे एक जग तयार केले ..आणि त्याच जगात मला राहायला आवडते ..तुम्हाला पण आवडेल ..माझा बद्दल जास्त असे काही नाही सांगण्यासारखे .या blog मध्ये माझ्या कविता ,माझे लेख मी सादर करणार आहे. काही चुकले तर नक्की सांगा .मला आवडेल ते.(आणखी एक मला पाऊस खूप खूप आवडतो . जर तुम्हाला या blog मध्ये जास्त पाऊसच दिसला तर जरा मला समजून घ्या )\nपावसाळा सुरु झाला कि माझ्या Facebook वॉलवर , Gmail मध्ये मेसेजचा पाऊस सुरु होतो. \" पाऊस सुरु झाला कि तुझी/ तुमची आठवण येते. \" असे आणि याप्रकारचे बरेचसे मेसेज असतात. ( माझ्या कथांमध्ये बहुतेक वेळेस पावसाचे दर्शन होतं असते .... त्यामुळे बहुदा ) अर्थात ते मेसेज माझे मित्र आणि वाचक पाठवत असतात , तुमच्या या प्रेमाबद्दल मी सदैव आभारी राहीन...\nपावसाळा हा ऋतू मला अगदी लहानपणापासून आवडतो. त्यामुळेच कदाचित माझ्या कथांमधून पाऊस जरा जास्तच डोकावतो. बऱ्याच लोकांना वाटते , कि पावसात भिजायला आवडते म्हणून मला पाऊस आवडतो. काहींना मला कथा लिहायला आवडतात म्हणून पाऊस आवडतो असे वाटते. मात्र माझं आणि पावसाचे एक वेगळेच नातं आहे.\nमाझं बालपण जरा, काहीश्या हालाखीच्या परिस्थितीत गेलं. माझे बाबा ,मी इयत्ता २ रीत असतानाच देवाघरी निघून गेले. आम्ही ३ भावंडं... त्यात मी सर्वात लहान.. ज्या वयात काहीच कळायचे नाही.. वडिलांच्या आजारपणात खूप खर्च झाला, आई कशीबशी घर चालवायची. त्यात शाळा ऐन पावसाळ्यात सुरू व्हायची. रेनकोट घेण्याइतपत पैसे नव्हतेच. त्यात तीन जणं शाळेत जाणारे, दोघे भाऊ सकाळी शाळेत जायचे.... माझी वेळ दुपारची. कुठून आणणार एवढ्या छत्र्या.... मला आठवते, माझ्या बाबांची एक तुटकी छत्री होती, तीच मला आईने दिली होती. जरा तुटलेली होती तरी मी वापरायचो.... बाबांची एक आठवण म्हणून. बालवयात ,बाबांची \"ती\" आठवण सुद्धा खूप होती माझ्यासाठी.. ती तशी तुटकी छत्री घेऊनच मी शाळेत जायचो... भिजायला व्हायचे. कदाचित तेव्हा पासून सवय लागली असावी भिजायची.\nअर्धा -अधिक भिजलेला युनिफॉर्म, तसाच कुडकुडत बसायचो ��र्गात. युनिफॉर्म सुद्धा जुना, मोठा भाऊ त्याचा युनिफॉर्म २ नंबर भावाला देयाचा. आणि त्याचा युनिफॉर्म ३ नंबरला म्हणजे मला मिळायचा. मळका नसायचा परंतु शुभ्रही नसायचा. आईला जास्त कष्ट पडू नयेत म्हणून पावसात उडणाऱ्या चिखलापासून जमेल तोपर्यंत बचाव करायचो युनिफॉर्मचा. दुसऱ्या मुलांनी, मित्रांनी युनिफॉर्म वरून कधी मस्करी केली नाही माझी,पण छत्री बघून हसायचे कधीतरी... तेव्हा आपण तुटकी छत्री वापरतो याची जाणीव व्हायची.\nनवीन पावसाळी चप्पल सुद्धा आठवत नाहीत , जुनेच असायचे बहुदा. ७ वीत ,८ वीत असताना proper पावसाळी चप्पल आईने घेऊन दिले असतील, स्वतःचे बरं का... तोपर्यंत भावाचेच वापरायचो. मोठे व्हायचे ते चप्पल. मग पावसात चालताना , मागून चिखल उडायचा... शाळेची पॅन्ट भरून जायची चिखलाने... कधी पडायला होयाचे त्या चप्पलांमुळे... पण युनिफॉर्मला चिखल लागू दिला नाही कधी... सुरुवातीला शाळेत जाताना आणि घरी येताना पाऊस नकोसा वाटायचा... नंतर नंतर पाऊस फक्त शाळेत जाताना आणि घरी येतानाच यावा असा वाटायचं... (ते अजूनही वाटते )\nकधी कधी शाळेत सुद्धा ऐन पावसाळ्यात \"शाळेचे शूज \" घालून यायला सांगायचे. का ते कळलंच नाही कधी.... पुन्हा तेच, तीन जणांना एकदम कुठून आणणार \"शाळेचे शूज \"... तेच पुन्हा... मोठ्या भावाचे दोन नंबरला , आणि त्याचे मला... अश्याच एका पावसात, शूज सांगितले होते. जुनेच शूज छानपैकी साबण लावून धुवून टाकले. आधीच ते जुने होते... किती वापरणार अजून... वरून जरी चांगले दिसत असले तरी ते खालून फाटत चालले होते.\nफक्त लेस आणि वरचा आजूबाजूचा भाग सोडला तर खालून ते फाटलेच होते. पुढच्या तीन - चार दिवसात एका शूजचा खालचा उरला-सुरला भागही निखळून पडला. म्हणजे दिसायला तो पूर्ण शूज होता, वरून... खालून बघितल तर पायाचा पूर्ण मोजा दिसायचा. आईकडे नवीन शूज घेयाला पैसे नसणार, एवढी अक्कल होती माझ्याकडे तेव्हा. नाहीच सांगितलं आईला. एक आठवडा तसाच जायचो शाळेत आणि घरी आलो कि शूज लपवून ठेवायचो, आईने बघू नये म्हणून..\nअश्याच एका दिवशी, पायाला काहीतरी लागलं. रक्त येतं होते, वेदना पचवायची सवय झाली ती तेव्हा. वर्गात जाईपर्यंत पायातला मोजा रक्ताने भिजला होता. त्यामुळे लाल रंगाचे अस्पष्ठ असे ठसे वर्गापर्यत दिसत होते. एका बाईंनी ते बघितलं, वर्गात येऊन विचारलं तेव्हा बाजूला बसलेल्या मित्राने सांगितलं बाईंना. बाई कोण होत्या ��वढं नीट आठवत नाही आता. परंतु त्या रडल्या होत्या एवढं अस्पष्ठ आठवते. पायाला मलमपट्टी कोणी केली तेही आठवत नाही,पण बाईंनी नवीन शूज आणून दिलेले हे आठवते. असा होता माझ्या शाळेतला \" आठवणीतला पाऊस\"\nतेव्हा घरसुद्धा लहानसं होतं. आम्ही तीन भावंडं आणि आई, अश्या चौघांसाठी तरी खूप होतं ते. तेव्हाचं कौलारू घर. त्यात आमच्या घराला लागूनच पिपळाचं एक मोठ्ठ झाड होत. झाडानेच घराचा आधार घेतला होता, एवढं ते आमच्या घराला टेकून होते. ( आता तोडलं झाड ते ) ;पाऊस सुरु झाला कि त्या झाडावरून पाणी घरात यायचे. मग प्लास्टिकचे मोठे तुकडे लावून ते पाणी दुसरीकडे वळवण्याचा प्रयन्त सुरु व्हायचा... दोन नंबर भाऊ (रविश ) त्यात माहीर होता.\nपिंपळाचे झाडं खूप मोठ्ठ होते, त्याच्या फांद्या अधून-मधून कौलारू घरावर पडायच्या... कौले तुटायची. मग पावसाळा सुरु झाला कि पावसाचे दर्शन घरातूनच व्हायचे. पाऊस भेटीलाच यायचा जणूकाही. खूप ठिकाणांतून पाऊस घरात यायचा. मग मिळेल ते भाडं घेऊन त्या ठिकाणी उभं राहायचे किंवा ते भांडं \"त्या पाण्याखाली \" ठेवून दुसरी गळणारी जागा बघायची. कधी कधी पाऊस जेवणाच्या ताटात यायचा, कधी जुन्या टीव्हीवर काही बघत असताना शेजारी बसायला यायचा, कधी झोपलेले असताना अंथरुणात सोबतीला झोपायलाही यायचा. रात्रीचा पाऊस आला कि अजूनही आठवते अगदी... सगळे कसे जागे व्हायचो आम्ही. कधी कधी जास्तच पाऊस आला कि जमिनीतल्या , आम्हाला माहित नसलेल्या , उंदीर मामाच्या घरातून पाणी, आमच्या घरात पाहुणा म्हणून जबरदस्ती घुसायचे. तेव्हा तर अवस्था आणखी वाईट होयाची.. असो, आता तो काळ ओसरला तरी येणाऱ्या प्रत्येक पावसात त्या आठवणी हमखास येतात.\nशाळेनंतरचा पाऊस म्हणजे कॉलेजमधला पाऊस... तेव्हासुद्धा परिस्तिथी चांगली नव्हती, पण बालपणाइतकी वाईटही नव्हती. तुटकी छत्री नव्हती तरी जुनीच असायची. कॉलेज समुद्राजवळ... पावसात वाऱ्याचीही सोबत असायची. अर्थात शाळेत, पावसात भिजायची सवय लागलेली, म्हणूनच कि कॉलेजमध्ये जाताना पावसाची गाठभेट ठरलेली. तिथे पाऊस कडकडून भेटायचा. छत्री फक्त नावाला असायची. लेक्चर बंक करून मित्रांसोबत मुद्दाम पावसात त्या समुद्र किनारी जायचो, छान वाटायचे.. तेव्हा पासून पावसातला खवळलेला समुद्र जवळचा झाला. कॉलेजमधला पाऊस मला कविता करायला सांगायचा... करायचो सुद्धा... कवितांची वही सुद्धा पावसाने भिजवून खराब करून टाकली... जवळ ठेवून काही फायदा नव्हता, म्हणून एका पावसात ती समुद्रालाच \" वाचायला \" देऊन टाकली.\nपाच पावसाळे समुदाच्या साक्षीने घालवले. कॉलेजच्या गॅलरीत उभं राहून बघत बसायचो पाऊस, पावसातला समुद्र. वरून छान द्रुश्य दिसायचे. काहीश्या गोडं, थोड्या कडू आठवणी पावसातल्या... एक मैत्रीण, खूप जवळची... खूपच जवळ होती मनाच्या.. १३ वी पर्यंत सोबत होती.. वेगळं शिकण्यासाठी कॉलेज बदललं तिने.. तेव्हा वाईट वाटलं होतं.. एकदा अशीच, तिचं तिथे admission झाल्याचे सांगायला आलेली, तेव्हाही पाऊस होता सोबतीला... पावसातून तिला जाताना बघितलं ते शेवटचं.. तिच्या डोळ्यातला पाऊस आठवतो... माझ्या मनात भरून राहिला तो पाऊस, कायमचा.\nअश्याच एका पावसात, माणसांची दोन भिन्न रूपं बघायला भेटली होती. भर पावसात , एक आई आपल्या लहानग्या मुलाला घेऊन चालली होती. तो लहानगा, नवीनच घेतलेल्या रेनकोट मधून पाऊस \"enjoy\" करत होता. त्याच्यासमोरच, एक रस्त्यावर राहण्याऱ्यापैकी, एक लहान मुलगा त्याच्याकडे बघत होता. क्षणभरासाठी, नवीन रेनकोट मधला \"तो\" आणि अंगावर फक्त \"चड्डी\" सारखं काहीतरी असलेला ,जवळपास सारखंच वय असलेला \"तो\"... एकमेकांकडे बघत उभे राहिले.. त्या दोघांकडे बघून \"यातला सर्वात सुखी कोण \" हा प्रश्न मलाही पडला.\nकॉलेज मधला पाऊस त्यामानाने तरुण होता माझ्यासाठी... इतरांसाठीही तसाच असेल, ते दिवसच मंतरलेले असायचे... कॉलेजमधल्या \"त्या\" पावसानेच कदाचीत मला कथा लिहिण्याची प्रेरणा दिली असावी.\nपाऊस, फक्त शाळा, कॉलेज पुरता नव्हता. माझ्या बहुतेक, खाजगी गोष्टीतही पावसाने आपलं अस्तित्व जाणवून दिलं. वडिलांसोबत जास्त पाऊस अनुभवता आला नाही. आईसोबत , तिच्या शेपटीसारखा फिरायचो, पावसातसुद्धा... घरात पैश्याची चणचण असायची लहानपणी.. म्हणून तेव्हापासून लहानसहान, जमतील अशी कामं करायचो.. पहिली गाडी पुसली ती पावसात.. मज्जा आलेली... २ रुपये भेटले होते, आठवते ते अजून.\nशाळेचा पहिला दिवस पावसाचा, कॉलेजच्या admission ची रांग पावसात लावलेली, पहिली कविता लिहिली ती पावसात, पहिली कथा पावसावर, कोणालातरी दूर जाताना बघितलं ते पावसात, प्रेमात पडलो ते पावसात, पहिल्या जॉबचा पहिला दिवस पावसातला, पहिल्यांदा घाबरलो असेन ते पावसात चमकणाऱ्या विजेला. पहिली पिकनिक पावसातली, जन्म जरी फेब्रुवारी मधला असला तरी माझे मरण येईल तेव्हा पाऊस नक्की सोबती��ा असावा असे वाटते नेहमी मला.\nतर असा हा पाऊस, किती त्याबद्दल लिहिलं तरी कमीच.... कितीतरी वेगळी रूपं आहेत पावसाची... रौद्ररूपातला पाऊस वेगळा, रिमझिमणारा पाऊस मनाला सुखावणारा.. प्रत्येकाच्या मनातला पाऊस वेगळा, मन जोडणारा, तर कधी मन कायमची तोडून टाकणारा.. एकच ऋतू आहे, ज्यात आनंदाश्रू आणि दुःखाने रडू येते. समुद्र किनाऱ्याजवळचा वेगळा पाऊस,रस्त्यावरचा चिखलातला वेगळा पाऊस, ट्रेन मधला पाऊस वेगळा,गड- किल्यावरच्या पाऊस वेगळा, दऱ्या-खोऱ्यातील पाऊस वेगळा,गळक्या घरातील पाऊस वेगळा,मरीन लाईन्स वरच्या चहातील पाऊस वेगळा, डोळ्यातला पाऊस वेगळा,मनातला पाऊस वेगळा.... किती रूपं त्याची... पण माझ्यासाठी, सर्वात जवळच्या मित्रासारखा.. माझ्या बालपणीचा मित्र, सवंगडी.... दरवर्षी येताना खूप आठवणी सोबत घेऊन येतो.. सगळ्यांच्या... काही ना काही आठवणी घेऊन बरसतो.\nअसा हा, ....... जरासा तुमचा.. पण बराचसा माझा... माझा सोबती,... तुमचा पाऊस... माझा पाऊस.... \" आठवणीतला पाऊस \"\nसकाळचे ७ वाजले... अलार्मने प्रियांकाला जाग आली. आळोखे -पिळोखे देत \"फ्रेश\" झाली. लगेच काहीतरी आठवलं तिला, मोबाईल घेतला... लगेच कोणाला तरी FB वर बर्थडे मेसेज type केला... त्यानंतर लगेच कॉल केला...\n\" हॅपी बर्थडे डार्लिंग... खूप खूप वर्ष जिवंत राहा... आणि पार्टी देत राहा.. \",\n\"हो ग... पियू... थँक्स... पार्टी देणार ना... संध्याकाळी ये... सगळ्या एकत्र जाऊ... \" पलीकडून आवाज आला....\n\" आणखी कोण येणार आहे.. तुझा BF येणार का... \n आपली \"गर्ल्स पार्टी\" आहे फक्त... नक्की ये... आणि वेळेवर ये.. बाय \" .. प्रियांकाने फोन ठेवला... आणखी काही मैत्रिणीना पार्टी बद्दल सांगितलं आणि अंघोळीसाठी गेली.\n\"प्रियांका... संध्याकाळी लवकर ये जरा... \" आईने प्रियांकाला जाता जाता सांगितले. प्रियांका तयारी करून ऑफिसला निघतच होती. आईचे ते वाक्य ऐकून प्रियांकाचे तोंड वाकडं झालं.\n\"नाही आई... आज नको प्लिज.. आज बर्थडे पार्टीला जायचे आहे.\",\n\"अगं.. मी कुठे अडवते आहे तुला... इकडचा प्रोग्राम झाला कि जा ना... \" आईने समजावलं.\n\" नको ना यार.. \" प्रियांका वैतागत म्हणाली.\n\" काय नको... तुझं ऐकते ना मी सगळं... एक दिवस नाही गेलीस बर्थडेला तर काय झालं... \" आई रागावत म्हणाली. प्रियांका थांबली.\n\"आई बस जरा... बोलूया आपण.. \" प्रियांकाने खांद्यावरची बॅग काढली. आणि सोफ्यावर येऊन बसली. आई सुद्धा आली.\n\"हं बोल... काय बोलायचे आहे ते.. एका बर्थडे साठी नको बोलले ��र राग आला. \",\n\"प्रश्न बर्थडेचा नाही... पण आता पर्यंत ८ वेळा हा \"बघण्याचा कार्यक्रम\" झाला. दोन वेळा आपण नकार दिला तर सहा वेळा मुलाने नकार दिला.आज सुद्धा असंच काहीतरी होईल आणि नकार येईल... त्यापेक्षा मी जाते ना बर्थडेला.. वर्षातून एकदा तर येतो. \" प्रियांका...\n\"हो.. तरीसुद्धा ते तुला बघायला येणार आहेत.. मुलगा बिझनेसमन आहे... चांगल स्थळ आहे... \" त्यावर प्रियांकाला हसू आले.\n\" आई.. एक सांग मला.. स्थळ 'चांगलं कि वाईट' हे कोण ठरवते. दोन वेळेला तुम्हाला मुलगा पसंत नव्हता म्हणून \"माझ्याकडून\" नकार कळवलात. सहा वेळा त्यांना मी आवडले नाही म्हणून मुलाने नकार सांगितला. याचा अर्थ, पहिल्या दोन वेळेस मुलगा \"वाईट\" होता.... नंतरच्या सहावेळेस मी \"वाईट\" झाले का... मग आता येणारे \"चांगले स्थळ\" , ते सुद्धा मला वाईट ठरवतील ना.. \" आई काय बोलणार त्यावर...\n\" समोरून नकार आला कि काय फीलिंग होते.. तुला सांगायला नको.. तू सुद्धा अनुभवलं असणार ना, तुझ्यावेळी.. वाटते कि नकोच लग्न... मुलगी म्हणजे काय खेळणे वाटते का.. हि आवडली म्हणून ठेवूया... ती चांगली नाही म्हणून नकार... मन असते ना मुलींना सुद्धा... मग प्रत्येकवेळेस मुलगा कसं ठरवणार कि त्याला कोण जोडीदार हवा आहे ते.. शिवाय love marriage करताना ह्या गोष्टी कुठे कोण बघतात.... त्यात असतात ना... वाईट स्थळं ... ती तेव्हा चालतात ना... \"\n\" आई... चांगली-वाईट व्यक्ती नसते या जगात... ती मानसिकता असते लोकांची... अपंग,गरीब, बेरोजगार.. त्यांचीही होतात ना लग्न.. ते का वाईट असतात.. किंवा ती \"स्थळं\" वाईट असतात... नाही ना.. ६ वेळेस... माझा रंग सावळा आहे, गोरी मुलगी पाहिजे.. म्हणून नकार कळवला.का तर मला होणारे मुलं.. सावळं किंवा काळ्या रंगाचे होईल... \" प्रियांका स्वतःच्याच बोलण्यावर हसली.\n\" काय लोकं विचार करतात ना.. मुलगी फक्त कमवती नसून पगार १५ ते २० हजार पाहिजे... रंग गोरा, दिसायला छान असावी... सडपातळ असावी.. मग सावळ्या,काळ्या, जाडसर मुलींनी स्वप्नचं बघू नये का.. जगण्याचा अधिकार सर्वांना सारखाच आहे, मैत्री करताना या गोष्टी बघतो का आपण.... मग लग्नाच्या वेळेस काय होते लोकांना.... \" आईला प्रियांकाचे बोलणे पटले.\n\"तरीसुद्धा... लोकांच्या अपेक्षा असतात ना.. म्हणून हे सगळं बघावं लागते... \",\n\" तसंच असेल तर.. ज्यांना जन्मभर एकत्र राहायचे आहे त्यांना का विचारत नाहीत अपेक्षा. मला तुम्ही एकदा तरी विचारलंत का... तुला मुलगा कसा हवा ते... \" आई ���प्प झाली.\n\"बरं... बाई, काय अपेक्षा आहेत तुझ्या मुलाकडून... \" ,\n\"हं... आता कसं... मला कसलंही स्थळं चालेल... फक्त तो मला समजून घेणारा असावा... पैशाच्या मागे तर सर्वच धावत असतात...पण तो सुखासाठी प्रयन्त करणारा असावा.. मी आहे ना समाधानी... आहे त्यात समाधान असावा ..रंग गोरा,सावळा, काळा... कशाला हवे रंग... अगदी हिरव्या रंगाचा असेल तरी चालेल मला.. पण मनानी छान असावा. माझं आयुष्य जगायला देयाला हवे. माझीही life आहे ना... घरातल्या प्रत्येक कामात ५०-५० चा वाटेकरी हवा... मीही जॉब करते, मलाही थकायला होते, हे समजून मदत करणारा असावा... बस्स, एवढंच... बाकी काहीनको.. \"\nआईला थोडे हसू आले. \" माझ्या लग्नच्या वेळी मी असा विचार केलाच नाही ग... घरच्यांना तुझे बाबा आवडले आणि लावून टाकलं लग्न... पण खरंच तू खूप धीराची आहे.. thanks... \" ,\n\" डोळे उघडलेस ना म्हणून... तीच ती जुनी विचारसरणी घेऊन जगत होते मी.. मनातले विचार बदलले आता.. म्हणून thanks... \"\nप्रियांकाने आईला मिठी मारली.\n\"चल मी निघते ऑफिसला.. आणि प्लिज... त्यांना सांग.... आज तरी जमणार नाही मला.. सांगशील ना आई.. \" प्रियांका लाडिक आवाजात म्हणाली.\n\" हो सांगते... मग, कधीचा प्रोग्राम ठरवूया.. \" प्रियांका विचारात पडली पुन्हा..\n ... चालेल ना तुला.. \",\n\"हो.... सुट्टीच असते ना... चालेल.. संध्याकाळी बोलावू त्यांना... \" प्रियांका म्हणाली.\n\"इकडे कशाला.. या वेळेस आपणच जाऊ ... \"मुलगा बघायचा\" .... काय \" आई हसत म्हणाली. प्रियांका पुन्हा घरात आली, आईला गच्च मिठी मारली आणि हसतच तिच्या ऑफिसला निघाली.\n\" सूड… ( भाग पहिला ) \"\n\"खाड्ड…\",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं....\n \" (भाग पहिला )\nफोनच्या रिंगने अभिषेकच्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळ...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग पहिला)\n\"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू \" , \" का गं \" , \" नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. \", &...\nभटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग पहिला)\nआकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पाव...\nएक होता राजा…. (भाग दोन )\nबघता बघता मार्च महिना जवळ आला, निलमचं लग्नसुद्धा. सगळीकडे पत्रिका वाटून झालेल्या. फक्त राजेश-मंगेशकडे देयाची राहिली होती...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग तिसरा)\nपाऊस थांब��यचं नाव घेत नव्हता. विवेक आणि मानसी एकमेकांसमोर तसेच उभे होते. मानसी त्याला बघून हसली. पण ते हसणं वेगळं होतं, तूच्छत...\n\" सूड… ( भाग दुसरा ) \"\nपुढचे चार दिवस तर inspector अभिषेकला \"त्या\" केसमध्ये लक्षच देता आले नाही. एका मंत्र्याच्या मुलाचे लग्न असल्याने त्याची...\n ( भाग २ )\nदोन दिवस झाले… पाऊस थांबायचं नावं घेत नव्हता.... वादळचं आलेलं ना, त्यामुळे पुढचे दोन दिवस कॉलेज बंदच होतं. संजयने कॉलेजमध्ये...\n\" अरे .... विनू ...... अजून घरी नाही गेलास ...... अजून घरी नाही गेलास \", \" हो. निघतोच आहे सर आता.\", \" OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/how-to-choose-right-machinery/", "date_download": "2021-09-22T16:54:59Z", "digest": "sha1:UAXLNGLXR2K35WUMYQ4ZT4FFJDJF43Z4", "length": 17102, "nlines": 90, "source_domain": "udyojak.org", "title": "यंत्रसामुग्री खरेदी करताना कोणती काळजी घ्याल? - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nयंत्रसामुग्री खरेदी करताना कोणती काळजी घ्याल\nयंत्रसामुग्री खरेदी करताना कोणती काळजी घ्याल\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nआपण जेव्हा व्यवसायाची निवड करतो त्या वेळेस त्याला लागणार्‍या यंत्रसामुग्रीचा विचार सर्वात आधी करावा लागतो, कारण जर आपले प्रॉडक्शन व्यवस्थित चालू असेल तर प्रॉडक्शन, मार्केटिंग व इतर सर्व व्यवस्थित होईल. यंत्रसामुग्री घेताना कोणती काळजी घ्यावी याची आज आपण माहिती करून घेऊ.\nसर्वप्रथम आपल्याला हवी असलेली यंत्रसामुग्री कोणकोणत्या कंपनी बनवतात हे पाहावे. या यंत्रे तयार करणार्‍या कंपनींमध्ये कोणत्या कोणत्या कंपनी नावाजलेल्या आहेत हे पाहणे गरजेचे असते; पण एखादी नवीन कंपनी असेल तर तीसुद्धा चांगली यंत्रे बनवत असू शकते, हेही लक्षात घ्यावे.\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nत्यामुळे प्रॉडक्शन क्षमतेवर यंत्रसामुग्रीची किंमत ठरते हे लक्षात ठेवावे. यामुळे बाजारात अशी विविध मॉडेल्स उपलब्ध असतात. त्यांची नीट माहिती समजून घ्यावी व मगच निर्णय घ्यावा.\nयंत्रासाठी लागणारे स्पेअर पार्ट्स हासुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. मशीन बिघडल्यावर तिचे स्पेअर पार्ट्स जर लवकर किंवा आपल्या गावात अथवा शहरात लगेच मिळणार असतील तर दुरुस्ती लवकरात लवकर होते. याउलट जर ते बनवून घ्यावे लागत असतील तर आपले प्रॉडक्शन यंत्र दुरुस्त होईपर्यंत बंद राहणार.\nमाणसे बसून राहतील त्याहीपेक्षा आपले उत्पादन न झाल्यावर आपण ते बाजारात न देता आल्यामुळे आपल्या ऑर्डर्स जातील व आपले नुकसान होईल.\nआपण जर आपल्याकडे स्पेअर पार्ट्स ठेवायचे म्हटले तर नगदी पैसे टाकावे लागतील. काही प्रमाणात आपल्याकडे स्पेअर पार्ट्स ठेवावेच लागतात, जेणेकरून वेळेवर धावावे लागणार नाही.\nप्रत्येक वेळी आपल्याला दुरुस्ती करण्यास जमेलच असे नाही. कंपनीकडून सर्व्हिस जर चांगली असेल तर देखरेख आपल्या समोर होते. कंपनी मोठी असेल तर त्यासाठी वेगळी माणसे असतात, पण जर छोटी असेल तर त्याचा आपल्याला विचार करावा लागतो.\nकाही यंत्रांकरिता फाउंडेशन करणे आवश्यक असतात. ते करत असताना सेफ्टी हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे आपले कामगार सुरक्षितरीत्या काम करू शकतात. काही मालक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात व त्यामुळे दुर्घटना घडतात.\nयंत्रांना लागणार्‍या वायरिंगपण चांगल्या व मशीनला आवश्यक असणार्‍या विद्युत दाबाच्या असणे आवश्यक आहे. त्यामध्ये हयगय नको. यंत्राचे चालू-बंद करावयाचे स्विच ऑपरेट करावयास सोपे व योग्य जागी असणे आवश्यक आहे. कामगारांसाठी सेफ्टी ड्रेसेस, बूट, गॉगल, हैंडग्लोव्हज, प्रथमोपचार पेटी त्यामध्ये सर्व प्रकारचे मेडिसिन असणे आवश्यक आहे.\nयंत्र खरेदी करताना टूलबॉक्स घेणे आवश्यक आहे. काम झाल्यावर योग्य जागी मिळणे आवश्यक असते, जेणेकरून दुसर्‍या पाळीच्या कामगारांना ते सहज मिळावे.\nयंत्र फिटिंगच्या वेळेस त्यावर व्यवस्थित प्रकाश पडणे आवश्यक आहे. जर तसे नसेल तर इलेक्ट्रिक लाइट व्यवस्थित मशीनवर पडतो. कामगारांना त्यामुळे त्रास होत नाही व ते न थकता आपले काम व्यवस्थित करत राहतात.\nविविध फंक्शन प्रथम स्वतः समजून घ्या किंवा आपल्याकडील एखादा माणूस त्यामध्ये माहीतगार असला पाहिजे. वेळेवर त्याला छोट्यामोठ्या दुरुस्त्या करता आल्या पाहिजेत, जेणेकरून आपले प्रॉडक्शन सुरळीत चालू राहील.\nयंत्रसामुग्री खरेदी करताना या गोष्टीची काळजी घ्या की आपल्या कामगारांना ती सहज हाताळता आली पाहिजेत. यंत्रे जर अत्यंत आधुनिक असतील तर त्याप्रमाणे आपल्य�� कामगारांना प्रशिक्षित करावे लागेल. जर त्या आपल्या कामगारांना हाताळता नाही आल्या तर यंत्राचे नुकसान होते.\nयंत्राची क्षमता ही आपल्याला किती उत्पादन करावयाचे आहे ह्यावर अवलंबून असते.\nआज आपण किती उत्पादन करू शकतो व आपले उत्पादन लोकांना आवडल्यावर किंवा चांगल्या ऑर्डर मिळू लागल्यावर त्याची क्षमता किती असायला पाहिजे या सर्व गोष्टींवर यंत्राची पारख अवलंबून असते.\nमार्केटमध्ये किती कंपनीज आपल्याला हव्या असलेली यंत्रे बनवतात, त्यांची सेवा कशी आहे, स्पेअर पार्ट्सची उपलब्धता कशी आहे, आपल्याला लागणार्‍या प्रॉडक्ट्सची अचूकता किती आहे याचा विचार करावा. म्हणजे चालू प्रॉडक्ट्सची अचूकता जर जास्त असेल तर उत्पादनाच्या वेळेस आपला कच्चा माल वाया न जाता आपली उत्पादन क्षमता वाढते व आपले नफा वाढतो.\nयंत्रसामुग्री ही आपल्या उत्पादनाच्या लाइनमध्ये असणे आवश्यक आहे. म्हणजे आपला हँडलिंग टाइम वाचल्यास आपले उत्पादन वाढण्यास मदत होते. विद्युत लोडिंग हे त्या त्या यंत्रावर अवलंबून असते. विद्युत घेण्याआधी त्याचे स्लॅब समजून घेणे महत्त्वाचे आहे.\nआज असलेल्या मशीनरी व उद्या लागणार्‍या मशीन्स ह्याचा विचार करून घेणे महत्त्वाचे आहे. कारण विद्युतजोडणी केल्यावर ते कमी पडले तर पुन्हा विद्युत संमती मिळवताना वेळ, पैसा, श्रम सर्व वाया जातात.\nअशा रीतीने यंत्रसामुग्री घेऊन जर वेळोवेळी येणारी छोटी-छोटी दुरुस्ती करत राहून वर्षातून एकदा ज्या वेळेस ऑफ सीजन किंवा कमी उत्पादन असेल त्या वेळेस त्यांची पूर्ण दुरुस्ती व ऑइलिंग, ग्रीसिंग करून घेणे, जेणेकरून मशीन्स सुरळीत चालू राहून आपले उत्पादन होत राहील.\nकोणत्याही एका माणसावर अवलंबून न राहता नवनवीन माणसे यंत्र हाताळण्यासाठी तयार करत राहिले पाहिजे, कारण कामगार कधी धोका देतील याची खात्री नाही. अशा रीतीने यंत्रसामुग्री घेऊन आपण स्वतःचे प्रॉडक्शन चालू ठेवून आपले नुकसान व वेळ दोन्ही वाचवण्यास मदत होईल व आपली प्रगती होण्यास हातभार लागेल.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post हॅकर्सच्या वाढत्या कारवायांना आपण आळा कसा घालणार\nNext Post जगभरात ‘पूर्णब्रह्म’च्या ५ हजार शाखा सुरू करण्यासाठी कार्यरत असलेली महिला उद्योजक\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nपिंटरेस्टवर आपल्या व्यवसायाचा स्टोरीबोर्ड आहे का\nउत्तम सेल्समॅन होण्याची तयारी\nमनात दडलेल्या अमाप शक्तीची जाण करून देणारे पुस्तक\nby स्मार्ट उद्योजक\t May 19, 2020\nउत्तम प्रतीचे सुका मेवा व मसाल्याचे पदार्थ मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण\nby स्मार्ट उद्योजक\t April 19, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t March 6, 2020\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/tag/jalgaon/page/2/", "date_download": "2021-09-22T17:35:47Z", "digest": "sha1:ZOMOSBCZM35XAE6ACZ4UZNL3GOGPEKOV", "length": 3920, "nlines": 47, "source_domain": "udyojak.org", "title": "जळगाव जिल्ह्यातील उद्योजक", "raw_content": "\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nउद्योजकाचे नाव : पराग महाजन जन्म दिनांक : २३ ऑक्टोबर, १९९१ जन्म ठिकाण : वारणगाव विद्यमान जिल्हा : जळगाव शिक्षण : १२ वी, ITI ई-मेल : paragmahajan2310@gmail.com भ्रमणध्वनी : ९९७०७५१६०९…\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nउद्योजकाचे नाव : हितेश ओमप्रकाश जोशी जन्म दिनांक : २० जानेवारी, १९९२ जन्म ठिकाण : अमळनेर ई-मेल : hitenjsh@gmail.com भ्रमणध्वनी : ७८८८२८१३०८ विद्यमान जिल्हा : जळगाव शिक्षण : B.C.A. कंपनीचे…\nby स्मार्ट उद्योजक\t August 27, 2019\nउद्योजकाचे नाव : राकेश शंकर माळी जन्म दिनांक : ७ जुलै, १९८७ जन्म ठिकाण : जळगाव विद्यमान जिल्हा : जळगाव शिक्षण : B.E. (E&TC) ई-मेल : rkshmali@rediffmail.com भ्रमणध्वनी : ९९२२३९९७९२…\nby स्मार्ट उद्योजक\t August 26, 2019\nउद्योजकाचे नाव : गणेश नाईक ई-मेल : info@cool.org.in भ्रमणध्वनी : ७२१८०४४४९० जन्मदिनांक : २६ एप्रिल १९९२ जन्मठिकाण : जळगाव विद्यमान जिल्हा : जळगाव शिक्षण : B. E. (Computer Engineering), M.…\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-infog-7-healthy-food-to-prevent-asthma-5681734-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T18:15:39Z", "digest": "sha1:C4NDQGJF6TER3O4M7ZCBQEXFQJXSNQT6", "length": 2396, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "7 Healthy Food To Prevent Asthma | खात राहा हे 7 पदार्थ, श्वासाच्या आजारांपासन रहाल सदैव दूर... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nखात राहा हे 7 पदार्थ, श्वासाच्या आजारांपासन रहाल सदैव दूर...\nलंग्स हेल्दी ठेवण्यासाठी आपल्या डायटमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करणे गरजेचे असते. यामधील अँटीऑक्सीडेट्स आणि जिंजेरॉल्स ऑक्सीजन बॉडी पार्ट्सपर्यंत पोहोचवण्यात मदत करतात. हे खाल्ल्याने श्वासंबंधीत आजार दूर करण्यात मदत मिळते. आज आपण अशाच काही हेल्दी पदार्थांविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत...\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन अशाच काही पदार्थांविषयी सविस्तर माहिती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/revelation-of-the-story-of-mardani-2-movie-at-the-navratri-festival-125812326.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T17:25:55Z", "digest": "sha1:OMQJLFBH6N6MGBOKG2FHAGHW732IO5SM", "length": 8598, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Revelation of the story of 'Mardani 2' movie at the Navratri festival | 21 वर्षांच्या अट्टल गुन्हेगारासोबत दोन हात करणार राणी मुखर्जी; खलनायक कोण हे अद्याप स्पष्ट नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n21 वर्षांच्या अट्टल गुन्हेगारासोबत दोन हात करणार राणी मुखर्जी; खलनायक कोण हे अद्याप स्पष्ट नाही\nबॉलिवूड डेस्क - राणी मुखर्जीने नवरात्रोत्सवाच्या मुहुर्तावर आपला आगामी चित्रपट ‘मर्दानी २’च्या प्लॉटचा खुलासा केला आहे. गेल्या वेळी याच चित्रपटात तिने शिवानी रॉयचे पात्र साकारताना लहान मुलांचे शोषण करणाऱ्या रॅकेटच्या म्होरक्यासोबत दोन हात केले होते. तथापि, या वेळी शिवानी २१ वर्षाच्या अट्टल गुन्हेगारासोबत फायटिंग करताना दिसेल. यात किशोरवयातून प्रौढावस्थेत पाऊल टाकणाऱ्या युवकांची हिंसक वृत्ती दाखवणे हा निर्मात्यांचा उद्देश आहे. साधारणत: अनेक प्रकरणांमध्ये किशोरवयीन गुन्हेगारांचा त्यांच्या वयामुळेच बचाव होत असल्याचे बघायला मिळते. निर्मात्यांना वाटते की, ‘मर्दानी’ हा एका पोलिस अधिकाऱ्यावर आधारित थ्रिलरपट आहे, त्यामुळेच चित्रपटात वेगवेगळ्या भागांत गुन्हेगारीचे विविध पैलु समोर आणले पाहिजेत. दुसऱ्या भागात चित्रपटात कमी वयातील मुलांची गुन्हेगारी प्रकरणे दाखवले जातील. चित्रपट याच वर्षी १३ डिसेंबर रोजी रिलीज होईल.\nखलनायक कोण साकारणार, हे अद्याप स्पष्ट नाही\nचित्रपटामध्ये राणीच्या विरुद्ध खलनायक कोण असेल, हे अद्यापपर्यंत निर्मात्यांनी स्पष्ट केलेले नाही. गेल्या वेळी ताहिर भसीनने नकारात्मक भूमिका साकारली होती. निर्माते या वेळीही दमदार पात्राला संधी देतील.\nचित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन प्रदीप सरकार यांनी केले होते. त्या वेळी गोपी पुथरन चित्रपटाचे लेखक होते. प्रदीप सरकार यांनी या भागाचे दिग्दर्शन न करण्यामागचे स्पष्ट कारण सांगितलेले नाही. प्रदीप म्हणाले, ‘एक तर माझा यशराजसोबत तीन चित्रपटांचा करार पूर्ण झालेला होता. दुसरे म्हणजे मला स्वतंत्र निर्माता म्हणून काम करायचे आहे. सोबतच सध्या इंडिया फिल्म प्रोजेक्टच्या नवव्या सीझनचा परीक्षक म्हणूनही मी काम पाहत आहे. त्यासाठी ५० तासांमध्ये चित्रपटाची शूटिंग, एडिटिंग आणि पोस्‍ट प्रोडक्‍शन करणाऱ्या कुशल व्यक्तीच्या शोधात आहे.\n‘जसे नवरात्र म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, तर दुर्गा वाइट लोकांच्या विरुद्ध उभी राहून त्यांचा नायनाट करते. असाच आमच्या चित्रपटाचाही सार आहे. माझे पात्र शिवानी या भागामध्येही महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचाराविरोधात सक्षमपणे उभी राहते. ‘वॉर’देखील रिलीज होत असल्याने मी खूश आहे.’ - राणी मुखर्जी\n‘चित्रपटामध्ये राणी मुखर्जीचे पात्र महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा सक्षमपणे समाचार घेताना दिसते. त्यामुळे दुसऱ्या भागाशी संबंधित माहितीचा खुलासा करण्यासाठी नवरात्रोत्सवाची वेळ निवडण्यात आली आहे.’ -दिग्दर्शक, गोपी पुथरन\nपाण्यावरून पडणार तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी\nउत्सव म्हणजे मानवता निर्माण करणारे प्रशिक्षकच\nनवरात्रीच्या पहिल्याच दिवशी २५० ट्रॅक्टर, २१ कार, ४०० वर दुचाकींची विक्री; ३० कोटींची उलाढाल, ७० टक्के खरेदी रोखीने\nमोदी ई-सिगरेटबाबत म्हणाले - नशेच्या नवीन मार्गाने देशातील तरूणांचा नाश होऊ नये, यासाठी त्यावर बंदी घालण्यात आली\nदिल्ली कॅपिटल्स ला 15 चेंडूत 0.8 rpo प्रति ओवर सरासरी ने 2 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/discuss", "date_download": "2021-09-22T17:33:33Z", "digest": "sha1:AQXVNSJON5JV5SK2Z5FPAO2S7QLBW5ME", "length": 21216, "nlines": 235, "source_domain": "www.misalpav.com", "title": "काथ्याकूट | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nश्रीमद् भगवद् गीता: यज्ञ आणि कृषी\nश्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाला श्रीमद् भगवद् गीतेचा उपदेश दिला होता. हा उपदेश फक्त अर्जुनासाठी नव्हे तर सर्वांसाठी होता. श्रीकृष्णाने गीतेत या मृत्यू लोकात कर्म करत कसे जगावे, याचे मार्गदर्शन केले आहे. गीतेत यज्ञ या शब्दाचा व्यापक अर्थ आहे. जगाचा व्यापार सुचार रूपेण सुरु राहण्यासाठी, केलेले कर्म यज्ञ आहे. कृषी कर्महि यज्ञ आहे.\nचालु घडामोडी ( सप्टेंबर २०२१)\nमुंद्रा पोर्ट वर ३००० किलो हेरोईन जप्त. किंमत ९००० करोड. अफगाण कनेक्शन.\nनव्वदच्या दशका पूर्वीचा आठवणीतील गणेश उत्सव आणि ल ब भोपटकर मार्गावरची अनंत चतुर्दशी ची गणपती मिरवणूक\nआज जिथे मंडईचा गणपती बसतो तिथून पेरूगेट चौकी पर्यंत जो रस्ता आहे त्यास ल. ब. भोपटकर मार्ग म्हणत.\nआज हा रस्ता खूप अरुंद वाटतो ना पण एके काळी या रस्त्या वरून अनंत चतुर्दशीच्या दिवशी किमान ४०- ५० मंडळांची विसर्जन मिरवणूक जायची हे आज तुम्हास सांगून पण खोटे वाटेल. १९९१ साली शेवटची मिरवणूक या रस्त्यावरून गेली.\nदॅट फेमस गटर - आपल्या संस्कृतीच्या विरुध्द आहे व आपल्यासाठी चांगले नाही.\nमघाशी एक व्हीडीओ बघत होतो, टायगर क्लॉजबद्दल, खुप आवडला. पण नंतर त्याच व्यक्तीचा हा व्हीडीओ बघितला. 'आता मी काय बघतोय' अस काहीतरी मिसळपाववरच आठवल, त्यावरचे प्रतिसाद आठवले. मग मी त्या वेबसाईटला बोललो : \"हड साला ही वेबसाईट\".\nआमची माणसे, आमचा गौरव\nगणेशोत्सवानिमित्त एक कल्पना मनात आली म्हणून हा संकलन धागा उघडत आहे. मराठी माणसे अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. अशी काही माणसे आपापल्या क्षेत्रांमध्ये चांगले यश मिळवतात. हे यश सर्वांसमोर यावे या उद्देशाने सामाजिक पातळीवर त्यापैकी काहींचे गौरव होतात, तर काहींना पुरस्कारही मिळतात. अशाप्रकारे गौरव झालेल्या सर्व मराठी माणसांच्या बातम्यांचे संकलन येथे व्हावे अशी कल्पना आहे.\n'आपल्या जीवनात' सुदैवाचे प्रमाण वाढवता येईल ��ा\nप्रत्येकाला जीवनात लहान मोठी काहीतरी समस्या असते. सध्याची संपली की सुखी जीवन सुरु असे काही नसते. 'जब तक जीवन है तब तक संघर्ष है' हे अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात सांगितले. त्यांच्यासारख्या अब्जाधीशाला संघर्ष चुकला नाही तर आपण कोण\n११ सप्टेंबर, तो आणि आजचा\n11 सप्टेंबर 2001 ला अमेरिकेतील न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टन डी. सी.मधील अनुक्रमे वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ‘पेंटॅगॉन’वर दहशतवाद्यांनी प्रवासी विमानांद्वारे हल्ले केले. त्यामध्ये तीन हजारांच्यावर लोकांचा बळी गेला. त्या हल्ल्यांना आज 20 वर्षे पूर्ण होत आहेत.\nसुनिल पाटकर in काथ्याकूट\nगणेशोत्सव दोन दिवसा वर आला आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या गणपतीचे रहस्य या शीर्षकाखाली प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने एक लेख प्रसिद्ध होत आहे. यावर कोणी प्रकाशझोत टाकू शकेल का \nमिपा गंमतगूढ (३) : नाती गुंतागुंतीची\nपहिल्या दोन्ही भागांना मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे हा भाग काढण्याची प्रेरणा मिळाली आहे. आता आपण अजून जरा वरच्या इयत्तेत जाऊ या भागात संपूर्ण शोधसूत्रांची मिळून एक छोटीशी कथा रचली आहे.\n- नासिरुद्दिन शहा यांनी दिला घरचाच आहेर ... तालिबानप्रेमी भारतीयांना\n- नु झीलंड मध्ये इसिस च्या माणसाने ६ माणसांवर केला चाकू हल्ला .. दुर्दैवाची गोष्ट अशी कि या माणसाची माहिती सरकार आणि पोलिसांना होतीच त्यावर बंधने आणण्याचे सरकारचे प्रयत्न कमी पडले कारण अति उदारमतवादि कायद्यांमुळे.. आता सरकार जागे झाले आणि आता कायदे कडक करण्याची भाषा करते आहे धन्य त्या बुळचटपणाची\nतालिबान आणि अमेरिका यांच्यातील सत्ता हस्तांतरासंबंधीच्या करारानुसार अफगाणिस्तानातून अमेरिकन आणि ‘नोटो’चे सैन्य 31 ऑगस्ट 2021 पर्यंत मायदेशी परतले. सैन्यमाघारी आणि सत्ता हस्तांतराची ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अफगाणिस्तानात अतिशय अनिश्चित आणि अनागोंदीची परिस्थिती निर्माण झाली.\nचालू घडामोडी - घटलेले सरासरी आयुर्मान आणि प्रदूषण\n२ दिवसांपूर्वी संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या अहवलानुसार उत्तर भारतातील(दिल्ली, ऊ.प्र.,बिहार,हरयाणा इ) राज्यांतील नागरिकांचे सरासरी आयुर्मान हवा प्रदूषणा मुळे ९ वर्षांनी कमी होत आहे व विविध श्वसनाविषयी आजार होत आहेत.\nतर महाराष्ट्र, म. प्र. या राज्यात ते प्रमाण २.५ ते ३ वर्षे इतके आहे.\nमिपा गंमतगूढ (२) : आपले ले���न ओळखूया\nया खेळाच्या पहिल्या भागामध्ये आपण आपल्या मिपाकर बंधू-भगिनींची सदस्यनावे ओळखली. एकंदरीत धमाल आली. आता सादर करीत आहे या मालेतील पुढील भाग:\nचालू घडामोडी - श्रावण-भाद्रपद शके १९४३ (भाग १)\nचालू घडामोडी - श्रावण-भाद्रपद शके १९४३ (भाग १)\nचालू घडामोडी - सप्टे २०२१ (भाग १)\nयावेळी मराठी महिने वापरले आहेत.\nआंतरराष्ट्रीय करार आणि व्यापार विषयक घडामोडी\nआंतरराष्ट्रीय करार आणि व्यापार विषयक घडामोडींच्या नोंदींसाठी हा धागा तयार करत आहे. विवीध आंतरराष्ट्रीय करार आणि त्यांचे परिणाम त्यातले राजकारण शह काटशह यांचे विवेचन आणि चर्चा येथे करता येतील. रस असल्यास जिज्ञासूंनी जागतिकीकरणाची कहाणी हे भाग जरूर वाचावेत.\nमिपा गंमतगूढ (१) : आपणच ओळखू आपल्याला \nआपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक रोचक खेळ \nखाली 10 शोधसूत्रे दिलेली आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे.\nतुम्हाला हे सर्व शब्द ओळखायचे आहेत. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व मिपावरची सदस्यनामे आहेत.\nचालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ५ )\nश्रीनिवास टिळक in काथ्याकूट\n\"हिंदुत्व निळकंठी तत्त्वज्ञान\" या छोट्या पुस्तकात नवाकाळचे माजी संपादक श्री. नीलकंठ खाडिलकर यांचे हिंदुत्वावर ३३ मुद्द्यात विवेचन आहे. या प्रत्येक मुद्द्याचा एक ओळीत सारांश येथे कोणी करून दिल्यास माझे आभार मिळतील. माझ्याकडे हे पुस्तक होते पण कोणीतरी वाचायला नेले ते परत आले नाही. चौकशी करता पुस्तकाची नवीन प्रत सध्या उपलब्ध नाही.\nचालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ४)\nआधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे.\nहि अफगाणिस्तानांत जन्मलेली , ऑस्ट्रेलियात वाढलेली आणि बीबीसी साठी काम करणारी पत्रकार\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/terrorist-camp-back-in-balakot-500-terrorists-trying-to-enter-india-says-army-chief-bipin-rawat-125768568.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T17:05:02Z", "digest": "sha1:GSDTUXPWLXLCTN533FQFAIHQR5JZK5HB", "length": 4848, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'Terrorist camp back in Balakot; 500 terrorists trying to enter India ',says Army chief bipin rawat | 'बालाकोटमध्ये दहशतवादी शिबीर परत सक्रीय; 500 दहशतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात', लष्कर प्रमुखांची माहिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'बालाकोटमध्ये दहशतवादी शिबीर परत सक्रीय; 500 दहशतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात', लष्कर प्रमुखांची माहिती\nचेन्नई- लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी आज(सोमवार) सांगितले की, भारतीय वायुसेनेच्या एअर स्ट्राइक नंतर अंदाजे 6 महिन्यानंतर पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये दहशतवादी शिबीर परत सक्रीय झाले आहे. जैश-ए-मोहम्मद सहित अनेक संघटनांनी दहशतवाद्यांना येथे ट्रेनिंग देणे सुरू केले आहे. अंदाजे 500 हदशतवादी काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. हे शिबीर पुन्हा सक्रीय झाल्यामुळे हे साफ झाले आहे की, त्या ठिकाणी आपल्या एअर स्ट्रइकमुळे चांगलेच नुकसान पोहचले आहे.\nजनरल रावत पुढे म्हणाले, \"काही दिवसांपासून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी परत बालाकोटमध्ये आपल्या कारवाया सक्रीय केल्या आहेत. यातून हे स्पष्ट होते की, बालाकोटवर केलेल्या एअर स्ट्राइक मध्ये त्यांचे चांगलेच नुकसान पोहोचले आणि हल्ला त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्या हटल्यानंतर दहशतवादी पळून गेले होते, पण आता ते परत येत आहेत.\"\n\"मला असे वाटते की, काही लोक इसमाला बद्दल चुकीच्या धारणा पसरवत आहेत. धर्मात काहीच चुकीचे नाहीये, पण काही लोक याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. याला ऐकणारे लोक प्रभावित होऊन, वाईठ मार्गाला जात आहेत. आपल्याकडे इस्लामचे अनेक धर्मगुरू आहेत, जे चांगल्या गोष्टी सांगू शकतात.\"\nदिल्ली कॅपिटल्स ला 36 चेंडूत 6.5 rpo प्रति ओवर सरासरी ने 39 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/with-help-of-beetroot-roti-and-following-these-important-tips-the-woman-lost-32-kg-weight-after-delivery-inspirational-weight-loss-story/articleshow/83910943.cms", "date_download": "2021-09-22T17:20:01Z", "digest": "sha1:NMG6B4PAN4NZYZAIU2VAWOZMFBDZZ7UX", "length": 22517, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nWeight loss diet: महिलेने ही विशिष्ट प्रकारची चपाती खाऊन घटवलं ३२ kg वजन, रात्री 8 नंतर ‘या’ पदार्थाचं सेवन केलं पूर्णपणे बंद\nआपण गर्भधारणे नंतर वजन कमी करण्याचा मार्ग शोधत आहात का जर उत्तर होय असेल तर मेहक यांनी फॉलो केलेले उपाय तुमच्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात. तिने अगदी अल्पावधीतच तब्बल 32 किलो वजन कमी केले आहे. चला तर जाणून घेऊया तिचा आहार आणि वर्कआउट रूटीन कसं होतं\nWeight loss diet: महिलेने ही विशिष्ट प्रकारची चपाती खाऊन घटवलं ३२ kg वजन, रात्री 8 नंतर ‘या’ पदार्थाचं सेवन केलं पूर्णपणे बंद\nजेव्हा आपण आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन किंवा वेगळं करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मनात विचार येतो की ते कसे होईल. आयुष्यात कधीच कसा या प्रश्नाला उत्तर नसते तर उत्तर असते ते फक्त का या प्रश्नाचे जेव्हा आपण काही करण्याची सुरुवात करतो आणि त्यामागचे कारण निश्चित असते तेव्हा मग ते कसे होईल याचे उत्तर आपल्याला आपोआप मिळते किंवा आपण ते शोधून काढतो. 33 वर्षीय डॉक्टर मेहक बन्सल यांनीही असेच काहीसे केले. व्यवसायाने न्युट्रिशनिस्ट आणि फिटनेस एक्सपर्ट्स असलेल्या मेहकचे वजन प्रसूतीनंतर अचानक वाढले होते.\nज्यामुळे लोकांनी तिची खिल्ली उडवणं सुरु केलं होतं, पण आज योग्य आहार आणि व्यायामामुळे मेहकने तब्बल 32 किलो वजन कमी केले आहे. ज्या महिलांना वजन तर कमी करायचे आहे पण ज्या शिस्त आणि परिश्रमात अयशस्वी होतात अशा महिलांसाठी मेहक एक प्रेरणा आहे. चला तर जाणून घेऊया मेहेकने तिचे वजन कसे कमी केले. तिच्या टिप्स तुमच्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात.\nनाव - डॉ. महक बन्सल\nव्यवसाय - न्युट्रिशनिस्ट व फिटनेस एक्सपर्ट\nवय - ३३ वर्षे\nउंची - ५ फूट ५ इंच\nसर्वाधिक वजन - ९८ किलोग्रॅम\nवेट लॉस - ३२ किलोग्रॅम\nवजन कमी करण्यासाठी लागलेला वेळ - ६.५ महिने\nवेट लॉस जर्नीची सुरुवात अशी झाली\nआपण बर्‍याचदा पाहिले असेल की एखादी व्यक्ती एखाद्या व्यवसायात असूनही त्या क्षेत्राशी मिळतं जुळतं काम त्याला येत नसेल किंवा तशी ती दिसत नसेल तर आपण बर्‍याचदा त्याच्यावर कमी विश्वास ठेवतो. असेच काहीसे मेहकच्या बाबतीत घडत होते. मेहक बन्सल सांगतात त्यांना दोन मुले आहेत. गर्भधारणेनंतर त्यांचे वजन वेगाने वाढू लागले होते आणि ते कमी होण्याचे नावच घेत नव्हते. मेहक स्वतः एक न्यूट्रिशनिस्ट आहेत, ज्यामुळे लोक केवळ त्यांची खिल्लीच उडवत नव्हते तर त्याउलट त्यांच्या व्यवसायावरही प्रश्नचिन्ह उभे करत होते. स्वतःवर उठणा-या या प्रश्नचिन्हांना कायमचा पूर्णविराम देण्यासाठी आणि स्वत:ला आकर्षक बॉडी शेपमध्ये आणण्यासाठी त्यांनी वेट लॉस जर्नीला सुरूवात केली. याव्यतिरिक्त वजन कमी करण्यासाठी त्यांची दोन्ही मुलेही कारण ठरली. त्यांच्या मुलांनी बर्‍याचदा त्यांच्याजवळ फिट होण्यासाठी मागणी केली. जेणेकरून त्यांना मेहकबरोबर खेळता येऊ शकेल.\n(वाचा :- Guillain Barre Syndrome Covid लस घेतलेल्या लोकांमध्ये आढळताहेत ‘या’ गंभीर आजाराची लक्षणे, अशी झालीय रुग्णांची अवस्था)\nहे डाएट प्लान केलं फॉलो\nवजन कमी करण्यात आहार सर्वात महत्वाची भूमिका निभावतो. म्हणूनच मेहक यांनीही त्यांच्या आहाराकडे खास लक्ष दिले.\nव्हेज सँडविच किंवा उपमा\nएक वाटी ब्राउन राइस आणि चिकन किंवा मासे यापैकी काहीही एक\nएक वाटी भाजी बीट घालून बनवलेल्या चपाती सोबत आणि एक बाउल सूप व भरपूर कोशिंबीर\n1 सफरचंद, 5 अक्रोड आणि 2 बदाम\n1 वाटी दह्यामध्ये एक चमचा मध\nमेहक सांगते की तिला स्ट्रीट फूड खायला खूप आवडते पण ती वजन कमी करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याने सर्व जंक फूडच्या जागी हेल्दी फूड घ्यायला तिने सुरुवात केली आहे. जसं की तिला मोमोज खायला खूप आवडायचं पण तिने गव्हापासून बनवलेले स्टीम मोमोज खायला सुरवात केली. त्याचवेळी तिने दही टिक्कीऐवजी राज कचोरी खाण्यास सुरवात केली.\n(वाचा :- पाठ, मान, कंबर व खांद्याच्या वेदनांनी आहात त्रस्त या पोजीशनमध्ये झोपल्याने मिळेल झटपट आराम या पोजीशनमध्ये झोपल्याने मिळेल झटपट आराम\nवर्कआउट प्लान कसा होता\nमेहक सांगते की ती दिवसभर मुलांच्या मागे धावण्याचेच काम नेहमी करत असे. याशिवाय घरातील सर्व कामे स्वत:हून करणे, स्ट्रेचिंग करणे. यासोबतच ती जम्पिंग जॅक, वर्कआउट्समध्ये स्क्वॅट्स खूप जास्त करायची. मेहकच्या म्हणण्यानुसार, ���्क्वॅट्स आणि जम्पिंग जॅकमुळे तिला आपली बॉडी शेपमध्ये आणण्यास खूप मदत झाली.\n(वाचा :- पोट साफ न होण्याची समस्या 'या' पदार्थाने होईल चुटकीसरशी दूर, आयुर्वेदिक डॉ. सांगितली सेवनाची पद्धत\nमहकचे वजन कमी करण्याचे रहस्य तिने निवडलेल्या आहारात आहे. मेहक म्हणतात की मिठाचे कमी सेवन केल्यास तुम्हाला आश्चर्यचकित करणारा फरक दिसून येईल. ती रात्री 8 नंतर मीठ खात नाही. याशिवाय तिने साखरेऐवजी गूळ खाण्यास सुरुवात केली. तसेच दिवसातून फक्त एकदाच ती कॅफीनचे सेवन करू लागली. याव्यतिरिक्त साध्या चपातीपेक्षा त्यांनी बीटापासून बनवलेली पौष्टिक व टेस्टी चपाती खाण्यास सुरुवात केली. मेहक पुढे म्हणतात की वजन कमी करण्यासाठी लहान लहान बदल खूप महत्वाचे असतात. तसेच त्या प्रत्येकाला दिवसातून एक अंड खाण्याचा सल्ला देतात. त्या सांगतात की आपल्याला फक्त एका अंड्यातून भरपूर प्रोटीन मिळतात.\n(वाचा :- मूड खराब असल्यास खा १ वाटी 'हा' पदार्थ, वैज्ञानिकांनी स्ट्रेस घालवण्यासाठी यास दिलाय अव्वल दर्जा\nलॉकडाऊनमुळे आयुष्यातही बरेच बदल झाले असल्याचे मेहक सांगते. ती म्हणते की याच कारणामुळे तिने सामाजिक होणे आणि बाहेरचे जेवण खाणे पूर्णपणे बंद केले. याव्यतिरिक्त त्यांनी आपल्या ज्ञानाचा खूप वापर केला आणि पोषक तत्वांचे प्रमाण लक्षात घेऊन वजन कमी केले. त्यांनी योग्य प्रमाणात जीवनसत्त्वे (vitamins), खनिजे (minerals) आणि प्रथिने (protein) घेतले आणि आपले आरोग्य निरोगी ठेवले.\n(वाचा :- FSSAI चा दावा : ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास शिजवलेलं अन्नही आरोग्यासाठी ठरु शकतं धोकादायक\nNOTE :- प्रत्येकाचे शरीर व त्याच्या गरजा या वेगवेगळ्या असतात त्यामुळे कोणतंही डाएट फॉलो करताना आधी आपल्या शरीराची गरज ओळखून घ्या, डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच वेट लॉस जर्नीची सुरुवात करा. दुस-या व्यक्तीचं डाएट फॉलो करताना काळजी बाळगा.\nइंग्लिशमधून हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nGuillain Barre Syndrome Covid लस घेतलेल्या लोकांमध्ये आढळताहेत ‘या’ गंभीर आजाराची लक्षणे, अशी झालीय रुग्णांची अवस्था महत्तवाचा लेख\nया बातम���यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल शानदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीसह येतात ‘हे’ ५जी स्मार्टफोन, किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nधार्मिक मस्तमौजी असतात 'या' राशीचे लोकं, यांच्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नाही\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nमोबाइल BSNL चे कमी किंमतीत जास्त फायदे देणारे प्लान्स, Jio-Airtel-Vi ला देतात जोरदार टक्कर; पाहा डिटेल्स\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nकंप्युटर 'वर्क फ्रॉम होम' स्पेशालिस्ट लॅपटॉप, १० तास काम करू शकता, पाहा संपूर्ण यादी\nकरिअर न्यूज अकरावी प्रवेशाची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर\nकार-बाइक घ्यायचीये सेडान कार, पण बजेट आहे कमी बघा १० लाखांहून कमी किंमतीत बेस्ट सेडान कार\nआयपीएल Delhi vs Hyderabad Scorecard Latest Update : हैदराबादचे दिल्लीपुढे माफक आव्हान\nक्रिकेट न्यूज रद्द झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यानंतर पाकिस्तान मंडळाला बिर्याणीचं बिलं आलं २७ लाख\nदेश 'PM मोदींवरील चित्रपटातून ब्राह्मणांविरोधात विष कालवलं जातंय\nठाणे काँग्रेसनेच शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला: केंद्रीय मंत्र्याचा दावा\nदेश PM मोदींच्या वाढदिवसाला मृतांनाही दिली गेली करोनाची लस\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/category/technology/android-applications/?filter_by=review_high", "date_download": "2021-09-22T16:45:54Z", "digest": "sha1:R2BTAO7F54LCGCZNPWJV6Y6XRUUI6TQE", "length": 6365, "nlines": 167, "source_domain": "marathiboli.in", "title": "Android Applications Archives - marathiboli.in", "raw_content": "\nStory of Marathiboli – गोष्ट मराठीबोलीची – जिंका तुमच्या आवडीचे मराठी पुस्तक\nActress Swati Limaye – नवोदित अभिनेत्री स्वाती लिमये\nZhala Bobhata Marathi Movie Review – झाला बोभाटा मराठी चित्रपट परीक्षण\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2021-09-22T18:44:04Z", "digest": "sha1:ZBVEQSVLK4GHCVFFEQ6SNWBTX7C22NBI", "length": 13939, "nlines": 225, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राणी मुखर्जी - विकिपीडिया", "raw_content": "\n२१ मार्च १९७८ (1978-03-21)\nराणी मुखर्जी (जन्म: २१ मार्च १९७७[काळ सुसंगतता ]) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. १९९७ सालच्या राजा की आयेगी बरात ह्या चित्रपटामधून राणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९८ साली आलेला आमिर खानसोबतचा गुलाम हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. त्याच वर्षी करण जोहरने आपल्या कुछ कुछ होता है ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान व काजोलसोबत राणीला आघाडीची भूमिका दिली. ह्या चित्रपटाच्या यशामुळे राणी सुपरस्टार बनली. राणीने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या व तिला आजवर ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.\n1996 बियेर फूल मिली चटर्जी\n1997 राजा की आयेगी बरात माला\nकुछ कुछ होता है टीना मल्होत्रा\nहे राम अपर्णा राम\nहद कर दी आपने अंजली खन्ना\nहर दिल जो प्यार करेगा पूजा ओबेरॉय\nकहीं प्यार ना हो जाये प्रिया शर्मा\n2001 चोरी चोरी चुपके चुपके प्रिया मल्होत्रा\nबस इतना सा ख्वाब है पूजा श्रीवास्तव\nकभी खुशी कभी गम नैना कपूर\n2002 प्यार दिवाना होता है पायल खुराणा\nसाथिया डॉ.सुहानी शर्मा सेहगल\nचलो इश्क लडायें सपना\n2003 चलते चलते प्रिया चोप्रा\nचोरी चोरी ख़ुशी मल्होत्रा\nकलकत्ता मेल बुलबुल / रीमा\nकल हो ना हो\n2004 युवा शशी बिस्वास\nहम तुम रहेजा प्रकाश\nबंटी और बबली बबली\n2006 कभी अलविदा ना कहना माया तलवार\n2007 ता रा रम पम राधिका \"शोना \" शेखर राय बॅनर्जी\nलागा चुनरी में दाग विभावरी \"बेडकी \" साहाय्य /नताशा\nॐ शांति ॐ ॐ शांति ॐ\n2008 थोडा प्यार थोडा मॅजिक गीता\nरब ने बना दी जोडी रब ने बना दी जोडी\n2009 लक बाय चान्स ल��� बाय चान्स\n वीरा कौर / वीर प्रताप सिंग\n2011 नो वन किल्ड जेसिका नो वन किल्ड जेसिका\n2014 मर्दानी शिवानी शिवाजी रॉय\nसर्वोत्तम सहायक अभिनेत्री - कुछ कुछ होता है (१९९९)\nसर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) - साथिया (२००३)\nसर्वोत्तम अभिनेत्री - हम तुम (२००५)\nसर्वोत्तम सहायक अभिनेत्री - युवा (२००५)\nसर्वोत्तम अभिनेत्री - ब्लॅक (२००६)\nसर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) - ब्लॅक (२००६)\nसर्वोत्तम सहायक अभिनेत्री - नो वन किल्ड जेसिका (२०१२)\nफिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री\nमीना कुमारी (१९५४) • मीना कुमारी (१९५५) • कामिनी कौशल (१९५६) • नूतन (१९५७) • नर्गिस (१९५८) • वैजयंतीमाला (१९५९) • नूतन (१९६०)\nबिना रॉय (१९६१ ) • वैजयंतीमाला (१९६२) • मीना कुमारी (१९६३) • नूतन (१९६४) • वैजयंतीमाला (१९६५ ) • मीना कुमारी (१९६६ ) • वहिदा रेहमान (१९६७ ) • नूतन (१९६८) • वहिदा रेहमान (१९६९ ) • शर्मिला टागोर (१९७०) • मुमताज (१९७१) • आशा पारेख (१९७२) • हेमा मालिनी (१९७३) • डिंपल कापडिया आणि जया बच्चन (१९७४) • जया बच्चन (१९७५) • लक्ष्मी (१९७६) • राखी (१९७७) • शबाना आझमी (१९७८) • नूतन (१९७९ ) • जया बच्चन (१९८०)\nरेखा (१९८१) • स्मिता पाटील (१९८२) • पद्मिनी कोल्हापुरे (१९८३) • शबाना आझमी (१९८४) • शबाना आझमी (१९८५) • डिंपल कापडिया (१९८६) • निरंक (१९८७) • निरंक (१९८८) • रेखा (१९८९) • श्रीदेवी (१९९०) • माधुरी दीक्षित (१९९१) • श्रीदेवी (१९९२) • माधुरी दीक्षित (१९९३) • जुही चावला (१९९४) • माधुरी दीक्षित (१९९५) • काजोल (१९९६) • करिश्मा कपूर (१९९७) • माधुरी दीक्षित (१९९८) • काजोल (१९९९) • ऐश्वर्या राय (२०००)\nकरिश्मा कपूर (२००१) • काजोल (२००२) • ऐश्वर्या राय (२००३) • प्रीती झिंटा (२००४) • राणी मुखर्जी (२००५) • राणी मुखर्जी (२००६) • काजोल (२००७) • करीना कपूर (२००८) • प्रियांका चोप्रा (२००९) • विद्या बालन (२०१०) • काजोल (२०११) • विद्या बालन (२०१२) • विद्या बालन (२०१३) • दीपिका पडुकोण (२०१४) • कंगना राणावत (२०१५) • दीपिका पडुकोण (२०१६) • आलिया भट्ट (२०१७)\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील राणी मुखर्जीचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९७८ मधील जन्म\nलेखातील काळ सुसंगततेबद्दल साशंकता असणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०२१ रोजी ११:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्�� अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/misal-darbar-sachin-vinchvekar-story/", "date_download": "2021-09-22T17:40:11Z", "digest": "sha1:QNBB2T7KX2ZC5LFABJU3EVC7E7EGCJVM", "length": 39875, "nlines": 100, "source_domain": "udyojak.org", "title": "महाराष्ट्राची ‘मिसळ’ जागतिक पातळीवर नेणार्‍या सचिनची गोष्ट - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nमहाराष्ट्राची ‘मिसळ’ जागतिक पातळीवर नेणार्‍या सचिनची गोष्ट\nमहाराष्ट्राची ‘मिसळ’ जागतिक पातळीवर नेणार्‍या सचिनची गोष्ट\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nमिसळ म्हटलं की डोळ्यासमोर येतो तर्रीदार रस्सा, फरसाण, बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू.\nमहाराष्ट्रीय अनेक पदार्थ खूप चांगले आणि प्रसिद्धसुद्धा आहेत. त्यातीलच एक मिसळ. ही मिसळ आवडत नाही असा व्यक्ती विरळाच. अनेक प्रकारच्या आणि चवीच्या मिसळ मिळाल्या तर आज आपल्याकडे पदार्पणातच अठरा प्रकारच्या चवींच्या वैविध्यपूर्ण मिसळ देणारे सचिन विंचवेकर यांचे ‘मिसळ दरबार’ आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांची दुकाने आहेत. त्यांची खासियत आहे की, तुम्ही मुंबईत अंधेरीला मिसळ खाल्ली काय किंवा पुण्यातील सदाशिव पेठेत खाल्लीत तरी चवीत फरक मिळणार नाही. मराठी पदार्थांना एक ब्रँड म्हणून लोकांसमोर आणण्याचा आणि त्यांना जागतिक पातळीवर पोहोचवण्याचे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवून आज त्यांचा प्रवास सुरू आहे. अत्यंत प्रेरणादायी असा हा संपूर्ण प्रवास आहे.\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nसचिन विंचवेकर यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांचे मन अभ्यासात कधीच लागले नाही; परंतु आपण व्यवसाय करावा हे पहिल्यापासून ठरलेले होते. सचिन यांचा जन्म जळगावला झाला आणि आठवीपासून म्हणजेच १९९६ साली ते पुण्यात रहायला आले. उद्योगाची आवड लहानपणापासूनच. लहानपणी ���ोळ्या, बिस्किट विकणे, बांगड्या विकणे, पेप्सी, फटाके असे छोटे छोटे अनेक गोष्टी विकत ते मोठे झाले. काही काळ उसाच्या रसाचे गुर्‍हाळसुद्धा चालवले आहे. हे सगळे करता करता दहावी झाली; पण पुढे शिक्षणात रस नव्हता. अशा वेळी आता हा मुलगा हातचा गेला असं कुटुंबीयांना वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. पुढे मग तासन्तास कट्ट्यावर बसून राहायचे. अशी मुले मग वेगवेगळ्या राजकीय लोकांसाठी काम करू लागतात. यातूनच सचिनसुद्धा या गोष्टीकडे ओढले गेले. निवडणुका होईपर्यंत एका राजकीय व्यक्तीसोबत काम केले.\nनिवडणुका झाल्यावर सचिन त्या नेत्याकडे गेले. त्यांना म्हणाले, मला आता सरकारी नोकरीत चिकटवा. त्यांनी मला विचारले, काय रे, तुझे शिक्षण काय सचिन म्हणाले, मी दहावी झालोय. त्या वेळी ते म्हणाले, मी कोणत्या नोकरीला लावू तुला सचिन म्हणाले, मी दहावी झालोय. त्या वेळी ते म्हणाले, मी कोणत्या नोकरीला लावू तुला तुझे शिक्षण कमी आहे. त्यापेक्षा काही तरी व्यवसाय कर. समज, मी तुला नोकरीला लावले तरी महिना पंधरा हजारपर्यंत पगार असेल. तुझ्या निवृत्तीपर्यंत जास्तीत जास्त पन्नास हजार पगार होईल. उभ्या आयुष्यात काय कमावशील. त्यापेक्षा काही तरी उद्योग कर. त्यासाठी जर काही मी करू शकत असेन तर तुला नक्की मदत करीन. त्यांचे म्हणणे सचिनना पटले.\nखर्‍या अर्थाने सचिन यांना त्या नेत्याने आयुष्याची दिशा दाखवली आणि त्यांचे आयुष्य बदलले. मग सुरू झाला व्यवसाय काय करायचा याचा शोध. सचिन म्हणतात, आम्ही मित्रमंडळी नेहमी वेगवेगळ्या कामांसाठी कॉफी शॉपवर भेटायचो, चर्चा करायचो. त्यातूनच आपणच कॉफी शॉप का सुरू करू नये, असे मनात आले. यातूनच माझ्या व्यवसायाचा श्रीगणेश झाला.\nहे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.\n२००६ साली आम्ही पुणे शहरात बालाजी नगर येथे ‘साई कॅफे कट्टा’ नावाने कॉफी शॉप सुरू केले. सुरुवातीला अनंत अडचणी आल्या. आम्ही ज्या भागात कॉफी शॉप सुरू केला होता त्या परिसरातील लोकवस्ती ही ग्रामीण भागात येऊन तिथे वसली होती. त्यामुळे त्यांचा या कॉफी शॉपकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित होता. अनेकांनी आम्हाला ते बंद करा, असा सल्ला दिला; तर काहींनी उसाचे गुर्‍हाळ सुरू करा किंवा लस्सी, लिंबू सरबत सुरू करा. असे सांगितले, पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. काही ग्राहकांनी आम्हाला सांगितले होते की, तुम्ही व्यवसायात नवखे आहात तेव्हा लगेच काही निर्णय घेऊ नका. थोडा वेळ द्या. त्यांचे म्हणणे खरे ठरले. आम्ही पाय रोवून उभे राहिलो आणि सुरुवातीला आम्ही १० ग्लास कॉफी विकायचो तेच आज दिवसाला ८०० ते १२०० कॉफी विकतो. पुढे आम्ही फ्रंचायझी द्यायला सुरुवात केली आणि आज संपूर्ण पुणे शहरात आमची पंधरा आऊटलेट आहेत.\nहे करत असताना आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की, संपूर्ण जगात मराठी मेनू मोठा करण्यासाठी कोणीच काम करत नाहीय. ही एक खंत होती. जेव्हा आम्ही याबाबत संशोधन केले तेव्हा असे समोर आले की; सर्वसामान्य अनेक लोक वडापाव तेलकट म्हणून खात नाहीत. पण समोसा खातात. दोन्ही पदार्थांत बटाटा असतो; पण ते समोसाला प्राधान्य देतात. मग आम्ही मिसळचा अभ्यास केला. मिसळ ९०% लोकांना आवडते; पण म्हणावा तसा मिसळचा विकास झाला नाही. २०१० साली आम्ही मिसळ या मराठी खाद्यपदार्थांवर रिसर्च करायला सुरुवात केली.\n२०१४ पर्यंत आम्ही विविध मसाले बनवले. जवळपास सत्तर प्रकारचे मसाले बनवले होते. म्हणजेच सत्तर प्रकारच्या मिसळ. त्याच वर्षी आमचे मिसळवरचे संशोधन पूर्ण झाले होते. आमच्या मिसळमध्ये आम्ही खाण्याचा रंग वापरत नाही. प्रिझरवेटिव्हज नाहीत किंवा आम्ही फ्रोझान मिसळही देत नाही. हे आमचे वैशिष्ट्य आहे. हेच आम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवतात. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी आमची मिसळची चव सारखीच राहणार. यात काही बदल होणार नाही हे आम्ही पाहिले.\nपुढे २०१४ ते २०१७ या काळात आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड या परिसरात ओळखीचे लोक, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया माध्यमातून १,२०० ते १,५०० कुटुंबांना वेगवेगळ्या चवीच्या मिसळ टेस्ट करण्यासाठी दिल्या. ट्रायल अँड एरर असे करता करता बहुतांश लोकांना चायनीज मिसळची चव आवडली नाही. मग ती आम्ही बाद केली; पण मनात अजूनही प्रश्न होते. हे लोक आपल्याला ओळखतात अथवा ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून आपण त्यांच्या घरी गेलो तर मन न मोडण्यासाठी त्यांनी आवडले असे म्हटले असेल तर म्हणून मग आम्ही एका मिसळ महोत्सवात भाग घेतला. तीन दिवस मिसळ महोत्सव होता. आम्हाला वाटले दोन ते तीन हजारपर्यंत विक्री होईल; पण झाले वेगळेच. आमची विक्री झाली बहात्तर हजार रुपये आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्याकडून बेस्ट मिसळ म्हणून पुरस्कारही मिळाला.\nमिसळ महोत्सवात भाग घेण्याचा आमचा उद्���ेश साध्य झाला. आम्हाला पटले की, आता लोकांना मिसळ आवडते. आता आपण बाजारात उतरू. सात वर्षं आम्ही या सगळ्यासाठी दिली होती. उद्योगात उतरताना आपण किती तयारीनिशी उतरतो हे खूप महत्त्वाचे आहे. त्यावरच तुम्ही किती दूरचे प्रवासी आहात हे लक्षात येते. आम्ही अ‍ॅपलची रणनीती अवलंबली होती. अ‍ॅपल एक जागतिक पातळीवरचा नावाजलेला ब्रँड. त्यांचे कोणतेही उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी कमीत कमी एक वर्ष लोकांचे अभिप्राय घेतात. जे जे बदल ग्राहक सुचवतील ते स्वीकारतात. लोकांना काय हवयं हे समजून आपले प्रॉडक्ट बाजारात उतरवते.\nअशाप्रकारे आमच्या ‘मिसळ दरबार’ची सुरुवात डिसेंबर २०१७ मध्ये धनकवडी पुणे येथे झाली. आता इथे जे आहे ते आमचे प्रीमियम मॉडेल आहे. या ठिकाणी आम्ही अठरा प्रकारच्या मिसळ देतो. २०३५ पर्यंत आमची रणनीती तयार आहे. २०२० पर्यंत आम्ही आमचे सिल्व्हर मॉडेल तयार करणार आहोत. प्रीमियम, सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम असे आमचे चार मॉडेल्स आहेत. चौथे मॉडेल हे २०२७ ला सुरू होईल आणि त्या वेळी कमीत कमी ४००० स्क्वेर फीटचा गाळा असेल. आणि त्या ठिकाणी सत्तर रुपयांपासून बाराशे ते तेराशे रुपयापर्यंतची मिसळ असेल. या ठिकाणी संपूर्ण सत्तर प्रकारच्या मिसळ उपलब्ध असतील. हायवेला चालणारे जे मॉडेल आहे ते आहे ‘गोल्ड मॉडेल.’ त्या ठिकाणी कमीत कमी २००० स्क्वेर फीटचा गाळा असेल, आणि त्या ठिकाणी सत्तर रुपयांपासून ६५० रुपयांपर्यंतची मिसळ असेल. या ठिकाणी पस्तीस प्रकारच्या मिसळ उपलब्ध असतील.\nपुणे, मुंबई, बारामती, फलटण, कोल्हापूर आदी शहरी भागांत आमचे मिसळ दरबारचे प्रीमियम मॉडेल चालू आहेत. मुंबईत कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, नालासोपारा, अंधेरी तर पुणे येथे धनकवडी, कोंडवा, सदाशिव पेठ, पिंपरी, मुळशी, प्रति शिर्डी, आदी ठिकाणी आहेत. पुण्यात लवकरच अजून पाच ठिकाणी मिसळ दरबारच्या शाखा सुरू होत आहेत.\nचव हा खाद्यपदार्थाच्या विक्रीत महत्त्वाचा वाटा असतो.\nआमच्या मिसळची चव सर्वत्र सारखीच असते. याचे कारण असे की, आम्ही ‘सेंट्रलाइज किचन’ ठेवलंय. मिसळ ही एकाच जागी बनवली जाते. आपल्याला फक्त ती गरम करून विकायची असते. आमच्याकडे कोणीही कुठेही फ्रँचायझी घेतली तरी आम्ही त्यांना तयार मिसळ पाठवतो. म्हणूनच आम्ही संकल्पनेपासून प्रत्यक्ष सुरुवात करण्यासाठी सात वर्षांचा भलामोठा कार्यकाल घेतला.\nएखादा व्��क्ती जेव्हा आमच्याकडे फ्रँचायझी घेतो तेव्हा त्याला काही रक्कम गुंतवावी लागते. अशा वेळी मग त्याच्याकडे कामासाठी ठेवण्यात येणार्‍या मिसळ कशी बनवायची याची ट्रेनिंग द्यावी लागते. व्यवसायात जम बसू लागतो आणि काही कारणाने माणूस सोडून गेला तर पुन्हा व्यवसाय डबघाईला येतो. अशा वेळी नुकसान फ्रँचायझी घेणार्‍यांचे होते. त्यामुळे आम्ही त्यांचाही या सर्व प्रक्रियेत विचार केलाय. आम्ही 18 देशांमध्ये आमची मिसळ टेस्टिंगसाठी पाठवल्या आहेत.\nआपल्याकडे बहुतांश ठिकाणी मिसळ ही दुपारी तीनपर्यंतच मिळते; पण असे का याचे उत्तर मला अजून मिळाले नाहीय. मराठी उद्योजक स्वतःच ठरवतो की, दुपारी तीनच्या पुढे कोणी मिसळ खाणार नाही. आम्ही मात्र आमच्याकडे सकाळी आठ ते रात्री कमीत कमी आठपर्यंत मिसळ विकतो. मुंबईत काही जागी रात्री दहापर्यंतसुद्धा मिसळ उपलब्ध आहे.\nआमच्याकडे फॅक्टरीत काम करणारी पंधरा मुले आहेत आणि मिसळ दरबारसोबत २७ मुले आहेत. आम्ही प्रत्येक वर्षीचे टार्गेट ठरवून काम करतोय. मागील वर्षी आम्ही दहा आऊटलेट सुरू करणार होतो प्रत्यक्ष सुरू झाली पंधरा. या वर्षी आमचे टार्गेट आहे २५. आणि २०३५ पर्यंत संपूर्ण जगात १००० शाखा सुरू करण्याचे आमचे ध्येय आहे. मिसळचा प्रभाव मागील काही वर्षांत नक्कीच वाढलाय. आता लोक जेव्हा आमच्याकडे फ्रँचायझी घ्यायला येतात तेव्हा आम्ही त्यांना विचारतो की, त्यांना आमची फ्रँचायझी का घ्यायची आहे त्यावर त्यांचे उत्तर असते की, सध्या फूड इंडस्ट्रीला चांगले दिवस आलेत. त्या वेळी मला वाटते आपल्या राज्यात ढोकळा, बंगाली मिठाई, पंजाबी पदार्थ कधी आले हे कोणालाच माहिती नाही. प्रत्येक राज्याचे पदार्थ आपल्या राज्यात आलेत पण आपले मराठी पदार्थ महाराष्ट्रबाहेर पडलेच नाहीत. कोणी त्यांना बाहेर नेलेच नाही. कोणीच आजपर्यंत धाडस केले नाही. याची मला सतत खंत वाटते. मिसळ लोकांपर्यंत पोहचलीय; पण ब्रँड म्हणून नाही. मी त्यासाठी प्रयत्न करतोय.\nअजून सहा मराठी मेनूच्या ट्रेडमार्कची प्रक्रिया चालू आहे. मिसळमध्येच अजून २०२१ नंतर मिसळ दरबारच्याच मिसळच्या वेगळ्या प्रकारच्या टेस्ट आम्ही बॉक्स पॅकिंगमध्ये लोकांसाठी घेऊन येणार आहोत. घरी न्या आणि फॅमिलीसोबत खा किंवा प्रवासातसुद्धा न्या. या सगळ्यासाठी आम्ही काम करतोय.\nपुणे शहरात दोन ते तीन ठिकाणी आमच्या मल���टिप्लेक्सवर जाहिराती चालू आहेत. त्याचसोबत फेसबुक, ट्विटरवरूनही आम्ही लोकांकडे पोहोचतोय.\nमी कोणाही मिसळ विक्रेत्याला माझा प्रतिस्पर्धी समजत नाही. मला वाटते, या प्रत्येकाने पुढाकार घ्यावा आणि त्यांच्या मिसळही वाढवाव्यात. एक ब्रँड म्हणून मला ‘मिसळ’ला मोठं करायचंय. यातून मराठी माणसासाठी रोजगार वाढेल.\nमाझ्या वडिलांचा व्यवसाय करायला विरोध होता; पण आईचा मला पूर्ण पाठिंबा होता. सुरुवातीच्या काळात आमचे मित्र, उद्योगाच्या सुरुवातीपासून माझ्यासोबत काम करणारा माझा स्टाफ, आम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे दिशा दाखवणारे आमचे नगरसेवक अशा प्रत्येकाने खूप मदत केलीय. मसाले बनवून देणार्‍या व्यक्तीपासून ते रॉ मटेरियल पुरवणार्‍यांपर्यंत, तर आमचे सर्व कायदेशीर बाबी पाहणारे आमचे मित्र असोत सारे माझा परिवार आहेत. यातला प्रत्येक व्यक्ती रात्रीअपरात्रीसुद्धा मदतीला तयार असतो. सध्याचेच उदाहरण पाहू. नुकताच आमच्याकडे पूर आला होता. आमचे रॉ मटेरियल भिजले, काही वाहून गेले. या सर्व काळात आमचा स्टाफ चार दिवस तहानभूक विसरून दिवसरात्र काम करत होता. सुखादुखात ते नेहमी सोबत करतात.\nउद्योग करताना अनेक समस्या येतात. सध्याचे एक उदाहरण सांगतो. धनकवडीत आम्ही दुकान सुरू करताना जागा पाहिली. त्याचे मालक मुंबईचे होते आमचा व्यवहार झाला. दोनेक लाखांची गुंतवणूक केली आणि आम्हाला कळले ते त्या जागेचे मालक नाहीत. पोलिसांकडून नोटीस वगैरे आल्या आणि आमचे दुकान काम थांबववावे लागले. पुढे मूळ मालकाची भेट झाली आणि त्यांच्यासोबत अ‍ॅग्रीमेंट झाले आणि दुकान सुरू झाले; पण वर्षभरातच त्यांनी जागा विकली आणि आम्हाला जागा रिकामी करावी लागली. आम्ही पंधरा लाख तोट्यात आहोत; पण व्यवसाय म्हटले की, अशा अनेक समस्या येतात. त्यांना सोबत घेऊन पुढे जायचे. आपला इथला प्रवास एवढाच होता.\nआता पुढे पहावं असा विचार मी करतो. भविष्याकडे पाहायचे. येत्या जानेवारीपर्यंत आम्हाला स्वतःची मोठी फॅक्टरी सुरू करायची आहे. ते काम वेळेत पूर्ण करण्याचे आमचं लक्ष्य आहे. त्यामुळे अशा अनेक समस्या येतात; पण त्यावर मात करून सकारात्मक विचार करत पुढे जायचे हे आमचे लक्ष्य आहे. या फॅक्टरीचे काम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानदंड लक्षात घेऊन आम्ही करतोय. फॅक्टरीचे काम पूर्ण झाले की मग ‘मिसळ दरबार’ आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले उत्पादन घेऊन उतरणार आहे.\nशिक्षणात प्रत्येकालाच गती नसते, त्या वेळी आपण स्वतःला चाचपून पाहावे. तिथे वेळ आणि पैसा न घालवता आपली आवड शोधून त्यात काम करावे. घरच्या प्रत्येकाचा पाठिंबा उद्योगात उतरणार्‍यासाठी महत्त्वाचा असतो आणि नेहमी सकारात्मक विचारसरणीच्या लोकांसोबत राहा. आर्थिक भांडवल ही प्रत्येक उद्योजकांसाठी धंद्यात आवश्यक गोष्ट आहे.\nनव्याने उद्योगात उतरणार्‍या अनेकांना भांडवल कसे उभे करू किंवा माझ्याकडे पैसा नाही, मग मी काय करू, धंदा कसा करू, असे प्रश्न असतात; पण सचिन आपल्या अनुभवाने सांगतात, सर्वप्रथम ‘हे होणारच नाही ही भावना मनातून काढा.’ मग न घाबरता व्यवसायात उतरा. धाडस करा, पैसा उभा राहतो.\nजेव्हा मी उद्योगाची सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे तीन हजार रुपये होते. कोल्ड कॉफी हे आमचे प्रॉडक्ट होते; पण आमच्याकडे फ्रिज घ्यायलाही पैसे नव्हते. अशा वेळी आम्ही थर्माकोलमध्ये बर्फ टाकून टाकी ठेवून दूध थंड करायचो आणि कॉल्ड कॉफी लोकांना सर्व्ह करायचो. काम सुरू केले की अडचणी सोडवता येतात आणि लवकरच आपण त्यातून पुढे जातो. माझे नवीन नवीन शॉप सुरू झाले तेव्हापासून रोज साडेतीन किलोमीटर प्रवास मी चालत करायचो. सकाळी नऊ वाजता दुकान उघडायचो आणि रात्री दीड वाजता बंद करून पुन्हा तेवढेच अंतर पायी घरी यायचो. माझ्याकडे सायकल घ्यायलाही पैसे नव्हते. त्याच कॉफी शॉपमुळे आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिसळ दरबार सुरू करू शकतोय. मी अशा प्रकारे पै पै जोडून पैसा उभा केलाय.\n२०३५ पर्यंत मला पाच प्रकारचे आस्थापना सुरू करायचे आहेत. फूड इंडस्ट्रीत साई कॉफी, मिसळ दरबार, व्हेज, नॉनव्हेज हॉटेल सुरू करायचे आहे. याशिवाय स्वत:चे २५० बेड असलेले हॉस्पिटल सुरू करायचे आहे. विंचवेकर फूड प्रा. लि. म्हणून कंपनी आम्ही रजिस्टर केलीय. सोबत आमचे अनेक गुंतवणूकदार आज आमच्यासोबत जोडण्यासाठी उत्सुक आहेत. मी एकटा असतो तर मी कधीच मोठा झालो नसतो. माझा स्टाफ माझ्यासाठी देव आहे. सोबत कुटुंबीय आहेत. या सार्‍यांची एक टीम माझ्यासोबत आहे. कामाच्या व्यवधानामुळे अनेकांना अनेक वेळा मी वेळ द्यायला कमी पडतो. मग अशा वेळी थोडे ते दुखावले जातात. माझा नाइलाज असतो. व्यवसायात हे प्रसंग येतात. आपल्याला त्यासाठी खंबीर असावे लागते.\nउद्योगात उतरू इच्छिणार्‍या म्हणण्यापेक्षा मला वाटत�� जास्तीत जास्त लोकांनी उद्योगात उतरावे असे माझे मत आहे. अनेक लोक गफलत करतात आणि एका गोष्टीवर ठाम न राहता वेगवेगळे पर्याय एकाच वेळी हाताळत असतात. मला वाटते, असे न करता एक तर एकाच प्रॉडक्टवर जास्त लक्ष केंद्रित करावे, जेणे करून आपण व्यवसायाला प्राधान्य आणि न्याय देऊ शकू. आपली क्षमता अगोदर ओळखा. आपण कुठपर्यंत जायचंय हे तपासा. आणि आपण किती उडी घेऊ शकतो ते अभ्यासा. मार्केटमध्ये काय चालले आहे ते पहा. तुमच्या मनाला काय आवडते ते पहा. अमुक व्यक्ती हे करतो म्हणून मी हे करतो असे केले तर तो तात्पुरता व्यवसाय झाला. नावीन्य शोधा.\nसचिन विंचवेकर : ९९६०३३३३७४\nमुलाखत : प्रतिभा राजपूत\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post धंदा कसा करतात गुजराती\nNext Post महिला उद्योजकांची गरज आणि उपलब्ध संधी\nदूध व्यापारी ते आइस्क्रीम कंपनी मालक प्रवास गायतोंडेंचा\nजीवघेण्या अपघातातून जन्माला आली एक लेखिका\nby स्मार्ट उद्योजक\t August 7, 2021\n‘आयुर्वेदिक मुखवास’ असा एक वेगळा स्टार्टअप चालवते सानिका\nby स्मार्ट उद्योजक\t August 4, 2021\nकोरोना साथीच्या काळात सरकारला उत्पादित करून देऊ शकता या गोष्टी\nby स्मार्ट उद्योजक\t March 28, 2020\nby स्मार्ट उद्योजक\t July 17, 2019\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/refusal-to-pay-electricity-bills-of-citizens-of-mumbai-thane-and-raigad-693-99-crore-bill-overdue/", "date_download": "2021-09-22T16:40:46Z", "digest": "sha1:4W6YF3MRV2U354WZGKWFNZ2PTNHVAVMB", "length": 13346, "nlines": 106, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "Refusal to pay electricity bills of citizens of Mumbai, Thane and Raigad; 693.99 crore bill overdue", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाह��न गेली\nमुंबई : कोरोना काळात ग्राहकांना आलेली अव्वाच्या सव्वा वीज बील आकारण्यात आलं होतं. यामुळे अनेक ग्राहकांचे वीज बिल थकले आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणच्या ग्राहकांनी 693.99 कोटींचे बिल थकवले जात आहे. यात मुंबई, ठाणे, रायगडमधील विजेचे थकबाकीदार मोठ्या प्रमाणात आहेत. यातील काही ग्राहकांनी मार्च 2020 पासून विजेचे बील भरलेले नाही. त्यामुळे वीज वितरण विभागाला गंभीर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.\nराज्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आलं होतं. लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला. हातावर पोट असणारे श्रमिक, रस्त्यावरील व्यावसायिक, बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले.\nतर दुसरीकडे लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले देण्यात आली. आर्थिक स्थिती आधीच कमकुवत झालेल्या अनेकांनी विजेची बील भरले नाही. यानतंर या वीजबिलांवर सवलत दिली जाईल, असे सांगण्यात आले. मात्र काही महिन्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही आणि नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्टीकरण दिले होते. वीजबिलाबाबत सरकारकडून काही ना काही सवलत मिळेल या आशेवर असलेल्या अनेकांची घोर निराशा झाली.\nलाखो ग्राहकांचे वीजबील थकित\nतर दुसरीकडे त्यांच्या विजेचे अनेक महिन्यांचे बील थकले. आतापर्यंत लाखो ग्राहकांचे तब्बल 693.99 कोटी रुपयांचे विजेचे बील थकले आहे. यातील बहुतांश थकबाकीदार हे मुंबई, ठाणे आणि रायगडमधील आहेत. यातील काही ग्राहकांनी मार्च 2020 पासून विजेचे बील भरलेले नाही. त्यामुळे ही थकबाकी वाढली आहे. या सर्वांचा परिणाम वीज वितरण कंपन्यांना भोगावा लागत आहे.\nएकूण किती वीजबिलाची थकबाकी\nग्राहक थकबाकी (काेटी रुपयांमध्ये)\nउच्चदाब व घरगुती ग्राहक – 180.29 कोटी\nव्यवसायिक ग्राहक – 140.94 कोटी\nऔद्योगिक ग्राहक – 150.85 कोटी\nइतर वर्गवारीतील ग्राहक -18.3 कोटी\nपाणीपुरवठा योजना – 7.66 कोटी\nस्ट्रीट लाईट – 111.57 कोटी\nकृषी ग्राहक – 4.39 कोटी\nएकूण – 693.99 कोटीची थकबाकी\n100 युनिटपर्यंत वीजबिल माफीचा प्रस्ताव पूर्णपणे बारगळलेला नाही, आम्ही त्यावर विचार करतोय : नितीन राऊत\nवाढीव वीजबिलावर���धात मनसे महिला कार्यकर्त्या आक्रमक, आमरण उपोषणाचा इशारा\nवाढीव वीजबिलाविरोधात भाजप आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी वीजबिल होळी आंदोलन\nमुंबई – कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईकतही कोरोनाचता वेगाने प्रसार होत आहे. याच दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत कलर कोड सक्तीची घोषणा केली. संचारबंदी काळातही मुंबईतील रस्त्यांवर काही वाहनांचा मुक्तसंचार सुरू असल्याने तसेच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याने हा कठोर निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवेसाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरात असलेल्या खासगी वाहनांसाठी तीन कलरचे कोड बंधनकारक करण्यात आले होते. मात्र आता मुंबईत वाहनांसाठी लागू असलेली कलर कोड पद्धत रद्द करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे.\nमुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. “प्रिय मुंबईकरांनो, लाल, पिवळा, हिरवा रंग वर्गीकरण बंद केले जात आहे. तथापि, संपूर्ण तपासणी चालू ठेवली जाईल आणि आम्ही आशा करतो की, आपण मध्ये आमच्या पाठीशी उभे राहाल आणि घराबाहेरची सर्व अनावश्यक / विना-आपत्कालीन हालचाल टाळाल. असं ट्विट केलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करूनही रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याने मुंबई पोलिसांनी त्याविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.\nमेट्रो कारशेडप्रकरणी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा, सेनेच्या मंत्र्याची मागणी\n23 डिसेंबर 2020 lmadmin मेट्रो कारशेडप्रकरणी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा, सेनेच्या मंत्र्याची मागणी वर टिप्पण्या बंद\nपूजा चव्हाणच्या चुलत आजीचा गौप्यस्फोट\n1 मार्च 2021 lmadmin पूजा चव्हाणच्या चुलत आजीचा गौप्यस्फोट वर टिप्पण्या बंद\nपूरग्रस्त सांगलीतल्या महिलांनी जवानांना बांधल्या राख्या\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/02/blog-post_35.html", "date_download": "2021-09-22T18:20:15Z", "digest": "sha1:ZO76S66XTNDURFHHIHDCTHYOD5ZRCL6H", "length": 5958, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "चांदोली राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीचा शुभारंभ", "raw_content": "\nHomeचांदोली राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीचा शुभारंभ\nचांदोली राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीचा शुभारंभ\nचांदोली ( नथुराम कुंभार)\nचांदोली राष्ट्रीय उद्यानांतर्गत येणार्‍या उखळू ते उदगिरी या जंगल सफारीचा राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.\nवारणावती( ता. शिराळा) येथील वन्यजीव कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमावेळी जलसंपदामंत्री मा. ना. जयतराव पाटील व आमदार -मानसिंगराव नाईक यांनी मार्गदर्शक फलकाचे अनावरण व प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या १६ गाड्यांचे उद्घाटन केले. या नवीन मार्गासह झोळंबी पर्यंतचा एक मार्ग आहे. या दोन्हीं पैकी कोणत्याही एका मार्गावर जाण्यासाठी पर्यटकांना चांदोली वन्यजीव विभागाकडून रीतसर त्यासाठीचे शुल्क भरून परवानगी घेवुन प्रवास करता येणार आहे. पर्यटनास चालना देण्यासाठी नव्याने सुरु करण्यात आलेल्या या मार्गामुळे चांदोलीपासुन उखळु ते उदगीरीपर्यत पर्यटकांना जंगल सफरीचा आंनंद लुटता येणार आहे तसेच यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.\nयावेळी अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, वनसंरक्षक समाधान चव्हाण, उप वनसंरक्षक प्रमोद धानके, साहाय्य वनसंरक्षक बी. एस. घाडगे, तहसीलदार गणेश शिंदे, विभागीय वन अधिकारी महादेव मोहिते, वनक्षेत्रपाल जी. एस. लंगोटे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, उप अभियंता मिलिंद किटवाडकर व महेश चव्हाण, सरपंच वसंत पाटील, मोहन पाटील, राजू वडम, सरपंच राजू मुटल, श्रीपती अनुते, संजय वडाम, सदाशिव वाडाम, बाजार समितीचे संचालक दिनकर दिंडे आदी उपस्थित होते.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांग���ीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nलाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_231.html", "date_download": "2021-09-22T18:05:56Z", "digest": "sha1:JBJ4QSKELINMKQIXXPYOTTGM5LYWI45K", "length": 6592, "nlines": 76, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "कामगार आणि महिलांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान मोलाचे : आ. गाडगीळ", "raw_content": "\nHomeकामगार आणि महिलांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान मोलाचे : आ. गाडगीळ\nकामगार आणि महिलांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान मोलाचे : आ. गाडगीळ\nसांगली (प्रतिनिधी) : “घटनेचे शिल्पकार ही भारतरत्न बाबासाहेबांची ओळख महत्त्वाची आहेच, पण केंद्रीय मंत्री असताना त्यांनी कामगारांचे कामाचे तास निश्चित केले. त्यापूर्वी मालक, कारखानदार, जेवढा वेळ राबवून घेईल तेवढा वेळ कामगारांना राबावे लागत होते. तसेच स्त्रियांना मतदानाचा अधिकार देतानाच त्यांना विशिष्ट प्रसंगी रजा ही द्याव्यात, असा कायदा भारतरत्न बाबासाहेबांनी केला. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा अधिकार देवून त्यांनी लोकशाहीला खरा अर्थ प्राप्त करून दिलाच. पण कामगार आणि महिला वर्गासाठी त्यांनी केलेल्या कायद्याबद्दल त्या वर्गाने कायम बाबासाहेबांचे ऋणी राहिले पाहिजे”. असे विचार आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यावर ते बोलत होते. अनेक राष्ट्रांच्या राज्य घटनांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी भारतीय संस्कृती, परंपरा यात सामावणारी राज्यघटना आपल्या देशासाठी बनवली. जगातल्या उत्कृष्ट राज्यघटनांमध्ये आपल्या राज्यघटनेचा समावेश होतो, याचे सर्वस्वी श्रेय बाबासाहेबांनाच जाते. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक, प्रकांड पंडित, शिक्षणतज्ञ, गोर गरीब जनतेसाठी आंदोलन करणारे म्हणून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो. खऱ्या अर्थाने ते भारताचे रत्न होते” असेही आ. गाडगीळ म्हणाले.\nयावेळी शहर जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे, ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बिरजे, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक संजय कुलकर्णी, नगरसेविका सविताताई मदने, डॉ. भालचंद्र साठे, श्रीकांत तात्या शिंदे, अजयकुमार वाले, राहुल जाधव, गौस पठाण, गणपती साळुंखे, आबा जाधव, अमोल कणसे, रवींद्र जाधव, गणेश कांबळे, अमित भोसले, प्रशांत मोरे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nलाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/rape-molestation-cases-on-rise-in-city-praja-3425", "date_download": "2021-09-22T16:53:23Z", "digest": "sha1:XHUBWQFYN2WOPG5DFCFXWBMQVQN63UPM", "length": 6857, "nlines": 120, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Rape, molestation cases on rise in city: praja | मुंबईत बलात्कार-विनयभंगाचे गुन्हे वाढले", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमुंबईत बलात्कार-विनयभंगाचे गुन्हे वाढले\nमुंबईत बलात्कार-विनयभंगाचे गुन्हे वाढले\nBy संतोष मोरे | मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nमुंबई - मुंबईमध्ये बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाल्याची माहिती प्रजा फाऊंडेशन या संस्थेनं दिलीय. प्रजा फाऊंडेशनच्यावतीनं मुंबईतील पोलिसिंग आणि कायदा सुव्यवस्थेबाबत वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला त्यावेळी ही माहिती समोर आलीय. गेल्या पाच वर्षांत 2011 ते 2015-16 या कालावधीत बलात्काराच्या नोंदणीत 289 टक्क्यांनी तर विनयभंगाच्या नोंदण्या 287 टक्क्यांनी वाढल्यात. प्रजा फाऊंडेशनने 25 हजारांहून अधिक घरांचे सर्वेक्षण केले आहे. त्यात स्त्रिया आणि मुलांच्या सुरक्षितेबाबत चिंता वाढल्याचे आढळून आलंय. राज्य पोलीस प्राधिकरणाच्या बाबतीतही अहवालात तिच स्थिती समोर आलीय. तसेच राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणासाठी समिती स्थापन करण्यात आलीय पण अधिकृत कार्यालय उपलब्ध नसल्याची माहिती प्रजाचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के यांनी दिली.\nBig Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nसर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले\nअन् पंजाब किंग्सला 'ती' चूक पडली महागात\nगेल्या ८ महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींवर अत्याचार\nएसटीचे ८५००हून अधिक कर्मचारी कोरोनामुक्त\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा\nठाणे-दिवा पाचव्या-सहा���्या मार्गिकेच्या कामाचा मुहूर्त निघाला; मध्यरेल्वेवर १० तासांचा मेगाब्लॉक\nगणेशोत्सवात कोकणात गेलेल्या २७२ जणांना कोरोना\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/three-injured-as-car-rams-into-tree-11256", "date_download": "2021-09-22T18:28:31Z", "digest": "sha1:JJDHL2WDR6WKPPXMFOPXDTGOZ55YPMIN", "length": 6390, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Three injured as car rams into tree | ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर स्कॉर्पिओ कारला भीषण अपघात", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर स्कॉर्पिओ कारला भीषण अपघात\nईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर स्कॉर्पिओ कारला भीषण अपघात\nBy मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nभरधाव येणारी स्कॉर्पिओ कार झाडाला आदळल्याने तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री इस्टर्न एक्स्प्रेस हाय-वेवर घडली. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार मुलुंड ते सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओत तीन जण होते. कार विक्रोळीहून निघाल्यानंतर कारचालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार सरळ एका झाडाला जाऊन आदळली. यामध्ये जखमी झालेल्या तिघांना स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणाचा तपास सध्या विक्रोळी पोलीस करत आहेत.\nलवकरच विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम, फक्त असेल 'ही' अट\nकोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत\nमुंबई वगळता राज्यात ३ सदस्यीय प्रभाग पद्धत मंजूर\nBig Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nसर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले\nगेल्या ८ महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींवर अत्याचार\nएसटीचे ८५००हून अधिक कर्मचारी कोरोनामुक्त\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळव���्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navakal.in/twitter-new-rule/", "date_download": "2021-09-22T16:36:04Z", "digest": "sha1:NOPSNOCEUP3GJWDVL5WTPTGEEEKJ2B67", "length": 12091, "nlines": 117, "source_domain": "www.navakal.in", "title": "यापुढे ट्विटरला भारतात कायदेशीर संरक्षण मिळणार नाही, केंद्र सरकारने दिला दणका - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nयापुढे ट्विटरला भारतात कायदेशीर संरक्षण मिळणार नाही, केंद्र सरकारने दिला दणका\nनवी दिल्ली – सोशल मीडिया कंपन्यांसाठी केंद्र सरकारने काही नवी नियमावली आणली होती. त्यानुसार प्रत्येक सोशल मीडिया कंपनीने वैधानिक तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या नियमानुसार ट्विटरने अधिकाऱ्याची नियुक्ती केली नसल्याने ट्विटरने भारतातील कायदेशीर सरंक्षण कवच गमावलं आहे.\nट्वीटरच्या वापरकर्त्याने त्याच्या हँडलवरुन काही आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित केल्यास, त्यावर कारवाई होऊ शकत नव्हती, आता हे कायदेशीर संरक्षण काढून घेण्यात आलंय. मात्र ट्वीटरकडून अंतरिम मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे, तसंच केंद्राच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला या नियुक्तीबाबत कळवण्यात आल्याचंही ट्वीटरने म्हटलंय.\n25 मे पर्यंत भारतीय तक्रारनिवारण अधिकाऱ्याची नियुक्ती न केल्यामुळे कायदेशीर संरक्षण गमावल्यानंतर लगेच ट्वीटरविरोधात उत्तर प्रदेशात गुन्हाही दाखल झाला आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी 25 मे पर्यंतचा अवधी होता, मात्र त्यांनी त्या कालावधीत त्याची पूर्तता केलेली नाही. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्वीटरने जाणीवपूर्वक भारत सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीची पूर्तता केली नसल्याचा आरोप केला आहे. ट्वीटरला नियमावलीची पूर्तता करण्याची संधी अनेकवेळा दिली गेली, मात्र ते वेळकाढूपणा करत राहिले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एकमेव पुरस्कर्ता असल्याचा दावा करत ट्वीटरने भारत सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीला विरोध करण्याचा मार्ग स्वीकारला.\nकेंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी तब्बल 9 ट्वीटची मालिका ट��वीटरवरच पब्लिश करुन भारत सरकारची भूमिका मांडली आहे. भारत सरकारने खोट्या बातम्या, अफवा तसंच बदनामी यांना पायबंद घालण्यासाठी सोशल मीडियासंदर्भात नवी नियमावली जारी केली होती. त्या नियमावलीची पूर्तता करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधीही सर्व सोशल प्लॅटफॉर्म आणि इंटरनेट कंपन्यांना देण्यात आला होता. सरकारच्या या नव्या नियमावलीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कुठेही गळचेपी केली जाणार नसल्याचा दावा त्यांनी केला.\nट्वीटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित झाला आणि तो व्हायरल झाला तर मूळ वापरकर्त्याची माहिती सरकारला मिळायला हवी अशी सरकारची भूमिका होती. त्यासाठी तीन स्तरीय तक्रार निवारणाची व्यवस्था सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे असायला हवी, अशी नियमावली जारी करण्यात आली होती.\nउत्तर प्रदेशात ट्वीटरविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचंही त्यांनी समर्थन केलं. ट्वीटरला स्वतःच्या फॅक्ट चेकिंग सिस्टीमचा अभिमान आहे, त्याचा ते कायम गवगवा करतात. मात्र खोट्या बातम्या पसरवण्यासाठी अनेकदा ट्वीटरचा वापर झाल्याचं उत्तर प्रदेशात यापूर्वी अनेकदा सिद्ध झाल्याचा दावा रविशंकर प्रसाद यांनी केला.\nभारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे घटनादत्त आहे. जी सात गटाच्या राष्ट्रांनीही भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गौरव केला आहे. त्यानंतरही काही विदेशी कंपन्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कारण देत भारतीय कायद्याची अंमलबजावणी करण्याची नसेल तर त्यांना परिणामांना सामोरं गेलं पाहिजे, असंही रविशंकर प्रसाद यांनी खडसावलं.\nतालिबानच्या पाकिस्तान प्रेमामुळे ‘सार्क’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची नियोजित बैठक रद्द\nजॉन पॉलसन यांचा २१ वर्षांनी घटस्फोट, पत्नीला पोटगी दिल्याने अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर\nऑस्ट्रेलियात मेलबर्नमध्ये शक्तिशाली भूकंप; अनेक इमारती कोसळल्या\nझी एंटरटेनमेंट व सोनी पिक्चर्सचे विलीनीकरण\nPrevPrevious… म्हणून लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवले, NTAGI च्या प्रमुखांचा खुलासा\nNextपांढऱ्या, काळ्या, पिवळ्या बुरशीनंतर आता हिरव्या बुरशीचा संसर्ग, ‘या’ शहरांत सापडला पहिला रुग्णNext\nलसीकरणाचा वेग वाढवा, मुख्यमंत्र्याच्या सूचना\nतालिबानच्या पाकिस्तान प्रेमामुळे ‘सार्क’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची नियोजित बैठक रद्द\nमुंबई वगळता सर्व महापालिकेच्या निवडणुका तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार, ठाकरे सरकारचा निर्णय\nअनन्या बिर्लाचा ‘व्हेन आय एम अलोन’चा व्हिडीओ प्रदर्शित\nकोकणची चिंता वाढली; गणपतीसाठी गेलेल्या २७२ जणांना कोरोनाची लागण\nशैक्षणिक फी माफीची पूर्तता न झाल्याने राज्यातील निवासी डॉक्टरांचा संपाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.jiefengpet.com/cardboard-cat-house-10-product/", "date_download": "2021-09-22T18:59:17Z", "digest": "sha1:NCI6S3YMRUGYVDW6EAXANBQIZXOGVTTN", "length": 6670, "nlines": 168, "source_domain": "mr.jiefengpet.com", "title": "घाऊक पुठ्ठा मांजर घर उत्पादक आणि पुरवठादार | जी फेंग", "raw_content": "\nया वस्तूकडे आमचे स्वतःचे पेटंट आहे.\nहे पर्यावरणास अनुकूल नालीदार कागदाने बनलेले आहे आणि आम्ही वस्तूच्या वर आणि खाली दोन्ही स्क्रॅचिंग पॅड्स ठेवतो. कार्डबोर्डचा अनोखा वास मांजरींना अधिक आनंदाने खेळण्यासाठी आकर्षित करतो.\nउत्पादन छोट्या वाहतुकीच्या आवाजासह असेंब्ली स्ट्रक्चरमध्ये आहे आणि ग्राहकांसाठी वाहतुकीची किंमत वाचवू शकते. इतकेच काय, ते एकत्र जमवताना ग्राहकांच्या कर्तृत्वाची जाणीव होते.\nमागील: पुठ्ठा मांजर घर\nपुढे: पुठ्ठा मांजर घर\n1. आपण ट्रेडिंग कंपनी किंवा कारखाना आहात\n२. तुमचा डिलिव्हरी वेळ किती आहे\nआपली ठेव प्राप्त झाल्यानंतर -3०--35 दिवसांनी.\n3. पेमेंट कसे करावे\nटी / टी, 30% ठेव आणि 70% शिल्लक बी / एलच्या प्रतीच्या विरूद्ध\n(आम्ही एल / सी देखील करू शकतो)\nYou. तुमच्याकडे फॅक्टरी ऑडिट आहे का\nहोय आमच्याकडे बीएससीआय आणि आयएसओ आहे\n5. आपण सानुकूल लोगो / पॅकिंग करण्यास सक्षम आहात काय\nहोय आम्ही ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार वस्तू बनवू शकतो.\nपुठ्ठा बॉक्स मांजर घर\nपुठ्ठा बॉक्स मांजर घर डाय\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nपुठ्ठा मांजर घर सीटी -10\nपुठ्ठा मांजर घर सीटी -13\nपुठ्ठा मांजर घर सीटी -14\nपिंग्याओ टाऊन, युहांग जिल्हा, हांग्जो\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/banglore/", "date_download": "2021-09-22T17:30:22Z", "digest": "sha1:ORVS3PW42DWD7OO6KQAK7EKKA2OJPS2S", "length": 12261, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Banglore Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nएक नव्हे तर 100 महिलांना लग्नाचं आमिष देऊन फसवलं, प्रेमराज अखेर अटकेत\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी ���ांडला मुद्दा\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nधक्कादायक: UBER DRIVER चा महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून जबरदस्ती\nफायनान्स कंपनीवर ‘फिल्मी स्टाईल’ दरोडा, काही मिनिटांतच घडला क्लायमॅक्स\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nमीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीत 'या' व्यक्तीमुळे येणार ट्वीस्ट\n Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येतायत न\nVIDEO :‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेचे शीर्षकगीत 'असं' केलं संगीतबद्ध\n2 घटस्फोटानंतर 11 वर्षांनी लहान तरुणासोबत अफेअर; स्नेहा वाघ आहे तरी कोण\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\nअजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्याचं 'महाराष्ट्र कनेक्शन'\nT20 World Cup : भारतच नाही, या दोन टीमही निशाण्यावर, पाकिस्तानचा इशारा\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nसोन्याच्या किंमतीत उसळी, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; काय आहे दर\nVIDEO: 'Amazonने दिली 8,546 कोटी रुपयांची लाच', काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप\n अँड्रॉइड वापरणाऱ्या बँक खातेधारकांनी राहा सावध, अन्यथा खातं होईल रिकामं\n ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना लव्ह, स्विटी, हनी म्हणाल तर जाईल नोकरी\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nपुरुषांसाठी चांगली बातमी; प्रोस्टेटच्या कर्करोगावर इतक्या दिवसात होणार इलाज\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nExplainer : आखाड्यांकडे आहे किती संपत्ती कोणता आखाडा आहे श्रीमंत\nया राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण\nExplainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का मान्सूनचं चक्र बिघडलंय का\nExplainer : शेळी रोखू शकते जंगलातले वणवे; मेंढपाळ महिलेनं शोधला रामबाण उपाय\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nब्रिटनकडून COVISHIELD ला मान्यता, मात्र प्रवाशांच्या अडचणी ‘जैसे थे’\n ब्रिटनकडून अखेर COVISHIELD ला मान्यता\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n...अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य\n नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार\n लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का\n4 दिवसांपासून घरात लटकत होते 4 मृतदेह; 9 महिन्याच्या बाळाने भुकेने सोडला जीव\nBengaluru Family Suicide: एका घरात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत आढळून आले आहेत.\nअखेर करा तुमचा Dream Job भारतातील ही कंपनी देतेय 9 तास झोपण्याचे 10 लाख\nएक नव्हे तर 100 महिलांना लग्नाचं आमिष देऊन फसवलं, प्रेमराज अखेर अटकेत\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\nघ्यायला गेला थंडा पण झाला मोठा वांदा; Cold drink ची एक बाटली पडली 36 लाखांना\nPhoneचोरी झाल्यास या Government Portalवर असा करा Block,सुरक्षित राहील तुमचा डेटा\nकेवळ महिला कर्मचारी चालवणार जगातील सर्वात मोठा Ola E-scooter Plant\nBigg Boss15: 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड गायिका बनणार 'बिग बॉस'ची स्पर्धक\n अभिनेत्रीला सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे पाठवून दिला जातोय त्रास; पोलिस\n Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष\n लग्नातच सासूचा प्रताप पाहून नवरीबाईची सटकली\n नक्की पाहा स्ट्रीट शॉपिंगसाठीची पाच बेस्ट ठिकाणं\n16000 पुरुषांसोबत शारीरिक संबंध; होणाऱ्या बायकोचं सत्य समजताच उचललं असं पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/tag/marathi-drama/", "date_download": "2021-09-22T17:53:35Z", "digest": "sha1:WV2CFM3SRU4EIRG4KMMCPWO3G3VR5AJO", "length": 6347, "nlines": 162, "source_domain": "marathiboli.in", "title": "marathi drama Archives - marathiboli.in", "raw_content": "\nNews – सुशीलनं जिंकलं ‘सिल्व्हर’, भारताच्या पदकांचं ‘सिक्सर’\nDuniyadari Song lyrics – एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/kkr-vs-dc-score/", "date_download": "2021-09-22T17:03:35Z", "digest": "sha1:AZIAYWFJCOA733KSOJYVGJOWFMJ6HB2J", "length": 5367, "nlines": 93, "source_domain": "mmkmedia.in", "title": "KKR vs DC Score - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nPrithvi Shaw Records: जबरदस्त… पृथ्वी शॉनं एकाच षटकात ठोकले सहा षटकार,...\n‘‘आरोग्य आणीबाणीसाठी दीर्घकालीन त्रिसूत्री’’\nआपल्यासमोर आणखीही बऱ्याच समस्या आहेत, त्या आपण सर्वांनीच गांभीर्यानं घेऊन एक समूह म्हणून त्यास एकत्रितपणे सामोरं जाणं गरजेचं आहे. ‘करोना’चे अनेक कु टुंबांवर...\nवसुंधरेच्या लेकी : शून्य प्रहराचे टोले\n१८ वर्षांच्या जेमी मार्गोलिनला हे उत्तर तिच्या लहान वयातच सापडलं होतं. || सिद्धी महाजन‘हवामानबदलाचं संकट ही माझ्यासाठी आणीबाणी आहे. हा शून्य प्रहर आहे....\nचैताली कानिटकर [email protected] ही गोष्ट आहे आसामच्या २३ वर्षांच्या मुलीची- टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक जिंकून देणाऱ्या लवलिना बोर्गोहाइनची. आसामच्या गोलाघाट जिल्ह्य़ातील बारोमुखिया या अतिशय...\nविंग कमांडर अभिनंदन यांच्या शौर्याची कथा – भारतीय वायु सेना दिवस विशेष\n२७ फेब्रुवारी २०१९ रोजी लाईन ऑफ कंट्रोल वर भारत-पाकिस्तान चे हवाई युद्ध चालू असताना विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानाला शूट करून भारतीय वायू सेने मध्ये इतिहास रचला. विंग कमांडर खडकवासला येथे असलेल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) चे विद्यार्थी होते आणि १६ वर्ष लढाऊ पायलेट होते.\nभोसले घराण्याने कधीपासून पुण्यावर सत्ता गाजवली\n१६ व्या शतकाच्या उत्तरार्धात भोसले घराण्याने पुण्यावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास सुरवात केली. मालोजी भोसले मनसबदारीच्या सामान्य हुद्द्यावर असताना कर्तृत्वाच्या जोरावर १५९५ ला अहम्मदनगरच्या निजामाकडून जहागिरी मिळवली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/06/house.html", "date_download": "2021-09-22T17:15:24Z", "digest": "sha1:XESX2HLQVCIMMBPMNGSNVVW3XPHA5BQL", "length": 16101, "nlines": 101, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "कोविड काळात घरी राहून वटपौर्णिमा केली साजरी. - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / राजुरा तालुका / कोविड काळात घरी राहून वटपौर्णिमा केली साजरी.\nकोविड काळात घरी राहून वटपौर्णिमा केली साजरी.\nBhairav Diwase गुरुवार, जून २४, २०२१ राजुरा तालुका\nघरीच वडाचे झाड लाऊन केली वीधीवत पूजा.\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा\nराजुरा:- कोविड -१९ मुळे संपूर्ण देशात अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात आले. शाशना मार्फत \"घरी रहा सुरक्षित रहा\" म्हणत गरज नसतांना घरा बाहेर पडू नका असे आवाहन करण्यात येत आहे.\nत्यामुळे वटपौर्णिमेला घरा बाहेर जाऊन गर्दी करण्यापेक्षा घरातच एका कुंडीत वडाचे झाड लाऊन त्याची वीधीवत पूजा करून आपला सांस्कृतिक वारसा जपत ,आणि कोविड नियमांचे पालन करत शिवाजी नगर वार्डातिल रहवासी अर्चना मंगेश लांडे यांनी वटपौर्णिमा साजरी केली.\nबाहेर विनाकारण गर्दी करण्यापेक्षा घरीच राहून आपले सण समारंभ साजरे करून कोरोणाचा संभावित धोका टाळता येतो असे अर्चना लांडे यांचे मत आहे. दोन वर्षापूर्वी त्यांनी घरीच एका कुंडीत वडाचे झाड लावले आणि त्याची निगा राखत वटपौर्णिमेला वीधीवत परिवारातील महिला त्या झाडाची पूजा करतात.\nकोविड काळात घरी राहून वटपौर्णिमा केली साजरी. Reviewed by Bhairav Diwase on गुरुवार, जून २४, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमु���ला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल��या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/09/105-hospitality.html", "date_download": "2021-09-22T17:13:40Z", "digest": "sha1:536UYUNBCSFZ4JVSIRRIXUYAVRO35ILI", "length": 17035, "nlines": 98, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते 105 वर्षीय ज्येष्ठाचा भावपुर्ण सत्कार. #Hospitality - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / Unlabelled / माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते 105 वर्षीय ज्येष्ठाचा भावपुर्ण सत्कार. #Hospitality\nमाजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते 105 वर्षीय ज्येष्ठाचा भावपुर्ण सत्कार. #Hospitality\nBhairav Diwase मंगळवार, सप्टेंबर १४, २०२१\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा\nराजुरा:- निंबाळा येथील भोई समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री धोंडूजी गोविंदा मोटघरे यांनी 105 व्या वर्षात पदार्पण केल्याबध्दल त्यांच्या 4 मुलांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन दि.14.09.2021 रोजी करण्यात आले. माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गावकऱ्यांच्या वतीने भावपुर्ण सत्कार करण्यात आला.#Adharnewsnetwork\nगरीब परिस्थिती असतांना सुध्दा प्रत्येक समाजातील युवा पिढीला मार्गदर्शक ठरावा असा स्तुत्य कार्यक्रम घेऊन त्यांच्या डोळ्यादेखत वडिलांचे ऋण फेडल्याबद्धल नातेवाईक व गावकऱ्यांनी त्यांचे पुत्र मधुकर मोटघरे, भिवसन मोटघरे, जनार्धन मोटघरे, रामचंद्र मोटघरे यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला गुलाब महाराज राठोड, ग्रा. पं. सदस्य दीपक झाडे, साखरी येथील काशीनाथ पा. गोरे, चिंचोली येथील माजी सरपंच अर्जुन पा. पायपरे, गोवरी येथील लहू पा. बोरकुटे, पो. पा. पाल, माजी पो. पा. सुरेश उरकुडे, महादेव मेश्राम, विठ्ठल पाल, जनार्धन मोटघरे, साईनाथ शेरकी उपस्थित होते. मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर मोटघरे परिवाराच्या वतीने गावभोजन देण्यात आले.#Hospitality\nमाजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते 105 वर्षीय ज्येष्ठाचा भावपुर्ण सत्कार. #Hospitality Reviewed by Bhairav Diwase on मंगळवार, सप्टेंबर १४, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्र��थमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात���कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांस���ठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/jalgaon-bhr-scam-jitendra-kandares-pre-arrest-bail-rejected/", "date_download": "2021-09-22T18:10:21Z", "digest": "sha1:HGEESHTGXQM6UU6IHYM46PTCQ62MLB2I", "length": 12392, "nlines": 88, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "जळगाव : बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेचा अटकपूर्व जामीन फेटाळला !", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nजळगाव : बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेचा अटकपूर्व जामीन फेटाळला \nजळगाव भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील प्रमुख संशयित अवसायक जितेंद्र कंडारेचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळून लावला आहे. कंडारेच्या ‘तारीख पे तारीख’ वेळ काढू धोरणावर सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी एप्रिल महिन्यात जोरदार आक्षेप घेत जामीन अर्जाला विरोध केला होता. दरम्यान, कंडारेचा जामीन फेटाळणे दुसरा मुख्य संशयित सुनील झंवरलाही मोठा धक्का मानला जात आहे. न्यायालयाच्या आजच्या आदेशानंतर झंवर आणि कंडारेची भागमभाग सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट आहे.\nभाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था शाखा घोले रोड पुणेचे व्यवसाय जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला, योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी व इतरांनी एकमेकांच्या संगनमताने संस्थेत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यातील माहेश्वरी, सुनील झंवर, जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, योगेश साखला हे फरार आहेत. यातील सुनील झंवर व अवसायक जितेंद्र कंडारे या दोघांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. त्यानुसार दोघांच्या घरावर नोटिसा देखील डकविण्यात आल्या होत्या. परंतु मुंबई उच्च न्यायालयात सुनील झंवरने फिर्याद रद्द व्हावी, यासाठी दाखल याचिकेवर सुनवाई दरम्यान, हायकोर्टाने झंवरला दिलासा दिला होता. झंवरला दोन आठवडे अटकेपासून संरक्षण देत या दोन आठवड्याच्या आतच सुनील झंवरला सेशन कोर्टातून आपला अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करून घेण्याची सूचना हायकोर्टाने केली होती.\nपरंतू सुनील झंवरला मुंबई हायकोर्टात मार्च महिन्यात पुन्हा एकदा जोरदार झटका दिला होता. झंवरने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी साधारण ८ ते १० वकिलांची फौज उभी केली होती. परंतू गतवेळेस तुम्हाला १५ दिवस अटकेपासून संरक्षण दिल्यानंतरही तुम्ही सेशन कोर्टात का गेले नाही, असा सवाल कोर्टाने विचारला. त्यानंतर झंवरने आपला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला होता. तर दुसरीकडे बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतू वेळ काढू धोरणावर आज आरोपी पक्षाला कोर्टाने चांगलेच फटकारले होते. तसेच त्यांना २८ एप्रिलला म्हणजेच आज अखेरचे म्हणणे मांडण्याची संधी कोर्टाने दिली होती. त्यानुसार कंडरेच्या वकिलांनी एप्रिल महिन्यात जामीन अर्जावरील आपला युक्तिवाद पूर्ण केला होता.\nदरम्यान, पुणे आर्थिक गुन्हे शाखेने आता पुन्हा सुनील झंवर आणि जितेंद्र कंडारेच्या शोधार्थ राज्यभरात पुन्हा पोलीस पथके रवाना केली असल्याचे कळते.\nदुसरीकडे संशयित आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे याने जामिनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर वेळ काढूपणा केला होता. त्यावर आरोपी पक्षाला कोर्टाने चांगलेच फटकारले होते. तर सरकारी वकील ऍड. प्रवीण चव्हाण यांनी देखील आरोपीपक्षाच्या ‘तारीख पे तारीख’ धोरणावर जोरदार आक्षेप घेत जोरदार युक्तिवाद करत जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज न्या. एन.एम.गोसावी यांनी आज अटकपूर्व फेटाळून लावला आहे. त्यामुळे मुख्य संशयित जितेंद्र खंडारेसह सुनील झंवरची भागमभाग सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nजळगाव : बी बियाणे व खते भाववाढीचा राष्ट्रवादी किसान सभेतर्फे निषेध\nवॉशिंग्टन : भारतीयांना मोठा दिलासा; ट्रम्प काळातील ‘तो’ नियम रद्द करण्याची जो बायडेन प्रशासनाची घोषणा\nCoronaVirus : धुळे जिल्ह्यात नव्याने २६ करोना बाधित आढळले\n27 जून 2020 lmadmin CoronaVirus : धुळे जिल्ह्यात नव्याने २६ करोना बाधित आढळले वर टिप्पण्या बंद\nकापूस व्यापाराचे सात लाख रुपये नोकराने हडपले\n28 डिसेंबर 2020 lmadmin कापूस व्यापाराचे सात लाख रुपये नोकराने हडपले वर टिप्पण्या बंद\nसुरेश दादा जैन यांच्या छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/one-day-test-australian-cricketers-face-unemployment-from-1st-july-1500653/", "date_download": "2021-09-22T17:36:00Z", "digest": "sha1:DKHSVCDVAA7C5WKTEDVGPFY2KXDQNNL4", "length": 13469, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "One day Test Australian Cricketers face unemployment from 1st July | ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंवर बेरोजगारीचं संकट", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंवर बेरोजगारीचं संकट\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंवर बेरोजगारीचं संकट\nमानधनाच्या मुद्द्यावरुन दोन संघटनांमधे वाद टोकाला\nWritten By लोकसत्ता टीम\nऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम ( संग्रहीत छायाचित्र )\nएक काळ क्रिकेटविश्वावर आपल्या कामगिरीने राज्य करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ आता एका विचीत्र संकटात सापडला आहे. येत्या १ जुलैपासून ऑस्ट्रेलियाच्या सुमारे २०० खेळाडूंवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ आणि ‘ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन’ यांच्यात मानधनावरुन निर्माण झालेल्या वादामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर हे संकट ओढलं गेल्याचं बोललं जात आहे.\nसामन्यातून क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मिळणाऱ्या मानधनाचा एक ठरावीक हिस्सा खेळाडूंना देण्यात यावा अशी मागणी गेले काही दिवस ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनने केली आहे. मात्र यामुळे आगामी खेळाडूंच्या भवितव्यासाठी पैसे उरणार नसल्याचं कारण देत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रस्तावाला नकार दिला आहे. गेले काही दिवस दोन्ही संघटनांमधला हा तिढा काही केल्या सुटायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ग्रेग डायर यांनी १ जुलैपासून ऑस्ट्रेलियाच्या संघातील २०० खेळाडूंवर बेरोजगार होण्याची वेळ येऊ शकते असे संकेत दिले आहेत. यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नसली तरीही हा तिढा सोडवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळतेय.\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने तोडग्यासाठी काढलेल्या प्रस्तावाला ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनने मान्यता दिलेली नाहीये. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा आगामी दक्षिण अफ्रिका दौरा, बांगलादेशविरुद्धची २ कसोटी सामन्यांची मालिका, भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका आणि ऐतिहासीक अॅशेस टूरवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. येत्या ३० जूनला दोन्ही संघटनांमधला सामजंस्य करार संपुष्टात येतोय, त्यामुळे या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर बेरोजगार होण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे या प्रश्नावर आता नेमका काय तोडगा निघतो आणि दोन्ही संघटनांमधला हा तिढा कसा सुटतोय याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी ��सणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nकपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, IPL साठीचं मानधन आहे..\nDC Vs SRH: दिल्लीचा ८ गडी राखत हैदराबादवर दणदणीत विजय\n“काय षटक होतं..” असं ट्वीट करणाऱ्या बुमराला कार्तिक त्यागीचा रिप्लाय; म्हणाला…\nआता फलंदाजाला बॅट्समनऐवजी ‘बॅटर’ म्हटलं जाणार MCC नं घेतला निर्णय\nIPL 2021: दीपक हुडाच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन नवा वाद; बीसीसीआयचचे भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\nन्यूझीलंडने दौरा रद्द केल्यानंतर नाचक्की झाल्याने पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी म्हणाले,”भारतामुळे…”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/duplicate-aadhaar-card-maker-group-active-in-pune-1637460/", "date_download": "2021-09-22T16:50:12Z", "digest": "sha1:FLCSYNKAQW34DCE7CCZPMBWNMV5CWYOH", "length": 17011, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "duplicate aadhaar card maker group active in pune | बनावट आधार कार्डाचा सुळसुळाट?", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nबनावट आधार कार्डाचा सुळसुळाट\nबनावट आधार कार्डाचा सुळसुळाट\nशहरात बनावट आधार कार्ड काढून देणाऱ्यांचेही काम अनेक ठिकाणी चालत आहे.\nWritten By लोकसत्ता टीम\nआधार कार्ड तयार करून देणारी यंत्रणा कार्यरत; एकास अटक\nशहरात आधार कार्ड मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पहाटेपासून आधार कार्ड काढून घेणाऱ्यांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळते. पण शहरात बनावट आधार कार्ड काढून देणाऱ्यांचेही काम अनेक ठिकाणी चालत आहे. कारागृहात एका कैद्याची भेट घेण्यासाठी त्याच्या साथीदारांना चिंचवडमधून बनावट आधारकार्ड काढून घेतल्याचा प्रकार मध्यंतरी उघडकीस आला होता. तसेच औंध भागात किराणा मालाच्या दुकानात बनावट आधार कार्ड काढून देणाऱ्या एकाला पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. बनावट आधार कार्ड तसेच आधार कार्डमध्ये दुरुस्ती करून देणारी यंत्रणा शहरात कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nयेरवडा कारागृहात असलेल्या साथीदाराला भेटण्यासाठी दोघांनी चिंचवडमधून बनावट आधार कार्ड काढून घेतल्याचे उघडकीस आले होते. कारागृहात असलेल्या कैद्याची भेट घेण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून नातेवाइकांना परवानगी दिली जाते. कैद्याची भेट घेण्यापूर्वी नावनोंदणी करण्���ासाठी मुलाखत कक्षात आधार कार्ड सादर करावे लागते. आधार कार्डची झेरॉक्स प्रत तसेच मूळ आधार कार्डची प्रत दिल्यानंतर कैद्याला भेटण्यासाठी परवानगी मिळते. शहरात एक जण बनावट आधार कार्ड काढून देण्याच्या उद्योगात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या माध्यमातून काही गुन्हेगारांनी बनावट आधार कार्ड काढून घेतले असून, त्याचा वापर कारागृहात असलेल्या साथीदारांना भेटण्यासाठी केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nबनावट आधार कार्ड काढून देणाऱ्याचा पोलिसांकडून माग काढण्यात येत आहे. दरम्यान, किराणा मालाच्या दुकानात बनावट आधार कार्ड तयार करून देण्याचा व्यवसाय करणाऱ्या औंधमधील एका किराणा माल विक्रेत्याला चतु:शंृगी पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्याच्याकडून स्कॅनर, कलर प्रिंटर, काही कोरी आणि अर्धवट तयार केलेली आधार कार्ड्स जप्त करण्यात आली आहेत. अवघ्या १२० रुपयांमध्ये हा दुकानदार बनावट आधार कार्ड तयार करून देत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी भंवरलाल सेवाराम चौधरी (वय ४५, रा. आंबेडकर वसाहत, औंध) याला अटक करण्यात आली आहे. आंबेडकर वसाहतीत त्याचे भैरवनाथ प्रोव्हिजन स्टोअर्स नावाचे दुकान आहे. पोलीस नाईक सारस साळवी यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे, अशी माहिती चतु:शृंगी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक केंजळे, हवालदार गुंड, वाघ, पाटील, शेख, चोपडे यांनी ही कारवाई केली होती.\n१२० रुपयांत आधार कार्ड\nभंवरलाल चौधरी याचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. तो मूळचा राजस्थानमधील पाली जिल्ह्यतील दुधोड गावचा रहिवासी आहे. आधार कार्डमध्ये नाव बदल तसेच अन्य काही दुरुस्ती करण्यासाठी तो नागरिकांकडून पैसे घेत होता. तो बाजारातून आधार कार्ड विकत घेऊन त्याच्यावर बदल करून देत होता. चौधरीने वापरलेले सॉफ्टवेअर तसेच कोरी आधार कार्ड कुठून आणली या बाबतचा तपास सुरू आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शहानिशा केल्यानंतर चौधरीला पकडले होते. चौधरी याच्याकडून तीन जणांच्या नावाने अर्धवट छापलेली बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आली आहेत.\nपुणे व पिंपरी शहरात सुरू असलेली आधार केंद्रे\n* जिल्हाधिकारी कार्य��लय, तळमजला\n* आपले सरकार सेवा केंद्र के क्षेत्रीय कार्यालय, हॉकी मैदानाशेजारी, नेहरू नगर, पिंपरी\n* आपले सरकार सेवा केंद्र, आर्या एण्टरप्रायझेस, जय गणेश व्हिजन, बी/८१, एचडीएफसी बँकेशेजारी, आकुर्डी\n* आपले सरकार सेवा केंद्र, जी क्षेत्रीय कार्यालय थेरगाव, चिंचवड\n* आपले सरकार सेवा केंद्र, पोकळे मराठी शाळा, धायरी\n* वारजे – कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, स्वप्नशिल्प सोसायटीजवळ, कोथरूड\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nपिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला खिंडार; जिल्हा प्रमुखाचा भाजपामध्ये प्रवेश\nमातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुराला बाहेर काढण्यात यश\nप्रवीण दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात रुपाली चाकणकर आक्रमक; सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\n १०० हून अधिक तरुणींची फसवणूक करुन उकळले करोडो रुपये; निगडीत अटक\nराज्यात सर्वदूर मुसळधारांचा अंदाज\n‘यूपीएससी’च्या लेखी परीक्षेमुळे ‘टीईटी’ पुढे ढकलण्याचा निर्णय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/65-year-old-dies-in-mumbai-due-to-coronavirus-47157", "date_download": "2021-09-22T17:02:42Z", "digest": "sha1:ZUINZJMI73TCX5WKEGNQ5L246YWJV5FS", "length": 9338, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "65 year old dies in mumbai due to coronavirus | राज्यात कोरोनाचा चौथा बळी, मुंबईत ६५ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nराज्यात कोरोनाचा चौथा बळी, मुंबईत ६५ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू\nराज्यात कोरोनाचा चौथा बळी, मुंबईत ६५ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू\nमंगळवारी मुंबईत ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nकोरोना विषाणूचा राज्यातील बळींचा आकडा आता 4 वर गेला आहे. मंगळवारी मुंबईत ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.\nमृत्यू झालेला इसम १५ मार्च रोजी यूएईहून भारतात आला होता. प्रथम तो अहमदाबादेत आला व नंतर मुंबईत आला होता. ताप, खोकला व श्वसनाच्या त्रासामुळं या व्यक्तीला २३ मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला उच्च रक्तदाब आणि डायबेटिसचा विकारही होता. कोरोनाची लक्षणं असल्यानं त्याची तातडीनं चाचणी करण्यात आली होती. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. विलगीकरण कक्षात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावत जाऊन मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.\nराज्यात आज पुन्हा 4 नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. पुण्यात तीन तर साताऱ्यात एक करोना रुग्ण आढळल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १०१वर पोहोचली आहे. राज्याच्या ग्रामीण भागातही करोना रुग्ण आढळल्याने काळजी वाढली आहे.\nपुण्यात करोना बाधीत नव्याने तीन रुग्णांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यातील दोघे खासगी हाॅस्पिटलमध्ये तर एकाला महापालिकेच्या डाॅ. नायडू हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. डाॅ. नायडू हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट असलेला तरूण हा परदेशातून आला असून इतर दोघांना परदेशात गेल्याची हिस्ट्री नाही. त्यामुळे ते कोणाच्या संपर्कात आले याची माहिती महापालिका प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. मुंबईत आतापर्यंत ४१, पुणे १९, पिंपरी-चिंचवड १२, नागपूर ४, यवतमाळ ४, कल्याण ४, नवी मुंबई ४, सांगली ४, नगर २, सातारा २ आणि पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद आणि रत्नागिरीत प्रत्येकी १ रुग��ण आढळला आहे.\n१०वी-१२वीच्या उत्तरपत्रिका शिक्षक घरीच तपासणार\nCorona Virus : जे.जे.तील कोरोनाच्या चाचणी व उपचारासाठी तयारी पूर्ण\nमुंबई वगळता राज्यात ३ सदस्यीय प्रभाग पद्धत मंजूर\nBig Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nसर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले\nअन् पंजाब किंग्सला 'ती' चूक पडली महागात\nगेल्या ८ महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींवर अत्याचार\nएसटीचे ८५००हून अधिक कर्मचारी कोरोनामुक्त\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा\nठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामाचा मुहूर्त निघाला; मध्यरेल्वेवर १० तासांचा मेगाब्लॉक\nगणेशोत्सवात कोकणात गेलेल्या २७२ जणांना कोरोना\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/daiwa-50-inch-4k-uhd-smart-tv-launched-in-india-tv-packs-excellent-features-read-details/articleshow/84224671.cms", "date_download": "2021-09-22T17:47:16Z", "digest": "sha1:KH27AUVVC3PFEUAQCBENWHIVU5X7FXBZ", "length": 14119, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nwebOS सह लाँच झाला Daiwa चा पहिला Smart Tv, फीचर्स पाहताच प्रेमात पडाल, पाहा किंमत\nwebOS टीव्ही लाँच करणारा Daiwa पहिला भारतीय ब्रँड बनला आहे. Daiwa 50 inch 4K UHD Smart TV मध्ये अनेक लेटेस्ट फीचर्स देण्यात आले आहे. जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमतीबद्दल सर्व काही.\nवेबओएस टीव्ही लाँच करणारा Daiwa पहिला भारतीय ब्रँड\nटीव्हीमध्ये लेटेस्ट आणि प्रगत तंत्रज्ञान\nटीव्ही करतो ५ अ‍ॅप्सना सपोर्ट\nनवी दिल्ली. गेल्या काही काळात अनेक भारतीय ब्रॅंड्सने विविध इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस लाँच केले. यात टीव्हीचा देखील समावेश होता. नुकताच, Daiwa ने भारतातल्या ग्राहकांसाठी असा पहिला स्मार्ट टीव्ही बाजारात लाँच केला आहे जो वेबओएस वर काम करतो. हा ५० इंच ४ के यूएचडी स्मार्ट टीव्ही ThinQ एआय व्हॉईस सहाय्य आणि मॅजिक रिमोटसह लाँच करण्यात आला आहे. या टीव्हीचा मॉडेल नंबर D50U1WOS आहे. तुम्हाला देखील मेड इन इंडिया टीव्ही खरेदी करायचा असेल तर या टीव्हीचा नक्की विचार करा.\n ३०,००० पेक्षा कमी किमतीत खरेदी करा 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही\nहा टीव्ही ग्राहाकांना घरी थिएटरसारखा अनुभव देतो. शिवाय, १.०७ अब्ज रंग आणि ४ के व्हिज्युअल आणि अल्ट्रा-हाय डेफिनिशन पिक्चर रेशिओला सपोर्ट करतो. या डायवा वेबओएस टीव्हीवर पातळ, आकर्षक फ्रेमसह बेझल-कमी प्रदर्शन आणि ९६ टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आहे. डायवा यूएचडी स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ साऊंड टेक्नॉलॉजीसह २० डब्ल्यू सभोवताल साउंड बॉक्स स्पीकर्स आहेत जे ग्राहकांना एक चांगला ऑडिओ अनुभव देतात.\nयुजर्सचा सिनेमा पाहण्याचा अनुभव अधिक चांगला व्हावा याकरिता यात नवीन सिनेमा मोडमध्ये डी ६५०० कलर तापमानासह कॅलिब्रेट करण्यात आले आहे. टीव्ही ALLM (ऑटो लो लेटन्सी मोड) चे समर्थन करते जे एक सहज गेमिंग अनुभवासाठी इनपुट अंतर कमी करण्यासाठी काम करते. तसेच, एचडीआर १० आणि एचएलजी (हायब्रिड लॉग गामा) सारख्या मल्टी-एचडीआर फॉरमॅटला देखील समर्थन देते.\nAmazon प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार व्यतिरिक्त टीव्ही सोनीलिव्ह, यूट्यूब आणि झी ५ सारख्या अ‍ॅप्सना सपोर्ट करतो. या व्यतिरिक्त, कंटेंट स्टोअरमधील युझर्ससाठी बरेच गेम देखील उपलब्ध आहेत. ड्युअल-बँड वाय-फाय, एमईएमसी, एएलएलएम यासह ५० इंचाच्या डाईवा स्मार्ट टीव्हीमध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. टीव्ही वेगवान वेब-ब्राउझिंग, स्मूथ मल्टी-टास्किंग आणि उत्कृष्ट कामगिरीची खात्री देतो . या टीव्हीला एआरएम सीए ५५ १.१ जीएचझेड क्वाड-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो पारंपारिक टीव्हीपेक्षा चारपट वेगवान आहे. या टीव्हीमध्ये ग्राहकांना १.५ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज मिळेल.\nभारतात Daiwa 50 inch 4K UHD Smart TV किंमत, ४३, ९९० रुपये आहे आणि सर्व प्रमुख रिटेल स्टोअर व कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर हा टीव्ही खरेदीसाठी उपलब्ध आहे\nवाचा: 'या' आहेत Bluetooth कॉलिंग असणाऱ्या टॉप-५ स्मार्टवॉचेस, पाहा किंमत\nवाचा: हा खास Biosensor Mask देणार करोना संक्रमणाची माहिती , पाहा डिटेल्स\nवाचा: भारतात लाँच होणारे अपकमिंग स्मार्टफोन, ओप्पोपासून पोकोपर्यंतचा समावेश, पाहा लिस्ट\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउन��ोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n ३०,००० पेक्षा कमी किमतीत खरेदी करा 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल स्वस्तातला स्मार्टफोन आणखी 'स्वस्त' मिळणार, किंमत आता खूपच कमी झालीय\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nमोबाइल WhatsApp युजर्ससाठी बॅड न्युज कंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणारकंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणार\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nटिप्स-ट्रिक्स आधार कार्डला डाउनलोड करणे झाले खूपच सोपे, फक्त 'हे' काम करा\nधार्मिक मस्तमौजी असतात 'या' राशीचे लोकं, यांच्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नाही\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nकार-बाइक 500Km रेंज-फक्त २२ मिनिटात ८० टक्के बॅटरी चार्ज, भारतात पॉवरफुल Electric Car झाली लाँच\nकरिअर न्यूज अकरावी प्रवेशाची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर\n १८ वर्षीय मुलीचा मृत्यू; वडिलांवरच संशयाची सुई\nदेश 'सिद्धू पंजाबचे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून कुठल्याही त्यागासाठी तयार आहे'\nकोल्हापूर कोल्हापुरात IPL सामन्यावर बेटिंग; 'ती' चुरशीची लढत सुरू असतानाच...\n समीर चौघुलेंच्या कौतुकात आदराने झुकले बिग बी\nमुंबई ओबीसी आरक्षणावर मोठं पाऊल; मंत्रिमंडळाने घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/bjp/", "date_download": "2021-09-22T17:58:18Z", "digest": "sha1:U5OK6TYLKAUCJXAWFMM242UIF7KYWLKS", "length": 7038, "nlines": 110, "source_domain": "mmkmedia.in", "title": "BJP - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nसव्वा रुपयाची लायकी: संजय राऊत चंद्रकांत पाटलांवर ठोकणार सव्वा रुपयांचा अब्रूनुकसानीचा...\nराजकीय: मला भरपूर कामे आहेत, कोणी काहीही बोलू शकतो, अजितदादांनी सोमय्यांच्या...\nमुंबई: भाजपच्या 12 निलंबित आमदारांसाठी विधान भवनाबाहेर होणार मतदानासाठी स्वतंत्र व्यवस्था\nअनंत गीतेंच्या वक्तव्यावर भाजप: शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, एकच आवाज येईल;...\nशिवसेनेचे टीकास्त्र: ठाकरे सरकार ‘केंद्रीय’ जोर लावूनही पडत नसल्याने विरोधी पक्षाच्या...\nसातारा: मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी दोन दिवसांनी कोल्हापूरला जाणारच, कराडात सोमय्यांचा...\nसोमय्यांची पत्रकार परिषद: घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक, ठाकरे सरकारचा हा उद्धटपणा...\nसातारा: भाजप नेते किरीट सोमय्या यांना कराड स्थानकावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले,...\nआता काय करतील कॅप्टन: भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा; कृषी...\nश्रीराम जन्मभूमी: राम मंदिराचा पाया तयार, आता 161 फूट उंच पाच...\nस्कॅम १९९२ प्रसिद्ध अभिनेता प्रतीक गांधी घेऊन येत आहे नवा चित्रपट ‘रावन-लिला’\nप्रतीक गांधी सध्या हंसल मेहता यांच्या आयुष्यावर आधारित लोकप्रिय वेब सीरिज स्कॅम १९९२ च्या वैभवात भर घालत आहेत.\nज्याच्या त्याच्या ‘कॉफी बीन्स’\n‘परफ्युम’च्या दुकानात बऱ्याच प्रकारचे परफ्युम्स, अत्तरं हुंगली की त्यानंतर सुवास ओळखू येत नाहीत. || सारिका कुलकर्णी ‘करोना’मध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांना तासंतास लॅपटॉप आणि...\nअब्जावधी रुपयांचं ‘स्टार्ट अप’\nशुभा प्रभू साटम [email protected] जागतिक पातळीवर काही अशा सूची, याद्या, मासिके, प्रकाशने, पुरस्कार आहेत, ज्यात नामोल्लेख होणे, अतिशय अभिमानास्पद आणि गौरवशाली असते. एका अर्थी...\nजोतिबांचे लेक : पुरुषप्रधानतेविरुद्ध लढा स्वत:पासून\nसमाजकार्याचं प्रशिक्षण घेत असतानाच योगेशना ज्योती नाईक ही त्यांची जोडीदार भेटली होती. ||हरीश सदानीस्त्री-पुरुष समानतेबद्दल कुणाला समजावून सांगताना ते के वळ गुळगुळीत शब्द...\nसर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबाबत सैन्यातील काही स्त्री अधिकाऱ्यांनी यानिमित्ताने आपापल्या भूमिका मांडल्या. सशस्त्र दलात स्त्री अधिकारीमुलींनाही ‘एनडीए’ अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परीक्षेला बसण्यास...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/kishor-dhage/", "date_download": "2021-09-22T18:15:15Z", "digest": "sha1:OMNRVUZ7HEYRQNXVSIQO7GWB6265FRI6", "length": 5629, "nlines": 79, "source_domain": "udyojak.org", "title": "किशोर ढगे - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nउद्योजकाचे नाव : किशोर ढगे\nजन्म दिनांक : २९ ऑक्टोबर, १९७५\nफक्त ₹१���३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nजन्म ठिकाण : पिंजर\nविद्यमान जिल्हा : वाशीम\nकंपनीचे नाव : Jai Gajanan\nतुमचीही नोंद ‘महाराष्ट्र उद्योजक सूची’मध्ये करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post वैभव विलास साने\nNext Post जिंतेद्र कांबळे\nनांदेडच्या ‘नंदीग्राम ऍग्रो’चे हळद उत्पादक नरेंद्र चव्हाण\nby स्मार्ट उद्योजक\t August 28, 2021\nव्यावसायिकांना नवीन आणि दीर्घकालीन व्यवसायासाठी मोफत ट्रेनिंग देणारा सुजीत\nby स्मार्ट उद्योजक\t August 12, 2021\nसंगणकपूर्व युग ते संगणक युग यांची सांगड घालणारा ग्राफिक डिझायनर\nby स्मार्ट उद्योजक\t August 4, 2021\nग्रामीण महाराष्ट्राला ‘डिजिटल’ युगाशी जोडणारा सुमित\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/every-villager-of-airpark-village-have-their-own-airplane-video-went-viral-on-social-media-nrsr-100548/", "date_download": "2021-09-22T16:52:01Z", "digest": "sha1:ZN2DEFSYQP5I3PUU4XSBDHU2MFPD7VAR", "length": 13628, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "नाद करा पण आमचा कुठं | या गावातल्या लोकांची वेगळीच शान, इथे प्रत्येक घरासमोर आहे एक विमान- पाहा VIDEO | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील��� काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nनाद करा पण आमचा कुठंया गावातल्या लोकांची वेगळीच शान, इथे प्रत्येक घरासमोर आहे एक विमान- पाहा VIDEO\nएअरपार्क नावाचं एक गाव आहे. (USA Air Parks Village) एका सोशल मीडिया युझरने इन्स्टाग्रामवर या गावाचा एक व्हिडिओ शेअर(video of airpark village) केला आहे. या व्हिडिओमध्ये एअरपार्क(airpark) गावात प्रत्येकाच्या घरासमोर एक विमान(village with many airplane) असल्याचं दिसून येत आहे.\nवॉशिंग्टन : आपल्याकडे एकतरी गाडी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मात्र अमेरिकेतल्या एका शहराने तर कमाल केली आहे. या शहरामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर एक एक विमान आहे. तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र खरंच असं एक गाव आहे.\nएअरपार्क असं या गावाचं नाव आहे. (USA Air Parks Village). एका सोशल मीडिया युझरने इन्स्टाग्रामवर या गावाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एअरपार्क गावात प्रत्येकाच्या घरासमोर एक विमान असल्याचं दिसून येत आहे.\nअमेरिकेत १९३९ पर्यंत ३४ हजार पायलट होते. मात्र १९४६ मध्ये पायलटची संख्या ४ लाखांच्या वर गेली. जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं तेव्हा अनेक एअरफील्ड आणि पायलट नोकरीतून मोकळे झाले. त्यामुळे अमेरिकेच्या नागरी विमान वाहतूक प्रशासननं निवासी एअरपार्क्स तयार करण्याचं ठरवलं. बंद पडलेल्या मिलिट्री एअरस्ट्रीप्सवर सेवानिवृत्त झालेल्या पायलट्सची राहण्याची सोय करण्यात आली. प्रत्येक घरासमोर विमान असलेल्या या वसाहतींना ‘फ्लाय-इन कम्युनिटिज’ म्हणतात.\n या अजगराच्या शरीरावर आहेत चक्क smiley, किंमत ऐकून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का\nएअरपार्कमधील रस्ते इतके रुंद ठेवण्यात आले आहेत की या रस्त्यावरून एक विमान आणि कार सहज जातील. दरम्यान जगभरामध्ये असे ६३० पेक्षा जास्त ए��रपार्क आहेत. यामधले ६१० एअरपार्क तर एकट्या अमेरिकेकडे आहेत.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/07/blog-post_47.html", "date_download": "2021-09-22T16:44:13Z", "digest": "sha1:GN56OIQ5PRBEPBU6T6JAKTILDX26SVOM", "length": 18011, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "स्पर्धा परीक्षा एक आजार! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social स्पर्धा परीक्षा एक आजार\nस्पर्धा परीक्षा एक आजार\nगेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षांचे फॅड दिवसेंदिवस वाढत आहे. स्पर्धा परीक्षा यशस्वीतेचा मार्ग का मृगजळ यावर देखील चर्चा होते मात्र दिवसेंदिवस वाढते खाजगी क्लासेसचे प्रस्थ, अभ्यासिकांचे फुटलेले बेसूमार पेव, टेस्ट सिरीजच्या नावाने सुरु असलेली लूट व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोटिव्हेशनल व्याख्यानांच्या नावाखाली चालणारे फसवे क्षणिक हिप्नोटिझम या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न पुण्यातील फर्ग्युसन या नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी क��ला आहे. महाविद्यालयात नवीन प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. ‘स्पर्धा परीक्षा एक आजार’ असे या पथनाट्याचे नाव असून त्याद्वारे स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याआधी इतर करिअर ऑप्शन्सकडे सुद्धा लक्ष द्या, असे आवाहन या पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात आले. पथनाट्याचा विषय कटू जरी असले तरी सत्य म्हणता येईल. सत्ता आणि प्रतिष्ठा यामुळे ग्रामीण भागातील तरुणवर्ग या स्पर्धा परीक्षांकडे वेगाने खेचला जात असला तरी त्यात यश मिळवणार्‍यांचे प्रमाण किती कमी असते यावर सोईस्कररित्या दुर्लक्ष केले जाते. कारण, स्पर्धा परीक्षांचा बाजार मांडणार्‍यांनी तसे वातावरण आपल्या अवतीभवती निर्माण केले आहे, या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थी व पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांनी केले आहे.\nक्लासेसकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट\nपु. ल. देशपांडे म्हणतात, की ‘पोटापाण्यासाठी लागेल तेवढे शिका. हवा तो व्यवसाय करा, पण त्याचबरोबर कला, क्रीडा, नृत्य, नाट्य, चित्रपट, शिल्पकला यातल्या एकातरी कलेशी मैत्री करा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगावे ते सांगून जाईल.’ याचा संदर्भ स्पर्धा परीक्षा व करियर यांच्याशी जोडल्यास अनेक जटील प्रश्‍नांची सहजतेने उकल होण्यास मदत होईल. साधारण २००६-०७ पासून महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेचे वातावरण तयार निर्माण होण्यास सुरुवात झाली. आज ते परमोच्च शिखरावर पोहचले आहे. ही जितकी अभिनंदनीय बाब आहे तितकीच चिंतनाची देखील आहे, हे आपण सोईस्कररित्या विसरतोय कारण एका बाजूला स्पर्धा परीक्षांमुळे गरीब कुटुंबातील सर्वसामान्य विद्यार्थी मोठ्या हुद्यावरील शासकीय अधिकारी होत असले तरी दुसर्‍या बाजूला हीच गोष्ट अनेकांच्या उद्ध्वस्तीकरणाला कारणीभूत ठरत आहे. आज विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची मोठी क्रेझ असल्याने त्याकडेच त्यांचा अधिक ओढा असतो. आपल्या मुलाला अधिकारी म्हणून पाहण्याची पालकांची इच्छा असल्याने पालक देखील पदरमोड करुन पाल्याला पुणे, मुंबई किंवा दिल्ली येथे शिक्षणासाठी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारीस���ठी पाठवतात. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्‍या क्लासेस तसेच अभ्यासिकांची संख्या देखील या शहरांमध्ये मोठी आहे. अनेकदा क्लासेसकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट देखील होत असते. सरकारी नोकरीच्या जागा काही शे मध्ये असतात. परंतु त्यासाठी तयारी करणार्‍यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. एकानंतर एक असे अनेक प्रयत्न विद्यार्थ्यांकडून केले जात असल्याने इतर नोकर्‍यांसाठीचे त्यांचे वयदेखील निघून जाते.\nउमेदीची अनेक वर्षं खर्ची\nआज दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात मात्र त्यापैकी किती जणांना नोकरी मिळते, याचा अभ्यास करण्यासाठी गत पाच वर्षातील आकडेवारीवर नजर टाकणे आवश्यक आहे. आज महाराष्ट्रात सर्वत्र राज्य सेवा आणि सनदी सेवा परीक्षांचे मार्गदर्शन करणार्‍या क्लासेसचे लोण मोठ्या प्रमाणात पसरले आहे. आधी केवळ यूपीएससी-एमपीएससी परीक्षांसाठीचे मार्गदर्शन, नंतर त्यादृष्टीने आवश्यक ते अभ्यास साहित्य प्रकाशन, त्यानंतर २४ तासांची अभ्यासिका यांचे पीक प्रचंड प्रमाणात फोफावले आहे. यासाठी पाच हजारांपासून लाखभर रुपयांपर्यंतची रक्कम विद्यार्थ्यांच्या खिशातून सहज काढून घेतली जाते. स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली उमेदीची अनेक वर्षं खर्ची पडतात. एकीकडे अधिकारपदाची स्वप्नं आणि त्याच वेळी इतर करिअरचे माहित नसलेले पर्याय यामुळे लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या मागे लागतात. एकीकडे स्पर्धा परीक्षांच्या तयारीदरम्यान व्यक्तिमत्त्व विकासापासून ज्ञानसंपन्नतेपर्यंत काही सकारात्मक गोष्टी होत असताना या मृगजळामुळे उभे राहणारे सामाजिक प्रश्‍नही मोठे आहेत.\n‘प्लान बी’ तयार ठेवायलाच हवा\nआयुष्याला कलाटणी देण्यासाठीचा मंत्र म्हणजे स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी नोकरीत जाणे, असे वाटणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा ओघ लक्षणीय आहे. शेती परवडत नाही, ग्रामीण भागात करिअरच्या संधी नाहीत. यामुळे या परीक्षेकडे विद्यार्थी वळतात. स्पर्धा परीक्षांचा निकाल जेव्हा घोषित होतो तेव्हा रिक्षावाल्याला मुलगा, शेतकर्‍याची मुलगी पास झाली, अशा अनेक बातम्या वाचण्यात येतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख फुटतात व त्यांना पालकांच्या अपेक्षांचे बळ मिळते व त्यात हवा भरण्याचे काम खासगी क्लासेसकडून केले जाते. खासगी क्लासेसकडून आयोजित प्रेरणादायी व्याख्यांनांमुळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या संसर्गजन्य रोगाला बळी पडतात आणि अशाश्वत ध्येयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू होते. या वाटचालीत शे-पाचशेच्या जागांसाठी लाखो अर्ज येतात. जागा कमी अन् जीवघेणी स्पर्धा जास्त अशी स्थिती होते. या ‘रॅट रेस’मध्ये सतत भासणारी आर्थिक चणचण, वाढते वय, घरची जबाबदारी, सामाजिक तणाव, यशाची अजिबात खात्री नाही, सततच्या अपयशामुळे येणारे नैराश्य यातून स्वत:ची घुसमट वाढते. अधिकारी होण्याचे मोठे स्वप पाहिले असल्याने कमी दर्जाचे काम करण्याची मानसिकता आपोआप तयार होते. या दृष्टचक्रातून बाहेर पडणे कठीण असते. काहीजण स्वप्न भंगली असली तरी त्या स्वप्नातून बाहेर पडत नाहीत. अशा परिस्थितीत ती मुले स्वप्नंच जगायला लागतात, स्वप्नातच वावरायला लागतात. स्पर्धा परीक्षा करणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने ठराविक वर्षं त्यासाठी दिली पाहिजेत आणि त्या वर्षात आपण यशस्वी झालो नाही तर निराश न होता त्यातून बाहेर पडले पाहिजे. ज्या कोणत्या शाखेचे तुम्ही शिक्षण घेतलेले आहे, त्या शिक्षणासंबंधीचा व्यवसाय किंवा नोकरी करावी. स्पर्धा परीक्षा देतांना प्रत्येकाने ‘प्लान बी’ तयार ठेवायलाच हवा स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे की, ‘एव्हरीथिंग इन अ‍ॅक्सस इज पॉइझन’ तसा स्पर्धा परीक्षांचा ओव्हरडोस निश्‍चितच परवडणारा नाही.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/182418", "date_download": "2021-09-22T18:18:12Z", "digest": "sha1:MSFEGIFRYYIMSYRHGVIILSQEOCR5L62U", "length": 2057, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८७०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८७०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:५७, १३ डिसेंबर २००७ ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n१८:५८, २० नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nश्रीहरि (चर्चा | योगदान)\n२१:५७, १३ डिसेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2021-09-22T18:03:36Z", "digest": "sha1:A7HTIMNYBDFVFDFQIZRIYTMONYYOOOTB", "length": 5462, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप व्हिक्टर पहिला - विकिपीडिया", "raw_content": "\nपोप व्हिक्टर पहिला ( - इ.स. १९९[१]:आफ्रिका प्रांत) हा दुसऱ्या शतकातील पोप होता. रोमच्या आफ्रिका प्रांतात जन्मलेल्या पोपांपैकी हा पहिला पोप होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०१७ रोजी ०२:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/07/help.html", "date_download": "2021-09-22T16:50:53Z", "digest": "sha1:RKVVXZMJMOKS6FULFWUAW26BWTUL2PPR", "length": 17093, "nlines": 106, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "फक्त दुधच पिऊन जगणाऱ्या भुजंगला मिळाला मदतीचा हात. #Help - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / पोंभुर्णा तालुका / फक्त दुधच पिऊन जगणाऱ्या भुजंगला मिळाला मदतीचा हात. #Help\nफक्त दुधच पिऊन जगणाऱ्या भुजंगला मिळाला मदतीचा हात. #Help\nBhairav Diwase गुरुवार, जुलै २९, २०२१ चंद्रपूर जिल्हा, पोंभुर्णा तालुका\nजि.प.सदस्य राहुल संतोषवार यांनी दिली ��दत.\nपोंभूर्णा:- जन्मापासून फक्त दुधच पिऊन जगतोय १७ वर्षांचा भुजंग या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते. सदर भुजंग ची माहिती मिळताच केमारा - देवाडा खुर्द जि.प.क्षेत्राचे सदस्य राहूल संतोषवार यांनी लोकमतची बातमी वाचून थेट भुजंगचे घर गाठले. व आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भुजंगच्या वडिलांकडे आर्थिक मदत म्हणून पाच हजार रुपये दिले. यावेळी सरपंच बंडू बुरांडे, उपसरपंच विनोद बुरांडे,ग्रामसेवक बंडू बारसागडे,शाहूजी मडावी, सोमनाथ टिकले , वैशाली मडावी, दिपलक्ष्मी घोंगडे, देवरावजी सोमनकर, चंद्रशेखर झगडकर उपस्थित होते. #Help\nभुजंगचं जगणं म्हणजे त्याच्यासाठी संघर्ष आहे. भुजंगचा बालपण यामुळे हरवत आहे. वृद्ध आई-वडीलाची आर्थीक परस्थिती बिकट असल्याने त्याला पर्याप्त दुध देऊ शकत नाही. पैशाची कमतरता असल्याने त्याला भरपेट दुध ही पाजू शकत नाही. यामुळे भुजंग अनेकदा उपाशी पोटी झोपलेला आहे. वृद्ध आई-वडील आहेत यापुढे भुजंगचा सांभाळ कसा करतील हा प्रश्र्न उभा आहे. भुजंगला वैद्यकीय व आर्थिक मदतीची गरज आहे.\nभुजंगला मदत करायची असल्यास भुजंग व त्याचे वडील यांचे संयुक्त बॅंक खाते आहे.\nयावर आपली मदत पाठवू शकता.\nफक्त दुधच पिऊन जगणाऱ्या भुजंगला मिळाला मदतीचा हात. #Help Reviewed by Bhairav Diwase on गुरुवार, जुलै २९, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आ��च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुक��� सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/07/politics.html", "date_download": "2021-09-22T16:52:40Z", "digest": "sha1:GVWSZIOS2T3RMMZWGEBM5XA3QFGQYTUB", "length": 21126, "nlines": 104, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "मुल तालुक्यातील पंचायत समितीचे राजकारण तापले. #Politics - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / मुल तालुका / मुल तालुक्यातील पंचायत समितीचे राजकारण तापले. #Politics\nमुल तालुक्यातील पंचायत समितीचे राजकार��� तापले. #Politics\nBhairav Diwase गुरुवार, जुलै ०१, २०२१ चंद्रपूर जिल्हा, मुल तालुका\nराजकीय विरोधकांनी रचले बनावट पञाचे षडयंञ; मारगोनवार यांची चौकशीची मागणी.\nमुल:- राजकिय क्षेत्रातील विरोधकांनी सुखदेवे यांना हाताशी धरून बनावट लेटर पॅडद्वारे आपल्या विरूध्द षडयंत्र रचला असून भविष्यात विपरीत घटना घडण्याची शक्यता आहे, त्यामूळे पोलीसांनी बनावट पत्राची सखोल चौकशी करावी. अशी मागणी पंचायत समिती सभापती चंदु मारगोनवार यांनी केली.\nजिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांचे उपस्थितीत सभापती कक्षात आयोजीत कक्षात बोलतांना सभापती चंदु मारगोनवार यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने आजपर्यंत अनेक विकास कामांचा पाठपुरावा केला परंतु धमकी दाखविण्याचा पत्रव्यवहार आजपर्यंत कधीच केलेला नाही, असे सांगतांना काॅम्प्युटर आँपरेटरच्या सहकार्याने सभापतीचे लेटर पॅड आणि स्वाक्षरी स्कॅन करून राजकिय विरोधकांनी पत्र पाठविले असून पाठविलेले पत्र आणि स्वाक्षरीची फाॅरेन्सीक लॅब मध्ये तपासणी करून प्रकरणाचा छळा लावावा. अशी तक्रार पोलीसात नोंदविल्याचे त्यांनी सांगीतले.\nबनावट पत्र तयार करून बदनामी करण्याच्या प्रकरणात सचिव सुखदेवे मुख्य आरोपी असून सदर प्रकरणात सहकार्य करणारे कोण आहेत, याची माहिती आपल्याला मिळाली असून त्यांची नांवे पोलीसांना सांगणार असल्याचे मारगोनवार यांनी स्पष्ट केले. सरपंच आणि ग्राम विस्तार अधिकारी यांनी ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार केल्याने ग्राम पंचायत सदस्य नाराज होते. आपल्या नेतृत्वात ग्राम पंचायत निवडणुक लढविल्यानंतर सरपंचासह पंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली. त्यामूळे सदस्यांना विश्वासात घेवून पंचायतीचे कामकाज करा. असा सल्ला आपण तत्कालीन सरपंच यांना अनेकदा दिला. परंतू त्यांनी आपले काही एक न ऐकता ग्राम विस्तार अधिकारी सुखदेवे यांच्याशी संधान साधुन कामकाज सुरूच ठेवला.\nपरिणामी ग्राम पंचायत सदस्यांची नाराजी दुर करण्यासाठी नाईलाजास्तव आपल्याच पक्षाच्या सरपंचावर अविश्वास आणावा लागला. असे सांगतांना मारगोनवार यांनी शासनाने विकास कामे करण्यासाठी १० लाख किंम्मतीच्या खालील कामे करण्यासाठी आँफलाईन निवीदा पध्दत सुरू केली त्यामूळे त्या नियमाचे पालन करून कामे करावी. असा सरपंच व सचिव यांना आपण सल्ला दिल���. परंतू त्या दोघांनीही आपले म्हणणे न ऐकता आँफलाईन निवीदे संदर्भातील शासन निर्णयाचे उल्लंघन करून पंचायत मध्यें मनमानी कारभार चालविला. ८ लाख आणि २.६४ लाख किंम्मतीच्या दोन्ही कामात सरपंच आणि सचिव यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याने पंचायतीचे सदस्य नाराज होते.\nनाराज सदस्यांच्या बहुमताने सरपंचा पायउतार झाली. परंतू सचिव सेवारत असल्याने सचिव सुखदेवे यांना नियमाबाहय काम करीत असल्याचं कारणावरून निलंबीत करावे. अशी मागणी करणार असल्याचे सांगतांना मारगोनवार यांनी आपल्या नावाने केलेल्या पत्रव्यवहाराविषयी अनेक शंका व्यक्त केल्या.\nयावेळी माजी सभापती तथा पं.स.सदस्या पुजा डोहणे, वर्षा लोनबले, न.प.उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, न. प. सभापती प्रशांत समर्थ, पं.स. माजी उपसभापती अमोल चुदरी, सरपंच संजय येनुरकर, बंडु नरमलवार, उपसरपंच मुन्ना कोटगले, राजु पोटे, दिलीप पाल आदि उपस्थित होते.\nमुल तालुक्यातील पंचायत समितीचे राजकारण तापले. #Politics Reviewed by Bhairav Diwase on गुरुवार, जुलै ०१, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष��टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे ��क बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/agralekh/loksatta-editorial-on-javed-akhtar-over-rss-taliban-remarks-zws-70-2587392/", "date_download": "2021-09-22T16:47:36Z", "digest": "sha1:TNX6LTJSCCPBB3MM6JKMPTUVTUCUWF45", "length": 26480, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta editorial on javed akhtar over rss taliban remarks zws 70 | अभी कुछ दिन लगेंगे!", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nअभी कुछ दिन लगेंगे\nअभी कुछ दिन लगेंगे\nजावेद अख्तर यांचे विधान या दुसऱ्या वास्तवास बळकटी आणते. त्यांच्या विधानाने हिंदू धर्माभिमानी तर चेकाळतीलच.\nWritten By लोकसत्ता टीम\nहिंदू धर्मीय राजसत्तेचे उद्दिष्ट इतिहासात तरी धर्मप्रसार हे नव्हते; या वास्तवाकडे न पाहणाऱ्या पुरोगाम्यांच्या पंक्तीत जावेद अख्तर यांनी बसण्याची गरज काय\nनेमस्त पण भारदस्त साप्ताहिक ‘द इकॉनॉमिस्ट’च्या मुखपृष्ठकथेचा ताजा विषय ‘द थ्रेट फ्रॉम द इल-लि��रल लेफ्ट’ अर्थात ‘असहिष्णु डाव्यांपासून धोका’ असा असावा आणि त्याच वेळी शायर जावेद अख्तर यांनी नवा वाद उकरून काढावा या योगायोगात मोठा अर्थ आहे. अफगाणिस्तान आणि तालिबानच्या पार्श्वभूमीवर पाहू गेल्यास तो शोधण्याची गरज निर्माण होते. अख्तरसाब हे सामाजिक जाणिवेचे शायर आहेत आणि धर्म या मुद्दय़ावर त्यांची भूमिका सुविख्यात आणि आदरणीयही आहे. आदरणीय अशासाठी की आपल्याकडे पुरोगाम्यांचा एक वर्ग नेहमी फक्त हिंदूंनाच उदारमतवादाचे धडे देत असतो. अन्य धर्मातील मागासांविषयी वा हिंदूंच्या अल्पसंख्याक लांगूलचालनाविषयी हे पुरोगामी नेहमीच बोटचेपी भूमिका घेत आले आहेत. या पोचट पुरोगाम्यांमुळे हिंदू आणि देशाचे जितके नुकसान झाले आहे त्याची तुलना प्रतिगाम्यांमुळे होत असलेल्या नुकसानीशीच व्हावी. जावेद अख्तर असे नाहीत. ते प्रसंगी इस्लाम धर्मीयांसही खडे बोल सुनावण्यास कमी करत नाहीत. त्यामुळे भारतातील अस्सल अ-धर्मवाद्याची जी अवस्था होते तीच त्यांच्या वाटय़ास आली आहे. म्हणजे स्वधर्मी नाकारतात आणि परधर्मी आपले म्हणत नाहीत. वास्तविक अस्सल निधर्मीवाद्यास असा सर्व धर्मीयांकडून नाकारले जाण्यापरता अन्य मोठा गौरव नाही. पण प्राप्त परिस्थितीत मुद्दा अस्सल वा कमअस्सलांचा निधर्मीवाद हा नाही. तसा तो असता तर चर्चेचा परीघ समाजसुधारकांपुरताच मर्यादित राहिला असता. ते नेहमीच संख्येने अल्प असतात. पण जावेद अख्तर यांचे विधान हा परीघ ओलांडून व्यापक आणि बहुसंख्य समाजाच्या भावनांस हात घालणारे असल्याने त्यावर भाष्य आवश्यक ठरते.\nते करताना हे सत्य स्वीकारायला हवे की अल्पसंख्य बुद्धिवाद्यांस कितीही पोटतिडिकीने वाटत असले तरी बहुसंख्यांचे धर्मविषयक ममत्व कमी होणारे नाही. हे सत्य कालातीत आहे. बहुसंख्यांचे जगणे धर्माने घालून दिलेल्या नीतिनियमांभोवतीच फिरत असते आणि नैतिकतेसाठी धर्माची मुळीच गरज नाही हे सांगणारे गोपाळ गणेश आगरकर यांस उपेक्षेने मारणारे त्यांचे धर्मबांधवच असतात. त्यांच्याआधी दोनअडीचशे वर्षे, पंधराव्या शतकात गॅलिलिओस मृत्यूकडे लोटणारी रोमन कॅथलिक धर्मसत्ताच होती आणि ख्रिस्ताविरोधात कारवाया केल्याच्या संशयावरून यहुदींविरोधात (ज्यू) ‘क्रुसेड’ आखणारेही तेच होते. याच्या जोडीने इस्लाम धर्माच्या स्थापनेपासूनच झालेला रक्तपात सं���णे सोडाच, पण आजतागायत कमीही झालेला नाही. इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या हाती धर्म आणि राजसत्ता दोन्हीची सूत्रे होती. त्यांच्यानंतरचे चार खलिफा हेदेखील धर्माबरोबर राज्यही हाताळत होते. ख्रिश्चन धर्माचे प्रमुख पोप यांच्या हातीदेखील सत्ताधिकार होता. म्हणजे त्या धर्मातही धर्म आणि राजसत्ता या दोन्हींचे नियंत्रण एकहाती होते. बौद्ध धर्मप्रसारास मोठी गती ज्याच्यामुळे मिळाली तो अशोक हा तर सम्राट होता. या सर्व इतिहासाचा अर्थ असा की या प्रमुख धर्माच्या प्रसारास राजसत्तेची सूत्रे हाती असणे हे निर्णायक ठरले.\nहिंदू धर्माचे असे झालेले नाही. सध्या हिंदू धर्माभिमान्यांचा अतिरेक लक्षात घेऊनही एक बाब कोणत्याही प्रामाणिक निधर्मीवाद्यासही मान्य करावी लागेल. ती म्हणजे हिंदू धर्मीय राजसत्तेचे उद्दिष्ट इतिहासात तरी धर्मप्रसार हे नव्हते. हे वास्तव लक्षात घेतल्यास अलीकडे आधुनिक, सुशिक्षित हिंदूंच्या ठायी धर्मभावना जागरूक होण्यामागील (वा ती जागरूक करण्यात येत असलेल्या यशामागील) कारण समजणे सोपे जाईल. ते आहे पाकिस्तान. वास्तविक मुसलमान धर्मीयांस स्वतंत्र राष्ट्र द्या ही मागणी हिंदुत्ववादी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही केली होती हे सत्य असले तरी हिंदू धर्मीयांच्या मनात ‘त्यांनी’ (पक्षी: मुसलमान) स्वत:साठी देश मिळवला अशीच भावना आहे. एक तर इतिहासात आक्रमक परकीय मुसलमान सत्तांनी या भूमीवर अत्याचार केले आणि वर्तमानात ‘त्यांनी’ स्वत:स देश मिळवला याच नजरेतून स्वातंत्र्योत्तर राजकीय वास्तवाकडे पाहिले जाते. यात हिंदूंच्या धर्मभावना जागरूक करण्यात निर्णायक भूमिका ठरली ती स्वत:स सेक्युलर म्हणवून घेणाऱ्या राजकारणाची. अल्पसंख्याकांच्या धर्मभावना कुरवाळण्यातच या सेक्युलर पुरोगाम्यांनी धन्यता मानली. किंबहुना या पुरोगाम्यांची स्पर्धा होती ती अधिकाधिक अल्पसंख्याकांना आपण कसे आणि किती जिंकू शकतो यासाठी. परिणामी या देशातील बहुसंख्य हिंदू हा वर्तमानातही उपेक्षितच राहिला. इतिहासात आक्रमक, हिंसक परकीय मुसलमान सत्तांकडून तो मारला गेला आणि वर्तमानात स्वकीय आणि स्वधर्मी पुरोगाम्यांकडून तो उपेक्षिला गेला. सध्याचे राजकारण असमर्थनीय असले तरी ते या वास्तवाचा आविष्कार आहे. हे सत्य अमान्य करता येणारे नाही.\nम्हणून जावेद अ��्तर यांचे विधान अस्थायी आणि अनावश्यक ठरते. त्यांच्या विधानात किती तथ्य आहे अथवा नाही याची चिकित्सा न करताही त्याचे परिणाम धर्मवाद्यांनाच बळ देणारे आहेत हे नाकारता येणार नाही. कोणत्याही धर्मवाद्यांस स्वधर्मातील सुधारणेऐवजी परधर्मीयांविरोधात गदारोळ निर्माण करणे हे अधिक सोपे आणि अंतिमत: फलदायी असते. अख्तर यांच्या विधानाने नेमके हेच होताना दिसते. तूर्त प्रश्न तालिबान्यांचा होता आणि प्रतिक्रिया तेवढय़ापुरतीच मर्यादित राखण्यात शहाणपण होते. कसे ते याच विषयावर नसीरुद्दीन शहा यांच्या अत्यंत रास्त भाष्यातून समोर येते. तालिबानच्या सरशीत समाधान मानणाऱ्या भारतातील विचारशून्य स्वधर्मीयांचा चोख समाचार शहा घेतात. त्याचीच नेमकी गरज होती आणि आहे. सद्य:स्थितीत ‘भारतीय मुसलमान’ अशी काही वेगळी व्यवस्था नाही असे मानण्यास अनेक हिंदूंना आवडते. किंवा अशा अल्पविचारी स्वजनांस हे(च) आवडावे अशी चतुर मांडणी हिंदू धर्मीयांकडून केली जाते, हेही खरेच. सर्व मुसलमान (शेवटी) एकच असतात अशा प्रचारास आलेले हे यश आहे. हे जर सत्य असते तर सर्व इस्लाम धर्मीय देशांत शांतता नांदून त्यांची प्रगती होती. पण असे होऊ शकले नाही. धर्म ही संकल्पना सर्वास एकत्र बांधू शकते, हे किती असत्य आहे हे यातून दिसते.\nपण त्याच वेळी धर्म ही संकल्पना समाजास किती विलग करू शकते हेदेखील यातून दिसून येते. जावेद अख्तर यांचे विधान या दुसऱ्या वास्तवास बळकटी आणते. त्यांच्या विधानाने हिंदू धर्माभिमानी तर चेकाळतीलच. पण ते विधान मुसलमानांसमोरील अडचणीही वाढवणारे ठरेल. आधीच विद्यमान सत्ताधीशांनी आपल्या देशातील या सुमारे १९-२० कोटी मुसलमानांस नगण्य ठरवले आहे. म्हणजे त्यांच्या मतपेटीतील मतांस शून्यवत केले आहे. त्यामुळे त्यांच्या मतांची गरज सत्ताधीशांस नाही आणि विरोधकांनी त्यासाठी काही केल्यास लांगूलचालनाचा आरोप होण्याचा धोका. अशा टोकाच्या तीव्र धार्मिक वातावरणात अल्पसंख्य हे सत्तासंतुलनाच्या शोधात असताना अख्तर यांच्यासारख्यांच्या विधानामुळे ते साधणे अधिकच अवघड होऊन बसते. या विधानामुळे हिंदू धर्मातिरेक्यांस साप सोडून धोपटण्यासाठी नवी भुई मिळेल आणि मुसलमानांचा पैस अधिकच आकसेल. मूठभर बुद्धिवंतांच्या वाक्चातुर्याने संपूर्ण समाज लगेच बदलत नाही, हे कटू असले तरी सत्य आहे. य�� बदलासाठी वास्तवात प्रामाणिक प्रयत्नांची दीर्घकाल गरज असते. आधीच अशा प्रामाणिक प्रयत्नांचा आपल्याकडे दुष्काळ. त्यात अख्तर यांच्यासारखे अनावश्यक विधाने करून त्या चिमूटभर प्रयत्नांवर पाणी ओतणार.\nअख्तर हे चित्रपटगीतांसाठी ओळखले जात असले तरी एक तरक्की-पसंद शायर म्हणून ते अधिक उत्कट आहेत. या प्रसंगी त्यांनी आपलीच ‘अभी कुछ दिन लगेंगे’ ही गजल पुन्हा एकदा याद करावी..\n‘अंधेरे ढल गए रौशन हुए मंज्मर ज्ममीं जागी फ़लक जागा तो जैसे जाग उट्ठी ज्मिंदगानी\nमगर कुछ याद-ए-माज्मी ओढम् के सोए हुए लोगों को लगता है जगाने में अभी कुछ दिन लगेंगे॥’\nइतिहासाचे पांघरूण घेऊन झोपलेल्यांस जागे करण्यासाठी आणखी काही दिवस लागतील, या त्यांनीच मांडलेल्या सत्याचे स्मरण त्यांनाच करून देण्याचा हा क्षण.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nलसीकरणाचा वेग वाढविण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सूचना\n“राहुल आणि प्रियांका गांधी माझ्या मुलांसारखे, हे असं…”, अमरिंदर सिंग यांची भावनिक प्रतिक्रिया\nकपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; ���ाहा त्याचा थक्क करणार प्रवास, IPL साठीचं मानधन आहे..\nराज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत\nसिद्धार्थच्या निधनानंतर शहनाजने केली चित्रीकरणास सुरुवात\n‘दलित’ असा उल्लेख नको पंजाबच्या अनुसूचित जाती आयोगाचे निर्देश", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/weather-update/", "date_download": "2021-09-22T16:33:05Z", "digest": "sha1:7KUVC2SIFSN2XBTAANDUOF62S2UJ6BJK", "length": 5287, "nlines": 114, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "Jalgaon Weather Update | हवामान | Jalgaon Live News", "raw_content": "\nUncategorized कोरोना गुन्हे जळगाव जिल्हा धार्मिक निधन वार्ता नोकरी संधी\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा इशारा\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज Sep 21, 2021\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार ; कुठे कुठे पाऊस पडणार\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज Sep 19, 2021\nउत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता ; IMD कडून अलर्ट जारी\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज Sep 17, 2021\nजळगाव जिल्ह्यात पुन्हा २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज Sep 14, 2021\nजळगाव जिल्ह्यात ९३.२ टक्के पावसाची नोंद\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज Sep 13, 2021\nपुढील ४ दिवसात राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस ; IMD कडून अलर्ट जारी\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज Sep 11, 2021\nसावधान.. उत्तर महाराष्ट्राला पुन्हा ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा\nराज्यात पावसाचा मुक्काम वाढला ; ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून हाय अलर्ट\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज Sep 6, 2021\nअलर्ट : जिल्ह्यासाठी पुढील ४ तास महत्वाचे\nराज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार; उद्यासाठी जळगावला ऑरेंज अलर्ट\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज Sep 4, 2021\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1688/", "date_download": "2021-09-22T17:02:11Z", "digest": "sha1:7BPEKI367NVEXF3DY7ILHA6IZAA3SMPQ", "length": 3801, "nlines": 89, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-काय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..", "raw_content": "\nकाय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..\nAuthor Topic: काय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस.. (Read 3494 times)\nकाय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..\nचांदणं माळून स्वप्नांना लेऊन\nशब्द फुलांच��� सुगंध घेऊन तू येतेस\nआनंदाची पखरण जेव्हा तू करीत जातेस\nकाय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..\nअंबराची शाल निळी अंगावर ओढून\nनिळाईच्या रंगाने तू अशी बरसतेस\nश्रावणाच्या उन्हात, इंद्रधनुष्य फुलवतेस\nकाय सांगू तेव्हा, तू कित्ती गूढ दिसतेस\nनिराश मनाला, पुन्हा उभारी,\nहळुवार साद, शब्दात तुझ्या, अलवार तू घालतेस\nबेभान भरारी, माझ्या स्वप्नांना, पंख तुझे तू देतेस\nकाय सांगू तेव्हा, तू निळाईच असतेस \nकाय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..\nRe: काय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..\nRe: काय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..\nRe: काय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..\nकाय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..\nएकावन्न अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2021-09-22T17:33:50Z", "digest": "sha1:Q3GUNEQM6WQOLZ5YDCVNUN3CRALW47JE", "length": 4794, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भरत रेड्डीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nभरत रेड्डीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख भरत रेड्डी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nकपिल देव निखंज ‎ (← दुवे | संपादन)\nसुनील मनोहर गावसकर ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीनिवासराघवन वेंकटराघवन ‎ (← दुवे | संपादन)\nअंशुमन दत्ताजीराव गायकवाड ‎ (← दुवे | संपादन)\nभारताच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७९ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९७९ ‎ (← दुवे | संपादन)\nक्रिकेट विश्वचषक संघ कामगिरी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक ‎ (← दुवे | संपादन)\nक्रिकेट विश्वचषक, १९७९ - संघ ‎ (← दुवे | संपादन)\nभारत रेड्डी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाड���ंची नामसूची ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७८-७९ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/06/blog-post_75.html", "date_download": "2021-09-22T18:40:28Z", "digest": "sha1:BH7XVHCWEHRF3EESH5AY6UXREEXKK4GM", "length": 17528, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "भाषा शिक्षणाचा खेळखंडोबा - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social भाषा शिक्षणाचा खेळखंडोबा\nमहाराष्ट्रात मराठी शिकणे बंधनकारक राहील. सर्वच शिक्षण मंडळाच्या शाळांना मराठी भाषा शिकवावीच लागेल. राज्यातील सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय मंडळांच्या शाळांमध्येही मराठी भाषा विषय सक्तीचा आणि बंधनकारक करण्यात येईल. यासाठी कायद्यात आवश्यक तो बदल करून कठोर कायदा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठीची सक्ती करण्याची वेळ येणे, हेच मुळी दुर्दैवी आहे. याहून मोठे दुर्दव्य म्हणजे, ज्या कारणामुळे मुख्यमंत्र्यांना ही घोषणा करावी लागली याचे म्हणावे लागेल. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी साहित्यिक व इतरांकडून २४ जून रोजी आझाद मैदानात धरणेही धरण्यात येणार आहे. राज्याच्या भाषेच्या संवर्धानासाठी साहित्यिकांना आंदोलनाचा मार्ग निवडावा लगातो, ही अत्यंत शरमेची बाब आहे. यासाठी मराठी अस्मितेचे खोटे ढोल बडवणार्‍या आपल्या राजकारण्यांनी दक्षिणेतील राज्यांचा आदर्श घ्यायला हवा. आधीच गेल्या साडेचार वर्षांपासून शिक्षणाचा ‘विनोद’ केला असतांना आता भाषा शिक्षणाचा मांडलेला खेळखंडोबा चिंताजनक आहे, यामुळे महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेला मोठा तडा गेला आहे.\nजगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा\nभारतामध्ये १६५२ भाषा आहेत. भारताच्या राज्यघटनेमध्ये ज्या २२ भाषांना मान्यता देण्यात आली आहे त्या २२ भाषांमध्ये मराठी भाषेचा समावेश आहे. मराठी महाराष्ट्र गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागात भारतासह अनेक देशांतही बोलली जाते. ११ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजभाषा मर���ठी आहे. मराठी मातृभाषा असणार्‍या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी बोलणार्‍यांची एकूण लोकसंख्या ९ कोटी पेक्षा जास्त आहे. मराठी ही आपली राजभाषा आहे. ‘अमृताशी ही पैजा जिंके’ असे ज्ञानेश्वर माऊलींनी मायमराठीचे कौतुक केले आहे. असे असतांना मराठी भाषा संवर्धनासाठी आंदोलन करण्याची वेळ येते यापेक्षा मोठे दुर्देव्य नाही यास सर्वच राजकीय पक्ष तेवढेच जबाबदार आहेत. कारण प्रत्येकाची भूमिका सोईचीच राहीली आहे. शिवसेना आणि मनसेचा मराठी भाषेचा आग्रह असतो मात्र तो देखील दुकानांच्या मराठी पाट्या, मराठी मुलांसाठी वडापावच्या गाड्या आणि शपथांचा आग्रह यांच्यापुढे जाऊ शकला नाही. भाषा शिक्षणाच्या खेळखंडाब्याला कोण जबाबदार आहे यास सर्वच राजकीय पक्ष तेवढेच जबाबदार आहेत. कारण प्रत्येकाची भूमिका सोईचीच राहीली आहे. शिवसेना आणि मनसेचा मराठी भाषेचा आग्रह असतो मात्र तो देखील दुकानांच्या मराठी पाट्या, मराठी मुलांसाठी वडापावच्या गाड्या आणि शपथांचा आग्रह यांच्यापुढे जाऊ शकला नाही. भाषा शिक्षणाच्या खेळखंडाब्याला कोण जबाबदार आहे याचा शोध घेण्यासाठी इतिहासात डोकावणे अत्यंत गरजेचे आहे.\nमराठी भाषा नष्ट होणार की काय\nमुळात, राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण सक्तीचे करावे याबाबत राज्य सरकारने ४ फेब्रुवारी २००९ रोजी शासन निर्णय जारी केला होता. यामध्ये राज्यातील इंग्रजी व उर्दू शाळांमध्ये मराठी भाषा शिकवावी, असे स्पष्ट केले होते. यानंतर ७ ऑगस्ट, २००९ रोजी शासन निर्णय जारी करून सीबीएसई, आयसीएसई आणि इतर मंडळाच्या शाळांना ना हरकत प्रमाणपत्र देताना मराठी द्वितीय भाषा शिकविणे सक्तीचे करण्यात आले होते. तर २० ऑगस्ट २०१२च्या शासन निर्णयानुसार इतर मंडळाच्या शाळांमध्ये आठवीपर्यंत मराठी सक्ती करण्यात आली होती. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी कधीच झाली नाही. याची कारणे शोधणे गरजेची आहेत. राज्यातील बहुतांश शाळा या राजकीय हस्तींच्या मालकीच्या आहेत किंवा त्यांच्यावर नियंत्रण आहे. नाही तर कायदा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी न करण्याची मुजोरी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी केली नसती. याची दुसरी बाजू म्हणजे, त्रिभाषासूत्रानुसार एक प्रादेशिक भाषा शिकवणे कायद्याने सक्तीचे आहे, पण इंग्रजी माध्यमाच्या शाळा विशेषत: सीबीएसई, आयसीएसई या शाळांतून मराठी भाषेला इतर भाषांचा पर्याय दिला जातो. तसा तो दिला जाऊ नये. मराठी भाषा ही ज्ञानभाषा आहे आणि ती जीवनभाषा होऊ शकते. मराठी भाषा बारावीपर्यंत सर्वच अनुदानित, विनाअनुदानित शाळांतून शिकवणे सक्तीचे असायलाच हवे. सध्या महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे मराठीवर इंग्रजीचे मोठ्या प्रमाणावर आक्रमण सुरु आहे. त्यामुळे येत्या काळात मराठी भाषा नष्ट होणार की काय अशी भीती भाषा अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रस्त पाहता ही भिती चुकीचीही नाही. इंग्रजीचे वाढते आक्रमण थोपवत मराठी भाषा कशी वाचवायची हा राज्यापुढचा आजचा महत्त्वाचा व कळीचा प्रश्न आहे.\nमराठी अस्मितेचे पोकळ ढोल\nइंग्रजीची अपरिहार्यता व तिला जागतिक ज्ञानभाषा म्हणून प्राप्त झालेले स्वरूप लक्षात घेऊन मराठी पालकांनी तिचा स्वीकार केला, पण तोच आता मराठीच्या मुळावर येत आहे. इंग्रजी माध्यमाच्या विना अनुदानित शाळांना मान्यता मिळते. मराठी शाळा कशाला काढता इंग्रजी माध्यमाच्या काढा, मान्यता देतो - असे सल्लेही सरकारी पातळीवरुन दिले जातात. इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढण्याचा व्यवसाय कसा भरभराटीला येईल याची व्यवस्थित काळजी घेतली जाते. या वस्तुस्थितीकडे पुरेशा गंभीरपणाने पाहण्याची वेळ आली आहे. याबाबतीत दाक्षिणात्य राज्यांच्या धोरणाचे कौतूक करावे तितके कमीच आहे. इंग्रजीचा आपल्या राज्यभाषेवर होणारा धोका लक्षात घेऊन दाक्षिणात्य राज्यांनी त्यांची भाषा इंग्रजी माध्यमांच्या शाळेत सक्तीने शिकवण्याचा कायदा केला. त्याची सुरुवात अर्थातच तामिळ अस्मिता प्रखर असणार्‍या व ती प्राणपणे जपणार्‍या तामिळनाडूने केली व नव्या तेलंगण राज्याने अवघ्या चार महिन्यांत निर्णय घेऊन कायदा करून त्याची अंमलबजावणीसुद्धा केली. गुजरात-पश्चिम बंगालनेही त्यांची भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय घेतला आहे व त्याची अंमलबजावणी देखील होत आहे. त्यातुलनेत आपले राजकारणी केवळ मराठी अस्मितेचे पोकळ ढोल बडवत धन्यता मानतात. महाराष्ट्र शासनाने मराठीचे धोरण ठरविण्यासाठी प्रथम डॉ. नागनाथ कोत्तापल्ले व नंतर डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने पहिली ते बारावीपर्यंत मराठी सक्तीची करावी अशी शिफारस ���ेली. शासनाने सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण सक्तीचे करण्याबाबत आदेशही काढला यानंतरही मुख्यमंत्र्यांना विधानभवनात भाष्य करावे लागते. यावरुन आपले मराठी भाषेवरचे प्रेम पुतना मावशीचे प्रेम तर नाही ना इंग्रजी माध्यमाच्या काढा, मान्यता देतो - असे सल्लेही सरकारी पातळीवरुन दिले जातात. इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढण्याचा व्यवसाय कसा भरभराटीला येईल याची व्यवस्थित काळजी घेतली जाते. या वस्तुस्थितीकडे पुरेशा गंभीरपणाने पाहण्याची वेळ आली आहे. याबाबतीत दाक्षिणात्य राज्यांच्या धोरणाचे कौतूक करावे तितके कमीच आहे. इंग्रजीचा आपल्या राज्यभाषेवर होणारा धोका लक्षात घेऊन दाक्षिणात्य राज्यांनी त्यांची भाषा इंग्रजी माध्यमांच्या शाळेत सक्तीने शिकवण्याचा कायदा केला. त्याची सुरुवात अर्थातच तामिळ अस्मिता प्रखर असणार्‍या व ती प्राणपणे जपणार्‍या तामिळनाडूने केली व नव्या तेलंगण राज्याने अवघ्या चार महिन्यांत निर्णय घेऊन कायदा करून त्याची अंमलबजावणीसुद्धा केली. गुजरात-पश्चिम बंगालनेही त्यांची भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय घेतला आहे व त्याची अंमलबजावणी देखील होत आहे. त्यातुलनेत आपले राजकारणी केवळ मराठी अस्मितेचे पोकळ ढोल बडवत धन्यता मानतात. महाराष्ट्र शासनाने मराठीचे धोरण ठरविण्यासाठी प्रथम डॉ. नागनाथ कोत्तापल्ले व नंतर डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने पहिली ते बारावीपर्यंत मराठी सक्तीची करावी अशी शिफारस केली. शासनाने सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण सक्तीचे करण्याबाबत आदेशही काढला यानंतरही मुख्यमंत्र्यांना विधानभवनात भाष्य करावे लागते. यावरुन आपले मराठी भाषेवरचे प्रेम पुतना मावशीचे प्रेम तर नाही ना अशी शंका उपस्थित होते. एखादी भाषा नष्ट झाली, तर संस्कृती आणि साहित्य लोप पावते. त्यामुळे मराठी संस्कृती, साहित्य जपण्यासाठी सक्ती आवश्यक आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.��.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2020/12/blog-post_14.html", "date_download": "2021-09-22T17:07:18Z", "digest": "sha1:5KM6RTOB5YJ443DY6TPIT7AMVZXFB5NZ", "length": 15871, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "चंद्रावर पुन्हा पडणार मानवी पाऊल - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Technology चंद्रावर पुन्हा पडणार मानवी पाऊल\nचंद्रावर पुन्हा पडणार मानवी पाऊल\nमानवाला अगदी प्राचीन काळापासून चंद्राचे विशेष आकर्षण राहिले आहे. चंद्र आणि माणसाचे नाते खूपच वेगळे आहे. साहित्यिक व कविकुलाचा हा लाडका, प्रेमीयुगुलांच्या भावबंधांचा साक्षीदार मानला जातो. चंद्राची तुलना प्रियसीसोबत करत अनेक गाणी लिहिली गेली आहेत. आजी-आजोबांच्या गोष्टीत तर ‘चांदोबा’ असतोच. तिकडे सातासमुद्रापारच्या शेक्सपिअरच्या साहित्यातही चंद्र डोकावतोच. पाश्चात्त्य जगात काही विज्ञान काल्पनिकांमध्ये चंद्राचा उल्लेख झाला आहे. तसेच काही हॉलीवूडपटांमध्येही चांद्रमोहिमा दाखविण्यात आल्या आहेत. चंद्राच्या या आकर्षणामुळे २० जुलै १९६९ ला पृथ्वीपासून तीन लाख ८४ हजार ४०० किलोमीटर दूर असलेल्या चंद्रावर अमेरिकेचा अवकाशवीर निल आर्मस्ट्राँगने पहिले पाऊल ठेवण्याची अचाट कामगिरी करुन दाखवली. चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल पडल्याचा सुवर्णमहोत्सव गेल्या वर्षीच साजरा झाला. त्यानंतर आता अमेरिकेने पुन्हा मानवाला चंद्रावर उतरविण्याची तयारी सुरु केली आहे.\nएक महिला आणि एक पुरुष चंद्रावर जाणार\nमानवाच्या चांद्रमोहिमेचा इतिहास मोठा रंजक आहे. १२ एप्रिल १९६१ ला युरी गागरीन या अंतराळवीराला अवकाशात पाठवत रशियाने अमेरिकेवर अवकाश क्षेत्रात मात केली. हा पराभव अमेरिकेच्या जिव्हारी लागला. यानंतर तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी थेट चंद्रावर जाण्याचा निर्धार बोलून दाखविला. तब्बल ८ वर्षाच्या अथक मेहनत आणि ८ अवकाशवीरांचा या मोहिमेच्या चाचणीत बळी गेल्यावर अमेरिकेने चंद्रावरची अपोलो मोहीम यशस्वी केली. २० जुलै १९६९ अमेरिकेचा अवकाशवीर निल आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. यानंतर जवळपास १० अमेरिकन अवकाशवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवले. आजवर अनेक चंद्रमोहिमा झाल्या पण चंद्रावर उतरून तिथून पुन्हा पृथ्वीवर उतरण्���ाच्या अनुभवाची सर कशालाच नाही. आज ५० वर्षानंतर नासा पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवण्यासाठी सज्ज होते आहे. २०२४ मध्ये पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठविण्याची ‘अर्टेमिस’ मोहीम नासाने आखली आहे. या मोहिमेअंतर्गत एक महिला आणि एक पुरुष अंतराळवीर चंद्रावर पाठवण्यात येणार आहे. या मोहिमेसह भविष्यातला मानवाचा चंद्रावरचा वावर हा केवळ काही मिनिटांचा किंवा तासांचा नसेल. एक झेंडा रोवून, पाऊलठसा उमटवून परत येण्यात आता काहीच हशील नाही. आता तिथे जायचे ते मुक्कामासाठीच, ही माणसाची महत्त्वाकांक्षा आहे.\nभारतीय वंशाच्या अंतराळवीराचा समावेश\nचंद्रपृष्ठावर गुरुत्वाकर्षण कमी आहे, तिथे प्राणवायू किंवा पाणी नाही, असे असले तरी चंद्रावर मानवी मोहिमांच्या पलिकडे जावून थेट मानवी वस्ती उभारण्याची स्वप्ने अनेक वर्षांपासून पाहिली जात आहेत. इलॉन मस्क यांची स्पेस एक्स या कंपनीने या प्रकल्पावर काम देखील सुरु केले आहे. या दृष्टीने ‘आर्टेमिस’ ही मोहिम अत्यंत महत्वाची मानली जात आहे. नासाने या मोहिमेची तयारी सुरू केली असून या चांद्रमोहिमेसाठी १८ अंतराळवीरांच्या नावाची घोषणा केली आहे. यात राजा जॉन वुरपुट्टर चारी या भारतीय वंशाच्या अंतराळवीराचाही समावेश आहे. चारी हे अमेरिकेच्या हवाई दल अकादमीचे तसेच नेव्हल टेस्ट पायलट स्कूलचे ते पदवीधर आहेत. नासाने २०१७ मध्येच अंतराळवीरांच्या विशेष प्रशिक्षण वर्गासाठी त्यांची निवड केली होती. ते सुरुवातीचे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर आता ते चांद्रमोहिमेसाठी पात्र ठरले आहेत. राजा चारी (वय ४१) हे भारतीय वंशाचे तिसरे अमेरिकन अंतराळवीर असतील. चारी हे अमेरिकेच्या हवाईदलात कर्नल आहेत. खगोलशास्त्रीय अभियांत्रिकी आणि वैज्ञानिक अभियांत्रिकीचे शिक्षण त्यांनी घेतलेले आहे. त्यांचे वडील श्रीनिवास चारी हे अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी १९७० मध्ये हैदराबादहून अमेरिकेला आले होते. उच्च शिक्षण घेऊन यशस्वी करिअर घडविण्याचे त्यांचे ध्येय होते. अमेरिकेतील मुलीशी विवाहबद्ध झाल्यानंतर ते तेथेच स्थायिक झाले. राजा चारी यांची जन्मभूमी व कर्णभूमी अमेरिका आहे.\nमानवीवस्तीच्या दृष्टीने नासाची मोहिम\n३ एप्रिल १९८४ रोजी भारताने इतिहास रचला होता. इस्त्रो आणि रशिया अर्थात तत्कालीन सोव्हियत युनियनच्या संयुक्त मोहिमेत चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय व्यक्ती म्हणून राकेश शर्मा यांना मान मिळाला होता. त्यानंतर भारतवंशाच्या कल्पना चावला आणि सुनिता विल्ययम्स यांनीही भारताचे नाव अवकाशात कोरले आहे. आता राजा चारी हे चौथे भारतीय ठरले आहेत. या मोहिमेत अमेरिकन्स वगळता कोरियन वंशाचा लेफ्टनंट जॉनी किम आणि इराणी वंशाची जस्मिन मोघबेली या तीन भावी अंतराळवीरांचा समावेश आहे. अमेरिकेच्या नौदलात लेफ्टनंट पदावर असलेला जॉनी किम (वय ३५) हे कोरियन वंशाचे दुसरे अंतराळवीर ठरणार आहेत. ते वैद्यकीय पदवीधारक आहे. आता चंद्रावर जाण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. तर जस्मिन मोघबेली (वय ३६) यांचे आईवडील १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर इराणमधून बाहेर पडले. त्यांचा जन्म जर्मनीतील असला तरी अमेरिका कर्मभूमी आहे. मोघबेली यांनी अवकाशात जाण्याचे स्वप्न लहानपणापासून बाळगले होते. वयाच्या १५व्या वर्षीच त्यांनी ‘अ‍ॅडव्हान्स स्पेस अ‍ॅकॅडमी’चे शिबिर पूर्ण केले. पुढे अमेरिकेतील ‘एमआयटी’तून अवकाश अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नौदलाची शाखा असलेल्या ‘मरिन्स’ दलात प्रवेश घेतला. ‘कोब्रा’ हेलिकॉप्टर चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये युद्ध मोहिमांमध्ये भाग घेतला. या मोहिमेती बहुतेक अंतराळवीर ३० ते ४० वयोगटातील आहेत. सर्वात तरुण अंतराळवीर ३२ वर्षाचा आहे. २०३० पर्यंत चंदावर कायमस्वरुपी मानवीवस्तीच्या दृष्टीने नासाची ही मोहिम विशेष महत्वाची असणार आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.xmmelody.com/nutcracker/", "date_download": "2021-09-22T17:34:07Z", "digest": "sha1:5EBL7ZTUO7SYHUQ63IXNMDJTV77P4KW7", "length": 5840, "nlines": 188, "source_domain": "mr.xmmelody.com", "title": "नटक्रॅकर फॅक्टरी - चायना नटक्रॅकर उत्पादक, पुरवठा करणारे", "raw_content": "\nएलईडी प्लास्टिक ख्रिसमस व्हिलेज\nएलईडी पॉलरेसिन ख्रिसमस व्हिलेज\nएलईडी वुडन ख्रिसमस व्हिलेज\nएलईडी प्लास्टिक ख्रिसमस व्हिलेज\nएलईडी पॉलरेसिन ख्रिसमस व्हिलेज\nएलईडी वुडन ख्रिसमस व्हिलेज\nघाऊक रितीने नवीन बनवलेले डी ...\nघाऊक सानुकूल रोटात बनवलेले ...\nसानुकूल ख्रिसमस सीन रोटा ...\nघाऊक घाटाचा फर जोडा बसलेला ...\nसानुकूल डिझाइन 40 सेमी क्रिस्टम ...\nनवीन आगमन इनडोअर सजावट सानुकूल लहान टॅबलेटॉप सी ...\nविशाल आउटडोअर सजावट राल फायबरग्लासचे आयुष्य आकार ...\nआउटडोर मल्ट लीड लाइट्स लाइफ आकार लाकडी ख्रिस्त\nनोएल पॉलीस्टोन ख्रिसमस सजावटीच्या आयुष्याचा आकार ...\nमोठ्या आकारात 6 फूट संगीतमय फायबरग्लास राळ क्रिस्टम ...\nख्रिसमस मल्टच्या नेतृत्वाखालील चळवळ पॉली रेझिन ख्रिसमस नु ...\nजायंट राळ मल्ट लीड दिवे लाइफ साईझ म्युझिकल एन ...\nघाऊक वाढदिवस आणि पदवीदान भेट स्मृती ...\nहॉलिडे टेबल सजावट आणि प्रोमो गिफ्ट कठपुतळी ...\nपारंपारिक कठपुतली लाकडी घाऊक दरात टॅब्लेट ...\nघाऊक ख्रिसमस उत्सव सजावट लाल एकसमान ...\n4 घाऊक ख्रिसमस नटक्रॅकरचा सानुकूल सेट ...\n12 पुढील> >> पृष्ठ 1/2\nपत्ता खोली 401, क्रमांक 2, झियांग रोड, झियामेन, फुझियान, चीन\nएलईडी प्लास्टिक ख्रिसमस व्हिलेज\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-9-disadvantages-of-coconut-water-5307589-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T17:27:17Z", "digest": "sha1:PU32ZZ5RJ3QMUG7HQAUGR66OVM3JJASG", "length": 3988, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "9 Disadvantages Of Coconut Water | जास्त नारळपाणी सेवन करणे असते हानिकारक, वाचा 9 दुष्परिणाम... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजास्त नारळपाणी सेवन करणे असते हानिकारक, वाचा 9 दुष्परिणाम...\nभारतातील फूड स्टोर्समध्ये नारळपाण्याची चलती आहे. ताजे हिरवे नारळ जसे दिसायला ताजे असते त्याच प्रमाणे ते शरीरालादेखील चांगले आहे. परंतु तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, नारळपाण्याचे काही वेळी दुष्परिणामदेखील होतात. चला तर मग पाहुया नारळ पाण्याचे कोणते दुष्परिणाम आहेत.\n1. ब्लड प्रेशर वाढू शकते\nनारळाच्या पाण्यात उच्च प्रमाणात सोडियम असते. बहुतेक लोक सोडीयमचे प्रमाण न जाणुन घेताच नारळपाणी सेवन करता. खरे तर हृदय रोग आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोक���ंनी हे पाणी जास्त सेवन करणे टाळले पाहीजे.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या नारळपाणी पिण्याचे 8 दुष्परिणाम कोणते...\nपीरियड्सच्या दिवसात करु नका या 5 चुका, होतात दुष्परिणाम...\nफ्रिजमधील गार पाणी प्यायल्याने होतात मोठे दुष्परिणाम, अवश्य वाचा...\nDelicious recipe : करकरीत कैरीचे तोंडाला पाणी आणणारे कैरीचे15 पदार्थ...\nउन्हाळ्याचा थकवा दूर करण्यासाठी खा हे 8 पदार्थ, मिळेल एनर्जी...\nदिल्ली कॅपिटल्स ने सनरायजर्स हैदराबाद चा 8 गडी राखून पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/tag/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-09-22T16:59:36Z", "digest": "sha1:YZS7W4Z3SF645YCVYZ2TCR2BUVUDDMSZ", "length": 2513, "nlines": 36, "source_domain": "udyojak.org", "title": "ब्रॅण्ड स्टोरी Archives - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nपतंजली, आयुर्वेद, बाबा रामदेव आणि स्वदेशी\nपतंजली आयुर्वेद ही हरिद्वार येथील ग्राहक संकुल माल (consumer packaged goods) असलेली कंपनी आहे, ही कंपनी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी २००६ मध्ये सुरू केली होती. बाळकृष्ण (बाळकृष्ण सुवेदी)…\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/tag/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8/page/2/", "date_download": "2021-09-22T17:30:09Z", "digest": "sha1:25H6US3BV4CXIAZFMAIW2YNGXLUIHM4A", "length": 8857, "nlines": 65, "source_domain": "udyojak.org", "title": "व्यक्तिमत्त्व विकास Archives - Page 2 of 4 - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nखरे व्यक्तिमत्त्व म्हणजे काय\nमनाला शक्तिशाली करण्याचे उपाय 1) स्वाध्याय : नियमितपणे चांगल्या ग्रंथांचे वाचन, अध्ययन व श्रवण करण्याची सवय लावावी. संत वाङ्मय, स्वामी विवेकानंदांचे साहित्य, भगवद‍्गीता तसेच महापुरुषांची जीवनचरित्रे इत्यादीचे अध्ययन केल्यास मनाला…\nतणावाचे यशामध्ये परिवर्तन करण्यासाठी ३ नियम\nby स्मार्ट उद्योजक\t July 5, 2020\nनकारात्मक अस्वस्थतेचे रूपांतर सकारात्मक यशामध्ये करण्यासाठी खालील ३ नियमांचे पालन करा आणि त्यानुसार योग्य कृती करा : १. बदलता न य���त नाही अशा गोष्टी स्वीकारा आपल्या आयुष्यात एकदा घडून गेलेली…\nइकिगाई; यशस्वी जगण्याची जपानी कला\nमी व्यवसायाने एक सॉफ़्टवेअर इंजिनिअर आहे. व्यवसायविषयक पुस्तके, लेख, वाचन आणि त्यावर निगडित अभ्यास करणे तसेच समुपदेशन (counselling) करणे, याची मला आवड आहे. मध्यंतरी अवांतर वाचन करत असताना एका शंभर…\nनकारात्मक विचारांना काबूत ठेवा\nचार प्रकारचे भाव आपण मनात वागवले पाहिजेत. सर्वांविषयी आपण मैत्रीचा भाव ठेवला पाहिजे. दु:खितांबद्दल दयाभाव ठेवला पाहिजे. जेव्हा इतर लोक आनंदात असतील तेव्हा आपणही आनंदित व्हायला पाहिजे आणि दुष्टांची आपण…\nउद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं\nby स्मार्ट उद्योजक\t May 29, 2020\nउद्योजक म्हटलं की आपल्यासमोर नकळतपणे चित्र उभं राहू लागतं. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्यापरिने ते चित्र रंगवत असतात. खरंतर आपल्या लहानपणापासून आपल्या मनावर असं सतत बिंबवलं जातं की, ‘लोकांना काय वाटेल’, ‘लोक…\nतुमच्यावर लोकांचा विश्वास कायम राहावा, असं वाटत असेल तर या गोष्टींची काळजी घ्या\nby स्मार्ट उद्योजक\t April 28, 2020\nविश्वास ही एकमेव अशी गोष्ट आहे, जी नात्यांना बांधून ठेवते, जोडीदारांना एकत्र ठेवते, उद्योगांत अखंडता आणते आणि व्यवस्थांमध्ये स्थैर्य निर्माण करते. विश्वास नसेल तर लग्नं अपयशी होतात, मोठमोठ्या कंपन्या गडगडतात,…\nचांगल्या सवयी कशा लावाव्या\nआपण नेहमी म्हणत असतो, मला लवकर उठायचंय, वजन कमी करायचंय, सकस आहार घ्यायचाय, निदान महिन्यातून एकतरी पुस्तक वाचायचंय, नवीन काही शिकायचंय, वगैरे वगैरे… मग आपणच म्हणतो ‘पण वेळ कुणाकडे आहे…\nस्वसंवादातून होते सकारात्मक विचारांची सुरुवात\nby स्मार्ट उद्योजक\t March 29, 2020\nजाणून घ्या सकारात्मक विचारांचे आरोग्यासाठीचे फायदे ‘Negative विचार करू नकोस’, हे वाक्य आपण बरेचदा ऐकतो. तेव्हा मनात प्रश्न येतो तो असा की, सकारात्मक विचार करणं म्हणजे नेमकं काय\nआपल्या विचारांवर ताबा कसा मिळवाल\nमनाचा अभ्यास करत असताना व त्याला आपल्या यशामध्ये भागीदार बनवत असताना आपण ध्येय कसे ठरवावे, त्याचा आराखडा कसा तयार करावा, ध्येयाचा पाठपुरावा कसा करावा याचा विचार केला. बाहेर निर्माण झालेल्या…\nव्यवसायात उतरल्यापासून आम्हाला हवे असलेले ईप्सित साध्य करण्यासाठी आम्ही सतत काही ना काही तरी करण्यात गुंतलेलो असतो आणि त्यासाठी नवनवीन कल्पना व ���ार्ग पडताळून बघत असतो, जेणेकरून एखादी गोष्ट आपण…\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/yuvraj-singh-fired-a-cannon-at-the-indian-team/", "date_download": "2021-09-22T17:59:10Z", "digest": "sha1:ETDMDRRMGPU6ZSF7B2IKEYZLVIYLIAOY", "length": 8275, "nlines": 86, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "युवराज सिंगने भारतीय संघावर डागली तोफ?", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nयुवराज सिंगने भारतीय संघावर डागली तोफ\nनवी दिल्ली : सिक्सर किंग युवराज सिंग आता चांगलाच भडकलेला पाहायला मिळतोयं. भारतीय संघ व्यवस्थापनावर युवराजने आता गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर क्षमता असूनही आपल्याला 12वा खेळाडूच ठेवल्याची खंतही युवराजने यावेळी बोलून दाखवली आहे.\nविस्डन इंडियाच्या ट्विटर हँडलवर युवराजला एका चाहत्याने एक प्रश्न विचारला आणि युवराज त्यानंतर भडकल्याचे पाहायला मिळाले. या चाहत्याने युवराजला विचारले की, म भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूला तुला अजून अधिक काळ कसोटी क्रिकेट खेळताना पाहायला आवडले असते.फ या प्रश्नानंतर युवराजने भारतीय संघ व्यवस्थापनावर तोफ डागल्याचे पाहायला मिळाले. या प्रश्नाचे उत्तर देताना युवराज म्हणाला की, पुढच्या जन्मी मी सात वर्षे 12व्या खेळाडूच्या रुपात दिसणार नाही. युवराजने यावेळी आपल्या मनातील राग व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. कारण तब्बल सात वर्षे तो भारतीय कसोटी संघात 12वा खेळाडू म्हणून होता. त्याला जास्त खेळायची संधी मिळालीच नाही. असंही त्यांन सांगितलंय.\nकाही चाहत्यांना असे वाटते की, युवराजला जर योग्यवेळी जास्त संधी दिल्या असत्या तर त्याच्याकडून जास्त धावा पाहायला मिळाल्या असत्या. पण युवरा���ला जास्त कसोटी सामने खेळता आले नाहीत आणि हीच खंत त्याच्या मनात अजूनही आहे. त्यामुळेच युवराजने यावेळी आपले मन मोकळे केल्याचे म्हटले जात आहे. पण ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र युुवराज सिंगने भारताला बरेच सामने जिंकवून दिले होते.\nसीरमने इन्स्टीट्यूटने केंद्र सरकारला धरले जबाबदार..जाणून घ्या कारण\nजेष्ठ संगीतकार विजय पाटील यांचं नागपूरमध्ये निधन\nमहिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव\n24 जुलै 2021 Team Laksha Maharashtra महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव वर टिप्पण्या बंद\nन्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; रोहितच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी\n‘त्या’ वादानतंर हरभजन सिंगने मागितली माफी\n7 जून 2021 lmadmin ‘त्या’ वादानतंर हरभजन सिंगने मागितली माफी वर टिप्पण्या बंद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya-nagar/dont-get-involved-disputes-between-peoples-representatives-and", "date_download": "2021-09-22T18:14:39Z", "digest": "sha1:WUM3GM6PDEG74SVOAIACHL743D6IQXAL", "length": 6774, "nlines": 27, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "लोकप्रतिनिधी व तहसीलदार यांच्या वादात जनता वेठीला धरू नका", "raw_content": "\nलोकप्रतिनिधी व तहसीलदार यांच्या वादात जनता वेठीला धरू नका\nत्या दोघांच्या वादात जनता वेठीस नको व तालुक्याची बदनामी नको असे निवेदन शिवसेना व भाजप पदधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना काल (गुरुवारी) दिले.\nअहमदनगर ः पारनेर हा सेनापती बापट व जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे नाव लौकिक असलेला तालुका आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून लोकप्रतिनिधी तहसीलदार व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचेतील वाद आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थितीमुळे सोश��, प्रिंट राज्याभरातील इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तालुक्याची बदनामी झाली आहे हे सर्व थांबवा. या दोघांच्या वादात जनता वेठीस नको व तालुक्याची बदनामी नको असे निवेदन शिवसेना व भाजप पदधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना काल (गुरुवारी) दिले. Don't get involved in disputes between people's representatives and tehsildars\nयावेळी जिल्हा परिषदेतील बांधकाम व कृषी विभागाचे सभापती काशिनाथ दाते, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, जिल्हा परिषदेचे जलव्यवस्थापन समिती सदस्य राहुल शिंदे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास रोहकले, पंचायत समिती सदस्य डाॅ. श्रीकांत पठारे, शंकर नगरे, संतोष येवले, सखाराम उजागरे, सागर मैड, सुनील थोरात उपस्थित होते.\nदेवरे व लंकेंनी वाद वाढवू नये\nनिवेदनात म्हणले आहे की, तालुक्यात गेली दोन वर्षांपासून महसूल, पोलिस हे पूर्णपणे एकतर्फी कामकाज करत आहे. त्याची झळ तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला पोहचत आहे. वाळू तस्करी, अवैध धंदे व चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिस खाते तर निरापराध लोकांना अपराधी समजून धमकावत आहे. खोटे गुन्हे दाखल करण्याचे कामे सुरू आहे. तहसील व पोलिस कार्यालयाचे आसपास सतत वाळू तस्कर, अवैध व्यवसायिक व दलालांचा वावर आहे. यामुळे सर्वसामान्य जनता दबावात व त्रस्त आहे.\nतहसीलदार यांचे तक्रारीत गौणखनिज अधिकारी व त्यांचे सहकारी यांना पोलिस निरीक्षक यांच्यासमोर झालेली मारहाण व ग्रामीण रूग्णालयातील दोन महिला वैद्यकीय अधिकारी यांना शिवीगाळ व राहुल पाटील नावाचे कर्मचाऱ्याला झालेली मारहाण व ती ही गटविकास अधिकारी व पोलिस निरीक्षक यांच्यासमोर असा आरोप आहे.\nमहिला व बालकल्याण समितीसाठी महापालिकेतील राजकारण तापले\nही बाब अत्यंत गंभीर असून याची चौकशी समिती नेमून निःपक्ष चौकशी व्हावी. चौकशीत सत्यता असेल तर दोषींवर कारवाई करावी व आरोप खोटे निघाल्यास लोकप्रतिनिधीची नाहक बदनामी केली म्हणुन संबंधित कर्मचारी यांचे निलंबन करावे.\nतहसील कार्यालयीन कर्मचारी, मंडलाधिकारी व तलाठी यांनी वरिष्ठांचे विरोधात काम बंद आंदोलन करून जनतेला वेठीस धरले आहे. त्यांचे वाद मिटणार नसतील तर तहसीलदार व आंदोलक कर्मचारी यांच्या सर्वांच्या तालुक्याबाहेर बदल्या कराव्यात अन्यथा कायदेशीर कारवाई करावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/07/highprices.html", "date_download": "2021-09-22T16:58:50Z", "digest": "sha1:MVF4YPDVZA7E5AS2ZMA72SO4GR7GRNFN", "length": 17038, "nlines": 104, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "खाद्य तेल व किराणा माल अधिक भावाने विकणाऱ्या दुकानदारांवर कार्यवाही करा. #Highprices - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / Unlabelled / खाद्य तेल व किराणा माल अधिक भावाने विकणाऱ्या दुकानदारांवर कार्यवाही करा. #Highprices\nखाद्य तेल व किराणा माल अधिक भावाने विकणाऱ्या दुकानदारांवर कार्यवाही करा. #Highprices\nBhairav Diwase शनिवार, जुलै ०३, २०२१\nअखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांची मागणी.\nमा. तहसिलदार साहेब भद्रावती\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती\nभद्रावती:- मागच्या वर्षी पासून कोव्हिड -१९ च्या काळात सर्व जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती गगणाला पोहचल्या आहेत. दाळ, खाद्य तेलाच्या किंमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्या होत्या. परन्तु आता लॉकडाऊन उघळल्यानंतर सर्व किराणा माल, दाळ, खाद्य तेल यांच्या किंमती काही प्रमाणात कमी झाल्या आहे.\nपरंतु अनेक ग्राहकांच्या प्राप्त तक्रारीनूसार असे दिसुन येते की, किराणा दुकानदार, होलसेलर यानी अजुनही किंमत कमी न करता मनमानी भावाने विक्री करत आहे. त्यामुळे सर्व साधारण ग्राहकांना किंमत कमी झालेली असुन सुद्दा जादा भावाने विकत घ्यावे लागत आहे. यात ग्राहकाची मोठी आर्थिक फसवणूक होत आहे.\nत्यामुळे सर्व होलसेलर आणि किरकोळ किराणा दुकानदारांकडे असलेला किराणा माल, उपलब्ध साठा, खरेदी किंमत, खरेदी तारिख, जुनी किंमत आणि नविन खरेदी-विक्री किंमत याची पळताळनी करून दोषी दुकानदारांवर कठोर कार्यवाही करावी.\nनिवेदन देतांना वसंत वर्हाटे, अशोक शेंडे, गुलाब लोणारे, गोपिचंद कांबळे आणि प्रविण चिमुरकर यांची उपस्थिती होती.\nखाद्य तेल व किराणा माल अधिक भावाने विकणाऱ्या दुकानदारांवर कार्यवाही करा. #Highprices Reviewed by Bhairav Diwase on शनिवार, जुलै ०३, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हप��री तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://gromor.in/blog/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8-4402", "date_download": "2021-09-22T17:42:34Z", "digest": "sha1:MRMSAZUTTIN3YRGQ5WRWD4GKOZE5TNXG", "length": 92833, "nlines": 341, "source_domain": "gromor.in", "title": "भारतात बिझनेस लोन घेण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक पुस्तिका : Gromor - Blog", "raw_content": "\nYou are here: Home / Marathi (मराठी) / भारतात बिझनेस लोन घेण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक पुस्तिका\nभारतात बिझनेस लोन घेण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक पुस्तिका\nलघु उद्योग चालवणे सोपे काम नसते. व्यवसायाचे दैनिक कार्य करण्यासाठी मनुष्यबळ आणि पैसा दोन्ही आवश्यक असतात. अनेकदा, व्यवसाय सुरळीतपणे चालू ठेवणे अवघड होते. बाजारातील चढ-उतार, नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होणे, बाजारात स्पर्धक असणे, पर्याप्त पैसे नसणे इ. घटकांमुळे व्यवसायाच्या दीर्घकालीन वाढीवर प्रभाव पडतो.\nजवळजवळ सर्व व्यवसाय मालकांना व्यवसायाच्या संपूर्ण जीवनचक्रात एकदा तरी लोन घ्यावे लागते. नवीन मशीन विकत घेणे, व्यवसायाचा विस्तार करणे, नवीन आणि अनुभवी कर्मचारी नियुक्त करणे, वर्किंग कॅपिटल उभे करणे, मार्केटिंग क्रिया अशा सर्व कार्यात बिझनेस लोन लघु उद्योजकासाठी अत्यंत उपयोगी ठरतात.\nवर्तमान काळात बाजारात अनेज प्रकारचे लोन उपलब्ध असतात. मात्र, लोन देणार्‍या कंपनीच्या अटी आणि शर्ती आणि त्यांचे पात्रता निकष याबाबत काळजी घेतली पाहिजे.\nलघु उद्योगासाठी बिझनेस लोन घेण्यापूर्वी तुमच्या व्यवसायाला किती लोन आवश्यक आहे आणि कशासाठी वापरले जाणार आहे हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. यासाठी व्यवसायाकडे नियमितपणे लक्ष ठेवले पाहिजे. तुम्हाला स्वतः ते करणे शक्य नसेल तर अकाऊंटंट सारख्या तज्ञाची मदत घ्या.\nलघु उद्योजकाला विविध पद्धतीने निधी उभा करता येतो, जसे वर्किंग कॅपिटल लोन, टर्म लोन, सरकारी योजना, बँकेकडून लोन, ईक्विपमेंट आणि इनवॉइस लोन, क्लाऊड फंडिंग, क्राऊड फंडिंग, विना तारण लोन, मालमत्ता तारण ठेऊन लोन, शेअर तारण ठेऊन लोन, सोने तारण ठेऊन लोन, एंजेल इन्वेस्टिंग इत्यादी.\nलघु उद्योजक खालील प्रकारच्या व्यावसायिक लोनपैकी निवडू शकतो:\n१. वर्किंग कॅपिटल लोन\nवर्किंग कॅपिटल लोन हे मध्यम किंवा अल्पावधीचे लोन असतात. ज्या लघु उद्योजकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे त्यांच्यासाठी हे लोन असतात. किती लोन मिळू शकते हे व्यवसायाच्या पात्रतेवर ठरते.\nतारण ठेवून लोन घेण्यापेक्षा एनबीएफसी कडून विना तारण लोन घेणे जास्त चांगले असते कारण तुमची मालमत्ता तुम्हाला तारण ठेवावी लागत नाही.\nटर्म लोन एक दीर्घावधीचे लोन असते. व्यवसायाच्या वाढीच्या कल्पना पूर्ण करण्यासाठी काही आर्थिक गरजा असतील तर लोन देणार्‍या कंपन्या टर्म लोन देतात. टर्म लोनचा निश्चित अवधी आणि परतफेडीचे वेळापत्रक असते, आणि व्याज दर पण कमी असतो, मात्र हे सर्व व्यवसायाच्या क्रेडिट वर ठरते.\nकाही टर्म लोनसाठी तारण ठेवावे लागते, तर काही प्रकारचे टर्म लोन विना तारण असतात. त्यांचा अवधी १५-२० वर्ष असतो आणि व्याज दर निश्चित किंवा बदलता असू शकतो.\nकेंद्रीय सरकारच्या पुढील योजना लघु उद्योजकासाठी उपलब्ध असतात: सीजीएस (क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइसेस), क्रेडिट लिंक कॅपिटल सब्सिडि स्कीम फॉर टेक्नॉलजी अपग्रेडेशन, नाबार्ड, एनएसआयसी, मिनी टूल्स रूम अँड ट्रेनिंग सेंटर स्कीम, मार्केट डेवलपमेंट असिस्टेन्स स्कीम, टेक्नॉलजी अँड क्वालिटी अपग्रेडेशन सपोर्ट, मुद्रा लोन योजना आणि स्टँड-अप इंडिया योजना.\nसाधारणपणे बँक लोनसाठी मालमत्ता तारण ठेवावी लागते. कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर आणि तो किती पात्रता निकष पूर्ण करतो यावर व्याज दर ठरवले जातात.\n५. ईक्विपमेंट अँड इनवॉइस लोन\nईक्विपमेंट लोन साधारणपणे उत्पादन करणार्‍या कंपन्यांसाठी असतात. २५ कोटी पर्यन्त किंमत असलेल्या उपकरणांसाठी बँक अशा प्रकारचे लोन देते. काही बँक १०० कोटी पर्यन्त लोन देतात. या लोनचा अवधी साधारणपणे ४ ते ५ वर्ष असतो.\nइनवॉइस ग्राहकाला पाठवल्यानंतर त्याच्याकडून पैसे मिळेपर्यंत जो अवधी असतो त्या अवधीसाठी निधी हवा असल्यास इनवॉइस लोन घेता येतो. इनवॉइस रकमेच्या ८०% पर्यन्त लोन बँककडून मिळते आणि उरलेली रक्कम इनवॉइससाठी सर्व पैसे आल्यानंतर. या प्रकारच्या लोनमध्ये अल्प प्रॉसेसिंग फी असते आणि कमी व्याज दर असतो.\n६. क्लाऊड फंडिंग आणि क्राऊड फंडिंग\nतुमच्या व्यवसायासाठी अनेक गुंतवणूकदार गटांकडून आर्थिक मदत मिळवता येते जेणेकरून तुम्हाला बिझनेस आयडिया एकमेकांना सांगता येतात. याला क्लाऊड फ��डिंग म्हणतात.\nक्राऊड फंडिंग म्हणजे व्यक्तींचा समूह जो तुमची बिझनेस आयडिया संभाव्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहचवण्यास मदत करतो. एक मोठ्या गुंतवणूकदाराकडे जाण्यापेक्षा अनेक छोट्या गुंतवणूकदारांपर्यंत पोहचता येते.\nविना तारण लोन असल्यास कोणत्याही प्रकारची संपत्ती तारण ठेवावी लागत नाही.\nविना तारण लोनसाठी तुम्हाला लोन देणार्‍या कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागतो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. लोन मंजूर झाल्यावर लगेच लोनची रक्कम तुम्हाला दिली जाते.\nतुम्हाला लोन हवे असेल तर लोन देणारी योग्य कंपनी निवडणे पण आवश्यक असते. बँक, एनबीएफसी, व काही सरकारी योजना यातून निवड करता येते.\nबँककडून लोन घ्यायचे झाल्यास साधारपणपणे काही मालमत्ता तारण ठेवावी लागते. मात्र, एनबीएफसी विना तारण लोन देतात, आणि त्यांची अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि ऑनलाइन असते.\nभारतात लघु उद्योगासाठी बिझनेस लोन कुठे मिळतात\nभारतात खालील ठिकाणी लघु उद्योगासाठी बिझनेस लोन मिळतात:\nलोन घेण्याचा सगळ्यात प्रचलित प्रकार म्हणजे बँक लोन किंवा तारण असलेले लोन. तारण असलेल्या लोनसाठी काही मालमत्ता तारण ठेवावी लागते. मशीन, बॉन्ड, स्टॉक, साधने, स्थावर मालमत्ता इत्यादी यात समाविष्ट असते.\nतारण असलेले लोन सर्वाधिक प्रमाणात आढळतात आणि ते मिळवणे सरल व सोपे असते. बँक साधारणपणे लघु उद्योगांना तारण असलेले लोन देतात.\nलोनची संपूर्ण रक्कम आणि त्यावरील व्याज यांची परतफेड झाल्यानंतर मग तारण ठेवलेली मालमत्ता कर्जदाराला परत मिळते.\nजर कर्जदाराने परतफेड केली नाही तर बँक त्या मालमत्तेची मालक होते आणि ती विकून आपला तोटा भरून काढते.\nगुंतवणुकीत तुम्हाला धोका कमी करायचा असेल किंवा कमी व्याज दर हवे असतील आणि परतफेड करण्यासाठी अधिक अवधी हवा असेल तर तारण असलेले लोन घेणे हा चांगला पर्याय आहे.\nलघु उद्योगाला बिझनेस लोन घेण्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनॅन्शियल कंपनी). एनबीएफसी यांची अर्ज प्रक्रिया बँकेपेक्षा खूप सोपी असते. बँकेत अर्ज प्रक्रिया लांब आणि क्लिष्ट असते, आणि अनेक अटी व शर्ती असतात. शिवाय बँककडून लोन घ्यायचे म्हणजे तारण ठेवावे लागते ज्याची गरज एमबीएफसी मध्ये पडत नाही.\nअर्जदाराकडे आवश्यक कागदपत्र असली, तो पात्रता निकष पूर्ण करत असला आणि चांगले क्रेडिट स्कोअर/ सिबिल स्कोर असले की लगेच लोन मिळते.\nलघु उद्योजकांना बिझनेस लोन हवे असल्यास त्यांना मुद्रा योजना, स्टँड-अप इंडिया योजना, स्माइल योजना इ. वापरता येतात.\nप्रधान मंत्र्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात व कृषी क्षेत्रात नसलेल्या लघु/सूक्ष्म उद्योजकांना लोन देण्यासाठी मुद्रा योजना सुरू केली आहे.\nव्यावसायिक बँक, आरआरबी, सहकारी बँक इ. यांच्याकडून मुद्रा लोन मिळते. कर्जदार ऑनलाइन अर्ज पण करू शकतो.\nमुद्रा लोन अंतर्गत तीन पर्याय असतात, शिशु, किशोर आणि तरुण. रु ५०,००० पर्यंत लोन शिशु योजनेत मिळते. रु ५०,००० ते रु ५,००,००० मधील लोन किशोर योजनेत मिळते, आणि रु ५,००,००० ते रु १०,००,००० मधील लोन तरुण योजनेत मिळते.\nया योजनेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला उद्योजकांना सोपे, सोईस्कर, स्वस्त आणि विना तारण लोन दिले जाते.\n१ ते १० वर्षाच्या अवधीसाठी रु १० लाख ते रु १ कोटी रकमेचे लोन दिले जातात.\nलघु उद्योजकाला बिझनेस लोन हवे असेल तर त्याने तारण असलेले लोन घ्यावे किन विना तारण लघु उद्योजकासाठी काय अधिक सोईस्कर असते\nवर नमूद केले तसे, तारण असलेल्या लोनसाठी काही मालमत्ता तारण ठेवावी लागते जे लघु उद्योजकासाठी शक्य नसते.\nकाय निवडावे: तारण असलेले की विना तारण लोन\nतुमच्यासाठी काय योग्य आहे हे खालील घटकांच्या आधारे ठरवा.\nतारण असलेले बिझनेस लोन:\nज्या लोनमध्ये तारण ठेवले जाते, त्याचे व्याज दर कमी असतात, आणि परतफेडीचे वेळापत्रक पण परवडणारे असते. अशा लोनमध्ये परतफेडीचा अवधी अधिक लवचिक असतो आणि दर महिन्याला भरायचा हप्ता तुम्ही कमी करून घेऊ शकता. असे केल्याने तुम्हाला इतर आर्थिक आणि वैयक्तिक जबाबदार्‍या पूर्ण करण्यासाठी वेळ मिळतो.\nतारण ठेवता येत असल्यामुळे तुम्हाला जास्त रकमेचे लोन मिळू शकते.\nतुमची क्रेडिट हिस्टरी चांगली नसली तरीही तारण असलेले लोन तुम्हाला मिळू शकते, कारण मालमत्ता तारण ठेवली असल्यामुळे लोन देणार्‍या कंपन्या थोडी लवचिकता दाखवण्यासाठी तयार होतात.\nतारण असलेल्या लोनची परतफेड तुम्ही केली नाही, तर लोन देणार्‍या कंपनीला कोर्टाचा आदेश नसतानासुद्धा तुमच्या मालमत्तेवर दावा करण्याचा हक्क असतो. म्हणून हे लोन तुमच्या बुक ऑफ अकाऊंट्समध्ये दीर्घकाळासाठी दिसते.\nविना तारण बिझनेस लोन:\nविना तारण बिझनेस लोनमध्य��� काहीही तारण ठेवलेले नसल्यामुळे परतफेड करण्यास उशीर झाला किंवा परतफेड केली नाही तर लोन देणारी कंपनी तुमच्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही.\nविना तारण लोन मिळवणे जास्त सोपे असते कारण बाजारात अनेक अशा कंपन्या आहेत. याच बरोबर लोनची रक्कम मिळण्यासाठी वेळ पण कमी लागतो, कधीकधी ३ दिवसात रक्कम दिली जाते.\nविना तारण लोनची परतफेड केली नाही तर लोन देणारी कंपनी तुमच्या मालमत्तेवर धारणाधिकार लावेल, आणि तुम्हाला लोनची मूळ रक्कम, उशिरा परतफेड करण्याचा दंड आणि कोर्टाचा खर्च परत करावे लागेल.\nतारण असलेल्या लोनचे अनेक फायदे असले तरीही विना तारण लोन घेणे अधिक चांगला पर्याय असतो कारण त्यात अर्ज करणे अत्यंत सोपे असते, त्वरित मंजूरी मिळते, आणि गरज असते तेव्हा पटकन आर्थिक मदत घेता येते.\nबिझनेस लोनसाठी अर्ज करायचा असल्यास, पात्रता निकष माहिती असणे अत्यंत महत्वाचे असते.\nतुम्हाला विना तारण बिझनेस लोन हवे आहे का वाजवी व्याज दरावर तुम्हाला इथे लोन मिळू शकते.\nलघु उद्योगाला बिझनेस लोनसाठी अर्ज करायला काय पात्रता निकष असतात:\nबिझनेस लोनसाठी पात्र असायला लघु उद्योगाची वार्षिक उलाढाल रु १५ लाख ते रु १ कोटी यामध्ये असली पाहिजे.\nअर्ज करण्याच्या दिवशी अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसावे व लोनचा अवधी संपेल त्या दिवशी ६५ पेक्षा अधिक नसावे.\nबिझनेस लोनसाठी पात्र असायला लघु उद्योग किती वर्ष सुरू आहे हा पण एक निकष असतो. व्यवसाय किमान ३ वर्षापासून सुरू असावा, मात्र, काही लोन देणार्‍या कंपन्या मागील १ वर्षापासून कार्यरत असलेल्या उद्योगांना पण लोन देतात.\nअजून एक महत्वाचा निकष असतो अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर. बिझनेस लोन मंजूर होण्यापूर्वी याचे मूल्यांकन केले जाते. याला सिबिल स्कोअर पण म्हणतात. काही लोन देणार्‍या कंपन्यांची क्रेडिट स्कोअर मोजायची स्वतःची पद्धत असते. चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास कर्जदाराच्या दृष्टीने चांगले असते.\nलोनची रक्कम, लोन घेण्याचा उद्देश, उद्योग क्षेत्र, कंपनीचा प्रकार, कंपनीचा ओळख क्रमांक, तारणाचा पुरावा (असल्यास) इत्यादी हे इतर काही निकष असतात.\nपुढच्या पायरीकडे वळण्यापूर्वी आपण क्रेडिट स्कोअरबाबत थोडी चर्चा करूया. बिझनेस लोनसाठी अर्ज प्राप्त झाल्यावर लोन देणारी कंपनी अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरचा विचार करते. भारतात लघु ��द्योगाचा बिझनेस लोन मिळवण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर असणे म्हणजे काय हे आपण खाली पाहू.\nभारतात बिझनेस लोनसाठी क्रेडिट स्कोअर\nक्रेडिट स्कोअर एक तीन अंकी संख्या असते ज्याचे मूल्य ३०० ते ९०० याच्यामध्ये असते. सर्व लोन देणार्‍या कंपन्या अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर तपासतात. ७५० – ९०० यामध्ये अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर असल्यास लोन मंजूर होण्याची शक्यता वाढते. चांगला स्कोअर असल्यास व्याज दर पण कमी लावले जातात.\nकाही क्रेडिट ब्यूरो क्रेडिट स्कोअर परिगणित करतात. काही लोन देणार्‍या कंपन्यांची क्रेडिट स्कोअर परिगणित करण्याची स्वतःची पद्धत असते.\nतुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर खालील प्रकारे पाहू शकता:\nनिशुल्क क्रेडिट स्कोअर देण्याची सेवा काही वेबसाइट वर उपलब्ध असते. तुम्ही तिथे तुमचा स्कोअर पाहू शकता. सिबिल सुद्धा निशुल्क क्रेडिट रिपोर्ट देते. मात्र कोणत्याही कंपनीची सेवा वापरण्यापूर्वी त्यांच्या अटी आणि शर्ती काय आहेत याचा विचार करावा.\nक्रेडिट स्कोअर तपासण्याची दुसरी पद्धत म्हणजे सिबिल अकाऊंट निर्माण करा, आणि अकाऊंटमध्ये लॉगिन करून तपासा किंवा तुम्ही मासिक स्टेटमेंटचा पर्याय पण निवडू शकता.\nकिंवा क्रेडिट काऊंसेलरला भेट देऊन क्रेडिट स्कोअर तपासू शकता. काऊंसेलर तुमचे क्रेडिट स्कोअर परिगणित करून तुम्हाला त्यातील तपशील समजावून सांगू शकतात.\nसिबिल वेबसाइटवर तुम्हाला क्रेडिट स्कोअर तपासायचा असेल तर तुम्हाला जन्म तारीख, लिंग, पत्ता इ. माहिती असलेला अर्ज भरावा लागेल व पॅन कार्ड किंवा आधार कार्ड यासारखे ओळख पत्र लागेल.\nया नंतर तुम्हाला त्यांच्या अटी आणि शर्ती स्वीकार कराव्या लागतील आणि मग तुम्हाला तुमचा क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट पाहता येईल.\nवर्षातून एकदा तुम्हाला तुमचा पूर्ण क्रेडिट रिपोर्ट पाहता येईल. मात्र, तुम्हाला त्याच वर्षात परत सिबिल रिपोर्ट पाहायचा असेल तर तुम्हाला रु ५५० द्यावे लागतील. सिबिल स्कोअर रिपोर्ट तपासण्यासाठी काही शुल्क असलेल्या सेवा पण आहेत.\nबिझनेस लोनसाठी पात्र असायला चांगली क्रेडिट हिस्टरी असणे किती महत्वाचे असते\nक्रेडिट हिस्टरीमध्ये लोन घेणार्‍याचे संपर्क तपशील, त्याचे व्यावसायिक तपशील, भूतकाळात घेतलेले लोन, परतफेड करण्याचा इतिहास, व्यक्तीचा गुन्हेगारीचा इतिहास, आणि क्रेडिट तपशील इ. ���ाहिती असते. हे सर्व मिळून लोन घेणार्‍याची आर्थिक वर्तणूक दर्शवतात.\nतुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल आणि त्याचा प्रभाव तुमच्या लोन अर्जावर होईल अशी भीती तुम्हाला वाटत असेल तर खालील पद्धतीने तुमचा क्रेडिट स्कोअर/ क्रेडिट इतिहास सुधारता येतो.\nक्रेडिट कार्ड बॅलेन्सकडे लक्ष ठेवा आणि फक्त आपत्कालीन परिस्थितीत तुमचे क्रेडिट कार्ड वापरा. बॅलेन्स कमी शिल्लक असेल तर क्रेडिट कार्ड वापरणे बंद करा.\nवेळेवर तुमची बिले भरा.\nइतरांच्या थकबाकी असलेल्या रकमा परत करा.\nसर्व क्रेडिट अकाऊंट एकत्र बंद करू नका. जुने किंवा आवश्यक नसलेली खाती बंद केल्यास तुम्हाला शुल्क भरावे लागणार नाही, पण सगळीच खाती एकत्र बंद केलीत तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर दुष्प्रभाव पडेल.\nपेमेंट करण्यासाठी रिमाइंडर सेट करा.\nतुमच्या खर्चावर आधारित तुमची क्रेडिट लिमिट तुम्ही बदलू शकता.\nलोन घेताना अधिक अवधीसाठी लोन घ्या.\nएकाच वेळी अनेक ठिकाणी पैशांची परतफेड करायची आहे अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका.\nसिबिल रिपोर्टमध्ये काही चुका आहेत का हे तपासून पहा, आणि असल्यास त्वरित त्या सुधारून घ्या.\nतुम्ही लोनसाठी पात्र असल्यास बिझनेस लोनसाठी आवश्यक संबंधित कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागतील. ही कागदपत्रे कोणती असतात हे आपण पाहू:\nतुम्ही बिझनेस लोन मिळवण्यासाठी पात्र आहात का हे तपासण्यासाठी इथे भेट द्या.\nलघु उद्योगाला बिझनेस लोन मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे:\nमागच्या १२ महिन्याचे बँक स्टेटमेंट (पीडीएफ रूपात)\nमागच्या २ वर्षाचे आयकर रिटर्न (व्यवसायाचे आणि वैयक्तिक)\nनवीनतम बॅलेन्स शीट आणि पी&एल (तात्पुरते)\nनवीनतम ऑडिट केलेले बॅलेन्स शीट आणि पी&एल\nगुमास्ता किंवा दुकाने आणि आस्थापना परवाना\nव्यवसायासाठी परवाने आणि परवानग्या\nमालकीचा पुरावा आणि इतर संस्थांशी असलेले संबंध\nइतर कायदेशीर करार आणि कंत्राट\nएकदा संबंधित कागदपत्रे सादर केली आणि इतर सर्व माहिती बरोबर असली तर तुमचा बिझनेस लोन अर्ज मंजूर होईल आणि तुम्हाला लोनची रक्कम दिली जाईल. मात्र बिझनेस लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या निर्णयाबाबत नीट विचार केला आहे याची खात्री करून घ्या.\nबिझनेस लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी खालील लक्षात ठेवा\n१. तुम्हाला नेमके काय हवे आहे हे कळले पाहिजे\nसर्वप्रथम तुमच्या गर��ांचे मूल्यांकन करा. तुम्हाला लोन का हवे आहे आणि विशिष्ट रकमेचे लोन का हवे आहे हे पटवून देण्यासाठी संबंधित कागदपत्रे, कारणे दाखवता आली पाहिजे, आणि तुमच्या इच्छेचे समर्थन करता आले पाहिजे व त्यासाठी पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत.\n२. तुमचा क्रेडिट स्कोअर/ क्रेडिट हिस्टरी माहिती असायला पाहिजे\nतुमचा लोन अर्ज प्राप्त झाल्यानंतर सर्व लोन देणार्‍या संस्था तुमच्या क्रेडिट स्कोअरबाबत चौकशी करतील. काही संस्था सिबिल सारख्या सार्वजनिक संस्थेकडे पण चौकशी करतात. व्यवसायाच्या क्रेडिट इतिहासाचे मूल्यांकन करण्याची काही संस्थांची स्वतःची पद्धत असते.\nबिझनेस लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी अजून काही घटक ज्यांचा विचार करायला पाहिजे ते म्हणजे यापूर्वी घेतलेल्या लोनची परतफेड करण्याचा इतिहास, किती लोन अजून फेडायचे आहेत, नवीन क्रेडिटसाठी अर्ज करत आहात का, किती प्रकारचे क्रेडिट वापरात आहेत.\n३. बिझनेस लोनसाठी असलेल्या पात्रता निकषाबाबत आणि विविध संस्थांमध्ये कोणती कागदपत्रे मागितली जातात याबाबत संशोधन करा\nअर्जदाराचे मूल्यांकन करण्यासाठी विविध संस्थांचे वेगवेगळे पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांची यादी असते.\nविविध संस्थांच्या पात्रता निकषाबाबत संशोधन करणे कधीही चांगले असते. अजून एक गोष्ट तुम्ही शोधू शकता, ती म्हणजे लोन देणारी कंपनी कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करणे पसंत करते, नवीन स्टार्ट कंपनी की स्थापित कंपनी, आणि ते विना तारण लोन देतात की नाही.\nअशा प्रकारे लोनसाठी अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते आणि अर्ज नामंजूर होत नाही, कारण अर्ज नामंजूर झाल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअर वर दुष्प्रभाव पडतो.\nकाही संस्था त्वरित लोन देतात, ज्यासाठी एक ऑनलाइन प्रक्रिया असते. त्यात अर्ज भरून कागदपत्रे अपलोड करायची असतात. आणि अर्जाचे मूल्यांकन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.\n४. तुमचे सर्व आर्थिक स्टेटमेंट तयार ठेवा\nतुमच्या उद्योगाची आर्थिक परिस्थिती किती बळकट आहे हे तपासण्यासाठी लोन देणारी कंपनी तुम्हाला तुमचे आर्थिक स्टेमेमेंट मागतात.\nलोन देणार्‍या कंपनीला खात्री वाटली पाहिजे की तुमचा व्यवसाय वाढतो आहे आणि सुदृढ आहे. ते व्यवसायाच्या कॅश फ्लो पण तपासून पाहतात. कॅश फ्लो चांगला नसणे हा नकारात्मक बिन्दु होतो, व घेतलेल्या लोनची परत���ेड करता येईल की नाही याचे मूल्यांकन करताना अडचण येऊ शकते.\nबिझनेस लोन अशा प्रकारे मंजूर होऊ शकते\nतारण असलेले बिझनेस लोन तुम्हाला हवे असल्यास तुम्हाला आवश्यक तारण ठेवायच्या मालमत्तेसह बँकमध्ये अर्ज करावा लागतो, आणि बँक तुमचा अर्ज मंजूर करेपर्यंत वाट पहावी लागते. तुम्ही विना तारण बिझनेस लोन घ्यायचे ठरवले असल्यास अनेक एनबीएफसी कंपन्या ऑनलाइन बिझनेस लोन देतात. प्रक्रिया अगदी सोपी असते:\n१. लोनसाठी अर्ज करा\nज्या लोन देणार्‍या कंपनीचे पात्रता निकष तुम्ही पूर्ण करता ती कंपनी निवडल्यानंतर अर्ज ऑनलाइन भरा. अर्ज नामंजूर होऊ नये किंवा काही गोंधळ निर्माण होऊ नये याची खात्री करण्यासाठी अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरा.\n२. कागदपत्रे अपलोड करा\nसर्व संबंधित कागदपत्रे अपलोड करा. अशी लोन देणारी कंपनी निवडा जी तुमच्या कागदपत्रांचे संरक्षण करण्याची खात्री देते कारण ही कागदपत्रे गोपनीय असतात.\n३. तुमचा लोन अर्ज मंजूर करून घ्या\nअर्ज पूर्ण केल्यानंतर लोन देणारी कंपनी अर्जातील सर्व तपशीलाचे बारकाईने मूल्यांकन करते. ऑनलाइन लोन देणार्‍या कंपन्यांची स्वतःची ऑटोमॅटिक मूल्यांकन पद्धत असते. ही ऑटोमॅटिक मूल्यांकन वापरुन जलद गतीने लोन मंजूर करता येते. तुम्हाला अल्पावधीत लोन हवे असेल तर जलद मूल्यांकन पद्धत असलेल्या ऑनलाइन लोन देणार्‍या कंपन्या निवडा.\n४. लोनची रक्कम प्राप्त करा\nएकदा लोन मंजूर झाले की पुढचे पाऊल असते लोनची रक्कम प्राप्त करणे. लोन मंजूर झाल्यावर लगेच रक्कम दिली जाते. काही ऑनलाइन लोन देणार्‍या कंपन्या काही दिवसातच रक्कम देतात, व त्यापैकी काही तर ३ किंवा त्याहीपेक्षा कमी दिवसात रक्कम देतात.\nक्रेडिट स्कोअर कमी असणे किंवा चांगला नसणे, आर्थिक परिस्थिती चांगली नसणे, ओळख सिद्ध करण्यासाठी योग्य पुरावा नसणे इ. कारणांमुळे तुमचा लोन अर्ज नामंजूर होऊ शकतो.\nअर्ज नामंजूर झाल्यास ते मान्य करणे कठीण असले तरी असा अर्थ होत नाही यापुढे काहीच करता येणार नाही. नामंजूर झाल्यास तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे मूल्यांकन करता येते आणि कार्ययोजना बनवून ती अंमलात आणता येते.\nतुमचा बिझनेस लोन अर्ज नामंजूर झाला तर काय करावे\nबिझनेस लोन अर्ज नामंजूर झाल्यास खालील पाऊले उचलता येतात:\n१. अर्ज नामंजूर का झाला याचे कारण शोधून काढा\nसर्वप्रथम हे समजून घ्या की ���ुमचा अर्ज नामंजूर का झाला.\nतुमचा व्यवसाय नवीन असल्यामुळे तुमच्याकडे क्रेडिट हिस्टरी नसेल तर लोन देणार्‍या कंपनीला लोन देणे अवघड होते. आणि तुमची क्रेडिट हिस्टरी चांगली नसली तर तुम्हाला लोन देऊन कंपनी धोका पत्करू शकत नाही.\nव्यवसायाने खूप लोन घेतले असेल तर ते लोन देणार्‍या कंपनीला संशयास्पद वाटू शकते.\nतुमच्या व्यवसायाचे सर्व तपशील अचूक आहेत याची खात्री करा. तुम्ही भरलेले तपशील आणि कागदपत्रातील तपशील सारखे नसले तर अर्ज नामंजूर होऊ शकतो.\nखोट्या आर्थिक स्टेटमेंट दिल्या किंवा कॅश फ्लोमध्ये काही समस्या असल्यास नामंजूर होऊ शकतो.\nतुमच्या व्यवसाय ज्या उद्योगक्षेत्रात काम करतो त्यातील धोक्याचे मूल्यांकन केल्यानंतर लोन देणारी कंपनी तुमचा अर्ज नामंजूर करू शकते.\n२. व्यवसायाच्या मूलभूत घटकांना सुदृढ करा\nव्यवसायाचा कॅश फ्लो चांगला असणे महत्वाचे असते. बिझनेस लोन अर्जातील हा अतिमहत्वाचा तपशील आहे. कॅश फ्लो चांगला नसेल तर लोन वेळेत परतफेड करण्याची तुमची क्षमता कमी होईल. लोन देणार्‍या कंपनीला याबाबत काळजी वाटू शकते, आणि ते अर्ज नामंजूर करू शकतात.\n३. व्यवसायाचे आणि वैयक्तिक क्रेडिट सुधारण्याचा प्रयत्न करा\nविना तारण लोनसाठी अर्ज केल्यास तुमची पात्रता ठरवताना तुमच्या व्यवसायाचा क्रेडिट स्कोअर आणि मागील इतिहास याची महत्वाची भूमिका असते.\nव्यवसायाचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी सर्व विद्यमान लोन, बिले, हप्ते वेळेवर भरले पाहिजेत.\nव्यवसायाची क्रेडिट हिस्टरी नसेल किंवा मर्यादित असेल तर व्यवसाय मालकाने वैयक्तिक आणि व्यावसायिक खर्चासाठी क्रेडिट कार्ड घ्यावे आणि त्याचे पेमेंट वेळेवर होतात याची खात्री करावी.\nव्यवसाय आपले क्रेडिट स्कोअर वाढवण्याचा प्रयत्न करत आहे असे लोन देणार्‍या कंपनीला आढळल्यास लोन अर्जाचा फेरविचार होऊ शकतो.\n४. इतर पर्यायांचा विचार करा\nत्याच वेळी बिझनेस लोन मिळवण्याचे इतर पर्याय शोधले तर व्यवसायाच्या क्रेडिट स्कोअर वर दुष्प्रभाव पडतो, पण विविध लोन देणार्‍या कंपन्यांचे पात्रता निकष, लोन देण्याचे धोरण आणि व्याज दर याबाबत संशोधन करण्यात काहीच हरकत नाही.\nतुमचा व्यवसाय स्टार्ट-अप असेल तर क्राऊड फंडिंग किंवा एंजेल इन्वेस्टर हे पर्याय उत्तम ठरू शकतात. स्थापित व्यवसाय इतर पर्याय/संस्थांचा विचार करू शकतात.\nतुमचा लोन अर्ज मंजूर झाला असेल तर चांगलेच आहे. पण या प्रवासात हे पहिले पाऊल आहे. बिझनेस लोन मिळवणे एक गोष्ट झाली पण मिळालेली रक्कम योग्य पद्धतीने वापरली जाते हे ही तेवढेच महत्त्वाचे आहे. लोनची रक्कम मिळाल्यानंतर ती वापरण्याची योजना तुमच्याकडे आहे याची खात्री करावी.\nबिझनेस लोन अर्ज मंजूर झाल्यानंतर काय करावे\nबिझनेस लोनची रक्कम तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही खालील केले पाहिजे.\n१. परतफेड करण्याचे नियोजन करा\nलोनची वेळेत परतफेड करणे अत्यंत महत्वाचे असते. असे केल्याने भविष्यात तुम्ही लोनसाठी अर्ज केल्यास ते मंजूर होण्यात अडचण येणार नाही.\nतुमच्या मासिक बजेटमध्ये हप्त्याची रक्कम जोडा, किंवा तुमच्या व्यवसायाच्या बँक अकाऊंटमधून ऑटोमॅटिक पेमेंट होईल अशी व्यवस्था करा म्हणजे परतफेड वेळेवर होत राहील.\nतुम्ही परतफेड केली नाही, किंवा हप्ता भरण्यात उशीर केला तर तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट हिस्टरी वर त्याचा दुष्प्रभाव पडतो.\n२. लोन मुदतीपूर्व परतफेड करण्याच्या पर्यायाबाबत माहिती करून घ्या\nमुदतीपूर्व तुम्हाला लोनची परत फेड करता येते का याची चौकशी करा. तुमच्या व्यवसायाची कॅश फ्लो स्थिती चांगली असेल आणि तुम्हाला लोनची रक्कम मुदतीपूर्व परत करता येत असेल तर तुमचे व्याजाचे पैसे वाचतात आणि तुमची क्रेडिट हिस्टरी पण सुधारते.\nपण मुदतीपूर्व लोनची परतफेड केल्यास काही कंपन्या दंड आकारतात कारण मुदतीनुसार परतफेड केली असती तर जे व्याज मिळाले असते ते कंपनीला मिळत नाही.\n३. तुमच्या क्रेडिट स्कोअरकडे लक्ष ठेवा\nबिझनेस लोन मिळाल्यानंतर काही महिन्यांनी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासून पहा. योग्य आणि वेळेवर परतफेड केल्यास तुमच्या व्यवसायाचा क्रेडिट स्कोअर सुधारतो.\nतुमच्यात आणि लोन देणार्‍या कंपनीत परतफेडीबाबत काय अटी आणि शर्ती ठरल्या आहेत यावर चांगला क्रेडिट स्कोअर अवलंबून असतो.\n४. तुमच्या लोनचे रिफायनॅन्स करून एका कमी-खर्चाच्या लोनमध्ये रूपांतर करा\nतुमचे लोन अल्पावधीचे असल्यास त्याचे रिफायनॅन्स करून कमी व्याजदर असलेल्या दीर्घावधीच्या लोनमध्ये रूपांतर करू शकता.\nतुमचे उत्पन्न निरंतर आणि नियमितपणे वाढत असेल आणि तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारत असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे.\nनजीकच्या भविष्यात व्याजदर वाढणार असती��� तर तुम्ही लोनचे रिफायनॅन्स करून निश्चित व्याज दराचे रूपांतर बदलत्या व्याज दरात करू शकता.\n५. लोन देणार्‍या कंपनीशी चांगले संबंध टिकवून ठेवा\nलोन देणार्‍या कंपनीशी चांगले संबंध टिकवून ठेवले आणि वेळेवर लोनची परतफेड केली तर भविष्यात अधिक चांगल्या अटींवर लोन मिळण्याची शक्यता वाढते.\nलोन देणार्‍या कंपनीने बिझनेस क्रेडिट ब्यूरोकडे अहवाल पाठवल्यास, तुमच्या क्रेडिट स्कोअर वर त्याचा चांगला परिणाम होईल.\n६. मिळालेला निधी योग्य पद्धतीने वापरा\nतुम्ही घेतलेले लोन कसे वापरणार आहात याचा विचार करा. इतर कोणत्या प्रकल्पासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी ते वापरले जात नाही याची काळजी घ्या.\nज्या उद्देशासाठी लोन घेतले आहे त्याच उद्देशासाठी वापरा. नवीन कर्मचारी नियुक्त करणे, नवीन साधने विकत घेणे, नवीन तंत्रज्ञान वापरणे, नवीन उत्पादन सुरू करणे, इ. जो उद्देश असेल तो पूर्ण करा.\nतुम्ही लोन मुदतीपूर्व फेडायचे ठरवले तर लोनची मुदत कमी करून व्याजाचे ओझे कमी करू शकता.\nदोन प्रकारे मुदतीपूर्व लोन फेडता येते: मुदतीपूर्व पूर्ण परतफेड आणि मुदतीपूर्व आंशिक परतफेड.\nतुम्ही मुदतीपूर्व पूर्ण परतफेड करणार असाल तर मुदत संपण्यापूर्वी संपूर्ण लोनची रक्कम परत द्यावी लागेल आणि असे केल्याने व्याजाच्या रकमेची बचत होते. मुदतीपूर्व पूर्ण परतफेड करण्याचे नियम आणि प्रक्रिया प्रत्यक लोन देणार्‍या कंपनीचे वेगवेगळे असतात. म्हणून तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्ही ज्या कंपनीकडून लोन घेतले आहे तिथे मुदतीपूर्व परतफेड करण्याची परवानगी आहे किंवा नाही.\nमुदतीपूर्व आंशिक परतफेड करायची असल्यास लोनच्या रकमेचा काही भाग द्यावा लागतो. असे केल्याने मुद्दलाची रक्कम, हप्त्याची रक्कम आणि व्याज सगळेच कमी होते. लोन देणारी कंपनी याची परवानगी देते का हे तपासून पहा.\nतुमच्याकडे अतिरिक्त निधी उपलब्ध असेल तर मुदतीपूर्व परतफेड करण्याचा पर्याय चांगला असतो, याला फोरक्लोजर पण म्हणतात.\nमुदतीपूर्व परतफेड करण्याचा निर्णय घेताना कशाचा विचार करावा\nमुदतीपूर्व परतफेड करण्याचा निर्णय घेताना खालील गोष्टींचा विचार करावा\n१. मुदतीपूर्व परतफेड केल्यास काही दंड भरावा लागतो का\nमुदतीपूर्व परतफेड केल्यास लोन देणार्‍या कंपनीला व्याजाचे पैसे मिळत नाही, म्हणून मुदतीपूर्व परतफेड करण्यास त्या तुम्हाला परावृत्त करतात आणि तरी तुम्ही केलेच तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.\nमुदतीपूर्व परतफेड केल्यामुळे जे व्याजाचे पैसे वाचतात ते दंडाच्या स्वरुपात भरावे लागू शकतात.\nमुदतीपूर्व परतफेड करण्यापूर्वी सर्व अटी आणि शर्ती नीट वाचा. लोन घेण्यापूर्वी मुदतीपूर्व परतफेड केल्यास किती दंड भरावा लागेल याबाबत लोन देणार्‍या कंपनीशी वाटाघाटी करू शकता.\n२. यामुळे कॅश फ्लोमध्ये समस्या येऊ शकते\nमुदतीपूर्व परतफेड केल्यास ज्या महिन्यात परतफेड केली जाते त्या महिन्यात कॅश फ्लोमध्ये समस्या येऊ शकते.\nयाचा काळजीपूर्वक विचार करा आणि आधीच्या लोनची परतफेड करण्यासाठी नवीन लोन घेऊ नका. काळजी घ्या की मुदतीपूर्व परतफेड केल्यामुळे तुमच्याकडे पर्याप्त निधी नाही असे होणार नाही.\n३. रोख रकमेच्या वापराबाबत माहिती करून घ्या\nबिझनेस लोनची मुदतीपूर्व परतफेड केलीच पाहिजे असे आवश्यक नसते. प्रत्येक वेळेला रोख रकमेचा वापर तपासून पहावा.\nतुम्ही मुदतीपूर्व परतफेड करण्याचा निर्णय घेतलाच असेल तर खात्री करून घ्या की अशी कोणतीही महत्वाची गोष्ट नाही जिथे रोख रक्कम आवश्यक असेल. साधन किंवा मशीन विकत घेणे, इनवेंटरी, इतर पेमेंट, हंगामी तोटा भरून काढण्यासाठी इ. रोख रक्कम आवश्यक नाही याची खात्री करा.\nतुमच्या लोनसाठी तुम्ही जे व्याज भरता त्यावर तुम्हाला आयकरात सूट मिळते.\nतुम्ही मुदतीत परतफेड केल्यास तुमचा नफा कमी दिसतो. मात्र मुदतीपूर्व परतफेड केल्यास नफा अधिक दिसतो आणि तुम्हाला अतिरिक्त कर भरावा लागेल.\nलघु उद्योगासाठी हा महत्वाचा मुद्दा ठरू शकतो.\nलघु उद्योगाला बिझनेस लोन हवे असल्यास पात्रता निकष म्हणून क्रेडिट स्कोअर अत्यंत महत्वाचा असतो.\nज्या लोन देणार्‍या कंपन्या क्रेडिट ब्यूरोकडे अहवाल देतात त्यांच्याकडून लोन घेणे चांगले. तुमच्या परतफेडीचा इतिहास त्या क्रेडिट ब्यूरोला कळवतात ज्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट हिस्टरी सुधारते जी भविष्यात उपयोगी ठरू शकते.\nतुम्ही नियमितपणे हप्ते भरत असाल तर तुम्हाला भविष्यात पण लोन मिळणे सोपे जाईल.\nबिझनेस लोनची मुदतीपूर्व परतफेड केली की लोन देणार्‍या कंपनीचा तोटा होतो, आणि लोन देणारी कंपनी ब्यूरोला कळवताना असमाधानकारक परतफेड केल्याचा अहवाल पाठवू शकते, ज्याचा दुष्प्रभाव क्रेडिट स्कोअर वर होतो. हे टाळण्यासाठी लोन देणार्‍या कंपनीशी आधीच चर्चा करा आणि अशी कंपनी निवडा जी अप्रामाणिकपणे वागणार नाही.\nलोनची मुदतीपूर्व परतफेड करणे चांगला पर्याय वाटत असला तरी सर्व लाभ आणि तोटे यांचा विचार करून निर्णय घ्यावा.\nतुम्ही जेव्हा परतफेड करत असता तेव्हा त्यासाठी वेळापत्रक ठरवणे केव्हाही चांगले म्हणजे तुम्ही एकही हप्ता विसरत नाही.\nबिझनेस लोनची वेळेवर परतफेड होईल याची खात्री कशी करावी\nबिझनेस लोनची परतफेड करताना उशीर होऊ नये यासाठी खालील करावे:\nAlso Read: क्या आप अपने कपड़ों के व्यापार को बढ़ाना चाहते हैं\n१. परतफेड करण्याचे नियोजन करून वेळापत्रक निर्माण करा\nपरतफेडीचे नियोजन करण्यासाठी सर्व बिले, विद्यमान लोनचे तपशील, किती हप्ते भरले, किती दंड भरायचा आहे, किती व्याज आहे इ. माहिती एकत्रित करा.\nवरील माहितीच्या मदतीने किती रक्कम परत केली आहे, आणि किती अजून उरली आहे हे कळेल. आता तुम्ही मासिक खर्चासाठी नवीन बजेट निर्माण करा आणि त्यानुसार लोनची परतफेड करा.\n२. अधिक व्याज दर असलेल्या लोनची प्रथम परतफेड करा\nएकदा तुम्हाला तुमच्या सर्व लोनबाबत माहिती झाली की सर्वप्रथम सर्वाधिक व्याज दर असलेल्या लोनची परतफेड करा. असे केल्याने ओझे थोडे कमी होईल आणि उरलेल्या लोनची पण परतफेड करता येईल. म्हणून लोन घेताना अधिक व्याज दर असलेले लोन न निवडता कमी व्याज दर असलेले लोन निवडावे.\n३. रोजचा खर्च कमी करा\nअनावश्यक खर्च कमी करणे अत्यंत महत्वाचे असते. सर्वप्रथम अनावश्यक खर्चाची यादी करा आणि ते खर्च करणे बंद करा. असे केल्याने उगाच होणारे खर्च कमी होतात.\nयामुळे जी बचत होईल त्याचा वापर परतफेड करण्यासाठी करता येईल.\n४. अटी आणि शर्ती बदलून घेण्याचा प्रयत्न करा\nलोन देणार्‍या कंपनीशी अटी आणि शर्तींबाबत परत वाटाघाटी करून पहा, म्हणजे परवडणारे व्याज दर आकारण्याचा निर्णय होऊ शकतो आणि हप्त्याचे नियोजन बदलता येऊ शकते. असे केल्याने हप्ते किंवा व्याज दर कमी होऊ शकते.\nपरतफेड किती करायची हे शोधण्यासाठी तुम्ही ईएमआय कॅल्कुलेटर वापरू शकता ज्यामुळे तुम्हाला बजेटचे नियोजन करणे सोपे होईल.\nलोनची परतफेड कशी करावी याचे नियोजन करता ती कोणत्या पद्धतीन करायची हे पण ठरवावे लागते.\nबिझनेस लोनची परतफेड करण्याच्या ३ पद्धती\nतुमचे बचत खाते असेल व त्यातून हप्ते भरायचे असतील तर ते आपोआप होण्यासाठी स्टँडिंग इन्सट्रक्शन देता येतात. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि प्रत्येक महिन्यात होते.\nलोन देणार्‍या कंपनीला हप्त्याची तारीख कळवता येते, व त्या तारखेला खात्यात पर्याप्त पैसे आहेत याची खात्री करावी म्हणजे कोणताही हप्ता भरायचा राहून जात नाही.\n२. पोस्ट डेटेड चेक\nपोस्ट डेटेड चेक लोन देणार्‍या कंपनीला दिले जातात व ती कंपनी निर्धारित तारखेला ते चेक बँकमध्ये जमा करते.\nस्टँडिंग इन्सट्रक्शन इलेक्ट्रॉनिक रूपाने कंपनीला दिले जातात व त्याच्या विपरीत चेक बँकमध्ये नेऊन भरावा लागतो.\n३. इलेक्ट्रॉनिक क्लियरिंग सर्विस\nलोन देणार्‍या कंपनीच्या बँकमध्ये तुमचे खाते नसेल तर तुम्हाला हा पर्याय वापरता येतो.\nया सेवेत कर्जदार लोन देणार्‍या कंपनीला खात्यातून हप्ता काढून घेण्याचे अधिकार देतो. लोन देणारी कंपनी तुमच्या बँकला संमती पत्र, सही केलेला पण कॅन्सल केलेला चेक देते व बँक तुमच्या खात्यातून हप्ता काढून घेण्याची परवानगी देते.\nतुम्ही हप्ते नीट भरत आहात याची खात्री करण्यासाठी तुम्ही ते नीट मोजत आहात याची खात्री करा.\nबिझनेस लोनचे हप्ते कसे मोजले जातात\nमूळ लोनची रक्कम, व्याज दर, लोनचा अवधी या आधारावर हप्ते मोजले जातात.\nकिती लोन घेतले आहे आणि किती व्याज दर आहे या प्रमाणात हप्ता वाढतो. म्हणजे लोनची रक्कम जास्त असेल तर हप्ता जास्त असेल आणि रक्कम कमी असेल तर हप्ता पण कमी असेल.\nव्याज दराचा पण हप्त्यावर परिणाम होतो. दोन प्रकारचे व्याज दर असतात: निश्चित दर आणि बदलते दर. निश्चित दर असलेल्या लोनचे हप्ते संपूर्ण अवधीसाठी सारखेच असतील. बदलते व्याज दर असल्यास बाजारातील दराप्रमाणे हप्ते पण बदलतील.\nईएमआय कॅल्कुलेटर कसा वापरावा\nलोनचा हप्ता मोजण्यासाठी ईएमआय कॅल्कुलेटर सोईस्कर पर्याय असतो.\nप्रत्येक महिन्यात किती हप्ता भरायचा आहे हे शोधून काढण्यासाठी ईएमआय कॅल्कुलेटर वापरता येतो.\nलोनची रक्कम, अवधी आणि व्याज दर हे तीन घटक त्यात प्रविष्ट करा आणि तुम्हाला हप्त्याची रक्कम दिसेल.\nवापरलेले सूत्र E = P x r x (1+r)^n/ ((1+r)^n-1) आहे, ज्यात E हप्ता आहे, P लोनची मूळ रक्कम, R व्याज दर जो दर महिन्याचा असतो. व तो शोधण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते: r = (वार्षिक व्याज दर/12) x 100. आणि N हा लोनचा महिन्यात अवधी असतो.\nईएमआय कॅल्कुलेटर वापरण्याचे काही फायदे:\nAlso Read: व्यवसायासाठी वैयक्तिक ���र्जाचा अर्ज करत आहात\nईएमआय शोधून काढण्यासाठी फक्त तीन आकडे आवश्यक असतात: लोनची रक्कम, अवधी आणि व्याज दर. हे प्रविष्ट केले की हप्त्याची रक्कम दिसते. म्हणून हे वापरायला अत्यंत सोपे आहे.\n२. चुका होत नाहीत\nहाताने कॅल्कुलेट करताना चुका होऊ शकतात, आणि नंतर त्या चुका दुरूस्त करण्यात वेळ वाया जातो. हाच वेळ इतर महत्वाच्या कामासाठी वापरता येतो.\nप्रत्येक महिन्यात किती हप्ता भरायचा हे नक्की माहिती असल्यामुळे वेळ वाचतो. लोनसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला घराबाहेर पडण्याची आवश्यकता नसते कारण व्याज दर आणि हप्ते तुम्हाला आधीच माहिती असतात.\n४. खर्च कमी होतो\nतुमचे हप्ते काय असायला हवे हे ठरवायला कोणतेही मध्यस्थ आवश्यक नसतात. तुम्ही सोप्या पद्धतीने स्वतःच हे करू शकता आणि त्याला पैसे खर्च करावे लागत नाही. अनेक वेबसाइट वर ही सेवा निशुल्क उपलब्ध असते.\nम्हणून ईएमआय कॅल्कुलेटर वापरुन तुम्हाला लोनची परतफेड करता येईल का हे कळण्यात खूप मदत होते.\nतर मग तुम्हाला बिझनेस लोन मिळाले, तुम्ही ते नीट वापरले आणि वेळेत त्याची परतफेड पण केली. पण भविष्यात तुम्हाला परत लोन घेण्याची गरज भासू शकते. व्यवसाय कायम वाढत असतो, आणि वेळेनुसार बदलतो. तुम्हाला दुसर्‍यांदा बिझनेस लोन हवे असेल तर तुम्हाला खालील करावे लागेल.\nतुम्हाला तुमचा हप्ता शोधून काढायचा आहे का या लिंकवर एक कॅल्कुलेटर उपलब्ध आहे.\nअजून एकदा बिझनेस लोन हवे आहे तुम्हाला हे करावे लागेल\nपरत एकदा बिझनेस लोन घ्यायचे असल्यास तुम्हाला थोडी माहिती आधीच असल्यामुळे तुम्ही थोडे वेगळे करायचे ठरवू शकता. तुम्हाला पुढील पाऊले उचलावी लागतील:\n१. लोन देणार्‍या कंपनीबाबत संशोधन करा\nसर्वप्रथम कोणत्या कंपनीकडून लोन घ्यायचे आहे ते ठरवा. मागच्या वेळेला ज्याच्याकडून लोन घेतले होते त्याच्याकडेच परत जाणार आहात की नवीन कंपनीकडे ते ठरवा. जुन्या कंपनीकडे गेलात तर वेळ वाचेल कारण तुमची सर्व केवायसी कागदपत्रे त्यांच्याकडे आधीच असतात. नव्याने तुम्हाला फक्त आयकर रिटर्न आणि बँक स्टेटमेंट द्यावे लागेल.\nमात्र, नवीन कंपनीकडे गेलात तर कदाचित कमी व्याज दरावर लोन मिळू शकते.\n२. तुमची पात्रता तपासून पहा\nतुम्ही जुन्या कंपनीकडेच परत गेलात तरीही तुमची पात्रता परत तपासली जाईल कारण व्यवसायाची आर्थिक स्थिती बदलत असते.\n३. बिझनेस लो��� अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे\nप्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुम्हाला लोन देणार्‍या कंपनीच्या अटी आणि शर्ती मान्य आहेत का ते तपासून पहा.\nतुमची पात्रता आणि अटी व शर्ती तपासून पाहिल्यानंतर तुम्ही लोनसाठी अर्ज करू शकता. अर्जामध्ये तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक तपशील भरावे लागतील.\nअर्ज भरल्यानंतर, पुढचे पाऊल म्हणजे सर्व कागदपत्रे पीडीएफ रूपात किंवा लोन देणार्‍या कंपनीला जसे हवे तसे, अपलोड करावे.\n४. बिझनेस लोन मंजूरी आणि रक्कम प्राप्त करणे\nबिझनेस लोन अर्ज भरून कागदपत्रे अपलोड केल्यानंतर लोन देणारी कंपनी सर्व माहिती आणि कागदपत्रे तपासून पाहते. अर्ज मंजूर झाला तर काही दिवसात तुम्हाला लोनची रक्कम मिळते.\nलोन देणारी कंपनी तुम्हाला करारावर सही करायला सांगू शकते. सही करण्यापूर्वी करार काळजीपूर्वक वाचायला विसरू नका.\nअगदी खरंच गरज असेल तरच दुसर्‍यांदा बिझनेस लोन घ्या.\nजेव्हा व्यवसायाला पैशांची गरज असते तेव्हा लोन घेणे महत्वाचे असते, पण त्याची परतफेड करणे पण तेवढेच महत्वाचे असते. असे केल्याने भविष्यात परत लोन घेताना अडचण येत नाही.\nपण तुम्ही बिझनेस लोनची परतफेड केली नाही, तर काय होते\nबिझनेस लोनची परतफेड केली नाही तर खालील होऊ शकते…\nबिझनेस लोनची परतफेड केली नाही तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर आणि नावलौकिकावर दुष्प्रभाव पडतोच पण त्याच बरोबर त्याचे दीर्घकालीन परिणाम पण होतात. भविष्यात तुम्हाला बिझनेस लोन घेण्यात अडचण येऊ शकते. त्या शिवाय खालील परिस्थिती उद्भवू शकते…\n१. बँक किंवा एनबीएफसी कडून नोटिस/स्मरण पत्र\nसाधारणपणे सर्व बँक आणि एनबीएफसी यांना एक किंवा दोन हप्ते उशिरा दिले तर चालतात. मात्र सतत ३ महिने हप्ते भरले नाही तर बँक कर्जदाराला नोटिस पाठवते आणि त्याला लवकरात लवकर हप्ता भरायला सांगते.\n९० दिवसापेक्षा अधिक काळ हप्ते भरले नाही, तर कर्जदाराला नॉन-परफॉर्मिंग असेट असे घोषित केले जाते. आणि नॉन-परफॉर्मिंग असेट असे घोषित झाले तर भविष्यात कधीची लोन घेता येत नाही.\nबँक किंवा एनबीएफसी यांनी पाठवलेल्या नोटिस किंवा स्मरणपत्राला कर्जदाराने उत्तर दिले नाही, तर त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.\nसर्वप्रथम कर्जदाराला कायदेशीर नोटिस पाठवली जाईल. तरीही कर्जदाराने प्रतिसाद दिला नाही तर तारण ठेवलेल्या मालमत्तेवर दा��ा केला जातो.\nउशीरा हप्ता भरल्यास किंवा हप्ता भरला नाही तर अनेक बँक आणि एनबीएफसी दंड आकारतात. मात्र हे फक्त विना तारण लोन असल्यास केले जाते कारण लोन देणार्‍या कंपनीला दावा करण्यासाठी मालमत्ता तारण ठेवलेली नसते. आकारलेल्या दंडाबाबत वाटाघाटी करता येतात.\n४. तारण म्हणून ठेवलेल्या मालमत्तेवर प्रभाव पडतो\nकायदेशीर नोटिस पाठवल्यानंतर सुद्धा कर्जदाराला लोनची परतफेड करता आली नाही, तर लोनची रक्कम परत मिळवण्यासाठी शेवटचा पर्याय असतो तारण ठेवलेली मालमत्ता.\nतारण असलेल्या लोनमध्ये जी मालमत्ता तारण ठेवली आहे त्याची मालकी लोन देणार्‍या कंपनीकडे हस्तांतरित होते. मग कंपनी ती मालमत्ता विकून लोनची रक्कम परत मिळवू शकते.\nबिझनेस लोन घेणे तेव्हाच उपयोगी ठरते जेव्हा तुम्ही त्याचा वापर ज्या कारणासाठी लोन घेतले त्यासाठी करता. त्या व्यतिरिक्त, तुम्ही त्याची परतफेड पण वेळेत केली पाहिजे म्हणजे भविष्यात तुम्हाला परत लोन हवे असल्यास अडचण येत नाही. तुम्हाला कधीही बिझनेस लोन घ्यायचे असल्यास ही मार्गदर्शक पुस्तिका जवळ ठेवा म्हणजे सर्व मुद्दे तुम्ही विचारात घेतले आहेत याची खात्री करता येईल.\nतुम्हाला विना तारण बिझनेस लोन हवे असल्यास ग्रोमोर फायनॅन्स कंपनीशी संपर्क साधा व वाजवी व्याज दरावर त्वरित लोन मिळवा तुम्ही पात्र असाल, आणि सर्व संबंधित कागदपत्रे उपलब्ध असतील तर आम्ही रु १० लाखापर्यंत बिझनेस लोन देतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.articleted.com/article/299546/55897/7-Study-Tips-for-Pharmacy-Students-", "date_download": "2021-09-22T17:36:09Z", "digest": "sha1:TBPQYV2FK5NWKCVVCBDLYAUSZXQTPVRG", "length": 23985, "nlines": 96, "source_domain": "www.articleted.com", "title": "7 Study Tips for Pharmacy Students! Article - ArticleTed - News and Articles", "raw_content": "\nविद्यार्थ्यांमधील सर्वात महत्त्वाचे आव्हान म्हणजे फार्मसी कॉलेजमध्ये कसे अभ्यास करावे हे शिकणे. यशासाठी चांगल्या अभ्यासाच्या सवयी अत्यावश्यक असतात, तरीही उत्तम विद्यार्थी होण्याचे रहस्य नाही. अंतिम फेरी पूर्ण झाल्यानंतर, वर्षावर प्रतिबिंबित करण्यासाठी आणि काय कार्य केले आणि काय नाही याचे मूल्यांकन करण्याची ही योग्य वेळ आहे.\nआपण प्रोग्राममध्ये कुठे आहात याची पर्वा न करता फार्मसी विद्यार्थ्यांसाठी माझी सात मुख्य अभ्यासाची रणनीती आहेत.\n1. ग्रेट नोट्स घ्या\nकोर्स दरम्यान दर्जेदार नोट्स घेणे ही आपल्याला फार्मसी महाविद्या���यात समृद्ध होण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. वैयक्तिकरित्या आपल्यासाठी काय चांगले कार्य करते हे ठरविणे आवश्यक आहे, कारण तेथे अनेक नोटबंदी प्रणाली आहेत. उदाहरणांमध्ये वाक्यांची प्रक्रिया, कॉर्नेल, मॅपिंग आणि चार्टिंग यांचा समावेश आहे.\nजरी एक सिस्टम नेहमीच इतर लोकांपेक्षा श्रेष्ठ नसते, तरीही विशेषज्ञ आपल्या व्यवस्थापनावर व्यस्त राहिलेल्या आणि \"व्यस्त\" नोटबंदीमध्ये भाग घेण्याच्या मूल्याबद्दल सहमत असतात, जसे की आपल्या शब्दांवर नोट्स तयार करणे, क्वेरींची उत्तरे शोधणे आणि प्रोग्राममध्ये कनेक्शन तयार करणे. सामग्री. अभ्यास असे दर्शविते की सक्रिय शिक्षणादरम्यान आपल्याला सल्ला आठवण्याची आणि आकलन करण्याची अधिक शक्यता असते.\nउदाहरणार्थ, बहुतेक अभ्यासक्रमांमध्ये माझी नोटबुक आणणे आणि सारांश स्वरूप वापरणे यासाठी नोट्स घेणे. रसायनशास्त्रासह इतर कोर्समध्ये मला नोट्स लिहिणे आणि कोर्सनंतर मित्र वापरुन त्यांची तुलना करणे सोपे वाटले.\nआपल्या मर्यादित रिकाम्या वेळेसह शक्य तितक्या प्रभावी होण्यासाठी संघटित रहाणे आवश्यक आहे. नोकर्‍या, लॅब, असाइनमेंट आणि परीक्षांच्या गर्दीमुळे जेव्हा वस्तू अपेक्षित असतात व त्याकडे दुर्लक्ष केले जाते तेव्हा मागे पडणे सोपे आहे.\nआपल्या सर्व आगामी परीक्षा आणि परीक्षा आणि कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त कर्तव्यासह एक विस्तृत कॅलेंडर ठेवा. त्यानंतर आपण दररोज, पूर्ण काम किंवा विश्लेषण सुरू करण्यासाठी वेळ बंद करणे प्रारंभ करू शकता. अभ्यासाच्या नमुन्यात हे आपल्याला आपला स्वतःचा वेळ तयार करण्यात आणि व्यवस्थापित करण्यात मदत करते.\nवर्गातील नोट्ससाठी, नंतर प्रत्येक श्रेणीसाठी दुसरे फोल्डर किंवा बाइंडर वापरणे पहा किंवा आपण आपल्या स्वत: च्या संगणकावर नोट्स घेत असता तेव्हा सर्व श्रेणीसाठी स्वतंत्र फोल्डर तयार करा.\nमाझ्या फार्मसी महाविद्यालयातील एका रूममेटने सर्व परीक्षा व असाइनमेंटचा चालू असलेला रेकॉर्ड वापरुन आपल्या डेस्कवर एक चिकट नोट ठेवली, जेणेकरून तो आपला कालावधी योग्य प्रकारे व्यवस्थापित करील. दुसर्‍या मित्राने तिच्या आयुष्यातील सर्व गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी एक व्यापक नियोजक ठेवला.\nबरेच तज्ज्ञांचे मत आहे की संघाच्या सेटींगमध्ये अभ्यासाचे विविध फायदे आहेत. हे विद्यार्थ्यांना अधिक तपशीलवार चर्चेत भाग घेण्यासाठी विषयांवर दृष्टिकोनांची देवाणघेवाण करण्याची संधी देते आणि मानवी अशक्तपणाची क्षेत्रे ओळखण्याची संधी देते. समूहाच्या अंकुशातील विश्लेषणामुळे संप्रेषण क्षमतांचे उत्तेजन आणि मूल्यांकन होते.\nइलिनॉय स्टेट युनिव्हर्सिटीच्या इमेरिटस प्रोफेसर पीएचडी गॅरी सी. रामसेयर यांनी पूर्वी सांगितले होते की विद्यार्थ्यांनी \"आठवड्यातून एकदा तरी त्रिकूट किंवा विद्यार्थ्यांच्या चतुष्पादांमध्ये संशोधन केले पाहिजे, [कारण] मौखिक अदलाबदल आणि इतर विद्यार्थ्यांसह कौशल्य आणि संकल्पनांचे स्पष्टीकरण सिमेंट\" समजून घेण्याची मोठी खोली. \"\nमाझ्या मते, फार्मसी स्कूलमध्ये यशस्वी होण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे. सामग्रीचा अभ्यास करा आणि नंतर कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा विद्यार्थ्यांसह एकत्र काम करा. संशोधन सामग्रीद्वारे बोलण्याचे काम त्याबद्दल आपली समज सुधारेल.\nडायव्हर्ट करणे ही विश्लेषणामध्ये व्यत्यय आणण्याची एक अचूक पद्धत आहे. सुदैवाने, व्यत्यय टाळण्यासाठी आपण करू शकत असलेल्या बर्‍याच सोप्या परंतु प्रभावी गोष्टी आहेत आणि आपला दूरध्वनी व टीव्ही बंद करणे, सामाजिक वेबसाइट रोखणे आणि “योग्य” जागा निवडणे यासारख्या संशोधनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी.\n1 ठिकाणी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन करणे हे प्राधान्य आहे की नाही यावर तज्ञ सहमत नाहीत; तथापि, सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपणास वैयक्तिकरित्या कोणते चांगले कार्य करते हे शोधणे.\nपरिपूर्ण अभ्यासाचे स्थान आपल्या स्वतःच्या अनोख्या अभिरुचीनुसार अनुकूल आणि विचलित करण्यापुरते मर्यादित केले पाहिजे. स्थान काहीही असो, नियमित विकसित करणे कदाचित आपणास मिळेल.\nमाझ्यासाठी याचा अर्थ असा आहे की जेव्हा मला प्रत्यक्षात खाली जाण्याची गरज भासते तेव्हा ध्वनी-रद्द करण्याच्या कॅनसह अनौपचारिक विश्लेषणासाठी आणि शाळेच्या लायब्ररीला भेट देण्यासाठी.\nफार्मसी विद्याशाखेत सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या स्त्रोतांपैकी कामाचे तास आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना पायावर प्राध्यापकाशी भेटण्याची, प्रश्न विचारण्याची आणि सामग्रीची तपासणी करण्याची संधी मिळते. तसेच, हे केवळ आपल्याला काळजी घेणार्‍या आणि सध्या प्रयत्न करीत असलेल्या प्राध्यापकांना चांगल्या प्रकारे दर्शविण्यास मदत करणार नाही.\nप्राध्यापक कधीकधी परीक्षेच्या अगोदर पुनरावलोकन सत्राची पूर्तता करतात, जे कदाचित उपयुक्त असतील. मला आठवते की ज्या परीक्षणासारख्या समस्यांचा तो पुनरावलोकन करेल, माझ्या केमिस्ट्रीच्या प्राध्यापक फ्रेश्मन वर्षापासून घेण्यात आलेल्या सत्रांचे पुनरावलोकन सत्र. अधिवेशनात महत्त्वच नाही.\nयाव्यतिरिक्त, जुन्या चाचण्यांसाठी लक्ष ठेवा कारण ते अशा प्रकारच्या क्वेरींसाठी बेसलाइन ऑफर करतात ज्याची संभाव्यता अपेक्षित आहे. प्राध्यापक त्यांना देऊ शकतात. विचारा, जेव्हा ते नसतात. आपण किती आश्चर्यचकित होऊ शकता की परीक्षेत किती वारंवार फ्लोट होतात ज्यामुळे जोरदार परिणाम होऊ शकतो.\nआपण अद्याप एखाद्या विशिष्ट कोर्समध्ये लढत असल्यास, आपली शाळा सरदार ट्यूटरना विनामूल्य सरदार प्रदान करते की नाही ते पहा.\n6. क्रॅम करू नका\nही सूचना वेळ व्यवस्थापनाशी जोडलेली आहे, जे विश्लेषण करण्यासाठी आवश्यक आहे. या परीक्षेसाठी ऑल-नाइटरची अंमलबजावणी करणे याक्षणी एक विलक्षण कल्पना असू शकते, परंतु संशोधनात असे वाटते की अभ्यासाच्या वेळेसाठी झोपेचा त्याग करणे आणि झोपेचे प्रतिकार करणे प्रतिकूल असू शकते.\nआपल्याला पदार्थांचा अभ्यास करण्याची आवश्यकता असेल. आपण सुमारे दोन ते तीन तास संशोधन केले पाहिजे.\nमाझ्या अनुभवात, सर्वात सोपा मार्ग म्हणजे परीक्षेपूर्वी अभ्यास करणे आणि त्याचा अभ्यास करणे टाळणे होय. आपण संशोधन कार्यक्रम विकसित करून आणि संघटित राहून यावर प्रतिबंधित करू शकता.\n7. खूप दूर अभ्यास करणे थांबवा\nयशस्वी होण्यासाठी समन्वय साधलेला दृष्टीकोन आणि समतोल आपण विश्लेषण जास्त केले तर आपण माहिती ठेवण्यासाठी खरोखर लढा देण्यास सक्षम आहात.\nदररोज संशोधन करण्याऐवजी आपली उर्जा पुनर्संचयित करण्यासाठी विश्रांती घ्या. हे आपल्या स्वत: च्या वेळेचे आयोजन करून केले जाऊ शकते.\nअखेरीस, फार्मसी कॉलेजमध्ये रात्रीची छान झोप घेण्याचे निश्चित करा. अभ्यासानंतर अभ्यास केल्याने असे सूचित होते की अत्यधिक झोपेमुळे आपला धोका वाढविण्यासह विचार आणि स्मरणशक्तीची समस्या उद्भवू शकते.\nलेखक बायो- नितीन पिल्लई हे शिक्षणाशी संबंधित विषयांवर माहिती देण्यास तज्ज्ञ आहेत आणि गेल्या दशकभरापासून या उद्योगात जवळून काम करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/stone-throwing-in-nandurbar-city-crimes-filed-against-30-to-35-people/", "date_download": "2021-09-22T18:05:50Z", "digest": "sha1:DEHET55MGWWPBLLBSHKMRKDITNXKKJHE", "length": 7053, "nlines": 85, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "नंदुरबार शहरात दगडफेक; ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nउत्तर महाराष्ट्र नंदुरबार महाराष्ट्र\nनंदुरबार शहरात दगडफेक; ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल\n शहरातील बिस्मिला चौक परिसरात दोन गटात दगडफेकसह तुंबळ हाणामारी झाली. दोन युवकांच्या लघुशंका करण्याच्या जागेवरुन सुरु झालेल्या वादाचे पर्यावसन दगडफेकीत झाले आहे. घटनेत ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहेत.\nबिस्‍मील्‍ला चौक परिसरात रात्री दगडफेक होवून हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होवून त्यांनी परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी तीन अश्रुधुराच्या कांड्या फोडल्या. घटनेत ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहेत. तर रात्रीच्या उपद्रवात दोन दुचाकी जाळण्यात आल्या होत्या.\nहायकोर्टाचा निर्णय अभ्यासूनच अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवणार – वर्षा गायकवाड\nमेस्सी-नेमार सुपरहिट जोडी पुन्हा एकदा परतणार फुटबॉलच्या मैदानात\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांसह ७ मार्चला करणार अयोध्या दौरा\nदिवाळीची सुट्टी वाढवली, आता शाळांना ५ दिवसांऐवजी १४ दिवस सुट्टी\n6 नोव्हेंबर 2020 lmadmin दिवाळीची सुट्टी वाढवली, आता शाळांना ५ दिवसांऐवजी १४ दिवस सुट्टी वर टिप्पण्या बंद\nरोजगाराच्या मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n26 नोव्हेंबर 2020 lmadmin रोजगाराच्या मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर टिप्पण्या बंद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_942.html", "date_download": "2021-09-22T17:11:35Z", "digest": "sha1:43YLSWL7YQJLT3WM43AVIXFQXJTZWR47", "length": 5392, "nlines": 76, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "आळसंदच्या समर्थ प्रतिष्ठानने जोपासली सामाजिक बांधिलकी", "raw_content": "\nHomeआळसंदच्या समर्थ प्रतिष्ठानने जोपासली सामाजिक बांधिलकी\nआळसंदच्या समर्थ प्रतिष्ठानने जोपासली सामाजिक बांधिलकी\nविटा (प्रतिनिधी) : कोरोनाच्या भीषण संकटात राज्यभरात रक्ताचा मोठा तुडवडा जाणवत आहे. वेळेत रक्त न मिळाल्याने अनेक रुग्णांना प्राण देखील गमवावा लागला आहे. अशा विपरीत परिस्थितीत आळसंद येथील समर्थ प्रतिष्ठानने सुमारे ५२ बाटल्या रक्त संकलित करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी, आज १४ रोजी श्री. छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त समर्थ प्रतिष्ठान आळसंद च्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित केले. सध्या कोरोना महामारी च्या परिस्थिती मध्ये राज्यात रक्त तुटवडा असल्यामुळे गावातील तरुणांनी एकत्र येऊन रक्तदान शिबीर राबविलेली. त्याप्रसंगी आळसंद गावचे सरपंच सौ. इंदुमती शहाजीराव जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील गणेश शेटे व तंटामुक्ती अध्यक्ष विकास मोरे, धनाजी जाधव, भरत हारुगडे, अमोल जाधव खंडेराव जाधव, श्रीरंग शिरतोडे, दौलत जाधव, सुधाकर नरुले, सुरेश हारुगडे, महेश बनसोडे व ग्रामस्थ उपस्थित होते.\nऐन कोरोनाच्या भीषण संकटात समर्थ प्रतिष्ठानने राबविलेला रक्तदानाचा उपक्रम समाजाला मार्गदर्शक ठरेल, असे गौरवोद्गार सरपंच इंदुमती जाधव यांनी याप्रसंगी काढले.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज���योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscexams.com/english-practice-question-paper-02/", "date_download": "2021-09-22T18:31:14Z", "digest": "sha1:RKQ2OZTPODPDUHABA2AECW3TQNMUZB3D", "length": 19997, "nlines": 585, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "English Practice Paper 02 - MPSCExams", "raw_content": "\nपोलीस भरती २०१९ पेपर्स\n(गट क आणि गट ड च्या भरतीसाठी उपयुक्त)\nमित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील\nसराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा\nटेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा\n1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा\n2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.\n3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील\n4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा\n5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे\n6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा\nत्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\n✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो \nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस ���रती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nटेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा\nसूचना : 1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा 2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा. 3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील 4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा 5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे 6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nसुरू असलेल्या पोलीस भरती २०१९ चे झालेले पेपर्स\nनवी मुंबई चालक भरती परीक्षा चे पेपर सेट डाऊनलोड आणि उत्तर…\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : Sangali Police Driver Paper\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 11 MUMBAI\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 1 Pune\nपोलीस भरती सराव पेपर 383\nपोलीस भरती सराव पेपर 382\nपोलीस भरती सराव पेपर 381\nपोलीस भरती सराव पेपर 380\nपोलीस भरती सराव पेपर 379\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 12\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 11\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 10\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 09\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 08\nमराठी व्याकरण प्रॅक्टिस पेपर्स\nमराठी व्याकरण सराव पेपर 363\nमराठी व्याकरण सराव पेपर 362\nमराठी व्याकरण सराव पेपर 361\nमराठी व्याकरण सराव पेपर 360\nमराठी व्याकरण सराव पेपर 359\nशुद्ध शब्द – अशुद्ध शब्द\nमराठी वाक्यप्रचार संपूर्ण लिस्ट\nTET Practice Paper इयत्ता १ ली ते५ वी (पेपर १)\nTET Practice Paper इयत्ता ६ वी ते८ वी (पेपर २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/state-to-change-fiscal-year-to-jan-dec-3118", "date_download": "2021-09-22T18:01:54Z", "digest": "sha1:Y7UYEBGRFMTMY5U6OBRFR4G57RWH6MRU", "length": 6767, "nlines": 122, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "State to change fiscal year to jan-dec? | राज्याचं आर्थिक वर्ष १ जानेवारीपासून सुरू होणार?", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nराज्याचं आर्थिक वर्ष १ जानेवारीपासून सुरू होणार\nराज्याचं आर्थिक वर्ष १ जानेवारीपासून सुरू होणार\nBy मिलिंद सागरे | मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nमुंबई - वार्षिक जमाखर्चाचा हिशेब एप्रिल ते मार्च यादरम्यान दिला जात असल्यानं बरीच धावपळ होते. त्यामुळे आता आर्थिक वर्षही कँलेडर वर्षासारखंच म्हणजे 1 जानेवारीला सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे. राज्याच्या अर्थ खात्यातील अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन, प्रधान सचिव व्ही. गिरीराज आणि सचिव मिता लोचन यांनी जगभरातील २९ देश, ५० आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या आर्थिक वर्षाचा अभ्यास करून एक अहवाल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपवला आहे. त्यात 1 जानेवारीपासून आर्थिक वर्ष सुरू केलं जावं, अशी शिफारस करण्यात आली आहे.\nकोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत\nमुंबई वगळता राज्यात ३ सदस्यीय प्रभाग पद्धत मंजूर\nBig Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nसर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले\nअन् पंजाब किंग्सला 'ती' चूक पडली महागात\nठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातच अनेक ‘शक्ती कपूर’ - अतुल भातखळकर\nअनिल परब आक्रमक, किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा दावा दाखल\nसंजय राऊत यांनी ५५ लाख ढापले, किरीट सोमय्यांचा आरोप\nस्टाईल फेम अभिनेत्याला मनसेचा इशारा, \"कार्यालयात आला नाही तर...\"\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-jilha-adhikari/deputy-superintendent-police-navnath-dhawale-honored-presidents-bravery-medal", "date_download": "2021-09-22T16:36:22Z", "digest": "sha1:LDDQMZWFSPANQMZ7Z5DQMQFW7GSL47RZ", "length": 4706, "nlines": 22, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांचा राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मान", "raw_content": "\nपोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांचा राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मान\nत्यांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात अनेक मोहीमा यशस्वी केल्या. त्यातील मे 2017 मध्ये धानोरा उपविभागातील चातगाव पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील हुर्रेकसा जंगल परिसरात ढवळे यांनी त्यांच्या पथकाने कुप्रसिद्ध नक्षली रजिता उसेंडी हिचा खात्मा केला.\nकऱ्हाड : कऱ्हाडच्या पोलिस उपअधीक्षकपदी काम केलेले व ठाणे जिल्हात शहापूरचे पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कामगिरीबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे. Deputy Superintendent of Police Navnath Dhawale honored with President's Bravery Medal\nश्री. ढवळे 2015-17 या काळात गडचिरोली जिल्हा पोलिस दल ऑपरेशन उपविभागीय पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात अनेक मोहीमा यशस्वी केल्या. त्यातील मे 2017 मध्ये धानोरा उपविभागातील चातगाव पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील हुर्रेकसा जंगल परिसरात ढवळे यांनी त्यांच्या पथकाने कुप्रसिद्ध नक्षली रजिता उसेंडी हिचा खात्मा केला.\nहेही वाचा : मोठी बातमी : दहा वर्षांवरील डिझेल वाहनांना आता रस्त्यांवर धावण्यास बंदी\nउसेंडी हिच्यावर 139 गुन्हे दाखल होते. तिला पकडण्यासाठी 16 लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. ही चकमक तब्बल बारातास सुरु होती. श्री. ढवळे आणि त्यांच्या सहकार्यांनी जीवाची बाजी लावत ही कामगिरी केली होती. या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. मुळ अहमदनगर जिल्ह्यातील वडजिरे गावातील असलेल्या ढवळे यांनी कऱ्हाडलाही उत्तम कामगिरी केली होती. त्यानंतर चिपळूणला पोलिस उपअधीक्षक म���हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.\nआवश्य वाचा : राज्यपालांची भूमिका राजकीय ; त्यांनी प्यादं बनू नये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vsmnagpur.org/product/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2021-09-22T18:15:27Z", "digest": "sha1:V7JUJEGNYHUTLCZPKSTOHQXSZNXA345Z", "length": 3100, "nlines": 82, "source_domain": "vsmnagpur.org", "title": "शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख :म. म. डॉ. वा . वि. मिराशी – Vidarbha Sanshodhan Mandal, Nagpur", "raw_content": "\nशिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख :म. म. डॉ. वा . वि. मिराशी\nशिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख :म. म. डॉ. वा . वि. मिराशी\nशिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख :म. म. डॉ. वा . वि. मिराशी\nशिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख :म. म. डॉ. वा . वि. मिराशी quantity\nशिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख :म. म. डॉ. वा . वि. मिराशी\nBe the first to review “शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख :म. म. डॉ. वा . वि. मिराशी” Cancel reply\nवैदिक धर्माची परिवर्तनशीलता : श्री. श्री. ल. पांढरीपांडे\nनागपुरकर भोसल्यांचा इतिहास कै. या. मा. काळे\nनिरुक्तशेष : संपादक : य. खु. देशपांडे\n*८८ वा स्थापना दिवस*\nविदर्भ संशोधन मंडळाची स्थापना दिनांक १४ जानेवारी १९३४ रोजी नागपूर येथे झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-shahrukh-khan-and-salman-khan-tussle-in-bollywood-3653332-NOR.html", "date_download": "2021-09-22T16:58:33Z", "digest": "sha1:5M5QBU63VAOAL5DYVF3KJOKAZQII6EMV", "length": 3329, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "shahrukh khan and salman khan tussle in bollywood | 'एक था टायगर'सोबत शाहरुखचाही चित्रपट विकत घ्यावा लागेल; सलमान नाराज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'एक था टायगर'सोबत शाहरुखचाही चित्रपट विकत घ्यावा लागेल; सलमान नाराज\nनवी दिल्ली - उत्तर भारतातील अनेक मल्टिप्लेक्स आणि सिंगलस्क्रिन चित्रपटगृहांसमोर एक अनोखा प्रस्ताव यशराज फिल्म्सने ठेवला आहे. त्यांची अट ही सलमान खान आणि बॉलिवूडमधील त्याचा प्रतिस्पर्धी शाहरुख संबंधीत आहे. यशराज फिल्मने उत्तर भारतातील चित्रपटगृह मालकांना शेवटच्या क्षणी अट घातली की, १५ ऑगस्टला प्रदर्शित होत असलेल्या सलमानचा 'एक था टायगर' चित्रपट हवा असेल तर, दिवाळीमध्ये रिलीज होणारा शाहरुख खानचा चित्रपटही घ्यावा लागेल. या करारावर आताच स्वाक्षरी करावी लागणार आहे.\n'एक था टायगर' बघण्यासाठी प्रेक्षकांना मोजावे लागणार जास्त पैसे\nसलमान खान अडचणीत, 'एक था टायगर' विरोधात याचिका दाखल\nरोमॅण्टिक थ्रिलर 'एक था टायगर'\nदिल्ली कॅपिटल्स ला 43 चेंडूत 7.11 rpo प्रति ओवर सरासरी ने 51 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/category/recipes/?filter_by=featured", "date_download": "2021-09-22T18:42:35Z", "digest": "sha1:2WRFYSNQMPYCX5K6THCVZEGNUBYVNKAN", "length": 6282, "nlines": 167, "source_domain": "marathiboli.in", "title": "marathi Recipes", "raw_content": "\nMarathi Article – पहिलं प्रेम…. आठवण….आयुष्य\nMarathi Movie VanshVel Review :- वंशवेल – एक कौटुंबिक सामाजिक चित्रपट\nमराठीबोली कथा आणि कविता स्पर्धा – २०१८ दिवाळी – निकाल\nMarathi Kavita – आठवणी ‘त्या’ पावसांच्या…\nMarathi Culture – मराठी संस्कृती\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t1416/", "date_download": "2021-09-22T18:17:48Z", "digest": "sha1:6CMA37PCBAU6HFQV2WXDVSL26ASTVKIU", "length": 6320, "nlines": 153, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-मुली लग्न का करतात............ -1", "raw_content": "\nमुली लग्न का करतात............\nमुली लग्न का करतात............\n1) एकातरी पुरुषाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी........\n2) गुलाम ठेवणे बेकायदेशीर आहे म्हणून......\n3) जीवन अर्थपूर्ण बनवण्यासाठी एक फायदेशीर गुंतवणूक म्हणून.........\n4) पुरूष किती वाईट असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन रडण्यासाठी............ ..... :'(\n5) आई-बापावर दया करण्यासाठी.......\n6) मैत्रिणीने केले मग मी का नको ...........\n7) नवीन-नवीन डिज़ाइनची मंगळसूत्रे घालवयास मिळावी म्हणून..........\n8 ) नवराच्या जिवावर मुलांची हौस भागवता यावी म्हणून............ ......\n9) मुक्त होण्यासाठी लग्नच केले नाही तर मुक्ती कोनापासून मिळविणार............ ....\n10) आपल्या पाक कृतीचे भन्नाट प्रयोग ज्याच्या वर बिनबोभाट करता यावेत असा हक्काचा बकरा मिळण्यासाठी............ . .\n11) लग्नानंतर मुली उजळतात म्हणे............ फअरनेस क्रीम फासून फासून थकल्यावर शेवटचा एक जालिंम उपाय\nमुली लग्न का करतात............\nRe: मुली लग्न का करतात............\n10) आपल्या पाक कृतीचे भन्नाट प्रयोग ज्याच्या वर बिनबोभाट करता यावेत असा हक्काचा बकरा मिळण्यासाठी............ . .\nRe: मुली लग्न का करतात............\nप्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...\nRe: मुली लग्न का करतात............\nलय भारी… … … … … लय भारी\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: मुली लग्न का करतात............\nRe: मुली लग्न का करतात............\nRe: मुली लग्न का करतात............\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: मुली लग्न का करतात............\nRe: मुली लग्न का करतात............\nRe: मुली लग्न का करतात............\nमुली लग्न का करतात............\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t2794/", "date_download": "2021-09-22T17:58:16Z", "digest": "sha1:5TQE4P4H4JVSVDFLZBAY7UWURKLOVH43", "length": 4518, "nlines": 105, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-निज बाळा आता", "raw_content": "\nदिसाच्या डोळ्यास दिव्यांचा प्रकाश,\nरात्रीच्या अंगास सावल्यांचा भास,\nपसरली थंडी हवेमध्ये गार.\nनिज बाळा आता रात्र झाली फार.\nदमलास सारा दिसभर सोन्या,\nघराच्या दिशा तुझ्या पावलांस उण्या,\nदे थोडा आता खेळन्यांना थार.\nनिज बाळा आता रात्र झाली फार.\nलागली असे भूक घे थोडा घास,\nऐक आता जरा देऊ नकोस त्रास,\nरागवीन जराशी, देऊ कारे मार \nनिज बाळा आता रात्र झाली फार.\nसोन्याचे दिस तुझे लहानपण,\nसखा आणि सखी आपण दोघेजण,\nमोठं होशील तेव्हा विसरशील का सारं\nनिज बाळा आता रात्र झाली फार.\nमाझ्यासुद्धा डोळा दाटली रे निज,\nतू सूटतोस माझ्या कुशीतून सहज,\nपुरे झाले चांदणे, लाऊ खिडकीचे दार.\nनिज बाळा आता रात्र झाली फार.\nवाटते का भीती लहानपण जाण्याची,\nखेळातच आहे का मजा तुझ्या जिण्याची,\nदिसतं तुला पण कारे दाट भविष्य येणारं.\nनिज बाळा आता रात्र झाली फार.\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: निज बाळा आता\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: निज बाळा आता\nवाटते का भीती लहानपण जाण्याची,\nखेळ���तच आहे का मजा तुझ्या जिण्याची,\nदिसतं तुला पण कारे दाट भविष्य येणारं.\nनिज बाळा आता रात्र झाली फार.\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/tech/reviews/xiaomi-mi-11-ultra-review-overall-best-smartphone/articleshow/83371767.cms", "date_download": "2021-09-22T17:01:18Z", "digest": "sha1:PAYMHMQYY37GHI5Q6V6OXOGVR537AAJQ", "length": 35491, "nlines": 205, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nXiaomi Mi 11 Ultra review: सर्वच गोष्टींमध्ये उत्तम असा स्मार्टफोन\nXiaomi ने काही दिवसांपूर्वीच Mi 11 Ultra स्मार्टफोनला लाँच केेले होते. हा कंपनीचा भारतातील सर्वात महागडा फोन असण्यासोबतच, ड्यूल डिस्प्लेसोबत येणारा भारतातील पहिला फोन आहे. हा फोन कसा आहे हे रिव्ह्यूमधून जाणून घेऊया.\nमूव्ही रेट करण्यासाठी स्लाइड\nMi 11 Ultra मध्ये मिळेल ड्यूल डिस्प्ले.\nफोनची ५०००एमएएच बॅटरी अवघ्या 36 मिनिटात फूल चार्ज होण्याचा दावा.\nकॅमेऱ्याच्या बाबतीतही फोन दमदार.\nनवी दिल्ली :Xiaomi ने काही दिवसांपूर्वीच आपला महागडा स्मार्टफोन Mi 11 Ultra ला भारतात लाँच केले आहे. हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे जो सेरेमिक आणि वॉटरप्रूफ डिझाइनसोबत येतो. पॉवरफूल प्रोसेसर सोबत येणारा हा फोन DSLR सारखी फोटोग्राफीचा अनुभव देतो. हा कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन आहे जो ड्यूल डिस्प्लेसोबत येतो. ६९,९९९ रुपयात येणारा हा स्मार्टफोन या सेगमेंटमधील सॅमसंग आणि वनप्लसच्या स्मार्टफोनला टक्कर देत आहे. आम्ही प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन वापरला. हा फोन कसा आहे ते या रिव्ह्यूमधून जाणून घेऊया.\nMi 11 Ultra हा आकर्षक लूकसह येणाऱ्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सपैकी एक आहे. हा सेरेमिक बॉडी डिझाइनसह येणारा कंपनीचा भारतातील पहिला फोन आहे. तसेच, फोन वरती व खालील बाजूला कोर्निंग गोरिल्ला ग्लाससोबत येतो.\nMi 11 Ultra हा आयपी६८ रेटिंगसह येणारा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे. हा फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. कंपनीचा दावा आहे की फोन पाण्यात १.५ मीटर खोलपर्यंत ३० मिनिटे सुरक्षित राहू शकतो. आम्ही देखील याची चाचपणी केली व हा फोन या दाव्यावर खरा ठरला.\nसेरेमिक बॉडीमुळे फोन अधिक जड वाटतो. फ्रंटला यात ६.८ इंच एड्ज-टू-एट्ज डिस्प्ले मिळतो, ज्यामुळे फोन आकर्षक वाटतो. पंच होल डिस्प्लेमध्ये डाव्या बाजूला वरती २० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या आजुबाजूला मेटल रिबन देण्यात आले आहे, ज्यामुळे फोन आकर्षक दिसण्यासोबतच हातात देखील व्यवस्थित बसतो. वॅल्यूम आणि पॉवर बटन फोनच्या डाव्या साइडला देण्यात आले आहे. कंपनीने यात टेक्सचर्ड पॉवर बटन दिले आहेत, ज्यामुळे बटनांमध्ये गोंधळ होत नाही. सिम कार्ड ट्रे, स्पिकर ग्रिल आणि यूएसबी टाइप सी पोर्ट्स फोनच्या खालील बाजूला देण्यात आले आहे.\nया फोनमध्ये एक गोष्ट दुर्लक्षित करता येणार नाही ती म्हणजे यातील कॅमेरा सेटअप. फोनमध्ये रियरला ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो आणि सेकेंडरी डिस्प्ले रेक्टँग्यूलर सेटअपमध्ये मिळेल. कॅमेरा सेटअप देखील मोठा असून, जवळपास रियर पॅनेलचा एक चतुर्तांश भाग यानेच आडवलेला आहे. तसेच, कॅमेरा सेटअप वरती आलेला आहे, ज्यामुळे सपाट भागावर फोन डगमगतो. Mi 11 Ultra हा स्टायलिश आणि आकर्षक दिसणारा स्मार्टफोन आहे, मात्र याचा मोठा कॅमेरा सेटअप सगळ्यांनाच आवडण्याची शक्यता नाही.\nकंपनीचा सर्वात महागडा फोन असण्यासोबत Mi 11 Ultra हा शाओमीचा ड्यूल डिस्प्लेसोबत येणारा भारतातील पहिला फोन आहे. स्मार्टफोन ६.८१ इंच क्वाड एचडी+ मुख्य डिस्प्ले (१४४०x३२०० पिक्सल) सोबत येतो. डिस्प्ले HDR१०+ आणि १२०Hz रिफ्रेश रेटसोबत येतो. डिस्प्लेमध्ये सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास मिळेल. तसेच, यात डॉल्बी व्हिजनचा देखील समावेश आहे.\nवरती सांगितल्याप्रमाणे फोनमध्ये सेकेंडरी डिस्प्ले रियर पॅनेलमध्ये देण्यात आला आहे. यात १.१ इंच सेकेंडरी AMOLED डिस्प्ले मिळेल. ज्याचे रिझॉल्यूशन २९४x१२९ पिक्सल आहे. हा always-on display रियर कॅमेरा सेटअप जवळ देण्यात आला आहे.\nफोनच्या डिस्प्लेच्या कामगिरीने आम्ही खूपच प्रभावित झाला. Mi 11 Ultra तुम्हाला रिझॉल्यूशन आणि रिफ्रेश रेट एकाच वेळ सर्वाधिक लेव्हलवर सेट करता येतो. कंपनीनुसार, डिस्प्लेचा रिफ्रेश रेट वापरानुसार ३० हर्ट्ज ते १२० हर्ट्जपर्यंत बदलतो. Quad HD+ डिस्प्ले जबरदस्त दिसतो व कलर देखील व्यवस्थित दर्शवतो. स्मार्टफोनचा कर्व्हड एड्ज डिस्प्ले हाय ब्रायनेटससोबत येतो, ज्यामुळे सुर्यप्रकाशात देखील वापरणे सोपे होते.\nया व्यतिरिक्त शाओमीने आणखी काही मजेशीर टूल्स यात दिले आहेत, जे तुमचा अनुभव अधिक चांगला बनवतात. फोन वापरताना तुम्ही व्हिड���ओ स्टँडर्ड डेफिनिशनवरून हाय डेफिनिशन आणि हाय डिफिनिशनवरून WQHD+ वर सेट करू शकता. यामुळे तुम्ही क्वालिटी न गमवता जुने कॉन्टेंट देखील हाय रिझॉल्यूशनमध्ये पाहू शकता.\nशाओमीने फोनमध्ये अनेक सेंसर्स देखील दिले आहेत. यात ३६० डिग्री अँबियट लाइट सेंसर मिळतो. हे सेंसर तुम्ही सुर्यप्रकाशात वाचत असताना मदत करते. हे व्हाइट बॅलेंस आणि रंग एडजस्ट करते, ज्यामुळे वाचताना समस्या जाणवत नाही.\nतसेच, कर्व्हड डिस्प्ले असल्याने आपोआप टच होणार नाही याची देखील कंपनीने काळजी घेतली आहे. कंपनीने यात mistouch prevention technology दिली आहे. यामुळे चुकीने कोणतेही अ‍ॅप सुरू होत नाही.\nमोठ्या डिस्प्लेवर चित्रपट/सीरिज पाहण्याचा आणि गेमिंगचा नक्की आनंद मिळेल. वाइड-व्ह्यूइंग अँगल्स आणि जबरदस्त कलरमुळे व्ह्यूइंग अनुभव चांगला मिळतो.\nरियर पॅनेलमध्ये देण्यात आलेल्या सेकेंडरी डिस्प्लेबद्दल सांगायचे तर हा १.१ इंचचा डिस्प्ले Mi Band च्या आकाराचा आहे. हा डिस्प्ले लिमिटेड वापर, always-on display सह येतो. यात वेळ, तारीख आणि नॉटिफिकेशन दिसेल. याची खास गोष्ट म्हणजे अल्ट्रा-वाइड सेल्फीसाठी व्ह्यूफायंडर म्हणून याचा वापर होईल. सुर्यप्रकाशात देखील या डिस्प्लेचा वापर करताना समस्या जाणवनार नाही. थोडक्यात, Mi 11 Ultra चे डिस्प्ले फास्ट, ब्राइड आणि उत्तम व्ह्यूइंग अनुभव देतो.\nMi 11 Ultra हा पॉवरफूल Qualcomm Snapdragon ८८८ प्रोसेसरसोबत येता. यात १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. यामुळे फोन वापरताना कोणतीही समस्या जाणवत नाही.\nआम्ही या फोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्स खेळलो व यात कोणतीही समस्या जाणवली नाही. हाय-रिझॉल्यूशन आणि हाय रिफ्रेश रेट गेमिंग अनुभव चांगला देतात. यात गेमिंग टर्बो मोड देण्यात आले आहे, ज्यामुळे सेटिंग एडजस्ट करता येते व सहज गेम खेळण्यास मदत होते. जर तुम्हाला गेम्सची आवड असेल तर तुम्हाला Mi 11 Ultra स्मार्टफोन नक्कीच आवडेल. गेमिंग व्यतिरिक्त दैनंदिन कामे देखील यात सहज होतात व एडिटिंग आणि मल्टिटास्किंग दरम्यान देखील अडथळे येत नाहीत.\nहा स्मार्टफोन Harman Kardon च्या स्टेरियो स्पिकर्ससोबत येतो. एक स्पीकर फोनच्या खालील बाजूला देण्यात आला आहे, तर दुसरा डिस्प्लेच्या बाजूला मिळतो. फोन एयरफोन आणि लाउडस्पिकर्सवर उत्तम साउंड क्वालिटी प्रदान करतो. तुमचा चित्रपट/सीरिज पाहण्याचा आनंद देखील यामुळे अधिक वाढेल. इ��र प्रतिस्पर्धी फोनच्या तुलनेत हा फोन नक्कीच उत्तम ऑडिओ प्रदान करतो.\nXiaomi Mi 11 Ultra फोन अँड्राइड ११ वर आधारित MIUI १२ वर चालतो. लाँचिंगच्या वेळेसच कंपनीने फोनला Android R अपडेट मिळणार असल्याचे सांगितले आहे.\nस्मार्टफोन always-on display सोबत येतो. यामुळे डिस्प्ले टाइम आणि अ‍ॅप नॉटिफिकेशन्स पाहता येतात. सेकेंडर डिस्प्लेमध्ये देखील हेच फंक्शन मिळतात. फोनमध्ये अनेक वेगवेगळ्या थीम्स मिळतात, ज्याचा वापर करून तुम्ही फोनला तुमच्या सोयीनुसार कस्टमाइज करू शकता. MIUI 12 हे app drawer देखील देते, ज्यामुळे तुम्हाला अ‍ॅप्स तुमच्या सोयीनुसार ऑर्गनायज करू शकता. तुम्हाला app drawer नको असेल तर तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन डिसेबल देखील करू शकता.\nस्मार्टफोन Super Wallpapers सह येतो. तुम्ही स्क्रीन बदलल्यानंतर प्रत्येक वेळी हे वॉलपेपर्स झूम होतात. आणखी एक खास गोष्ट म्हणजे नॉटिफिकेशन शेड हे नॉटिफिकेशन सेंटर आणि कंट्रोल सेंटरमध्ये स्प्लिट होतात. हेच फीचर आयफोनमध्ये देखील मिळते, ज्यात तुम्हाला डाव्या बाजूला स्वाइप केल्यावर नॉटिफिकेशन सेंटरचा अ‍ॅक्सेस आणि उजव्या साइटला स्वाइप केल्यावर कंट्रोल सेंटरचा अ‍ॅक्सेस मिळतो.\nMIUI 12 हे स्क्रिनच्या वरच्या बाजूला Floating Window feature देखील देते. तुम्ही जास्त वापरत असलेले अ‍ॅप्स त्वरित उघडण्यासाठी हे फीचर वापरू शकतात. मात्र, तुम्ही केवळ एक अ‍ॅप येथे ठेवू शकता. हे सॉफ्टवेअर प्रायव्हसी पर्यायांमध्ये देखील सुधारणा करते. आता फोटो किंवा व्हिडीओ शेअर करताना तुम्ही लोकेशन अथवा इतर मेटाडेटा हटवू शकता. यात सिक्युरिटी अ‍ॅप देखील मिळते, जे मॅलवेअरला फोनमध्ये स्कॅन करते व इतर डेटा देखील मॅनेज करते. या व्यतिरिक्त यात ब्लोटवेअर देखील मिळतात. मात्र, इतर फीचर्समुळे तुम्ही नक्कीच याकडे दुर्लक्ष करू शकता.\nXiaomi Mi 11 Ultra मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात Samsung Gn2 सेंसर आणि f/१.९५ अपर्चरसोबत ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, Sony IMX586 सेंसर आणि f/२.२ अपर्चर सोबत ४८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि f/१.४ अपर्चरसोबत ४८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेंस मिळेल. स्मार्टफोन ५x ऑप्टिकल, १०x हायब्रिट आणि १२०x पर्यंत झूम ऑफर करतो. यात २४ fps वर ८के व्हिडीओ,६०एफपीएसवर ४के व्हिडीओ आणि १९२०एफपीएसवर स्लो मोशन व्हिडीओ रेकॉर्ड करता येईल. यात सेल्फीसाठी f/२.२ अपर्चरसोबत २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील मिळेल.\nस��मार्टफोनचा मुख्य कॅमेरा bi-directional Dual Pixel autofocus सोबत येतो, यामुळे व्हर्टिक्ली आणि हॉरिझॉन्टलमध्ये होणारे बदल डिटेक्ट करतो. मुख्य कॅमेरा वापरून काढलेले फोटो तुम्हाला नक्कीच आवडतील.\nमुख्य कॅमेऱ्याने काढलेले फोटो जबरदस्त क्लारिटी आणि शार्पनेस देतात. तसेच, स्पष्ट माहिती आणि अचूक रंग दर्शवतात. फोटो नगण्यप्रमाणात अस्पष्टता दर्शवतात. टेस्टिंग दरम्यान अल्ट्रा-वाइड अँगल लेंसने देखील उत्तम कामगिरी केली. यात देखील कोणती त्रुटी आढळत नाही व फोटो परफेक्ट व्हाइट बॅलेन्ससोबत येतो. ५x झूमसह काढलेले फोटो देखील उत्तम क्लॅरिटी आणि चांगल्या रंगासह येतो. १०x झूमसह काढलेले फोटो देखील चांगले येतात, मात्र यात तुम्हाला काही त्रुटी आढळतील.\nकमी प्रकाश आणि अंधारात काढलेले फोटो काहीसे मिश्र येतात. कॅमेऱ्याची खास गोष्ट म्हणजे हे शूटिंग दरम्यान आपोआप नाइट मोड स्विकारतात. रात्री काढलेल्या फोटोमध्ये देखील कॅमेरा अनेक गोष्टी स्पष्ट दर्शवतो.\nस्मार्टफोनची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही रियर कॅमेऱ्याचा वापर करून देखील सेल्फी काढू शकता. तुम्ही सेकेंडरी डिस्प्लेचा व्ह्यूफाइंडर म्हणून वापर करू शकता आणि रियर कॅमेऱ्याने सेल्फी काढता येईल.\n२० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील चांगला आहे. प्रकाशात काढलेले सेल्फी स्पष्ट आणि शार्प येतात. पोट्रेट शॉट्स देखील चांगले येतात.\nकॅमेरा अ‍ॅप स्पष्ट आणि वापरण्यास सोपा आहे. मेन स्क्रिनवरच तुम्हाला बेसिक फंक्शन्स मिळतील. तूम्ही मेन स्क्रिनवरील मोड्स हटवू शकता, समाविष्ट करू शकता व तुमच्या सोयीनुसार एडजस्ट करू शकता. तुम्ही मल्टिकॅम मोडचा वापर करून एकाच वेळी दोन कॅमेऱ्यांनी फोटो काढू शकता. यासोबत सूपरमून मोड देण्यात आले आहे. याद्वारे तुम्ही चंद्राचा फोटो काढू शकता. तसेच AI द्वारे देखील कॅमेरा चांगले रिझल्ट देतो.\nशाओमीच्या फोनमध्ये बॅटरी हा असा भाग आहे ज्यात कंपनी ग्राहकांना कधीच निराश करत नाही. Mi 11 Ultra स्मार्टफोन ६७ वॉट वायर्ड आणि वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०००एमएएच बॅटरीसोबत येतो. स्मार्टफोनमध्ये १० वॉट वायरलेस रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल. फोन सर्वसामान्य वापरासह सिंगल चार्जिंगवर दिवसभर टिकेल. मात्र, जर तुम्ही डिस्प्ले १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटवर वापरला तर बॅटरी २४ तासांच्या आत संपण्याची शक्यता आहे.\nस्मार्टफोन ५५ वॉट फास्ट चार्जिंगद्वारे १ तासात फूल चार्ज होतो. त्यामुळे ६७ वॉट फास्ट चार्जिंगद्वारे यापेक्षा जलद चार्ज होण्याची शक्यता आहे. आम्हाला स्मार्टफोन ६७ वॉट फास्ट चार्जरद्वारे चार्ज करण्याची संधी मिळाली नाही. मात्र, कंपनीचा दावा आहे की फोन याद्वारे 36 मिनिटात 0 ते 100 टक्के चार्ज होईल.\nXiaomi Mi 11 Ultra हा 69,999 रुपये किंमतीसह येणारा कंपनीचा भारतातील सर्वात महागडा फोन आहे. स्मार्टफोन सेरेमिक बॉडी डिझाइन आणि स्नॅपड्रॅगन 888 प्रोससर येतो. यामुळे फोन जबरदस्त परफॉर्मेंस देतो. लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टमसह येणाऱ्या या फोनमध्ये जबदस्त व पॉवरफूल कॅमेरा मिळतो. आयपी६८ रेटिंगसह येणारा हा फोन धुळ आणि पाण्यापासून देखील सुरक्षित आहे. फ्लॅगशिप डिव्हाइसमध्ये जे काही हवे आहेत, ते सर्व या फोनमध्ये मिळेल. तरीही तुम्ही दुसरा पर्याय शोधत असाल तर OnePlus 9 Pro, Vivo X60 Pro+ किंवा Samsung Galaxy S21 चा विचार करू शकता.\nवाचाः ‘या’ दिवशी लाँच होणार Xiaomiचा सर्वात हलका आणि पातळ स्मार्टफोन, पाहा डिटेल्स\nवाचाः Nokia C01 Plus स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त ६६०० रुपये\nवाचाः घराचे-दुकानाचे भाडे भरा अन् १० हजाराचा कॅशबॅक मिळवा, Paytm ची जबरदस्त ऑफर\nशाओमी एम आय 11 अल्ट्रा स्पेसिफिकेशन्स\nशाओमी एम आय 11 अल्ट्रा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n१५०० रुपयांमध्ये Truke buds S1 आणि Truke buds Q1 हे एकाच कंपनीचे दोन प्रोडक्ट, पण वरचढ कोण \nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nदेश 'नोकरशहांची काय लायकी, ते आमच्या चपला उचलतात', उमा भारती वादात\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nमुंबई 'अजित पवार मोठे नेते नाहीत, शरद पवारांमुळे राजकारणात संधी मिळाली पण...'\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nआयपीएल Video: टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील गोल्डन ओव्हर; ४ धावा दिल्या नाहीत\nदेश पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर, असा असेल भरगच्च कार्यक्रम\nविदेश वृत्त भारतात मुस्लिमांच्या प्रजननदरात घट, पण...\n साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह ६ जणांना अटक\nविदेश वृत्त ऑस्ट्रेलिया-अमेरिकेकडून धोका; मॅक्रॉन यांची PM मोदींसोबत चर्चा\nमुंबई 'रिया चक्रवर्तीकडे २ ग्रॅम हेरॉइन सापडल्यावर भंडावून सोडणारे आता गप्प का\n ६४ मेगापिक्सल कॅमेऱ्याचा स्मार्टफोन १२ हजार रुपये स्वस्तात खरेदी करा, पाहा ऑफर\nबातम्या बुध ग्रहाचा तूळ राशीत प्रवेश; लक्ष्मी नारायण योगात सर्व राशींवर कसा होईल परिणाम, जाणून घ्या\nमोबाइल अशी संधी पुन्हा नाही iPhone १३ सीरिजच्या फोन्सवर मिळत आहे ६ हजार रुपये कॅशबॅक, ऑफर मर्यादित काळासाठी\nकरिअर न्यूज महाराष्ट्रातही 'नीट' रद्द करा; काँग्रेसची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/ashish-shelar/", "date_download": "2021-09-22T17:52:59Z", "digest": "sha1:2KIHWIQS2WIHLXKQIK7HYZW3UBIO5AJK", "length": 11307, "nlines": 132, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "ashish shelar | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nदेवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांची अमित शाहांसोबत बैठक\n केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत गुप्त भेट झाल्याची माहिती आहे. त्याआधी आशिष शेलार आणि\n3 मार्च 2021 3 मार्च 2021\nआशिष शेलारांची राहुल गांधींवर टीका\nमुंबई : भारतीय जनता पक्षाने यावरून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आता जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात, अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार\nदिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून आशिष शेलारांचा शिवसेना व राष्ट्रवादीवर संताप\nमुंबई : काल दिल्लीत झालेल्या शेतकरी ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मुंबई पत्रकार परिषदेत\n3 डिसेंबर 2020 3 डिसेंबर 2020\n”अशी” कार्यपद्धती फिल्म सिटीला मारक नाही ना ठरणार\nमुंबई : फिल्म सिटीवरून सुरु असलेल्या राजकारणादरम्यान राज्य सरकारची कार्यपद्धती फिल्म सिटीला मारक तर ठरणार ���ाही ना असा प्रश्न भाजपा नेते आशिष शेलार यांनी\n27 नोव्हेंबर 2020 27 नोव्हेंबर 2020\n“ठाकरे सरकारने, वैयक्तिक सुडाने पेटून मुंबई महापालिकेला तोंडघशी पाडले”, आशिष शेलारांचा टोला\nमुंबई : मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या घरातील बांधकाम हे अनधिकृत सांगत हातोडा चालवला होता. दरम्यान, मुंबई हायकोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करताना ही कारवाई अवैध असल्याचे\n23 नोव्हेंबर 2020 23 नोव्हेंबर 2020\n”अधिकाऱ्यांवर हल्ले करुन जंगलराज आणताय का महाराष्ट्रात\nमुंबई : गोरेगावमध्ये एका ड्रग्ज तस्कराला अटक करण्यासाठी एनसीबीचं पथक गेलं होतं. त्यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यासह पथकावर ड्रग्ज तस्करांनी हल्ला केल्याची घटना रविवारी घडल्याचं समोर\n21 नोव्हेंबर 2020 21 नोव्हेंबर 2020\nआशिष शेलारांचा ‘त्या’ विधानावर ‘यू टर्न’, म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्री\nपुणे : “मराठा समाजातील कर्तुत्ववान महिला मुख्यमंत्री व्हावी, आपला‌ त्यास संपूर्ण पाठिंबा असेल,” असे विधान भाजप नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी केले\n21 नोव्हेंबर 2020 21 नोव्हेंबर 2020\nमहाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी\nमुंबई : लॉकडाऊन मुळे बंद असलेल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून उघडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, मुंबई व ठाण्यातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा\n20 नोव्हेंबर 2020 20 नोव्हेंबर 2020\nकर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी : आशिष शेलार\nमुंबई: ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्वान मराठा स्त्रिया’या पुस्तकाचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी मराठा स्त्रियांवर मुंबई विद्यापीठात\n12 नोव्हेंबर 2020 12 नोव्हेंबर 2020\n“कमला मिल घटनेतील आरोपी दोषमुक्त झालेच कसे\nमुंबई : कमला मिलमध्ये पबला आग लागून १४ जणांचा मृत्यू झालेल्या घटनेतील १२ आरोपींपैकी प्रथमदर्शनी जे मूळ गुन्हेगार दिसत होते तेच दोन्ही मिल मालक\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramaza.info/2021/08/blog-post_31.html", "date_download": "2021-09-22T16:34:22Z", "digest": "sha1:LI56V5HTL2NBYJ2WE6EFFO5WY7OFPTZ6", "length": 8538, "nlines": 67, "source_domain": "www.maharashtramaza.info", "title": "कराळे कोचिंग क्लासेसला मानाचा पुरस्कार, मुंबईत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला", "raw_content": "\nकराळे कोचिंग क्लासेसला मानाचा पुरस्कार, मुंबईत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला\nअहमदनगर शहरातील सावेडी मधील कराळे एज्युकेशन संस्थेच्या कोचींग क्लासला 'नवभारत' चा 'बेस्ट कोचिंग क्लास' चा मानाचा पुरस्कार जाहीर झाला . सोमवारी (30 ऑगस्ट) मुंबईत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते क्लासेसचे संचालक सुनील व बबन कराळे यांना पुरस्कार प्रदान करून सन्मान केला .\nखाजगी क्लासेस म्हटलं की, सामान्यत :डोळ्यासमोर उभे राहणारे चित्र म्हणजे चकाचक ऑफिस आणि सामान्य लोकांना असामान्य वाटणारी फी. पण याच प्रतिमेला डावलून हुशार व गरजू विदयार्थ्यांना अतिशय माफक फी मध्ये राष्ट्रीय पातळीवरील दर्जाचे शिक्षण देण्याचे काम कराळे एज्युकेशन करत आहेत. जेथे\nस्वांतत्र्याच्या 75 वर्षानंतरही साधी बस ही जात नाही त्या दुर्गम, ग्रामीण भागातून आलेले\n'कराळे मॅथ्स अकॅडमी अहमदनगर ' चे संचालक प्रा . सुनिल कराळे व\nB K PHYSICS अकॅडमीचे संचालक प्रा . बबन कराळे हे दोन भावंडे गेल्या दशकापासून शहरात एज्युकेशन क्लासेस चालवित आहेत.\nप्रा .सुनिल यांनी Government Autonomous College मधून B.Tech व प्रा . बबन यांनी BE पूर्ण केल्यानंतर नोकरीची संधी खुणावत असतानाही क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. आर्थिक परिस्थितीमुळे खाजगी क्लासेस लावण्यासाठी आपल्याला जो संघर्ष करावा लागला तो इतर गरीब विद्यार्थ्यांच्या वाटेला येऊ नये म्हणून तसेच या व्यवसायाकडे PASSION म्हणून बघता कराळे बंधूंनी या क्षेत्रात पाऊल टाकले. अहमदनगर शहरात अवघ्या चार विद्यार्थ्यांना घेवून सुरू झालेला त्यांचा हा उपक्रम आज सुमारे एक दशकानंतर अकॅडमीमध्ये रूपंतरित झाला. दरवर्षी सुमारे 400 ते 500 विद्यार्थी कराळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपले स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्नशील असतात.\nअकॅडमी मधून IIT 'S, Government Autonomous college तसेच विविध नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज ,medical collage ला अॅडमिशन घेणाऱ्या विदयार्थ्यांचा आलेख वाढतच आहे. तसेच अकॅडमी मधून उत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत याचबरोबर खूप सारे विदयार्थी National/Multinational कंपन्यामध्ये जॉब करत आहेत . त्याचबरोबर काही विद्यार्थी सरकारी व निमसरकारी क्षेत्रातही काम करत आहेत. त्यामुळेच तर खऱ्या अर्थाने Class हा सरांचा Passion आहे हे सिदध झाले आहे .\nसुजलाम अभियान अंतर्गत जिल्हयात ४० हजार शोषखड्डयाची निर्मितीचे उद्दिष्ट - - मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर\nकराळे कोचिंग क्लासेस चा सत्कार\nकराळे कोचिंग क्लासेसला मानाचा पुरस्कार, मुंबईत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला\nटकाटक-2 बॉक्स अॉफिसवर घालणार \"धुमाकूळ\"\nनगर जिल्ह्यात आजपासून कडक जनता कर्फ्यू, पालकमंत्री मुश्रीफ यांचे सूतोवाच\nशाहरूखच्या केकेआर टीममध्ये खेळतो गोविंदाचा जावई\nशिष्य पंतकडून हारल्यानंतर गुरू धोनी चिडला\nपॅन कार्ड लिंक न केल्यास होईल निष्क्रिय, उरलेत तीनच दिवस\nएक तारखेपासून काय काय महागणार पहा\nबारादरीचे भूमिपुत्र पीएसआय दत्तात्रय पोटे भिंगारमध्ये ठरलेत हिरो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/bollywood/trailer-release-of-mission-mangal-starring-akshay-kumar-37803", "date_download": "2021-09-22T16:48:07Z", "digest": "sha1:FQKQ5E5LJFLE7736KXGMMQZIKBWQF7WJ", "length": 10055, "nlines": 132, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Trailer release of mission mangal starring akshay kumar | ... तो हमे अपने आपको साइंटिस्ट कहने का कोई अधिकार नही : अक्षय कुमार", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n... तो हमे अपने आपको साइंटिस्ट कहने का कोई अधिकार नही : अक्षय कुमार\n... तो हमे अपने आपको साइंटिस्ट कहने का कोई अधिकार नही : अक्षय कुमार\nमागील काही वर्षांपासून अक्षय कुमार विविध भूमिकांच्या माध्यमातून देशभक्तीपर आधारित चित्रपटांमध्ये दिसत आहे. आता 'मिशन मंगल' या चित्रपटात तो एक साइंटिस्टच्या भूमिकेत दिसणार असून, या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम बॉलिवूड\nमागील काही वर्षांपासून अक्षय कुमार विविध भूमिकांच्या माध्यमातून देशभक्तीपर आधारित चित्रपटांमध्ये दिसत आहे. आता 'मिशन मंगल' या चित्रपटात तो एक साइंटिस्टच्या भूमिकेत दिसणार असून, या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.\n'एक्सपिरीमेंट नही करेंगे, तो हमे अपने आपको साइंटिस्ट कहने का कोई अधिकार नही...' अशा आशयाच्या अक्षय कुमारच्या मुखातील उत्कंठावर्धक संवादासह 'मिशन मंगल' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या मल्टिस्टारर चित्रपटात अक्षयच्या जोडीला विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, नित्या मेनन, किर्ती कल्हारी, शरमन जोशी, संजय कपूर, मोहम्मद झशीन अयूब, दलिप ताहिल, शरत सक्सेना आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन जगन शक्ती यांनी केलं आहे. सुरेख ग्राफिक्सच्या सहाय्यानं या चित्रपटात भारतीयांचं मंगळावर जाण्याचं मिशन दाखवण्यात आल्याचं जाणवतं.\n१५ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'मिशन मंगल'मध्ये नेमकं काय पहायला मिळेल त्याची झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळते. इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन म्हणजेच इस्रोनं आखलेल्या मंगळावर जाणाऱ्या मिशनची कथा या चित्रपटात आहे. सत्य घटनांवर आधारित असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार, आर. बाल्की यांच्यासह अरुणा भाटिया, अनिल नायडू यांनी केली आहे. फॅाक्स स्टार स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटात एका चुकीमुळं भारताचा स्पेस प्रोग्रॅम कशा प्रकारे पाच वर्ष मागे गेला होता आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्यांवर मात करत भारतीय शास्त्रज्ञांनी जीवाचं रान करत कशा प्रकारे मंगळावर जाण्याचं मिशन फत्ते केलं त्याची कहाणी या चित्रपटात पहायला मिळणार आहे.\nसंजय दत्तच्या मराठमोळ्या 'बाबा'चा ट्रेलर प्रदर्शित\nछोट्या रमाबाईंच्या भूमिकेत मृण्मयी सुपाळ\nBig Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nसर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले\nअन् पंजाब किंग्सला 'ती' चूक पडली महागात\nगेल्या ८ महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींवर अत्याचार\nएसटीचे ८५००हून अधिक कर्मचारी कोरोनामुक्त\nबिग बॉसच्या घरात अपघात, टास्क दरम्यान ‘या’ सदस्यांना दुखापत\nचिऊ ताई चिऊ ताई दार उघड, घरा�� रंगणार नवा टास्क\n अखेर कंगना न्यायालयात हजर\nआयकर विभागाच्या कारवाईनंतर अखेर सोनू सूदनं सोडलं मौन, म्हणाला...\nदिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचं ट्विटर अकाऊंट होणार बंद\nसोनू सूदच्या घरात आयकर विभागाची २० तास झाडाझडती\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/general-discussion/t3327/", "date_download": "2021-09-22T18:22:11Z", "digest": "sha1:7GTQCFOMK6AAJQ5OSCARNYCEZG5ZZGTZ", "length": 9997, "nlines": 127, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "General Discussion-मराठी साहित्यातील अजुन एक तारा निखळला", "raw_content": "\nमराठी साहित्यातील अजुन एक तारा निखळला\nAuthor Topic: मराठी साहित्यातील अजुन एक तारा निखळला (Read 1924 times)\nमराठी साहित्यातील अजुन एक तारा निखळला\nमराठी साहित्य विश्वाला तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांचे आज सकाळी निधन झाले.\nकविता बालसाहित्य तसेच अनुवादित साहित्य अशा अनेक साहित्यप्रकारात सहजपणे आणि मुक्तपणे संचार करणारा एक अवलिया...गोविंद विनायक करंदीकर ऊर्फ विंदा यांनी मराठी साहित्य विश्व समृद्ध केले. त्यांच्या ‘अष्टदर्शने ’ या साहित्यकृतीसाठी त्यांना साहित्य क्षेत्रात सर्वोच्च समजला जाणारा ३९ वा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन २००३ साली गौरवण्यात आले होते. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्यानंतर ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे साहित्यिक ठरले. विंदांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात घालवण गावचा... आणि शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्विकारले.त्यांनी पूर्ण लेखनासाठी स्वेच्छानिवृत्ती पूर्ण लेखनासाठी घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले आहे. विंदानी मराठी काव्यात विविध घाटाच्या वैचारीक, काव्यलेखनाने भर घातली. मराठी बालकवितेची मुहुर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करुन कविता जनसामान्यापर्यंत पोहचेल असे पाहीले.\nस्वेदगंगा , मृद्गंध , धृपद , जातक , विरूपिका , अष्टदर्शने (या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार) असे त्यांचे अनेक काव्यसंग्रह गाजले.\nसंहिता , आदिमाया या संकलित काव्यसंग्रहासाठीही त्यांनी योगदान दिले.\nविंदांच्या बालकविता खूपच गाजल्या.\nराणीची बाग , एकदा काय झाले , सशाचे कान , एटू लोकांचा देश , परी ग परी , अजबखाना , सर्कसवाला ,\nपिशीमावशी आणि तिची भुतावळ , अडम् तडम् , टॉप ,\nसात एके सात , बागुलबोवा... अशा बालसाहित्यातून त्यांनी बालगोपालांचे मनोरंजन केले.\nस्पर्शाची पालवी , आकाशाचा अर्थ , करंदीकरांचे समग्र लघुनिबंध\nपरंपरा आणि नवता , उद्गार\nऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र , फाउस्ट , राजा लिअर\nसंत ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीन मराठीत रूपांतर\nलिटरेचर ऍज अ व्हायटल आर्ट (इ.स. १९९१), अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज (इ.स. १९९७)\n... आत्माही तोच तो ;\nकारण जीवनही तेच ते\nआणि मरणही तेच ते\nया ख-या अर्थाने जीवन जगलेल्या महान साहित्यिकाला माझे शतशः प्रणाम.... विंदा तुम्ही आमच्यात असणार आहात... तुमच्या रचनांमधून...तुमच्या लेखांमधून... तुम्ही अजरामर आहात...\nमराठी साहित्यातील अजुन एक तारा निखळला\nकविता म्हणजे भावनांचं चित्र\nRe: मराठी साहित्यातील अजुन एक तारा निखळला\nविंदाना भावपूर्ण श्रद्धांजली.त्यांनी मराठी साठी केलेल्या सेवेबद्दल आपण त्यांचे ऋणी आहोत.विंदा त्यांच्या रचनांच्या माध्यमाने अजरामर राहतील\nRe: मराठी साहित्यातील अजुन एक तारा निखळला\nRe: मराठी साहित्यातील अजुन एक तारा निखळला\nखरच विंदा गेल्याचे खूप दुख झाले....ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांच्या कविता अजरामर आहेतच पण त्याच बरोबर आम्हा रसिकांच्या मनातही ते अजरामर राहतील.\nRe: मराठी साहित्यातील अजुन एक तारा निखळला\nRe: मराठी साहित्यातील अजुन एक तारा निखळला\nमराठी साहित्यातील अजुन एक तारा निखळला\nएकावन्न अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://nemane-nemade.blogspot.com/2013/03/blog-post_1.html", "date_download": "2021-09-22T17:13:50Z", "digest": "sha1:VJTLNNVVPPFXGGTCNDFWQN345HYGBPAW", "length": 6791, "nlines": 77, "source_domain": "nemane-nemade.blogspot.com", "title": "नेमाने नेमाडे", "raw_content": "\nशुक्रवार, १ मार्च, २०१३\nजनस्थान पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणात नेमाडे म्हणाले की परंपरेचा चोखंदळपणे विचार करून मग ती पाळावी. आपल्या परंपरेत नसलेले आपण केले तर ते चुकीचे होते. जसे, ते म्हणाले, आपल्याकडे रोमॅंटिसिझम ही भानगड नव्हती. काही कव��ंनी ती उगाचच आणली. मग कोणी कोणाच्या कुरळ्या केसावर कविता करी, कोणी विशाल भालप्रदेशावर....\nआता हे खरे की खोटे हे तपासण्यासाठी मी काही कवितासंग्रह तपासू लागलो. तर काय आश्चर्य अगदी नेमाडे म्हणतात तसेच... हे कवी बघा केसांवर काव्य करीत आहेत. उदाहरणादाखल खालील कवितेच्या काही ओळी पहा :\nकशी विणीत बसलीस वेणी...\nआणि अबंध अबंध केसांच्या वाटा...\nकेसांच्या कडांवरून घसरतात बोटांची पावलं\nदे सोडून केसाकेसांच्या आकाशगंगा होऊ दे---\nकेसाकेसांवर उडू दे त्या विश्वह्रदयाच्या अनाकारबद्ध नाड्या..\nढवळत रहा ह्या नितळखोल केशसमुद्रातून\nहा कवी कुरळ्या केसांवर नव्हे पण लामणदिव्याच्या उजेडात कोण वेणी विणीत बसलेय ते सांगतो आहे. न बांधलेल्या केसांच्या त्याला अबंध वाटा वाटत आहेत. त्याच्या बोटांची पावलं केसांच्या कडांवरून घसरत आहेत. तो तिला म्हणतोय की ह्या जणू केसांच्या आकाशगंगाच आहेत व त्या तिने सोडून द्याव्यात. त्या केसांवर विश्वाच्या ह्रदयाच्या नाड्या उडाव्यात. आणि तिने असेच ह्या नितळखोल केशसमुद्रात ढवळत बसावे, म्हणजे केसात हात फिरवावा....\n अगदी खरेच निघाले की हे वर्णन, कुरळ्या केसांसारखे रोमॅंटिक \n......आणि कोण आहे हा कवी तर अहो तेच स्वत:ला थोर कवी म्हणवणारे भालचंद्र नेमाडे. ( भाषणात ते म्हणाले होते की मी थोर कवी आहे हे मी जाणतो, तसेच मी थोर कादंबरीकार नाही हेही जाणतो....काय विनय ना तर अहो तेच स्वत:ला थोर कवी म्हणवणारे भालचंद्र नेमाडे. ( भाषणात ते म्हणाले होते की मी थोर कवी आहे हे मी जाणतो, तसेच मी थोर कादंबरीकार नाही हेही जाणतो....काय विनय ना \nआणि कविता आहे : लामणदिव्याच्या उजेडात ( पृ.७१, दृश्यांतर, चंद्रकांत पाटील संपादित, नॅशनल बुक ट्रस्ट )\nद्वारा पोस्ट केलेले the Bhalerao येथे ११:५७ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनेमाडेंना इतिहासाची शिस्त नको, पण इतिहास वळवायचा आहे.\nदुय्यम दर्जाच्या लोकांना येतेय महत्व \nनेमाडेंची तर्कदुष्टता ( fallacy)\nगालिबची प्रेमाची परंपरा आणि नेमाडेंचा प्रेमाचा विद...\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/opportunities-in-export-industry/", "date_download": "2021-09-22T17:22:21Z", "digest": "sha1:CJS4GGLPRZ5MWS6FZORHF77TEXZDV7TB", "length": 15071, "nlines": 88, "source_domain": "udyojak.org", "title": "निर्यात व्यवसायातील स्पर्धात्मकता - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nया लेखात आपण जागतिक व्यापारातील स्पर्धात्मकतेविषयी थोडेसे जाणून घेऊ; जेणेकरून व्यावसायिक आत्मविश्वासपूर्वक जगभर व्यापार करू शकतील.\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nसध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. उपलब्ध प्रत्येकच क्षेत्रात संबंधितांना आज तीव्र अशा स्पर्धेला सामोरे जावे लागते; व्यावसायिक क्षेत्रही त्यास अजिबात अपवाद नाही.\nदेशांतर्गत व्यवसायाच्या तुलनेत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने बघता चित्र काहीसे आशादायक आहे असे म्हणावयास हरकत नाही; म्हणजे जागतिक व्यापारात ‘स्पर्धा नाही’ असे म्हणणे अगदीच अतिशयोक्ती होईल.\nआज संपूर्ण जगाची एकूण लोकसंख्या ७०० कोटी असून आपल्या भारत देशाची लोकसंख्या १३० कोटीच्या आसपास आहे. म्हणजे दुसऱ्या शब्दात मांडायचे तर, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १७ टक्के जनता ही भारतात स्थायिक असून तब्बल ८३ टक्के जनता भारताबाहेर स्थित आहे.\nहे गणित येथे मांडायचे कारण हेच की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा एकंदरीत आवाका फारच मोठा आहे आणि स्पर्धात्मकतेच्या दृष्टीने बघता ही बाब फारच सुखावह आहे. एकंदर बाजारपेठेचे आकारमान हे फारच अवाढव्य असल्याने स्पर्धा असली तरी तिची तीव्रता अगदीच कमी आहे.\nआंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यावसायिक स्पर्धा\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठ नैसर्गिकरित्या अत्यंत स्पर्धात्मक आहे; त्यामुळे निर्यातदार हा थेट स्पर्धेस सामोरा जातो तो प्रथम त्या देशाच्या स्थानिक बाजारपेठेला, दुसरे म्हणजे इतर देशांच्या निर्यातदारांकडून, तिसरे त्यांच्या स्वत: च्या देशाच्या सहयोगी निर्यातदारांकडून.\nनिर्यातदाराने सर्वप्रथम स्वत:च्या देशाच्या शेजारील राष्ट्रांना निर्यात करण्यास अधिक प्राधान्य द्यावे. कदाचित उत्पादनपरत्वे शेजारच्या देशांशी व्यवहार करताना तेथे अधिक प्रतिस्पर्धी असू शकतात परंतु दोन्ही देशांमधील अंतर भौगोलिक दृष्ट्या कमी असल्याने व्यवहार हा केव्हाही अधिक फायदेशीर ठरतो आणि निर्यातदाराच्याही व्यवसायाला तुलनेने लवकर चालना मिळते. दूरवरच्या एखाद्या देशात अथवा एखाद्या दुर्गम देशांमध्ये निर्यात करणे सुरूवातीस फायद्याचे वाटू शकते कारण तेथे व्यावसायिक स्पर्धा अतिशय कमी असते.\nव्यापार आणि गुंतवणूकीचे मानदंड हे अनेकविध देश आणि तेथील देशांतर्गत बाजारपेठेत प्रवेश करण्यास उत्सुक परदेशी कंपन्या आणि तत्संदर्भात असलेली सरकारी धोरणे यावर सर्वस्वी अवलंबून आहे, त्याचमुळे आधीच असलेल्या स्पर्धेत नैसर्गिकरित्या प्रचंड वाढ होते आणि याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम तेथील जागतिक व्यापारावर होतो.\nवरील सर्व मुद्दे जरी ग्राह्य धरले तरी बाजारपेठेचा आवाका बघता उत्पादन / सेवा परत्वे असलेल्या एकंदरीत स्पर्धेचे प्रमाण देशांतर्गत व्यापारतील जीवघेण्या स्पर्धेपेक्षा अगदीच नगण्य आहे; याला मुख्य कारण आहे उद्योजकांमध्ये निर्यातीबाबत असलेले अज्ञान तसेच त्यायोगे येणारी उदासीनता.\nएखाद्या विवक्षित उत्पादन / सेवा क्षेत्रात उत्पादनक्षमता अधिक असूनही संबंधित व्यावसायिक हे देशांतर्गत व्यापारास प्राधान्य देत असल्याने निर्यातीकरिता स्पर्धा उरत नाही. त्याचमुळे आपल्या भारताची एकूण निर्यात टक्केवारी आजमितीला फक्त आणि फक्त १.६७% एवढीच आहे; हेही येथे नमूद करणे करजेचे आहे. ही प्रस्थापित आणि होतकरू व्यवसायिकांसाठी स्पर्धात्मकतेच्या दृष्टीने समाधानाची बाब असली तरीही एकंदरीत देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने तितकीच खेदाची बाब आहे.\nनिर्यातीचा टक्का वाढणे ही सध्या देशाची गरज आहे.\nत्यासाठी जास्तीत जास्त उद्योजकांनी त्यांच्या देशांतर्गत व्यापाराबरोबरच निर्यातीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यातून जरी स्पर्धात्मकता वाढीस लागत असेल तरी ती देशांतर्गत व्यापारातील जीवघेण्या स्पर्धेपेक्षा निश्चित कमी असेल.\nकेव्हाही व्यावसायिक स्पर्धा ही एकंदर सर्वच घटकांच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. यशस्वी निर्यातदार हे नेहमी व्यावसायिक स्पर्धेचे स्वागत करूनच यश संपादन करतात. कारण स्पर्धेमुळेच उत्पादनाची गुणवत्ता व बाजारमूल्य योग्य राहू शकतात.\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही प्रचंड मोठी आहे तेव्हा निर्यातदार सर्वात कमी स्पर्धा असणार्‍या देशांमध्ये निर्यात करून आपल्या व्यवसायाची वाढ सहज करू शकतात. तेव्हा स्पर्धेची फारशी तमा न बाळगता धीरोदात्तपणे जगभर व्यवसाय करा.\nनिर्यातदार व विदेश व्यापार सल्लागार, मुंबई\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post मराठी उद्योजकांना विचार करण्यास लावणारा बिझनेसचा नवीन फंडा\nNext Post मनात दडलेल्या अमाप शक्तीची जाण करून देणारे पुस्तक\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nपिंटरेस्टवर आपल्या व्यवसायाचा स्टोरीबोर्ड आहे का\nउत्तम सेल्समॅन होण्याची तयारी\nफक्त उदरनिर्वाह चालवायचा नाही, तर काही मोठेही करायचे या उद्देशाने सुरू केला व्यवसाय\nby स्मार्ट उद्योजक\t August 27, 2019\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nया विद्यार्थ्याने सुरू केले शैक्षणिक सोशल नेटवर्क\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/apple%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%88%E0/", "date_download": "2021-09-22T18:21:55Z", "digest": "sha1:IX5ZXJK5Y3VXJW7IYHEZCHGJH4AGTBOK", "length": 12413, "nlines": 110, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "Appleपल संगीत अमेरिकेत अ‍ॅमेझॉन फायर टीव्हीवर येत आहे, लवकरच इतर देशांमध्ये प्रदर्शित होईल आयफोन बातम्या", "raw_content": "\nAppleपल संगीत अमेरिकेत अ‍ॅमेझॉन फायर टीव्हीवर येत आहे, लवकरच इतर देशांमध्ये प्रदर्शित होईल\nकरीम ह्मीदान | | ऍपल संगीत\nसर्वकाही तयार असल्याचे दिसते जेणेकरून त्यात काही दिवस आमच्याकडे अपेक्षित कपर्टीनो व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा आहे. अशी एक नवीन सेवा जी आपल्याला थोडी माहिती आहे परंतु ती त्याच्या थेट प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध लढायला सक्षम होण्यासाठी ���िःसंशयपणे उत्कृष्ट सामग्री आणेलः नेटफ्लिक्स आणि Amazonमेझॉन प्राइम.\nAmazonमेझॉन मधील मुले मुर्ख नाहीत, व्यवसाय कोठे आहे हे त्यांना ठाऊक आहे आणि म्हणून त्यांना अलेक्सासह त्यांच्या डिव्हाइसवर Appleपल सेवा जोडायच्या आहेत. Amazonमेझॉन प्रतिध्वनीसाठी Appleपल संगीत रिलीझ झाल्यानंतर, Amazonमेझॉनने नुकतीच Fireमेझॉन फायर टीव्हीसाठी Appleपल संगीत कौशल्य सोडलेआता, आम्ही करू शकतो आमच्या टीव्हीवर Appleपल म्युझिकसह संगीत (आणि कार्यक्रम पहा) ऐका. उडी घेतल्यानंतर आम्ही आपल्याला या नवीन प्रकाशनाची सर्व माहिती देतो.\nठीक आहे, आपण योग्य रीतीने वाचता, Appleपल संगीत देखील Fireमेझॉन फायर टीव्हीवर येते (आम्ही स्पेनमध्ये खरेदी करू शकणार्‍या फायर टीव्ही स्टिकसह गोंधळ होऊ नये). अमेरिकेतल्या अ‍ॅमेझॉन इकोसाठी त्यांनी यापूर्वीच काम केले आहे आणि आता ते अ‍ॅलेक्साशी सुसंगत असलेल्या नवीन कौशल्याद्वारे त्यांच्या मल्टीमीडिया सेंटरसाठी देखील टेलीव्हिजनसाठी येतात. याव्यतिरिक्त, त्यांनी लॉन्च करण्याची घोषणा केली आहे Appleपल संगीत .मेझॉन प्रतिध्वनी येत्या आठवड्यात अधिक देशांमध्ये, एक उपयोजन की यूनाइटेड किंगडम मध्ये सुरू होईल आणि त्या निश्चितपणे त्या सर्व देशांमध्ये पोहोचतील ज्यात नवीन अ‍ॅमेझॉन इको अ‍ॅलेक्सा सह विकला गेला आहे.\nआता आपल्याला फक्त प्रतीक्षा करावी लागेल, मला वाटते एAppleपलला त्यांच्या सेवेसाठी आमंत्रित करून मॅझॉन योग्य मार्गावर आहेसर्वात महत्त्वाचे म्हणजे नवीन प्रवाहित व्हिडिओ सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने. Appleपल संगीत आणि भविष्यातील Appleपल व्हिडिओ ते प्रतिस्पर्धी आहेत, होय, परंतु सत्य अशी आहे की असे बरेच वापरकर्ते आहेत ज्यांना आणखी सामग्री मिळविण्यासाठी दुसरी सेवा देण्यास काहीच हरकत नाही. Fireमेझॉन फायर टीव्हीवर सर्व सेवा वापरण्यात सक्षम झाल्यामुळे नवीन संभाव्यतेचे जग उघडले. Seeमेझॉन फायर टीव्ही स्टिकपर्यंत हे सर्व संपले की शॉपिंग जायंटने स्पेनसारख्या इतर देशांमध्ये Fireमेझॉन फायर टीव्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्यास (नवीन भाषांमध्ये अलेक्सा लाँच होईपर्यंत तैनाती थांबविण्यात आली होती).\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » ऍपल उत्पादने » ऍपल संगीत » Appleपल संगी��� अमेरिकेत अ‍ॅमेझॉन फायर टीव्हीवर येत आहे, लवकरच इतर देशांमध्ये प्रदर्शित होईल\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nआमच्या दिवसाची गोपनीयता आणि Appleपलची घोषणा\nKoमेझॉनवर विक्रीसाठी सर्वोत्तम कोगेक आणि डोडोकूल उत्पादने\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/02/blog-post_916.html", "date_download": "2021-09-22T17:21:40Z", "digest": "sha1:MJ4RQYQJYVFWXWHVXQMSD3Z3K5NI6CHF", "length": 25633, "nlines": 107, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "नागपूर येथे पार पडला ३३ अन्यायग्रस्त जमातींचा भव्य कर्मचारी मेळावा. - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / भद्रावती तालुका / नागपूर येथे पार पडला ३३ अन्यायग्रस्त जमातींचा भव्य कर्मचारी मेळावा.\nनागपूर येथे पार पडला ३३ अन्यायग्रस्त जमातींचा भव्य कर्मचारी मेळावा.\nBhairav Diwase मंगळवार, फेब्रुवारी १६, २०२१ चंद्रपूर जिल्हा, भद्रावती तालुका\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती\nभद्रावती:- दि. १४ फेब्रुवारी २०२१ ला ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्यूमन(ऑफ्रोह) महाराष्ट्र संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनाच्या कार्यक्रम म्हणजे संघटनेचे राज्यध्यक्ष शिवानंद सहारकर यांच्या अध्यक्षखाली कविवर्य सुरेश भट सभागृह;रेशीमबाग नागपूर येथे संपन्न झाला.\nकार्यक्रमात हलबा, हलबी, माना, गोवारी, धनगर, धनवर, धनगढ, मन्नेरवारलू, मन्नेरवार, कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी; ठाकूर; ठाकर; धोबा; राज; पावरा; गोंड; राजगोंड; पावरा अशा 33 जमातीच्या राज्यातील शासकीय; निमशासकीय; महामंडळ; केंद्र शासकीय अधिकारी कर्मचारी भंडारा; गोंदिया; गडचिरोली; चंद्रपूर; वर्धा; यवतमाळ; वाशिम; अमरावती; अकोला; बुलढाणा;नांदेड; परभणी; बीड; जालना; पुणे; कोल्हापूर; जालना; अहमदनगर; ठाणे; कल्याण; औरंगाबाद; रत्नागिरी; रायगड; लातूर; उस्मानाबाद; सातारा; सांगली इ. जिल्ह्यातून सहभागी झाले.\nकार्यक्रमास प्रमुख पाहुणे आमदार राजू पारवे व आमदार अभिजित वंजारी;ऍड शैलेश नारनवरे; ऍड सुशांत येरमवार; मा. बी. के. हेडाऊ उपस्थित होते.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची पूजाव दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक राजेश सोनपरोते कार्याध्यक्ष यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणातून अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा व्यथा व संघटनेचा वर्षभराचा प्रवास सांगितला. कार्यक्रमा दरम्यानश्री मुरलीधर सोनकुसरे सेवानिवृत्त कर्मचारी; श्रीमती करुणा भानुसे सेवासमाप्त कर्मचारी; मृत कर्मचाऱ्यांचे विधवा भारती झोडे; सेवेत पुन्हा रुजू झालेली शिक्षिका प्रमिला बांगडे यांच्या वेदना व्हिडीओ च्या माध्यमाने दाखविण्यात आल्या. अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न पुढील अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन आमदार अभिजित वंजारी यांनी दिले. तर अभ्यासगटाचे अध्यक्ष मा.नामदार छगन भुजबळ यांचेशी चर्चा करण्यास येत्या 15 दिवसात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जाईल असे आश्वासन आमदार राजू पारवे यांनी दिले. महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त 33 जमातीचे बांधव मनाने एकत्र आले ही आजच्या कार्यक्रमाची मोठी उपलब्धी आहे. नेते मताची बेरीज वजाबाकी करतात. कोणत्या कार्यक्रमात गेल्याने आपले मताचे गणित बिघडेल याची काळजी घेतात. त्यामुळेच कार्यक्रमात मोठ्या नेत्यांची उपस्थित नसावी. मात्र मी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देत असतो त्यामुळेच कार्यक्रमाला उपस्थित झालो हे आवर्जून सांगितले.\nऍड. शैलेश नारनवरे यांनी आपली बाजू कायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टाचा जगदीश बहेरा केसचा निकालाचा चुकीचा अर्थ काढून शासन अंमलबजावणी करीत आहे. संविधानातील कलम१४ चा भंग होत आहे. उच्च न्यायालयात ३१४०/२०१८ ची केस अंतिम सुनावणीस आली आहे. अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांची बाजू कोर्टात भक्कमपणे मांडू असे सांगितले.\nऍड सुशांत येरमवार यांनी कायदेशीर बाबीवर बोलतांना अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा सर्व केसची सुनावणी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात होणार आहे. त्यात बरेच कर्मचाऱ्यांची बाजू मांडण्याची संधी मिळालेली आहे. त्या संधीचे सोने करू असे म्हटले. मा. बी. के. हेडाऊ यांनी अधिसंख्य पदाची शासनाची व्याख्या सांगितली. जात पडताळणी समित्याना जातीचे प्रमाणपत्र तपासायचे असते परंतु ते जात तपासतात. जात पडताळणी समित्या मध्ये कुणीही संशोधन अधिकारी नाही. माधुरी पाटील केसच्या निकालात दिलेल्या निर्देशानुसार समिती नाही ही माहिती दिली.\nऑफ्रोह संघटनेच्या लढा न्यायचा स्मरणिकेचे विमोचन आमदार राजू पारवे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवानंद सहारकर यांनी अध्यक्षीय भाषणात ऑफ्रोह चे संघटन सर्व जिल्ह्यात मजबूत करण्यात येईल. कर्मचाऱ्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी अन्यायग्रस्त समाज बांधवांनी एकत्रित येऊन लढावे.त्याकरिता ऑफ्रोह चे व्यासपीठ सर्वांसाठी खुले आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अधिसंख्य ठरवून मागील 1वर्षांपासून पेंशन व इतर लाभ देण्यात आले नाही. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. येत्या 15 दिवसात जर शासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची पेंशन व इतर लाभ दिले नाही तर १मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनात संघटना आंदोलन तीव्र करेल. नागपूरला स्वतः १मार्च पासून आमरण उपोषण करणार असल्याची ग्वाही दिली.\nकालच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ऑफ्रोह नागपूर जिल्हा कार्यकारणीने केले. नागपूर जिल्हाध्यक्ष दामोधर; खडगी; उपाध्यक्ष मधू पराड मॅडम; सचिव नरेंद्र निमजे; कोषाध्यक्ष अनुराग बोकडे; कार्यध्यक्ष प्रवीण मदनकर;सदस्य दिलीप भानुसे; भोजराज पात्रे; विनेश डेकाटे; लिलाधर बारांगे; कविता नंदनवार; ममता गाडगे; विलास उरकुडे; अविनाश वरूडकर; चंद्रशेखर भिसिकर;\nधनविजय साटकर; धर्मदास लिखार;मधुकर टेकरे;विजय कामिलकर;विजय टाकळीकर;विजय पौनिकर;संजय नंदनकर; रामेश्वर भगत;राजेश देशकर; स्मिता हेडाऊ; मार्गदर्शक रामचंद्र खोत; सल्लागार शांताराम निनावे यांनी अथक परिश्रम घेतले.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधु पराड व मनोज जुनोनकर यांनी केले. दिलीप भानुसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.\nनागपूर येथे पार पडला ३३ अन्यायग्रस्त जमातींचा भव्य कर्मचारी मेळावा. Reviewed by Bhairav Diwase on मंगळवार, फेब्रुवारी १६, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/become-ca-just-22-years-old-marathi-news-jpd93", "date_download": "2021-09-22T17:57:39Z", "digest": "sha1:3JYANVPPW7VROEZ2D3HRTNSWME3E6PFE", "length": 22823, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अवघ्या २२ व्‍या वर्षी 'तो' झाला 'सीए'! तिन्‍ही टप्‍यांत पहिल्‍या प्रयत्‍नात यश", "raw_content": "\nअवघ्या २२ व्‍या वर्षी झाला 'सीए'\nनाशिक : इयत्ता दहावीत ९४ टक्के गुण मिळाले की वेध लागतात ते विज्ञान शाखेत प्रवेशाचे. मग डॉक्‍टर, अभियंता किंवा यासारख्या प्रचलित करिअर पर्यायांचा विचार होतो. मात्र, आगम शहा याने वाणिज्‍य शाखेत प्रवेश घेतला. जिद्द, चिकाटीच्‍या जोरावर तो वयाच्‍या अवघ्या २२ व्‍या वर्षी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) झाला आहे.\nहेही वाचा: नाशिक : गोदावरीला पूर; आपत्ती निवारण विभाग अलर्टवर\nथक्क करणाऱ्या यशाचा प्रवास\nरंगुबाई जुन्नरे इंग्‍लिश मीडियम स्‍कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या आगम याने बीवायके महाविद्यालयात प्रवेश घेतल्‍यानंतर अकरावीपासून सीए परीक्षांच्‍या तयारीला सुरवात केली. तयारीच्‍या पहिल्‍या दिवसापासून अभ्यासात सातत्‍य ठेवले. आगमचे वडील निकेश शहा निवृत्त झाले असून, आई शिल्‍पा शहा गृहिणी, तर अभियंता बहीण क्रिमा नोकरी करीत आहे.\nप्रत्‍येक टप्प्‍यावर क्रमवारीसह यश\nकेवळ उत्तीर्ण होण्यापलीकडे आगमने सीए होण्याच्‍या प्रत्‍येक टप्प्‍यात क्रमवारी पटकावली. सीपीटी परीक्षेत अवघ्या एका गुणाच्‍या फरकामुळे आगम नाशिकमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. आयपीसी परीक्षेत मात्र त्‍याने कसर भरून काढताना राष्ट्रीय क्रमवारीत ३१ वा क्रमांक पटकावला होता. तर अंतिम परीक्षेत राष्ट्रीय क्रमवारीत ४६ व्‍या क्रमांकासह यश मिळविले.\nहेही वाचा: महाराष्ट्राची फॉग सिटी 'इगतपुरी'\nविज्ञान शाखेची फारशी आवड नसल्‍याने चांगले गुण मिळूनही जाणीवपूर्वक वाणिज्‍य शाखेत प्रवेश घेतला. सीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्‍या प्रयत्‍नांमध्ये व अभ्यासात सातत्‍य ठेवावे. मीही सरासरी आठ ते नऊ तास दैनंदिन अभ्यास करून हे यश मिळविले आहे. - आगम शहा, विद्यार्थी\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 ��ाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/tag/tejaswini-pandit/", "date_download": "2021-09-22T18:19:45Z", "digest": "sha1:GQ7G327PZYJPINBECYZCUIUH6U357QHH", "length": 6544, "nlines": 165, "source_domain": "marathiboli.in", "title": "tejaswini pandit Archives - marathiboli.in", "raw_content": "\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series...\nMarathi Kavita – सुरवात माझ्या लेखनाची…\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nMarathi Kavita – मला पुन्हा लहान बनायचंय\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/gold-and-silver-prices-fall-for-third-day-in-a-row/", "date_download": "2021-09-22T17:56:01Z", "digest": "sha1:735A42LRJLS6LXSYEGNJWQZR3KVOD2RU", "length": 7789, "nlines": 86, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घट", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nआंतरराष्ट्���ीय महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय\nसोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घट\nनवी दिल्ली : सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील सत्रात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज भारतीय बाजारांमध्ये सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये घट झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा वायदा 0.10% टक्क्यांनी घसरुन 48,627 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर, चांदी 0.21% टक्क्याच्या घसऱणीनंतर 70,663 रुपये प्रति किलोग्रॅमवर आली आहे. या घसरणीनंतर दोन दिवसातच सोनं 1,000 रुपयांनी स्वस्त झालं आहे.\nमागील सत्रात भारतात सोन्याच्या दरात 2 टक्के म्हणजेच 950 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरण झाली होती. तर, चांदी 2.5 टक्क्यांनी म्हणजेच 1,800 रुपयांनी घटली आहे. जागतिक बाजारात अमेरिकी बॉन्डमध्ये आलेल्या घसरणीनंतर सोन्याचे दर दोन आठवड्याच्या निच्चांकावर गेले आहेत. मागील सत्रात झालेल्या दोन टक्के घसरणीनंतर सोन्याच्या हजर बाजारातील किमती 0.4 टक्क्यांनी घसरुन 1,862.68 डॉलरवर आल्या आहेत.\nआज सोन्याच्या किमतीत 0.10 टक्क्यांची घसरण आली. यानंतर दहा ग्रॅम सोन्याचे भाव 48,627 रुपयांवऱ आले आहेत. तर, चांदीच्या किमतीत 0.21टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. यानंतर MCX वर चांदीच्या किमती 70,663 रुपये प्रतिकिलोवर ट्रेड करत आहेत.\nनाफेडच्या नोडल एजन्सीचे कागदपत्रांची पडताळणी, कांदा लिलाव बंद व पुन्हा सुरु\nनगर पालिकेच्या हद्दीतील भर रस्त्यावरील नाल्याचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांची गैरसोय\nराज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून सुरु होणार\nVIP AIR INDIA ONE आज दिल्ली विमानतळावर उतरणार\n1 ऑक्टोबर 2020 lmadmin VIP AIR INDIA ONE आज दिल्ली विमानतळावर उतरणार वर टिप्पण्या बंद\n आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द\n आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द वर टिप्पण्या बंद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखन���द; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/when-will-the-ministry-of-work-from-bjp-targets-cm/", "date_download": "2021-09-22T18:09:46Z", "digest": "sha1:NNJMZK67BPG3YMEW4T5GO77FTFKCQDQA", "length": 8823, "nlines": 87, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "’वर्क फ्रॉम मंत्रालय’ कधी करणार?; भाजपने मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\n’वर्क फ्रॉम मंत्रालय’ कधी करणार; भाजपने मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा\nमुंबई : तौक्ते चक्रिवादळाच्या परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात येऊन पाहणी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार असा थेट सवाल भाजपने उपस्थित केला आहे. वादळ, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणी करोनाचे संकट आणि मुख्यमंत्री मात्र घरात बसलेत, अशा शब्दात भाजपने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.\nअजित पवार यांनी मंत्रालयात आपत्ती निवारण कक्षात भेट देऊन पहाणी तरी केली करतात पण मुख्यमंत्री कधी दिलासा देणार देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना गिरगावला मांडवाला आग लागण्याचा घटना अथवा पावसाने मुंबईला झोडपण्याची घटना असो तेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तेथून हालले नव्हते. इथे लोकांना वर्क फ्रॉम होम करा सांगणार्‍या मुख्यमंत्र्यांनी स्वत:च इतक मनावर घेतलं आहे की राज्यात त्यांच्यासाठी मंत्रालयसुध्दा आहे हे कधी लक्षात येणार देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना गिरगावला मांडवाला आग लागण्याचा घटना अथवा पावसाने मुंबईला झोडपण्याची घटना असो तेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तेथून हालले नव्हते. इथे लोकांना वर्क फ्रॉम होम करा सांगणार्‍या मुख्यमंत्र्यांनी स्वत:च इतक मनावर घेतलं आहे की राज्यात त्यांच्यासाठी मंत्रालयसुध्दा आहे हे कधी लक्षात येणार, असे एकावर एक सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये या���नी उपस्थित केले आहेत.\nअजित पवार यांनी केली पाहणी\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन आणि नियंत्रण कक्षास भेट देत तौक्ते चक्रिवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्यातील वादळ परिस्थितीची पूर्ण माहिती घेतली. तसेच बचाव आणि मदतकार्याच्या पूर्वतयारीचा देखील त्यांनी आढावा घेतला.\nकोणत्या खेळाडुंनी दिली निवृत्तीची धमकी; श्रीलंका क्रिकेटमध्ये बंड\nकेंद्र-बंगाल सरकार आमने-सामने; सीआरपीएफ जवानांसह सीबीआय ऑफिसवर दगडफेक\nकेंद्र सरकारकडून न्यायाचे तोंड बंद करण्याचा प्रकार सुरु आहे – प्रियंका गांधी\nभ्रष्टाचार प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापुरताच मर्यादित नाही\n22 जून 2021 lmadmin भ्रष्टाचार प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापुरताच मर्यादित नाही वर टिप्पण्या बंद\nदेशात महामारी, तर पंतप्रधान अहंकारी: राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टिका\n23 मे 2021 lmadmin देशात महामारी, तर पंतप्रधान अहंकारी: राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टिका वर टिप्पण्या बंद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-aurangabad/heavy-rains-kannada-taluka-landslides-ghats-government-took-review-82667", "date_download": "2021-09-22T18:36:54Z", "digest": "sha1:KR3N5DLSXYY7R6OJOOZI2CU6YPC5WDCW", "length": 6774, "nlines": 25, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "तलाव फुटले, दरड कोसळली, शेती, जनावरे वाहून गेले;अतिवृष्टीमुळे हाहाकार..", "raw_content": "\nतलाव फुटले, दरड कोसळली, शेती, जनावरे वाहून गेले;अतिवृष्टीमुळे हाहाकार..\nकन्नड तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून राज्य सरकाकडून देखील याचा आढावा घेण्यात आला आहे.\nकन्नड ः तालुक्यात क���ल रात्रीपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार उडाला आहे. कन्नड-चाळीसगांव घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली, दोन पाझर तलाव फुटले, अनेकांची शेती, जनावरे दुकाने वाहून गेली. घाटातील वाहतूक बंद पडल्यामुळे वाहनांच्या दोन्ही बाजूंनी रांगा लागल्या होत्या. (Heavy rains in Kannada taluka, landslides in Ghats; The government took a review.) या नैसर्गीक संकटात सापडलेल्या नागरिकांना तात्काळा आवश्यक ती मदत पोहचवा, असे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.\nरात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कन्नड तालुक्यातील नागद परिसरात दोन पाझर तलाव फुटले असून त्यामुळे नागद गावात हाहाकार उडाला. ( Aurangabad District, Kannad Taluka) नागद गावालगत नदीकाठी राहत असलेल्या कुटुंबांना ग्रामस्थांनी पहाटे तीन वाजता चक्क स्लॅब फोडून बाहेर काढले.\nनागद गावाजवळ गडदगड धरण असून मागच्या आठवड्यातच ते पूर्ण भरले होते. तसेच गौताळा अभयारण्याकडे भिलदरी तांडा परिसरात दोन पाझर तलाव पहाटे एक वाजेच्या दरम्यान फुटले. ( State Goverment Review) त्याचे पाणी पूर्ण भरलेल्या गडदगड प्रकल्पात आले. त्यामुळे नागद गावाजवळून जाणाऱ्या नदीला महापूर आला. नदीकाठी राहणारे उमेश पाठक यांच्या घरात पाणी शिरल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्या घरावरील स्लॅब फोडून त्यांच्यासह पत्नी व दोन मुलींना बाहेर काढले.\nनागद गावात पाणी घुसून अनेक घरांचे नुकसान झाले असून टपऱ्या, जनावरे, केळीच्या बागा वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. भिलदरी येथील पाझर तलाव फुटल्यानंतर नदी मार्गात असलेले सायगव्हान येथील स्मशान भूमीचे शेड वाहून गेले. कन्नड नागद मार्गावरील सायगव्हान ते गौताळा दरम्यानच्या पुलाचे कठडे वाहून गेल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर नदीतील मती,दगड गोटे यांचा खच साचला असल्याने वाहतूक बंद झाली आहे.\nया शिवाय कन्नड-चाळीसगांव घाटात तीन ठिकाणी दरड कोसळ्यामुळे काल रात्रीपासून हा मार्ग बंद होता. आज दिवसभरापासून वाहतुक सुरळीत करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा झटत होती. दरड कोसळ्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कन्नड तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून राज्य सरकाकडून देखील याचा आढावा घेण्यात आला आहे.\nउपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांनी एका बैठकीत परिस्थीचा आढावा घेऊन या भागातील नागरिक व शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nहे ही वाचा ः घाटात अडकलेल्या प्रवाशांना शिवसेना आमदाराने दिले शिवभोजन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/tips-to-make-shoes-comfortable-tricks-to-avoid-shoe-bite-blisters-skin-care-mhas-605069.html", "date_download": "2021-09-22T17:04:27Z", "digest": "sha1:OORZTMXQSEG5DPE5XAEI46VUP2KCDOVX", "length": 7496, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shoes Trouble : बूट चावतोय?; चप्पल-बुटांमुळे पायांना त्रास होत असेल तर करून पाहा या ट्रिक्स – News18 Lokmat", "raw_content": "\n; चप्पल-बुटांमुळे पायांना त्रास होत असेल तर करून पाहा या ट्रिक्स\n; चप्पल-बुटांमुळे पायांना त्रास होत असेल तर करून पाहा या ट्रिक्स\nचांगल्या दर्जाचे बूट सहसा पायांना त्रास देत नाहीत. पण काही जणांची त्वचा सेन्सिटिव्ह असते. त्यांना हमखास बूट लागतो. (Shoe bite) चप्पल चावते. अशा वेळी काय करायचं\nदिल्ली, 15 सप्टेंबर : काही जणांना बूट घालायला फार आवडतात. काहींना ते युनिफॉर्म किंवा ऑफिस वेअर म्हणून आवश्यकही असतं. त्यासाठी महागडे आणि आपल्याला आवडीचे बूट विकत घेतले जातात. चांगल्या चामड्याचे किंवा चांगल्या दर्जाचे बूट सहसा पायांना त्रास देत नाहीत. पण काही जणांची त्वचा सेन्सिटिव्ह असते. त्यांना हमखास बूट लागतो. चप्पल चावते. अशा वेळी काय करायचं ज्या लोकांना बूट घालायला आवडतात, परंतु ते घालताना आणि वापरताना (Tips to Make Shoes) त्याचा त्रास होत त्यांनी काही गोष्टी पाळणं आवश्य आहे. नवीन घेतलेले बूट वापरताना ते तुमच्या पायांची अथवा बोटांची कातडी (Excitement Skin) काढत असतील तर या पद्धतीच्या बुटांसाठी कॉटन बॅंड-एडचा वापर करायचा. त्यामुळे बाहेर जाताना आपल्या पायातील बुटांच्या आत कॉटन बॅंड-एड लावा. विशेषत: ज्या ठिकाणी पायांची त्वचा सोलून निघत आहे, अशा जागी त्याचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे आपल्या पायांचं आणि त्वचेचं रक्षण होईल. त्याचबरोबर अनेकदा नवीन बूट हे आपल्या पायाला फिट्टं बसतात. त्यामुळेही त्रास होते. त्यामुळे आपल्या साइझचे योग्य बूट विकत घेणं गरजेचं असतं. केळीच्या पानावर जेवण का करावं ज्या लोकांना बूट घालायला आवडतात, परंतु ते घालताना आणि वापरताना (Tips to Make Shoes) त्याचा त्रास होत त्यांनी काही गोष्टी पाळणं आवश्य आहे. नवीन घेतलेले बूट वापरताना ते तुमच्या पायांची अथवा बोटांची कातडी (Excitement Skin) काढत असतील तर या पद्धतीच्या बुटांसाठी कॉटन बॅंड-एडचा वापर करायचा. त्यामुळे बाहेर जाताना आपल्या पायातील बुटांच्या आत कॉटन बॅंड-एड लावा. विशेषत: ज्या ठिकाणी पायांची त्वचा सोलून निघत आहे, अशा जागी त्याचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे आपल्या पायांचं आणि त्वचेचं रक्षण होईल. त्याचबरोबर अनेकदा नवीन बूट हे आपल्या पायाला फिट्टं बसतात. त्यामुळेही त्रास होते. त्यामुळे आपल्या साइझचे योग्य बूट विकत घेणं गरजेचं असतं. केळीच्या पानावर जेवण का करावं जाणून घ्या आरोग्यदायी फायदे नवीन घेतलेले बुट हे आपल्याला अनेकदा फिट होतात. त्यामुळे आपल्या पायाच्या त्वचेला त्याचा त्रास व्हायला लागतो. त्यासाठी पेपरचा केलेला रोल उपयोगी पडतो. त्यासाठी सर्वात आधी पेपरचा एक मोठा रोल तयार करायला हवा, त्यानंतर त्या रोलला बुटांमध्ये फिट्ट वसवा, ज्यामुळे बुटांचा आकार वाढेल, जेव्हा आपल्याला बुट घालायचे असेल तेव्हा तो रोल काढून घ्या आणि बुटाचा वापर करा. नवीन बुटांमुळे आपल्या पायांच्या घोट्याला याचा त्रास व्हायला लागतो. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी आपण सॅनिटरी पॅडचा वापर प्रभावी ठरू शकतो. त्यामुळे त्यातून घाम आणि पायांतील त्रासांमुळे सुटका होऊ शकते. (Disclaimer - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)\n; चप्पल-बुटांमुळे पायांना त्रास होत असेल तर करून पाहा या ट्रिक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/184777", "date_download": "2021-09-22T16:49:20Z", "digest": "sha1:LBUPDLYDUHCYEU4SY5GW2BAQX7WCJIFC", "length": 2031, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ९७०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ९७०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:०४, २० डिसेंबर २००७ ची आवृत्ती\n१८ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n१९:२९, २० नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nश्रीहरि (चर्चा | योगदान)\n१८:०४, २० डिसेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/how-to-know-who-are-wasting-our-time/", "date_download": "2021-09-22T17:56:09Z", "digest": "sha1:SQPU4L5LGMJMKYQGGW32NHMTAMIQZGQZ", "length": 14557, "nlines": 86, "source_domain": "udyojak.org", "title": "समोरचा आपला वेळ फुकट तर घालवत नाही आहे ना? - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nसमोरचा आपला वेळ फुकट तर घालवत नाही आहे ना\nसमोरचा आपला वेळ फुकट तर घालवत नाही आहे ना\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nआपण एक उद्योजक म्हणून दिवसभरात अनेक लोकांना भेटत असतो. आपले आधी फोनवर किंवा आजकाल चॅटवरही बोलणे होते आणि त्यावरून आपण भेटण्याचे ठरवतो, परंतु त्यातील सर्वच लोक आपल्याशी व्यवसाय वाढीच्या दृष्टीने भेट करतात असे नाही. त्यामुळे बऱ्याचवेळा विक्री वाढवण्याच्या किंवा नेटवर्किंगच्या नावाखाली आपला बराच वेळ फुकट जातो. तर अशावेळी नक्की आपल्या उपयोगाचे कोण आणि कोणासोबत आपण राहिलो तर आपला वेळ व्यर्थ जाईल हे आता आपण पाहू.\n१. आपल्यातील संभाषणात तेच पुढाकार घेतात\nकधीकधी अचानक एक अनोळखी व्यक्ती आपल्या व्यवसायात प्रचंड रस दाखवून आपली भेट घेऊ इच्छिते. जसे आपल्याला अचानक फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची friendship request येते, उद्योजक आहे, प्रोफाइल पूर्णसुद्धा आहे असे पाहून आपण ती request स्वीकारतो. पहिला थोडावेळ आपल्या व्यवसायाची चौकशी केली जाते.\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nआपल्या व्यवसायाबद्दल सांगता सांगता आपण कधी समोरचाच्या व्यवसायाबद्दल चर्चा करू लागतो हे आपल्यालाही समजत नाही. हे संभाषण सुरू करण्याचे कारणसुद्धा तेच तर असते. आपल्याला वाटते आपण आपले प्रमोशन करत आहोत आणि त्यात नकळत आपण समोरच्यांचेच सर्व ऐकून घेतो.\nजेव्हा समोरचा संभाषणाची सुरुवातच त्याच्या व्यवसायाच्या माहितीवरून करतो, तेव्हा त्यापासून दूर गेलेलंच चांगलं. कारण ही सुरुवातच आपल्याला सांगत असते की आपले पुढचे सर्व संबंध हे त्या समोरच्या व्यक्तीने त्याच्या प्रमोशन/ फायद्यासाठी तयार केले आहेत.\n२. जेव्हा समोरच्याला आपले उत्पादन ‘काही महिन्यांनंतर’ घ्यायचे असते\nकाहीवेळा काही व्यक्ती आपल्याला सांगतात की साधारण एका महिन्यानंतर मला तुमचे उत्पादन विकत घ्यायचे आहे. हे बोलून संभाषण तेच सुरू करतात. आपल्याला वाटते आपल्याला एखादा नवीन ग्राहक मिळाला. परंतु प्रत्यक्षात ते आपल्याला आधी त्यांना हवी असलेली माहिती विचारतात. सर्व माहिती त्यांनी विचारून आणि आपण सांगून झाल्यावर त्यांचं शेवटचं वाक्य सुद्धा हेच असतं : ‘काही महिन्यांनंतर’ मी आपले उत्पादन नक्की विकत घेईन आणि त्यापुढे पुन्हा ती व्यक्ती आपल्याला भेटणे कठीणच.\nया संभाषणाचा उद्देशच आपल्याकडून माहिती मिळवून घेणे हा असतो. त्यामुळे जेव्हा समोरची व्यक्ती ‘काही महिन्यांनंतर’ आपली ग्राहक होऊ इच्छिते तेव्हा जुजबी माहिती पुरवून ‘काही महिन्यांनंतर’ भेटू/ बोलू असे म्हणणेच उत्तम\n३. पहिल्या भेटीतच एकत्र व्यवसाय करण्याचा प्रस्ताव\nजेव्हा समोरचा पहिल्या भेटीतच, जेव्हा तुम्ही एकमेकांना धड ओळखत पण नाही तेव्हाच एकत्र व्यवसाय करण्याचा प्रस्ताव मांडतो, तेव्हा लगेच सावध व्हा. कारण ह्यात बऱ्याचदा समोरचा व्यक्ती तुमची संपूर्ण माहिती काढून आलेला असतो त्यामुळे तो त्याच्या फायद्याचा करार करत असतो, तुमच्या नाही किंवा काहीवेळा तो निव्वळ आपल्याकडून त्याच्या उपयोगाची माहिती काढून घेण्यासाठी आलेला असतो व त्यामुळे आपला वेळ मात्र फुकट जातो. त्यामुळे जोवर समोरचा तुमच्या संपूर्ण ओळखीचा नाही, तुम्हाला त्यावर विश्वास नाही, तोवर त्यासोबत कोणत्याही मोठ्या करारात पडू नये.\n४. त्यांना तुमच्याकडून अशी माहिती हवी असते जी तुम्ही फक्त तुमच्या ग्राहकांना पुरवता\nहे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.\nआजकाल आपण सर्वच सोशल मीडिया मार्केटिंग थोड्या-फार प्रमाणात करत असतो. त्यावेळी तुम्ही पाहिले असेल की काही व्यक्ती तुमच्याकडून एखाद्या गोष्टीची माहिती विचारतात. ती माहिती आपल्या उत्पादनांविषयी असेलही परंतु आम्हाला तुमच्याकडून काही खरेदी करायची आहे असं ते कधीच म्हणत नाहीत. आपण मात्र त्याला आपला भविष्यातील ग्राहक समजून माहिती देऊन जातो आणि त्यापुढे तो एकतर फक्त इतर गप्पा गोष्टी करतो किंवा परत दिसतही नाही, पण आपला अमूल्य वेळ मात्र फुकट गेलेला असतो.\nआपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यवसाय वाढीत मदत करेलच असे नाही; पण याचा अर्थ कुणीच करणार नाही असेही नाही. त्यामुळे आपल्या अनुभवावरून समोरच्या व्यक्तीला ओळखून अती घाई किंवा अती विलंबही न करता आपल्या वेळेचा जास्तीत जास्त आपल्या व्यवसाय वाढीसाठी उपयोग करावा.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post काही चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…\nNext Post जाणून घ्या रबर क्षेत्रातल्या उद्योगसंधी\nशैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nपिंटरेस्टवर आपल्या व्यवसायाचा स्टोरीबोर्ड आहे का\nउत्तम सेल्समॅन होण्याची तयारी\nउत्तम प्रतीचे सुका मेवा व मसाल्याचे पदार्थ मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण\nby स्मार्ट उद्योजक\t April 19, 2021\n“कमीत कमी लढून हारा” हे सांगणारा मार्गदर्शक\nby स्मार्ट उद्योजक\t January 8, 2021\nआयुष्याचा उद्देश माहीत असायलाच हवा का\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/flood-fury-in-assam-submerges-300-villages-147347/", "date_download": "2021-09-22T17:08:32Z", "digest": "sha1:DOUCJVCVB6LCURLOSOOD55LZPRYZGQCE", "length": 12392, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आसामला महापुराचा जोरदार तडाखा – Loksatta", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nआसामला महापुराचा जोरदार तडाखा\nआसामला महापुराचा जोरदार तडाखा\nआसाममध्ये आलेल्या महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून मंगळवारी जलप्रलयामुळे ५७ गावांमधील परिस्थिती खूपच गंभीर बनली. राज्यातील धेमजी, चिरांग आणि लखिमपूर या जिल्ह्य़ांमधील गावे अधिक बाधित झाल्याची माहिती आसामच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दिली.\nआसाममध्ये आलेल्या महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून मंगळवारी जलप्रलयामुळे ५७ गावांमधील परिस्थिती खूपच गंभीर बनली. राज्यातील धेमजी, चिरांग आणि लखिमपूर या जिल्ह्य़ांमधील गावे अधिक बाधित झाल्याची माहिती आसामच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दिली.\nराज्यातील ११ जिल्ह्य़ांमधील सुमारे ४०० गावांना महापुराचा फटका बसला असून जवळपास १.५ लाख लोकांवर बेघर ���ोण्याची पाळी आली आहे.\nमहापुराच्या लाटेत आतापर्यंत मोरीगाव जिल्ह्य़ातील एका नागरिकाचा बळी गेल्याचे समजते. या महापुराचा फटका काझिरंगा राष्ट्रीय उद्यान आणि पोबितोरा वन्यजीव अभयारण्यालाही बसला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोमवारी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याशी चर्चा करून केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.\nअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार धेमजी आणि चिरांग जिल्ह्य़ांत आठ मदत छावण्या उभारण्यात आल्या असून त्यामध्ये २ हजार ५०० नागरिकांनी आसरा घेतला आहे.\nअरुणाचल प्रदेशातील पर्वतरांगांमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जियाधोल नदीला महापूर आला असून त्याचा फटका धेमजी जिल्ह्य़ाला बसला आहे. या महापुरामुळे राज्यातील सहाशे हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत. या महापुराचा धेमजी, तीनसुकीया, चिरांग, नागाव, गोलाघाट, जोरहाट, कामरूप, करिमगंज, लखिमपूर, मोरीगाव आणि शिवसागर या जिल्हय़ांना मोठा फटका बसला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\n“राहुल आणि प्रियांका गांधी माझ्या मुलांसारखे, हे असं…”, अमरिंदर सिंग यांची भावनिक प्रतिक्रिया\n‘दलित’ असा उल्लेख नको पंजाबच्या अनुसूचित जाती आयोगाचे निर्देश\nबिहारमध्ये पाणी पुरवठा योजनेतील अजब कारभार, कोट्यावधींची कंत्राटं उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांना\nभारताचा पलटवार : काश्मीर मुद्द्यावरुन डिवचणाऱ्या टर्कीला दिलं चोख उत्तर\nबलात्काराच्या आरोपीला हात-पाय बांधून मारहाण, नातेवाईकांनी मूत्र पिण्यास पाडलं भाग\nकरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजार रुपये, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pune-pimpri-chinchwad/baramati-became-corona-free-56399", "date_download": "2021-09-22T17:56:03Z", "digest": "sha1:HQRLOE77TG3DB66N2KLFKHWI32L3OMCM", "length": 7234, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "अजितदादांनी बारामतीत पुन्हा करून दाखविले!", "raw_content": "\nअजितदादांनी बारामतीत पुन्हा करून दाखविले\nराज्यातील अनेक शहरांना जे जमले नाही, ते कोरोनामुक्तीचे स्वप्न बारामती शहराने प्रत्यक्षात उतरवून दाखविले. नेतृत्वाची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काहीही अशक्‍य नसते. ही बाब या कोरोना संकटाच्या काळात बारामतीत पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.\nबारामती : राज्यातील अनेक शहरांना जे जमले नाही, ते कोरोनामुक्तीचे स्वप्न बारामती शहराने प्रत्यक्षात उतरवून दाखविले. नेतृत्वाची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काहीही अशक्‍य नसते. ही बाब या कोरोना संकटाच्या काळात बारामतीत पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.\nबारामती शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाणीवपूर्वक जे नियोजन केले व समन्वय साधला, त्याचा परिणाम म्हणून आज दोन महिने बारामतीत कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकारी यांचा समन्वय घडवत लोकांनाही आवाहन करत पवार यांनी प्रारंभी \"भिलवाडा' व त्या पाठोपाठ \"बारामती पॅटर्न'ची अंमलबजावणी करण्यासाठी जो पाठपुरावा केला, त्याची फलनिष्पत्ती कोरोनामुक्तीच्या दिशेने शहराची वाटचाल होण्यात दिसली.\nबारामतीत कोरोना रुग्ण सापडण्यास प्रारंभ झाल्यानंतर त्याचे प्रमाणत वाढते आहे, असे निदर्शनास आल्यानंतर अजित पवार यांनी सगळी सूत्रे स्वतःच्या हातात घेतली. या काळातही राज्याची जबाबदारी असतानाही त्यांनी आठवड्यातून दीड दिवस बारामतीसाठी देण्याचा प्रयत्न केला. अधिकारी व पदाधिकारी यांचा समन्वय साधत एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न, गरजूंना किटच्या माध्यमातून मदत, आरोग्य सुविधा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या चाचण्या व कोविड केअर सेंटरची उभारणी वेगाने व्हावी, याचा पाठपुरावा अशी अनेक कामे अजित पवार यांनी मार्गी लावली.\nअजित पवार यांच्या कामाची पद्धत अधिकारी व पदाधिकारी यांना माहिती असल्याने कामेही वेगाने मार्गी लागली. बारामतीत कोविड केअर सेंटर सुरू झाले. कोरोना तपासण्यासाठी पुण्याला जावे लागायचे, तेही बंद करत बारामतीच्याच वैद्यकीय महाविद्यालयात या तपासण्या सुरु ककरण्यात आल्या.\nलॉकडाउनच्या काळात लोकांनी घराबाहेर पडू नये व घरपोच वस्तू मिळाव्यात, या उद्देशाने \"बारामती पॅटर्न'ची निर्मिती करतानाही अजित पवार यांनी अनेक सूचना केल्या. जेथे जेथे सरकार स्तरावर अडचणी निर्माण झाल्या, त्या तातडीने सोडविण्याचा प्रयत्न झाला. त्याचा परिणाम लोकांची गैरसोय फारशी झाली नाही. अशी अभूतपूर्व स्थिती बारामतीत प्रथमच निर्माण झाली होती, त्या मुळे समाजातील प्रत्येक घटकच अस्वस्थ होता. मात्र, सर्वांना या संकटाला तोंड देण्यासाठी खंबीरपणे अजित पवार उभे राहिले. वेगाने निर्णय घेत त्यांनी ज्या उपाययोजना राबविल्या. त्यामुळे बारामतीत गेल्या दोन महिन्यांत कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.\nस्थलांतर करून बारामतीत राज्य व परराज्यातूनही लोक आलेले आहेत, मात्र तेथेही शिस्तीचे पालन होत असल्याने आजतरी स्थिती तुलनेने चांगली आहे. बारामतीची बाजारपेठही पूर्ववत झाल्याने हळुहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vsmnagpur.org/product/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9/", "date_download": "2021-09-22T18:19:52Z", "digest": "sha1:TTDNT5D2GJBGZ6RAWA25FCMGDGR7S5HC", "length": 2813, "nlines": 82, "source_domain": "vsmnagpur.org", "title": "नागपुरकर भोसल्यांचा इतिहास कै. या. मा. काळे – Vidarbha Sanshodhan Mandal, Nagpur", "raw_content": "\nनागपुरकर भोसल्यांचा इतिहास कै. या. मा. काळे\nनागपुरकर भोसल्यांचा इतिहास कै. या. मा. काळे\nनागपुरकर भोसल्यांचा इतिहास कै. या. मा. काळे\nनागपुरकर भोसल्यांचा इतिहास कै. या. मा. काळे quantity\nनागपुरकर भोसल्यांचा इतिहास कै. या. मा. काळे\nBe the first to review “नागपुरकर भोसल्यांचा इतिहास कै. या. मा. काळे” Cancel reply\nवार्षिके १९��८ ते १९९७\nशिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख :म. म. डॉ. वा . वि. मिराशी\nमहाभारत युद्धाची काल गणनात्मक रहस्य:- ग.वा. कवीश्वर\nसंशोधन मुत्कावली : डॉ. वा. वि. मिराशी: २,४,६\n*८८ वा स्थापना दिवस*\nविदर्भ संशोधन मंडळाची स्थापना दिनांक १४ जानेवारी १९३४ रोजी नागपूर येथे झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/insult-to-chief-minister-sandeep-chidrawar-over-illegal-construction-in-timber-market-in-the-city/", "date_download": "2021-09-22T18:25:56Z", "digest": "sha1:HRPO7GNGYT76VMKEQBNXNRSWNXZIALUG", "length": 8968, "nlines": 86, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "शहरातल्या टिंबर मार्केटमधील अवैध बांधकामावरून मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना शिवीगाळ", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nशहरातल्या टिंबर मार्केटमधील अवैध बांधकामावरून मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना शिवीगाळ\nभुसावळ : शहरातल्या टिंबर मार्केटमधील अवैध बांधकामावरून मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना शिवीगाळ व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आ. संतोष चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी संतोष चौधरी यांनी न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर आज आ. चौधरी यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.\nकाही दिवसांपूर्वी माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी सायंकाळी मुख्याधिकारी चिद्रवार यांनी टिंबर मार्केटमधील सर्व्हे नंबरमधील २०६ सर्वोदय छात्रालयाच्या जागेवरील सुरु असलेल्या बांधकामाची पाहाणी करण्यासाठी गेले होते. तेथे माजी आमदार संतोष चौधरी यांनी मुख्याधिकारी यांच्याशी वाद घातला व शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून चिद्रवार यांनी बाजारपेेठ पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली होती. या अनुषंगाने मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष चौधरी यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक मंगेश गोटला तपास करीत आहे.\nदरम्यान, संतोष चौधरी या��नी न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर शनिवारी कामकाज होऊन चौधरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना मंगळवारपर्यंत अटक करू नयेत असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. तर त्यांच्या जामीनवर २२ रोजी सुनावणी होणार आहे.\nशिवसेनेच्या वर्धापन दिनानमित्ताने केलेल्या भाषणावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली\nजम्मू-काश्मीरच्या सोपोर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nCoronaVirus : नाशिक जिल्ह्यात १० तर धुळे जिल्ह्यात ५ करोना पॉझिटिव्ह\n5 जून 2020 lmadmin CoronaVirus : नाशिक जिल्ह्यात १० तर धुळे जिल्ह्यात ५ करोना पॉझिटिव्ह वर टिप्पण्या बंद\nCoronaVirus : धुळे जिल्ह्यात आणखी ४९ अहवाल करोना पॉझिटिव्ह\n30 जून 2020 lmadmin CoronaVirus : धुळे जिल्ह्यात आणखी ४९ अहवाल करोना पॉझिटिव्ह वर टिप्पण्या बंद\nCoronaVirus : धुळ्यात आणखी दोन अहवाल करोना पॉझिटिव्ह\n13 जून 2020 lmadmin CoronaVirus : धुळ्यात आणखी दोन अहवाल करोना पॉझिटिव्ह वर टिप्पण्या बंद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/twelve-year-old-boy-dies/", "date_download": "2021-09-22T17:16:48Z", "digest": "sha1:MNF7I26BRCVMUAVGEFZTUGCDRGOHX4RB", "length": 4298, "nlines": 76, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "Twelve year old boy dies | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\n15 जानेवारी 2020 15 जानेवारी 2020\nपतंग उडवतांना पाय घसरून विहिरीत पडल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू\nनाशिक : सिन्नर शहरातील संत हरीबाबा नगर परिसरातील सहावीत शिकणारा आर्यन विलास नवाळे (१२) हा मुलगा त्याच्या मित्रांसोबत शेतात पतंग उडवत होता. यावेळी कटलेली\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/kejriwal-takes-oath-promises-a-corruption-free-delhi-1071791/", "date_download": "2021-09-22T17:20:00Z", "digest": "sha1:JIQYJFW52P2UFBPY2TRGIFCUKTX6QXEE", "length": 15287, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘बदलेगा दिल्ली का हाल – पाँच साल..’ – Loksatta", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\n‘बदलेगा दिल्ली का हाल – पाँच साल..’\n‘बदलेगा दिल्ली का हाल – पाँच साल..’\nकेजरीवाल यांचे भाषण संपले. त्यांच्यासह मंत्रिमंडळ सचिवालयाच्या दिशेने निघाले. इकडे रामलीलावर गर्दीचा बहर ओसरत नव्हता. प्रसारमाध्यमांचे लखलखते कॅमेरे गर्दीच्या दिशेने सरसावले.\nमेट्रो स्टेशन. शेजारीच नवी दिल्ली रेल्वे स्टेशन. दोन्ही स्टेशन्स कायम गजबजलेली. नजीकच्या रामलीला मैदानावर काहीही कार्यक्रम असला, की सामान्य प्रवाशांची गैरसोय होणारच. बरं कुणाच्या समर्थकांना काय बोलण्याची सोय नाही. तुमच्यासाठीच आंदोलन करतोय ना, असं उर्मटपणे प्रवाशांनाच ऐकवलं जायचं. अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने दिल्लीच्या कानाकोपऱ्यातून नवी दिल्ली मेट्रो स्टेशनवर साडेनऊ वाजता प्रवाशांची झुंबड उडाली होती. मागच्या वेळी गोंधळामुळे रेटारेटी, कुणाच्या मौल्यवान वस्तू हरवणं, तर स्टेशनमधून बाहेर पडताना मशीनच बंद पडलं होतं. यंदाही तसेच होण्याची भीती होती. प्रत्येक समर्थकाच्या डोक्यावर ‘आम आदमी’चं ‘जंतर-मंतर’ होतं. आंदोलनाचा बाज ओसरला नव्हता; पण त्याला शिस्तीची जोड होती. गळ्यात पिवळ्या रंगाचा गमछा गुंडाळलेले शेकडो स्वयंसेवक शपथविधीला न जाता मेट्रो स्टेशनच्या बाहेर आपापली जबाबदारी पार पाडत गर्दीचे नियोजन करीत होते.\nदहा-पंधरा जणांचा समूह, हातात-हात घालून गालावर तिरंगा रेखाटून काही जोडपी व्हॅलेंटाइन साजरा करण्यासाठी रामलीलाच्या दिशेने सरकत होते. आबालवृद्धांचा उत्साह दांडगा होता. ‘पाँच साल – केजरीवाल’च्या घोषणेने पुढचा टप्पा गाठला होता. ‘बदलेगा दिल्ली का हाल – पाँच साल केजरीवाल’ची घोषणा निनादत होती. अभूतपूर्व उत्साह दिल्लीकरांमध्ये दिसत होता. रामलीला मैदानावर पाय ठेवायलादेखील जागा नव्हती. ‘मेणबत्ती संपद्राय’ राजकीय पक्षाचा समर्थक झाला होता. ‘आम आदमी’च्या टोपीची किंमत दहा रुपये, तिरंगा दोनशे, तर गालावर देशभक्तीची रंगरेषा रेखाटण्याचे वीस रुपये मोजून अनेक जण देशभक्ती साजरी करीत होते.\nकार्यक्रम संपल्यावर केजरीवाल यांचे भाषण झाले. टाळ्या-घोषणा नि पुन्हा उत्साह केजरीवाल यांचे भाषण संपले. त्यांच्यासह मंत्रिमंडळ सचिवालयाच्या दिशेने निघाले. इकडे रामलीलावर गर्दीचा बहर ओसरत नव्हता. प्रसारमाध्यमांचे लखलखते कॅमेरे गर्दीच्या दिशेने सरसावले.\nलोक जाण्यास तयारच नव्हते. स्वयंसेवकांची चिंता वाढत होती. गळ्यात भगवा गमछा घालून मैदानात नियोजन करणारे स्वयंसेवक अखेरीस प्रसारमाध्यमांनाच विनवू लागले. कृपया आता थांबवा; त्याशिवाय लोक जाणार नाहीत पण हौशे-नवशे ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. कॅमेरा फिरताना त्यात आपण टिपले गेलो, याचे समाधान होईस्तोवर ‘रामलीला’वरची ‘आप’सेना हलली नाही.\nपरिवर्तनाचा उत्साह नि केजरीवाल यांना ऐकण्याची उत्सुकता प्रत्येक घोषणेत दिसत होती. मैदानात केजरीवाल पोहोचताच टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. सूर्य डोक्यावर आल्याने चटका बसू लागला होता; पण गर्दीचा उत्साह कायम होता. शपथविधीचा कार्यक्रम सुरू झाल्यावर प्रत्येक मंत्र्याचे समर्थक घोषणाबाजी करीत होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण��याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\n“राहुल आणि प्रियांका गांधी माझ्या मुलांसारखे, हे असं…”, अमरिंदर सिंग यांची भावनिक प्रतिक्रिया\n‘दलित’ असा उल्लेख नको पंजाबच्या अनुसूचित जाती आयोगाचे निर्देश\nबिहारमध्ये पाणी पुरवठा योजनेतील अजब कारभार, कोट्यावधींची कंत्राटं उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांना\nभारताचा पलटवार : काश्मीर मुद्द्यावरुन डिवचणाऱ्या टर्कीला दिलं चोख उत्तर\nबलात्काराच्या आरोपीला हात-पाय बांधून मारहाण, नातेवाईकांनी मूत्र पिण्यास पाडलं भाग\nकरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजार रुपये, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2020/11/blog-post_14.html", "date_download": "2021-09-22T17:06:22Z", "digest": "sha1:WVA32XQ5PFVDWVEBXJ6O6QSBWFN2HVM4", "length": 5619, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सार्वभौमिक मानवाधिकार परीषद उपाध्यक्ष पदी गजानन शिंदे", "raw_content": "\nHomeसार्वभौमिक मानवाधिकार परीषद उपाध्यक्ष पदी गजानन शिंदे\nसार्वभौमिक मानवाधिकार परीषद उपाध्यक्ष पदी गजानन शिंदे\nसार्वभौमिक मानवाधिकार परिषद, राज्यस्थान (कार्यक्षेत्र संपूर्ण भारत) च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी गजानन शिंदे यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष मा. तरुण बाकोलिया जी मानवाधिकार परीषद राष्ट्रीय महासचिव मनिष नेरुरकर यांनी केली आहे.\nयावेळी झालेल्या पत्रकार परिषदेस जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी हजर होते. पदाधि��ारी यांनी काय काय काम करायचे याबाबतचे मागदर्शन करण्यात आले. मानवाधिकार, स्वरंक्षण, अपराध नियंत्रण, पर्यावरण संरक्षण, समाजातील वाढता भ्रष्ठाचार रोखणे, भ्रूण हत्या बाबत समाजात जागरूकता निर्माण करणे, बाल विवाह व बाल मजुरी रोखणे याबाबत प्रबोधन करणे, अन्याय ग्रस्त लोकांना मदत करणे, अन्न पदार्थ. खाद्य पदार्थ यात होणारी भेसळ रोखणे. समाजात जागृती करणे. एड्स बाबत माहिती देणे. सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्काबाबत माहिती देणे. वृक्ष रोपण. रक्तदान. शिबीर आयोजित करणे याबद्दल सविस्तर चर्चा झाली.\nबैठकीला सुहास सावर्डेकर (महाराष्ट्र उपाध्यक्ष), दत्तात्रेय पवार सांगली जिल्हा अध्यक्ष, शब्बीर अत्तार (जिल्हा उपाध्यक्ष) वसंत मोहिते (जिल्हा उपाध्यक्ष), श्रीमती मनीषा राजेंद्र राऊत (सांगली जिल्हा महिला अध्यक्ष), संगीता मेटकरी (आटपाडी ब्लॉक अध्यक्ष) व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पदाधिकारी यांचे स्वागत गजानन शिंदे यांनी केले. आभार मनीषा राऊत यांनी मानले.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pune-pimpri-chinchwad/uruli-kanchan-loni-kalbhor-gram-panchayat-election-price-rs", "date_download": "2021-09-22T17:57:49Z", "digest": "sha1:PSJDLB6AJ3FFQBLFUACCKKYXLY3FBOIQ", "length": 8093, "nlines": 25, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "उरुळी, लोणी ग्रामपंचायत निवडणुकीत मताला पाच हजारांचा भाव फुटला", "raw_content": "\nउरुळी, लोणी ग्रामपंचायत निवडणुकीत मताला पाच हजारांचा भाव फुटला\n\"दोन-चार गुंठे जमीन विकू; पण समोरच्याची जिरवूच'\nलोणी काळभोर (जि. पुणे) : जिल्ह्यात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी असलेल्या उरुळी कांचन, लोणी काळभोर, शिंदवणेसह पूर्व हवेलीतील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीत एका मताला हजार रुपयापासून पाच हजार रुपयांपर्यंतचा भाव फुटल्याची चर्चा आहे. \"दोन-चार गुंठे जमीन विकू; पण समोरच्याची जिरवूच' या विचारातून बहुतांश तरुणाई निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येत आहे.\nपूर्व हवेलीतील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीत उतरलेल्या उमेदारांना पैशापैक्षाही प्रतिष्ठा मोठी वाटू लागली आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी उमेदवार एक एका मतासाठी हजार रुपयापासून पाच हजार रुपयांपर्यंत रोकड मोजत असल्याचा चर्चा आहे. पूर्व हवेलीतील इतर ग्रामपंचायतीच्या तुलनेत उरुळी कांचमध्ये मताला सर्वाधिक बाजारभाव फुटल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत 55..... पंच्चावन्न उमेदवारांकडून किमान दहा ते बारा कोटींचा चुराडा होणार असल्याची चर्चा आहे.\nजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जेवढ्या चर्चेच्या असतात, तेवढ्याच त्या खर्चाच्याही असतात. त्याहीपेक्षा जास्त महत्व उरुळी कांचन, लोणी काळभोर, शिंदवणेसह पूर्व हवेलीतील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीना आले आहे. निवडून येणे हाच एकमेव निकष डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी आपापल्या प्रभागांमधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी प्रलोभने, आश्वासने, तसेच पैशाचे वाटप आणि पार्ट्यांची धूम हेच चित्र सध्या पूर्व हवेलीतील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येत आहे.\nहवेली तालुक्‍यातील 54 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यात पूर्व हवेलीतील मोठ्या ग्रामपंचायतीतील लोणी काळभोर, सोरतापवाडी, थेऊर, उरुळी कांचन या ठिकाणी सध्या ग्रामपंचायतीच्या आखाड्यात प्रचाराचे शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांकडून प्रचार पत्रके, बैठका, प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.\nदरम्यान, अनेक गावांत गटागटाने हॉटेल, धाब्यांवर जेवणावळी दिल्या जात आहेत. मोठ्या ग्रामपंचायतीत व ज्या ठिकाणी तुल्यबळ लढत आहे, अशा अटीतटीच्या लढतीच्या ठिकाणी मतांसाठी अर्थपूर्ण व्यवहार केला जात आहे. एक एक मतासाठी उमेदवार मतदारांची इच्छा पूर्ण करताना दिसत आहेत.\nग्रामपंचायत निवडनुकीत प्रचाराला दोनच दिवस राहिल्याने ग्रामपंचायत हद्दीतील सर्वच हॉटेल हाऊसफुल्ल झाले आहेत. सर्वच हॉटेल व ढाब्यावर दररोज संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. काही हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. काही हॉटेलमध्ये मद्य विक्रीला परवानगी नसताना सहज मद्य मिळत आहे. हॉटेलबरोबरच बहुतांश उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या जेवणावळीसाठी आचारीच नेमले आहेत. सकाळ दुपार व संध्याकाळ कार्यकर्ते मेजवानीवर तुटुन पडत आहेत.\nकोरोनामुळे लॉकडाऊन काळात काम धंदे बुडल्यामुळे, सर्वसामान्य जनतेला आर्थिक झळ सोस��वी लागली. मात्र, लोणी काळभोर, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवार हे मतदाराला एका मतासाठी दोन ते पाच हजार रुपये देत असल्याने नागरीकांची चांदी होऊ लागली आहे. येईल तो आपला आणि देईल तो आपलाच या नात्याने मतदार दोन्ही बाजूकडून पैसे घेत आहेत. मतदानाला आणखी दोन दिवस वेळ असल्याने मतांचा भाव आणखी वाढेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-rape-at-rajasthan-ajamer-district-3466277.html", "date_download": "2021-09-22T18:39:11Z", "digest": "sha1:SU2LF36LOWP2UBQ5D77M64RQLCGNVFOD", "length": 3806, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "rape at rajasthan ajamer district | अल्पवयीन मुलीवर सलग 20 दिवस सामुहीक बलात्कार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअल्पवयीन मुलीवर सलग 20 दिवस सामुहीक बलात्कार\nजयपूर- राजस्थानमध्ये एक अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सलग 20 दिवस सामुहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अजमेर जिल्ह्यातील किसनगड येथे ही घटना घडली. 16 वर्षीय मुलीने पाच जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.\nरेनवाल ठाण्‍याचे प्रभारी मुनिन्द्रसिंग यांनी सांगितले की, पीडित मुलगी सापोला येथील ढाणी या गावात तिच्या आत्याच्या घरी राहते. रेनवाल येथे ब्यूटी पार्लरचा कोर्स करत होती. 5 जून रोजी ती क्लासहून घरी जात असताना जगदीश पुत्र कल्ला कुमावत, भंवर उर्फ प्रभु पुत्र रामदेव कुमावत, शक्ति व बोलेरो चालक सुनील यांनी तिचे अपहरण केले होते. अजमेर जिल्ह्यातील किसनगड पारिसरात गाडी फिरवत राहीले. गाडीतच या पाच जणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर 23 जून रोजी तिला किसनगड परिसरात पीडित मुलीला सोडून फरार झाले. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्‍यात आली असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.\nऑपरेशन थिएटरमध्येच महिलेवर सामुहिक बलात्कार\nPHOTOS: बलात्कार करून तीन वर्षीय चिमुरडीची निर्घृण हत्या\nमित्राच्या मदतीने पित्यानेच केला पोटच्या मुलीवर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/second-test-indias-fourth-consecutive-test-victory-winning-by-257-runs-over-west-indies-1567480971.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T16:39:28Z", "digest": "sha1:Y7VN5FZAOAPLJIA4SPZINORWB6PAO3AA", "length": 5776, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Second test : India's fourth consecutive Test victory, winning by 257 runs over West Indies | दुसरी कसाेटी : भारताचा सलग कसोटी विजयाचा चौकार, वेस्ट इंडिजवर २��७ धावांनी विजय मिळवून पराक्रम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदुसरी कसाेटी : भारताचा सलग कसोटी विजयाचा चौकार, वेस्ट इंडिजवर २५७ धावांनी विजय मिळवून पराक्रम\nकिंग्जस्टन - टीम इंडियाने विंडीजविरुद्ध कसाेटी मालिका जिंकली आहे. भारताच्या ४६८ धावांचा पाठलाग करताना विंडीजचा संघ केवळ २१० धावात गुंडाळला. ब्रुक्सने अर्धशतक झळकावून थोडाफार संघर्ष केला. मात्र इतर फलंदाजांनी नांगी टाकल्याने विंडीजला मायदेशात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. भारताकडून मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करून यजमानांचा निम्मा संघ गारद केला. या विजयामुळेे भारताने सलग चार कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला.\nतत्पूर्वी भारताने आपला दुसरा डाव ४ बाद १६८ धावांवर घाेषित केला. यात हनुमा विहारीने (नाबाद ५३) अर्धशतकाचे माेलाचे याेगदान दिले. याच अर्धशतकाच्या बळावर भारताने विंडीजसमाेर ४६८ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले. भारताने पहिल्या डावात ४१६ आणि दुसऱ्या डावात १६८ धावा काढल्या.\nआव्हानाचा पाठलाग करताना विंडीज संघाची निराशाजनक सुरुवात झाली. ठरावीक अंतराने त्यांनी गडी गमावले. भारताने यापूर्वी २०१३ आणि २०१६ दरम्यान सलग तीन कसाेटी जिंकल्या हाेत्या. या विजयामुळे भारताने दाैऱ्यात सलग तिन्ही मालिका जिंकून आपले श्रेष्ठत्त्व सिद्ध केले आहे.\nऋषभचे झेलचे अर्धशतक; धाेनीवर मात\nयष्टिरक्षक ऋषभ पंतने दुसऱ्या डावात ब्राव्हाेचा झेल घेतला. यासह त्याने कसाेटीत ५० झेल पूर्ण केले. त्याने ११ व्या कसाेटीतच हा पल्ला गाठला. यासह त्याने धाेनीला मागे टाकले. धाेनीने १५ कसाेटीत हा पराक्रम गाजवला आहे. कसाेटीत सर्वाधिक ५० झेलचे संयुक्त रेकाॅर्ड आफ्रिकेच्या बाऊचर, इंग्लंडच्या बैयरस्ट्राे व आॅस्ट्रेलियाच्या टीम पेनच्या नावे आहे. या तिघांनी १० कसाेटीतच हे यश मिळवले. आता ऋषभला अव्वल कामगिरीची नाेंद करता आली आहे.\nदिल्ली कॅपिटल्स ला 69 चेंडूत 7.13 rpo प्रति ओवर सरासरी ने 82 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gobackpackgo.com/mr/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A5%80/", "date_download": "2021-09-22T17:07:28Z", "digest": "sha1:NUE3CUZWA32MUZBXYJDAGUAXJDJ2XLGA", "length": 16105, "nlines": 211, "source_domain": "gobackpackgo.com", "title": "म्यानमार बर्मा मधील एअरबीएनबी - एअरबीएनबी कूपन म्यानमार बर्मा", "raw_content": "\nट्रॅव्हलॉग करा आणि करू नका\nऑनलाइन मोहिमेचे मापन कसे करावे\nआपला पृष्ठ स्पिड वाढवा\nबुकिंग वर माझे घर कसे जोडावे\nट्रॅव्हल ब्लॉगर / ट्रॅव्हल इन्फ्लूएंसर\nआपल्या ट्रॅव्हलॉगचा प्रचार करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\nट्रॅव्हलॉग करा आणि करू नका\nऑनलाइन मोहिमेचे मापन कसे करावे\nआपला पृष्ठ स्पिड वाढवा\nबुकिंग वर माझे घर कसे जोडावे\nट्रॅव्हल ब्लॉगर / ट्रॅव्हल इन्फ्लूएंसर\nआपल्या ट्रॅव्हलॉगचा प्रचार करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\nनंतर उपयुक्त व्हा हे उपयुक्त पृष्ठ जतन करा\nजेव्हा आपण म्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबीसह प्रवास करू इच्छित असाल तर आपण यॅगॉन आणि मंडाले यासारख्या मोठ्या शहरात जाऊ शकता परंतु आपल्याला छोट्या खेड्यांतही ठिकाणे सापडतील. म्यानमार / बर्मामध्ये आपणास एअरबीएनबी बरोबर राहू शकेल अशी बर्‍याच जागा सापडत नाहीत परंतु लक्षात असू शकतात म्यानमार / बर्मामध्ये एअरबीएनबी येत आहे. या क्षणी (फेब्रुवारी 2015) म्यानमार / बर्मामध्ये एअरबीएनबीवर केवळ 75 घरे आहेत. एअरबीएनबीचा फायदा असा आहे की आपण छान व्हिला, घरे, अ‍ॅपरेट्स भाड्याने घेऊ शकता आणि प्रवासी मित्रांसह सामायिक करू शकता. आशा आहे की म्यानमार / बर्मामधील लोक एअरबीएनबी जलद शोधून काढतील आणि त्यांचे अ‍ॅपार्टमेंट्स आणि घरे वेबसाइटवर ठेवतील.\nआपली पहिली सहल करण्यासाठी आपल्याला एअरबीएनबीसाठी $ एक्सएनयूएमएक्स कूपन पाहिजे आहे येथे आपले एअरबीएनबी कूपन मिळवा.\nम्यानमार / बर्मा मधील एरबीएनबी स्थानाचे उदाहरण (8 युरो)\nम्यानमार बर्मामधील एअरबीएनबीने हा होमस्टे पर्याय आहे\nमध्यम वर्ग एरबीएनबी म्यानमार / बर्मा (34 युरो)\nसर्वात महाग एअरबीएनबी म्यानमार / बर्मा (50 युरो)\nजेव्हा आपल्याकडे जास्त पैसे असतील तेव्हा आपण हे घर म्यानमार / बर्मामध्ये घेऊ शकता. (एक्सएनयूएमएक्स व्यक्ती)\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबीसह आपले स्थान शोधा\nबॅकपॅकर म्हणून एअरबीएनबी म्यानमार / बर्मा\nकधीकधी आपल्याला काही गोपनीयता आवश्यक असते. म्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी चांगल्या किंमतीसाठी प्रोव्हिएशन मिळविण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. परंतु जेव्हा आपण सामान्य वसतिगृह किंवा वसतिगृहे शोधत असाल तर इतर साइट्स ज���े की वसतिगृह व वसतिगृह बुकर्स कमी खर्चिक असतात. कारण म्हणजे एअरबीएनबीला किंमतीची मर्यादा आहे. इतर साइट्सची मर्यादा नसलेली वसतिगृहे आठ युरोपेक्षा कमी असू शकत नाहीत. जेव्हा आपल्याला एअरबीएनबी आणि प्रत्येक मोठ्या शहरात वैयक्तिक मुक्काम आवडतात तेव्हा आपल्याला 8 युरोसाठी खोली मिळू शकते.\nपण फक्त त्यास एक शॉट द्या, फक्त पहा आणि कदाचित आपल्याला एक छान जागा सापडेल\nएक N एक्सएनयूएमएक्स एअरबीएनबी कूपन मिळवा :)\nखालील प्रतिमेवर क्लिक करा आणि आपण एअरबीएनबीसाठी N एक्सएनयूएमएक्स कूपन प्राप्त कराल\nइंस्टाग्रामवर गोबॅकपॅकगो अनुसरण करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\nकॉपीराइट 2014-2021 बॅकपॅक जा - द्वारा डिझाइन पॉल राम & लोगो डिझाइन Jordi\nविनामूल्य प्रवास आणि प्रेरणा टिप्स\nचेंडू एक्सएनयूएमएक्स लोक आधीपासूनच गोबॅकपॅकगोचे अनुसरण करतात फेसबुक आणि इंस्टाग्रामवर.\nतू कशाची वाट बघतो आहेस\nअनुसरण करण्यासाठी येथे क्लिक करा इंस्टाग्रामवर गोबॅकपॅको\nआणि फेसबुकवर गोबॅकपॅकोसारखे सोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t3342/", "date_download": "2021-09-22T18:15:13Z", "digest": "sha1:HRWSKE6ZBK2QVSAQFQJ2MMGNKIPZ3LHN", "length": 4026, "nlines": 102, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-आशा उषेची....", "raw_content": "\nशब्द हा बाणा प्रमाणे तिक्ष्ण असतो.....\nदेवा जगती यावे लागले\nभक्ती ज्योत ठेवण्या तेवती\nनियतीचा तो खेळ सारा\nबाल नरेंद्र नटखट तो\nस्वामी म्हणून तव लाभला\nआत्म विश्वासा मनी जागवावे\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\n पण \"नियतीचा तो खेड सारा\" ......... ह्या वाक्यात खेड आहे ते नक्की खेड म्हणायचे होते की खेळ\nशब्द हा बाणा प्रमाणे तिक्ष्ण असतो.....\nचूक लक्ष्यात आणून देण्याबद्दल धन्यवाद...\nअकरा वजा दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur/congress-attacked-gadkari-said-people-will-give-them-results-82686", "date_download": "2021-09-22T18:02:40Z", "digest": "sha1:SP4AECXAHQ5HZSEQC4C62OEFEPLIYQBQ", "length": 13609, "nlines": 36, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "कॉंग्रेसने चढवला गडकरींवर हल्ला, म्हणाले आता जनता त्यांना नारळ देईल...", "raw_content": "\nकॉंग्रेसने चढवला गडकरींवर हल्ला, म्हणाले आता जनता त्यांना नारळ देईल...\nरविवारी पूर्व नागपूरमध्ये ब्लॉक कमेटीच्या बैठकीत कुठलाच राडा झाला नाही. प्रसार माध्यमांनी चुकीची बातमी प्रकाशित केल्याचा दावा विकास ठाकरे यांनी केला.\nनागपूर : मनात येईल ते काम करायचे. ते जनतेच्या उपयोगाचे आहे की नाही, हे तपासून पाहण्याचीही गरज भाजप नेत्यांना BJP's Leaders वाटली नाही. आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचेच काम भाजपच्या काळात नागपुरात झाले आहे. २४ बाय ७ ही तर नागपुरकरांची मोठी फसवणूक आहे, असे एक ना अनेक आरोप करीत कॉंग्रेस नेत्यांनी Congress Leaders आज भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांच्यावर हल्ला चढवला. येत्या महानगरपालिका निवडणुकीत जनता त्यांना नारळ देईल, असे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे म्हणाले.\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या आवाहनानुसार येत्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांना विकास कामांची पावती म्हणून जनता पदवीधर निवडणुकीप्रमाणे बक्षीस देणार आहे. नारळ हेच फळ भाजपसाठी सर्वाधिक योग्य असल्याची टीकाही आमदार विकास यांनी केली. काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी आज एकत्रित पत्रकार परिषद घेऊन थेट गडकरी यांच्यावरच हल्ला चढवला. महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शंखनाद केला. भाजपने पंधरा वर्षे महापालिकेत जो गोंधळ घातला, कोट्यवधींचा चुराडा केला, मनमानी कारभार केला त्याचे फळ म्हणून यंदा जनता त्यांना नारळ देणार आहे. ज्याची गरज नाही, असे कोट्यवधींचे बिनकामाचे प्रकल्प भाजपने आपल्या कार्यकाळात राबवले. यामागचा हेतू काय हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सध्या सर्वाधिक समस्या बेरोजगारीची आहे.\nकेंद्रात आणि राज्यात सत्ता असताना मिहान प्रकल्प विकसित केला असता तर शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध झाले असता. मात्र भाजपने नागनदी, सिमेंट रोड, सौंदर्यीकरण यातच जास्त स्वारस्य दाखविले. त्यावरून भाजपला सर्वसामान्यांच्या समस्या, प्रश्नासंबंधी त्यांना काही देणे घेणे नसल्याचे स्पष्ट होते, असाही आरोप ठाकरे यांनी केला. पत्रकार परिषदेला नवनिर्वाचित पदाधिकारी हैदरअली दोसानी, कमलेश समर्थ, संदेश सिंगलकर, नंदा पराते, अतुल कोटेचा, गिरीश पांडव, प्रशांत धवड आदी उपस्थित होते.\nपारडी पुलाची चौकशी करा\nमहामंत्री अभिजित वंजारी यांनी पारडी उड्डाणपूल आणि आउटर सिमेंट रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगितले. सिमेंट रोडवर जागोजागी खड्डे पडले आहेत. पारडी पुलाची डेडलाईन संपली आहे. मात्र कंत्राटदाराला वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. या पुलाने आत्तापर्यंत सात जणांचे बळी घेतले. त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अभिजित वंजारी यांनी केली.\nपाच कोटी कोणी परत केले\nमहामंत्री विशाल मुत्तेमवार म्हणाले, मनात येईल तो प्रकल्प राबवण्याचा सपाटा भाजपचा सुरू आहे. तो व्यवहार्य आहे की नाही, त्याचे फायदे, तोटे याचाही विचार केला नाही. नंतर ते प्रकल्प गुंडाळावे लागले. त्यामुळे कोट्यवधीचा चुराडा झाला. कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्पाने गाशा गुंडाळला आहे. एस.एल. ग्रुपची पाच कोटींची बँक गॅरंटी मनपाने कोणाच्या सांगण्यावरून परत केली याचे उत्तर द्यावे, अशी मागणी विशाल मुत्तेमवार यांनी केली.\nही बातमी वाचा ः ...तर डायनासोरसारखे शिवसैनिकही नामशेष होऊन जातील \nबांधा आणि खोदा हाच उद्योग\nमहासचिव उमाकांत अग्निहोत्री यांनी सिमेंट रोडच्या कामातील अनियमितता आणि डुप्लिकेशन वर्ककडे लक्ष वेधले. डिप्टी सिग्नल येथे आधी सिमेंट रोड बांधला. त्यानंतर केबल टाकण्यासाठी पुन्हा खोदला. ड्रेनेजमध्ये उभे असलेले ट्रांसफार्मर तसेच ठेवल्याचे सांगितले. भाजप नेत्यांच्या नातेवाइकांचे कंत्राट असल्याने मनपातील अधिकारी चुप्पी साधून असल्याचे त्यांनी सांगितले.\nकाँग्रेसला वाटत असल्यास शहराध्यक्ष बदलावा\nमी सात वर्षांपासून शहर काँग्रेस कमेटीचा अध्यक्ष आहो. याबाबत कोणाचेच दुमत नाही. पक्षाला वाटत असेल तर त्यांनी नवीन अध्यक्ष द्यावा. आपली काहीच हरकत नाही, असे सांगून शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी पक्षांतर्गत विरोधकांनाच एक प्रकारे आव्हान दिले.\nही बातमी पण वाचा ः गटनेते गेटवरच झाले अर्धनग्न, अन् नंतर महापौरांविरोधात दिली पोलिसात तक्रार...\nअध्यक्ष कोणाला करायचे, कोणाला थांबवायचे याचा निर्णय पक्ष घेत असतो. आपण कोणालाच निर्णय घेण्यापासून रोखले नाही. आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात केंद्रात आणि पाच वर्षे राज्यात भाजपची सत्ता होती. तेव्हा कोणीच शहराध्यक्ष बदलण्याची मागणी केली नाही. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच अध्यक्ष बदलण्याची मागणी केली जात आहे. यालाही काही हरकत नाही. विनाखुर्चीने आपण काम करू शकतो. आमदार म्हणून दक्षिण-पश्चिम नागपूरची जबाबदारी आपल्यावर आहे. याशिवाय नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदी आपली नेमणूक केली आहे. ही नियुक्तीसुद्धा पक्षानेच केली आहे, असे सांगून ठाकरे यांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याचे बोलले जाते.\nप्रदेश काँग्रेसने अधिकाधिक युवा नेत्यांना संधी दिली आहे. सर्वांना अपेक्षित काही नावांचा त्यात समावेश नसला तरी कार्यकारिणी सर्वसमावेशक आहे. लवकरच तुम्हाला सर्व चेहरे प्रदेश कार्यकारिणीत दिसतील असे सांगून विकास ठाकरे यांनी नाराजांना दिलासा दिला. यावेळी कार्यकारिणीत समावेश नसल्याने नाराज असलेले अतुल कोटेचा, गिरीष पांडव प्रामुख्याने उपस्थित होते.\nरविवारी पूर्व नागपूरमध्ये ब्लॉक कमेटीच्या बैठकीत कुठलाच राडा झाला नाही. प्रसार माध्यमांनी चुकीची बातमी प्रकाशित केल्याचा दावा विकास ठाकरे यांनी केला. याचवेळी त्यांनी काँग्रेसमध्ये लोकाशाही आहे, सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळेच काँग्रेस जिवंत असल्याचे सांगून बैठकीत गोंधळ झाल्याचे अप्रत्यक्षपणे ठाकरे यांनी मान्य केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/category/technology/android-applications/?filter_by=popular", "date_download": "2021-09-22T18:39:28Z", "digest": "sha1:4BILRLA2DPTS4VTDJR7T3AE6Z32COWCL", "length": 6897, "nlines": 175, "source_domain": "marathiboli.in", "title": "Android Applications Archives - marathiboli.in", "raw_content": "\nWatch Marathi Movies Free – मराठी सिनेमा आता मोबाइल वर पहा\nMap My India – मॅप माय इंडिया\nSwiftKey – Android मोबाइल मध्ये जलद टायपिंग कसे करावे..\nMarathi Movie Zapatalela 2 – झपाटलेला २ चित्रपट परीक्षण\nGod on Sale – इथे देव विकत मिळतो- भाग -१\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pune-pimpri-chinchwad/fiery-argument-pune-ncp-proposal-bjp-amenity-space-82383", "date_download": "2021-09-22T18:17:03Z", "digest": "sha1:QRXZTRTWI6VPZTVJLOLE42IVSA5GU5EW", "length": 9957, "nlines": 27, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "भाजपच्या प्रस्तावाला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून राष्ट्रवादीतच जुंपली!", "raw_content": "\nभाजपच्या प्रस्तावाला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून राष्ट्रवादीतच जुंपली\nबहुतांश सर्व पदाधिकारी विरोधात असल्याने राष्ट्रवादीने प्रस्तावाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला. पदाधिकाऱ्यांना निर्णय घ्यायची मुभा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र त्यावर बऱ्याच घडामोडी झाल्या.\nपुणे : पुणे महापालिकेच्या ‘अ‍ॅमेनिटी स्पेस’च्या (PMC`s proposal on amenity spece) जागा दीर्घमुदतीने देण्याच्या प्रस्तावास पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने (Pune NCP) घेतला होता, पण त्यावरून पक्षातील मतभेद उघड झाले. भाजपच्या प्रस्तावास सशर्त पाठिंबा दिल्याने पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाली.\nभाजपचा हा प्रस्ताव फसवा आहे, त्यातून अर्बन फॉरेस्ट होणारच नाही, त्यांनी आश्‍वासन पाळले नाही तर आपण पुणेकरांना काय तोंड दाखवावे असे प्रश्‍न उपस्थित झाले. बैठकीतील बहुतांश सर्व पदाधिकारी विरोधात असल्याने राष्ट्रवादीने प्रस्तावाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला.\nवाचा ही बातमी : राजकारणापलिकडचे नाते, प्रीतम मुंडेंनी बांधली खोतकरांना राखी\nपुणे महापालिकेच्या मुख्यसभेत २७० ‘अ‍ॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्याचा निर्णय आज(गुरुवारी) मुख्यसभेत घेतला जाणार होता. राष्ट्रवादीच्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, माजी महापौर अंकुश काकडे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन अ‍ॅमेनिटी स्पेसचा मास्टर प्लॅन तयार करणे व ३३ टक्के जागा अर्बन फॉरेस्टसाठी राखीव ठेवणे या दोन अटी भाजपने मान्य केल्या आहेत, त्यामुळे या प्रस्तावास पाठिंबा देणार असल्याचे स्‍पष्ट केले. पण त्याचवेळी प्रशांत जगताप यांनी नगरविकास खात्याला पत्र देऊन अ‍ॅमेनिटी स्पेसचा विषय विखंडीत करा असे विरोध करणारे पत्र दिले. एकाच दिवशी दोन भूमिकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खदखद निर्माण झाली.\nभाजपतर्फे बुधवारी रात्री उशिरा सुधारित प्रस्ताव राष्ट्रवादीला दिला, पण त्यात सुधारणा झालेली दिसली नाही. त्यावरून पुन्हा एकदा आज सकाळी खासदार वंदन चव्हाण व भाजपच्या पदाधि���ाऱ्यांची बैठक झाली, त्यात अटी मान्य करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. त्यामुळे वंदना चव्हाण या भूमिका कायम ठेऊन राष्ट्रवादीच्या बैठकीला गेल्या. यावेळी आमदार सुनील टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधीपक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक दीपक मानकर, सुभाष जगताप, दत्तात्रेय धनकवडे ,बाबूराव चांदेरे, विशाल तांबे, दिलीप बराटे, सचिन दोडके, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यावेळी उपस्थित होत्या.\nया प्रस्तावाची चर्चा करताना प्रशासनाकडून व्यवस्थित माहिती मिळावी यासाठी उपायुक्त राजेंद्र मुठे यांनाही बोलविण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत काही प्रश्‍न उपस्थित केले, पण त्याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यावर बहुतांश सर्वच नगरसेवकांनी हा प्रस्ताव चुकीचा आहे, पुणेकरांना काय उत्तर देणार, या प्रस्तावात भाजपचा फायदा आहे, ज्यांना जागा द्यायच्या आहेत, त्यांची नावे देखील निश्‍चीत झाले आहेत. अशी चर्चा झाल्याने या प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय झाला.\nभाडेकरूच ठरविणार जागेचा वापर\nअ‍ॅमिनेटी स्पेसच्या जागा १९ कारणांसाठी वापरता येणार आहेत, पण नेमका कोणता वापर करायचा हे जो संबंधित भाडेकरूच ठरविणार आहे अशी अट टाकली हे. त्यामुळे त्यात त्याचाच फायदा आहे, असे असेल तर अर्बन फॉरेस्टची अंमलबजावणी कशी होणार असा प्रश्‍न सुभाष जगताप यांनी उपस्थित केला. त्यावर वंदना चव्हाण यांनी ७४ व्या घटना दुरुस्तीचा दाखला देऊन हे कसे कायदेशीर आहे हे सांगितले. पण ती भूमिका इतरांना मान्य न झाल्याने बैठकीत वाद झाला. पुणेकरांनी आपल्याला जागा भाड्याने देण्यासाठी नाही तर विकास करण्यासाठी पाठविले आहे. राज्यभरात आपण भाजप विरोधात लढत असताना पुण्यात मदत करत असल्याने चुकीचा संदेश जाईल, अशी भूमिका मानकर यांनी मांडली.\n‘‘भाजपने आमच्या अटी मान्य केलेल्या नाहीत, त्यावर आज सकाळी बैठक झाली, प्रस्तावास विरोध करायचा हेच ठरले आहे. पक्षात लोकशाही असल्याने इतरांच्या ही मताचा विचार केला जातो, त्यामध्ये मतभेद नाहीत. भविष्यात अ‍ॅमेनिटी स्पेससह ई बाईक, फ्लॅट विक्री या विषयालाही विरोध करू फक्त मेट्रोच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला जाईल.’’\n- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://adarshgavkari.com/news/desh/tokyo-olympics-2020-india-Women-hockey-team-wins", "date_download": "2021-09-22T16:47:55Z", "digest": "sha1:A7D6TR2KRLZSQROBJBAWJURLHH2DA334", "length": 8817, "nlines": 61, "source_domain": "adarshgavkari.com", "title": "टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघाची विजयी 'वंदना'", "raw_content": "\nटोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघाची विजयी 'वंदना'\nटोकियो ऑलिम्पिक जगात गाजत आहे. या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांचा गाजावाजा कायम आहे. भारतीय महिला हॉकी संघाने पूल-ए च्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ४-३ असा पराभव केलेला आहे.\nटोकियो : टोकियो ऑलिम्पिक जगात गाजत आहे. या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांचा गाजावाजा कायम आहे. भारतीय महिला हॉकी संघाने पूल-ए च्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ४-३ असा पराभव केलेला आहे. यामुळे टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी भारताच्या आशा कायम पल्लवित आहे. भारतासाठी वंदना कटारियाने तीन आणि नेहा गोयलने एक गोल केलेला आहे. वंदना कटारिया ऑलिम्पिक सामन्यात हॅट्ट्रिक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. वंदना कटारियामुळे भारतीय महिला हॉकी संघाला विजयी 'वंदना' मिळाली आहे.\nभारतीय हॉकी संघ पुढील फेरीत जाण्याच्या आशा अजूनही कायम आहे. जर ब्रिटनने आज आयर्लंडला हरवले, तर भारत उपांत्यपूर्व फेरी गाठणार आहे. वंदना कटारियाने पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला शानदार सुरुवात करून दिली आणि चौथ्या मिनिटाला गोल केला. मात्र, दक्षिण आफ्रिकेने पहिल्या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणात बरोबरी साधली. दुसऱ्या क्वार्टरमध्येही वंदनाने आक्रमक खेळ दाखवत स्कोअर २-१ असा केला. दक्षिण आफ्रिकेने मात्र भारताच्या अत्यंत कमकुवत संरक्षण रेषेला दुसऱ्यांदा छेद दिला. पूर्वार्धात सामना २-२ असा बरोबरीत होता.\nतिसऱ्या क्वार्टरमध्ये नेहा गोयलच्या गोलच्या मदतीने भारताने पुन्हा एकदा जबरदस्त सुरुवात केली आणि आघाडी ३-२ अशी वाढवली होती. पण दक्षिण आफ्रिकेने जबरदस्त पुनरागमन केले आणि तिसरा गोल केला. सामन्याच्या ४९व्या मिनिटाला कटारियाने तिसरा गोल करत भारताला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली.\nसलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय संघाने रिओ ऑलिम्पिकमध्ये १२वे स्थान मिळवले होते. यंदा पहिल्या तीन सामन्यांमध्ये भारताला जागतिक नंबर वन नेदरलँड्सने ५-१, जर्मनीने २-० आणि गतविजेता ब्रिटनने ४-१ ने पराभूत केले. चौथ्या सामन्यात न��नीत कौरच्या गोलमुळे भारताने आयर्लंडचा १-० असा पराभव केला.\nआता कुणीही जम्मू-काश्मीरमध्ये खरेदी करु शकतात जमीन, केंद्र सरकारचा निर्णय\nडेव्हिड वॉर्नरने भारतीय संघाची आणि सिराजची मागितली माफी\nआम्ही मध्यस्थी करू शकत नाही- सुप्रीम कोर्टाचा निर्णय\nभारतात वेळेआधीच मान्सूनचे आगमन होणार\nगंगेतील मृतदेहांचे प्रकरण : मानवाधिकार आयोगाने केंद्र, बिहार, उत्तर प्रदेश सरकारला बजावल्या नोटिस\nआसाम आणि मिझोरामध्ये सीमावाद अधिक पेटण्याची शक्यता\nऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यावर भर\nदिल्लीत हिंदू सेनेचा राडा; असदुद्दीन ओवेसींचे निवासस्थान फोडले\nनिम्नदुधना प्रकल्पाची 14 दारे उघडली, 30 हजार 324 क्युसेक पाण्याचा विसर्ग\nशेतकर्‍यांची भरभराट होऊ दे\nतीस-तीस योजनेत चारशेपेक्षा अधिक शेतकर्‍यांची फसवणूक\nखुलताबादेत ट्रामा केअर सेंटर उभारा\nनगरपंचायतचा ढिसाळ कारभार; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती\nविकासकामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई\nकोरोनामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची औरंगाबादकडे पाठ\nमनपा कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखली\nखा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पाच बछड्यांचे नामकरण\nखा. सुप्रिया सुळेंना औरंगाबादेतून लोकसभा लढवण्याची ऑफर\nप्रशासक जाताच अधिकारी रिलॅक्स\nकोरोना चाचणी अहवालावर आता क्यूआर कोड\nवीस दिवसांतच डेंग्यूचे 46 रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-delhi-how-it-changed-over-the-years-4958100-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T18:11:49Z", "digest": "sha1:7WSXBNBPXTQCUYRUOHC6TB4276MTAN73", "length": 4705, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Delhi : How It Changed Over The Years | PHOTOS: हुमायु ते स्वतंत्र भारत सरकारची दिल्ली, पाहा कशी बदलत गेली राजधानी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS: हुमायु ते स्वतंत्र भारत सरकारची दिल्ली, पाहा कशी बदलत गेली राजधानी\nनवी दिल्ली: 1911 मध्ये देशाची राजधानी बनलेल्या दिल्लीत वेळेनुसार बरेच काही बदल झाले आहेत. एकेकाळी मोगलांचे ऐतिहासिक वास्तूंचे केंद्र असलेली दिल्ली आता लुटीयंसने सजवलेले शहर दिसत आहेत. प्रशस्त मोठे रस्ते, चारीही बाजूला मोकळ्या आणि हळूवारपणे पुढे सरकत असलेले शहर असे चित्र पुर्वी दिल्लीमध्ये पाहायला मिळायचे. मात्र आता वेळेनुसार या शहरानेही बरेच काही बदल केले आहेत.\nखुपच कम�� लोकांना या बद्दल माहिती असेल की,60 च्या दशकात कलकत्त्याप्रमाणे दिल्लीतही ट्राम चालत होती. 1908मध्ये येथे ट्राम सुरू झाली, त्यानंतर 1930 पर्यंत सिव्हील लायसन्स, जुनी दिल्ली आणि करोलबाग यांसारख्या काही ठिकाणांवरून ही ट्राम चालत होती. मागील 100 वर्षात दिल्लीने बरेच काही बदल पाहिले आहेत आणि स्वतःमध्ये केले सुध्दा आहेत. आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहोत वेळेनुसार बदललेले दिल्लीचे स्वरूप.. खुपच आकर्षक फोटोंच्या माध्यमातून....\nपुढील स्लाईडवर पाहा, वेळेनुसार बदलत गेलेल्या दिल्लीचे Photos...\nऐतिहासिक पुलाच्या १२५ व्या स्मृतीनिमित्त ब्रिटनमध्ये प्लास्टिक नोटा\n1200 वर्ष जुन्या मंदिराच्या आधारे बांधण्यात आले संसद भवन, देवळात राहायचे महादेव\nFire : संसद भवन परिसरात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी\nसंसद ते राष्ट्रपती भवन: भूसंपादन विधेयकाच्या विरोधात सोनियांच्या नेतृत्त्वात मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://miloonsaryajani.in/2020/08/", "date_download": "2021-09-22T16:40:07Z", "digest": "sha1:CJSJRUDZU2IDB2LHS3QJODLFO3FYCC34", "length": 6746, "nlines": 78, "source_domain": "miloonsaryajani.in", "title": "August 2020 - मिळून साऱ्याजणी", "raw_content": "\n‘ती’ आणि ‘तो’ या पलीकडचे सर्व ‘ते’ यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद व्हावा यासाठी…\nपरिचय – मिळून साऱ्याजणी\nप्रिय वाचक, सस्नेह नमस्कार ऑगस्ट महिना हा ‘मिळून साऱ्याजणी’ परिवारासाठी विशेष आनंदाचा महिना. १९८९ साली याच महिन्यात ‘मिळून […]\nमिळून सार्‍याजणी मासिकाची ३१ वर्षांची वाटचाल\n९ ऑगस्ट १९८९ रोजी ‘मिळून सार्‍याजणी’ मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. भली भली मासिकं बंद पडण्याच्या मार्गावर असताना ज्येष्ठ स्त्रीवादी […]\nलेखिका : लेस्ली नेका अरीमा अनुवाद : विलास साळुंके लेस्ली नेका अरीमा ही नायजेरियन लेखिका जागतिक साहित्यात स्वतःचा ठसा […]\nराजकीय विनोद आणि राजकीय बदल\nराजकीय व्यंगचित्राच्या रूपाने राजकीय विनोद आपण अनेक वर्षे बघत आहोत. राजकीय विनोदात समकालीन परिस्थितीवरील व्यंगात्मक आणि प्रतीकात्मक भाष्य कलात्मक पद्धतीने […]\nबदल हवाच पण दिशा कोणती\n‘द चेंज : विमेन, एजिंग अँड द मेनोपॉज’ हे जर्मेन ग्रिअर या लेखिकेचे पुस्तक पन्नाशीच्या उंबरठ्यावरील स्त्रियांना पुन्हा एकदा नव्याने […]\n२१ व्या शतकात तगण्यासाठी – भाग २\nजूनच्या अंकात जागतिक पर्यावरण दिनाच्या न���मित्ताने कोरोना, पर्यावरण आणि आपण या विषयसूत्राला धरून एक परिसंवाद प्रकाशित झाला होता. पर्यावरणीय […]\n‘ध’ चा ‘मा’ (पुरुषप्रधान व्यवस्थेची जन्मकथा)\nप्रख्यात स्त्रीवादी अभ्यासक मंगला सामंत सध्या एका महत्त्वाच्या आणि रोचक विषयावर पुस्तक लिहीत आहेत. आपल्या सर्वांना परिचित असलेली ‘ध चा […]\nभटके विमुक्त : मला दिसणारं वास्तव\nभटक्या-विमुक्तांविषयी या समाजातून आलेल्या आणि इतरही अभ्यासक-विचारवंतांनी लेखन केलं आहे. भटक्या विमुक्तांची परिस्थिती समजून घेतना या लिखाणाचा अभ्यास व आढावा […]\nगर्भप्रश्न हां….तर, प्रवासी मित्रांनो… युगायुगांची प्रश्नावली बघू शकता, पाहू शकता बायका चळवळीत का येतात येतात की येत नाहीत युगायुगांची प्रश्नावली बघू शकता, पाहू शकता बायका चळवळीत का येतात येतात की येत नाहीत\nचूल ते मूल : माझं गरजेपुरतं जगणं\nगरजेपुरतं जगायला लागल्यावर कशी मजा येत गेली, हे नीट सविस्तर सांगायलाच हा लेख लिहायला घेतला आहे. लिहिता लिहिता मी […]\nकुंभमेळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो डोक्यावर जटा वाढवलेल्या, अंगाला राख फासलेला, उग्र, हातात त्रिशूळ वगैरे घेतलेल्या, चित्रविचित्र हावभाव करणाऱ्या, […]\nभटकंतीची आवड माझ्यामध्ये कुठून आली, देव जाणे. आजी-आजोबांनी झोपताना सांगितलेल्या गोष्टी आणि गायलेली अंगाई गीते यावर बालपण पोसलेलं… त्यातूनच वाचनाची […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%AC%E0%A5%AF", "date_download": "2021-09-22T17:45:32Z", "digest": "sha1:PM7OOEUJUX7LAQWWABCMQWV7YSFAICTE", "length": 7276, "nlines": 276, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n→‎महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\n→‎समाप्ती: आंतरविकी दुवे काढले, विकिडेटावरून थेट दुवे असतील\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ga:869, rue:869\nवर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:869 жыл\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: tt:869 ел\nr2.6.4) (सांगकाम्याने काढले: ksh:Joohr 869\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:869\nसांगकाम्याने वाढविले: os:869-æм аз\nसांगकाम्याने बदलले: new:सन् ८६९\nसांगकाम्याने वाढविले: lt:869 m.\nसांगकाम्याने वाढविले: fa:۸۶۹ (میلادی)\nई.स. ८६९ वरील मजकूर\nनवीन लेख; वर्षपेटी, वर्ग व इंग्रजी दुवा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Rahuldeshmukh101", "date_download": "2021-09-22T18:13:46Z", "digest": "sha1:VK57TNEXY7K6KXHPXJYAVEO7FKPMUUWC", "length": 17832, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "Rahuldeshmukh101 साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor Rahuldeshmukh101 चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n११:२६, १४ मार्च २०२१ फरक इति +६४‎ वर्ग:साईट नोटीस - महिला संपादनेथॉन ‎ सद्य\n११:०१, १४ मार्च २०२१ फरक इति +१५‎ मिडियाविकी:Sitenotice ‎ खूणपताका: Reverted\n१०:४७, १४ मार्च २०२१ फरक इति +९६‎ विकिपीडिया:साईट नोटीस/महिला संपादनेथॉन/२०१९ आभार ‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले सद्य\n१०:४३, १४ मार्च २०२१ फरक इति +९६‎ विकिपीडिया:साईट नोटीस/महिला संपादनेथॉन/२०२१ ‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले सद्य\n१०:४३, १४ मार्च २०२१ फरक इति +९६‎ विकिपीडिया:साईट नोटीस/महिला संपादनेथॉन/२०२० ‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले सद्य\n१०:४२, १४ मार्च २०२१ फरक इति +९६‎ विकिपीडिया:साईट नोटीस/महिला संपादनेथॉन/२०१७ ‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले सद्य\n१०:४१, १४ मार्च २०२१ फरक इति +९६‎ विकिपीडिया:साईट नोटीस/महिला संपादनेथॉन/२०१८ ‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले सद्य\n१०:४१, १४ मार्च २०२१ फरक इति +९६‎ विकिपीडिया:साईट नोटीस/महिला संपादनेथॉन/२०१९ ‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले सद्य\n१०:३९, १४ मार्च २०२१ फरक इति +४६‎ न वर्ग:साईट नोटीस - महिला संपादनेथॉन ‎ नवीन पान: वर्ग:साईट नोटीस खूणपताका: दृष्य संपादन: बदलले\n१०:३६, १४ मार्च २०२१ फरक इति +९६‎ विकिपीडिया:साईट नोटीस/महिला संपादनेथॉन/२०१६ ‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले सद्य\n१३:११, ६ मार्च २०२१ फरक इति +४६‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१ ‎ सद्य\n१३:०८, ६ मार्च २०२१ फरक इति +१३‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१ ‎\n��२:४७, ६ मार्च २०२१ फरक इति +१,०४४‎ वर्ग:महिला संपादनेथॉन २०२१ लेख ‎ सद्य\n१२:४५, ६ मार्च २०२१ फरक इति +६३‎ न वर्ग:महिला संपादनेथॉन २०२१ लेख ‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n१२:४४, ६ मार्च २०२१ फरक इति +८७‎ अँपियरचा सर्किट नियम ‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले सद्य\n१२:३६, ६ मार्च २०२१ फरक इति +६६‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१ ‎\n११:४३, ६ मार्च २०२१ फरक इति +३५९‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१ ‎\n२२:४१, ५ मार्च २०२१ फरक इति +२७‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१ ‎\n२२:३५, ५ मार्च २०२१ फरक इति +३०७‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१ ‎\n२२:१८, ५ मार्च २०२१ फरक इति +१९७‎ विकिपीडिया:साईट नोटीस/महिला संपादनेथॉन/२०२१ ‎\n१३:४०, ५ मार्च २०२१ फरक इति −६‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१ ‎\n१३:३७, ५ मार्च २०२१ फरक इति −६‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१ ‎\n१३:३६, ५ मार्च २०२१ फरक इति +३३५‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१ ‎ खूणपताका: अमराठी मजकूर\n१३:१०, ५ मार्च २०२१ फरक इति −१०६‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१/सहभाग ‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१ ला असणारे पुनर्निर्देशन हटविले खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले Manual revert\n१३:०५, ५ मार्च २०२१ फरक इति +१०६‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१/सहभाग ‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१ कडे पुनर्निर्देशित खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन Reverted\n१३:००, ५ मार्च २०२१ फरक इति +१६‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१/सहभाग ‎ →‎सहभाग\n१२:५९, ५ मार्च २०२१ फरक इति +१८‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१/सहभाग ‎\n१२:३७, ५ मार्च २०२१ फरक इति +१२३‎ मिडियाविकी:Sitenotice ‎ खूणपताका: Reverted\n१२:१२, ५ मार्च २०२१ फरक इति +६५‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१/सहभाग ‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n११:५०, ५ मार्च २०२१ फरक इति ०‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१/सहभाग ‎\n११:४९, ५ मार्च २०२१ फरक इति ०‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१ ‎ →‎जागतिक महिला दिन (८ मार्च) च्या निमित्याने महिला संपादनेथॉन- २०२१\n११:४८, ५ मार्च २०२१ फरक इति +११५‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१ ‎\n११:४६, ५ मार्च २०२१ फरक इति −२‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१/सहभाग ‎\n११:४५, ५ मार्च २०२१ फरक इति +३३‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१/सहभाग ‎ →‎महिला संपादनेथॉन २०२० मध्ये सहभा���ही होणाऱ्या सर्व सदस्यांनीही खाली सही करावी\n११:४३, ५ मार्च २०२१ फरक इति −७९‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१/सहभाग ‎\n११:४२, ५ मार्च २०२१ फरक इति +१,२१८‎ न विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१/सहभाग ‎ नवीन पान: = महिला संपादनेथॉन २०२० मध्ये सहभागही होणाऱ्या सर्व सदस्यांनीही...\n११:३८, ५ मार्च २०२१ फरक इति +१,३७२‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१ ‎\n११:३३, ५ मार्च २०२१ फरक इति +७१६‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१ ‎\n११:२३, ५ मार्च २०२१ फरक इति +६५‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१ ‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n११:२२, ५ मार्च २०२१ फरक इति +१,६१३‎ न विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१ ‎ नवीन पान: ==''जागतिक महिला दिन '' (८ मार्च) च्या निमित्याने '''महिला संपादनेथॉन-...\n१६:३७, ८ मार्च २०२० फरक इति +४७५‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२०/सहभाग ‎\n१६:०२, ८ मार्च २०२० फरक इति +२,२५९‎ न सदस्य चर्चा:Rohinikhandare ‎ नवीन पान: नमस्कार, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे. मराठी विकिपीडियाव... सद्य\n१५:४९, ८ मार्च २०२० फरक इति ०‎ छो विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२० ‎ \"विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२०\" ला ने संरक्षित केले: अत्यधिक वाचकभेटींचे पान+लेख/पानाचा परीघ/कक्षा नवागत सदस्यांना समजणे, अवघड जाण्यामुळे, अर्धसुरक्षीत. ([संपादन=केवळ प्रचालकांना परवानगी आहे] (१०:१९, ९ मार्च २०२० (UTC) ला संपेल) [स्थानांतरण=केवळ प्रचालकांना परवानगी आहे] (१०:१९, ९ मार्च २०२० (UTC) ला संपेल)) सद्य\n१५:४७, ८ मार्च २०२० फरक इति −७०६‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२० ‎ Aishwarya Awachar (चर्चा)यांची आवृत्ती 1742906 परतवली. खूणपताका: उलटविले\n१५:४६, ८ मार्च २०२० फरक इति +५४६‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२० ‎ Rohinikhandare (चर्चा)यांची आवृत्ती 1743126 परतवली. खूणपताका: उलटविले\n१५:४५, ८ मार्च २०२० फरक इति −६‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२० ‎ Rohinikhandare (चर्चा)यांची आवृत्ती 1743131 परतवली. खूणपताका: उलटविले\n१५:४२, ८ मार्च २०२० फरक इति −५‎ विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२० ‎ Rohinikhandare (चर्चा)यांची आवृत्ती 1743132 परतवली. खूणपताका: उलटविले\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/csk-vs-srh-match-highlights/", "date_download": "2021-09-22T18:06:25Z", "digest": "sha1:GNXEBM5CLUCO2SMNEOBUJLECEL775HZM", "length": 4682, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "CSK vs SRH match highlights - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nCSK vs SRH, Innings Highlights: चेन्नईचा हैदराबादवर शानदार विजय, गुणतालिकेत पहिल्या...\nपडसाद : नाती सांभाळणे गरजेचे\n‘ कटकट करणारी आई’ हा चतुरंग पुरवणीतील (२१ ऑगस्ट) डॉ. अंजली जोशी यांचा लेख वाचला. सध्याच्या करोनाकाळात कुटुंबीय घरामध्ये जास्त काळ एकत्र राहात...\n.. मी मानुष झालो\nभारत पाटणकर [email protected] ‘‘चळवळींना आयुष्य वाहिलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां- संशोधक गेल ऑम्व्हेट यांचे नुकतेच निधन झाले. ‘दलित पँथर’, ‘युक्रांद’, ‘मागोवा’,‘श्रमिक मुक्ती दल’ अशा परिवर्तनवादी चळवळींचा उदय...\nजगणं बदलताना : वस्त्रवलय वस्त्रवलय\nअपर्णा देशपांडे [email protected] माणसाच्या बाहेरचं वलय किती झगझगीत, यावरून त्याची किंमत ठरवली जावी आणि हा शिरस्ताही नेहमीचाच व्हावा, इतकं आता जगणं बदललं आहे. अशा...\nलोकसंख्या नियंत्रण सक्ती की मतपरिवर्तन\nलोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत चीनची नेमकी काय अडचण झाली, हे समजण्यासाठी गेल्या चार-पाच दशकांतील त्या देशानं घेतलेले निर्णय तपासून पाहावे लागतील. || डॉ. किशोर...\nएके काळी येवल्या पेक्षाही प्रसिद्ध होते पुण्याचे रेशीम\nदुसऱ्या बाजीरावाने रेशमाचें कापड काढणाऱ्या व विकणाऱ्यांना पैठण व नाशिक जिल्ह्यातील येवले येथून पाचारण केले व पुण्यास स्थायिक होण्यास सांगितले. पुण्यातील रेशमी कापडाच्या उत्पादनाची हीच सुरवात आहे असे मानावयास हरकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/upstox/", "date_download": "2021-09-22T17:57:25Z", "digest": "sha1:LE3E6QXW3BRDEIFZSL57F6PD4NTNGAVW", "length": 6349, "nlines": 76, "source_domain": "udyojak.org", "title": "UPSTOX सोबत स्टॉक मार्केट शिकण्याची आणि ट्रेडिंग करण्याची सुवर्णसंधी - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nUPSTOX सोबत स्टॉक मार्केट शिकण्याची आणि ट्रेडिंग करण्याची सुवर्णसंधी\nUPSTOX सोबत स्टॉक मार्केट शिकण्याची आणि ट्रेडिंग करण्याची सुवर्णसंधी\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nआमच्याकडे डिमॅट अकाउंट ओपन करा आणि मिळवा अमर्यादित फायदे\nकमोडिटी मार्केट आणि स्टॉक मार्केट शिकण्याची आणि ट्रेडिंग करण्याची सुवर्णसंधी\nUPSTOX भारतातील अग्रगण्य ब्रोकिंग कंपनी ज्यामध्ये रतन टाटा यांचीसुध्दा गुंतवणूक आहे\nफ्री मधे डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा- https://upstox.com/open-account/\nअकाउंट सुरू करताना काही अडचण आल्यास अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा\nफ्री स्टॉक मार्केट टिप्ससाठी खालील टेलिग्राम चॅनेलवर क्लिक करा https://t.me/joinchat/PQAlYhW5fhCBCwKUwnGqfw\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nPrevious Post आजच आपला व्यवसाय ऑनलाईन न्या VISO App वर\nNext Post उत्तम साईड बिझनेसच्या शोधात आहात\nआपल्या गावात सुरू करा बँकिंग व्यवसाय\nby स्मार्ट उद्योजक\t July 26, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t July 9, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t July 9, 2021\nप्रत्येक इंजिनीअरिंगचा विद्यार्थी होऊ शकतो उद्योजक\nby स्मार्ट उद्योजक\t August 27, 2019\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/mahatma-gandhi/", "date_download": "2021-09-22T18:12:37Z", "digest": "sha1:JZGSX4KK55P7TBYI3JZUOEWOY7QUBTMS", "length": 5174, "nlines": 82, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "MAHATMA GANDHI | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nमहात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत तुरूंगवासाची शिक्षा\nजोहान्सबर्ग : महात्मा गांधींच्या 56 वर्षीय पणतीला डर्बन कोर्टाने सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 62 लाख रुपयांची फसवणूक आणि बनवाट कागदपत्रांच्या प्रकरणी सोमवारी\n18 जानेवारी 2020 18 जानेवारी 2020\nमहात्मा गांधींना भारतरत्न देण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nनवी दिल्ली : महात्मा गांधींना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, महात्मा\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2020/10/blog-post_32.html", "date_download": "2021-09-22T17:56:24Z", "digest": "sha1:AZALNCPDIAVNFHEXGKK5INCIVV3RQZS7", "length": 6439, "nlines": 81, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "इस्लामपूरात कोरोनाच्या जनजागृतीसाठी बनविलेल्या पोस्टरचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याहस्ते अनावरण", "raw_content": "\nHomeवाळवाइस्लामपूरात कोरोनाच्या जनजागृतीसाठी बनविलेल्या पोस्टरचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याहस्ते अनावरण\nइस्लामपूरात कोरोनाच्या जनजागृतीसाठी बनविलेल्या पोस्टरचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याहस्ते अनावरण\nइस्लामपूर : व्यापारी महासंघाच्या वतीने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरच्या अनावरण प्रसंगी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, मोहन पाटील, शहाजी पाटील.\nइस्लामपूर, ( सूर्यकांत शिंदे )\n: कोरोनाच्या जागृतीसाठी व्यापारी बांधवांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. शहरातील व्यापारी वर्गाला पोलीस खात्याकडून लागेल ते सहकार्य उपलब्ध करुन दिले जाईल, अशी ग्वाही पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी येथे केले.\nइस्लामपूर व्यापारी महासंघाच्या वतीने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. रामलीला ट्रस्टच्या साई इंटरनॅशनल स्कुलमध्ये हा कार्यक्रम झाला.\nश्री. पिंगळे म्��णाले, \"सर्व व्यापाऱ्यांनी मिळून एकत्र येणे, प्रश्न मांडणे यातून सर्वांना एका व्यासपीठावर येण्याची संधी मिळाली. त्यातून भरीव कामे होतात. कोरोना संसर्गाच्या काळात शहरातील व्यापारी समूहाने खूप मोठे सहकार्य केले. गरीब, उपेक्षित घटकासाठी निर्माण झालेल्या माणुसकीच्या नात्याच्या ग्रुपमध्येही बहुतांश व्यापाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.\"\nश्री. जंगम यांनी प्रास्ताविक केले. व्यापारी महासंघाचे प्रमुख मोहन पाटील, रामलीला ट्रस्टचे शहाजी पाटील, नगरसेवक अमित ओसवाल, उमेश कुरळपकर, दीपक जाधव, केतन शहा, गौतम रायगांधी, विनायक जाधव, भूषण शहा, गौरव शहा, दिनेश पोरवाल, राजेंद्र शहा, मन्सूर वाठारकर, सागर जंगम, अमित शहा, दीपक कोठावळे, जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष दुष्यंत राजमाने उपस्थित होते.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/ngo-demands-clarification-on-52-long-advertisement-in-theater-11263", "date_download": "2021-09-22T17:27:26Z", "digest": "sha1:6K64SEX6KIF4377HDSCIJBK2JGJM5ET5", "length": 7904, "nlines": 126, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Ngo demands clarification on 52 long advertisement in theater | बाहुबलीची मजा लुटताना सक्तीच्या जाहिराती", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nबाहुबलीची मजा लुटताना सक्तीच्या जाहिराती\nबाहुबलीची मजा लुटताना सक्तीच्या जाहिराती\nBy मुंबई लाइव्ह टीम मनोरंजन\nचित्रपट 160 मिनिटांचा आणि त्यात जाहीरात 52 मिनिटांच्या आणि त्या देखील सक्तीच्या, हे ऐकून तुम्हालाही विचीत्र वाटले असेल. पण हे खरं आहे. कुर्ल्यातल्या पीव्हीआरमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी आणि मध्यंतराला एकूण 52 मिनिटांच्या सक्तीच्या जाहीराती दाखवण्यात आल्याचा आरोप जय हो संस्थेचे अध्यक्ष अफरोज मलिक यांनी केला आहे.\nअफरोज मलिक यांनी सेंन्सॉर बोर्डाला याबाबत पाठबलेल्या पत्रात म्हटले आहे की, ते 29 एप्रिलला रात्री 11.40 वाजता कुर्लातल्या पीवीआर फिनिक्स मॉलमध्ये बाहुबली सिनेमा पाहण्यासाठी गेले होते. चित्रपट रात्री 11.40 वाजता सुरू होणार हो���ा. त्यासाठी ते रात्री 11.35 वाजताच सिनेमा हॉलमध्ये पोहचले होते. त्यांनी आरोप केला आहे की, सिनेमा 11.40 वाजता सुरू होण्याच्या आधी जाहिराती दाखवल्या जात होत्या आणि त्या 12.02 मिनिटांपर्यंत दाखवण्यात आल्या. चित्रपटाच्या मध्यांतराच्या दरम्यानही 20 मिनिटांच्या जाहिराती दाखवण्यात आल्या.\nमलिक यांचे म्हणणे आहे कि, जर त्यांनी चित्रपट पाहण्यासाठी 430 रुपयांचे तिकीट विकत घेतलं तर त्यात 52 मिनिटांच्या सक्तीच्या जाहिराती का दाखवल्या गेल्या पीव्हीआरने कोणत्या आधारावर एवढ्या मोठ्या जाहीराती दाखवल्या, याची माहिती त्यांनी मागितली आहे.\nमुंबई वगळता राज्यात ३ सदस्यीय प्रभाग पद्धत मंजूर\nBig Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nसर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले\nअन् पंजाब किंग्सला 'ती' चूक पडली महागात\nगेल्या ८ महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींवर अत्याचार\nबिग बॉसच्या घरात अपघात, टास्क दरम्यान ‘या’ सदस्यांना दुखापत\nचिऊ ताई चिऊ ताई दार उघड, घरात रंगणार नवा टास्क\n अखेर कंगना न्यायालयात हजर\nआयकर विभागाच्या कारवाईनंतर अखेर सोनू सूदनं सोडलं मौन, म्हणाला...\nदिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचं ट्विटर अकाऊंट होणार बंद\nसोनू सूदच्या घरात आयकर विभागाची २० तास झाडाझडती\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/beed-news-marathi/husband-and-wife-die-due-to-electric-shock-in-bid-nrvk-138972/", "date_download": "2021-09-22T18:44:27Z", "digest": "sha1:GS4NLCPBB7BT4AUEHU4JV3BY5X7PXLFY", "length": 12559, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "अशी मौत कुणाला येऊ नये | सरपण घेऊन शेतातून घरी येत असताना वाटेतच मृत्यूने गाठले; नवरा-बायकोचा जागेवरच मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चा��णी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nअशी मौत कुणाला येऊ नयेसरपण घेऊन शेतातून घरी येत असताना वाटेतच मृत्यूने गाठले; नवरा-बायकोचा जागेवरच मृत्यू\nसरपण घेऊन शेतातून घरी येत असलेल्या पती-पत्नीचा विद्युत वायरला चिटकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील जरुड गावात घडली. वैजिनाथ शामराव बरडे (30) आणि त्यांची पत्नी शोभा वैजिनाथ बरडे (30) अशी मृतांची नावे आहेत.\nबीड : सरपण घेऊन शेतातून घरी येत असलेल्या पती-पत्नीचा विद्युत वायरला चिटकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील जरुड गावात घडली. वैजिनाथ शामराव बरडे (30) आणि त्यांची पत्नी शोभा वैजिनाथ बरडे (30) अशी मृतांची नावे आहेत.\nया दाम्पत्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व वीज चोरून वापरणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nया घटनेने बरडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर वीजेचा करंट लागून होणाऱ्या अपघाताचे प्रमाण गेल्या अनेक दिवसात वाढले आहे.\nक्षणात 180 कोटींचा महामार्ग पडला दरीत; डोंगराचा कडा कोसळला\nभारतात आढळला कोरोना विषाणूचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट; फक्त सात दिवसातच वजन कमी होतो आणि...\nकोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यास कोरोना चाचणी किंवा क्वारंटाईनची गरज नाही; नविन खुलासा\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या ���ायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://gobackpackgo.com/mr/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A5%80/", "date_download": "2021-09-22T17:08:22Z", "digest": "sha1:DTSGYG3BO5UXYOHCZGARFCQDINH4VMLM", "length": 20123, "nlines": 223, "source_domain": "gobackpackgo.com", "title": "फिलीपिन्समधील एअरबीएनबी - फिलिपिन्ससाठी एअरबीएनबी कूपन मिळवा", "raw_content": "\nट्रॅव्हलॉग करा आणि करू नका\nऑनलाइन मोहिमेचे मापन कसे करावे\nआपला पृष्ठ स्पिड वाढवा\nबुकिंग वर माझे घर कसे जोडावे\nट्रॅव्हल ब्लॉगर / ट्रॅव्हल इन्फ्लूएंसर\nआपल्या ट्रॅव्हलॉगचा प्रचार करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\nट्रॅव्हलॉग करा आणि करू नका\nऑनलाइन मोहिमेचे मापन कसे करावे\nआपला पृष्ठ स्पिड वाढवा\nबुकिंग वर माझे घर कसे जोडावे\nट्रॅव्हल ब्लॉगर / ट्रॅव्हल इन्फ्लूएंसर\nआपल्या ट्रॅव्हलॉगचा प्रचार करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\nनंतर उपयुक्त व्हा हे उपयुक्त पृष्ठ जतन करा\nजेव्हा आपल्याला फिलिपिन्समधील एअरबीएनबी बरोबर प्रवास करायचा असेल तर आपण मनिलासारख्या मोठ्या शहरात जाऊ शकता परंतु आपल्याला लहान गावात घरे देखील मिळू शकतात. फिलिपिन्समध्ये तुम्हाला बरीच ठिकाणे आढळतील जिथे तुम्ही एअरबीएनबी बरोबर राहू शकता पण लक्षात असू द्या इंडोनेशियामध्ये एअरबीएनबी येत आहे. एअरबीएनबीचा फायदा असा आहे की आपण छान व्हिला, घरे, अपार्टमेंट भाड्याने घेऊ शकता आणि प्रवासी मित्रांसह सामायिक करू शकता. जेव्हा आपण काही मित्रांसह जात असाल तेव्हा आपण फिलिपिन्समध्ये वास्तविक छान घरे बुक करू शकता. तेथे एक आठवडा किंवा थांबा आणि मजा करा\nआपली पहिली सहल करण्यासाठी आपल्याला एअरबीएनबीसाठी $ एक्सएनयूएमएक्स कूपन पाहिजे आहे येथे आपले एअरबीएनबी कूपन मिळवा.\nफिलिपिन्समधील एअरबीएनबी ट्रीहाऊसचे उदाहरण (एक्सएनयूएमएक्स युरो)\nमध्यम वर्ग एरबीएनबी फिलिपिन्स (30 युरो)\nफिलीपिन्समध्ये सी व्ह्यू असलेले हे एक छान एअरबीएनबी अपार्टमेंट आहे\nव्वा फॅक्टर एरबीएनबी फिलिपिन्स (2478 युरो)\nजेव्हा आपल्याकडे जास्त पैसे असतील तेव्हा आपण फिलीपिन्समधील हा खासगी हॉलिडे व्हिला भाड्याने घेऊ शकता. (एक्सएनयूएमएक्स व्यक्ती)\nफिलिपिन्समधील एअरबीएनबीसह आपले स्थान शोधा\nएअरबीएनबी फिलीपिन्स बॅकपॅकर म्हणून\nकधीकधी आपल्याला काही गोपनीयता आवश्यक असते. चांगल्या किंमतीसाठी गोपनीयता मिळवण्यासाठी एअरबीएनबी हा एक चांगला पर्याय आहे. परंतु जेव्हा आपण सामान्य वसतिगृह किंवा वसतिगृहे शोधत असाल तर इतर साइट्स जसे की वसतिगृह व वसतिगृह बुकर्स कमी खर्चीक असतात. कारण म्हणजे एअरबीएनबीला किंमतीची मर्यादा आहे. इतर साइट्सची मर्यादा नसलेली वसतिगृहे आठ युरोपेक्षा कमी असू शकत नाहीत. जेव्हा आपल्याला प्रत्येक मोठ्या शहरात एअरबीएनबी आणि वैयक्तिक मुक्काम आवडतात तेव्हा आपल्याला एक्सएनयूएमएक्स युरोसाठी एक खोली मिळू शकेल.\nपण फक्त त्यास एक शॉट द्या, फक्त पहा आणि कदाचित आपल्याला एक छान जागा सापडेल\nPhilippines फिलिपिन्समधील एअरबीएनबीसाठी एक्सएनयूएमएक्स कूपन\nएअरबीएनबीसाठी कूपन कोड कार्य कसे करते\nफक्त एक मिनिट घेते\nया दुव्यावर क्लिक करा आपल्या एअरबीएनबी कूपनचा दावा करण्यासाठी\nसाइन अप करा आणि एक एअरबीएनबी खाते तयार करा\nफिलीपिन्स किंवा कोठेतरी तुमची सहल बुक करा 🙂\nफिलिपिन्समधील एअरबीएनबी किंवा हॉटेल\nमी बर्‍याच वेळा एअरबीएनबी वापरण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण वास्तविक स्थानिक भागात आहात. बर्‍याच अपार्टमेंटमध्ये आपल्यासारख्या घरातही उत्तम सुविधा आहेत. विनामूल्य वायफाय प्रमाणे, मो��ा फ्रीज किचन एक लाऊंज / दिवाणखाना. म्हणून जेव्हा आपल्याला हॉटेलच्या खोलीच्या किंमतीसाठी घराची सोय पाहिजे असेल. एअरबीएनबी वापरुन पहा मलासुद्धा आवडते, बहुतेक यजमान आपणास राहात असलेल्या अतिपरिचित क्षेत्राकडून आपल्याला अनोखी आणि स्थानिक टिप्स देण्यास तयार असतात आणि केवळ त्यांच्या हातात एकटे ग्रह असलेल्या पर्यटकांमध्येच असतात.\nमाझा एअरबीएनबी सह प्रवास\nएअरबीएनबीची माझी पहिली ट्रिप दोन मित्रांसह बुडापेस्टला होती. आमच्याकडे शहराच्या मध्यभागी एका रात्रीत फक्त एक्सएनयूएमएक्ससाठी एक उत्कृष्ट अपार्टमेंट होते. हे एक सुंदर प्रकाश एअरबीएनबी अपार्टमेंट होते ज्यात दोन किंग आकाराचे बेड, मोठे स्वयंपाकघर आणि आधुनिक स्नानगृह होते. मला एअरबीएनबी समुदायाला विकण्यात आले होस्टने विमानतळ वरून आमच्यासाठी स्थानिक टॅक्सी पिकअपची व्यवस्था केली जी आमची दोन किंमत केवळ एक्सएनयूएमएक्स युरो आहे\nया पहिल्या मुक्कामानंतर मी गेलो होतो एक्सएनयूएमएक्स एअरबीएनबीहून अधिक अपार्टमेंट्स युरोपा, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आणि तरीही ए एअरबीएनबी वापरण्याचे सुपर फॅन.\nआपल्यास एशिया किंवा फिलिपिन्समधून प्रवास करण्यासाठी एअरबीएनबीला $ एक्सएनयूएमएक्स कूपन पाहिजे आहे का येथे आपले एअरबीएनबी कूपन मिळवा.\nएक N एक्सएनयूएमएक्स एअरबीएनबी कूपन मिळवा :)\nखालील प्रतिमेवर क्लिक करा आणि आपण एअरबीएनबीसाठी N एक्सएनयूएमएक्स कूपन प्राप्त कराल\nइंस्टाग्रामवर गोबॅकपॅकगो अनुसरण करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\nकॉपीराइट 2014-2021 बॅकपॅक जा - द्वारा डिझाइन पॉल राम & लोगो डिझाइन Jordi\nविनामूल्य प्रवास आणि प्रेरणा टिप्स\nचेंडू एक्सएनयूएमएक्स लोक आधीपासूनच गोबॅकपॅकगोचे अनुसरण करतात फेसबुक आणि इंस्टाग्रामवर.\nतू कशाची वाट बघतो आहेस\nअनुसरण करण्यासाठी येथे क्लिक करा इंस्टाग्रामवर गोबॅकपॅको\nआणि फेसबुकवर गोबॅकपॅकोसारखे सोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gromor.in/blog/%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8-4993", "date_download": "2021-09-22T17:45:12Z", "digest": "sha1:HHV4DGKLLJMOMD2B72YRQOXSQTWLMBPQ", "length": 18730, "nlines": 101, "source_domain": "gromor.in", "title": "छोटे बिझनेस लोन हवे असेल तर लोन देणाऱ्या कंपनीला कसा संपर्क करावा : Gromor - Blog", "raw_content": "\nYou are here: Home / Marathi (मराठी) / छोटे बिझनेस लोन हवे असेल तर लोन देणाऱ्या कंपनी��ा कसा संपर्क करावा\nछोटे बिझनेस लोन हवे असेल तर लोन देणाऱ्या कंपनीला कसा संपर्क करावा\nलघु उद्योजकाला अनेक कारणांसाठी लोन घेण्याची गरज भासू शकते, जसे नवीन कर्मचारी नियुक्त करणे, व्यवसाय नवीन ठिकाणी सुरु करणे, नवीन मशीन विकत घेणे, वर्किंग कॅपिटल इ. उद्योजक जेव्हा लोन देणाऱ्या कंपनीला संपर्क करतो तेव्हा लोन घेण्याचा उद्देश स्पष्टपणे नमूद केला पाहिजे. इतर महत्वाच्या घटकांबरोबर लोन घेण्याच्या उद्देशाबाबत पण लोन देणाऱ्या कंपनीची खात्री झाली तरच लोन मंजूर केले जाते.\nभारतात विविध बँक, एनबीएफसी, सरकारी योजना इ. यांच्याकडून लोन घेता येते. लोन देणाऱ्या सर्व संस्थांचा प्रमुख निकष सारखाच असतो, तो म्हणजे उद्योगाच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करणे.\nलोनच्या अर्जात साधारणपणे उद्योगाची माहिती, प्रकार, आर्थिक स्थिती आणि गरज ही सर्व माहिती समाविष्ट असायला पाहिजे.\nबिझनेस लोन मिळवण्यासाठी उपलब्ध पर्याय:\nबँक साधारणपणे लघु उद्योगांना लोन देताना मालमत्ता तारण ठेवून घेतात. बँकेचे पात्रता निकष, लोन घेणाऱ्याचा क्रेडिट स्कोर आणि क्रेडिट हिस्टरी यावर व्याज दर अवलंबून असते. लोन घेण्यासाठी हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे.\nलोनची संपूर्ण रक्कम आणि त्यावरील व्याज यांची परतफेड झाल्यानंतरच तारण ठेवलेली मालमत्ता लोन घेणाऱ्याला परत मिळते.\nजर लोन घेणाऱ्याने लोनची परतफेड केली नाही तर बँकेला त्या मालमत्तेचे मालकी हक्क मिळतात आणि ती विकून बँक आपला तोटा भरून काढते.\nगुंतवणुकीत तुम्हाला वैयक्तिक धोका कमी करायचा असेल किंवा कमी व्याज दर हवे असतील तर तारण असलेले लोन घेणे हा चांगला पर्याय आहे.\nलघु उद्योगाला बिझनेस लोन घेण्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनॅन्शियल कंपनी). एनबीएफसी यांची अर्ज प्रक्रिया खूप सोपी असते आणि बँकेच्या लांब आणि क्लिष्ट प्रक्रियेसारखी नसते. बँकेच्या तुलनेत एनबीएफसीच्या अटी व शर्ती पण कमी असतात आणि काही तारण ठेवण्याची आवश्यकता नसते.\nएनबीएफसीकडून लोन मिळवण्यासाठी त्यांचे पात्रता निकष पूर्ण करावे लागतात, ऑनलाइन अर्ज भरावा लागतो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात.\nलघु उद्योजकांना बिझनेस लोन हवे असल्यास त्यांना मुद्रा योजना, स्टँड-अप इंडिया योजना इ. पर्याय उपलब्ध असतात.\nAlso Read: भारतात बिझनेस लोन घेण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक पुस्तिका\nफक्त सूक्ष्म आणि लघु उद्योगांना रु १० लाखापर्यंत लोन देण्यासाठी मुद्रा योजना सुरू केली आहे. व्यावसायिक बँक, सहकारी बँक इ. यांच्याकडून मुद्रा लोन मिळते.\nमुद्रा लोन अंतर्गत तीन पर्याय असतात, शिशु, किशोर आणि तरुण. रु ५०,००० पर्यंत लोन शिशु योजनेत मिळते. रु ५०,००० ते रु ५,००,००० मधील लोन किशोर योजनेत मिळते, आणि रु ५,००,००० ते रु १०,००,००० मधील लोन तरुण योजनेत मिळते.\nस्टँड-अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला उद्योजकांना सोपे, सोईस्कर, स्वस्त आणि विना तारण लोन दिले जाते.\n१ ते १० वर्षाच्या अवधीसाठी रु १० लाख ते रु १ कोटी रकमेचे लोन दिले जातात.\nलोनसाठी अर्ज करायला काय पात्रता निकष असतात:\nउद्योगाची वार्षिक उलाढाल रु १५ लाख ते रु १ कोटी यामध्ये असली पाहिजे.\nअर्ज करण्याच्या दिवशी अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसावे व लोनचा अवधी संपेल त्या दिवशी ६५ पेक्षा अधिक नसावे.\nव्यवसाय किमान ३ वर्षापासून सुरू असावा, मात्र, काही लोन देणार्‍या कंपन्या मागील १ वर्षापासून कार्यरत असलेल्या उद्योगांना पण लोन देतात.\nअजून एक महत्वाचा निकष असतो अर्जदाराचा क्रेडिट स्कोर/सिबिल स्कोर. कर्जदाराची परतफेड करण्याची प्रवृत्ती आणि त्याला लोनची परतफेड करता येईल का हे तपासण्यासाठी क्रेडिट स्कोर पाहिले जाते. चांगला क्रेडिट स्कोर असल्यास लोनचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.\nलोनची रक्कम, उद्देश, कंपनीचा प्रकार इ. पण काही निकष असतात.\nलोन देणारी कंपनी साधारणपणे पुढील कागदपत्रे सादर करायला सांगते: पॅन कार्ड, आधार कार्ड, पीडीएफ रूपात मागील १२ महिन्यांची बँक स्टेटमेंट, मागील २ वर्षांचे आयटी रिटर्न, दुकान व आस्थापना परवाना, जीएसटी पावत्या इ.\nलोन घेण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या:\n१. उद्योगाच्या नेमक्या गरजांचे विश्लेषण करणे\nलोनसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्या उद्योगाच्या गरजांचे विश्लेषण करणे आवश्यक असते. उद्योगासाठी नेमके काय हवे आहे, उद्योगाचा विस्तार करायचा आहे किंवा नवीन मशीन विकत घ्यायची आहे किंवा उद्योगाच्या रोजच्या कार्यासाठी पैसे हवे आहेत हे ठरवा. तुम्हाला लोन नेमके कशासाठी हवे आहे याबाबत स्पष्टता असावी आणि लोन देणाऱ्या कंपनीला ते पटवून देता आले पाहिजे.\n२. क्रेडिट स्टेटस माहिती असण��\nवेळोवेळी तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासून पाहणे अत्यंत महत्वाचे असते. लोन देणारी प्रत्येक कंपनी तुमचा क्रेडिट स्कोर आणि हिस्टरी तपासून पाहते. भूतकाळात तुम्ही किती लोन घेतले होते, त्यांची वेळेवर परतफेड केली का, तुम्ही काही फसवणूक करणारे काम केले आहे का आणि क्रेडिट कार्ड कसा वापरता याबाबत माहिती गोळा करण्यासाठी हे केले जाते.\nम्हणून तुमची पेमेंट हिस्टरी, इतरांना किती पैसे द्यायचे आहे, आणि किती प्रकारचे कर्ज तुम्ही घेतले आहे ही माहिती असली पाहिजे.\n७५० – ९०० यामध्ये अर्जदाराचा क्रेडिट स्कोर असल्यास तो चांगला समजला जातो, पण हे लोन देणाऱ्या कंपनी वर अवलंबून असते. काही लोन देणार्‍या कंपन्यांची क्रेडिट स्कोर परिगणित करण्याची स्वतःची पद्धत असते.\n३. लोन देणाऱ्या कंपनीबाबत माहिती गोळा करा\nतुमचा अर्ज नामंजूर होऊ नये याची खात्री करण्यासाठी लोन देणारी कंपनी, कंपनी कोणत्या प्रकारचे लोन देते, किती व्याज दर आकारते, आणि इतर अटी व शर्ती बाबत माहिती गोळा करणे महत्वाचे असते. असे केल्याने तुमचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.\nतुम्ही कोणत्या लोन देणाऱ्या संस्थेला निवडता यावर लोन देणाऱ्या संस्थेला संपर्क कसा करायचा हे अवलंबून असते.\nतुम्ही लोनसाठी बँकेत अर्ज करत असाल तर तुम्हाला बँक मॅनेजरच्या नावाने पत्र लिहावे लागते ज्यात तुम्हाला कोणत्या कारणासाठी आणि किती लोन हवे आहे हे नमूद करावे लागेल.\nपत्रात तुमच्या उद्योगाचे नाव, रचना, थोडक्यात माहिती, किती वर्षांपासून उद्योग कार्यरत आहे, त्यात किती कर्मचारी काम करतात, आणि त्या वर्षी किती उत्पन्न झाले हे सर्व नमूद करावे.\nतुम्ही ऑनलाइन पर्याय निवडला तर तुम्हाला खालील करावे लागते:\n१. लोन देणाऱ्या कंपनीच्या वेबसाइटला भेट द्या.\n३. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.\n४. लोन मंजूर होण्याची वाट पहा.\n५. लोन मंजूर झाल्यास काही दिवसात लोनची रक्कम दिली जाईल.\nशेवटी, कोणत्या प्रकारचे लोन तुमच्या व्यवसायासाठी सर्वाधिक उपयोगी पडेल हे ठरवायला पाहिजे म्हणजेच तारण असेलेले किंवा नसलेले. म्हणून प्रत्येक प्रकारच्या लोनचे फायदे आणि गैरफायद्यांचे मूल्यांकन केले की तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय निवडता येतो.\nAlso Read: भारतातील कस्टम ड्यूटीबाबत सर्व माहिती\nतुम्ही उद्योजक असाल आणि तुम्हाला लोन घ्यायचे असेल तर वाजवी किंमतीत त्वरित लोन मिळवण्यासाठी ग्रोमोर फिनान्स कंपनीशी संपर्क साधा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B6-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2021-09-22T17:35:15Z", "digest": "sha1:2C345GUPFLHYLAOTA3NMEMESWYIOELZW", "length": 5172, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "जगदीश लाड - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Tags जगदीश लाड\nJagdish Lad | मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन, 34...\nआम्ही, कोरोना आणि Memes\nभारतात तशी गुणवत्तेची कमतरता नाहीच. वेळ – परिस्थिती कोणतीही असो वेगवेगळ्या माध्यमातून मनोरंजन, जागृती आणि विचारांची देवाणघेवाण हि गोष्ट अगदी जनमानसात खोल रुतलेली आहे...\nसिंह नेहमीच कळपात का दिसतात ‘जंगलाचा राजा’ संबंधित ‘या’ मनोरंजक गोष्टी कदाचित तुम्हाला ठाऊक...\nतुम्हाला माहित असेलच की सिंहाला 'जंगलाचा राजा' म्हटले जाते, परंतु सिंह कळपामध्येच का दिसला हे आपणास माहित आहे काय जरी पृथ्वीवर सिंहांचे अस्तित्व खूप जुने आहे, परंतु त्यांच्या इतिहासाबद्दल माहित असणे फार कठीण आहे, कारण प्राण्यांचे जीवाश्म बहुतेक सापडत नाहीत.\nपुरुष हृदय बाई : माणूस नावाचा प्राणी\nरवीन थत्ते [email protected] सृष्टीसमान स्त्रीशी तुलना करता पुरुष हा नंतर आलेला आणि उपटसुंभच म्हणावा लागेल. त्याच्यातील संप्रेरकांनी त्याला आक्रमक, अस्थिर, आगाऊ, उतावळा आणि अहंकारी...\nगॅलवान व्हॅलीचे नाव या व्यक्तीच्या नावावर पडले आहे, 121 वर्षांपूर्वी सापडली होती हि व्हॅली.\n1962 ते 1975 दरम्यान भारत आणि चीनमधील युद्धात गॅलवान व्हॅली केंद्रस्थानी राहिली आहे आणि आता 45 वर्षांनंतर, गॅलवान व्हॅलीची परिस्थिती पुन्हा खालावली आहे.\nअखेर मराठी राज्याने शेवटचा नि:श्वास सोडला… जाणून घ्या\nइ.स. १७१३ साली शाहु महाराजांनी बाळाजी विश्वनाथ भट यांची पेशवे म्हणुन नेमणुक केली. त्यावेळी पुणे प्रांत निंबाळकरांचे प्रशासक बाजी कदम यांच्या ताब्यात होता. वाटाघाटी करुन हा भाग शाहु महाराजांच्या ताब्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://vinitdhanawade.blogspot.com/2014/10/", "date_download": "2021-09-22T17:07:14Z", "digest": "sha1:XEZZH3X3FE6HX4MAOFOXWXZAYMHIIPQH", "length": 68011, "nlines": 143, "source_domain": "vinitdhanawade.blogspot.com", "title": "थोडसं ........कधीतरी ............ : October 2014", "raw_content": "\nनमस्कार .मी विनीत धनावडे.मुंबई चा.लहानपणापासून मला विचार करायला फार आवडते ..मग तो कसलाही विचार असु दे..त्याचबरोबर खूप अनुभवही आले ..काही चांग��े तर काही वाईट .त्यातूनच मग मी माझे एक जग तयार केले ..आणि त्याच जगात मला राहायला आवडते ..तुम्हाला पण आवडेल ..माझा बद्दल जास्त असे काही नाही सांगण्यासारखे .या blog मध्ये माझ्या कविता ,माझे लेख मी सादर करणार आहे. काही चुकले तर नक्की सांगा .मला आवडेल ते.(आणखी एक मला पाऊस खूप खूप आवडतो . जर तुम्हाला या blog मध्ये जास्त पाऊसच दिसला तर जरा मला समजून घ्या )\n\" … बाबा…. \"(भाग दुसरा )\nसुरेखाला जाऊन आता २ महिने होत आलेले. अविनाश आता कुठे सावरत होता. दोन महिन्यात आदित्यने एक-दोनदाच आईची आठवण काढली. छोटी दीपा तर आईला जवळपास विसरलीच होती. आणि त्यांना आईची आठवण येऊ नये म्हणून अविनाशने घरात सुरेखाचा फोटोही लावला नव्हता.\nसर्व काही सुरळीत चालू झालेलं पुन्हा. अविनाश नेहमीप्रमाणे ऑफिसला जाऊ लागला होता. आदित्य आणि दीपा मात्र जाम खूष होते. कारणच तसं होतं ना. त्यांचा \"बाबा\" आता त्यांच्यासाठी खूप वेळ देत होता. सकाळी सकाळी छानपैकी मजा-मस्ती करत आंघोळ व्हायची तिघांची. मग नास्ता करून दोघांनाही शाळेत सोडायला जायचा. शाळा सुटण्याचा अगोदरच त्यांचा बाबा हजर असायचा. आता भार्गवी ताई येत नव्हती शाळेतून घरी आणण्यासाठी. शाळेतून ते तसेच भार्गवीकडे जायचे आणि अविनाश पुन्हा ऑफिसमध्ये. थोडयावेळाने अवि घरी यायचा, तोपर्यंत आदित्य आणि दिपाचा homework झालेला असायचा भार्गवी ताई कडेच. मग बाबा आला कि धमाल सुरु व्हायची. छान जेवण बनवून द्यायचा \" बाबा \" त्यांना. ते खाऊन मग रात्री गोष्ट सांगायचा. गोष्ट ऐकतानाच झोपी जायचे दोघेही, छान ना….\nत्यात कमी होती ती फक्त सुरेखाची. अविनाश मुलांसोबत कितीही आनंदी वाटला तरी तो आतून पुरता ढासळलेला होता. सुरेखाची खूप आठवण यायची त्याला. एवढा सोन्यासारखा संसार ती अर्ध्यावर सोडून गेली होती. मुलं काय ती तर लहान होती अजून पण त्यांना किती दिवस तो खोटं बोलणार होता. त्याला खूप रडावसं वाटे. पण त्यांच्या समोर तो रडू शकत नव्हता. असा एकही दिवस गेला नसेल कि त्याला सुरेखाची आठवण झाली नसेल. सुरेखा असती तर किती बरं झालं असतं असा विचार तो नेहमी करायचा.\nऑफिसमध्येही अविनाश आता लक्ष देऊ लागला होता. खूप सुट्टया झाल्या होत्या. शिवाय सुरेखाही त्याच ऑफिस मध्ये कामाला होती. त्यामुळे बॉसने ते सगळं सांभाळून घेतलं होतं. तरीदेखील office management ने अविनाशला नोटीस दिली होती. त्यात बॉस त्याची काही मदत करू शकत नव्हता. नोटीस होती कधीही कामावरून काढून टाकण्याची. थोडे दिवस अविनाश त्याच tension मध्ये होता. जॉब त्याला सोडायचा नव्हता. कारण सुरेखाच्या आजारपणात पाण्यासारखा पैसा खर्च झाला होता. आणि आता तर तो एकटाच कमावणारा होता. बॉसने त्याची नोकरी जाणार नाही याची हमी अविनाशला दिली. \" तुझा जॉब जाणार नाही ते मी बघतो. पण आता सुट्टया नाही घेऊ शकत तू . शिवाय उरलेले कामही खूप आहे , तेही तुला संपवावे लागेल. तुझी condition काय आहे ते कळते आहे मला. पण management ला मी Handle करू शकत नाही. तुझा जॉब मी वाचवतो, कसा टिकवायचा हे तुला बघावं लागेल. \" बॉस अविनाशला बोलून गेला.\nआणि पुन्हा एकदा अविनाशची धावपळ सुरु झाली, यावेळेस त्याची नोकरी वाचवण्यासाठी. तसंच सुरु झालं पुन्हा. सकाळी लवकर उठून स्वतः बरोबर त्या दोघांचा डब्बा तयार करायचा, पटापट आंघोळ घालून शाळेची तयारी करायचा आणि तसाच धावत धावत जाऊन शाळेत सोडायचा. तिथूनच तो ऑफिसला पळायचा. पहिला कधीतरी उशिरा येणारा अवि, हल्ली रोज उशिरा येऊ लागला होता. आदित्य आणि दिपाला घरी आणण्याची जबाबदारी पुन्हा भार्गवीकडे आली होती. आता तर रोज भार्गवी त्यांना शाळेतून घरी आणण्यासाठी. बरं, शाळेत सोडायला तरी जायचा अविनाश सुरुवातीला,हळूहळू तेही बंद झालं. सकाळीच उठून अविनाश दोघांची तयारी करायचा आणि त्यांना भार्गवीकडे सोपवून ऑफिसला निघून जायचा.खरतरं आदित्यला हे मूळीच आवडत नव्हत, तरी त्याचा बाबा किती धावतो आहे ते तो बघत होता.म्हणून तो काही बोलायचा नाही. भार्गवीचं मग दोघांची काळजी घ्यायची. त्यांना शाळेत सोडण्यापासून संध्याकाळी घरी आणेपर्यंत. घरी आले कि तीच त्यांचा अभ्यास घ्यायची. हल्ली दोघांचे जेवण सुद्धा भार्गवीकडे होऊ लागले होते. अविनाश उशिरा घरी यायचा. एवढया उशिरा घरी येऊन कधी तो जेवण बनवणार आणि त्यांना भरवणार. तो घरी यायचा तेव्हा दिपा झोपलेलीच असायची. आदित्य तेवढा बाबाची वाट बघत जागा असायचा. बाबा आला कि ते घरी जायचे आणि बाबांनी गोष्ट सांगितल्यावर झोपी जायचे. परंतू अविनाश नाही झोपायचा. ऑफिसचे काम करत बसलेला असायचा रात्र- रात्रभर. फार उशिरा झोपायचा.\nअशातच ३ महिने निघून गेले. अविनाशच्या कामाचे tension जराही कमी झालं नव्हते. आदित्य आणि दीपाला त्यांची आई कधी गावावरून येणार हे माहित नव्हते.त्यांना सांगायलाच कोणी नव्हते. त्यांचा \" बाबा \" त्यांना काही क्षणासाठीच दिसायचा, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना. शेवटचा निवांत वेळ कधी मुलांसोबत घालवला होता ते अविनाशला आठवत नव्हतं. आदित्य आणि दिपा तसे लहान होते,तरी आदित्यला बाबाची धावपळ कळत होती. त्यामुळे बाबाला आपल्याकडून काही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायचा तो.सुट्टीच्या दिवशीसुद्धा अविला मुलांना वेळ देता येत नव्हता. सुरेखा गेल्यापासून भार्गवीची खूप मदत झाली होती. तिच्यामुळे अविनाश कामावर लक्ष देऊ शकत होता,नाहीतर त्याने काय केल असते. धावपळ करून त्याची तब्येत खालावली होती. बॉसला सगळं समजत होते,परंतु तो काही करू शकत नव्हता. कसा हसरा चेहरा होता अविचा , पूर्ण झाकोळून गेला होता अवि ,tension मुळे.\nअश्यातच एक दिवस, सकाळी अविनाश दोघांना उठवायला गेला तेव्हा दीपाचं अंग थोडं गरम जाणवलं त्याला. तापच होता तिच्या अंगात. तडक त्याने बॉसला call केला. अवि काही बोलणार तेवढयात पलीकडून बॉसचा आवाज आला, \" बरं झालं तूच call केलास ते, मीच तुला call करणार होतो. आज एक महत्वाची मीटिंग आहे,Main branch मधले सर येणार आहेत. लवकरात लवकर ये ऑफिसला. \" अविनाश समोर बिकट प्रसंग होता, जॉब कि मुलगी. डोक्यावर टांगती तलवार जणू. तसाच दीपाला घेऊन तो भार्गवीकडे आला. \" भार्गवी.... दीपाला ताप आला आहे गं …. बघ गं जरा… \" भार्गवीने दीपाला घरात घेतलं. आदित्य सोबत होता. \" बघशील ना तिला... \" अविनाश म्हणाला. भार्गवीने त्याच्याकडे पाहिलं. डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. भार्गवीने मानेनेच \" हो \" म्हटलं. तसा तो धावतच गेला ऑफिससाठी. आदित्यला \"Bye\" ही नाही केलं त्याने आज. दीपाला डॉक्टर कडून तपासून आणले त्यामुळे आज दोघांनाही शाळेत पाठवलं नाही. आदित्य आपल्या बहिणीजवळ बसून होता. भार्गवी त्यांना लांबूनच पाहत होती. थोडयावेळाने आदित्य बाहेर जाऊन बसला. भार्गवी त्याला घरात घेऊन जाण्यासाठी आली. \" चल आदित्य, घरात चल … बाहेर कशाला बसतोस… \" काहीच बोलला नाही तो. भार्गवीला कससं झालं. \" काय झालं रे आदि… \" भार्गवी बाजूला जाऊन बसली त्याच्या. \" बाबा खूप बदलला आहे ना ताई... \",\" का रे … काय झालं \" ,\"आता कुठे येतो तो शाळेत सोडायला… घरी पण तूच आणतेस ना. रात्रीच जेवण पण करत नाही. तो तरी जेवतो ते माहित नाही, मला रात्रीची कधीतरी जाग येते तेव्हा पण तो काम करत असतो. झोपतो कधी काय माहित. सुट्टीच्या दिवशी कामाला जातो. पहिला फिरायला घेऊन जायचा. आता घरीच उशिरा य��तो. आमच्याकडे बघत सुद्धा नाही. आज पण दीपाला बरं नाही ना, तरी तो ऑफिसला गेला. आई तर दोन-दोन दिवस जायची नाही घरातून बाहेर दीपाला बरं नसलं कि. जवळच बसून रहायची. आता रात्रीची गोष्ट पण सांगत नाही. मला वाटते बाबाला आम्ही आवडत नाही आता. \" यावर भार्गवीकडे काहीच शब्द नव्हते, तरी ती बोलली,\" तसं नाही रे… तू बघतोस ना किती धावत असतो ते. त्याच काम वाढलं आहे ना म्हणून तुला तसं वाटत असेल. तुमच्यासाठीच तो करतो आहे सगळं \" ,\" आणि आई… तिला काहीच वाटतं नाही आमच्याबद्दल. ती कधी येणार गावावरून तेही सांगत नाही बाबा मला. तुला माहित आहे का ग ताई \" ,\"आता कुठे येतो तो शाळेत सोडायला… घरी पण तूच आणतेस ना. रात्रीच जेवण पण करत नाही. तो तरी जेवतो ते माहित नाही, मला रात्रीची कधीतरी जाग येते तेव्हा पण तो काम करत असतो. झोपतो कधी काय माहित. सुट्टीच्या दिवशी कामाला जातो. पहिला फिरायला घेऊन जायचा. आता घरीच उशिरा येतो. आमच्याकडे बघत सुद्धा नाही. आज पण दीपाला बरं नाही ना, तरी तो ऑफिसला गेला. आई तर दोन-दोन दिवस जायची नाही घरातून बाहेर दीपाला बरं नसलं कि. जवळच बसून रहायची. आता रात्रीची गोष्ट पण सांगत नाही. मला वाटते बाबाला आम्ही आवडत नाही आता. \" यावर भार्गवीकडे काहीच शब्द नव्हते, तरी ती बोलली,\" तसं नाही रे… तू बघतोस ना किती धावत असतो ते. त्याच काम वाढलं आहे ना म्हणून तुला तसं वाटत असेल. तुमच्यासाठीच तो करतो आहे सगळं \" ,\" आणि आई… तिला काहीच वाटतं नाही आमच्याबद्दल. ती कधी येणार गावावरून तेही सांगत नाही बाबा मला. तुला माहित आहे का ग ताई \" भार्गवीच्या डोळ्यात पाणी आलं. ती तशीच उठून गेली घरात.\nभार्गवीने अविला call केला,\" Hello… कशी आहे दिपा … ताप उतरला का \",\" हो… तसा ताप नाही आहे आता. डॉक्टरने औषध दिले आहे. रिपोर्ट संध्याकाळी मिळणार आहेत.\" ,\" हो ते मी आणतो येताना, तू फक्त दीपाकडे लक्ष ठेव. \" म्हणत अविने फोन cut केला. रात्री ऑफिस मधून येतानाच तो डॉक्टरकडे दीपाचे रिपोर्ट आणण्यासाठी गेला. \" ये ये अविनाश… बस \" ,\" दीपाचा ताप उतरेल ना डॉक्टर \",\" हो… तसा ताप नाही आहे आता. डॉक्टरने औषध दिले आहे. रिपोर्ट संध्याकाळी मिळणार आहेत.\" ,\" हो ते मी आणतो येताना, तू फक्त दीपाकडे लक्ष ठेव. \" म्हणत अविने फोन cut केला. रात्री ऑफिस मधून येतानाच तो डॉक्टरकडे दीपाचे रिपोर्ट आणण्यासाठी गेला. \" ये ये अविनाश… बस \" ,\" दीपाचा ताप उतरेल ना डॉक्टर \" ,\" ताप उतरला आहे , ��ण काहीतरी वेगळे सांगायचे आहे तुला. \" तसा अवि सावरून बसला. \" काय झालं डॉक्टर \" ,\" ताप उतरला आहे , पण काहीतरी वेगळे सांगायचे आहे तुला. \" तसा अवि सावरून बसला. \" काय झालं डॉक्टर \" , \" दीपाला आधी कधी मोठा आजार वगैरे झाला होता का \" , \" दीपाला आधी कधी मोठा आजार वगैरे झाला होता का \" ,\" तसा नाही कधी, का … काय झालं \" ,\" तसा नाही कधी, का … काय झालं \",\" दीपाला कधी मैदानात नेतोस का खेळायला \",\" दीपाला कधी मैदानात नेतोस का खेळायला \" ,\"पहिला घेऊन जायचो, आता वेळ नाही मिळत, तरीही ती जास्त खेळत नाही मैदानात, लहान आहे ना दमते लवकर ती \", तेच सांगायचे आहे तुला …दीपाला दम्याचा आजार आहे. \" ते ऐकून अविच्या पायाखालची जमीनच सरकली. \" कसं शक्य आहे \" ,\"पहिला घेऊन जायचो, आता वेळ नाही मिळत, तरीही ती जास्त खेळत नाही मैदानात, लहान आहे ना दमते लवकर ती \", तेच सांगायचे आहे तुला …दीपाला दम्याचा आजार आहे. \" ते ऐकून अविच्या पायाखालची जमीनच सरकली. \" कसं शक्य आहे \" ,\" हो… तू आधी कधी तिच्या test's नाही केल्यास ना. आज मला वाटलं म्हणून मी स्वतः हून तिच्या test केल्या तेव्हा मला कळलं. \" अवि गप्पच झाला. \" एवढया लहान वयात आजार झाला आहे, तो बरा होऊ शकतो वेळेवर औषधे दिली तर. तुला खूप काळजी घ्यावी लागेल . \" अविनाश औषध आणि रिपोर्ट घेऊन घरी आला. आदित्य आज त्याची वाट बघत नव्हता. दीपाच्या शेजारीच तो झोपला होता. अविला पाहिलं तशी भार्गवी बाहेर आली. \" रिपोर्ट नॉर्मल आहेत ना दीपाचे. \" अवि काहीच बोलत नव्हता. भार्गवीने त्याच्या हातातून रिपोर्ट घेतले आणि तीही गांगरून गेली. \" आपण दुसऱ्या डॉक्टरला दाखवूया दीपाला. एवढया लहान मुलीला \"दमा\" कसा होऊ शकतो. हे रिपोर्ट चुकीचे आहेत. \" भार्गवी रडलेल्या स्वरात म्हणाली. अविनाशने तिला शांत केलं. \" हे बघ… डॉक्टरचे रिपोर्ट बरोबर आहेत. चूक आपली झाली आहे, मी लक्ष देण्यात कमी पडलो. sorry सुरेखा …. मी एकटा नाही सांभाळू शकत यांना… \" अवि आभाळातल्या चंद्राला पाहून बोलला. थोडावेळ शांतता. \" आता एक करायला हवं. तो आजार बरा होऊ शकतो. वेळच्या वेळी औषध घेतली तर. मीही लक्ष देईन पण तुझी जबाबदारी वाढली आहे आता. करशील ना मदत मला… \" ,\" हो… तू आधी कधी तिच्या test's नाही केल्यास ना. आज मला वाटलं म्हणून मी स्वतः हून तिच्या test केल्या तेव्हा मला कळलं. \" अवि गप्पच झाला. \" एवढया लहान वयात आजार झाला आहे, तो बरा होऊ शकतो वेळेवर औषधे दिली तर. तुला खूप काळजी घ्य��वी लागेल . \" अविनाश औषध आणि रिपोर्ट घेऊन घरी आला. आदित्य आज त्याची वाट बघत नव्हता. दीपाच्या शेजारीच तो झोपला होता. अविला पाहिलं तशी भार्गवी बाहेर आली. \" रिपोर्ट नॉर्मल आहेत ना दीपाचे. \" अवि काहीच बोलत नव्हता. भार्गवीने त्याच्या हातातून रिपोर्ट घेतले आणि तीही गांगरून गेली. \" आपण दुसऱ्या डॉक्टरला दाखवूया दीपाला. एवढया लहान मुलीला \"दमा\" कसा होऊ शकतो. हे रिपोर्ट चुकीचे आहेत. \" भार्गवी रडलेल्या स्वरात म्हणाली. अविनाशने तिला शांत केलं. \" हे बघ… डॉक्टरचे रिपोर्ट बरोबर आहेत. चूक आपली झाली आहे, मी लक्ष देण्यात कमी पडलो. sorry सुरेखा …. मी एकटा नाही सांभाळू शकत यांना… \" अवि आभाळातल्या चंद्राला पाहून बोलला. थोडावेळ शांतता. \" आता एक करायला हवं. तो आजार बरा होऊ शकतो. वेळच्या वेळी औषध घेतली तर. मीही लक्ष देईन पण तुझी जबाबदारी वाढली आहे आता. करशील ना मदत मला… \" भार्गवीने होकारार्थी मान हलवली आणि अविनाश नेहमी प्रमाणे त्या दोघांना घेऊन घरी आला.\nदीपाचा ताप उतरला होता आणि दम्याची औषधे सुरु झाली होती. भार्गवीचं लक्ष असायचं नेहमी तिच्यावर. शाळेला घेऊन जाताना आणि घरी आणताना ती दीपाला उचलून घ्यायची, चालून चालून दम लागू नये म्हणून. आदित्यचीही ती काळजी घ्यायची. भार्गवी तर पूर्णपणे गुंतून गेली होती दोघांमध्ये अगदी. पण अविनाशचं tension अजून वाढत जात होतं. आधीच खूप खर्च झालेला, त्यात दीपाच्या आजाराची भर पडली होती. तो खर्च वाढला होता. त्यात शाळेचा खर्च,घरचा खर्च. ऑफिसचे tension. काम संपत नव्हतं. अपूर्ण झोप, शरीराला आराम नाही. नुसती धावपळ. संपूर्ण तेज उतरलं होतं त्याचं. मधे तोही आजारी होता तरी ऑफिसला आलेला होता. अंगावर काढलं होतं त्याने आजार.\nगेले काही दिवस त्याला अस्वस्थ वाटत होतं.गेले दोन दिवस झोपही पुरेशी झाली नव्हती. त्यात आज मीटिंग होती महत्त्वाची. दीपाला सकाळचे औषध देऊन तो निघाला ऑफिसला. घराच्या बाहेर पडला तसा त्याला गरगरल्यासारखं झालं. लगेच त्याने दरवाजाचा आधार घेतला. थोडयावेळाने बरं वाटलं तसा तो निघाला ऑफिसला. मीटिंग पार पडली परंतु एक महत्वाचं काम त्याच्या डोक्यावर येऊन पडलं. दोन दिवसात त्याला ते द्यायचे होते. आधीच इतर कामाचे tension होते, नवीन कामाचं वाढलं होतं. घरी दीपा आजारी, तिला आज पुन्हा डॉक्टरकडे चेकअप साठी घेऊन जायचे होते, Light Bill आले आहे , ते भरायचे आहे. अपूर्ण झोप, अर्धवट जेवण. कितीतरी विचार डोक्यात. ऑफिसमध्ये चालता चालता पुन्हा त्याला चक्कर आली. यावेळेस जवळ काहीच नव्हतं आधारासाठी. तसाच तो खाली पडला. ऑफिस मधल्या लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये admit केलं लगेच.\nअविनाशला जाग आली तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. बाजूला भार्गवीचे वडील होते बसून. \" काका …. मी इकडे कसा \" ,\" अरे तुला चक्कर आलेली ऑफिस मध्ये म्हणून तुला admit केला इकडे. कालपासून तू इकडेच आहेस.\" ते ऐकून अविनाश बावरला. \" काल…. कालपासून इकडे आहे. आणि आदित्य , दिपा.…. \" ,\" ते आहेत आमच्याकडे… तू आराम कर. \" ,\" नको… चला काका, मला जायला हवं घरी… आदित्य वाट बघत असेल घरी. \" काकांनी त्याला थांबवला,\"हे बघ…. घाई करू नकोस. तुला डॉक्टर संध्याकाळी discharge देणार आहेत… \" ,\" संध्याकाळी कशाला.... आणि कालच सोडायचं ना… चक्कर तर आली होती फक्त \" .\" शांत हो जरा अवि… डॉक्टरला तुझाशी काही बोलायचे आहे म्हणून तुला थांबवलं आहे… शांत हो please… \" ते ऐकून अविनाश शांत झाला. तो थांबला तर होता हॉस्पिटलमध्ये पण त्याच सगळं लक्ष होत ते आदित्य आणि दीपाकडे.\nसंध्याकाळी डॉक्टर आले. त्यांनी अविनाशला discharge दिला आणि त्याला आपल्या कॅबीनमध्ये बोलावले. \" कसं वाटतंय तुम्हाला अविनाश \",\"ठीक आहे जरा. बर वाटतंय . ऑफिसमध्ये कामाचं tension , झोपही झाली नाही आणि काल जेवलोच नाही म्हणून चक्कर आली असेल मला.\" ,\"तुला अशक्तपणा जाणवत असेल ना… आधी कधी आजारी पडला होतास का \",\"ठीक आहे जरा. बर वाटतंय . ऑफिसमध्ये कामाचं tension , झोपही झाली नाही आणि काल जेवलोच नाही म्हणून चक्कर आली असेल मला.\" ,\"तुला अशक्तपणा जाणवत असेल ना… आधी कधी आजारी पडला होतास का \" ,\"तसा नाही कधी पण या महिन्यात दोनदा आजारी होतो, येवढा नाही पण .\",\" OK... मला काही सांगायचे आहे तुला म्हणून तुला बोलावले मी. तुझ्या काकांना सांगितलं आहे मी , पण मला वाटलं कि तुलाही सांगावे. \",\" बोला डॉक्टर \" ,\" तुला चक्कर येण्याचे कारण अशक्तपणा नाही. \" ,\" मग... \" डॉक्टरने एक मोठा pause घेतला, \" अविनाश... तुम्हाला Blood cancer आहे. \" डॉक्टरचे ते बोलणे ऐकून अविनाश जवळपास कोसळलाच. \" काय बोलताय तुम्ही डॉक्टर \" ,\"तसा नाही कधी पण या महिन्यात दोनदा आजारी होतो, येवढा नाही पण .\",\" OK... मला काही सांगायचे आहे तुला म्हणून तुला बोलावले मी. तुझ्या काकांना सांगितलं आहे मी , पण मला वाटलं कि तुलाही सांगावे. \",\" बोला डॉक्टर \" ,\" तुला चक्कर येण्याचे कारण अशक्तपणा नाही. \" ,\" मग... \" डॉक्टरने एक मोठा pause घेतला, \" अविनाश... तुम्हाला Blood cancer आहे. \" डॉक्टरचे ते बोलणे ऐकून अविनाश जवळपास कोसळलाच. \" काय बोलताय तुम्ही डॉक्टर \" ,\" हो अविनाश…. तुमची blood test करताना माझ्या assistant ला काहीतरी वेगळं वाटलं म्हणून त्याने मला बोलवलं. मग मी ही वेगळ्या वेगळ्या test करून पाहिल्या तेव्हा ते conform केला मी. \" अविनाशने काकांकडे पाहिलं. ते रडत होते. \" काका.... काय झालं हे.... काय करायचं आता \" ,\" हो अविनाश…. तुमची blood test करताना माझ्या assistant ला काहीतरी वेगळं वाटलं म्हणून त्याने मला बोलवलं. मग मी ही वेगळ्या वेगळ्या test करून पाहिल्या तेव्हा ते conform केला मी. \" अविनाशने काकांकडे पाहिलं. ते रडत होते. \" काका.... काय झालं हे.... काय करायचं आता \" अविनाश थोडयावेळाने शांत झाला. \" कोणती stage आहे माझी \" अविनाश थोडयावेळाने शांत झाला. \" कोणती stage आहे माझी \" \" 2nd stage वर आहात तुम्ही. तो अजूनही ठीक होऊ शकतो. आपल्याकडे medicine आहेत. operation ने ठीक होऊ शकतो. \" ,\" किती वेळ आहे माझ्याकडे \" \" 2nd stage वर आहात तुम्ही. तो अजूनही ठीक होऊ शकतो. आपल्याकडे medicine आहेत. operation ने ठीक होऊ शकतो. \" ,\" किती वेळ आहे माझ्याकडे \",\" तशी blood cancer ची 2nd stage आहे, तुम्ही अजूनही ठीक होऊ शकता. \" ,\" किती वेळ आहे माझ्याकडे डॉक्टर ते सांगा \",\" अजून तरी ७-८ महिने … त्या अगोदर operation वगैरे करून तुम्ही ठीक होऊ शकता. आजपासूनच आपण औषधे चालू करूया आणि लवकरात लवकर admit व्हा तुम्ही. तुमच्या कुटुंबाला कळवा हे \",\"आणि ही औषधे घ्या जाताना.\" डॉक्टरने काकांच्या हातात चिट्ठी दिली.काका अविनाशला घेऊन खाली आले. दोघेही गप्प गप्प होते. अविनाश अचानक हसायला लागला. \" काय झालं अवि \",\" तशी blood cancer ची 2nd stage आहे, तुम्ही अजूनही ठीक होऊ शकता. \" ,\" किती वेळ आहे माझ्याकडे डॉक्टर ते सांगा \",\" अजून तरी ७-८ महिने … त्या अगोदर operation वगैरे करून तुम्ही ठीक होऊ शकता. आजपासूनच आपण औषधे चालू करूया आणि लवकरात लवकर admit व्हा तुम्ही. तुमच्या कुटुंबाला कळवा हे \",\"आणि ही औषधे घ्या जाताना.\" डॉक्टरने काकांच्या हातात चिट्ठी दिली.काका अविनाशला घेऊन खाली आले. दोघेही गप्प गप्प होते. अविनाश अचानक हसायला लागला. \" काय झालं अवि \" काकांनी विचारलं,\" नाही… काही नाही. डॉक्टर बोलले तुझ्या कुटुंबाला कळव.…… आदित्य,दीपाला त्यांची आई कुठे आहे ते अजून माहित नाही….blood cancer काय असतो ते त्यांना काय कळणार … \" ,\" डॉक्टर बोलले ना तू ठीक होशील ते \" ,\" ठीक… \" काकांनी विचारलं,\" नाही… काही नाही. ड���क्टर बोलले तुझ्या कुटुंबाला कळव.…… आदित्य,दीपाला त्यांची आई कुठे आहे ते अजून माहित नाही….blood cancer काय असतो ते त्यांना काय कळणार … \" ,\" डॉक्टर बोलले ना तू ठीक होशील ते \" ,\" ठीक… ७-८ महिने आहेत आणि ठीक सुद्धा होऊन मी ७-८ महिने आहेत आणि ठीक सुद्धा होऊन मी \"त्यावर काका काही बोलले नाहीत. \" काका... मला वचन द्या \" ,\" कोणतं \"त्यावर काका काही बोलले नाहीत. \" काका... मला वचन द्या \" ,\" कोणतं \" ,\" हि गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहिलं… भार्गवी आणि काकूला काही सांगायचे नाही… \" ,\" Please काका …. माझ्यासाठी…… Please \" मग त्यांना अविनाशचे ऐकावेच लागले.\nऔषधाच्या दुकानातून अविनाश औषध घेत होता. दुकानदाराने एक औषधाचे पाकीट देताना सांगितलं ,\" ह्या गोळ्या एका महिन्यातच संपवा, याची expiry date एका महिन्याचीच आहे, त्या नंतर ते टाकून द्या. \" अविनाश त्याच्या विचारात गुंतला होता. \" चल अविनाश... घरी चल , कसला विचार करतो आहेस \" भार्गवीच्या वडिलांनी त्याला विचारल.\"Expiry date चा विचार करतो आहे. \",\"काय \" भार्गवीच्या वडिलांनी त्याला विचारल.\"Expiry date चा विचार करतो आहे. \",\"काय \" ,\"आपल्या Birth certificate वर जर आपली Expiry date लिहिली असती तर किती बरं झालं असतं ना. म्हणजे सगळी कामं अगोदरच आटोपता आली असती. कोणत tension मागे राहिलं नसतं. \" काका निमूटपणे ऐकत होते. \" थांबा काका, दोघांना chocolate घेतो… खूप दिवस त्यांना खाऊ आणून नाही दिला मी.\" म्हणत त्याने दोघांना chocolate घेतलं.\nआदित्य आजही बाहेर बसला होता बाबाची वाट पाहत. जसा अविनाश गेटमधून आत आला,तसा आदित्यने धावत जाऊन त्याला मिठी मारली. दोन दिवसांनी त्याला \"त्याचा बाबा\" भेटला होता. \" कुठे गेला होतास तू बाबा \" अविनाशने त्याला उचलून घेतलं. घराच्या दरवाजात दिपाही आनंदाने उड्या मारत होती. खूप दिवसांनी बाबा आज लवकर घरी आला होता. दिपा सुद्धा त्याला जाऊन बिलगली. अविनाशने तिलाही उचलून घेतलं आणि आपल्या घरी आला. भार्गवीला सुद्धा त्या सगळ्यांना एकत्र पाहून आनंद झाला. थोडावेळ अविच्या तब्येतीची चौकशी करून ती निघून गेली. मग अविनाश जेवणाच्या तयारीला लागला. छानपैकी त्याने दोघांच्या आवडीचे जेवण केला होता आज. स्वतःच्या हाताने त्याने दोघानाही भरवलं. स्वतःही जेवला. दीपाला औषध देऊन स्वतः औषध घेतलं. दीपा झोपून गेली, आदित्यही झोपला होता. अविनाश मात्र बाल्कनीत येऊन बसला होता. झोप येत नव्हती, एवढं सगळं होऊन झोप कशी लागेल \" अविनाशने त्याला उचलून घेतलं. घराच्या दरवाजात दिपाही आनंदाने उड्या मारत होती. खूप दिवसांनी बाबा आज लवकर घरी आला होता. दिपा सुद्धा त्याला जाऊन बिलगली. अविनाशने तिलाही उचलून घेतलं आणि आपल्या घरी आला. भार्गवीला सुद्धा त्या सगळ्यांना एकत्र पाहून आनंद झाला. थोडावेळ अविच्या तब्येतीची चौकशी करून ती निघून गेली. मग अविनाश जेवणाच्या तयारीला लागला. छानपैकी त्याने दोघांच्या आवडीचे जेवण केला होता आज. स्वतःच्या हाताने त्याने दोघानाही भरवलं. स्वतःही जेवला. दीपाला औषध देऊन स्वतः औषध घेतलं. दीपा झोपून गेली, आदित्यही झोपला होता. अविनाश मात्र बाल्कनीत येऊन बसला होता. झोप येत नव्हती, एवढं सगळं होऊन झोप कशी लागेल . थोडयावेळाने आदित्य बाहेर आला, \" काय रे आदी… झोपला होतास ना तू … \" ,\" नाही , मला गोष्ट नाही सांगितलीस तू …. मग झोपू कसा . थोडयावेळाने आदित्य बाहेर आला, \" काय रे आदी… झोपला होतास ना तू … \" ,\" नाही , मला गोष्ट नाही सांगितलीस तू …. मग झोपू कसा \" त्याच्यामागून दीपा ही आली. \" बाबा …. इकडे का बसलाय \" त्याच्यामागून दीपा ही आली. \" बाबा …. इकडे का बसलाय \" , \" असंच गं दीपा… बसा इकडे तुम्हीपण. \" दोघे अविच्या आजूबाजूला बसले. छान हवा होती बाहेर. थोड्यावेळाने आदित्य बोलला, \" कुठे गेला होतास बाबा \" , \" असंच गं दीपा… बसा इकडे तुम्हीपण. \" दोघे अविच्या आजूबाजूला बसले. छान हवा होती बाहेर. थोड्यावेळाने आदित्य बोलला, \" कुठे गेला होतास बाबा \" ,\" काम होतं रे जरां, म्हणून आलो नाही. घाबरलास का तू \" ,\" काम होतं रे जरां, म्हणून आलो नाही. घाबरलास का तू \" , \" मी नाही घाबरलो. दीपाला भीती वाटते ना काळोखाची. मग ती रडत होती रात्रीची… \" अविनाशने दीपाच्या डोक्यावरून हात फिरवला. \" घाबरायचं नाही हा बाळा आणि रडायचं पण नाही. मी आहे ना . \" दीपाला त्याने मांडीवर उचलून घेतलं. आदित्य पुढे म्हणाला,\" मला वाटलं तूपण गावाला गेलास… आई सारखा. \" अविनाशला कससं झालं.\" बाबा …. मी कधी होणार मोठा…. आणि मी मोठा झालो कि तूपण मोठा होणार ना अजून. \",\" हो रे …. खूप मोठा हो…चांगला कामाला जा… चांगला हो… मुलं मोठी होतात रे, बाबा कधी मोठा होत नाही. तो तेवढाच राहतो. \" ,\" बाबा …. आई कधी येणार \" , \" मी नाही घाबरलो. दीपाला भीती वाटते ना काळोखाची. मग ती रडत होती रात्रीची… \" अविनाशने दीपाच्या डोक्यावरून हात फिरवला. \" घाबरायचं नाही हा बाळा आणि रडायचं पण नाही. मी आहे न��� . \" दीपाला त्याने मांडीवर उचलून घेतलं. आदित्य पुढे म्हणाला,\" मला वाटलं तूपण गावाला गेलास… आई सारखा. \" अविनाशला कससं झालं.\" बाबा …. मी कधी होणार मोठा…. आणि मी मोठा झालो कि तूपण मोठा होणार ना अजून. \",\" हो रे …. खूप मोठा हो…चांगला कामाला जा… चांगला हो… मुलं मोठी होतात रे, बाबा कधी मोठा होत नाही. तो तेवढाच राहतो. \" ,\" बाबा …. आई कधी येणार \" इतका वेळ शांत असलेली दीपा बोलली. अविनाश कडे उत्तर नव्हते. \" कुठे आहे आईचा गाव \" इतका वेळ शांत असलेली दीपा बोलली. अविनाश कडे उत्तर नव्हते. \" कुठे आहे आईचा गाव \" अविनाशने वर पाहिलं. आज अमावस्या होती त्यामुळे बऱ्यापैकी तारे-चांदण्या चमकत होत्या. \" ते बघ.…. वरती… ती चांदणी आहे ना तिकडे आहे तुझी आई… रोज बघत असते तुम्हाला.\" अविने दीपाला सांगितलं,\" मग आपण जाऊया का तिकडे… आईच्या गावाला…. \" दीपा म्हणाली. \"जाऊया हा…. … नक्की जाऊया…. सगळे एकत्र जाऊया हा आपण…\" अविचे डोळे भरून आले होते. \" बाबा… तुझ्या मांडीवर झोपू का…. खूप दिवस झोपलोच नाही तुझ्या मांडीवर आणि मला गोष्ट पण सांग हा… \" आदित्य म्हणाला. \" झोप हा बाळा झोप… \" मग दोघेही त्याच्या मांडीवर डोक ठेवून झोपले. आणि अविनाशने गोष्ट सुरु केली. दोघेही काही क्षणात झोपी गेले. पण अविनाश तसाच बसून होता. गोष्ट तर कधीच थांबली होती. डोळ्यातून पाणी येत होता ना त्याच्या . रडत बसला होता तो कधीचा. खूप दिवसाचं साठलेलं पाणी बाहेर येत होतं.\nपुढच्या दिवसापासून पुन्हा रुटीन सुरु झालं. दोघांची औषध सुरूच होती. अविनाश जरा बारीक झाला होता. दीपाची काळजी घेण्यासाठी भार्गवी तरी होती. अविनाश कडे कोण बघणार त्यात त्याला झालेला आजार. भार्गवीच्या वडिलांनी दिलेलं वचन पाळल होतं. अविने त्यांच्या ऑफिसमध्ये ही सांगितल नव्हते. जॉबच tension कमी झालं नव्हतं. pressure अजून वाढत चाललं होतं. त्यात एकदा अचानक, दीपा शाळेत खेळत असताना तिला दम्याचा attack आला. बेशुद्धच झाली ती शाळेत. अविनाश त्याची मिटिंग तशीच अर्ध्यावर सोडून आला.\nदीपाला admit केलं होतं लगेच. अविला सुरेखाचे हॉस्पिटल मधले दिवस आठवले. भार्गवीही होती तिथेच. तिच्या आईने तर नवस केला होता देवाकडे, दीपासाठी. जरा तब्येत बिकट होती दीपाची. सगळ्यांनी मग तिला चांगल्या मोठ्या हॉस्पीटल मध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. लगेच admit केलं तिला. डॉक्टरने तिला चेक केलं आणि एक operation करण्याचा निर्णय घेतला. त्यान�� ती बरी होणार होती. प्रश्न होता तो पैशाचा. एवढी रक्कम अवि आणि भार्गवीच्या कुटुंबाकडे नव्हती. बँक कडून लोन घ्यायचे झाले तरी त्याला वेळ लागणार होता. परंतु अविनाश च्या ओळखीने लोन भेटलं, ते घर गहाण ठेवून. दुसरा पर्याय नव्हता त्याच्याकडे. दीपाच operation झालं. तरी निदान महिनाभर तिला हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं. पेचप्रसंग, आधीच हॉस्पिटलमध्ये अविनाशला आठवडा झाला होता. त्यात अजून एक महिना. दीपाला सोडून तो ऑफिसला जाऊ शकत नव्हता म्हणजे जॉब गेलाच. आणि झालंही तसंच. नोकरी गेली अविनाशची. अविनाश management ला काही उत्तर देऊ शकत नव्हता. तो तसाच त्याचा resignation letter घेऊन बाहेर आला ऑफिसच्या .\nभार्गवीच्या घरी ही बातमी पोहोचली होती. ते काही मदत करू शकत नव्हते. आदित्य भार्गवीकडेच असायचा. कधीतरी तो दीपाला पाहायला जायचा हॉस्पिटलमध्ये. अविनाश रात्रीचा तेवढा घरी यायचा. सकाळी उठून पुन्हा हॉस्पिटलमध्ये दीपाकडे जायचा. आता त्याला ऑफिसला जायचे नव्हते काही. दीपा आता बरी होत होती. किमान २० दिवस तरी ती होती हॉस्पिटलमध्ये. अविनाशची औषध चालू होती. खरं तर त्यालाही admit होण्यास सांगितलं होतं.परंतु तो जर admit झाला तर दोघांचे हाल होतील म्हणून त्याने तो विचार बाजूला ठेवला. दीपाला आता घरी सोडलं होतं, औषध चालूच होती तिची. लवकरात लवकर अविनाशला नवीन जॉब शोधावा लागणार होता. त्याच bank account जवळपास रिकामं झालं होतं. लोनचे पैसे बँकेत भरायचे होते. औषधांचा खर्च, घराचा खर्च यासाठी तरी अविनाशला नवीन जॉब हवा होता.\nपण नशीबाला अविनाशच सुख नकोच होतं. बँकचे हप्ते भरायला वेळ लागला. अविकडे पैसेच नव्हते भरायला बँकेत. बँकने घर ताब्यात घेतलं. सुरेखा सोडून गेल्यापासून नशीब अविनाश वर रूसल होत. त्याला ते घर सोडावंच लागलं. भार्गवीला तर आज बाहेरचं यायचा नव्हतं. सगळेच रडत होते. भार्गवीच्या वडिलांनी खूप प्रयन्त केले घर वाचवायचे, परंतु बँकवाले तयारच नव्हते. अविनाशने bag भरल्या आणि त्याने सगळ्यांचा निरोप घेतला. आदित्य आणि दीपा ,भार्गवीला सोडायलाच तयार नव्हते. त्यांना जावेच लागणार होते. एक कुटुंब वेगळं होणार होतं. अविने आदित्य आणि दीपाला गाडीत बसवून सामान भरलं. \" भार्गवी… मी येणार हा भाऊबीजला तुला भेटायला… \" अवि म्हणाला आणि भार्गवीने त्याला मिठी मारली,\" काय झालं हे सगळं …. पहिली वहिनी गेली आणि आता तुम्ही सगळे जात आहात.\" , \" ���ावेच लागेल ना… आठवतंय तुला मी बोललो होतो ते, आपलं आयुष्य लोकल ट्रेन असते. आज माझं स्टेशन आलं बहुतेक. चल मी निघतो… \" ,\" कुठे रूम घेतलीस तो पत्ता दे मला… आणि दोघांची काळजी घे. नाहीतर दोघांना माझ्याकडे राहू दे. \",\"नको भार्गवी…. खूप मदत केलीस तू… तुझ्या सारखी बहिण सगळ्यांना भेटू दे. तू नसतीस तर मी काहीच करू शकलो नसतो. thanks for everything thing……. \" थोडावेळ कोणीच काही बोलले नाही. अविनाश निघाला तेव्हा सगळेच रडत होते.\nआता प्रश्न होता तो राहायचा. अविनाशने एक रूम बघितली होती, भाडयाने. रूम बऱ्यापैकी होती, तरीसुद्धा मोठ्या घराची सवय असलेल्या दोघांना ती लहान वाटत होती. अविनाशला लवकरात लवकर नवीन जॉब पाहिजे होता. एक मिळाला जॉब. पगार कमी होता, तरी नवीन रूमचे भाडे, दोघांच्या औषधाचा खर्च,म्हणून तो राहिला जॉबला. खर्च तरीही भागत नव्हता. कसबस घर चालू होतं. पैसेच हातात उरत नव्हते. शाळेचा खर्च होताच. अविनाशची तब्येत खूप खालावली होती दरम्यान. वरचेवर तो आजारी पडायला लागला. त्यामुळे कामावर पुन्हा सुट्ट्या होऊ लागल्या. दोन वेळचे जेवण कठीण होऊन गेले. जास्त खर्च औषधांवर होत होता. आदित्यला ते कळत होतं. बाबाची तब्येत ठीक नसते ते त्याला दिसत होतं. शाळेत असताना काही प्रश्न नव्हता, शाळेतून घरी आले कि ते दोघेच असायचे. आपली आई आता परत येणार नाही हे त्याला कळल होतं. आणि भार्गवी ताई नव्हती आता. त्यामुळे तोच दीपाला सांभाळायचा. तिच्या सोबत खेळायचा,तिचा अभ्यास घ्यायचा. तिचं औषधपाणी करायचा. सगळ करायचा. अविनाशने त्याला औषधाचे दुकान दाखवून ठेवलं होतं, कधी काही गरज लागली तर. आदित्य रात्री जेवताना अर्धच जेवायचं. कारण बाबा आपल्यासाठी उपाशी राहतो हे त्याला माहित होतं. आपण कमी जेवलो तर बाबाला जेवायला मिळेल म्हणून उगाचच पोट भरलं म्हणून सांगायचा.\nअविनाशला आता कळून चुकलं होतं कि आपली last stage चालू झाली आहे. अगदी बारीक झाला होता तो. सारखा आजारी राहायचा. थोडे दिवस तो जायचा ऑफिसला, आजार अंगावर काढून. नंतर त्याला घरातून बाहेर पडणं अशक्य होऊ लागलं. त्या दोघांना कोण शाळेत घेऊन जाणार मग. त्या दोघांची शाळा सुटली तेव्हापासून. अविनाशचा जॉब गेला दरम्यान. औषध आणायला तेवढा बाहेर पडायचा घराच्या. घरातले पैसे संपत आले होते. काय करावं ते सुचत नव्हतं अविला.\nगेल्या दोन दिवसांपासून शहरात वातावरण जरा तंग होते. तोडफोड , दंगली चालू होत्या. अविनाशच औषध संपलं होतं.घरातले कालपासून जेवले नव्हते कोणी. सगळीच दुकाने बंद होती. अविनाशची तब्येत अजून बिघडली. त्यात दीपाचे औषध संपले. आता काहीतरी करायलाच पाहिजे. दोघांनाही औषधाची गरज होती. पण पैशाची कमतरता होती. अविनाशला चालण्याची ताकद नव्हती. तो कालपासून झोपून होता. त्याने आदित्यकडे पैसे दिले आणि दीपाचे औषध आणायला सांगितले.आज सगळी दुकाने उघडली होती.आविनाशने आदित्यला दुकानाचा रस्ता दाखवला होता. तसा आदित्य निघाला. दीपा अविनाशच्या बाजूला बसली होती. \" बाबा…. तुला गोष्ट सांगू का मी….मग तू झोप हा… \" दीपा म्हणाली. \" सांग हा बाळा… \" दीपाने गोष्ट सुरु केली. तिकडे आदित्य दुकानात पोहोचला. दीपाची औषधे घेतली त्याने. आणि तो घरी येण्यास निघाला.\nइतक्यात मागून आवाज आला. \" पळा…पळा…\" आदित्यला काहीच कळत नव्हते. दंगल पुन्हा सुरु झाली होती. जो तो पळत होता. आदित्य घाबरला. त्याला कळत नव्हते नक्की काय झालं ते. आदित्य पळू लागला. इकडे अविनाशने घरातून बाहेरचा आवाज ऐकला. आदित्य बाहेर होता. पण अविनाशच्या अंगात तेवढी ताकद नव्हती, उठून बाहेर जाण्याची. आदित्य पळत होता. सगळीकडून लोकं सैरावैरा धावत होती. दुकानांवर दगड फेकत होती. तोडफोड चालू झालेली पुन्हा. आदित्य रस्ता पूर्णपणे विसरला होता. परंतु हातातली दीपाची औषधं वाचवण्यासाठी तो पळत होता. अचानक एका दिशेने एक दगड भिरभिरत आला आणि त्याने आदित्यच्या कपाळाचा वेध घेतला. आदित्यचा तोल गेला आणि तो खाली पडला. हातातली औषधं त्याने खाली पडू दिली नव्हती. तो उठून बसला रस्त्यावर. सुन्न झालेला अगदी तो. डोळ्यासमोर अंधार झालेला. कानाने तर काही ऐकूच येत नव्हतं. थोड्यावेळाने तो भानावर आला. कपाळावर मोठी जखम झाली होती त्याच्या. भळाभळा रक्त वाहत होतं. काय करावं सुचेना. अजूनही रस्त्यावर दंगे चालू होते. तो सावरून उभा राहिला. अंगातला शर्ट रक्ताने लाल झाला होता. हातात दीपाची औषधं. घरी तर जायलाच हवं पण रस्ता कुठे ठाऊक होता, हरवलेला तो. डोक्यात प्रचंड वेदना, रक्त अजूनही वाहत होतं. आदित्य मग एखादा आडोसा शोधू लागला. दंगे थांबले कि घरी जाण्यासाठी. थोडासा चालला आणि पुन्हा डोळ्यासमोर अंधार झाला. बाजूलाच असलेल्या झाडाखाली जाऊन तो बसला. कालपासून पोटात काही नाही. अंगातली उरली सुरली ताकद त्याने एकटवली आणि पुन्हा तो उभा राहिला. परंतु तेवढा त���ण त्याच्या लहान शरीराला जमला नाही. आदित्य तिथेच खाली बसला , हातातली औषधं घट्ट पकडून.\nदीपाला गोष्ट सांगताना दम लागला होता. तिच्याही पोटात काही नव्हते.औषध संपले होते. ती रडू लागली. अविनाशने तिला हातानेच खूण करून बाजूला झोपायला सांगितले. तशी दीपा त्याच्या छातीला बिलगून झोपली. थोडावेळ तिच्या श्वासांची जाणीव अविनाशला होत होती. हळूहळू कमी होत होत ती कायमची बंद झाली अस अविनाशला जाणवलं. अविनाशने तिला हलवलं. दीपा शांत झाली होती. तेव्हाच अविनाशच्या छातीत एक जोरदार कळ आली … \" दिपा…… \" अविनाश मोठयाने ओरडला. बाहेर चाललेल्या दंग्यात तो आवाज कोणालाच ऐकू आला नाही.\nसुमारे दोन तासांनी शहरातलं वातावरण नॉर्मल झालं. पोलिस आता रस्त्यावर उतरले होते. खूप जणांना पोलिसांनी पकडून नेलं होते. अनेकजण जखमी झाले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवत होते. अजून काही नाही राहिले ना , हे बघत पोलिस, हवालदार सगळीकडे फिरत होते. दोन हवालदार फिरता फिरता त्या झाडाखाली आले. \" अरे बघ…. कोणीतरी बसला आहे इथे…. \",\" कोण रे…… हो… हो… लहान पोरगा दिसतोय… लपला असेल. डोक्यावर केवढी जखम झाली आहे बघ… सगळा शर्ट भरला आहे रक्ताने.\",\" ये पोरा… चल, तुला हॉस्पिटल मध्ये नेतो… चल रे \" आदित्य अजिबात हालचाल करत नव्हता. तेवढयात एक पोलिसांची गाडी येताना दिसली. तशी त्या दोन हवालदारांनी गाडी थांबवली. \" साहेब…. तिकडे एक लहान मुलगा बसला आहे, बघा जरा. \" तसे Inspector उतरले गाडीतून लगेच.\" ये मुला… चल तुला तुझ्या घरी सोडतो, कुठे राहतोस तू…. चल. \" काहीच हालचाल नाही. Inspector ने खाली बसून त्याला निरखून पाहिलं,\" बिचारा…. \" ,\"काय झालं साहेब \" ,\" त्याने जीव सोडला आहे… उशीर झाला, जखम खूप मोठी झाली आहे, जास्त रक्त गेल्याने बहुदा…. \" ,\" साहेब काय करायचं याचं… \" ,\" त्याने जीव सोडला आहे… उशीर झाला, जखम खूप मोठी झाली आहे, जास्त रक्त गेल्याने बहुदा…. \" ,\" साहेब काय करायचं याचं… \" ,\" थोडावेळ वाट बघा इकडे. त्याचं कोणी येते का शोधत . \" म्हणत inspector साहेब निघून गेले. आदित्यच्या डोक्यावर झालेला आघात खूप मोठा होता. त्याचं लहान शरीर त्याला साथ देऊ शकलं नाही. आदित्यचे प्राण निघून गेले होते कधीच, पण त्याने हातातली दीपाची औषधं खाली पडू दिली नव्हती.\nइकडे अविनाश आणि छोटी दीपा एकमेकांना बिलगून झोपलेले होते,चिरनिद्रा. दोघांचे श्वास कधीच थांबलेले होते कायमचे. अविनाशच्��ा आयुष्याचे स्टेशन आलेलं होते आणि त्या दोन लहान मुलांचेही. तिघे जण आयुष्यरुपी लोकल ट्रेन मधून उतरून गेलेले होते, कदाचित अविनाश सुरेखाला आणि आदित्य, दिपा त्यांच्या आईला शोधायला निघाले होते. अविनाश म्हणाला होता ना कि सगळे एकत्र जाऊ आईच्या गावाला…. तसेच सगळे मिळून निघाले होते शेवटच्या प्रवासाला.\n\" … बाबा…. \"(भाग दुसरा )\n\" सूड… ( भाग पहिला ) \"\n\"खाड्ड…\",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं....\n \" (भाग पहिला )\nफोनच्या रिंगने अभिषेकच्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळ...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग पहिला)\n\"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू \" , \" का गं \" , \" नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. \", &...\nभटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग पहिला)\nआकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पाव...\nएक होता राजा…. (भाग दोन )\nबघता बघता मार्च महिना जवळ आला, निलमचं लग्नसुद्धा. सगळीकडे पत्रिका वाटून झालेल्या. फक्त राजेश-मंगेशकडे देयाची राहिली होती...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग तिसरा)\nपाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विवेक आणि मानसी एकमेकांसमोर तसेच उभे होते. मानसी त्याला बघून हसली. पण ते हसणं वेगळं होतं, तूच्छत...\n\" सूड… ( भाग दुसरा ) \"\nपुढचे चार दिवस तर inspector अभिषेकला \"त्या\" केसमध्ये लक्षच देता आले नाही. एका मंत्र्याच्या मुलाचे लग्न असल्याने त्याची...\n ( भाग २ )\nदोन दिवस झाले… पाऊस थांबायचं नावं घेत नव्हता.... वादळचं आलेलं ना, त्यामुळे पुढचे दोन दिवस कॉलेज बंदच होतं. संजयने कॉलेजमध्ये...\n\" अरे .... विनू ...... अजून घरी नाही गेलास ...... अजून घरी नाही गेलास \", \" हो. निघतोच आहे सर आता.\", \" OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nanded-covid-new-two-cases-reported-glp88", "date_download": "2021-09-22T16:44:55Z", "digest": "sha1:T5MSUIDIA44PTFFL5QS7BWJVNHI36FH2", "length": 22784, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Corona Updates : नांदेडकरांना दिलासा! केवळ दोघेच कोरोनाबाधित", "raw_content": "\nCorona Updates : नांदेडकरांना दिलासा\nनांदेड : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व संशयीत व्यक्तींची चाचणी संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्��ा देखील कमी आढळून येत तर नाही ना असा प्रश्‍न निर्माण होत आहे. गुरुवारी (ता. नऊ) प्राप्त झालेल्या ७०५ अहवालांपैकी केवळ दोन व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२ टक्क्यांवर आले आहे. जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या ९० हजार २७३ एवढी झाली असून यातील ८७ हजार ५८८ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजघडीला जिल्हाभरात ३४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी चार बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. गुरुवारी दिवसभरात एकाही गंभीर रुग्णाचा मृत्यू झाला नाही. (Nanded Covid Updates)\nहेही वाचा: चिमुरडी खेळता-खेळता पडली शेततळ्यात,आई गेली वाचवायला पण...\nत्यामुळे जिल्ह्यात एकुण बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५१ एवढी स्थिर आहे. गुरुवारी उमरखेड - एक, लोहा (Loha) - एक असे एकुण दोन बाधित आढळले. गुरुवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन व्यक्तीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. गुरुवारी ३४ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी - नऊ, नांदेड महापालिका अंतर्गत गृह विलगीकरण -१६, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण - पाच, खासगी रुग्णालयात चार व्यक्तींवर उपचार सुरु आहेत.\nएकुण बाधित - ९० हजार २७३\nएकूण बरे - ८७ हजार ५८८\nएकुण मृत्यू -दोन हजार ६५१\nगुरुवारी बाधित - दोन\nगुरुवारी बरे - दोन\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रव���ने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती ���िळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramaza.info/2021/04/covid-Center-to-be-started-in-Mehekari.html", "date_download": "2021-09-22T16:37:17Z", "digest": "sha1:FE4HUKA7AIXG6X2HY2GV646MZT2644D7", "length": 8481, "nlines": 68, "source_domain": "www.maharashtramaza.info", "title": "मेहेकरीत कोविड सेंटर उभारण्याच्या हालचाली, सभापती गुंड व पोटेंच्या पाठपुराव्यास यश", "raw_content": "\nमेहेकरीत कोविड सेंटर उभारण्याच्या हालचाली, सभापती गुंड व पोटेंच्या पाठपुराव्यास यश\nमेहेकरी ःं नगर तालुक्यातील कोविडची स्थिती गंभीर झाली आहे. रूग्णांना बेड मिळणे मुश्कील झाले आहे. गावोगाव रूग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर मेहेकरी येथील श्री सदगुरू हायस्कूल येथे कोविड सेंटर उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी मेहेकरी येथील हायस्कूलच्या जागेची पाहणी करण्यात आली. या कोविड सेंटरसाठी सामाजिक कार्यकर्ते सुधीर पोटे यांनी सुरूवातीपासूनच पाठपुरावा सुरू ठेवला होता. सभापती सुरेखा गुंड यांनीही पंचायत समितीतील बैठकीत सेंटरसाठी आग्रह धरला होता.\nकोविड सेंटरच्या जागेची पाहणी करताना नगर राष्ट्रवादी क��ंग्रेस तालुकाध्यक्ष शरद बडे व सामाजिक कार्यकर्ते सुधीर वायकर व मेहेकरी सज्जाचे मंडलाधिकारी झाडे व तलाठी पवार, ग्रामसेवक पालवे व सोनेवाडीचे ग्रामसेवक गिरी व विस्तार अधिकारी माळी व सोनेवाडीचे सरपंच सुरेश चांदणे व हायस्कूल कर्मचारी सचिन पंडीत उपस्थित होते.\nया हायस्कूलमध्ये कोविड सेंटर उभारण्याचा मानस आहे. नगर तालुक्यात कोविड सेंटर चालू करावे, या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुधीर पोटे यांनी मागणी केली होती. नगर महसूल विभागाने मेहेकरी आणि सारोळा कासार येथील महसूल प्रशासनास सेंटर चालू करण्याविषयी तहसीलदार उमेश पाटील यांनी आदेश दिले. त्यामुळे कोविड सेंटरचा मार्ग मोकळा झाला आहे.\nतहसीलदारांचे आभार, चास व रूईचाही विचार\nरुई छत्तिसी व चास येथील कोविड सेंटरबाबतही तातडीने निर्णय घेतला जाईल, असे नगर तालुक्याचे तहसीलदार उमेश पाटील साहेबांनी सांगितले. आपण अडचणीच्या काळात नगर तालुक्यातील जनतेची काळजी घेतात, त्याबद्दल आपले आणि प्रशासनाचे मनपूर्वक आभार, अशा भावना सुधीर पोटे यांनी व्यक्त केल्या आहेत.\nसभापती गुंड यांचाही हिरवा कंदील\nपंचायत समितीत कोविड सेंटरबाबत तसेच कोरोना आढावा बैठक झाली. त्यावेळी मेहेकरी येतील कोविड सेंटरबाबत सभापती सुरेखा गुंड यांनी मागणी लावून धरली होती. तसेच याबाबत सामाजिक कार्यकर्ते पोटे यांनी सुरूवातीपासून प्रश्न कोविड सेंटरसाठी पाठपुरावा केला.\nमाजी आमदार राहूल दादा जगताप यांनीही कोविड सेंटरसाठी मदत करण्याचे जाहीर केलं आहे. या कोविड सेंटरसाठी सर्वांनीच हातभार लावल्याने कोविड सेंटर उभारणीत कोणतीही अडचण जाणवणार नाही.\nसुजलाम अभियान अंतर्गत जिल्हयात ४० हजार शोषखड्डयाची निर्मितीचे उद्दिष्ट - - मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर\nकराळे कोचिंग क्लासेस चा सत्कार\nकराळे कोचिंग क्लासेसला मानाचा पुरस्कार, मुंबईत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला\nटकाटक-2 बॉक्स अॉफिसवर घालणार \"धुमाकूळ\"\nनगर जिल्ह्यात आजपासून कडक जनता कर्फ्यू, पालकमंत्री मुश्रीफ यांचे सूतोवाच\nशाहरूखच्या केकेआर टीममध्ये खेळतो गोविंदाचा जावई\nशिष्य पंतकडून हारल्यानंतर गुरू धोनी चिडला\nपॅन कार्ड लिंक न केल्यास होईल निष्क्रिय, उरलेत तीनच दिवस\nएक तारखेपासून काय काय महागणार पहा\nबारादरीचे भूमिपुत्र पीएसआय दत्तात्रय पोटे भिंगारमध्ये ठरलेत हिरो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/death/photos/", "date_download": "2021-09-22T17:07:53Z", "digest": "sha1:FKLVRBNKZCSMK24Z4MQX5E2GOCFTMVBO", "length": 14851, "nlines": 169, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "See all Photos of Death - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n'मुलीला दारू पाजा आणि बायफ्रेंडकडे ठेवा' युट्यूबर डॉक्टरवर गुन्हा दाखल\nधक्कादायक: UBER DRIVER चा महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून जबरदस्ती\nफायनान्स कंपनीवर ‘फिल्मी स्टाईल’ दरोडा, काही मिनिटांतच घडला क्लायमॅक्स\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nWFH, Cab सर्व्हिस, नाश्ता; ऑफिसमध्ये परतण्यासाठी कंपन्या देताहेत 'या' ऑफर्स\nमीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीत 'या' व्यक्तीमुळे येणार ट्वीस्ट\n Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येतायत न\nVIDEO :‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेचे शीर्षकगीत 'असं' केलं संगीतबद्ध\n2 घटस्फोटानंतर 11 वर्षांनी लहान तरुणासोबत अफेअर; स्नेहा वाघ आहे तरी कोण\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\nअजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्याचं 'महाराष्ट्र कनेक्शन'\nT20 World Cup : भारतच नाही, या दोन टीमही निशाण्यावर, पाकिस्तानचा इशारा\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nसोन्याच्या किंमतीत उसळी, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; काय आहे दर\nVIDEO: 'Amazonने दिली 8,546 कोटी रुपयांची लाच', काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप\n अँड्रॉइड वापरणाऱ्या बँक खातेधारकांनी राहा सावध, अन्यथा खातं होईल रिकामं\n ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना लव्ह, स्विटी, हनी म्हणाल तर जाईल नोकरी\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nपुरुषांसाठी चांगली बातमी; प्रोस्टेटच्या कर्करोगावर इतक्या दिवसात होणार इलाज\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nExplainer : आखाड्यांकडे आहे कि���ी संपत्ती कोणता आखाडा आहे श्रीमंत\nया राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण\nExplainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का मान्सूनचं चक्र बिघडलंय का\nExplainer : शेळी रोखू शकते जंगलातले वणवे; मेंढपाळ महिलेनं शोधला रामबाण उपाय\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nब्रिटनकडून COVISHIELD ला मान्यता, मात्र प्रवाशांच्या अडचणी ‘जैसे थे’\n ब्रिटनकडून अखेर COVISHIELD ला मान्यता\nCorona संदर्भातली Good News: देशाची ‘R VALUE’ घसरली\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n...अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य\n नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार\n लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का\nव्यायामाला जातो सांगून घराबाहेर पडले; शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू\nया घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. नागरिकांनी आपल्या लहान मुलांना एकटं अशा ठिकाणी पाठवू नये असं आवाहन केलं जात आहे.\nलेकाला पाठीवर घेऊन जीवाच्या आकांताने पळत होती आई; अचानक पाणी वाढलं आणि...\n कोणाचा डोक्यावर कासव पडून, कुणाचा कपड्याच्या ढिगाखाली झाला मृत्यू\n दिलीप कुमारांसह 'या' सेलिब्रिटींनी 2021 मध्ये घेतला जगाचा निरोप\nदाम्पत्यांमधील Truth & Dare चा खेळ ठरला जीवघेणा; पत्नीचा मृत्यू तर पती ICU मध्ये\nमंदिरा-राजची जोडी होती खुपचं रोमँटिक; पाहा Unseen Photo\nराज कौशल यांची ही पार्टी ठरली शेवटची; अवघ्या दोनच दिवसात आनंदावर विरजण\nअंगणात एका बहिणीच्या सप्तपदी, खोलीत दुसरीचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत\nIrrfan Khan Death Anniversary; पाहा अष्टपैलू अभिनेत्याचे कधीही न पाहिलेले फोटो\nरुद्रवार दाम्पत्यामध्ये नेमकं काय घडलं US मीडियामधील बातम्यांमुळे गूढ वाढलं\nया धर्मात अंत्यविधीनंतर गिधाडांना खायला ठेवतात मृतदेह; पाहा काही थरारक प्रथा\nधुळवडीला गालबोल; शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत��यू\nपवित्र संदुक वाचवण्यासाठी 800 भाविकांचा मृत्यू; चर्चबाहेर शेकडो मृतदेहांचा खच\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\nघ्यायला गेला थंडा पण झाला मोठा वांदा; Cold drink ची एक बाटली पडली 36 लाखांना\nPhoneचोरी झाल्यास या Government Portalवर असा करा Block,सुरक्षित राहील तुमचा डेटा\nकेवळ महिला कर्मचारी चालवणार जगातील सर्वात मोठा Ola E-scooter Plant\nBigg Boss15: 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड गायिका बनणार 'बिग बॉस'ची स्पर्धक\n अभिनेत्रीला सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे पाठवून दिला जातोय त्रास; पोलिस\n Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष\n लग्नातच सासूचा प्रताप पाहून नवरीबाईची सटकली\n नक्की पाहा स्ट्रीट शॉपिंगसाठीची पाच बेस्ट ठिकाणं\n16000 पुरुषांसोबत शारीरिक संबंध; होणाऱ्या बायकोचं सत्य समजताच उचललं असं पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/07/ballarpur-bjp-bjym.html", "date_download": "2021-09-22T18:08:59Z", "digest": "sha1:4DRLXVCYG3RU5Y7UYYPTVOZHMONC5BRZ", "length": 18319, "nlines": 101, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ५९ युवकांनी भाजयुमो मध्ये पक्षप्रवेश करून घेतला जनसेवेचा संकल्प. #Ballarpur #BJP #BJYM - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / बल्लारपूर तालुका / आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ५९ युवकांनी भाजयुमो मध्ये पक्षप्रवेश करून घेतला जनसेवेचा संकल्प. #Ballarpur #BJP #BJYM\nआ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ५९ युवकांनी भाजयुमो मध्ये पक्षप्रवेश करून घेतला जनसेवेचा संकल्प. #Ballarpur #BJP #BJYM\nBhairav Diwase शनिवार, जुलै ३१, २०२१ चंद्रपूर जिल्हा, पक्षप्रवेश, बल्लारपूर तालुका\nपक्षाच्या माध्यमातून युवकांच्या व जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्या:- आशिष देवतळे.\n(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात\nचंद्रपूर:- महाराष्ट्राचे लोकनेते विकास पुरुष माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ५९ व्या वाढदिवसाच्या दिनाचे औचित्य साधून व त्यांच्या विकास कार्याला प्रभावित होऊन कामगार आघाडी प्रदेश महामंत्री अजय ��ुबे यांच्या मार्गदर्शनात, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवा नेता मनीष रामील्ला यांच्या नेतृत्वात बल्लारपूर शहरातील ५९ युवकांनी भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये पक्ष प्रवेश केला. #Ballarpur #BJP #BJYM\nया कार्यक्रमात युवकांना संबोधित करताना भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे म्हणाले भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष नसून परिवार आहे आणि गोर-गरीब,शोषित व पीडित जनतेला न्याय मिळवून देणे तसेच जनतेच्या व युवकांच्या न्याय हक्कासाठी लढने हेच या पक्षाचे उद्देश आहे याकरिता सर्व कार्यकर्त्यांनी जनतेचा आवाज बुलंद करा असे आव्हान केले.\nयाप्रसंगी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मिथिलेश पांडे, नगरसेवक येलय्या दासरफ, जिल्हा सचिव शिवाजी चांदेकर, गुलशन शर्मा, मल्लेश कोडारी, प्रतीक बारसागडे, श्रीकांत उपाध्याय, आदित्य शिंगाडे, मौला निषाद, रिंकू गुप्ता, त्याच बरोबर असंख्य युवकांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी बल्लारपूर कार्यालयामध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे संचालन आदित्य शिंगाडे यांनी केले.\nआ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ५९ युवकांनी भाजयुमो मध्ये पक्षप्रवेश करून घेतला जनसेवेचा संकल्प. #Ballarpur #BJP #BJYM Reviewed by Bhairav Diwase on शनिवार, जुलै ३१, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापू�� जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2020/10/blog-post_254.html", "date_download": "2021-09-22T17:39:46Z", "digest": "sha1:ISYW2QMEH4QVXLPFDDNRIEQQRDR5CXG7", "length": 9111, "nlines": 83, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "तुम्ही विकासकामे सांगा, आम्ही निधी मिळवून देऊ : महेंद्रआप्पा लाड", "raw_content": "\nHomeतुम्ही विकासकामे सांगा, आम्ही निधी मिळवून देऊ : महेंद्रआप्पा लाड\nतुम्ही विकासकामे सांगा, आम्ही निधी मिळवून देऊ : महेंद्रआप्पा लाड\nपलूस : भूमिपूजन समारंभ प्रसंगी महेंद्र आप्पा लाड, विजय पवार, पोपट पाटील , सरपंच अलका दिव��ण, उपसरपंच विजया जाधव, अशोक कदम.\nकार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद दूर करून विकास कामाकडे लक्ष द्यावे. तळागाळातील सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन या कामांसाठी पाठपुरावा करून पुढाकार घ्यावा. तुम्ही आम्हाला विकास काम दाखवा, आम्ही तुम्हाला निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांनी दिली.\nराज्यमंत्री डाॅ. विश्वजीत कदम साहेब यांच्या निधीतून आलेल्या विविध विकास कामांचे पलुस तालुक्यातील आंधळी येथे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी महेंद्र आप्पा लाड बोलत होते.\n‌‌ जिल्हा परिषद सांगली, पंचायत समिती पलूस व ग्रामपंचायत मधील 14 वित्त आयोग निधीतून चार कामे, आमदार फंडातून एक तसेच पंचवीस पंधरा चे एक अशी कामे मंजूर आहेत. यामध्ये हरिजन वस्ती ते चावडी डांबरीकरण रस्ता, नवीन वसाहत येथील कॉंक्रीट रस्ता , मोराळे कॉर्नर आर. सी. सी. गटारी, अंगणवाडी नंबर 67 व 68 संरक्षक भिंत बांधणे,\nअशी एकूण सहा कामे आंधळी गावच्या विकासासाठी मंजूर आहेत. या कामांचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.\nयावेळी बोलताना महेंद्र आप्पा लाड म्हणाले की राज्य मंत्री विश्वजित कदम साहेबांच्या माध्यमातून सार्वजनिक विकासकामांचे भूमिपूजन झाले. मंत्री साहेबांचे या मतदारसंघात विकास काम मोठ्या प्रमाणात चालू आहे तसेच राज्यात ही त्यांचे उठावदार काम आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या अडचणी समजून घेऊन विकास काम मोठ्या प्रमाणात पुढील काळात करणार आहोत. विकास कामापासून कोणतेही गांव या मतदार संघातील वंचित राहणार नाही. मतदार संघात देवस्थान कामासाठी तब्बल 27 कोटी रुपये मंजूर करून देण्यात आले आहेत. अजूनही विकास कामासाठी निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे काम करणार. विकासकामात कुठेही आपण कमी पडणार नाही. फक्त आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन काम करावे, असे आवाहन लाड यांनी केले.\nयशवंत साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालवणार : संजय काका पाटील\nयावेळी बोलताना विजय पवार म्हणाले, कामाचा दर्जा खालावला नाही पाहिजे. सरपंच मॅडम यांचा कार्यकाल संपत आला असला तरी आम्ही नागरिक या कामांच्याकडे परिपूर्ण लक्ष देऊन चांगल्या दर्जाचे कामे गावात करून घेणार आहोत. त्यामुळे संबंधित ठेकेदारांनी पारदर्शक कामे करावीत. त��ेच गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे ते रस्ते आमदार फंडातून अथवा दुसऱ्या कोणत्याही योजनेतून नवीन तयार करून मिळावेत अशी मागणी करण्यात आली.\nसरपंच अलका दिवाण, उपसरपंच विजया जाधव,सदस्य भारती माने, विजय पवार, पोपट पाटील , सर्जेराव माने, अशोक कदम, बजरंग जाधव, अर्जुन माने, ग्रामसेवक श्रीमती एस. डी. पवार, पंचायत समिती पलूसचे शाखा अभियंता सुहास कांबळे व डेपोटी इंजिनिअर विजय वाघमारे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.xmmelody.com/led-polyresin-christmas-village/", "date_download": "2021-09-22T18:46:57Z", "digest": "sha1:6KDONSFEIQXKDGB3OWJICUDB4TCTKYIX", "length": 6120, "nlines": 188, "source_domain": "mr.xmmelody.com", "title": "एलईडी पॉलरेसिन ख्रिसमस व्हिलेज फॅक्टरी - चीन एलईडी पॉलरेसिन ख्रिसमस विलेज मॅन्युफॅक्चरर्स, सप्लायर्स", "raw_content": "\nएलईडी प्लास्टिक ख्रिसमस व्हिलेज\nएलईडी पॉलरेसिन ख्रिसमस व्हिलेज\nएलईडी वुडन ख्रिसमस व्हिलेज\nएलईडी पॉलरेसिन ख्रिसमस व्हिलेज\nएलईडी पॉलरेसिन ख्रिसमस व्हिलेज\nएलईडी प्लास्टिक ख्रिसमस व्हिलेज\nएलईडी पॉलरेसिन ख्रिसमस व्हिलेज\nएलईडी वुडन ख्रिसमस व्हिलेज\nघाऊक रितीने नवीन बनवलेले डी ...\nघाऊक सानुकूल रोटात बनवलेले ...\nसानुकूल ख्रिसमस सीन रोटा ...\nघाऊक घाटाचा फर जोडा बसलेला ...\nसानुकूल डिझाइन 40 सेमी क्रिस्टम ...\nराळ गाव संगीत ख्रिसमस गाव घरे वाय ...\nMELODY LED लाइटिंग आणि म्युझिक माउंटन लेमेक्स पो ...\nख्रिसमस हंगामी नेतृत्त्व माउंटन फिरणारी ट्रेन आणि टी ...\nसानुकूल जादूचा इको लो वेस पॉलीरेसिन ले मॅक्स अनीमॅट ...\nघाऊक नील टॅबलेटटॉप राळ सांता क्लॉज कॅम्प ...\nघाऊक घरातील इनडोर एलईडी पॉलरेसीन क्रिसमस ट्री एस ...\nपॉलिरेसिन ख्रिसमस सांता पियानो सी सह अ‍ॅनिमेटेड ...\nघाऊक नोएलने एलईडी लाइट अप ख्रिसमस सीन फायबर ऑप ...\nएलईडी लाइट रंगीन अ‍ॅनिमेटेड सांताक्लॉज सिटीहाल ...\nनवीन डिझाइन बॅटरीने उबदार प्रकाश पॉलीरेसी चालविली ...\nसानुकूल नोएल क्रिसमस सांता शॉप सीन रेजिन फायबर ओ ...\nघाऊक इनडोअर टॅबलेटटॉप OEM बॅटरी एलईडी प��रकाशित ...\n1234 पुढील> >> पृष्ठ 1/4\nपत्ता खोली 401, क्रमांक 2, झियांग रोड, झियामेन, फुझियान, चीन\nएलईडी प्लास्टिक ख्रिसमस व्हिलेज\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://agrobhumi.com/home", "date_download": "2021-09-22T16:39:01Z", "digest": "sha1:F5B7CFDRVJKFOA5SJPQM7GRHDHXTPD56", "length": 20861, "nlines": 249, "source_domain": "agrobhumi.com", "title": "माझे खाते", "raw_content": "\nकृषी बातम्या आणि योजना\nकृषी बातम्या आणि योजना\nकृपया रोल निवडा शेतकरी विक्रेता कृषीशास्त्रज्ञ विक्री आणि विपणन कार्यकारी कृषी तज्ज्ञ कृषी कामगार कृषी सल्लागार माती चाचणी सल्लागार शेती- अध्यापन सहकारी कृषी यंत्र हाताळणी विशेषज्ञ पीक रोग सल्लागार खते, बियाणे आणि शेत उपकरणे विक्रेता\nसर्व आयकार्डी अजित 102 अजित 109 अजित 109 अजिना पर्पल अलिबाबा एम्बर -28 आवळा आम्रपाली अंकुर वार्षिक साल्विया अनुपम सफरचंद अरेबिका अर्का ज्योति अर्का केशव अर्का कुसुमकर अर्का माणिक अर्का शिरीष असाही यमातो आसाम निंबू ॲस्टर आझाद क्रांती बदामी केळी बनारसी बेंगळुरू निळे बसराई बीटरूट बेनिशन सुपारी बिरसा सोयाबीन १ बिटरऑरेंज ब्लॅकबेरी काळा सोनका बीओ 128 (प्रमोद) बोक चोई बॉम्बे बोंबे बोनिका वांगे बीएसआर -१ (भवानीसागर) कोबी कॅमिओ कॅनबॉल शिमला मिर्ची कार्नेशन गाजर फुलकोबी चकया चौसा क्रायसॅन्थेमम क्लेमेंटिन को-7219 (संजीवनी) को 8014 (महालक्ष्मी) को-8371 (भीमा) को-85004 (प्रभा) को-86032 (नयना) को-86249 (भवानी) को-87025 (कल्याणी) को-87044 (उत्तरा) को-87263 (सरयू) को- 87268 (मोती) को-88121 (कृष्णा) को- 89029 (गंडक) को 91010 (धनुष) को 94008 (श्यामा) को- 419 को- 7125 (सम्पदा) को-7527 कॉफी कोपेनहेगन मार्केट सीओएस 1230 (रसेली) सीओएसएफव्ही - 5 क्रिमसन ग्लोब क्रॉस्बी मिस्री सीताफळ दशहरी डीबीडब्ल्यू 14 डीबीडब्ल्यू -17 देशी डेट्रॉईट गडद लाल डायना डबल जर्बीरा डेझीस ड्रॅगन फळ डीआरएसएच 1 दुर्गा (JS 72-280) दुर्गा -4 दुर्गापुरा केसर दुर्गापुरा मिथा बौने कावेन्डिश अर्ली ड्रम हेड कुंवरी अर्ली वंडर फालस्टॅफ फाजली फ्रान्सिस गाला गॅगल गौडीना जीडीडब्ल्यू -1255 जेनोवा जर्बीरा जर्बेरा जर्दाळू जर्बीरा ऑरंटियाक जर्बीरा हायब्रीडा(गुलाबी सेंट्रिकसह जर्बीरा फिक्शन बेज) जर्बीरा हायब्रीडा(ऑरेंज जर्बीरा डेझी) जर्बीरा हायब्रीडा(ऑरेंज स्पायडर जर्बीरा) जायंट केव गोल्डन एकर ग्रँड नाईन ग्रँडिफ्लोरा ग्रॅनी स्मिथ द्राक्षे ग्रॅव्हेलो गुलाब खास हापूस एचडी -2864 एचडी 2733 (व्हीएसएम) एचडी -2581 एचडी -3086 एचडी -41212 एचआय -2026 हिमगिरी (एचएस 375) हिमसागर हिसार अरुण हिसार ललित हिसार -1 हनीक्रिस्प एचपी -1303 एचपीडब्ल्यू -360 एचपीडब्ल्यू - 249 एचएस -१११ एच एस-102 एचएस-542२ (पूसा विनामूल्य) एचडब्ल्यू - 971 हायब्रीड को 2 आयआयएचआरपी -1 इम्पेरेटर इंद्र फणस जोहा जंबो के -1 के- परिवी (क -7410 शकर) के -402 कनक (IET-1009) काशी केबीएसएच 1 केबीएसएच 44 केसर किन्नू किरण किशन भोग कोंकण राजा कृष्णा कुफरी आनंद कुफरी अशोक कुफरी बादशाह कुफरी बहार कुफरी चंद्रमुखी कुफरी चिप्सोना -1 कुफरी जवाहर कुफरी ज्योति कुफरी लालिमा कुफरी लौवकर कुफरी पुखराज कुफरी सिंधुरी कुफरी सतलज लखत लक्ष्मणभोग लाल वेलची लालबाग लंग्रा लिंबू लाइमऑरेंज लिस्बन लोक 1 एमएसीएस -13 महादेव मल्लिका मंदारिन मंगला आंबा माणिक चमन मारुती मॉरिशस मिडसेसन मार्केट मिलीफ्लोरा मोहितनगर मॉनिटा एमपी 4010 एमटीयू 1121 मुलगोवा मल्टीफ्लोरा एनए -5 (कांचन) एनए -6 एनए -10 एनए -4 (कृष्णा) एनए -7 नागपूर ऑरेंज नानासाहेब नॅन्टेस नापा कोबी नाथ जांबो नीलम ऊटी -1 ओपल केशरी ओरोबेल इतर पेरी पंत शुभ्रा पवना बारमाही साल्व्हिया पेटुनिया फालसा पीके -415 पीके -415 पीके - 472 पोमेलो पोमेलो बटाटा पोटोमाक प्राइड ऑफ इंडिया पुसा दीपाली पुसा ड्रम हेड पुसा हायब्रीड -२ पूसा हाइब्रिड -4 पूसा हायब्रीड -5 पुसा केसर पुसा मेघळी पुसा मुक्ता पूसा जांभळा क्लस्टर पूसा जांभळा लांब पूसा पर्पल राउंड पुसा रुबी पूसा शुभ्रा पूसा स्नोबॉल के -1 पूसा स्नोबॉल -१ पूसा सिंथेटिक पूसा सिंथेटिक पूसा -120 रेनबो नॉकआउट मनुका आणि करंट (सुलताना) राजापुरी राजेली नेन्द्रन रसपुरी रत्नागिरि -1 रत्नागिरि -2 लाल केळी रेड ग्लोब्स आरजीएल 2537 तांदूळ रोबस्ट रोबस्टा रोजा फ्लोरिबुंडा रोजा ग्रँडिफ्लोरा गुलाब रुफुस सफेद वेलची साकोली -7 (IET-10651) साल्विया संदेरशा सव्हॉय कोबी सप्टेंबर अर्ली शरद श्रीमंती एसएल 4 एसएल 96 स्नोबॉल स्नोबॉल -16 सोनका सोयाबीन श्रीमंगल सुबमंगला शुगर बेबी ऊस शुगर क्वीन सुमंगला सूर्यफूल सुवर्णरेखा SYE-ER-1 (IET-9296) ताहिती सूर्यास्त टेंजरिन टीझिंग जॉर्जिया टेरना थॉम्पसन टोमॅटो टर्बो व्हिलाफ्रान्का व्हीएल सोया –1 टरबूज तरबूज शाइन 007 हाइब्रिड वेव्ह पेटुनिया गहू\nअ‍ॅग्रोभूमी - शेतकरी विक्रेता कनेक्शनच्या बातम्यांबद्दल सांगा\nसाइन अप करून, मी अ‍ॅग्रोभूमी - श���तकरी डीलर कनेक्शनच्या सेवा अटी, गोपनीयता धोरण यांना सहमती देतो..\nनमस्कार साइन अप करण्यात रस घेण्यात आल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपल्याला हे सांगण्यात आनंदित आहोत की आपल्याला स्वारस्य असलेल्या पिकांच्या बाबतीत आपल्याला ईमेल प्राप्त होईल आपण आपल्या फोनवर आपल्या स्वारस्यपूर्ण पिकांचा मजकूर संदेश प्राप्त करू इच्छित असाल तर फक्त रेफरल दुवा कॉपी करा आणि त्यास वापरकर्त्यांना पाठवा\nनमस्कार आपल्याला नोंदणी करण्यास स्वारस्य आहे हा व्यासपीठ आपला नफा वाढविण्यात मदत करेल. कृपया आत्ताच आपले प्रोफाइल नोंदविण्यासाठी प्रथम पाऊल उचला\nमाझा पासवर्ड लक्षात ठेवा\nरोल प्रकार निवडा रोल प्रकार निवडा शेतकरी विक्रेता कृषीशास्त्रज्ञ विक्री आणि विपणन कार्यकारी कृषी तज्ज्ञ कृषी कामगार कृषी सल्लागार माती चाचणी सल्लागार शेती- अध्यापन सहकारी कृषी यंत्र हाताळणी विशेषज्ञ पीक रोग सल्लागार खते, बियाणे आणि शेत उपकरणे विक्रेता\nपीक निवडा पीक प्रकार निवडा आवळा सफरचंद ॲस्टर केळी बीटरूट सुपारी ब्लॅकबेरी वांगे कोबी शिमला मिर्ची कार्नेशन गाजर फुलकोबी क्रायसॅन्थेमम कॉफी सीताफळ ड्रॅगन फळ जर्बीरा द्राक्षे फणस लिंबू आंबा केशरी इतर पेटुनिया फालसा पोमेलो बटाटा तांदूळ गुलाब साल्विया सोयाबीन ऊस सूर्यफूल टोमॅटो टरबूज गहू\nपोस्ट प्रकार निवडा पोस्ट प्रकार निवडा इतर उत्पादन गुणवत्ता किडे आणि कीटक तण पिकाची विक्री पिके खरेदी रसद आणि विपणन( वाहतुक आणि मार्केटिंग) रोग वनस्पती पोषक व्यवस्थापन शेती व्यवस्थापन\nशेतकरी म्हणून नोंदणी करा\nनायट्रोजन हे विविध अमीनो ऍसिडस् आणि प्रथिन...\nगहू नियोजन व व्यवस्थापन\nभारतात मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असलेल्या गव्हाच्या जातीचे शास्त्रीय नाव ट्र...\nकेळीची झाडे कशी वाढतात हे आपल्...\nकेळीची झाडे उष्ण कटिबंधांचे स्वप्न पाहताना लक्षात येणा सामान्य झाडांपैकी एक आ...\nखते व्यवस्थापन : शेतीसाठी विद्...\nविद्राव्य खते ही घनरुप स्वरूपात असून या खतांची पावडर पाण्यामध्ये मिसळून वापरण...\nरब्बी कांदा लागवड कांदा हे भारत देशाचे एक महत्वाचे पि...\nक्या आप जानते हैं कि अपनी व्या...\nकिसी भी व्यवसाय के लिए सबसे महत्वपूर्ण दस्तावेजों में से एक उनकी व्यावसायिक य...\nकपास और उनकी विभिन्न किस्में\nविश्वस्तर पर हमारा देश कपास उत्पादन में दूसरे स्थ��न पर आता है | यह एक नकदी फस...\nमूंगफली की उन्नत खेती\nमूंगफली भारत की मुखय महत्त्वपूर्ण तिलहनी फसल है यह गुजरात, आन्ध्र प्रदेश, तम...\nअ‍ॅग्रो भूमी हे वापरकर्त्यासाठी अनुकूल शेती मंच आहे आणि ते विनामूल्य आहे आणि कोठूनही प्रवेश मिळू शकेल आणि शेतकरी व व्यापार्‍यांना समजण्यायोग्य भाषेत उपलब्ध आहे\nरेफरल कार्यक्रमांद्वारे शेतकरी व व्यापार्‍यांना एसएमएस सूचना मिळेल\nआम्ही नवीन पिढीतील शेती आणि विक्रेते आणि शेतकरी आणि व्यापारी यांच्या वाढीसाठी सहकार्याने प्रयत्न करीत आहोत. आम्ही विक्रेता आणि शेतकरी डिजिटलकरणाकडे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत.\nअ‍ॅग्रो भूमी आपल्या क्वेरीला त्वरित उत्तर देण्यासाठी नेहमीच तयार असतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा\nनवीनतम अद्यतने मिळविण्यासाठी आमच्या मेलिंग यादीसाठी साइन अप करा.\nआम्ही आपल्या गोपनीयतेचा आदर करतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/category/marathi-actress-2/?filter_by=featured", "date_download": "2021-09-22T18:27:47Z", "digest": "sha1:RELQTRYRSMQ5MZF726ZB77VAJMZT2YUW", "length": 6286, "nlines": 167, "source_domain": "marathiboli.in", "title": "Marathi Actress Archives - marathiboli.in", "raw_content": "\nVinda Karandikar : त्याला इलाज नाही\nGolden rule for Startup – उद्योगाचा सोनेरी नियम\nMarathi Movie VanshVel Review :- वंशवेल – एक कौटुंबिक सामाजिक चित्रपट\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/tag/women-entrepreneur/page/4/", "date_download": "2021-09-22T16:55:46Z", "digest": "sha1:FR5AZLFJJ45LNLMFRWL6V65WZ4B2IPF7", "length": 4255, "nlines": 44, "source_domain": "udyojak.org", "title": "महिला उद्योजक - Page 4 of 4 - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nशाळेच्या वक्तृत्व स्पर्धेत रूजलीत अंकिताच्या ‘स्वरांकित’ची बीजं\nमी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफल उचलणार नाही, हा अगदी सीनिअर असताना मोठ्या वर्गातल्या मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा ऐकताना खूप छान वाटायचं. एखादी गोष्ट इतक्या सूत्रबद्धपणे सांगता येऊ शकते हे खूप…\nजगभरात ‘पूर्णब्रह्म’च्या ५ हजार शाखा सुरू करण्यासाठी कार्यरत असलेली महिला उद्योजक\nआपल्या उद्योजकीय जीवनाची सुरुवात कशी झाली सतरा वर्षे आयटी क्षेत्रात नोकरी केली. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून सुरुवात केली. पुढे अनेक पदांवर काम केलं आणि मग स्वत:चं कार्यक्षेत्र बदललं. आयटी क्षेत्रात काम…\nही कथा आहे एका प्रेरक आईची, एका प्रेरणादायी उद्योजिकेची\nby स्मार्ट उद्योजक\t July 8, 2019\nआजकालच्या स्पर्धेच्या युगात जेव्हा दोन्ही पालक नोकरी करत असतात, तेव्हा मुलांचं संगोपन हा एक मोठा प्रश्न सर्वच पालकांसमोर असतो. असाच प्रश्न ठाण्यातल्या एका आईला होता. स्वत:च्या मुलासाठी पाळणाघराचा शोध घेत…\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/09/program_29.html", "date_download": "2021-09-22T18:19:09Z", "digest": "sha1:RWSUYKUJPNNOKRPWZEENXO4FES3W2P3K", "length": 18262, "nlines": 100, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "जिवती येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटामाटात साजरी. #Program - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / Unlabelled / जिवती येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटामाटात साजरी. #Program\nजिवती येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटामाटात साजरी. #Program\nBhairav Diwase शुक्रवार, सप्टेंबर ०३, २०२१\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती\nजिवती:- ३१ ऑगस्ट २०२१ रोजी जिवती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जनसेवा प्रतिष्ठान च्या जागेवर साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती थाटामाटात पार पडली.\nसर्वात पहिल्या���दा समाजाचे जेेष्ठ नागरिक मा.भोजुकाका गायकवाड व मा.हरिभाऊ मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जिवती येथील बस स्टॉप पासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जनसेवा प्रतिष्ठान पर्यंत भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली.#Adharnewsnetwork\nत्यानंतर भाषणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटक नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते मा.प्रभाकर शिंदे,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.दत्ता तोगरे तर मुख्य मार्गदर्शक युवा व्याख्याते मा.सचिन मेकाले व इतर पाहुणे विचार पिठावर उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा.सचिन मेकाले यांनी जवळ पास दिड तासाच्या आपल्या व्याख्यानात बहुजन समाज,बहुजन महापुरुष, मातंग समाजाची दशा व दिशा या विषयावर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. तत्पूर्वी अनिस चे राज्य समन्वयक मा.हरिभाऊ पाथोडे,मा. दहागावकर तसेच मा.प्रभाकर शिंदे सर,नागपूर,मा.डॉ.अंकुश गोतावले,दत्ता तोगरे यांची भाषणे झाली.तसेच barti चे समतादुत मा.बालाजी मोरे यांनी अंधश्रध्दा निर्मूलनावर आधारित अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून काही वैज्ञानिक प्रयोग करून दाखविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.देविदास कांबळे यांनी, प्रस्ताविक मा.भानुदास जाधव यांनी तर आभार प्रदर्शन मा.शाहीर संभाजी ढगे यांनी केले.\nकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा.प्रल्हाद मदने,मा.शाहीर तुकाराम जाधव,मा.डॉ.पांडुरंग भालेराव व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी जवळ पास चारशे ते पाचशे लोक उपस्थित होते.#Program\nजिवती येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटामाटात साजरी. #Program Reviewed by Bhairav Diwase on शुक्रवार, सप्टेंबर ०३, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्या���्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार ��ानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/09/rajura_8.html", "date_download": "2021-09-22T16:54:29Z", "digest": "sha1:XIJFIF2U4D7PTXZVKPYBYWSLK6OQH5PT", "length": 17346, "nlines": 100, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "युवा स्वाभिमान पक्षामध्ये चुनाळा व बामनवाडा येथील तरूनांचा प्रवेश.#Rajura - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / राजुरा तालुका / युवा स्वाभिमान पक्षामध्ये चुनाळा व बामनवाडा येथील तरूनांचा प्रवेश.#Rajura\nयुवा स्वाभिमान पक्षामध्ये चुनाळा व बामनवाडा येथील तरूनांचा प्रवेश.#Rajura\nBhairav Diwase बुधवार, सप्टेंबर ०८, २०२१ राजुरा तालुका\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा\nराजुरा:- युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री.सूरज भाऊ ठाकरे यांचा कार्याला प्रेरित होऊन राजुरा विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षातील बरेच युवक महिला व कामगारांचा पक्षात प्रवेश जोरात सुरू आहे.#Adharnewsnetwork\nयुवा स्वाभिमान पार्टी चे अल्पसंख्याक अध्यक्ष शोएब शेख व तालुका समन्वयक आशिष यमनुरवार यांचा नेतृत्वात आज दिनांक ८ सप्टेंबर २०२१ ला चुणाळा येतील वार्ड क्रमांक १ व बामनवाडा मधील अयुब अली, अजय आत्राम, गौरव मेश्राम, श्रीकांत आत्राम, शंकर आत्राम, प्रणाल मत्ते व रोशन कोडपे युवा स्वाभिमान पक्ष राजुरा मध्ये प्रवेश करण्यात आला.. त्यावेळी चुणाळा वार्ड क्र.१ मधील बरेच महिला व पुरुष उपस्थित होते, १० वर्षा पासून घरकुल व गॅस सिलेंडर चा समस्यांवर त्यांनी सूरज भाऊ यांच्याशी ऑनलाईन चर्चा केली त्यावेळी त्यांना सूरज भाऊ ठाकरे यांनी सांगितले की येत्या काही दिवसात आपल्या समस्या आम्ही सोडवून देऊ त्यावेळी महिला पुरुषांनी सांगितले की आमचा समस्यांच निवारण झाल्या वर आम्ही सर्व जण आपल्या पक्षात प्रवेश करू.\nत्यावेळी राजुरा युवा स्वाभिमान पार्टी चे आल्वीन सावरकर, राहुल चौहान, अमोल ताठे, नावेद शेख, आदित्य भाके, निखिल बजाईत, अमित डांगे, अजावान टाक, मंगेश वडस्कर, पवन चींतल व भूपेश साठोने उपस्थित होते.#Rajura\nयुवा स्वाभिमान पक्षामध्ये चुनाळा व बामनवाडा येथील तरूनांचा प्रवेश.#Rajura Reviewed by Bhairav Diwase on बुधवार, सप्टेंबर ०८, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन क��ला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बे���त्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/limited-drs-to-be-introduced-in-ranji-trophy-knockouts-for-2019-20-season-msr-87-1933767/", "date_download": "2021-09-22T18:03:31Z", "digest": "sha1:BJSXRA6QK5JUQ4KH6FE2JARRR7Y62IGM", "length": 11301, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "'Limited' DRS to be introduced in Ranji Trophy Knockouts for 2019-20 season msr 87 | आगामी रणजी सामन्यांमध्ये 'मर्यादित' डीआरएसचा वापर होणार!", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nआगामी रणजी सामन्यांमध्ये 'मर्यादित' डीआरएसचा वापर होणार\nआगामी रणजी सामन्यांमध्ये ‘मर्यादित’ डीआरएसचा वापर होणार\nनिर्णय घेण्यासाठी प्रशासकीय समितीची नेमणूक\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nआगामी हंगामातील रणजी ट्रॉफीच्या नॉकआउट सामन्यांदरम्यान मर्यादित ‘डीआरएस’ लागू करण्याचे बीसीसीआयने जवळपास निश्चित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आगामी हंगामात मर्यादित डीआरएसचा अंतिम निर्णय घेण्यासाठी प्रशासकीय समितीची नेमणूकही केली आहे.या निर्णयामागे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचा दर्जा अधिक सुधारण्याचा बीसीसीआयचा उद्देश आहे.\n२०१८-१९ च्या हंगामादरम्यान पाहिले गेलेले पंचांचे निर्णय आणि काही चुकांमुळे हा नियम लागू करण्याच्या निर्णय घेण्यात आला. एका उपांत्य सामन्यात जेव्हा सौराष्ट्र संघाकडून चेतेश्वर पुजारा कर्नाटक विरोधात फलंदाजी करत होता, तेव्हा त्याला एकदा नाहीतर दोनदा चुकीच्या निर्णय देत नाबाद ठरवण्यात आले होते. शेवटी पुजाराने या सामन्यात १३१ धावा करत कर्नाटकला रणजी करंडक स्पर्धेतून बाद केले होते.\nस्थानिक पातळीवरील सामन्यांमधील पंचांच्या निर्णयांबाबत मागिल काही काळात सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. त्यामुळे आता या स्पर्धांमध्ये डीआरएसचा वापर हा स्वागतहार्य आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nकपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, IPL साठीचं मानधन आहे..\nDC Vs SRH: दिल्लीचा ८ गडी राखत हैदराबादवर दणदणीत विजय\n“काय षटक होतं..” असं ट्वीट करणाऱ्या बुमराला कार्तिक त्यागीचा रिप्लाय; म्हणाला…\nआता फलंदाजाला बॅट्समनऐवजी ‘बॅटर’ म्हटलं जाणार MCC नं घेतला निर्णय\nIPL 2021: दीपक हुडाच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन नवा वाद; बीसीसीआयचचे भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\nन्यूझीलंडने दौरा रद्द केल्यानंतर नाचक्की झाल्याने पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी म्हणाले,”भारतामुळे…”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/journalist-avinash-pathak-publishes-two-books-51781/", "date_download": "2021-09-22T18:00:53Z", "digest": "sha1:KMGBTXWZSTQVRYR5EUBADZ55IXJ2R5JY", "length": 14323, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | राज्यपालांच्या हस्ते पत्रकार अविनाश पाठक यांच्यादोन पुस्तकांचे प्रकाशन संपन्न | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बां��ील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nमुंबईराज्यपालांच्या हस्ते पत्रकार अविनाश पाठक यांच्यादोन पुस्तकांचे प्रकाशन संपन्न\nनागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अविनाश पाठक यांनी लिहिलेल्या ‘सत्तेच्या सावलीत’ आणि ‘दृष्टिक्षेप’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज दूरस्थ माध्यमातून संपन्न झाले. अविनाश पाठक यांचे ‘सत्तेच्या सावलीत’ हे पुस्तक राजकारणाच्या रंगमंचावरील कथांचे संकलन आहे तर ‘दृष्टिक्षेप’ हे पुस्तक वैचारिक प्रासंगिक लेखाचा संग्रह आहे, असे नमूद करून पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांचे वैचारिक प्रबोधन होईल असे मत राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केले.\nमुंबई (Mumbai). नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अविनाश पाठक यांनी लिहिलेल्या ‘सत्तेच्या सावलीत’ आणि ‘दृष्टिक्षेप’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज दूरस्थ माध्यमातून संपन्न झाले. अविनाश पाठक यांचे ‘सत्तेच्या सावलीत’ हे पुस्तक राजकारणाच्या रंगमंचावरील कथांचे संकलन आहे तर ‘दृष्टिक्षेप’ हे पुस्तक वैचारिक प्रासंगिक लेखाचा संग्रह आहे, असे नमूद करून पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांचे वैचारिक प्रबोधन होईल असे मत राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केले.\nअविनाश पाठक यांनी लिहिलेल्या ‘सत्तेच्या सावलीत’ आणि ‘दृष्टिक्षेप’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन\nमहाराष्ट ही साहित्यिकांची भूमी असून या राज्याने देशाला अनेक महान साहित्यिक दिले आहेत. राज्यातील खासदार अनेकदा हिंदीतून भाषणे करतात किंवा मराठीतून बोलताना हिंदी भाषेतील संवादाची ‘फोडणी’ देतात असे सांगून भाषांमधील ही देवाण घेवाण कौतुकास्��द आहे असे राज्यपालांनी नमूद केले.\nअविनाश पाठक यांनी आपल्या पत्रकारितेच्या प्रदीर्घअनुभवातुन आणखी पुस्तके लिहावीत अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. ओनलाईन झालेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला माजी खासदार अजय संचेती, ‘चाणक्य वार्ता’ मासिकाचे आश्रयदाते लक्ष्मीनारायण भाला, जेष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर व ‘चाणक्य वार्ता’चे संपादक अमित जैन प्रामुख्याने उपस्थित होते.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/09/blog-post_14.html", "date_download": "2021-09-22T16:59:30Z", "digest": "sha1:XSX253TUTY4OZU6AB64B67225FUJCOCJ", "length": 17458, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "टेनिसचे नवे बादशहा! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome General टेनिसचे नवे बादशहा\nटेनिस, ग्रँडस्लॅम आणि विल्यम्स भगिनी हे एक समीकरण मानले जाते. यातील सेरेना विल्यम्सने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २४ ग्रँडस्लॅम पटकविले आहे. अशा सेरेनाला कुणी नवखा खेळाडू पराभूत क���ु शकतो याची कल्पनाही करवत नाही. मात्र, कॅनडाची युवा टेनिसपटू बियांका आंद्रेस्कू या नव्या युवराज्ञीने हा भीमपराक्रम करुन दाखविला आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील अंतिम फेरीच्या सामन्यात बियांकाने सेरेनाला धूळ चारून कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर नाव कोरले. याच स्पर्धेत पुरुष एकेरीत गेल्या आठवड्यात भारताच्या सुमित नागल याने दमदार खेळ करून स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याला विजयासाठी चांगलेच झुंजवले होते. यात सुमितचा पराभव झाला मात्र, हिंदी भाषेत एक प्रसिध्द डायलॉग आहे, ‘तेरे जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे है बाजारमें’ यानुसार सर्वत्र सुमितच्या खेळाचे कौतुक झाले. अगदी खुद्द फेडररने सुमिला उज्ज्वल भवितव्य असल्याचे नमूद केले. बियांका, सुमित हे नाव फारसे कुणाला माहित नाही मात्र आता टेनिसचे नवे बादशहा म्हणून त्यांनी ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु केली आहे.\nटेनिस भारतीय जातकुळीचा खेळच नाही\nटेनिस म्हटले म्हणजे स्टेफी ग्राफ, आंद्रे आगासी, पीट सॅम्प्रास, मार्टिना हिंगिस, मारिया शारापॉव्ह, स्वेत्लाना कुझेन्सॉव, ऑण्डी रॉकडीक , मार्टिना नवराल्टीवा, जिमी कॉनर्स, विनस विल्यम्स, रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोवाक जोकोविच, सेरेना विल्यम्स यांची नावे डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. भारतात लिएंडर पेस, महेश भूपति, सानिया मिर्जा, सोमदेव देव वर्मन या खेळाला नवी ओळख मिळवून दिली. तोपर्यंत टेनिस हा आपल्या भारतीय जातकुळीचा खेळच नाही. तो खेळावा तर युरोपियन्स, अमेरिकन्स आणि ऑस्ट्रेलियन्सनी, असे अलिखित समीकरणच झाले होते. या खेळासाठी लागणारी प्रचंड ताकद, अमर्याद दमसास ही कामे करावी परदेशातल्या अरदांड खेळाडूंनी करावीत आपण आपले क्रिकेट खेळावे. टेनिस, फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्स वगैरेंच्या वाटेला फारसे जाऊ नये, असे चित्र अनेक वर्षे कायम होते. पेस व भुपति यांनी सिंगल्समधील तगडी स्पर्धा पाहून आपली मोर्चा डबल्सकडे वळविला. सानियाने एकाकी खिंड लढवली. सानिया नंतर कोण यावर अनेकवेळा चर्चा झाली. गेल्या आठवड्यात याचे उत्तर मिळाले.\nबियांका आंद्रेस्कू आणि सुमित नागल\nऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन आणि यू.एस. ओपन या चार स्पर्धांना ग्रँडस्लॅम म्हणतात. यापैकी यू.एस. ओपन स्पर्धेतून भारताच्या सुमित न��गलने पदार्पण केले. पहिलीच ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि समोर रॉजर फेडरर असूनही या पठ्ठ्याने दमदार खेळी केली. पहिल्याच स्पर्धेत रॉजर फेडररसारख्या दिग्गज खेळाडूविरुद्ध खेळायला मिळणे हे नशिब असते. यात सुमितने २० वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या फेडररला तगडी झुंज दिली. सुमित नागलचे वय अवघे २२ वर्ष आहे. ग्रँड स्लॅम सिंगल स्पर्धेत खेळणारा तो पाचवा भारतीय आहे. जागतिक दर्जावर तो १९० व्या क्रमांकावर येतो. यामुळे तो पराभूत झाल्यानंतरही टेनिस जगतात त्याची दखल घेतली गेली. फेडररने २००१ मध्ये अमेरिकेचा महान टेनिसपटू पीट सॅम्प्रासवर मात केली आणि टेनिसविश्वाचे लक्ष वेधून घेतले. त्या वेळी फेडरर १९ वर्षांचा होता. विशेष म्हणजे विंबल्डनमध्ये सलग ३१ सामने जिंकणार्‍या सॅम्प्रासचे आव्हान त्याने मोडीत काढले होते. त्यानंतर फेडररने मागे वळून पाहिले नाही. त्याने एकामागून एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या. २१व्या वर्षी त्याने विंबल्डन स्पर्धा जिंकली. आता हाच फेडरर सुमितमध्ये स्वत:ला बघत असेल. सुमितसारखीच सर्वाधिक चर्चेत असलेली अजून एक खेळाडू म्हणजे बियंका. प्रतिस्पर्धी खेळाडूला घरच्या चाहत्यांचा मिळणारा प्रचंड पाठिंबा, कारकीर्दीतील पहिलीच ग्रँडस्लॅम अंतिम फेरी आणि समोर सेरेना विल्यम्ससारखी अनुभवी प्रतिद्वंद्वी असतानाही कॅनडाची युवा टेनिसपटू बियांका डगमगली नाही. उलट यातून प्रेरणा घेत तिने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. अवघ्या १९व्या वर्षी कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी बियंका (१९ वर्षे, ८४ दिवस) ही सर्वात युवा टेनिसपटू ठरली आहे. यापूर्वी मारिया शारापोव्हाने (१९ वर्षे, १३२ दिवस) २००६ मध्ये अमेरिकन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. बियांका हिला दोन आठवड्यांपूर्वी कोणीही फारसे ओळखत नव्हते. गतवर्षी अमेरिकन टेनिस स्पर्धेस पात्रही न ठरलेली १९ वर्षीय बियांका विजेती होईल असे कोणास वाटले नव्हते, पण तिने सेरेना विल्यम्सला अगदी सहज हरवून अमेरिकन टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले.\nटेनिसमधील सर्वोच्च समजल्या जाणार्‍या ग्रँडस्लॅम स्पर्धांना बियांका चांगलीच नवीन आहे. तिला विजेतेपदाच्या करंडकाची कोणती बाजू समोर असावी हेही माहिती नव्हते. विजेतेपदाचा स्वीकार केल्यावर या कॅनडाच्या नव्या स्टारला स्पर्धा पदाधिकार्‍यांनी करंडक कसा धरून उंचावला जातो, हे दाखवले. अर्थात गतवर्षी स्पर्धेस पात्र न ठरलेल्या यापूर्वी कधीही ग्रँडस्लॅम स्पर्धेत तिसरी फेरी न खेळलेल्या मुलीकडून काय अपेक्षा बाळगणार यामुळे बियांकच्या यशाला प्रचंड महत्त्व आहे. सेरेना विल्यम्सने १९९९ मध्ये पहिल्यांदा अमेरिका ओपनचा किताब जिंकला होता तेव्हा बियांका आंद्रेस्कूचा जन्मही झाला नव्हता. १६ जून २००० रोजी जन्मलेली बियांका कळायला लागल्यापासून सेरेनाचा टेनिस कोर्टवरील झंझावात बघूनच मोठी झाली. याच ३८ वर्षीय सेरेनाविरुद्ध खेळण्याचे स्वप्न १९ वर्षीय बियांकाने पाहिले होते. अमेरिका ओपनच्या किताबी लढतीत तिचे हे स्वप्न केवळ सत्यात उतरले नाही, तर तिने चक्क जेतेपदाला गवसणी घालून इतिहास घडविला. कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी ती कॅनडाची पहिली खेळाडू ठरली आहे. सुमित, बियांका यांचा खेळ पाहून टेनिसचे भवितव्य योग्य हातांमध्ये सुरक्षित आहे, असे वाटते. कारण सेरेनाला गेल्या दोन वर्षांत चार विजेतेपदांनी हुलकावणी दिली आहे. २०१८ आणि २०१९ची विम्बल्डन तसेच अमेरिकन या दोन्ही स्पर्धामध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रॉजर फेडरर, नदाल यांच्यासारख्या सुपरस्टार्संना दुखापतींनी घेरले आहे. नदालच्या सुपरफास्ट कारकिर्दीला दुखर्‍या गुडघ्याने संथ केले आहे. तेव्हा टेनिसप्रेमींना आता नव्या पिढीचा बादशहा कोण यामुळे बियांकच्या यशाला प्रचंड महत्त्व आहे. सेरेना विल्यम्सने १९९९ मध्ये पहिल्यांदा अमेरिका ओपनचा किताब जिंकला होता तेव्हा बियांका आंद्रेस्कूचा जन्मही झाला नव्हता. १६ जून २००० रोजी जन्मलेली बियांका कळायला लागल्यापासून सेरेनाचा टेनिस कोर्टवरील झंझावात बघूनच मोठी झाली. याच ३८ वर्षीय सेरेनाविरुद्ध खेळण्याचे स्वप्न १९ वर्षीय बियांकाने पाहिले होते. अमेरिका ओपनच्या किताबी लढतीत तिचे हे स्वप्न केवळ सत्यात उतरले नाही, तर तिने चक्क जेतेपदाला गवसणी घालून इतिहास घडविला. कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी ती कॅनडाची पहिली खेळाडू ठरली आहे. सुमित, बियांका यांचा खेळ पाहून टेनिसचे भवितव्य योग्य हातांमध्ये सुरक्षित आहे, असे वाटते. कारण सेरेनाला गेल्या दोन वर्षांत चार विजेतेपदांनी हुलकावणी द���ली आहे. २०१८ आणि २०१९ची विम्बल्डन तसेच अमेरिकन या दोन्ही स्पर्धामध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रॉजर फेडरर, नदाल यांच्यासारख्या सुपरस्टार्संना दुखापतींनी घेरले आहे. नदालच्या सुपरफास्ट कारकिर्दीला दुखर्‍या गुडघ्याने संथ केले आहे. तेव्हा टेनिसप्रेमींना आता नव्या पिढीचा बादशहा कोण या प्रश्‍नाचे उत्तर बियंका, सुमितसारख्या खेळाडूंनी सोडवले आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://childrenspecialist.blogspot.com/2016/07/blog-post.html", "date_download": "2021-09-22T18:10:30Z", "digest": "sha1:HPEGXXSBIU6QRDM274YV7FMVCVGIVN2J", "length": 10647, "nlines": 152, "source_domain": "childrenspecialist.blogspot.com", "title": "डाॅक्टरांनी फोन का नाही उचलला?", "raw_content": "\nडाॅक्टरांनी फोन का नाही उचलला\nडाॅक्टरांनी फोन न उचलण्याच्या कारणांच्या काही शक्यता :-\nडाॅक्टर दुसर्‍या फोनवर बोलत असू शकतात.\nडाॅक्टर गाडी चालवत असू शकतात.\nडाॅक्टर व्यवस्थित रेंज न येणार्‍या लिफ्टमधे असू शकतात.\nडाॅक्टर टाॅयलेट / बाथरूममधे असू शकतात.\nडाॅक्टर दुसरा पेशंट बघत असू शकतात.\nडाॅक्टर आॅपरेशन थिएटरमधे वाॅश्डअप असू शकतात.\nडाॅक्टर आयसीयू / आॅपरेशन थिएटरमधे एखाद्या प्रोसीजरमधे बिझी असू शकतात.\nडाॅक्टर एखाद्या ह्रदय थांबलेल्या रुग्णाला सिपिआर देत असू शकतात.\nडाॅक्टर एखाद्या अत्यवस्थ रूग्णाच्या नातेवाईकांना आजाराचे गांभिर्य, उपचारांची दिशा, परिस्थिती सुधारण्याची शक्यता वगैरे समजावून सांगत असू शकतात.\nडाॅक्टर एखाद्या गंभिर रूग्णाला अँब्युलंसमधून शिफ्ट करताना माॅनिटर करत असू शकतात.\nडाॅक्टर एखाद्या गेलेल्या रूग्णाच्या नातेवाईकांना ही दु:खद बातमी सांगत असू शकतात.\nडाॅक्टर एखाद्या रूग्णाला नुकतेच निदान झालेल्या कॅन्सर वा अन्य दुर्धर आजाराची संवेदनशील बातमी ���ांगत असू शकतात.\nडाॅक्टर स्वत: अपघातग्रस्त / आजारी / आॅपरेशन टेबलवर / आयसीयूमधे अॅडमिट असू शकतात.\nडाॅक्टर हाॅस्पिटलवर चालून आलेल्या माॅबला तोंड देत असू शकतात.\nडाॅक्टर स्वत:च्या आई ,वडिल ,नवरा / बायको ,मुलं ,भाऊ ,बहिण मित्र / मैत्रीण वगैरेंपैकी कुणाच्यातरी गंभीर आजारपणात धावपळ करत असू शकतात.\nडाॅक्टर स्वत:च्या आई ,वडिल ,नवरा / बायको ,मुलं ,भाऊ ,बहिण मित्र / मैत्रीण वगैरेंपैकी कुणाच्यातरी निधनाच्या शोकात असू शकतात.\nडाॅक्टर २ दिवसांच्या लागोपाठ ईमरजंसी ड्युटीनंतर निसर्गाने लादलेल्या निद्रेला वश झालेले असू शकतात.\nडाॅक्टर फोनची रिंग ऐकु येणार नाही अशा डिजेछाप गोंगाटी मिरवणूकीतून रस्ता काढत असू शकतात.\nडाॅक्टर सिविकसेंस नसलेल्या लोकांमूळे झालेल्या ट्राफिकमधे अडकलेले असू शकतात.\nडाॅक्टर राजशिष्टाचारांतर्गत व्हिआयपी ड्यूटीवर असू शकतात.\nएखादा ईमरजंसी रूग्ण अटेंड करतानाच्या गोंधळात डाॅक्टरांचा फोन कुठेतरी विसरलेला वा पडलेला असू शकतो.\nअटेंड केलेल्या मेडिकोलिगल केसबाबत स्टेटमेंट देण्यासाठी डाॅक्टर कोर्टरुममधे असू शकतात.\nहलगर्जीपणाच्या खर्‍याखोट्या आरोपासाठी डाॅक्टर पोलिसस्टेशन / अटकेत / कोर्टरुममधे असू शकतात.\nडाॅक्टर स्वत:च्या लग्नासाठी बोहल्यावर ऊभे राहिलेले असू शकतात.\nया शक्यतांमधे व्याख्यान देत/ऐकत असणे, अभ्यास करत असणे, जेवण करत असणे, व्यायाम करत असणे, मेडिटेशन / योगा करत असणे, सिनेमा / नाटक बघत असणे, सुटीवर असणे, मुलांचा अभ्यास घेत असणे वगैरे भारतीय राज्यघटनेने दिलेल्या (क्षुल्लक) अधिकारांच्या शक्यतांचा विचार करण्यात आलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी.😊😊😊\nडॉं कोंडेकर संतोष वेंकटरमण@मुंबई\nडाॅक्टरांनी फोन का नाही उचलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/awareness-by-sadguru-kripa-mandal-kamalgaon-under-maze-gaon-surakshit-gaon/", "date_download": "2021-09-22T17:18:04Z", "digest": "sha1:5MYJZZNVHFFHMH3JPP7MT2AW2IYFCHAX", "length": 5217, "nlines": 89, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "'माझे गाव सुरक्षित गाव' अभियानांतर्गत सदगुरु कृपा मंडळ कमळगाव तर्फे जनजागृती | Jalgaon Live News", "raw_content": "\n‘माझे गाव सुरक्षित गाव’ अभियानांतर्गत सदगुरु कृपा मंडळ कमळगाव तर्फे जनजागृती\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Jun 9, 2021\nसद्गुरू कृपा मंडळ व नाथ संप्रदाय मंडळ जारगाव ता पाचोरा या संस्थेने 25 वर्षपासून कोणत्या व्यक्तीस ताप येऊ शकतो यावर संश���धन सुरू केलेल आहे. या कार्यक्रमाचे बॅनर कमळगाव ता चोपडा येथे लावून आयोजन करण्यात आले.\nसदर उपस्थितांना सदगुरू हरिनाथ धुडकू महाराज जारगाव ता पाचोरा यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी कमळगाव येथे बुधवार दि. जून 2021 रोजी मारुती मंदीर चौकात सद्गुरू सेवा मंडळातर्फे माझे गाव सुरक्षित गाव या अभियानाचा शुभारंभ ग्राम पंचायत कमळगाव येथील सरपंच रोहित साळुंकेयांच्या हस्ते करण्यात आले.\nयावेळी नामफलकाचे अनावरण करण्यात आले. ह्या कार्यक्रमाप्रसंगी गावातील सर्व सद्गुरू कृपा मंडळ व ग्रामपंचायत सदस्य कमळगाव उपस्थित होते.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nअनेकांचा अपेक्षा भंग : मनपा, नपा निवडणुका एकल नव्हे…\nबेसमेन्टचा व्यावसायिक वापर रोखा व बांधकाम परवानगी प्रकरणांचा…\nरस्त्यांवर मुरुम टाकण्यासाठी दिले निवेदन\nओबीसी आरक्षण हक्क परिषद नियोजनासाठी बैठक उत्साहात\nहिवरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पाचोऱ्याचा तरुण गेला…\nगळफास घेऊन गाळणच्या विवाहीतेची आत्महत्या\nपाचोऱ्यात तीन मजली इमारत कोसळली, सुदैवाने जीवित हानी टळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/category/recipe/?filter_by=popular7", "date_download": "2021-09-22T18:37:47Z", "digest": "sha1:S3MS665VUMK7WHWMTNK33L6WDIHNKPYV", "length": 6229, "nlines": 167, "source_domain": "marathiboli.in", "title": "Recipe", "raw_content": "\nFandry Theam Song – तुझ्या पिरतीचा हा विंचू मला चावला ….\nMarathi Kavita – सखी तुज़ दिल माझे, प्रिये म्हणते\nMarathi Movie Siddhant – सिद्धान्त मराठी चित्रपट\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t30/", "date_download": "2021-09-22T18:06:11Z", "digest": "sha1:SZ7LNZABR3VO7LOVVM7JQU54F33KTU52", "length": 3623, "nlines": 93, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-संताचा कुत्रा", "raw_content": "\nसंताला कुत्रा घेऊन फिरताना पाहून बंताने विचारले, ''तुझा कुत्रा चावतो का\nबंताने कुत्र्याशी खेळण्याचा प्रयत्न केला. कुत्र्याने त्याचा कचकचीत चावा घेतला.\n'' ओय ओय'' करीत बंता म्हणाला, ''तू काय म्हणालास तुझा कुत्रा चावत नाही\nसंता उत्तरला, ''पण, हा माझा कुत्रा नाही\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\n''पण, हा माझा कुत्रा नाही\nएकावन्न अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscexams.com/aarogya-vibhag-technical-question-paper-04/", "date_download": "2021-09-22T17:22:03Z", "digest": "sha1:WJ37R6EZM35OTUA7MAEGYNXBS434FHQB", "length": 24565, "nlines": 587, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "आरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 04 - MPSCExams", "raw_content": "\nपोलीस भरती २०१९ पेपर्स\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 04\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंचExam\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 04\nमित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील\nसराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा\nLeaderboard: आरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 04\nटेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 04\n1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा\n2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.\n3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील\n4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा\n5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे\n6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा\nत्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nमाणसाच्या स्नायूत किती टके पाणी असते \nत्वचेला काळा रंग …….. मुळे येतो.\nजर मुलीला स्कही हा रोग झाला असल्यास तिच्या आहारात कशाची कमतरता दिसून येते\nभारतामध्ये सार्वजनिक आहाराच्या दर्जात सुधारणा करणाऱ्या ‘राष्ट्रीय पोषण संस्था’ (N.I.N.) चे कार्यालय _____ या शहरात आहे.\nगॉयटर म्हणजे …………. या ग्रंथीला आलेली सूज होय.\nजीवनसत्व ब 12 च्या कमतरतेने होणाऱ्या रक्तक्षयास……….. अॅनिमिया असे म्हणतात.\nपौगंडावस्थेतील शीघ्र वाढीलाच _____ म्हणतात.\nखालीलपैकी कोणत्या रोगाला हेन्सेन रोग म्हटले जाते.\nघटसर्प, धनुर्वात आणि डांग्या खोकला या तिन्हीची प्रतिबंधक लस कशी देतात\nनाशिक स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना…. या वर्षी झाली .\nगर्भलिंग परीक्षणाचा गैरवापर टाळण्यासाठी भारतात सर्वप्रथम जन्मपूर्व निदान तंत्र नियमन कायदा कोणत्या राज्याने केला\nजागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केव्हा झाली\nजागतिक आरोग्य संघटनेचे काम सोपे व्हावे म्हणून WHO चे किती विभागीय कार्यालय स्थापन करण्यात आले आहे\nजागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या 34 सदस्यांची नियुक्ती किती वर्षाच्या कालावधीसाठी केली जाते\nजागतिक आरोग्य संघटनेच्या कितीव्या कलमात संघटनेची कार्य देण्यात आली आहेत\nआदिवासी प्रदेशासाठी प्रत्येकी किती लोकसंख्येमागे एक उपकेंद्र असते\nवाळवंटी प्रदेशात साठी प्रत्येकी किती लोकसंख्येमागे एक उपकेंद्र असते\n12व्या पंचवार्षिक योजनेतील उद्दिष्टानुसार 2017 पर्यंत मातामृत्यू दर प्रति एक लाख जन्मामागे 178 होऊन किती पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले\nराष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 नुसार 2025 पर्यंत जन्माच्या वेळचे आयुर्मान किती वर्षापर्यंत वाढविण्याचे लक्ष ठेवण्यात आले\nडोंगराळ प्रदेशात मध्ये किती लोकसंख्या मागे एक समुदाय आरोग्य केंद्र स्थापन केले जाते\nआदिवासी प्रदेशांमध्ये किती लोकसंख्या मागे एक आरोग्य केंद्र स्थापन केले जाते\nराष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 नुसार कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोगाचे निर्मूलन करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आशाची नियुक्तीसाठी तिची वयोगट किती असावी लागतो\nआशा होण्यासाठी किमान कितीपर्यंत औपचारिक शिक्षण घेतलेले अस���वे\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\n✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो \nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nLeaderboard: आरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 04\nटेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 04\nसूचना : 1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा 2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा. 3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील 4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा 5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे 6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव प��पर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच\nसुरू असलेल्या पोलीस भरती २०१९ चे झालेले पेपर्स\nनवी मुंबई चालक भरती परीक्षा चे पेपर सेट डाऊनलोड आणि उत्तर…\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : Sangali Police Driver Paper\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 11 MUMBAI\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 1 Pune\nपोलीस भरती सराव पेपर 383\nपोलीस भरती सराव पेपर 382\nपोलीस भरती सराव पेपर 381\nपोलीस भरती सराव पेपर 380\nपोलीस भरती सराव पेपर 379\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 12\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 11\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 10\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 09\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 08\nमराठी व्याकरण प्रॅक्टिस पेपर्स\nमराठी व्याकरण सराव पेपर 363\nमराठी व्याकरण सराव पेपर 362\nमराठी व्याकरण सराव पेपर 361\nमराठी व्याकरण सराव पेपर 360\nमराठी व्याकरण सराव पेपर 359\nशुद्ध शब्द – अशुद्ध शब्द\nमराठी वाक्यप्रचार संपूर्ण लिस्ट\nTET Practice Paper इयत्ता १ ली ते५ वी (पेपर १)\nTET Practice Paper इयत्ता ६ वी ते८ वी (पेपर २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/society/mumbai-man-solves-rubiks-cube-under-water-enters-guinness-record-38023", "date_download": "2021-09-22T17:57:15Z", "digest": "sha1:SPI64ZS65POK7JJPPA3CJ3PSYOABJMOP", "length": 10667, "nlines": 134, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Mumbai man solves rubiks cube under water enters guinness record | पाण्याखाली रुबिक क्यूब सोडवून चिन्मय प्रभूची गिनीज बुकमध्ये झेप", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nपाण्याखाली रुबिक क्यूब सोडवून चिन्मय प्रभूची गिनीज बुकमध्ये झेप\nपाण्याखाली रुबिक क्यूब सोडवून चिन्मय प्रभूची गिनीज बुकमध्ये झेप\nमुंबईतल्या चिन्मय प्रभूनं चक्क १ मिनिटं ४८ सेकंद पाण्याखाली राहून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. तो फक्त पाण्याखाली राहिला नाही तर त्यानं पाण्यात राहून ९ पिरॅमिन्स (पिरॅमिडच्या आ���ाराचे रुबिकचे क्यूब) सोडवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव झळकवलं.\nBy संचिता लोहोत समाज\nपाण्यात आपण जास्तीत जास्त किती वेळ राहू शकतो. जास्तीत जास्त ३० सेकंद तेही जर पोहता येत असेल तर. पण मुंबईतल्या चिन्मय प्रभूनं चक्क १ मिनिटं ४८ सेकंद पाण्याखाली राहून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. तो फक्त पाण्याखाली राहिला नाही तर त्यानं पाण्यात राहून ९ पिरॅमिन्स (पिरॅमिडच्या आकाराचे रुबिकचे क्यूब) सोडवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव झळकावलं.\nगिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हे माझ्या क्युबिंग प्रवासाचे नेहमीच स्वप्न होतं. या स्वप्नाचा आणि ध्येयाचा पाठलाग करत कठोर मेहनत घेतली. त्यासाठी गोरेगाव स्पोर्टस् क्लब येथे क्युबिंगचा तब्बल दोन महिने सराव केला. यापूर्वीही २०१७ मध्ये ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्येही डोळ्यांवर पट्टी बांधून मिरर क्यूब सर्वाधिक वेगात सोडवण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.\nएका श्वासात नऊ क्युब्स\nआर्थिक पाठबळ नसताना केवळ स्वतःच्या जिद्दीवर चिन्मयनं हा टप्पा पार केला. नवा गिनीज विक्रम नोंदवण्यासाठी चिन्मयला चार पिरॅमिक्स (रुबिक क्युब्स) सोडवणं आवश्यक होतं. ते त्यानं केवळ १ मिनिट ४८ सेकंदांत पाण्याखाली राहून सोडवले. त्यानं तेव्हा एका श्वासात तब्बल नऊ क्युब्स सोडविले होते.\nमला क्युबिंग आणि स्वीमिंग दोन्ही आवडतात. यामुळे काही नवे घडवून दाखवण्याचा विचार मनात आला. या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून काही तरी नवे करण्याचा विचार केला. गिनिज बुकच्या लोकांकडे या आधी काही विक्रम झाला आहे का याची विचारणा केली. त्यानंतर पाण्यात राहून सराव केला. हळूहळू श्वास रोखून धरण्याची वेळ वाढवली. पूर्वी ३० ते ३५ सेकंद पाण्यात श्वास रोखून उभा राहायचो. परंतु नंतर १ मिनिट ५० सेकंदांपर्यंत श्वास रोखण्यात यश मिळवलं.\nचिन्मय आता आपले कौशल्य इतरांनाही शिकवत आहे. त्यानं यासाठी काेचिंग देणंही सुरू केलं आहे. आठवड्याच्या शेवटी तो क्लास घेतो. त्याच्या क्लासमध्ये सर्वात लहान विद्यार्थी ४ वर्षांचा आहे.\nसोच सयानी ग्रुपचे अनोखे 'व्हर्टिकल गार्डन'\nखड्डे मुक्तीचा वसा उचलणारे 'पॉटहोल्स वॉरीयर'\nमुंबईचिन्मय प्रभूवर्ल्ड रेकॉर्डपिरॅमिडरुबिक क्यूबगिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स\nकोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मि��णार ५० हजारांची मदत\nमुंबई वगळता राज्यात ३ सदस्यीय प्रभाग पद्धत मंजूर\nBig Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nसर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले\nअन् पंजाब किंग्सला 'ती' चूक पडली महागात\nयंदा गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाची पातळी अत्यंत कमी\nगणेश विसर्जनावेळी वर्सोवा इथं ५ मुले बुडाली; २ सापडले, ३ बेपत्ता\nझोमॅटोचे सह-संस्थापक गौरव गुप्तांचा राजीनामा\nगणेशोत्सवात बाप्पाला दाखवा 'या' पदार्थांचा नैवेद्य\nZomatoची ग्रॉसरी सेवा येत्या १७ सप्टेंबरपासून बंद, 'हे' आहे कारण\nUAN-आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ, 'ही' आहे शेवटची तारीख\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/science-technology-news-marathi/xiaomi-phones-will-have-ram-enhancement-feature-miui-13-leaked-nrms-159332/", "date_download": "2021-09-22T16:57:18Z", "digest": "sha1:TZOSMS33SXPZBPJ6B3QH4R3JXADCY2W6", "length": 12006, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "MIUI 13 | शाओमी फोन्समध्ये येणार रॅम वाढवण्याचे फिचर; MIUI 13 ची माहिती झाली लीक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nMIUI 13शाओमी फोन्समध्ये येणार रॅम वाढवण्याचे फिचर; MIUI 13 ची माहिती झाली लीक\nआगामी MIUI 13 मध्ये शाओमी मेमरी फ्युजन टेक्नॉलॉजी देऊ शकते. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने युजर्स आपल्या मोबाईलच्या इंटरनल स्टोरेजचा वापर रॅम म्हणून करू शकतात. या अतिरिक्त वर्च्युल रॅमच्या मदतीने फोनमध्ये चांगली परफॉरमन्स आणि मल्टिटास्किंगचा अनुभव मिळेल.\nXiaomi सध्या आपल्या नेक्स्ट जेनेरेशन कस्टम युजर इंटरफेस MIUI 13 वर काम करत आहे. या आगामी युजर इंटरफेसमध्ये MIUI 12.5 च्या तुलनेत अनेक सुधारणा केल्या जातील. शाओमीने अजूनतरी या आगामी युजर इंटरफेसच्या लाँच बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.\nआगामी MIUI 13 मध्ये शाओमी मेमरी फ्युजन टेक्नॉलॉजी देऊ शकते. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने युजर्स आपल्या मोबाईलच्या इंटरनल स्टोरेजचा वापर रॅम म्हणून करू शकतात. या अतिरिक्त वर्च्युल रॅमच्या मदतीने फोनमध्ये चांगली परफॉरमन्स आणि मल्टिटास्किंगचा अनुभव मिळेल.\nXiaomi आपल्या आगामी CC 11 सीरिज आणि Mi MIX 4 सह कस्टम स्किन MIUI 13 लाँच करू शकते. शाओमीच्या या दोन्ही स्मार्टफोन सीरीज ऑगस्टमध्ये सादर केल्या जाऊ शकतात.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersर��ल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya-nagar/aditi-tatkare-baap-se-beti-sawai-will-be-screened-anna-hajare-82546", "date_download": "2021-09-22T17:19:36Z", "digest": "sha1:DJEISQIDZ7EB4FJNHC2X4IEKVJIKUGPJ", "length": 6611, "nlines": 27, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आदिती तटकरे या 'बाप से बेटी सवाई' निघतील - अण्णा हजारे", "raw_content": "\nआदिती तटकरे या 'बाप से बेटी सवाई' निघतील - अण्णा हजारे\nतटकरे म्हणाल्या, ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी सामाजिक जीवनात एक आदर्श निर्माण केला आहे . त्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करताना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे व प्रेरणादायी आहे.\nराळेगणसिद्धी : क्रीडा व उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, माजी सरपंच जयसिंग मापारी, शरद मापारी, दत्ता आवारी, शाम पठाडे, संदीप पठारे, अन्सार शेख, सतीश भालेकर, सदाशिव पठारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.\nपत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाल्या, ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी सामाजिक जीवनात एक आदर्श निर्माण केला आहे . त्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करताना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे व प्रेरणादायी आहे. हजारे यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. राळेगणसिद्धीचा विकासाची माहितीही जाणून त्यांनी घेतली. सार्वजनिक जीवनात अण्णांचे काम आणि योगदान खूप मोठे आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हाच्या दौऱ्यावर येतानाच अण्णांना भेटायचे ठरवले होते. त्यांचा आमच्या कुटुंबीयांशी स्नेह आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीने नवीन ऊर्जा मिळाली.सार्वजनिक क्षेत्रातील अण्णांचे काम तरुण पिढीसाठी मार्गदर्शक आहे, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी राळेगणसिद्धीला आल्याचे त्या म्हणाल्या.\nमंदिर बचाव आंदोलनात सहभागी होईल ः अण्णा हजारे\nशुद्ध आचार, विचार, निष्क��ंक जीवन, जीवनात त्याग आणि अपमान सहन करण्याची शक्ती ही पाच तत्त्वे आपल्या जीवनात बाळगल्यास समाजपरिवर्तन आणि देशाचा विकास करू शकतो असा सल्ला अण्णा हजारे यांनी राज्यमंत्री तटकरे यांना दिला.\nयावेळी अण्णांनी माजी मंत्री तथा सध्याचे खासदार सुनील तटकरे यांच्याशीही दूरध्वनी वरून संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला.\nअण्णा हजारे म्हणाले, की खासदार सुनील तटकरे आणि माझे जुने संबंध आहेत. मी अनेकदा त्यांच्या विरोधात रायगडमध्ये जाऊन आंदोलन केली होती. मात्र राज्यमंत्री आदिती तटकरे या कमी वयात घेत असलेला राजकीय अनुभव पाहता भविष्यात त्या 'बाप से बेटी सवाई' निघतील. यात मला शंका वाटत नाही, असे हजारे यांनी सांगितले.\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार नीलेश लंके व तहसीलदार देवरे आज पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले. मात्र दोघेही आपल्या प्रोटोकॉलमुळे आले असल्याने दोघांचे एकमेकांशी बोलणे मात्र सोयीस्कर टाळले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.jiefengpet.com/mdf-cat-house-product/", "date_download": "2021-09-22T17:15:21Z", "digest": "sha1:HFYDSQQR6BPC3RSWMSKD6K266LGVDM3D", "length": 7481, "nlines": 171, "source_domain": "mr.jiefengpet.com", "title": "घाऊक एमडीएफ मांजरीचे घर एससी -246 उत्पादक आणि पुरवठादार | जी फेंग", "raw_content": "\nएमडीएफ मांजरीचे घर एससी -246\nया वस्तूकडे आमचे स्वतःचे पेटंट आहे.\nआमच्याकडे मांजरीच्या घराच्या दोन शैली आहेत.\nपहिली शैली (स्क्रू वापरुन): आम्ही या वस्तूचे वेगवेगळे आकार डिझाइन करतो. हे पर्यावरणास अनुकूल उच्च दर्जाचे ई 1 लेव्हल एमडीएफ बनलेले आहे. आम्ही एमडीएफ बोर्ड पुनर्स्थित करण्यासाठी पेपर प्रिंट देखील वापरू शकतो जो सानुकूल सुंदर डिझाइन करू शकतो.\nदुसरी शैली (रबर रिंग्ज वापरुन): सर्व प्रथम, ते एकत्र करणे सोपे आहे. इतकेच काय, शिपिंग करताना ते फ्लॅटमध्ये पॅक केले जाऊ शकते ज्यात लहान सीबीएम आहे आणि शिपिंगची किंमत वाचवेल.\nदोन्ही दोन्ही शैली स्क्रॅचर पॅडची पुनर्स्थित वापरू शकतात जे आयटम टिकाऊ बनवतात. आम्ही आपल्यासाठी भिन्न आकार देखील तयार करू शकतो. आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया आमच्याशी कधीही संपर्क साधा\nमागील: एमडीएफ मांजरीचे घर एससी -247\nपुढे: पुठ्ठा मांजर घर\n1. आपण ट्रेडिंग कंपनी किंवा कारखाना आहात\n२. तुमचा डिलिव्हरी वेळ किती आहे\nआपली ठेव प्राप्त झाल्यानंतर -3०--35 दिवसांनी.\n3. पेमें��� कसे करावे\nटी / टी, 30% ठेव आणि 70% शिल्लक बी / एलच्या प्रतीच्या विरूद्ध\n(आम्ही एल / सी देखील करू शकतो)\nYou. तुमच्याकडे फॅक्टरी ऑडिट आहे का\nहोय आमच्याकडे बीएससीआय आणि आयएसओ आहे\n5. आपण सानुकूल लोगो / पॅकिंग करण्यास सक्षम आहात काय\nहोय आम्ही ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार वस्तू बनवू शकतो.\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nपुठ्ठा मांजर घर सीटी -10\nपुठ्ठा मांजर घर सीटी -13\nपुठ्ठा मांजर घर सीटी -14\nपिंग्याओ टाऊन, युहांग जिल्हा, हांग्जो\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://adarshgavkari.com/news/maharashtra/sanjay-raut-attack-on-the-narayan-rane", "date_download": "2021-09-22T17:36:27Z", "digest": "sha1:7GIR5DY7AGZDQDARM6JYVZWLLLPPDI4A", "length": 6394, "nlines": 55, "source_domain": "adarshgavkari.com", "title": "नारायण राणे तुम्ही कुठेही जा, तुमची ओळख शिवसैनिक म्हणून कायम राहणार", "raw_content": "\nनारायण राणे तुम्ही कुठेही जा, तुमची ओळख शिवसैनिक म्हणून कायम राहणार\nशिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांचे नारायण राणेंना टोले\nनगर : शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला असला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच कायम राहते. त्यात बदल होत नाही. हा नारायण राणे… तो आमका असे म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे, असेच म्हटले जाते, असा चिमटा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांना काढला आहे.\nनगर येथे एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी हे विधान केलेले आहे. सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना दम देवू शकतो. गडचिरोलीला पाठवू का असा दम देवू शकतो. सत्ता हा मानसिक आधार असतो. मोदी म्हणतात कैसे हो भाई याला सत्ता म्हणतात. गुजराती देखील सामना पेपर घेतता. शिवसेनेत माज असायलाच हवा. कोणी गुंड, मवाली म्हटले तरी चालेल. वाघा सारखे जन्माला आलो, वाघासारखे मरणार, असे सांगतानाच शंकरराव गडाख सौम्य बोलतात. तुम्हीही हळूहळू डरकाळी फोडाल, असे राऊत यावेळी म्हणाले आहे. यावेळी त्यांनी नगर जिल्हा शिवसेनेचा नंबर एकचा जिल्हा झाला पाहिजे असे सांगितले आहे. शंकरराव गडाख निवडून आल्यापासून शिवसेनेसोबत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.\nसचिन वाझेंचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आले उजेडात\nलॉकडाऊनमधून सूट दिली जाणार मंत्री वडेट्टीवार यांचे मोठे वक्तव्य\nभाजपमध्ये युझ अँड थ्रो ची पद्धत, एकनाथ खडसेंचा पलटवार\nआम्ही जर जुनी थडगी उकरली तर त्यात तुमच्य�� पापांचेच सांगाडे जास्त सापडतील\nया शुभ वेळेत गणपतीची प्रतिष्ठापना करा, या मंत्राचा जप करा अन् लाभ मिळवा\nपुण्यात पुन्हा एकदा दिसला गवा, सुखरुप पडण्याचे वनविभागासमोर आव्हान\nऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यावर भर\nदिल्लीत हिंदू सेनेचा राडा; असदुद्दीन ओवेसींचे निवासस्थान फोडले\nनिम्नदुधना प्रकल्पाची 14 दारे उघडली, 30 हजार 324 क्युसेक पाण्याचा विसर्ग\nशेतकर्‍यांची भरभराट होऊ दे\nतीस-तीस योजनेत चारशेपेक्षा अधिक शेतकर्‍यांची फसवणूक\nखुलताबादेत ट्रामा केअर सेंटर उभारा\nनगरपंचायतचा ढिसाळ कारभार; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती\nविकासकामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई\nकोरोनामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची औरंगाबादकडे पाठ\nमनपा कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखली\nखा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पाच बछड्यांचे नामकरण\nखा. सुप्रिया सुळेंना औरंगाबादेतून लोकसभा लढवण्याची ऑफर\nप्रशासक जाताच अधिकारी रिलॅक्स\nकोरोना चाचणी अहवालावर आता क्यूआर कोड\nवीस दिवसांतच डेंग्यूचे 46 रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/in-mumbai-dharavi-area-instead-of-colgate-girl-brush-teeth-with-rat-killing-paste-dmp82", "date_download": "2021-09-22T18:08:10Z", "digest": "sha1:GF5GBUWOCJGY4SRBGJ6BVOIFWVHHICAV", "length": 21316, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुंबई: कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश, मुलीचा मृत्यू", "raw_content": "\nमुंबई: कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश, मुलीचा मृत्यू\nमुंबई: कोलगेट (colgate) समजून एका मुलीने उंदीर मारण्याच्या पेस्टने (Rat killing paste) ब्रश केले. मुंबईच्या धारावी (Mumbai dharavi area) परिसरात शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. झोपेतून उठल्यानंतर मुलगी ब्रश (brush) करण्यासाठी गेली. ओट्यावर कोलगेटच्या शेजारी उंदीर मारण्याची पेस्ट ठेवली होती. मुलीने नजरचुकीने कोलगेट समजून उंदीर मारण्याची पेस्ट ब्रशवर घेतली व त्याने ब्रश केले.\nब्रश करताना पेस्टची चव वेगळीच लागत होती. आपण कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश करत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या पायाखालची जमिन सरकली. तिने तातडीने तोंड धुतले. पण तो पर्यंत उशीर झाला होता.\nहेही वाचा: मुंबईकर रोहित भारताचा कर्णधार, विराट राजीनाम्याच्या तयारीत\nउंदीर मारायचं विष शरीरात सर्वत्र पसरलं होतं. ती आजारी पडली. उपचारासाठी तिला जे.जे. रु��्णालयात नेले असता, रविवारी सायंकाळी डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी धारावी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत वि��ोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/congress-moves-sc-against-nota-hearing-tomorrow-1523100/", "date_download": "2021-09-22T17:05:10Z", "digest": "sha1:XG7WGO4J5WUHIH7KD4DAO5DN7BEFHFDA", "length": 14211, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "congress moves sc against nota hearing tomorrow | 'नोटा'विरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या होणार सुनावणी", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\n'नोटा'विरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या होणार सुनावणी\n‘नोटा’विरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या होणार सुनावणी\nनोटाचा पर्याय घटनाबाह्य असल्याचा काँग्रेसचा दावा\nWritten By लोकसत्ता टीम\nराज्यसभेच्या निवडणुकीत नोटाचा पर्याय वापरण्यात येऊ नये यासाठी काँग्रेसने आज सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली. न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असून यावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर याबाबतचा गोंधळ संपण्याची आशा आहे. येत्या ८ ऑगस्ट रोजी राज्यसभेची निवडणूक होणार असून यासाठी गुजरातवरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रतिष्ठेची लढाई सुरु आहे.\nराज्यसभेच्या जागेसाठी गुजरातमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच नोटाचा पर्य़ाय उपलब्ध होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मात्र, याला आव्हान देताना राज्यसभा निवडणुकीत नोटाचा पर्याय समाविष्ट करणे हे घटनाबाह्य असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसने याविरोधात राज्यसभेत निदर्शनेही केली होती.\nगुजरातमध्ये भाजपने काँग्रेसचे सहा आमदार फोडले असून त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल मैदानात उतरले आहेत. राज्यसभेतील पुनरागमनासाठी अहमद यांचे प्रयत्न सुरु आहेत. तर काँग्रेसचे आमदार फोडून अहमद यांना पराभूत करण्यासाठी भाजपने संपूर्ण जोर लावला आहे.\n‘संविधानात सुधारणा केल्याशिवाय निवडणूक आयोग राज्यसभा निवडणुकीत नोटा पर्यायाचा वापर करु शकत नाही. राज्यसभा निवडणुकीत नोटा पर्यायाचा वापर झाल्यास ते संविधानाच्या अनुच्छेद ८४ चे उल्लंघन ठरेल,’ असे काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. ‘राज्यसभा निवडणुकीतील उमेदवार पक्षाकडून निवडले जातात. या निवडीची पवित्रता कायम राखण्यासाठी पक्षात शिस्त आवश्यक आहे. त्यामुळेच ल��कप्रतिनिधींना इतर पर्याय देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. त्यामुळेच राज्यसभेच्या निवडणुकीत नोटा हा पर्याय देण्याची आवश्यकताच नाही,’ असे शर्मा यांनी म्हटले होते. नोटाचा पर्याय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी असल्याचेही त्यांनी सांगितले होते.\nविरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना राज्यसभेत नोटा पर्याय असावा की नसावा, याबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\n“राहुल आणि प्रियांका गांधी माझ्या मुलांसारखे, हे असं…”, अमरिंदर सिंग यांची भावनिक प्रतिक्रिया\n‘दलित’ असा उल्लेख नको पंजाबच्या अनुसूचित जाती आयोगाचे निर्देश\nबिहारमध्ये पाणी पुरवठा योजनेतील अजब कारभार, कोट्यावधींची कंत्राटं उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांना\nभारताचा पलटवार : काश्मीर मुद्द्यावरुन डिवचणाऱ्या टर्कीला दिलं चोख उत्तर\nबलात्काराच्या आरोपीला हात-पाय बांधून मारहाण, नातेवाईकांनी मूत्र पिण्यास पाडलं भाग\nकरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजार रुपये, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/free-education-to-orphan-girls-by-the-monastery/", "date_download": "2021-09-22T17:14:12Z", "digest": "sha1:CEHSOSNGLMQYI2A37QCSLTGWPHR42N76", "length": 8278, "nlines": 107, "source_domain": "analysernews.com", "title": "अनाथ मुल मुलींना मठातर्फे विनामूल्य शिक्षण", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nअनाथ मुल मुलींना मठातर्फे विनामूल्य शिक्षण\nकोरोनात ज्या पालकांचे निधन झालेल्या अनाथ मुलांना विनामूल्य शिक्षण, निवास आणि ते स्वावलंबी होण्यापर्यंतची सर्व व्यवस्था करण्यात भालकी हिरेमठ संस्थानने केली.\nएम.एस. हुलसूरकर/हुलसूर: देशभरात कोरोनाने (covid 19) थैमान घातले असून या रोगाचा संसर्ग होऊन आई-वडीलांचे निधन झालेल्या अनाथ मुलांना विनामूल्य शिक्षण, निवास आणि ते स्वावलंबी होण्यापर्यंतची सर्व व्यवस्था करण्यात येईल असे भालकी (जि. बिदर ) हिरेमठ संस्थानचे पीठाधिपती डाॅ. बसवलिंग पट्टद्देवरू यांनी सांगितले आहे.\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील शाहजनी औराद जवळच असलेल्या भालकी हिरेमठ संस्थानने त्यांच्या मठाच्या शिक्षण संस्थेतून आज पर्यंत असंख्य अनाथ मुलांचे संगोपन केले आहे. गरीब , होतकरू मुलांना विनामूल्य शिक्षण, निवास व भोजनाची व्यवस्था केली असून हजारो मुला-मुलींचे जिवन घडवून स्वावलंबी बनवले आहे. मठ संस्थान महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध कार्य केले आहे.\nदेशभरात कोरोना रोगाने थैमान घातले असून, सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. दररोज हजारोंच्या संख्येने लोक मरण पावत आहेत. कामगार, शेतमजुर, कष्टकरी छोट्या- मोठ्या व्यवसायांवर अवलंबून असलेले कुटुंब हवालदिल झाले आहेत. योग्यवेळी उपचार न मिळाल्याने अनेक घरातील कर्ते आई-वडील यांचे निधन झाले आहे. अशा मुलांचे पूर्णत: संगोपन करण्याची जबाबदारी भालकी हिरेमठ संस्थान स्विकारणार आहे. अधिक माहितीसाठी भालकी मठाचे नूतन मठाधिपती श्री गुरुबसव पट्टद्देवर (९६०६०६९३३३) मठाचे व्यवस्थापक मोहन रेड्डी (७३५३३०४५०२) महाराष्ट्र बसव परिषदेचे संचालक राजू जुबरे (८९०४६३८९०८) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन मठाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.\nयुवा नेते अरविंद निलंगेकर यांच��� लसीकरण केंद्र व कोव्हिड सेंटरला भेट\nबाहेर कोरोना घरात पाणी\nमाविआकडून राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nपंतप्रधान मोदी क्वॉड परिषदेसाठी रवाना\n'या' गोष्टींचे पालन करुन वाढवा रोगप्रतिकारशक्ती\nराज्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ\nहुलसूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निश्चित\nमेहकर पोलीसांनी केली दोन दुचाकी चोरांना अटक\nकॉग्रेस सत्तेत आल्यास 10 किलो तांदूळ गोरगरिबांना देऊ,तर येडियुरप्पा हे लबाड मुख्यमंत्री\nडोक्यात दगड घालून महिलेचा खून\nइंडिया बुक आँफ रेकॉर्डमध्ये २ वर्षाच्या मुलाची नोंद\nगाडी स्लीप, तरुण जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://gobackpackgo.com/mr/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-09-22T16:45:18Z", "digest": "sha1:CIP46R4ZBVUCSRESQXVGWF5TE42HVUV7", "length": 10513, "nlines": 164, "source_domain": "gobackpackgo.com", "title": "फक्त मजेदार संग्रहण - बॅकपॅक जा", "raw_content": "\nट्रॅव्हलॉग करा आणि करू नका\nऑनलाइन मोहिमेचे मापन कसे करावे\nआपला पृष्ठ स्पिड वाढवा\nबुकिंग वर माझे घर कसे जोडावे\nट्रॅव्हल ब्लॉगर / ट्रॅव्हल इन्फ्लूएंसर\nआपल्या ट्रॅव्हलॉगचा प्रचार करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\nट्रॅव्हलॉग करा आणि करू नका\nऑनलाइन मोहिमेचे मापन कसे करावे\nआपला पृष्ठ स्पिड वाढवा\nबुकिंग वर माझे घर कसे जोडावे\nट्रॅव्हल ब्लॉगर / ट्रॅव्हल इन्फ्लूएंसर\nआपल्या ट्रॅव्हलॉगचा प्रचार करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\nमी एक स्वतंत्ररित्या काम करणारा डिजिटल विक्रेता / वर्डप्रेस विकसक / एसईओ / आम्सटरडॅमचा लीड पिढी विशेषज्ञ आहे ज्यास आवर्तन करणे आणि साहसी कार्य करणे आवडते.\nआपल्या व्यवसायाची ऑनलाइन जाहिरात करा, एक नवीन वेबसाइट तयार करा, एक ऑनलाइन विपणन मोहीम तयार करा आणि आपली लीड जनरेशन करा किंवा प्रवास / मैदानी प्रभावक म्हणून माझे नेटवर्क वापरा. आता संपर्कात रहा\nमाझे भाड्याने घेणारे पान पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआपल्या ट्रॅव्हलॉगचा प्रचार करा\nगेस्टब्लॉग्ज स्वत: ला आणि आपल्या ब्लॉगचा प्रचार करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. येथे वाचा गेस्टब्लॉग्जचे फायदे.\nएक N एक्सएनयूएमएक्स एअरबीएनबी कूपन मिळवा :)\nखालील प्रतिमेवर क्लिक करा आणि आपण एअरबीएनबीसाठी N एक्सएनयूएमएक्स कूपन प्राप्त कराल\nइंस्टाग्र���मवर गोबॅकपॅकगो अनुसरण करा\nकॉपीराइट 2014-2021 बॅकपॅक जा - द्वारा डिझाइन पॉल राम & लोगो डिझाइन Jordi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/coronavirus-lockdown-airtel-gives-best-offer-15-gb-data-on-100-rupees-see-the-offer-mhkk-446874.html", "date_download": "2021-09-22T18:42:55Z", "digest": "sha1:LH2KGWZKPZ7NPTNYBOHQRIDDYMK3YEWA", "length": 7457, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लॉकडाऊनमध्ये Airtel कडून मोठी ऑफर, 100 रुपयांत मिळाणार 15 GB डेटा – News18 Lokmat", "raw_content": "\nलॉकडाऊनमध्ये Airtel कडून मोठी ऑफर, 100 रुपयांत मिळाणार 15 GB डेटा\nलॉकडाऊनमध्ये Airtel कडून मोठी ऑफर, 100 रुपयांत मिळाणार 15 GB डेटा\nकंपनीने Work from home करणाऱ्यांसाठी Add-On Plan आणला आहे. जो लॉकडाऊन काळात घरून काम करणाऱ्यांना आणि घरी असणाऱ्यांना वेबसिरीज पाहण्यासाठी फार कामी येणार आहे.\nमुंबई, 11 एप्रिल : वाढणारा लॉकडाऊन लक्षात घेऊन भारतीय एअरटेल कंपनीने (Bharti Airtel) कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास दोन प्लान लॉन्च केले आहेत. jio ला टक्कर देण्यासाठी Airtel कंपनीने हे खास प्लान आणले आहेत. कंपनीने Work from home करणाऱ्यांसाठी Add-On Plan आणला आहे. जो लॉकडाऊन काळात घरून काम करणाऱ्यांना आणि घरी असणाऱ्यांना वेबसिरीज पाहण्यासाठी फार कामी येणार आहे. या Add-On Plan ची किंमत आहे 100 रुपये. यामध्ये ग्राहकांना 15 GB डेटाचा फायदा मिळणार आहे. हा प्लान पोस्टपेड ग्राहकांसाठी लॉन्च कऱण्यात आला आहे. ज्यामध्ये 100 रुपयासाठी 15 तर 200 रुपयांमध्ये 35 GB डेटा Airtel postpaide ग्राहकांना वापरता येणार आहे. आंध्र प्रदेश, दिल्ली आणि तमिळनाडू सर्कलसाठी पोस्टपेड प्लान 349 पासून सुरू होतात. ज्यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, 5 GB डेटा रोलओवर आणि रोज 100 SMS सेवेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय Zee5 आणि Airtel tv प्रिमियम अॅक्सिस देण्यात आलं आहे. बाकी Airtel postpaid साठी प्लान 499 रुपयांपासून सुरुवात होते. यामध्ये रोलओव्हर 75 GB डेटा अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 SMS सेवेचा लाभ मिळणार आहे. या प्लान सोबत अमेझॉन प्राईम, Zee5 आणि AirtelXtremeचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. हे वाचा-Work From Home साठी फायदेशीर ठरेल WhatsApp चं हे फिचर, काय आहे घ्या जाणून एअरटेनं म्हटलं की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउनची घोषणा केली. याला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वाचण्याची आवड असलेल्या लोकांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये अॅप डाउनलोड करून जगरनॉट बुक्स फ्री मध्ये दिलं आहे. यावर उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांचे आणि कादंबऱ्यांचे वाचन ग्राहका��ना करता येईल. एअरटेलने 2017 मध्ये जगरनॉट बुक्स विकत घेतलं होतं. भारती एअरटेलचे प्रमुख प्रोडक्ट ऑफिसर आदर्श नायर यांनी सांगितलं की, अशा कठीण काळात एअरटेल आणि जगरनॉट यांनी जास्ती जास्त लोक यात गुंतून रहावेत यासाठी प्रयत्न केला आहे. कारण सध्या लोक सोशल डिस्टन्सिंग करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा लोकं मागे पडत चाललेल्या वाचनसंस्कृतीकडे वळतील असा विश्वासही आदर्श नायर यांनी व्यक्त केला. हे वाचा-Vodafone-Idea ची ऑफर, इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक संपादन- क्रांती कानेटकर.\nलॉकडाऊनमध्ये Airtel कडून मोठी ऑफर, 100 रुपयांत मिळाणार 15 GB डेटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-aurangabad/relationship-beyond-politics-mp-pritam-munde-built-rakhi-khotkars-jp75-82378", "date_download": "2021-09-22T17:24:44Z", "digest": "sha1:SQS2DJKFKG7EWWDNIVHDEPJYMNW5B6MG", "length": 6912, "nlines": 25, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "राजकारणापलीकडचे नाते: खासदार प्रीतम मुंडेनी बांधली खोतकरांना राखी..", "raw_content": "\nराजकारणापलीकडचे नाते: खासदार प्रीतम मुंडेनी बांधली खोतकरांना राखी..\nताई, मी सदैव आपल्या पाठीशी राहील, अशी ग्वाही 'भाऊ' म्हणून खोतकरांनी प्रीतम मुंडे यांना दिली.\nजालना ः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर राज्यात शिवसेना विरुध्द भाजप असा संघर्ष भडकलेला असतांना दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना सुखावणारी एक गोष्ट जालन्यात घडली आहे. बीडच्या भाजप खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांनी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन राखी बांधली. (Relationship beyond politics: MP Pritam Munde built Rakhi for Khotkars) राजकारणापलीकडचे नाते जपत या खोतकर-मुंडे यांच्या कुटुंबातील हा ऋणानुबंध निश्चितच सुखावणारा आहे.\nगेली ३०-४० वर्ष एकत्र राज्यात सत्ता आणि राजकारण केलेल्या शिवसेना-भाजप या पारंपारिक मित्र पक्षांमध्ये आता कमालीचे शत्रुत्व निर्माण झाले आहे. (Bjp Mp Dr. Pritam Munde, Beed) राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून तर ही कटुता अधिकच वाढली. मोदी मंत्रीमंडळात शिवसेनेचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायण राणे यांचा समावेश करत भाजपने सेनेला आणखीणच डिवचले.\nत्यात राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त विधान करत या दोन पक्षातील दरीच वाढवली नाही, तर ताणलेले संबंध तोडण्याची भूमिका बजावली. (Shivsena Leader Arjun Khotkar Jalna) ठाकरे सरकारने राणे यांना अटक करत हम भी किसी से कम नही हे दाखवून दिले. पण या कुरघोडीच्या राजकारणात दोन्ही पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांची मात्र डोकी फुटली. समाज माध्यमांवर देखील एकमेकांवर दोन्ही बाजूंनी चिखलफेक सुरू असतांना आज जालन्यात एक सुखद प्रसंग अनुभवायला मिळाला.\nबीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या दर्शना या निवासस्थानी आल्या होत्या. खोतकरांना राक्षी बांधत त्यांनी औक्षणही केले. 'भाऊं'ना सुख-समृद्धी, निरोगी आयुष्य आणि सुयश चिंतत त्यांनी राजकारणापलिकडले नाते जपत एक चांगला पायंडा पाडल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. खोतकर आणि मुंडे कुटुंबातील ऋणानुबंधास यावेळी दोघांनीही उजाळा दिला.\nदिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने अर्जुन खोतकर यांना देखील यावेळी गहिवरून आले. ताई, मी सदैव आपल्या पाठीशी राहील, अशी ग्वाही 'भाऊ' म्हणून खोतकरांनी प्रीतम मुंडे यांना दिली. तर एक बहीण म्हणून मी कधीच खोतकर परिवाराला अंतर देणार नाही, असा विश्वास प्रीतम मुंडे यांनी देखील खोतकरांना दिला.\nमुंडे आणि खोतकर परिवारातील नाते रक्षा बंधनाच्या निमित्ताने दृढ झाल्याचे पहायला मिळाले. या कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी खोतकरांच्या पत्नी सीमा खोतकर, मुलगा, अभिमन्यू खोतकर व संपुर्ण कुटुंब उपस्थित होते.\nहे ही वाचा ः महिलांवरील अत्याचार वाढत असतांना शक्ती कायद्याची अंमलबजावणी का करत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/03/blog-post_93.html", "date_download": "2021-09-22T17:01:20Z", "digest": "sha1:6XZ7C2ET3X67SP6C45UG4EKBUHVYE73K", "length": 16514, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणे भाजप-सेनेची डोकंदुखीच! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणे भाजप-सेनेची डोकंदुखीच\nलोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणे भाजप-सेनेची डोकंदुखीच\n‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही भाजपची खूप आधीपासूनची भूमिका आहे. यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याच्या चर्चा सातत्याने रंगत असते. मध्यंतरी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोराम राज्यांमध्ये भाजपाचे पराभव झाल्यानंतर मोदी लाट ओसरल्याचे बोलले जात होते. आता लोकसभा निवडणुकीची र��धुमाळी सुरु झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना होत असलेली गर्दी व पाकिस्तानवरील एअरस्ट्राईकनंतर देशात तयार झालेल्या वातावरणाचा भाजपाला फायदा होवू शकतो, अशी अटकळ बांधली जात असल्याने पुन्हा एकदा एकत्र निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करुन लोकसभेसह निवडणूक घेतली जाण्याची शक्यता वर्तवित्यात येत असल्याने खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा करावा लागत आहे. महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही, लिहून घ्या, अशा शब्दांत फडणवीस यांनी लोकसभा-विधानसभा एकत्र निवडणुकीच्या चर्चांवर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला कारण एकत्रित निवडणूक ही महाराष्ट्र भाजपाच्या दृष्टीने प्रचंड मोठी डोकंदुखी आहे. याची जाणीव फडणविसांना निश्‍चितच असेल\nतुटता - तुटता जुळलेली भाजप-शिवसेनेची युती अजूनही अनेक दिव्यांमधून जात आहे. सत्तेत राहून गेली साडेचार वर्ष भाजपावर सातत्याने टीका केल्यानंतर आता निवडणुकीत पुन्हा गळ्यात गळे घालून कसे फिरायचे असा प्रश्‍न सर्वसामान्य शिवसैनिकांना पडणे स्वाभाविकच आहे. यामुळे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची प्रचंड दमछाक होत आहे. भाजपाला पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवायचे असल्याने त्यांनीही दोन पाऊले मागे घेतले हेच शिवसेनेला समाधान आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा असल्यातरी जागा वाटपावरुन झालेली रस्सीखेच उभ्या महाराष्ट्राने पाहिली. विधानसभेसाठी तर २८८ जागांचे वाटप करायचे आहे. यामुळे मित्रपक्ष शिवसेनाही लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका घेण्यास उत्सुक नसल्याने दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची शक्यता धुसर वाटते.\nविधानसभेचे अधिवेशन २८ फेब्रुवारी रोजी संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जातील असे भाकित प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी एका कार्यक्रमात केले होते. तेंव्हापासून या चर्चेने जोर धरला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यास दुजोरा दिल्याने या शक्यतेला बळ मिळाले. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी नकार दिला होता. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकत असल्याने राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याचे वक्तव्य केले जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. लोकसभेच्या निवडणुकीसोबत विधानसभांच्या निवडणुका घेण्याच्या चर्चा सातत्याने होत असल्या तरी महाराष्ट्रात मात्र एकत्र निवडणूक होणार नाही, यासाठी मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे राज्यातील अनेक बडे नेते प्रयत्नशिल आहेत. मुदतपूर्वी विधानसभा बरखास्त करण्यास राज्य भाजप अनुकूल नाही. लोकसभा निवडणुकीसोबतच निवडणूक झाल्यास विधानसभा निवडणुकीकडे अधिक लक्ष देता येणार नाही. केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले, तर ऑक्टोबर,२०१९ मध्ये होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत फायदा होईल.\nराज्यातील सरकारला कोणताही धोका नाही. त्यामुळे लोकसभेसोबत कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात निवडणुका घेऊ नका, अशी भूमिका भाजपाची आहे. निवडणुका स्वतंत्रपणे होण्याची दुसरी शक्यता म्हणजे, लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती असली तरी विधानसभेतही होईल का याची शास्वती नाही. २०१४ मध्येही हीच परिस्थिती होती. त्यांनी लोकसभेला युती केली मात्र विधानसभा स्वतंत्र्यरित्या लढल्या व पुन्हा एकत्रित येत सत्ता स्थापन केली. लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका घेतल्या तर विधानसभेसाठी शिवसेना युती करेल की नाही, याबाबत खात्री देता येत नाही, तसेच युती करायची ठरवली तरी जागावाटपावरून खटके उडतील. त्यामुळे लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे झालेली बरी, असे भाजपा व शिवसेनेलाही वाटत आहे. तिसरे कारण म्हणजे, मुदतपूर्व विधानसभा बरखास्त करण्याचा कटू अनूभव भाजप व सेनेने आधीही घेतला आहे. सन १९९९मध्ये लोकसभेसोबत निवडणूक घेण्यासाठी विधानसभा सहा महिने आधीच बरखास्त करण्यात आली होती. तेव्हा नारायण राणे मुख्यमंत्री होते. सोनिया गांधी यांच्या परदेशी मुळाचा मुद्दा शरद पवार यांनी उपस्थित केल्यामुळे त्यांना काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले होते.\nकाँग्रेस दुभंगल्याचा फायदा विधानसभेच्या निवडणुकीत होईल, अशी रणनीती आखून भाजपचे नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी सहा महिने आधीच विधानसभा बरखास्त करण्याची क्लृप्ती शिवसेनेच्या नेतृत्वाला सांगितली होती. मात्र १९९९मध्ये लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने अटलबिहारी वाजपेयी यांच्या बाजूने कौल दिला ह���ता. तर, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले होते. यामुळे देखील यंदा तशी रिस्क दोन्ही पक्ष घेणार नाहीत. अमित शहा व उध्दव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेनुसार, विधानसभेत मित्रपक्षांच्या जागा सोडून फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्यूला राहणार आहे मात्र गेल्यावेळी निवडणुकीत भाजपला सर्वाधिक म्हणजेच १२२ जागा मिळाल्या होत्या तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. यात अनेक ठिकाणी शिवसेनेच्या वाट्यातील जागेवर भाजपाचे उमेदवार विक्रमी मतांनी निवडणून आले. आता युती झाली तर अशा जागा दोन्ही पक्षांसाठी डोकंदुखी ठरु शकतात. कदाचित यामुळे देखील मुख्यमंत्री फडणवीस एकत्र निवडणुकीच्या विरोधात आहेत. मात्र याचा फायदा विरोधकांना होण्याची शक्यता असल्याने या अफवेला अधून-मधून हवा दिली जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-aquarius-horoscope-in-marathi-16-09-2021/", "date_download": "2021-09-22T18:17:48Z", "digest": "sha1:WDCMWSTYXM7GFOBCWTDON76XW56GG2K5", "length": 13023, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays kumbha (Aquarius) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nअर्जुन कपूरचा मेसेज वाचून Malaika Arora झाली लाजून चूर; लिहिले 'हे' तीन शब्द\nही अशी कसली GF स्वतःचे हातपाय बांधून BF ला दुसऱ्या महिलेसोबत करायला लावते सेक्स\nमिताली मयेकरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; पाहा VIDEO\nआयुष्याच्या सरत्या शेवटी, पुन्हा बांधली लग्नाची गाठ; 75 वर्षांच्या आजोबाचं लग्न\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nधक्कादायक: UBER DRIVER चा महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून जबरदस्ती\nफायनान्स कंपनीवर ‘फिल्मी स्टाईल’ दरोडा, काही मिनिटांतच घडला क्लायमॅक्स\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nअर्जुन कपूरचा मेसेज वाचून Malaika Arora झाली लाजून चूर; लिहिले 'हे' तीन शब्द\nमिताली मयेकरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; पाहा VIDEO\nमीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीत 'या' व्यक्तीमुळे येणार ट्वीस्ट\n Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येतायत न\nIPL 2021, DC vs SRH : दिल्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद 'प्ले-ऑफ' मधून आऊट\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\nअजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्याचं 'महाराष्ट्र कनेक्शन'\nGood News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nसोन्याच्या किंमतीत उसळी, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; काय आहे दर\nVIDEO: 'Amazonने दिली 8,546 कोटी रुपयांची लाच', काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप\nही अशी कसली GF स्वतःचे हातपाय बांधून BF ला दुसऱ्या महिलेसोबत करायला लावते सेक्स\n ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना लव्ह, स्विटी, हनी म्हणाल तर जाईल नोकरी\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nपुरुषांसाठी चांगली बातमी; प्रोस्टेटच्या कर्करोगावर इतक्या दिवसात होणार इलाज\nExplainer : आखाड्यांकडे आहे किती संपत्ती कोणता आखाडा आहे श्रीमंत\nया राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण\nExplainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का मान्सूनचं चक्र बिघडलंय का\nExplainer : शेळी रोखू शकते जंगलातले वणवे; मेंढपाळ महिलेनं शोधला रामबाण उपाय\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nब्रिटनकडून COVISHIELD ला मान्यता, मात्र प्रवाशांच्या अडचणी ‘जैसे थे’\n ब्रिटनकडून अखेर COVISHIELD ला मान्यता\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पग���रवाढ\n...अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य\n नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार\n लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का\nहोम » अ‍ॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nसमस्या निर्माण होऊ नयेत म्हणून बोलण्यावर नियंत्रण ठेवण्यास श्रीगणेश सांगतात. वादविवाद करताना जास्त खोलात शिरू नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कामात अल्पसे यश मिळेल. समाधानाची भावना अनुभवाल. प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना विद्या प्राप्तीत अडचणी येतील. आर्थिक नुकसानीची संभावना आहे.\nकुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.\nVastu Tips : या 5 उपायांनी संपतील सगळ्या अडचणी; धनधान्यात होईल वृद्धी\nमुंग्यांकडून मिळतात शुभाशुभ संकेत;घरात येणाऱ्या छोट्या मुंग्याही आणतात समृद्धी\nलग्नाबद्दलचे सगळेच Secret उघडतात हस्तरेषा; पाहा कोणती रेषा महत्त्वाची\nआजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://kvksakoli.pdkv.ac.in/?p=865", "date_download": "2021-09-22T18:01:30Z", "digest": "sha1:AELCJLHVSYSP2FE4RTJ5GWA2VN7ZF5AC", "length": 4312, "nlines": 65, "source_domain": "kvksakoli.pdkv.ac.in", "title": "कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचना- – Krishi Vigyan Kendra, Sakoli, Bhandara", "raw_content": "\nकोविड -19 च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचना-\n← महिला सशक्तीकरणाकरिता बचत गटांचे योगदान महत्त्वाचे- मा. श्री. सुनीलभाऊ मेंढे, खासदार,भंडारा -गोंदिया\nडॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ ,अकोला,विस्तार शिक्षण संचालनालय यांच्या द्वारे शेतकऱ्यांन करिता कोविड-१९ / कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालिन कृषि संदेश →\nउत्तम दुध उत्पादनाकरीता बहुवार्षिक चारा पिक (हायब्रीड नेपिअर) ���हत्त्वाचे\nविविध उपक्रमाद्वारे स्वच्छतेची जनजागृती\nअझोला लागवड तंत्रज्ञानावर पशु- सखीचे एक दिवशीय प्रशिक्षण\nशेतीच्या आधुनिकीकरणासाठी नवनवीन यंत्र अवजाऱ्यांच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी ”फार्म्स” अँप्सचा उपयोग करावा\nकुक्कुटपालन व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक नफा मिळवावा : डॉ. नरेश कापगते –ग्रामीण युवकांना कौशल्य विकास करिता कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nजैतपुर येथे शेती दिन साजरा\nडॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ ,अकोला,विस्तार शिक्षण संचालनालय यांच्या द्वारे शेतकऱ्यांन करिता कोविड-१९ / कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालिन कृषि संदेश\nकोविड -19 च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचना-\nमहिला सशक्तीकरणाकरिता बचत गटांचे योगदान महत्त्वाचे- मा. श्री. सुनीलभाऊ मेंढे, खासदार,भंडारा -गोंदिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-natural-huge-cave-is-known-as-gate-to-heaven-in-zhangjiajie-of-china-4967062-NOR.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T17:42:42Z", "digest": "sha1:TWPLGVZKDADIEJO7B3GFM3NAPG43FWZ2", "length": 4561, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Natural Huge Cave Is Known As Gate To Heaven In Zhangjiajie Of China News in Marathi | 4000 फूट उंचीवर आहे \\'स्वर्गाचे प्रवेशद्वार\\', डोळ्यांचे पारणे फेडणारा TOURIST SPOT - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n4000 फूट उंचीवर आहे \\'स्वर्गाचे प्रवेशद्वार\\', डोळ्यांचे पारणे फेडणारा TOURIST SPOT\nचीनमध्ये तिआनमेनन डोंगरावर हजार 4196 फूट उंचीवर निसर्गत: बनलेल्या बोगद्याला 'स्वर्गाचे प्रवेशद्वार' असे म्हटले जाते. त्यामुळे पर्यटकांना याचे आकर्षण वाटते. या दरवाजापर्यंत जाण्यासाठी 999 पायर्‍या असून केबल कार नेटवर्क आहे. परंतु, बहुतांश लोक पायर्‍यांनीच जाणे पसंत करतात. कारण, येथे पायी चालूनच पर्यटनाचा खरा आनंद उपभोगता येतो. हुनान राज्यातील नॅशनल पार्कमध्ये असलेल्या या ठिकाणी पोहोचण्यास अनेक वळणे असलेल्या रस्त्यावरून जावे लागते.\nआयुष्यात एकदा तरी या पर्यटन स्थळाला भेट द्यावी, असे म्हटले जाते. ट्रिप अॅडव्हायझरने 'स्वर्गाचे प्रवेशद्वार'ला पाच पैकी साडे चार स्टार (4.5) दिले आहेत.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 'स्वर्गाच्या प्रवेशद्वाराचे' PHOTOS...\nमोहरम : हिंदू‑मुस्लिम ऐक्याचे दर्शन, डोळ्याचे पारणे फेडणारी दुर्वेश सवारीची मशाल मिरवणूक\nशुभ्र पोषाखातील लाखोंचा ���ानवी सागर; डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य\nDead Zone: येथे जिवंत राहणे आहे कठिण, तरीदेखील भटकायला येतात पर्यटक\nPICS: पाहा अनोखा नजारा, या झूमध्ये पर्यटक करतात भयावह सिंहांची सैर\nदिल्ली कॅपिटल्स ने सनरायजर्स हैदराबाद चा 8 गडी राखून पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/corona-update-7-june-2021/", "date_download": "2021-09-22T18:11:36Z", "digest": "sha1:LAY2WQCJXOVXYB4LVXHD7CNFCGWXNX6Q", "length": 5753, "nlines": 90, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "जळगाव जिल्ह्यात आज १०२ नवीन कोरोना रुग्ण तर ३१२ रुग्णांची कोरोनावर मात | Jalgaon Live News", "raw_content": "\nजळगाव जिल्ह्यात आज १०२ नवीन कोरोना रुग्ण तर ३१२ रुग्णांची कोरोनावर मात\n आज सोमवार दिवसभरात जिल्ह्यात १०२ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज तब्बल ३१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी झाल्याची बाब दिलासादायक आहे.\nजळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याची चिन्हे आहेत. एप्रिल व मे महिन्यातील लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. एकूण रुग्णसंख्या १ लाख ४० हजार ९९४ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख ३५ हजार ६०१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ८३८ रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात १ बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. एकूण मृताचा आकडा २५५५ वर गेला आहे.\nजळगाव शहर-२ , जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-५, अमळनेर-१, चोपडा-२, पाचोरा-४, भडगाव-२, धरणगाव-०, यावल-४, एरंडोल-४७, जामनेर-४, रावेर-१, पारोळा-१, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ० असे एकुण १०२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nअनेकांचा अपेक्षा भंग : मनपा, नपा निवडणुका एकल नव्हे…\nबेसमेन्टचा व्यावसायिक वापर रोखा व बांधकाम परवानगी प्रकरणांचा…\nरस्त्यांवर मुरुम टाकण्यासाठी दिले निवेदन\nओबीसी आरक्षण हक्क परिषद नियोजनासाठी बैठक उत्साहात\nशुभवार्ता : जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येचा आजही…\nदिलासादायक : जिल्हयात आढळला केवळ १ बाधित रुग्ण\nमोठा दिलासा ; जळगाव जिल्ह्यात आज बाधित संख्या शून्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t3424/", "date_download": "2021-09-22T18:27:31Z", "digest": "sha1:PTYXCYGCDJR6LH264CVUEGH3D6KHXZC2", "length": 6082, "nlines": 88, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-विरहाचा उन्हाळा.", "raw_content": "\nउन्हाने आता डोळ्यातील आसव देखील सुखु लागली आहेत,आणि बहुतेक मनात देखील कोरड पडू लागली आहे.\nहा उन्हाळा त्या विरहाच्या ज्वालाग्नी पेक्षा तरीही बरा, कारण उन्हात चालताना पायात रेंगाळणारी सावली कोणाची तरी आठवण करून देते.\nतेव्हा आलेली ती आठवण जणू भर उन्हात झाडांच्या थंड सावलीत चालल्या सारखे भासवते.आणि एखादी आठवण तर नदीवरून सोबत ओलावा घेऊन आलेल्या थंड हवेच्या झुळूकासम असते.\nदिवसा उन्हाने अंगाची काहिली होते,तर सांज होता-होता सूर्य मावळनिला लागतो,आणि देऊन जातो आठवणींचा उन्हाळा, ह्या आठवणीच्या उन्हात मात्र कशी थुक नाही पण कोठे तरी पाझर फुटतो,घाम नाही येत,पण कोरडे पडत चाललेले डोळे पाझरतात,हात डोळे पुसाया साठी सरसावतात ,पण हाताला पुन्हा कोरडच नशिबी येते,कोरड \"विरहाची\".\nउन्हाळ्यात जशी जमीन सुकून पार भेगा पडतात,तसेच आता मनाला भेगा पडायची वेळ आली आहे आताशा.\nधरणीला जशी पावसाची आशा लागली असते,तशीच काहीशी आशा मनाला आपुलकीची,प्रेमाची लागली असते...\nपण हा तर चकव्याचा रस्ता पुन्हा एका कोरड्या वाटेत सोडून देतो,कारण पाउस पडला तरी उन्हाळा पण परत येतोच,....विरह पुन्हा येतोच....सोबत पावसाची,आपुलकीची,प्रेमाची आठवण घेऊन येतो...\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nउन्हाळ्यात जशी जमीन सुकून पार भेगा पडतात,तसेच आता मनाला भेगा पडायची वेळ आली आहे आताशा.\nधरणीला जशी पावसाची आशा लागली असते,तशीच काहीशी आशा मनाला आपुलकीची,प्रेमाची लागली असते...\nपण हा तर चकव्याचा रस्ता पुन्हा एका कोरड्या वाटेत सोडून देतो,कारण पाउस पडला तरी उन्हाळा पण परत येतोच,....विरह पुन्हा येतोच....सोबत पावसाची,आपुलकीची,प्रेमाची आठवण घेऊन येतो...\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t2136/", "date_download": "2021-09-22T18:30:57Z", "digest": "sha1:UGYPUHVE6F4FUJKJPXSL77HB7YJERKBU", "length": 5314, "nlines": 110, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-सगळ्या प्रेमकथांची अखेर...", "raw_content": "\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nप्रेमात दोघं असतात तेंव्हा\nसगळं गुलाबी वाटत असतं\nपाणीही शराबी वाटत असतं\nपाण्यानंही झिंगून जाण्यानं होते\n(तळमजल्यावरून) बादल्या भरून आणण्यानं होते\nप्रेमाचा डाव रंगतो तेंव्हा\n'हात' एकमेकांसाठी धरले असतात\nएकमेकांसाठी 'हात' धरण्यानं होते\nएकमेकांना झब्बू देण्यानं होते\nजे जे काही कळलं असतं\nकळूनही न कळण्यानं होते\nछळून छळून छळण्यानं होते\nआपल्याला फक्त चुका दिसतात\nचाबूक आणि बंदुका दिसतात\nजे जे होणार नाही वाटतं\nते ते सारं घडत जातं\nसारं सारं बिघडत जातं\n(हे असलं तरी आपण काय करुया)\nअसंच जरी होत असलं\nअसं आता होणार नाही\nतुझ्या माझ्या कथेला राणी\nशेवट अता असणार नाही\nरोज मोगरा गंध भरेल\nनवी कथा घेऊन येईल\nरोज नव्यानं सुरू होईल\nरोज नव्यानं सुरू होईल\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai-pimpri-chinchwad/government-decides-promote-13-acps-state-74701", "date_download": "2021-09-22T18:31:07Z", "digest": "sha1:RSOLEM26FJHGQ4MZHW3UTRIDM7M7AJDS", "length": 4609, "nlines": 31, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "राज्यातील १३ एसीपी झाले डीसीपी : राज्य सरकारकडून बढती", "raw_content": "\nराज्यातील १३ एसीपी झाले डीसीपी : राज्य सरकारकडून बढती\nत्यात पुण्यातील तिघांचा समावेश आहे.\nपिंपरी ः राज्यातील १३ सहायक पोलिस आयुक्तांना (एसीपी) राज्य सरकारने आज (ता. २३ एप्रिल) बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ते पोलिस उपायुक्त (डीसीपी) झाले आहेत. त्यात पुण्यातील तिघांचा समावेश आहे.\nखुल्या प्रवर्गातील जागांवर ही पदोन्नती देण्यात आली आहे. गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी पदोन्नतीवरील बदल्यांचा हा आदेश काढला आहे.\nपुण्यातील एसीपी वैशाली विठ्ठल शिंदे यांची लोहमार्ग, नागपूर येथे, वैशाली माने यांची अमरावती, तर डॉ. शिवाजी पवार यांची राज्य पोलिस अकादमी, नाशिक येथे बदली झाली आहे.\nइतर अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील प्रमाणे\n१) अभय डोंगरे ः एसीपी (गुन्हे), सोलापूर शहर ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र जालना\n२) रूपाली दरेकर ः एसीपी (वाहतूक), सोलापूर शहर ते पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, औरंगाबाद\n३) अनिता जमादार ः अप्पर अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन, औरंगाबाद ते पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, औरंगाबाद\n४) किशोर काळे ः पोलिस उप अधीक्षक (मुख्यालय), सांगली ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, धुळे\n५) अमोल झेंडे ः एसीपी (एसबी), नवी मुंबई ते पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे\n६) प्रदीप जाधव ः एसीपी (विभाग-1), नाशिक शहर ते अप्पर अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक\n७) अशोक बनकर ः एसीपी(एसबी), औरंग��बाद ते अप्पर अधीक्षक, गोंदिया\n८) रमेश धुमाळ ः अप्पर अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई ते सहाय्यक महानिरीक्षक (नि.व स.), पोलिस महासंचालक कार्यालय, मुंबई)\n९) शोक थोरात ः उपविभागीय अधिकारी, पाटण उपविभाग, सातारा ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र अकोला.\n१०) अशोक नखाते ः एसीपी, नाशिक शहर ते उप संचालक, डी.टी.एस. (गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय), नाशिक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-10-proven-health-benefits-of-garlic-with-turmeric-5517442-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T18:07:20Z", "digest": "sha1:RJWFRTLPG3WIZUJ3W3IR6CSMXZI3LPWX", "length": 3363, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 Proven Health Benefits Of Garlic With Turmeric | 10 फायदे : रोज खा चिमुटभर हळदीसोबत लसुण, वाढेल फर्टिलिटी... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n10 फायदे : रोज खा चिमुटभर हळदीसोबत लसुण, वाढेल फर्टिलिटी...\nलसणामध्ये एलिसिन आणि हळदीमध्ये करक्यूमिन सारखे अँटीऑक्सीडेंट्स असतात. जे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात. राजस्थान आयुर्वेदिक यूनिव्हर्सिटीचे असिस्टंट प्रोफेसर आणि आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. अरुण दधीज सांगतात की, रोज सकाळी उपाशी पोटी चिमुटभर हळदीसोबत लसणाची एक पाकळी खाल्ली तर फर्टिलिटी वाढवण्यात मदत मिळते. हे कॉम्बिनेशन इतर आरोग्य समस्या दूर करण्यात फायदेशीर आहे. जाणुन घ्या याचे 10 फायदे...\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या याचे असेच काही फायदे...\nहोम फेशियलच्या 5 सोप्या स्टेप्स, त्वचा दिसेल उजळ...\nबेसनसोबत ट्राय करा हे 10 पदार्थ, त्वचा होईल उजळ, दिसाल Handsome\nत्वचा गोरी बनवण्याचा नंबर 1 उपाय, असा करा Apply\n10 Sign : त्वचा, केस ड्राय होत आहेत, असू शकतो थायरॉइडचा संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://adarshgavkari.com/news/marathwada-special/Prosperity-highway-will-be-constructed-from-Parbhani-district", "date_download": "2021-09-22T18:07:38Z", "digest": "sha1:VIEVZDIWY2DPMLNNKBSNM4OYCCUGZVRK", "length": 8762, "nlines": 57, "source_domain": "adarshgavkari.com", "title": "समृद्धी महामार्गाच्या परभणीतील भूसंपादनासाठी लवकरच अधिसूचना", "raw_content": "\nसमृद्धी महामार्गाच्या परभणीतील भूसंपादनासाठी लवकरच अधिसूचना\nसमृध्दी महामार्गाच्या जालना ते नांदेड या दरम्यानच्या परभणी जिल्ह्यातून जाणार्याम महामार्गासाठीच्या जमीन संपादनाकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे लवकरच अधिसूचना काढण्यात येणार आहे.\nसेलू : समृध्दी महामार्गाच्या जालना ते नांदेड या दरम्यानच्या परभणी जिल्ह्यातून जाणार्याम महामार्गासाठीच्या जमीन संपादनाकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे लवकरच अधिसूचना काढण्यात येणार आहे.\nराष्ट्रीय महामार्गांतर्गत जालना ते नांदेड दरम्यानच्या कामांसाठी लवकरच अधिसूचना निघणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांनी गेल्या आठवड्यात दिली होती. समृध्दी महामार्गांतर्गत जालना ते नांदेड या तिसर्यो टप्प्यातील आठ पदरी रस्त्याला नुकतीच मान्यता मिळाली असून त्यासाठी 5 हजार 500 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे मोपलवार यांनी नमूद केले होते.\n194 किलो मीटरचा हा मार्ग असून तो मुंबईला जेएनपीटीला जोडला जाणार आहे. सुरळीत वाहतूक तसेच वेगवान दळण वळणासाठी हा महामार्ग महत्वाचा ठरणार आहे, असेही स्पष्ट केले होते. जालना, परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यातून हा मार्ग जाणार असून त्यासाठी जमिनी संपादनाकरिता या चार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या संदर्भातील अधिसूचना जारी करतील. त्यानंतर भूसंपादनाच्या कारवाईला प्रारंभ होईल, असे मोपलवार यांनी म्हटले होते. त्याप्रमाणे लवकरच या संदर्भात परभणी जिल्हा प्रशासनाद्वारे जिल्ह्यातून जाणार्याा महामार्गाच्या भूसंपादना संदर्भात अधिसूचना काढण्यासाठी हालचाली सुरु होणार आहेत.\nपरभणी जिल्ह्याच्या चार तालुक्यातून जाणार समृद्धी महामार्ग : जालना ते नांदेड हा समृध्दी महामार्ग परभणी जिल्ह्यातील चार तालुक्यातून जाणार असे चित्र आहे. सेलू तालुक्यातील जवळा जिवाजी, चिखलठाणा, चिखलठाणा खूर्द, रायपूर, वालूर, राजूरा, गूळखंड, आडगाव, तांदूळवाडी, कान्हड, जिंतूर तालुक्यातील कौसडी, गौंढाळा, वाघी, शेख, परभणी तालुक्यातील झरी, मिर्झापूर, वाडी दमई, साडेगांव, मांगणगाव, मठकर्हाखळा, साबा, पिंपळगाव टोंग तसेच वसमत तालुक्यातील पिंपळगाव हाजम, पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वलर, नावकी, आहेरवाडी या गावातून हा महामार्ग पुढे नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची माहिती हाती आली आहे.\nरेशीम शेतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी साधला विकास\nनिवडणुक प्रक्रियेत अधिकारी-कर्मचार्‍यांनी जबाबदारीने काम करावे\nआठवडी बाजारातील अतिक्रमणावर प्रशासनाकडून हातोडा\nअण्णासाहेब भोसले यांचा अधीक्षकांच्या हस्ते ��न्मान\nकिरकोळ वादातून भावाचा खून\nबायोगॅस प्रकल्पाला विभागीय आयुक्तांची भेट\nऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यावर भर\nदिल्लीत हिंदू सेनेचा राडा; असदुद्दीन ओवेसींचे निवासस्थान फोडले\nनिम्नदुधना प्रकल्पाची 14 दारे उघडली, 30 हजार 324 क्युसेक पाण्याचा विसर्ग\nशेतकर्‍यांची भरभराट होऊ दे\nतीस-तीस योजनेत चारशेपेक्षा अधिक शेतकर्‍यांची फसवणूक\nखुलताबादेत ट्रामा केअर सेंटर उभारा\nनगरपंचायतचा ढिसाळ कारभार; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती\nविकासकामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई\nकोरोनामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची औरंगाबादकडे पाठ\nमनपा कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखली\nखा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पाच बछड्यांचे नामकरण\nखा. सुप्रिया सुळेंना औरंगाबादेतून लोकसभा लढवण्याची ऑफर\nप्रशासक जाताच अधिकारी रिलॅक्स\nकोरोना चाचणी अहवालावर आता क्यूआर कोड\nवीस दिवसांतच डेंग्यूचे 46 रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8", "date_download": "2021-09-22T16:51:40Z", "digest": "sha1:FSRLANWHO3XUNJOGO65J5NZYKWLDCXTB", "length": 5296, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कोरोनाव्हायरस - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १८ पैकी खालील १८ पाने या वर्गात आहेत.\nकोरोनाव्हायरस रोगाच्या निदानासाठी महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त प्रयोगशाळांची यादी\nकोव्हिड-१९ काळातील मानसिक स्वास्थ्य\nगंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम-संबंधित कोरोनाव्हायरस\n२०१९-२०२० वुहान कोरोना व्हायरसचा उद्रेक\n२०२० कोरोना महामारीचा महाराष्ट्रातील घटनाक्रम\n२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०२० रोजी ०९:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navakal.in/pridemonth/", "date_download": "2021-09-22T17:15:03Z", "digest": "sha1:RYFDKKR434H2I4XXPHCB6YLVBLUQHDJG", "length": 8450, "nlines": 114, "source_domain": "www.navakal.in", "title": "#PrideMonth : ‘या’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिनाभर रंगणार 'प्राईड ऑफ ट्रेल' मोहीम - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\n#PrideMonth : ‘या’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिनाभर रंगणार ‘प्राईड ऑफ ट्रेल’ मोहीम\nमुंबई – जगभरातील एलजीबीटीक्यूआयए+ कम्युनिटीसाठी जून महिना अत्यंत खास आहे. हा प्राइड मंथ म्हणजेच स्वत:ची ओळख आणि प्रेमाच्या उत्सवाच्या रुपात साजरा केला जातो. या समुदायासाठी हे महत्त्वपूर्ण असून, यानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारतासहित अनेक देशांतील लोक मनासिकता बदलण्यासाठी योग्य दिशेने पावले उचलत आहेत. त्यामुळे हा महिना केवळ उत्सवच नव्हे तर एलजीबीटीक्यूआयए+ संबंधी सर्व धारणांबाबत जागरूकता निर्माण करण्याची मोहीमही राबवली जाते. या पार्श्वभूमीवर भारतातील लाइफस्टाइल व्हिडिओ आणि शॉपिंग अॅप असलेल्या ट्रेलने ‘प्राईड ऑफ ट्रेल’ हे महिनाभर चालणारे अभियान सुरु केले आहे.\nएलजीबीटीक्यूआयए+ समुदायातील यशस्वी लोकांच्या कथांची एक सीरीज शेअर केली जाईल. त्यात एलजीबीटीक्यूआयए+ संबंधी रुढी आणि जागरुकता निर्माण करणे तसेच सर्वसाधारण चुकीच्या समजांविषयीच्या प्रश्नांना उत्ततर देण्यासाठी क्रिएटर्स उपलब्ध असतील. प्राइड मंथविषयी एंगेजमेंट आणि संवाद वाढवण्यासाठी तीन पोल्स घेतले जातील. सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणणे आणि लिंग वगळता मानवीय मूल्यांवर भर देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.\nपरेडमध्ये परफॉर्म करणाऱ्या किंवा बोलणाऱ्या लोकांच्या परेडमधील वैशिष्ट्यांविषयी माहिती सांगितली जाईल तसेच त्याची झलक दर्शवली जाईल. प्राइड परेडमध्ये हरीश अय्यर, श्रीधर रंगायन आणि सागर गुप्ता, नीलाक्षी रॉय आणि अप्सरा रेड्‌डी यासारख्या प्रमुख व्यक्ती, प्रमुख वक्ते किंवा पॅनलिस्टच्या रुपात सहभागी असतील. महिनाभर चालणाऱ्या या मोहिमेची समाप्ती व्हर्चुअल लाइव्ह प्राइड परेडने होईल, इच्छुक यूझर्सना रजिस्ट्रेशन लिंकवर रीडायरेक्ट केले जाईल, जेथून ते आरएसव्हीपी करू शकतात आणि लाइव्ह पाहू शकतात.\nनव्या आयटी कायद्यामुळे यूजर्सची सुरक्षितता धोक्यात; व्हॉट्स ॲपच्या सीईओचे मत\nभारतात चिमुकल्यांच्या हाती सोशल मीडिया; फेसबूक इंस्टावर अधिक सक्रिय\nOK Google बोलल्या���ंतर कंपनीचे कर्मचारी ऐकतात तुमचं बोलणं, गुगलचा मोठा खुलासा\nट्विटकरकडून पुन्हा एकदा घोडचूक, भारताच्या नकाशात छेडछाड\nPrevPrevious‘या’ कॉर्पोरेट्स कंपन्यांनी सुरु केली आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण मोहीम\nNextयापुढे ट्विटरला भारतात कायदेशीर संरक्षण मिळणार नाही, केंद्र सरकारने दिला दणकाNext\nलसीकरणाचा वेग वाढवा, मुख्यमंत्र्याच्या सूचना\nतालिबानच्या पाकिस्तान प्रेमामुळे ‘सार्क’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची नियोजित बैठक रद्द\nमुंबई वगळता सर्व महापालिकेच्या निवडणुका तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार, ठाकरे सरकारचा निर्णय\nअनन्या बिर्लाचा ‘व्हेन आय एम अलोन’चा व्हिडीओ प्रदर्शित\nकोकणची चिंता वाढली; गणपतीसाठी गेलेल्या २७२ जणांना कोरोनाची लागण\nशैक्षणिक फी माफीची पूर्तता न झाल्याने राज्यातील निवासी डॉक्टरांचा संपाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/business-news-marathi/inportant-news-for-jwellers-they-can-repay-the-loan-by-gold-nrsr-146610/", "date_download": "2021-09-22T17:36:33Z", "digest": "sha1:4NMFOSGLKZFMJW4I25WTJCX7IAWKRLFN", "length": 14170, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मोठी बातमी | सोने व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, सराफांना कर्जाची रक्कम सोने देऊन फेडण्याची मुभा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भू���िका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nमोठी बातमीसोने व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, सराफांना कर्जाची रक्कम सोने देऊन फेडण्याची मुभा\nगोल्ड मेटल लोनची(Gold Metal Loan) परतफेड ही सध्या पैशांच्या माध्यमातून केली जाते. मात्र, रिझर्व्ह बँकेने आता या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.\nमुंबई: केंद्र सरकारने देशातील सराफा व्यापारी आणि सोन्याची निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता सराफ आणि सोने व्यापाऱ्यांना पैसाऐवजी सोने (Gold) देऊन त्यांच्या गोल्ड (मेटल) लोनची (GML) परतफेड करता येणार आहे. मात्र, एका मर्यादेपर्यंत अशा स्वरुपात कर्ज फेडता येणार आहे.\nगोल्ड मेटल लोनची परतफेड ही सध्या पैशांच्या माध्यमातून केली जाते. मात्र, रिझर्व्ह बँकेने आता या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.\nराज्य सरकारच्या बैठकीतील महत्वाचा निर्णय, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सवलतधारक कंपनीच्या मालकी हक्कात बदल करण्यास मान्यता\nरिझर्व्ह बँकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, बँकांनी गोल्ड लोनचा काही हिस्सा म्हणजे एक किलो किंवा त्यापेक्षा अधिक कर्जाची परतफेड सोन्याच्या स्वरुपात करण्याची मुभा कर्जदारांना दिली पाहिजे. मात्र, त्यासाठी रिझर्व्ह बँकेने काही अटी घालून दिल्या आहेत.\nरिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सोन्याची आयात करणाऱ्या अधिकृत बँका आणि गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम २०१५मध्ये हिस्सेदारी असणारे अधिकृत बँक ज्वेलरी एक्स्पोटर्स आणि देशांतर्गत सोन्याच्या पेढ्यांना GML चा लाभ मिळू शकतो.\nस्थानिक पातळीवरील IGDS (India Good Delivery Standard)/ LGDS (LBMA’s Good Delivery Standards) सोन्याचा उपयोग करुन कर्जाची परतफेड होऊ शकते. कर्जदाराला परतफेडीसाठी देण्यात आलेला पर्याय, सोने कोणत्या स्वरुपात आणि त्यासाठी कोणत्या अटी असतील, या सगळ्याचा तपशील कर्जाच्या करारनाम्यात असला पाहिजे.\nGold Monetization Scheme ही २०१५ साली सुरु झाली होती. गोल्ड (मेटल) लोनच्या पैशांचा वापर कोणत्या कारणांसाठी होतो यावर बँक देखरेख ठेवते. २०१५ पासून घरगुती दागिने आणि संस्थानांकडे असलेले सोने तारण ठेवण्याच्या योजनेला प्रारंभ झाला होता.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/dilip-kumar-hospitalized-due-to-breathlessness-currently-in-icu-nrst-148974/", "date_download": "2021-09-22T18:34:50Z", "digest": "sha1:SYSFGNLDBJM3R6AXL5RXKRPTZ4NNC6UY", "length": 12681, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "चिंता वाढली | ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार पुन्हा हिंदुजा रुग्णालयात दाखल! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nको���लीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nचिंता वाढलीज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार पुन्हा हिंदुजा रुग्णालयात दाखल\n९८ वर्षीय दिलीप कुमार यांना दहा दिवसांपूर्वी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले होते. फुफ्फुसात पाणी भरल्याच्या त्रासानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पुन्हा एकदा मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलय. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. काल रात्री जेव्हा त्यांना पुन्हा एकदा त्रास होऊ लागला तेव्हा कुटुंबियांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले ९८ वर्षीय दिलीप कुमार यांना दहा दिवसांपूर्वी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले होते. फुफ्फुसात पाणी भरल्याच्या त्रासानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nयापूर्वीही श्वास घेताना त्रास झाल्याने दिलीपकुमार यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांच्या टीमच्या लक्षात आले होते की, फुफ्फुसात काही संसर्ग झाल्यामुळे दिलीप साहेबांना श्वास घेण्यात त्रास होत आहे. ज्यानंतर त्याच्या फुफ्फुसातील पाणी काढून टाकले गेले आणि बायपास करून फुफ्फुस तंत्राने उपचार केले गेले. यावेळी सुमारे ३५० मिलीलीटर द्रव काढून टाकण्यात आला. ज्यानंतर दिलीप कुमाराला खूप अशक्तपणा जाणवत होता. या उपचारानंतर त्याच्या ऑक्सिजनची पातळी वाढू लागली. समाधान व्यक्त करत डॉक्टरांनी त्यांना ११ जूनला डिस्चार्ज दिला होता.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गो�� दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/tag/mediatek-vs-snapdragon-in-marathi/", "date_download": "2021-09-22T18:29:02Z", "digest": "sha1:WYC747UXF5ENSUYSHGRQDLBIFGBLECBO", "length": 6533, "nlines": 162, "source_domain": "marathiboli.in", "title": "mediatek vs snapdragon in marathi Archives - marathiboli.in", "raw_content": "\nDuniyadari Marathi Movie Song Lyrics – दुनियादारी चित्रपटच्या गाण्यांचे बोल\nEasy Way of Marathi Typing – मराठी टायपिंग सर्वात सोपी पद्धत\nMail communication for business success – व्यावसायिक यशासाठी मेलं कमूनिकेशन\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-09-22T16:45:30Z", "digest": "sha1:CIRPRHFMZ3ZZCGIWSWEBNOX24WYJQ2U2", "length": 7719, "nlines": 85, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "कुरंगी येथे जाब विचारल्याने वाळु माफीयांनी केली तरुणास मारहाण", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nकुरंगी येथे जाब विचारल्याने वाळु माफीयांनी केली तरुणास मारहाण\nपाचोरा तालुक्यात अवैध वाळु वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांना जाब विचारल्याने तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, तरुणाने पाचोरा पोलीसात १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nदि. २५ रोजी सायंकाळी कुरंगी परिसरातील गिरणा नदी पात्रात सुमारे ५० ते १०० जण अवैध वाळुची चोरी करत असतांना कुरंगी येथील गणेश संतोष पाटील हे संबंधीतांना जाब विचारायला गेले असता जाब विचारण्याचा राग आल्याने सुधीर शरद पाटील, सागर अशोक पाटील, संजय डिगंबर पाटील, मंगेश पाथरवट, समाधान युवराज पाटील, ज्ञानेश्वर पाथरवट, महेश राजेंद्र बोरसे, मुकेश पाटील सह अनोळखी ४ ते ५ जणांनी गणेश पाटील यांना बेदम मारहाण केली. याबाबत संबंधितांवर गणेश पाटील यांनी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल शामकांत पाटील हे करीत आहे.\nजिल्ह्यात तीन दिवसांमध्ये विशेष निर्बंध; जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली माहिती\nविजेच्या समस्यांसाठी आ.मंगेश चव्हाण आक्रमक विजवितरण च्या अधिकाऱ्याला खुर्चीला बांधले\nभोसरी भूखंड प्रकरणात एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक\n8 जुलै 2021 lmadmin भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक वर टिप्पण्या बंद\nअहमदनगर : रेखा जरे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी बाळ बोठेला हैद्राबाद येथे अटक\n13 मार्च 2021 lmadmin अहमदनगर : रेखा जरे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी बाळ बोठेला हैद्राबाद येथे अटक वर टिप्पण्या बंद\nमराठा आरक्षण भाजपाच्या फडणवीस सरकारने पाच वर्षे टिकवले\n8 जून 2021 lmadmin मराठा आरक्षण भाजपाच्या फडणवीस सरकारने पाच वर्षे टिकवले वर टिप्पण्या बंद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2020/10/blog-post_228.html", "date_download": "2021-09-22T17:00:55Z", "digest": "sha1:ELJUX2V5BFAABYP52VYP2GR3PVZGUUMU", "length": 8577, "nlines": 82, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "आ. अनिलभाऊंच्या पाठपुराव्याला यश, नवीन वीज जोडण्यांची कामे जानेवारीपर्यंत पूर्ण होणार", "raw_content": "\nHomeसांगलीआ. अनिलभाऊंच्या पाठपुराव्याला यश, नवीन वीज जोडण्यांची कामे जानेवारीपर्यंत पूर्ण होणार\nआ. अनिलभाऊंच्या पाठपुराव्याला यश, नवीन वीज जोडण्यांची कामे जानेवारीपर्यंत पूर्ण होणार\nमुंबई : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी चर्चा करताना आमदार अनिलभाऊ बाबर, महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगेरी आदी उपस्थित होते.\nविटा ( मनोज देवकर )\n''एचव्हीडीएस अंतर्गत नवीन वीजजोडण्यांची कामे येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करा. ६०० मीटरपेक्षा अधिक लांबीवर वीजजोडणी असेल तर वाढीव खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यासाठी प्रस्ताव द्या, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.\nखानापूर (जि. सांगली) विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या कामांचा आढावा डॉ. राऊत यांनी घेतला. यावेळी आमदार अनिल बाबर, महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगेरी आदी उपस्थित होते. पुणे विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, कोल्हापूरचे मुख्य अभियंता श्री. निर्मळे, सांगलीचे अधिक्षक अभियंता संजय पेटकर हे व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.\nऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हण���ले, ओव्हरलोडिंगमुळे रोहित्रे नादुरुस्त होण्याच्या समस्या दूर करण्यासाठी ओव्हरलोड झालेल्या रोहित्राशेजारी नवीन रोहित्र उभारण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. ओव्हरलोड रोहित्राशेजारी अतिरिक्त रोहित्र लावण्यासाठी स्वखर्चाने तसेच डीपीडीसीच्या निधीतून रोहित्रे उभारणी करू इच्छिणाऱ्यांना रोहित्रे उभारून देण्यात येतील. जिल्ह्यातील नवीन वीजजोडणीची प्रकरणे (पेड पेंडिंग) 11000 असून तसेच खानापूर विधानसभा मतदारसंघातील 2500 कनेक्शन लवकर देणेचे जाहीर केले. ते प्रस्तावित कृषी पंप वीज जोडणी धोरणात मार्गी लागतील.\nखानापूर मतदारसंघात भिकवडी बु. व घरनिकी येथील नवीन उपकेंद्र उभारणीच्या निविदा लवकर काढण्याच्या सुचना केल्या, तसेच माडगुळे व करगणी येथील 4.5 मेगावॅट सौरऊर्जेचे प्रस्तावित काम चालू करण्याचे आदेश दिले. तसेच सौरउर्जेचे आणखी प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला गती द्यावी. खानापूर येथील मारुती विंड या पवनचक्कीच्या सबस्टेशनमधून देणेत यावेत, त्यामुळे खानापूर व खरसुंडी येथील सबस्टेशनला जादा विज उपलब्ध होईल. आदी मागण्या आ. अनिल बाबर यांनी केल्या. डॉ. राऊत यांनी यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.\nत्याचबरोबर महावितरणमधील ३ हजार ५०० पदांच्या भरतीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे, तथापि, मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबावे लागले असून त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशीही माहिती डॉ. राऊत यांनी दिली.\nकडेगाव खानापूर महाराष्ट्र सांगली\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/mothers-day-special-popular-marathi-entertainment-mom-daughter-actors-11604", "date_download": "2021-09-22T18:22:59Z", "digest": "sha1:2FZI3CTZKL4RXNKZ4G4AOTV3NDJBC2UE", "length": 7509, "nlines": 130, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Mothers day special popular marathi entertainment mom daughter actors | मदर्स डे स्पेशल- मराठी इंडस्ट्रीतल्या ' माय - लेकी '", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईत��ल कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमदर्स डे स्पेशल- मराठी इंडस्ट्रीतल्या ' माय - लेकी '\nमदर्स डे स्पेशल- मराठी इंडस्ट्रीतल्या ' माय - लेकी '\nBy मुंबई लाइव्ह टीम मनोरंजन\nआई ह्या नावातच सार जग सामावलेलं आहे असं म्हटलं जात.आपल्या जन्माआधीपासून आपल्यावर मनापासून प्रेम करणारी म्हणजे 'आई' तिच्यामुळेच आपण हे सुंदर जग पाहू शकतो. आई आणि मुलाचं नातं हे शब्दात मंडन खरच कठीण आहे. आई शिवाय आयुष्य ही कल्पनाच करता येऊ शकत नाही. आपल्या मराठी मनोरंजनाच्या जगात ही अशा मायलेकींच्या जोड्या आहेत ज्यांनी सिनेसृष्टीत आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.\nआज ' मदर्स डे ' च्या निमित्ताने नजर टाकुयात अशाच काही खास मायलेकींच्या जोडींवर.\n* शुभांगी गोखले आणि सखी गोखले *\n* रीमा लागू आणि मृण्मयी लागू *\n* ज्योती सुभाष आणि अमृता सुभाष *\n* सुप्रिया आणि श्रिया पिळगावकर *\n* मीना नाईक आणि मनवा नाईक *\n* आरती अंकलीकर टिकेकर आणि स्वानंदी टिकेकर *\n* सुवर्णा माटेगावकर आणि केतकी माटेगावकर *\nलवकरच विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम, फक्त असेल 'ही' अट\nकोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत\nमुंबई वगळता राज्यात ३ सदस्यीय प्रभाग पद्धत मंजूर\nBig Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nसर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले\nबिग बॉसच्या घरात अपघात, टास्क दरम्यान ‘या’ सदस्यांना दुखापत\nचिऊ ताई चिऊ ताई दार उघड, घरात रंगणार नवा टास्क\n अखेर कंगना न्यायालयात हजर\nआयकर विभागाच्या कारवाईनंतर अखेर सोनू सूदनं सोडलं मौन, म्हणाला...\nदिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचं ट्विटर अकाऊंट होणार बंद\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/1758/", "date_download": "2021-09-22T18:01:27Z", "digest": "sha1:NIBHXMPOIXDCFN6NCMPA42DRGAIPXVWA", "length": 6850, "nlines": 110, "source_domain": "mmkmedia.in", "title": "- Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nIPL 2021 : चेन्नईविरुद्ध मुंबईचं पारडं जड, आज रंगणार लढत, कुठे...\nअंतराळवीरांच्या रक्तापासून मंगळावर बनणार घरं; रक्त, घाम आणि अश्रूपासून कॉंक्रिटची निर्मिती...\nIPL 2021: आजपासून आयपीएलचा दुसरा टप्पा, प्रेक्षकांचीही उपस्थिती, आज मुंबई चेन्नईशी...\nIPL 2021: उद्यापासून IPLच्या उर्वरित सामन्यांचा रोमांच, आतापर्यंत दिल्ली टॉपवर हैदराबाद...\nRBI Recruitment 2021: भारतीय रिझर्व्ह बँकमध्ये परीक्षेविना भरती\nपुन्हा तरुण होण्याच्या फॉर्म्युल्याचा शोध सुरु; जेफ बेझोसची स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक\nCoronavirus: तब्बल 21 हजार वर्षांपूर्वीही कोरोना अस्तित्वात होता; ऑक्सफोर्डच्या संशोधकांचा दावा\nजेपी अत्रे मेमोरियल क्रिकेट टूर्नामेन्टला आजपासून सुरुवात, 16 संघ एकमेकांना भिडणार\nAfghanistan : काबुलमध्ये आणखी एक मोठा दहशतवादी हल्ला होणार\nCar Tips : वर्षानुवर्षे कार सुरळीत चालवायची आहे\nगद्धेपंचविशी : बेखौफ जगणारं वादळी आयुष्य\nरझिया पटेल [email protected] शाळा व महाविद्यालयात असतानाच मला आजूबाजूच्या परिस्थितीविषयी प्रश्न पडायला लागले. स्वत:ची मतं धिटाईनं मांडायलाही लागले. घुसमट होऊ लागली तेव्हा घरही सोडलं...\nइजिप्ट मध्ये उघडण्यात आल्या २५०० वर्षांपूर्वी पुरलेल्या पुरातन मम्मी\nइजिप्ट मधील पुरातत्वशास्त्रज्ञांच्या व्हिडिओने थेट प्रेक्षकांसमोर प्राचीन मम्मीचे कॉफीन उघडल्यामुळे जगभरातील लोकांना आकर्षित केले. या विडीओ मध्ये बरेच जन कॉफीन उघडताना मम्मींचे फोटो काढताना दाखवले आहेत.\nइथपासून पुण्याचा उल्लेख ‘कसबे पुणे’ होवू लागला…\n१३ व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यावर यादव घराण्याचा राजा रामदेव हा राज्य करीत होता. हा या घराण्याचा शेवटचा राजा होय. इ.स. १२९४ ला अल्लाउद्दीन खिलजीने हा मुलुख जिंकून आपल्या ताब्यात घेतला.\nगद्धेपंचविशी : विद्यार्थी नेता ते डोळ्यांचा डॉक्टर\nडॉ. तात्याराव लहाने [email protected] ‘‘ विविध चळवळी,आंदोलनानं माझ्या वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात झाली आणि मी विद्यार्थी नेता बनलो. त्यासाठी तुरुंगवास भोगला, पण यशही चाखलं. मात्र...\nविनायक परब – @vinayakparab / [email protected] भाजपावर कुणीही कितीही टीका केली तरी एक मात्र निश्चित की २४ तास आणि वर्षांचे ३६५ दिवस फक्त आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%8B-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2021-09-22T18:24:44Z", "digest": "sha1:UU75IADWUR3CHZXA7FY3IQJNWQJQ64SO", "length": 14982, "nlines": 149, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "नेटटमो वेदर स्टेशन, हव���मानातील सर्व माहिती आपल्या हातात | आयफोन बातम्या", "raw_content": "\nनेटटमो वेदर स्टेशन, हवामानातील सर्व माहिती आपल्या हातात आहे\nलुइस पॅडिला | | आयफोन oriesक्सेसरीज, मिश्रित\nनेटटमो आम्हाला घरासाठी विपुल वस्तू उपलब्ध करुन देतात जे घराच्या गरम नियंत्रणासाठी किंवा आमच्या दारापर्यंत कोण पोहोचतात याची देखरेख करण्याइतकी विविध कार्ये करण्यास जबाबदार असतात. त्याचे सर्वात चांगले ज्ञात आणि सर्वोत्कृष्ट मूल्य असलेल्या उत्पादनांपैकी एक म्हणजे हवामान स्टेशन, नेटॅटमो वेदर स्टेशन, जे बेसशी जोडलेल्या अ‍ॅक्सेसरीजद्वारे विस्तारीत होण्याच्या शक्यतेबद्दल धन्यवाद देते, आम्हाला केवळ आपल्या बाह्य हवामानाच्या वातावरणाचीच नव्हे तर आतील हवेची आणि तापमानाची देखील नियंत्रित करण्याची परवानगी देते.. आम्ही त्यांचा प्रयत्न केला आहे आणि आम्ही आपल्याला आमचे प्रभाव सांगत आहोत.\nवेदर स्टेशनमध्ये मुख्य बेस आणि मुख्यतः बॅटरीवर चालणारा एक छोटासा मैदानी तळ आहे. तापमान, आर्द्रता, वायू प्रदूषण, घरातील हवेची गुणवत्ता इ. यासह दोन्ही साधने बाहेरील आणि आतून माहिती गोळा करण्यासाठी जबाबदार असतील. हा सर्व डेटा आयफोन आणि आयपॅडसाठी अनुप्रयोगाद्वारे कोठूनही प्रवेश करण्यायोग्य आहे कारण हा आधार घरातील वायफाय नेटवर्कशी जोडला गेला आहे, त्यामुळे कामावरून आपण आपल्या आयफोनच्या स्क्रीनवरून घराच्या आतल्या परिस्थिती पाहू शकता.\nनेटटमो देखील हवामान बेसशी कनेक्ट होऊ शकणार्‍या आणि स्वतंत्रपणे विकल्या जाणा accessories्या अनेक उपकरणे प्रदान करते. आपण घराच्या आतील बाजूस अनेक तापमान आणि हवेचे सेन्सर जोडू शकता, वाराची गती आणि दिशा नियंत्रित करण्यासाठी अ‍ॅनोमीटर आणि पावसाचा डेटा गोळा करण्यासाठी एक रेन गेज. ही सर्व डिव्हाइस बेसशी कनेक्ट होतात आणि बॅटरीसह कार्य करतात आणि iOS च्या अनुप्रयोगापासून त्या जोडणे अगदी सोपे आहे..\nनेटटमो बेसची सर्वात मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा नकाशा ज्यामध्ये जोडलेल्या ब्रँडच्या सर्व तळांचा सर्व डेटा गोळा केला जातो. रिअल टाइममध्ये आपल्या शहराची हवामान स्थिती जाणून घेणे, ज्या ठिकाणी आपण आपल्या सुट्ट्या घालवणार आहात किंवा ज्या ठिकाणी आपण कामाच्या कारणास्तव प्रवास करणार आहात ते iOS च्या अर्जाबद्दल धन्यवाद, आपण कोणत्याही वेबवरील सर्व डेटामध्ये प्रवेश क��ू शकता आपल्या नेटटमो खात्यातून ब्राउझर. खालील व्हिडिओमध्ये ते कसे कार्य करते हे आम्ही आपल्याला दर्शवित आहोत.\nनकारात्मक बाजूने आम्ही फक्त होमकिटसह नसलेल्या सुसंगततेचा उल्लेख करू शकतो, अशी एक विचित्र गोष्ट आहे जी आम्हाला आशा आहे की भविष्यात या ब्रँडच्या अद्ययावत झालेल्या समस्येचे निराकरण होईल, कारण ते iOS च्या applicationप्लिकेशनवर समाधानी नसलेल्या आणि इच्छित असलेल्या लोकांसाठी खरोखर मनोरंजक अशा अनेक उपकरणेंच्या श्रेणीमध्ये एक महत्त्वपूर्ण प्लस जोडेल. घरी त्यांचे समाधान आहे. खरेदी करण्यासाठी संपूर्ण नेटटमो श्रेणी उपलब्ध आहे ऍमेझॉन, बेसची किंमत सुमारे आहे.\nचे पुनरावलोकन: लुइस पॅडिला\nसंक्षिप्त आणि आधुनिक डिझाइन\nअ‍ॅक्सेसरीजसह विस्तृत होण्याची शक्यता\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आयफोन » आयफोन oriesक्सेसरीज » नेटटमो वेदर स्टेशन, हवामानातील सर्व माहिती आपल्या हातात आहे\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nएक टिप्पणी, आपले सोडून द्या\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nनमस्कार, जरी वेदर बेस स्वतः होमकिटशी सुसंगत नाही, जर तो त्याच्याशी जोडलेल्या त्यातील एक उपसाधन असेल तर नेटटमो थर्मोस्टॅट होमकिटशी पूर्णपणे सुसंगत आहे, मी दररोज वापरतो आणि तो एक उत्कृष्ट oryक्सेसरीसाठी आहे\nइसहाक हिरोला प्रत्युत्तर द्या\nसॅमसंगची विक्री सलग तिसर्‍या वर्षी घसरली आहे\nदीप शहर: जुळ्या मेणबत्त्या, मर्यादित काळासाठी विनामूल्य\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्य��� Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/government-stern-action-against-javed-akhtar-milind-parande-drl98", "date_download": "2021-09-22T17:41:41Z", "digest": "sha1:CJCHD4DCQICH3VEE4FN2FBCN6BKRR4GO", "length": 24760, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जावेद अख्तर यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी : मिलिंद परांडे", "raw_content": "\nजावेद अख्तर यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी : मिलिंद परांडे\nनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची तुलना तालिबान्यांशी केल्याप्रकरणी गीतकार जावेद अख्तर यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी विहिंपचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी आज पत्रकारपरिषदेत केली. एवढेच नव्हे 'एम्पायर’ सिरिजमधून मंदिरे पाडणाऱ्या बाबरचे उदात्तीकरण होत असून ती बंद करण्यात यावी, असेही ते म्हणाले. त्यांनी ‘बजरंगी भाईजान’ व ‘न्यूयॉर्क’ चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांच्याही व्यक्तव्याचा समाचार घेतला.\nधंतोली येथील विहिंप कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. जावेद अख्तर कवी असून प्रसिद्ध चेहरा आहे. त्यांचे वक्तव्य देशातील सौहार्दाच्या वातावरणाला सुरुंग लावणारे व पूर्वग्रहदूषित भावनेने प्रेरित आहे. त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे, असे परांडे म्हणाले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखविण्यात येत असलेल्या ‘एम्पायर’ सिरिजमधून भारतावर आक्रमण करून श्रीराम जन्मभूमी पाडणाऱ्या बाबरचे उदात्तीकरण करण्यात येत आहे. त्याला राष्ट्रनिर्माता म्हणून दाखविल्या जात आहे.\nहेही वाचा: राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांमध्ये एक तृतीयांश घट; 16 टक्के गंभीर रुग्ण\nदेशातील हिंदूमध्ये भ्रम पसरविण्याचा हा प्रकार आहे. नुकताच शहरात हिंदू तरुणींना जबरदस्तीने बुरखा घालण्यात आला. याविरोधात विहिंपने तक्रार केली. पोलिसांनी संबंधितांकडून माफीनामा घेतला. जबरदस्तीने हिंदू मुलींना बुरखा घालण्यास लावणाऱ्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. परंतु सरकार या गंभीर प्रकरणाची दखल घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. हे सर्व प्रकार हिंदू समाजाची आस्था, परंपरा, संस्कृती मिटविण्याचा प्रकार आहे.\nहिंदू समाज हे सहन करणार नाही. अशा घटनांविरोधात संबंधित राज्य सरकारांनी कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अशा घटना रोखण्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दिग्दर्शक कबीर खान यांनी मुघलांना राष्ट्रनिर्माते असल्याचे सांगितले होते. त्यांच्याही वक्तव्याचा परांडे यांनी खरपूस समाचार घेतला. कबीर खान भारतावर आक्रमण करणाऱ्यांचे उदात्तीकरण करीत असल्याचे ते म्हणाले.\nडिसेंबर २०२३ पर्यंत प्रभू श्रीरामाची मूर्ती गर्भगृहात\nनुकताच अयोध्या येथील श्री राम मंदिराचे काम बघण्याचा योग आला. पायाचे काम वेगाने सुरू आहे. ते बघता डिसेंबर २०२३ पर्यंत श्रीराम यांची मूर्ती गर्भगृहात असेल, असे ते म्हणाले. मूर्तीच्या स्थापनेनंतरही मंदिराचे काम सुरू राहील. मंदिर पूर्ण होण्यास काही अवधी लागेल, असेही ते म्हणाले.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या स���ंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : को���्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tutorialcup.com/mr/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9F", "date_download": "2021-09-22T17:07:15Z", "digest": "sha1:7JWWGNBGYW5QQVCJZ64TO6RMXDVRK7MH", "length": 14819, "nlines": 105, "source_domain": "www.tutorialcup.com", "title": "रांगेत संग्रहण - ट्यूटोरियलकप", "raw_content": "\nबायनरी ट्रीमध्ये जास्तीत जास्त पातळीची बेरीज शोधा\nसमस्या विधान \"बायनरी ट्री मध्ये जास्तीत जास्त पातळीची बेरीज शोधा\" ही समस्या सांगते की तुम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक नोड्स असलेले बायनरी ट्री दिले जाते, बायनरी ट्रीमध्ये एका लेव्हलची कमाल बेरीज शोधा. उदाहरण इनपुट 7 स्पष्टीकरण प्रथम स्तर: बेरीज = 5 दुसरा स्तर: बेरीज =…\nश्रेणी वृक्ष मुलाखत प्रश्न टॅग्ज ऍमेझॉन, बायनरी ट्री, रुंदी प्रथम शोध, मध्यम, रांग, झाड, ट्री ट्रॅव्हर्सल\nदुहेरी दुवा साधलेली यादी वापरून ड्यूकची अंमलबजावणी\nसमस्या विधान \"दुहेरी दुवा साधलेल्या सूचीचा वापर करून डेकची अंमलबजावणी\" ही समस्या सांगते की आपल्याला दुहेरी जोडलेली सूची वापरून डेक किंवा दुहेरी संपलेल्या रांगेची खालील कार्ये अंमलात आणण्याची आवश्यकता आहे, insertFront (x): Deque insertEnd (x ): शेवटी x जोडा ...\nश्रेणी लिंक्डलिस्ट मुलाखत प्रश्न टॅग्ज अडोब, एलेशन, ऍमेझॉन, अमेरिकन एक्सप्रेस, डीई शॉ, Dequeue, फॅक्टसेट, फोरकाइट्स, जीई हेल्थकेअर, Google, दुवा साधलेली यादी, मध्यम, ऑक्सिजन वॉलेट, Qualcomm, रांग, Spotify, शिंपडणे, सिद्धांत, यूएचजी ऑप्टम, वूकर, झोम, झेडस्केलेर\nबायनरी ट्रीची उंची शोधण्यासाठी Iterative पद्धत\nसमस्या विधान समस्या \"बायनरी ट्रीची उंची शोधण्याची पुनरावृत्ती पद्धत\" असे नमूद करते की आपल्याला बायनरी ट्री दिली जाते, पुनरावृत्ती पद्धतीचा वापर करून झाडाची उंची शोधा. उदाहरणे इनपुट 3 इनपुट 4 बायनरी झाडाची उंची शोधण्यासाठी पुनरावृत्ती पद्धतीसाठी अल्गोरिदम एका झाडाची उंची…\nश्रेणी वृक्ष मुलाखत प्रश्न टॅग्ज एकत्रित, अडोब, ऍमेझॉन, बायनरी ट्री, कट्टरता, फोरकाइट्स, वाढ, मध्यम, रांग, Snapdeal, झाड, यात्रा\nदोन रांगांचा वापर करून लेव्हल ऑर्डर ट्रॅव्हर्सल\nसमस्या विधान \"दोन रांगा वापरून लेव्हल ऑर्डर ट्रॅव्हर्सल\" ही समस्या सांगते की तुम्हाला बायनरी ट्री दिली जाते, त्याची लेव्हल ऑर्डर ट्रॅव्हर्सल लाईन ओळीने प्रिंट करा. उदाहरणे इनपुट 5 11 42 7 9 8 12 23 52 3 इनपुट 1 2 3 4 5 6 लेव्हल ऑर्डर ट्रॅव्हर्सल साठी अल्गोरिदम ...\nश्रेणी रांगेत मुलाखत प्रश्न टॅग्ज ऍमेझॉन, बायनरी ट्री, रुंदी प्रथम शोध, वाढ, मध्यम, मायक्रोसॉफ्ट, मॉर्गन स्टॅन्ले, रांग, झाड, ट्री ट्रॅव्हर्सल\nएकल रांग वापरून स्टॅकची अंमलबजावणी करा\nसमस्या विधान \"एकच रांग वापरून स्टॅक लागू करा\" ही समस्या आम्हाला रांग (FIFO) डेटा स्ट्रक्चर वापरून स्टॅक (LIFO) डेटा स्ट्रक्चर लागू करण्यास सांगते. येथे LIFO म्हणजे लास्ट इन फर्स्ट आऊट तर FIFO म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट. उदाहरण पुश (10) पुश (20) टॉप () पॉप () पुश (30) पॉप () टॉप () टॉप: 20…\nश्रेणी मुलाखत प्रश्न स्टॅक टॅग्ज ऍमेझॉन, सोपे, फोरकाइट्स, Google, इन्फोसिस, एमक्यू, मायक्रोसॉफ्ट, रांग, स्टॅक\nसर्व पेट्रोल पंपांना भेट देणारा पहिला परिपत्रक टूर शोधा\nसमस्या विधान \"सर्व पेट्रोल पंपाला भेट देणारा पहिला परिपत्रक दौरा शोधा\" ही समस्या सांगते की गोलाकार रस्त्यावर N पेट्रोल पंप आहेत. प्रत्येक पेट्रोल पंपावर असलेले पेट्रोल आणि दोन पेट्रोल पंपामधील अंतर कापण्यासाठी लागणारे पेट्रोलचे प्रमाण पाहता. म्हणजे तू …\nश्रेणी रांगेत मुलाखत प्रश्न टॅग्ज ऍमेझॉन, फॅक्टसेट, हार्ड, मायक्रोसॉफ्ट, मॉर्गन स्टॅन्ले, रांग, Zoho\nरांगेतील प्रत्येक व्यक्तीस एक्स बदलू शकतो का ते तपासा\nप्रॉब्लेम स्टेटमेंट X एक आइस्क्रीम विक्रेता आहे आणि तेथे n लोक आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी रांगेत थांबले आहेत. Arr [i] रेषेतील व्यक्तीला संप्रदाय सूचित करते, संप्रदायाची संभाव्य मूल्ये 5, 10 आणि 20 आहेत. X ची प्रारंभिक शिल्लक 0 असेल तर ...\nश्रेणी अ‍ॅरे मुलाखत प्रश्न टॅग्ज ऍमेझॉन, मध्यम, रांग\nदोन बायनरी ट्रीचे सर्व स्तर anनाग्राम आहेत की नाही ते तपासा\nसमस���या विधान समस्या \"दोन बायनरी ट्रीचे सर्व स्तर अॅनाग्राम आहेत की नाही ते तपासा\" असे म्हणते की तुम्हाला दोन बायनरी ट्री दिली आहेत, दोन झाडांचे सर्व स्तर अॅनाग्राम आहेत की नाही ते तपासा. उदाहरणे इनपुट खरे इनपुट खोटे अल्गोरिदम हे तपासण्यासाठी की दोनचे सर्व स्तर…\nश्रेणी वृक्ष मुलाखत प्रश्न टॅग्ज अडोब, ऍमेझॉन, अनाग्राम, बायनरी ट्री, फेसबुक, कट्टरता, फोरकाइट्स, ग्रेऑरेंज, हार्ड, रांग, झाड\nके वर्ण काढून टाकल्यानंतर दिलेल्या स्ट्रिंगमध्ये वर्णांच्या वर्गांच्या वर्गांची किमान बेरीज\nसमस्या विधान \"के वर्ण काढून टाकल्यानंतर दिलेल्या स्ट्रिंगमध्ये वर्णांच्या वर्गांची किमान बेरीज\" ही समस्या सांगते की तुम्हाला फक्त लोअर केस वर्ण असलेली स्ट्रिंग दिली जाते. तुम्हाला स्ट्रिंगमधून k अक्षरे काढण्याची परवानगी आहे जसे की उर्वरित स्ट्रिंगमध्ये बेरीज ...\nश्रेणी रांगेत मुलाखत प्रश्न टॅग्ज ऍमेझॉन, मध्यम, रांग, अक्षरमाळा\nके आकाराच्या प्रत्येक विंडोमध्ये प्रथम नकारात्मक पूर्णांक\nसमस्या विधान \"आकार k च्या प्रत्येक खिडकीतील पहिला नकारात्मक पूर्णांक\" ही समस्या सांगते की तुम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक पूर्णांक असलेली एक अॅरे दिली जाते, आकार k च्या प्रत्येक विंडोसाठी त्या खिडकीतील पहिला नकारात्मक पूर्णांक प्रिंट करा. जर कोणत्याही विंडोमध्ये नकारात्मक पूर्णांक नसेल तर आउटपुट करा ...\nश्रेणी रांगेत मुलाखत प्रश्न टॅग्ज एकत्रित, ऍमेझॉन, अरे, मध्यम, पोपल, रांग, सरकता विंडो, सोरोको\n© ट्यूटोरियलअप 2021 | फीड्स | गोपनीयता धोरण | अटी | आमच्याशी संपर्क साधा | संलग्न | आमच्या विषयी\nअव्वल मागे स्क्रोल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/finally-aurangabad-completely-unlocked/", "date_download": "2021-09-22T18:29:37Z", "digest": "sha1:HSASILQFZR6CWN6GBVWMLAX3VDZZNCAJ", "length": 9324, "nlines": 111, "source_domain": "analysernews.com", "title": "अखेर औरंगाबाद पूर्णत: अनलॉक !", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nअखेर औरंगाबाद पूर्णत: अनलॉक \nशहर अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात तर ग्रामीण तिसऱ्या टप्प्यात होणार अनलॉक...\nसुमित दंडुके/औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे काही महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता ही रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. र���ज्यात ५ टप्प्यात अनलॉक प्रक्रिया होणार आहे. यात पहिल्या टप्प्यात औरंगाबाद शहराचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या नियमानुसार जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन आपत्ती व्यवस्थापन समितीने निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, मनपा प्रशासक अस्तिक पांडेय यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यात शहर संपूर्ण अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर ग्रामीण भागात दुपारी चार वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांसह इतर सेवा सुरू राहतील तर सायंकाळी ५ वाजेनंतर ग्रामीण भागात संचारबंदी कायम राहणार आहे.\nऔरंगाबाद शहराचा पॉझिटिव्हीटी रेट २.२४ टक्के असुन ऑक्सिजन बेडवर उपचार घेणारे रुग्ण हे २२.१९ टक्के इतके आहे. त्यामुळे शहर अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात असुन सोमवार दि.७ जून सकाळी ७ वाजेपासुन शहरातील सर्व निर्बंध काढून टाकण्यात आले आहे. मात्र शासनाने घालून दिेेलेल्या त्रिसुत्री नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.(मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंन्सिंग).\nसर्व दुकाने, गार्डन, सलून, ब्युटी पार्लर, थिएटर्स, मॉल्स, रेस्टॉरंट, हॉटेल, नाट्यगृह, जीम, क्रीडा मैदाने, मनोरंजनाची ठिकाणे, खाजगी व शासकीय कार्यालयं पूर्ण सुरु ठेवता येणार आहे. तसेच लग्न समारंभ आणि अंत्यविधीला कोणतेही निर्बंध असणार नाही.\nऔरंगाबाद ग्रामीणसाठी वेगळे नियम\nवाढत्या पॉझिटिव्हीटी रेटनुसार औरंगाबाद ग्रामीणचा समावेश हा तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व दुकाने सकाळी ७ ते ४ पर्यंतच सुरु असतील. सलून, ब्युटी पार्लर, थिएटर्स, मॉल्स, रेस्टॉरंट, हॉटेल, नाट्यगृह, मनोरंजनाची ठिकाणे, खाजगी व शासकीय कार्यालयं हे ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. तसेच सायंकाळी ५ नंतर संचारबंदी असेल.\nहे ठिकाणं असतील बंदच\nपर्यटनस्थळे, धार्मिकस्थळे, शाळा, महाविद्यालय हे मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंदच असेल.\nइंधन दरवाढीविरोधात काँग्रेस करणार राज्यव्यापी आंदोलन\nजुलैमध्ये दहावी तर ऑगस्टमध्ये बारावीचा निकाल\nमाविआकडून राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nपंतप्रधान मोदी क्वॉड परिषदेसाठी रवाना\n'या' गोष्टींचे पालन करुन वाढवा रोगप्रतिकारशक्ती\nराज्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ\nभूक बळी पेक्षा कोरोना बळी परवडला\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\n४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन औरंगाबाद येथे भरणार\nराजकारण तापलं; नारायण राणेंविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल\nभाजप सरचिटणीस मारहाण प्रकरण, सेनेच्या जंजाळ यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल\nमहाराष्ट्रात लॉकडाउन नाही तर कडक निर्बध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2021-09-22T18:38:24Z", "digest": "sha1:NJHN6EPUWQ3I3Y4SZBLP2PU5JFWPNT4H", "length": 4538, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "नीता अंबानी - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Tags नीता अंबानी\nReliance Foundation | गुजरातच्या जामनगरमध्ये रिलायन्स 1000 बेड्सचं कोविड सेंटर उभारणार,...\nडॉ. शंतनु अभ्यंकर [email protected] ‘आपल्याकडे फारशा बायका पीत नाहीत’ असा एक सार्वत्रिक समज आहे. पण या समजुतीला सांस्कृतिक धक्के देणारे अनुभव वैद्यकीय आणि व्यसनमुक्ती...\nहा जग संपवण्याचा प्रयत्न का \nकोरोना हे नाव ऐकल्यावर आता भीती वाटायला लागली आहे, कारण वुहानच्या एका छोट्या मार्केट मधून जन्माला आलेला हा रोग अख्या जगाच्या मानगुटीवर बसेल याची...\n लॉकडाउन च्या काळात सांभाळा आपला स्ट्रेस आणि आहार\nआपण सर्वजण अनिश्चित भविष्यासह या अभूतपूर्व संकटातून जात आहोत. यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. ताणतणाव आणि भावनिक अशांततेचा सामना करण्यासाठी आपल्याला...\nव्यर्थ चिंता नको रे : एक कटू सत्य\nआयुष्याच्या रहाटगाडग्याला कंटाळून होणाऱ्या आत्महत्याच जास्त असतात. || डॉ. आशीष देशपांडे काही वर्षांपूर्वीच्या एका अभ्यासानुसार आपल्या देशात आठवड्याला १,७०० तरुण आत्महत्या करतात, असं आढळून...\nपडसाद : डॉ. लवटे यांचा लेख सर्वसमावेशक\n‘पुरुष हृदय बाई’ सदरातील डॉ. सुनीलकु मार लवटे यांचा ‘माझ्यातील उभयान्वयी अव्यय’ हा लेख (१० जुलै) वाचला आणि शनिवारपासून त्याची पारायणे सुरू आहेत....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://adarshgavkari.com/news/article/article-on-kavya-sangrah", "date_download": "2021-09-22T17:14:20Z", "digest": "sha1:FGD3UVLVR2OGXQ5LLJO7QJE7CSPJJN3H", "length": 28921, "nlines": 158, "source_domain": "adarshgavkari.com", "title": "सामाजिक क्रांतीचा लढा बनून समतेचा विचार पेरणारा काव्यसंग्रह : शब्दक्रांती", "raw_content": "\nसामाजिक क्रांतीचा लढा बनून समतेचा विचार पेरणारा काव्यसंग्रह : शब्दक्रांती\nपुस्तक परिक्षण 1960 नंतर दलित (आंबेडकरी) अस्मि���ा व्यक्त होऊ लागली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून अण्णाभाऊ साठे, श्री. म. माटे, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, दया पवार, प्र. ई. सोनकांबळे, वामन निंबाळकर, योगीराज वाघमारे, अविनाश डोळस, प्रा. दत्ता भगत, प्रा.रविचंद्र हडसनकर या आणि अनेक दलित (आंबेडकरी) लेखकांनी संवेदना शब्द हे शस्त्र समजून मांडणी केली. अन्याय, अत्याचार, विद्रोह शब्दक्रांतीतून पेरला. ही शब्दक्रांती पुढे समतेचा विचार करु लागली.\nपुस्तक परिक्षण 1960 नंतर दलित (आंबेडकरी) अस्मिता व्यक्त होऊ लागली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून अण्णाभाऊ साठे, श्री. म. माटे, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, दया पवार, प्र. ई. सोनकांबळे, वामन निंबाळकर, योगीराज वाघमारे, अविनाश डोळस, प्रा. दत्ता भगत, प्रा.रविचंद्र हडसनकर या आणि अनेक दलित (आंबेडकरी) लेखकांनी संवेदना शब्द हे शस्त्र समजून मांडणी केली. अन्याय, अत्याचार, विद्रोह शब्दक्रांतीतून पेरला. ही शब्दक्रांती पुढे समतेचा विचार करु लागली. एकता, समानता, मानवता शब्दक्रांती घडवून आणू लागली. ही समतेची पाऊल वाट घेऊन स्तंभलेखक उत्तम कानिंदे व कवी रमेश मुनेश्वर यांचा ‘शब्दक्रांती’ हा संपादित प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.\nविश्वरत्न, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन करुन मुंबई येथे सिध्दार्थ महाविद्यालय, तर औरंगाबाद येथे मिलिंद\nमहाविद्यालय सुरु केले. यामुळे बहुजन, दलित (आता आंबेडकरी म्हणू या), मागासलेल्या समाजाला शिक्षणाचे द्वार खुले झाले. सर्वंजन आत्मविश्वासाने शिकुन पुढे जाऊ लागले. शिक्षणामुळे आत्मभान जागे झाले. प्रस्थापिकांच्या विषमतावादी, वर्णव्यवस्था, जातीयवादी प्रवृती विरोधात नकारात्मक भूमिका साहित्यातून मांडू लागले. इ.स.1960 नंतर दलित (आंबेडकरी) अस्मिता व्यक्त होऊ लागली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून अण्णाभाऊ साठे, श्री. म. माटे, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, दया पवार, प्र. ई. सोनकांबळे, वामन निंबाळकर, योगीराज वाघमारे, अविनाश डोळस, प्रा. दत्ता भगत, प्रा.रविचंद्र हडसनकर या आणि अनेक दलित (आंबेडकरी) लेखकांनी संवेदना शब्द हे शस्त्र समजून मांडणी केली. अन्याय,अत्याचार विद्रोह शब्दक्रांतीतून पेरला. ही शब्दक्रांती पुढे समतेचा विचार करु लागली. एकता, समानता, मानवता शब्दक्रांती घडवून आणू लागली. ही समतेची पाऊल वाट घेऊन स्तंभलेखक उत्तम कानिंदे व कवी रमेश मुनेश्वर यांचा ‘शब्दक्रांती’ हा संपादित प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. या काव्यसंग्रहास प्रसिद्ध कवी तथा गीतकार प्रा.रविचंद्र हडसनकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आहे. दंभस्फोटकार तथा समिक्षक प्रा. डॉ.प्रकाश मोगले यांनी पाठराखन केली आहे. हा काव्यसंग्रह ‘क्रांतीसूर्य प्रकाशन’, किनवटने प्रकाशनास आणला आहे. जागतिक स्तरावर पोहचलेला चित्रकार रणजीत वर्मा माहूर यांनी सुरेख मुखपृष्ठ रेखाटले आहे. मानवांच्या संवेदना लेखनीतून मांडून धम्मचक्र गतीमान करणारे सूचक मुखपृष्ठ आहे.\nया काव्यसंग्रहात एकुण चाळीस नामवंत कविंच्या कविता आहेत. ‘शब्दक्रांती’या काव्यसंग्रहातून विश्वाला शांतीचा, करुणेचा संदेश देणारे महाकरुणीक तथागत सम्यक सम्बुध्द यांचा प्रज्ञा, शील, करुणा, अत् दीप भवचा संदेश दिली. महात्मा कबीर, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची पेरणी केली आहे. ज्येष्ठ कवी रामजी कांबळे यांनी ‘वेमुला’ या कवितेतून आज आंबेडकरी समाज शिकुन प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. ही शैक्षणिक क्रांती पाहून मनुवादी वृत्तीचे जळत आहेत; परंतु बाबासाहेबांचे ग्रंथ जो वाचतो तो समतेचा वाहकच बनतो. वेमुला अगदी असाच घडत गेला. हा समतेचा संदेश दिला आहे. ‘ऍट्रासिटी’ या कवितेतून ‘ऍट्रासिटी’ कायद्याविषयी समज गैरसमज व महाराष्ट्राचा पूर्व इतिहास, जातीय महत्त्व नोंदविले आहे.\nगझलकार, विद्रोही कवी मधू बावलकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र गतीमान केले आहे. वैज्ञानिक बुद्ध धम्म आपणास दिला आहे. वर्णव्यवस्था संपूण समता निर्माण करुन दिली आहे.\nदीनाचा प्रगती पथदर्शक होता\nदीनाची झोपडी टिकवीत होता\nधम्मदान सर्वांना देत होता.\nअसा सर्वांना जीवदान देणारा\nहा विचार व्यक्त झाला आहे.\nमहापुरुष कोण्या एका जाती, धर्मांचे नसतात. ते मानवाच्या कल्याणाचा विचार करतात. हेच ज्येष्ठ कवी अ‍ॅड. के. के. साबळे यांनी ‘सर्व बाबांची मुले’ या कवितेतून व्यक्त केले.\nसर्व जाती, जमाती मानती बाबाला,\nबाबामुळेच त्यांचे जीवनी प्रकाश आला\nप्रसिद्ध नाटककार, कवी, प्रा. डॉ. अंबादास कांबळे ‘विचार’ या कवितेतून सर्वांनाच विचारात टाकुन गेले.\nआता काही जमत नाही\nथांबण्या शिवाय पर्याय नाही\nही उदासिनता त्यांनी व्यक्तविली. डोळ्यांचा शोध या कवितेत बाप व मुलांचे नांते व्यक्त केले आहे.\nभीमशाहीर चंद्रकांत धोटे यांनी ‘विहारी गेले पाहिजे’ या कवितेतून वास्तव चित्रण केले. किमान दर रविवारी तरी विहारात गेले पाहिजे. सर्वाना वंदना आली पाहिजे. ते धम्म जनप्रबोधनाचा संदेश देतात.\nमला ही नेले पाहिजे\nआज ही परिस्थिती सर्वत्र आढळते. धम्माची उपासिका होऊन धम्मसंस्कार रुजविले पाहिजे असे तळमळीने ते सांगतात.\nगीतकार सुरेश शेंडे यांनी बुध्द धम्माची कास धरावी, दुबळयाना साथ द्यावी, प्रज्ञेचे काजवे बनून पारदर्शक कार्य करा असा सल्ला दिला आहे.\nप्रज्ञेचे काजवे बना आणि\nत्या काजव्याची आरास व्हा.\nकवी रुपेश मुनेश्वर यांनी ‘जोतीबा’ या कवितेतून-\nतुच घाव घातले घनाचे\nशब्दक्रांतीसाठी अत्यंत विद्रोहाची चीड व्यक्तविली आहे.\nप्रसिद्ध कवी रमेश मुनेश्वर यांनी ‘चवदार पाणी’ या कवितेतून, मनुवादी प्रवृतीच्या विचाराने माणसाचा विटाळ मानायचे, सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्य समजून येऊ देत नव्हते. पाणी निसर्गाची देणगी असून ते पाणी पिण्यासाठी मनाई होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन दलितांना हक्क मिळवून दिला.\nअशी क्रांती बा भीमाने केली\nतर, प्रसिध्द कवी प्रा.डॉ.गजानन सोनोने यांनी लोकशाही ही आमची आहे. शासन तुमचे असले तरी आम्ही मुक्त आहोत. आम्ही व्यवस्थेचे गुलाम नाही. भारतीय संविधानाने आम्हाला लोकशाही दिली आहे.\nशासन जरी तुमचं असलं\nतरी मतदान आमचं आहे\nपेशवाई जरी तुमची असली\nतरी लोकशाही आमची आहे.\nअशी मनातील धग व्यक्त केली. पुढे कविता ही महापुरुषांची विचारधारा पेरण्यासाठी क्रांतीची मशाल असते.\nही क्रांतीची मशाल शब्दातून पेटवली आहे. प्रसिद्ध कवयित्री सुजाता पोपलवार यांनीही क्रांतीची गाणी गात आपल्या पूर्वजांच्या जाचांचा, छळांचा अनुभव व्यक्त करीत महापुरुषांच्या अथांग\nपरिश्रमातून काळावर मात करुन, जुना इतिहास पुरून नवीन क्रांतीची सुरुवात झाली.\nशाहू, फूले, आंबेडकर याच्यामुळे\nउजेडाच्या राशीच राशी अंगणी\nफुलला फुल्यांचा मळा गं\nविषमतावादी व्यवस्थेवर प्रहार केला आहे.\nडॉ. किरण पाईकराव यांनी आपल्या कवितेतून एकतेचा संदेश दिला आहे. जात मोडीत काढण्यासाठी अन्याय विरुद्ध पेटूनी उठा, माणुसकीच्य��� रक्षणासाठी बुद्धविचार स्वीकारा-\nअसा मोलाचा संदेश ‘धम्ममानव’ कवितेतून दिला आहे. तर ‘पर्यावरण रक्षण’ कवितेतून स्वःताच्या स्वार्थासाठी, आपण निसर्गाची लुट केली. तरी मानवाची भुक मिटली नाही. मानवी स्वार्थी स्वभावाचे दर्शन ....\nही स्पष्ट व वास्तव परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.\nकवी महेंद्र नरवाडे यांनी ‘बोधीपथ’ या कवितेतून तथागत बुद्धाने सांगितलेला ‘अत्त दीप भव’ हा सिद्धांत व ‘प्रज्ञा, शील करुणा’ ही शिकवण जीवनात उपयोगात आणावे.\nदोषयुक्त हे आपले जीवन\nमुक्तीमार्ग तो सांगू लागला\nचित्तशुध्दी तो सांगू लागला.\nमहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आमचे दोषयुक्त जीवन भारतीय संविधानातून मुक्त केले. स्वाभिमानाचे जीवन दिले. धम्म संस्काराने जीवन उजाळून निघाले. जीवनात बुध्दप्रकाश निर्माण झाला असा संस्कार कवितेतून केला आहे़.\nगोड गळ्याचे गायक, कवी, प्राचार्य सुरेश पाटील यांनी ‘वामनदादा’या कवितेतून, लोककवी वामनदादा कर्डक यांनी बुध्द, फुले, आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार जनसामान्यात पेरुन समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. एकता, समानता निर्माण करण्यासाठी वामनदादानी समाजवास्तव आपल्या गीतातून\nमांडले. किमान दहा हजार भीमगीते वामन दादानी लिहिले.\nझिजवून लेखनी अन् वाणी\nसोसून ऊन, वारा पाणी\nही रचना सादर केली.\nकवी माणिक भवरे यांनी ‘महात्मे’ ही विद्रोही कविता मांडली.\nआज या वैचारिक विचाराचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढे चालावे लागेल. बौध्दाचार्य, कवी अनिल उमरे यांची ‘आरक्षण’ ही कविता वास्तवतेची जाणिव करुन देते.\nफक्त आरक्षण आहे आमच्याकडे\nप्रा. विनोद कांबळे यांनी ‘जयभीम’ या कवितेतून आमच्या पूर्वजांनी जे जीवन जगले, भोगले ते आमच्या वाट्याला आले नाही. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी कार्यातून आज आमच्या जीवनास अर्थ प्राप्त झाला आहे. जयभीम हेच आमुच्या जीवनाचा अर्थ आहे.\nहाल अपेष्टा भोगल्या किती अन् कशा\nपशू पेक्षाही बत्तर ठरली इथे नरदशा\nक्रांतीसूर्याच्या तेजाने उजाळल्या दाही दिशा\nसंविधानामुळे सन्मानाने लागलो जगाला\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातून आमच्या जीवनाचे सोनं केले आहे. याची जाणीव कवी व्यक्त करतात. या काव्यसंग्रहातील प्रा.एस.डी. वाठोरे यांची ‘ज्योती’ प्रा. आनंद सरतापे यांनी ‘असहिष्णुता’ भारतध्��ज सर्पे यांची ‘मुक्तीपथ’, ‘रुजवण’, राजा तामगाडगे यांची ‘आतातरी जागा हो’, वंदना तामगाडगे यांची कविता ‘हिरमुसले’, ‘जगण्याचं सोंग’, युवा कवी राजेश पाटील यांच्या ‘भीमराव नोटांवर’, ‘बुद्धिस्ट’ ह्या कविता शब्द क्रांती घडविणार्‍या आहेत. अभियंता मनीष गवई-‘कठीण आहे’, बाबा,\nमारोती काळबाडे-‘शाहू छत्रपती, बदलुन गेलं गाव’, सीमा पाटील-‘देशाची इच्छा’, ‘स्टेजवर चढू देता का’, सुमेध घुगरे-‘जयभीम नारा’, ‘संविधान लयभारी’, प्रतिक्षा ठमके-‘आई मला जन्म दे’, ‘जीवनदाता’, प्रा.सुबोध सर्पे-‘दुःखीतांची गाणी’, ‘सामर्थ्य एकतेचे’, धनराज हलवले-‘निर्धार’, ‘\nफुटलेला चष्मा’, डॉ. राजू मोतेराव -‘निर्धार’, राजू कांबळे -‘भीम शोधतो मी’, ‘धडे एकतेचे’, शांता राके -‘क्रांतीसूर्य’, ‘भावना’, रितीक जोगदंडे-‘चळवळीची दिशा’, ‘जात नाही अशी जात’, शेषराव पाटील- ‘अडाणी आई’, ‘भिकारी’, सोमा पाटील -‘गौरव संविधानाचा’, ‘मी असा घडलो’, नंदा नगारे-‘जीवन’, ‘नोटाबंदी’, परमेश्वर सुर्वे- ‘गांडूळाची औलाद’, ‘ज्ञानाचे प्रतिक’, चंचलकुमार मुनेश्वर- ‘समाज मन’, ‘निर्धार’वरील सर्व प्रसिद्ध कविंनी या काव्यसंग्रहातील शब्दक्रांतीला सामाजिक क्रांतीचा लढा बनवून समतेचा विचार पेरला आहे.\n0 शब्दक्रांती ः प्रातिनिधिक काव्यसंग्रह\n0 संपादकः उत्तम कानिंदे, रमेश मुनेश्वर\n0 पृष्ठ संख्या- 76, किंमत -100\n- प्रा. डॉ. पंजाब लक्ष्मणराव शेरे, मराठी विभागप्रमुख, बळीराम पाटील कला,\nवाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किनवट. 9767623069\nनाते जपण्यासाठी आपल्या जोडीदारालाच विश्वासात घ्या\n‘राग’ दीदींचा, लाभ भाजपचा\nपक्षीजीवन का आले धोक्यात\nऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यावर भर\nदिल्लीत हिंदू सेनेचा राडा; असदुद्दीन ओवेसींचे निवासस्थान फोडले\nनिम्नदुधना प्रकल्पाची 14 दारे उघडली, 30 हजार 324 क्युसेक पाण्याचा विसर्ग\nशेतकर्‍यांची भरभराट होऊ दे\nतीस-तीस योजनेत चारशेपेक्षा अधिक शेतकर्‍यांची फसवणूक\nखुलताबादेत ट्रामा केअर सेंटर उभारा\nनगरपंचायतचा ढिसाळ कारभार; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती\nविकासकामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई\nकोरोनामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची औरंगाबादकडे पाठ\nमनपा कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखली\nखा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पाच बछड्यांचे नामकरण\nखा. सुप्रिया सुळेंना औरंगाबादेतून ल��कसभा लढवण्याची ऑफर\nप्रशासक जाताच अधिकारी रिलॅक्स\nकोरोना चाचणी अहवालावर आता क्यूआर कोड\nवीस दिवसांतच डेंग्यूचे 46 रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/oppo-reno-6-reno-6-pro-to-launch-in-india-today-check-price-and-specifications/articleshow/84398852.cms", "date_download": "2021-09-22T17:24:43Z", "digest": "sha1:MZYQLS2ZOUN3FSE7L4MI3Z64DTMADFM7", "length": 15204, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n३२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्यासह आज लाँच होणार ओप्पोचा ‘हा’ शानदार फोन, पाहा किंमत\nOppo आज भारतात आपले दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. यामध्ये Oppo Reno 6 आणि Oppo Reno 6 Pro चा समावेश आहे. लाँचच्या आधी फोनची किंमत लीक झाली आहे.\nओप्पो लाँच करणार दोन स्मार्टफोन्स\nस्मार्टफोन्ससोबतच नवीन इयरबड्सला Oppo Enco X देखील करणार लाँच.\nहे दोन्ही स्मार्टफोन्स आधीच चीनमध्ये झाले आहेत लाँच.\nनवी दिल्ली :स्मार्टफोन निर्माता Oppo भारतात आपल्या स्मार्टफोन लाइनअपचा विस्तार करणार आहे. कंपनी आज Oppo Reno 6 आणि Oppo Reno 6 Pro स्मार्टफोनला आज लाँच करेल. दोन्ही स्मार्टफोन्ससोबतच ट्रू वायरलेस इयरबड्सला देखील नवीन कलर व्हेरिएंटमध्ये लाँच करणार आहे. ओप्पोने या नवीन इयरबड्सला Oppo Enco X नाव दिले आहे. आज दुपारी ३ वाजता होणाऱ्या इव्हेंटमध्ये कंपनी या प्रोडक्ट्सला लाँच होणार असून, इव्हेंटचे कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवर लाइव्हस्ट्रीम केले जाईल. हे दोन्ही स्मार्टफोन चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आले आहेत. भारतात देखील तेच व्हेरिएंट लाँच केले जाण्याची शक्यता असून, लाँचिंगच्या आधी याची किंमत समोर आली आहे.\nवाचाः 'ही' सावधगिरी बाळगा, कोणीच हॅक करू शकणार नाही तुमचा वाय फाय\nरिपोर्टनुसार, ओप्पो रेनो ६ प्रो ची किंमत जवळपास ४० हजार रुपये आणि ओप्पो रेनो ६ ची किंमत ३२ हजार रुपये असू शकते. कालच Satzomake Unbox नावाच्या यूट्यूब चॅनेलवर कथित अनबॉक्सिंग व्हिडीओ लाइव्ह झाला असून, यात Oppo Reno 6 Pro च्या किंमतीची माहिती मिळाली. यानुसार, भारतात ओप्पो रेनो ६ प्रोच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ४६,९९० रुपये असेल. रेनो ६ सीरिजसाठी फ्लिपकार्टवर एक टीझर पेज देखील तयार करण्यात आले आहे. यावरून या दोन्ही फोन्सची फ्लिपकार्टवरून विक्री होईल हे स्पष्ट होते.\nOppo Reno 6 Pro स्पेसिफिकेशन्स\nओप्पो रेनो ६ प्रो मध्ये एक ऑक्टो-कोर मीडियाटेक डायमेंशन १२०० प्रोसेसर आहे, जो १२ जीबी रॅमसोबत येईल. यात २५६ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. फोन अँड्राइड ११ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. यात ९० हर्ट्जसह ६.५५ इंच FHD+ डिस्प्ले मिळतो. ओप्पो रेनो ६ प्रमाणेच हा देखील ६४ मेगापिक्सल मुख्य सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो शूटरसह ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट करेल. सेल्फीसाठी फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. तर पॉवरसाठी ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी मिळेल.\nवाचाः WhatsApp ने ‘या’ यूजर्ससाठी जारी केले खास फीचर, मेसेज आपोआप होतील गायब\nOppo Reno 6 स्पेसिफिकेशन्स\nOppo Reno 6 मध्ये ६.४३ इंच FHD+ डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोनमध्ये ऑक्टो-कोर मीडियाटेक ६०० प्रोसेसर मिळू शकतो. तसेच १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळेल. स्टोरेजमायक्रोएसडी कार्डने वाढवू शकता. हा फोन अँड्राइड ११ वर चालतो. यात ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४३०० एमएएचची बॅटरी मिळेल. ओप्पो रेनो ६ ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. यात ६४ मेगापिक्सल मुख्य सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो लेंस मिळेल. तर सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो.\nवाचाः ‘या’ दोन पद्धतीने थेट कॉम्प्यूटरवर वापरू शकता WhatsApp, काम करणे होईल खूपच सोपे\nवाचाः पार्टनरने केले WhatsApp वर Block 'या' टिप्स वापरून करा स्वतःला अनब्लॉक, पाहा टिप्स\nवाचाः Mi Anniversary Sale: 'या' फोनवर मिळतोय ११ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट, पाहा डिटेल्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nWhatsApp चॅटकडे कुणी दुर्लक्ष करूच शकणार नाही, असे बनवा अधिक आकर्षक, पाहा हे फीचर्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nबातम्या बुध ग्रहाचा तूळ राशीत प्रवेश; लक्ष्मी नारायण योगात सर्व राशींवर कसा होईल परिणाम, जाणून घ्या\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nविज्ञान-तंत्रज्ञान Power Banks खरेदी करताना दाखवा स्मार्टगिरी; 'असं' ओळखा सेकंदात खरे की खोटे\n Facebook ने व्हीडिओ कॉलिंगसाठी लाँच केले 'हे' भन्नाट डिव्हाइस, पाहा किंमत-फीचर्स\nमोबाइल Jio च्या या ३ रिचार्ज प्लानवर २० टक्के कॅशबॅक, १६८ जीबीपर्यंत डेटा आणि सोबत फ्री कॉलिंग\n Tata Punch Micro SUV च्या इंटीरियरचा झाला खुलासा, लाँचिंगआधीच बघा डिटेल्स\nब्युटी बॉलीवूडमधील सर्वात मादक अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणा-या 'या' 7 मुली कधीकाळी होत्या..\nकरिअर न्यूज महाराष्ट्रातही 'नीट' रद्द करा; काँग्रेसची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nमुंबई अनंत गीतेंची शरद पवारांवर टीका; संजय राऊत भडकले, म्हणाले...\nसांगली प्रेमात वय नसतं ६६ वर्षांची नवरी आणि ७९ वर्षांचा नवरदेव आता एकत्र थाटणार संसार\nमुंबई गुजरातनंतर मुंबईत मोठी कारवाई; आई आणि मुलीकडून २५ कोटींचे अमली पदार्थ जप्त\n तब्बल २१ बँकांच्या ठेवीदारांना मिळणार ५ लाखांची विमा भरपाई, जाणून घ्या बँकांची नावे\nविदेश वृत्त भारतात मुस्लिमांच्या प्रजननदरात घट, पण...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/37176", "date_download": "2021-09-22T17:52:48Z", "digest": "sha1:22ZFBTXZPN3BTNFC5RDREYFYTOOB4YMV", "length": 3811, "nlines": 46, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "महाभारताची नायिका- द्रौपदी | दुर्वास ऋषींनी द्रौपदीला वाचवले होते?| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nदुर्वास ऋषींनी द्रौपदीला वाचवले होते\nएक अशीही रंजक कथा आहे जी सांगते की दुर्वास ऋषींनी द्रौपदीला वस्त्र हरणातून वाचवले. शिवपुराणात उल्लेख आहे की दुर्वास ऋषींनी दिलेल्या वरदानामुळे तिची त्या प्रसंगातून चमत्कारिकरित्या सुटका झाली. कथा अशी आहे की एकदा दुर्वास ऋषींचे वस्त्र नदीत वाहून गेले, तेव्हा द्रौपदीने चटकन आपल्या वस्त्राचा काही भाग फाडून त्यांना आपले अंग झाकण्यास दिला. यावर प्रसन्न होऊन दुर्वास ऋषींनी तिला एक वरदान दिले, ज्याचा प्रभाव म्हणून दुष्यासन तिचे वस्त्र फेडण्याचा प्रयत्न करत असताना तिची साडी न संपणारी झाली.\nद्रौपदीला ५ ऐवजी १४ पती असले असते\nद्रौपदी कोणताही अन्याय शांतपणे सहन करत नसे\nद्र��पदीला कधीही बालपण नव्हते\nद्रौपदीचा आपल्या पतींवर विश्वास नव्हता\nदुर्वास ऋषींनी द्रौपदीला वाचवले होते\nद्रौपदीने घटोत्कचाला शाप दिला\nद्रौपदीच्या स्वयंवरात दुर्योधनाने भाग घेतला नव्हता\nद्रौपदीने कुत्र्यांना शाप दिला\nकुमारिका राहण्याचे वरदान मिळाले होते\nकृष्ण हा द्रौपदीचा एकमेव मित्र / सखा होता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.gaavkhoj.com/blog/", "date_download": "2021-09-22T16:46:53Z", "digest": "sha1:P5RPZFRJA32NUQH4IHJOO2CZKN455WRO", "length": 9391, "nlines": 120, "source_domain": "www.gaavkhoj.com", "title": "Blog — Gaavkhoj", "raw_content": "\nसखी प्रिमियर लीग 3.0 – पहिल्या दिवशीच भरघोस बक्षीसे\nसखी प्रिमियर लीग 3.0 – उद्घाटन सोहळा\nसखी प्रिमियर लीग 3.0 चा उद्घाटन सोहळा झूम द्वारे 300 हून अधिक उपस्थिती – सखी, विक्रेते, उत्पादक आणि शुअर ची पूर्ण टिम. पहा हा उद्घाटन सोहळा वीडिओ अपना नेटवर्क से आजही जुडें… गावखोज अ‍ॅप डाउनलोड किजिये Powered by: GaavKhoj.com >>>> GaavKhoj अ‍ॅप डाउनलोड करा >>>> Continue reading\nसखी प्रिमियर लीग 3.0 – शानदार सुरुवात – 21सप्टेंबर ते 31ऑक्टोबर 2021\nThe ई-व्यापार SPL – षटकार २०२१ ६ टिम ९ जिलें ६000 ई-व्यवसाय ८०० सखी सहभाग १००० गाव ई-व्यवसाय -अपना नेटवर्क ई-व्यवसाय – ग्राहक कसे येणार ई-व्यवसाय फायदे अपना नेटवर्क से आजही जुडें… गावखोज अ‍ॅप डाउनलोड किजिये Powered by: GaavKhoj >>>> GaavKhoj अ‍ॅप डाउनलोड करा >>>> Continue reading\nग्रामीण महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये (एका महिन्यात) कमावण्याची संधी\nSSP तर्फे 200 गावात महिलांना 👭🏼 प्रत्येकी तीन हजार रुपये 💵(एका महिन्यातच) कमावण्याची संधी ज्यांची ह्या वेळी निवड होईल आणि परफॉर्मन्स चांगले असेल ,त्यांना ह्या पुढे सुध्धा अशी संधी वेळोवेळी मिळण्याची शक्यता. खालील बाबी असणे आवश्यक 📝 स्वतःचा स्मार्टफोन असणे अत्यावश्यक📲 स्मार्ट फोनवर विविध ॲप... Continue reading\nडिजिटल इंटर्नशिप – प्रश्न मंजुषा – 1\nडिजिटल इंटर्नशिप – प्रश्न मंजुषा – 1 गावखोज अ‍ॅप वापरताय ना या अ‍ॅप वर आधारीत आजची प्रश्न मंजुषा आहे. चला आपण आता सुरु करुयात … खालील 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. या पोस्ट खालच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आपली उत्तरे लिहा. आपले नाव आणि फोन नंबर... Continue reading\nSSP Gaavkhoj डिजिटल इंटर्नशिप ची सुवर्णसंधी – आजच नोंदणी करा\nगावातील होतकरू 18 ते 30 वयोगटातील तरुना साठी सुवर्ण संधी DIGITAL INTERNSHIP साठी निवड करणार आहोत ह्या संधीचा अवश्य फायदा घ्या – अगदी निवडक जागा आहेत – निवड ��ूर्णपने मेरिट वर होणार खलील दिलेल्या लिंक वर आवश्यक माहिती 15 जुलै 2021 पर्यंत भरून पाठवावी निवड प्रक्रिया... Continue reading\nSSP आणि गावखोज तर्फे गावातील महिलांसाठी रोजगार संधी\nSSP आणि गावखोज तर्फे गावातील महिलांसाठी रोजगार संधी कामाचे स्वरुप – फोन वरून data व्हेरिफिकेशन चे काम 5 जागा पात्रता निकष: वयोमर्यादा – 25 ते 40 शिक्षण – 12 वी पास फोन वर आत्मविश्वासाने बोलणे शांत स्वभाव आपला फोन हवा चांगले इंटरनेट असणे गरजेचे गुगल... Continue reading\nतंबाखू च्या सेवनाने कॉरोना-कॉविड धोका वाढतो\nआज World No Tobacco Day अर्थात जागतिक तंबाखू ला त्याग करण्याचा दिवस . तंबाखू मुळे असलेला कर्करोग (कॅन्सर) होण्याचा धोका सर्वाना माहीतच आहे . पण तंबाखू च्या सेवनाने आपली रोग प्रतिकारक शक्ती पण खूप कमी होते आणि त्या मुळे आपल्याला कॉरोना होण्याची शक्यता खूप वाढते.... Continue reading\nविनामूल्य मिळवा -जगप्रसिद्ध साटो टॅप – कोविड 19 सॅनिटायझर उपकरण\nस्वयं शिक्षण प्रयोग आणि शुअर (SURE) यांच्या सहाय्याने, Sato कंपनी, साटो टॅप आणि एक साबण (water dispenser tap + one soap) ची, ऑफर घेउन आली. अगदी विनामूल्य… साटो टॅप ची वैशिष्ट्ये: हाथ धुण्यासाठी अत्यंत उपयुक्त पाईप कनेकशन ची आवश्यकता नाही घरात कोठेही ठेऊ शकता अगदी... Continue reading\nमोफत SATO सॅनिटायझर उपकरण मिळवण्याची सुवर्णसंधी\nलातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यासाठी सर्व गावकरी …. खुशखबर मोफत SATO सॅनिटायझर उपकरण मिळवा आजच तुमच्या गावाची नोंदणी करा गाव नोंदणीसाठी 1. खालील Comment जागेत आपल्या गावाचे नाव आणि तालुकाचे (ब्लॉक) नाव भरा. 2. नंतर POST COMMENT या बटनावर क्लिक करुन आपली माहिति... Continue reading\nसखी प्रिमियर लीग 3.0 – पहिल्या दिवशीच ...\nसखी प्रिमियर लीग 3.0 – उद्घाटन सोहळा\nसखी प्रिमियर लीग 3.0 – शानदार सुरुवात ...\nग्रामीण व्यवसाय संधी (1)\nसखी प्रिमियर लीग (SPL) (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/mns-chief-raj-thackeray-meet-west-bengal-cm-mamata-banerjee-over-evm-issue-38149", "date_download": "2021-09-22T18:10:54Z", "digest": "sha1:ED3EAONO5DADYR5P44UKEBDHKTNA4BBS", "length": 10647, "nlines": 134, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Mns chief raj thackeray meet west bengal cm mamata banerjee over evm issue | राज ठाकरेंनी घेतली ममता दीदींची भेट, ईव्हीएमविरोधील लढ्यात येणार एकत्र?", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nराज ठाकरेंनी घेतली ममता दीदींची भेट, ईव्हीएमविरोधील लढ्यात येणार एकत्र\nराज ठाकरेंनी घेतली ममता दीदींची भेट, ईव्हीएमविरोधील लढ्यात येणार एकत्र\nईव्हीएम विरोधी मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची कोलकात्यातील मुख्यमंत्री निवासस्थानी भेट घेतली.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nईव्हीएम विरोधी मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची कोलकात्यातील मुख्यमंत्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊणतास चर्चा झाली. निवडणुकीतील ईव्हीएमचा वापर या विषयावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती राज यांनी प्रसार माध्यमांना दिली. सोबतच ईव्हीएमच्या मुद्द्यावर आपल्याला निवडणूक आयोग आणि न्यायालयाकडून कुठलीही अपेक्षा नसल्याचंही राज म्हणाले.\nकाय म्हणाल्या ममता दीदी\nबैठकीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ईव्हीएमला आमचा आधीपासूनच विरोध आहे. त्यासाठी आम्ही न्यायालयातही धाव घेतली होती. सद्यस्थितीत अमेरिका, जपान, ब्रिटनमध्येही बॅलेट पेपरने निवडणुका होत असताना आपल्याकडेच ईव्हीएम कशाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.\nतर, राज ठाकरे म्हणाले, निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरचा वापर व्हावा या मागणीसाठी मनसेतर्फे मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. या मोर्चाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यासाठी मी इथं आलो होतो. यावेळी आमचा पक्ष लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया ममता दीदींनी दिल्याची माहिती राज यांनी दिली.\nईव्हीएमचा विरोध करण्यासाठी न्यायालयात जाणार का या प्रश्नावर मला उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडून कुठलीही अपेक्षा नसल्याचंही राज यावेळी म्हणाले.\nलोकसभा निवडणुकीनंतर राज यांनी निवडणूक आयुक्तांची भेटी घेऊन बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली हाेती. परंतु त्यांच्या प्रतिक्रियेनंतर आमच्या मागणीचा विचार होईल, असं वाटत नसल्याचंही राज म्हणाले होते.\n'महाजनादेश' यात्रेला ‘शिवस्वराज्य’ यात्रेने उत्तर\nशिवसेनेसोबतच लढणार, येत्या १५ दिवसांत जागावाटपाचा निर्णय- मुख्यमंत्री\nकोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत\nमुंबई वगळता राज्यात ३ सदस्यीय प्रभाग पद्धत मंजूर\nBig Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nसर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले\nअन् पंजाब किंग्सला 'ती' चूक पडली महागात\nठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातच अनेक ‘शक्ती कपूर’ - अतुल भातखळकर\nअनिल परब आक्रमक, किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा दावा दाखल\nसंजय राऊत यांनी ५५ लाख ढापले, किरीट सोमय्यांचा आरोप\nस्टाईल फेम अभिनेत्याला मनसेचा इशारा, \"कार्यालयात आला नाही तर...\"\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/ipl-2020-mahendra-singh-dhoni-thanked-chennai-super-kings-fans-got-emotional-mhpg-439463.html", "date_download": "2021-09-22T16:57:31Z", "digest": "sha1:2ZRECNK4RP7KXTVBEGN23NZQJ5IWSWFP", "length": 8054, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "CSKचा कर्णधार नसतो तर..., कमबॅकआधी ‘थाला’ धोनी झाला भावुक – News18 Lokmat", "raw_content": "\nCSKचा कर्णधार नसतो तर..., कमबॅकआधी ‘थाला’ धोनी झाला भावुक\nCSKचा कर्णधार नसतो तर..., कमबॅकआधी ‘थाला’ धोनी झाला भावुक\nइंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) तेराव्या हंगामाकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र त्याहून जास्त चाहत्यांचे लक्ष आहे ते भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या कमबॅककडे.\nचेन्नई, 04 मार्च : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) तेराव्या हंगामाकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र त्याहून जास्त चाहत्यांचे लक्ष आहे ते भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या कमबॅककडे. तब्बल 9 महिन्यांनंतर धोनी क्रिकेट मैदानात उतरणार आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळण्याआधी धोनीनं सरावाला सुरुवात केली आहे. याआधी धोनीच्या सरावाचे आणि स्वागताचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आयपीएलमधून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्याची तयारी करीत असलेल्या धोनीने आपल्या संघाचे आणि फॅनचे आभार मानला. धोनीनं त्याला अधिक चांगला खेळाडू बनविल्याबद्दल CSK संघाचे आभार मानत, चेन्नई संघाने मैदानाच्या आत व बाहेर असलेल्या कठीण परिस्थितीला तोंड देण्यास मदत केल्याचे सांगितले. वाचा-VIDEO : असा शॉट विराट-धोनीलाही जमणार नाही, क्रिकेटपटूचा नवा शॉट VIRAL धोनीने गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप 2019मध्ये उपांत्य फेरीत अखेरचा सामना खेळला होता. आता धोनीने आयपीएलमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सीएसकेसमवेत पहिल्या प्रशिक्षण सत्रात जोरदार स्वागत झाले. आयपीएलचा पुढील सत्र 29 मार्चपासून सुरू होईल. वाचा-कोरोनाव्हायरसमुळे IPLवर टांगती तलवार बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती\nस्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात धोनीने, 'CSKने मला सर्व काही सुधारण्यास मदत केली, मग तो मानवी पैलू असो किंवा क्रिकेटपटू, मैदानाच्या आत आणि बाहेरील कठीण प्रसंग असो. त्यांच्याशी सामना कसा करण्याच धैर्य मला या संघाने दिले”, असे सांगत आयपीएलचेही आभार मानला. वाचा-IPL 2020 आधी BCCI ने घेतला मोठा निर्णय, विजेत्यांसह इतर संघांचे होणार नुकसान सीएसकेचे चाहते धोनीला 'थाला' म्हणतात आणि त्याला मिळालेले प्रेम आणि आदर विशेष असल्याचेही मत धोनीने व्यक्त केले. धोनीने यावेळी, 'खरं तर थाला म्हणजे भाऊ, चाहत्यांनी मला दिलेले प्रेम हे अविश्वसनीय आहे', असे सांगत भावुक झाला. चेन्नई संघाचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. याआधी आयपीएल 2019मध्ये अंतिम सामन्यात चेन्नईला मुंबईने 1 धावाने नमवले होते. त्यामुळं या पराभवाचा बदला घेण्यासाठी चेन्नईचा संघ मैदानात उतरणार. याचबरोबर धोनीच्या चाहत्यांसाठी त्याला पुन्हा फलंदाजी करताना पाहण्याची संधी मिळणार आहे.\nCSKचा कर्णधार नसतो तर..., कमबॅकआधी ‘थाला’ धोनी झाला भावुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/02/blog-post_12.html", "date_download": "2021-09-22T18:10:42Z", "digest": "sha1:COK2E7VMLUHTLSXCNA3MNCURJEX5BYTF", "length": 6381, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "कडेगावच्या प्रभारी प्रांताधिकारी आयुषी सिंह यांची वाळू तस्करावर धडक कारवाई", "raw_content": "\nHomeकडेगावच्या प्रभारी प्रांताधिकारी आयुषी सिंह यांची वाळू तस्करावर धडक कारवाई\nकडेगावच्या प्रभारी प्रांताधिकारी आयुषी सिंह यांची वाळू तस्करावर धडक कारवाई\nकडेगाव : सचिन मोहिते\nप्रशासनाने वाळु तस्करीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नादिकाठचे स्थानिक शेतकरी व जनतेमधुन केला जात आहे. यातच कडेगाव उपविभ��गीय अधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार घेऊन कामावर रुजु झालेल्या आय. ए. एस. अधिकारी आयुषी सिंह यांनी वाळू उपसा करणाऱ्यांना पहिल्याच दिवशी कारवाई कारवाई करत वाळु तस्करांची झोप उडवली आहे. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईचे तालुक्यातून स्वागत होत आहे.\nयाबाबतची अधिक माहिती अशी, सोमवारी कडेगाव उपविभागीय अधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार स्वीकारलेल्या आय. ए. एस. अधिकारी आयुषी सिंह यांनी त्याच रात्री वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेत स्वतः वांगी कडे जाण्याचा निर्णय घेतला. या वेळी त्यांनी सोबत स्थानिक प्रशासनाला न घेता स्वतःचा ड्रायव्हर, एक शिपाई आणि पोलीस कर्मचारी घेतले होते.गाडीतून निघताना त्यांनी दूरध्वनी यंत्रणा व मोबाईल यंत्रणा बंद ठेवली असल्याचे समजते .या दरम्यान वांगी कडे पथकासह जात असताना वाळू ने भरलेला डंपर आढळुन आला. या डंपर वरती कारवाई करीत वाळुन भरलेल्या वाहनातून गळत असलेल्या पाण्यावरून माग काढत त्यांनी थेट नदीचे पात्र गाठले. मात्र तोपर्यंत वाळू तस्कर सावध होऊन वाहने बाहेर घेऊन पसार झाले होते.\nकाहीच दिवसापूर्वी वांगी येथे वाळू तस्करी वरून दोन गटात जोरदार वाद झाला होता परंतु हे प्रकरण परस्पर मीटविन्यात आले असल्याची चर्चा मात्र नतेमधुन अजुन होत आहे . यातच अचानकपणे प्रभारी उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार घेतल्या नंतर पहिल्याच दिवशी कारवाई केल्याने वाळू तस्कर मात्र सैरभैर झाले असुन . तालुक्यात या कारवाईचीच चर्चा सुरु होती.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nलाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3358/", "date_download": "2021-09-22T17:05:03Z", "digest": "sha1:HBMTQWNNKZLI4IAUZHNEXSEFVYDNG4GZ", "length": 7659, "nlines": 205, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-गैरसमज", "raw_content": "\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nक्षणभर तुझा हात हाती घेतला\nमनाला किती बरे वाटले होते,\nजणू साऱ्या जगाशी लढण्याचे\nबळच तेव्हा मला मिळाले होते.\nतुझ्या डोक्यात असंख्य विचारांचे\nकाहूर त्यावेळी माजले होते,\nमला मात्र तुझ्या डोळ्यात\nपूर्णपणे बुडून जावेसे वाटत होते.\nतू होतास स्वत:शीच झगडत\nसारे मला कसे समजवावे,\nमला वाटले निदान आतातरी\nमाझ्या मनातले भाव तुला कळावे.\nहळूच तुझ्या कुशीत शिरावे,\nया हृदयाचे त्या हृदयाला\nकाही न बोलताच सारे कळावे.\nपण पुन्हा माझ्या स्वप्नांनी\nजेव्हा सर्व गोष्टींचा तू\nमी इतके दिवस ज्याला,\nफक्त निखळ मैत्रीचे नाव\nतू दिलेस अखेर त्याला.\nदोष तुझाही नव्हताच म्हणा\nतू होतास परिस्थितीचा गुलाम,\nमाझ्याच मनावर योग्यवेळी मी\nघालायला हवा होता लगाम.\nया हृदयाचे त्या हृदयाला\nकाही न बोलताच सारे कळावे.\nखरच हे शक्या असे शक्य असते का...\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nक्षणभर तुझा हात हाती घेतला\nमनाला किती बरे वाटले होते,\nजणू साऱ्या जगाशी लढण्याचे\nबळच तेव्हा मला मिळाले होते.\nदोष तुझाही नव्हताच म्हणा\nतू होतास परिस्थितीचा गुलाम,\nमाझ्याच मनावर योग्यवेळी मी\nघालायला हवा होता लगाम.\nक्षणभर तुझा हात हाती घेतला\nमनाला किती बरे वाटले होते,\nजणू साऱ्या जगाशी लढण्याचे\nबळच तेव्हा मला मिळाले होते.\nतुझ्या डोक्यात असंख्य विचारांचे\nकाहूर त्यावेळी माजले होते,\nमला मात्र तुझ्या डोळ्यात\nपूर्णपणे बुडून जावेसे वाटत होते.\nतू होतास स्वत:शीच झगडत\nसारे मला कसे समजवावे,\nमला वाटले निदान आतातरी\nमाझ्या मनातले भाव तुला कळावे.\nहळूच तुझ्या कुशीत शिरावे,\nया हृदयाचे त्या हृदयाला\nकाही न बोलताच सारे कळावे.\nपण पुन्हा माझ्या स्वप्नांनी\nजेव्हा सर्व गोष्टींचा तू\nमी इतके दिवस ज्याला,\nफक्त निखळ मैत्रीचे नाव\nतू दिलेस अखेर त्याला.\nदोष तुझाही नव्हताच म्हणा\nतू होतास परिस्थितीचा गुलाम,\nमाझ्याच मनावर योग्यवेळी मी\nघालायला हवा होता लगाम.\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/mumbai-high-court/", "date_download": "2021-09-22T17:19:09Z", "digest": "sha1:6Y5RFWON6F6B6ZO3HRWDJTROO3BJ4AZT", "length": 6687, "nlines": 110, "source_domain": "mmkmedia.in", "title": "mumbai high court - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nमुंबई-गोवा महामार्गाचे काम 10वर्षांपासून रखडले, उच्च न्यायालयाने सरकारला खडसावले\nमनसे नेते गजानन काळे यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा\nचिक्की घोटाळा पुन्हा चर्चेत, पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nराज्यपाल नियुक्त12 आमदार निवडीचा पेच सुटणार का\n…तर महिलेवर I LOVE YOU चं पत्र फेकणं ठरेल गुन्हा, मुंबई...\nखासदार नवनीत कौर-राणा यांना स��्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा\nनवनीत राणा-कौर यांची खासदारकी धोक्यात\nखोचक: वादळात विधान परिषद आमदारांची फाइल वाहून गेली का\nमुंबई हायकोर्टात सुरू होती 12 तासांपर्यंत सुरु होती सुनावणी, काय आहे...\n”प्रेमप्रकरणातून माझ्या मुलीची हत्या मीच केली”, आईची कबुली, तरीही आईला जामीन...\nस्मृती आख्यान : हृदय पळेल, तर मेंदू धावेल\nरक्ताची गाठ तयार होण्याची क्रिया खरं तर आपल्या बचावासाठी घडते. || मंगला जोगळेकरमागच्या लेखात आपण व्यायाम, त्यानं कमावता येणारं एकूणच आरोग्य आणि तल्लख...\nजगातील शक्तिशाली सैन्य म्हणून अमेरिकेची ओळख. आठ दशकांपूर्वी त्यांनी स्त्रियांचे दल स्थापन केले. || अनिकेत साठेभारतात अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या...\nडॉ. अंजली जोशी [email protected] एका अल्पवयीन मुलीने आपल्या आईची गळा दाबून हत्या के ली आणि ती आत्महत्या असल्याचे भासवल्याची घटना नुकतीच घडली. अत्यंत टोकाची...\nही महिला मातीशिवाय घराच्या छतावर फळे आणि भाज्या पिकवते, पिकवण्याची पद्धत बघून व्हाल थक्क\nआपण कधी मातीशिवाय फळ आणि भाज्या पिकवत असल्याचे ऐकले आहे आता आपण विचार कराल की हे कसे शक्य आहे आता आपण विचार कराल की हे कसे शक्य आहे पण पुण्यातील नीला रेनावीकर ही महिला गेल्या 10 वर्षांपासून आपल्या घराच्या छतावर मातीशिवाय फळे आणि भाजीपाला पिकवत आहे.\nइजिप्ट मध्ये उघडण्यात आल्या २५०० वर्षांपूर्वी पुरलेल्या पुरातन मम्मी\nइजिप्ट मधील पुरातत्वशास्त्रज्ञांच्या व्हिडिओने थेट प्रेक्षकांसमोर प्राचीन मम्मीचे कॉफीन उघडल्यामुळे जगभरातील लोकांना आकर्षित केले. या विडीओ मध्ये बरेच जन कॉफीन उघडताना मम्मींचे फोटो काढताना दाखवले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%87/", "date_download": "2021-09-22T17:14:02Z", "digest": "sha1:HHIYGYCH5ZTBSUBVNZ5YH2V5GIG5GTPQ", "length": 8929, "nlines": 87, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "पुणे : अरूंद रस्त्यांवर “बेसिक एफएसआय’ 2 असावा", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले का���स्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nपुणे : अरूंद रस्त्यांवर “बेसिक एफएसआय’ 2 असावा\nपुणे – संपूर्ण राज्यासाठी शासनाने निश्‍चित केलेल्या एकात्मिक बांधकाम विकास नियमावलीत 6 ते 9 मीटर रस्त्यांसाठी बेसिक एफएसआय 2 असावा. तसेच प्रीमिएम एफएसआय घरमालक अथवा विकसकाला देण्यात यावा, अशी मागणी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनी नगरविकास विभागाचे मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.\nया नियमावलीमुळे शहरातील जुन्या वाड्याचा पुनर्विकास अडचणीत आला आहे. ही बाब लक्षात घेऊन या नियमवलीतील तरतुदीबाबत आमदार टिळक यांनी गगराणी यांच्या समवेत व्हीसीद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी ही मागणी केली. वास्तुविशारद शैलेश साळे हित्तल, शैलेश टिळक उपस्थित होते.\n‘या नियमवलीतील तरतुदींमुळे जुन्या पेठांमधील दीड लाख लोकसंख्या बाधित होत आहे. ही बाब लक्षात घेऊन 6 ते 9 मीटर रस्त्यावर बेसिक एफएसआय 2 असावा. प्रीमियम एफएसआय घरमालक अथवा विकसकाला देण्यात यावा, पेठांमधील वाडे लहान असल्याने इमारतीची उंची 15 मीटरपेक्षा जास्त आहे. त्यासाठी चारही बाजूंना 1 मीटर सामासिक अंतर ठेवण्याच्या सूचनेचा फेरविचार करावा, सेसबाबत गावठाणमधील जुन्या वाड्यांमध्ये भाडेकरूंना देण्यात येणाऱ्या जागेवरच आकारण्यात यावा.\nयामुळे गावठाणातील भागाचा विकास होईल. केलेल्या सर्व्हेनुसार 1.5 लाख लोकसंख्या या युनिफाइड डीसी रूलमुळे बाधित होत असल्याने याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीनं बदल करावेत,’ अशी मागणी आमदार टिळक यांनी केली आहे. गगराणी यांनीही सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन यावेळी दिल्याचे आमदार टिळक यांनी सांगितले.\nबुलडाणा : “सर्वसाधारण पाऊस आणि रोगराईचे संकट यंदाही कायम”; भेंडवळची भविष्यवाणी जाहीर\nनवी दिल्ली : आपलेही झाले परके कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर नातेवाईकांनी मृतदेह ओळखण्यास दिला नकार मग…\nभाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा नाहीचं कायदेशीर चर्चेसाठी राज्यपालांची भेट – चंद्रकांत पाटील\nfarmers protest : पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी तोडले Jioचे टॉवर\n28 डिसेंबर 2020 lmadmin farmers protest : पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी तोडले Jioचे टॉवर वर टिप्पण्या बंद\nशेतकरी आंदोलनावर भाजपा खासदार सनी देओल यांनी पहिल्यांदाच दिली ‘ही’ प्रतिक्रिया\n7 डिसेंबर 2020 lmadmin शेतकरी आंदोलनावर भाजपा खासदार सनी देओल यांनी पहिल्यांदाच दिली ‘ही’ प्रतिक्रिया वर टिप्पण्या बंद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2021-09-22T17:38:12Z", "digest": "sha1:UQ23CDPRTDXZHXXN2A66KN3I65QHKVE3", "length": 9497, "nlines": 90, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "मुंबईकरांचे प्रकल्प पूर्ण करण्यात शिवसेना अकार्यक्षम-भाई जगताप", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nमुंबईकरांचे प्रकल्प पूर्ण करण्यात शिवसेना अकार्यक्षम-भाई जगताप\nमुंबई : शिवसेनेच्या अकार्यक्षमतेमुळे मलनि:स्सारण प्रक्रिया प्रकल्प पंधरा वर्षांपासून रखडले. शिवसेना, प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले. यातील दंडापोटी लाखो रूपये वाया जात असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी शुक्रवारी केला.\nआझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जगताप यांनी मुंबईच्या प्रश्नांवर शिवसेनेवर हल्लाबोल केला. २००३पासून मलनिःसारण प्रकल्पाची चर्चा सुरु आहे. २०१७चे आश्वासनही मागे पडले. मुंबईतील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच समुद्रात सोडले जाते. याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने मुंबई महापालिकेला तब्बल २९.५ कोटींचा दंड ठोठावला. त्यावर आम्ही सर��वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि स्थगिती मिळवल्याचे सांगत प्रशासन पाठ थोपटून घेत आहे. परंतु, न्यायालयाने स्थगिती दिली म्हणून मुंबईकरांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न जगताप यांनी केला. लवादाच्या दंडाला स्थगिती मिळवली असली, तरी न्यायालयाने दर महिन्याला दहा लाखांचा दंड ठोठावला. तो तरच भरावाच लागत आहे.\nपंधरा वर्षांपासून कोणामुळे प्रकल्प रखडले, प्रकल्प रखडवणारे झारीतील शुक्राचार्य कोण, असे प्रश्नही जगताप यांनी उपस्थित केले.\nपूर्व उपनगरातही हवे ट्राॅमा केअर\nपूर्व उपनगरातील विविध अपघातांच्या घटनांमुळे येथे अत्याधुनिक ट्राॅमा केअर सेंटर उभारण्याची मागणी जगताप यांनी केली. दहा वर्षांच्या आरक्षणाला पाठिंबापूर्वीप्रमाणे दहा वर्षांचे आरक्षण करण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावाला काँग्रेसचे समर्थन असल्याचे त्यांनी सांगितले.\n‘स्थानिकांचे पुनर्वसन करा, त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या’\nदेवनार डम्पिंग ग्राऊंडची मर्यादा संपली आहे. कांजूरमार्ग येथील क्षमता कमी आहे. त्यामुळे मुंबईतील घनकचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा. स्थानिकांचे पुर्नवसन करावे, अशी मागणी जगताप यांनी केली.\nमुंबई : स्कॉर्पिओसोबत छेडछाड नाही, फॉरेन्सिक अहवालातून समोर\nपुण्यात निर्बंध कडक, अकोला-बुलडाण्यात शिथील\nLockdown : नाशिकमधून २० टन द्राक्षे, भाजीपाला मुंबईला रवाना\nदेवेंद्र फडणवीस शिवतिर्थावर येताच शिवसैनिकांच्या ‘मी पुन्हा येईन’च्या घोषणा देऊन निषेध\nकंगनाविरुद्ध गुन्हा दाखल; अब्रूनुकसानीचा खटला चालणार\n10 सप्टेंबर 2020 lmadmin कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल; अब्रूनुकसानीचा खटला चालणार वर टिप्पण्या बंद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोल��\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/a-major-hurdle-in-the-world-test-championship-final-between-india-and-new-zealand/", "date_download": "2021-09-22T17:13:24Z", "digest": "sha1:VJMJ4TJ2AGZPSSXKSLLA6ERIUKXVXF6B", "length": 8862, "nlines": 88, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पावसाचा मोठा अडथळा", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nभारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पावसाचा मोठा अडथळा\nसाऊथम्पटन : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पावसाचा मोठा अडथळा आला. या फायनलमधील पाच पैकी दोन दिवस पावसामुळे वाया गेले. तर उरलेल्या तीन दिवसांमध्ये पावसाचा खेळावर परिणाम झाला. पावसाच्या अडथळ्यानंतरही जी मॅच झाली आहे, त्यामध्ये दोन्ही टीमनं तोडीस तोड खेळ केला आहे. त्यामुळे पाचव्या दिवसाच्या अखेरीस ही मॅच रंगतदार अवस्थेत आहे.\nपाचव्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियाने 2 आऊट 64 रन काढले असून भारताकडे सध्या 32 रनची आघाडी आहे. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे बुधवारी राखीव दिवशी सामना खेळवण्यात येणार आहे. सहाव्या दिवशी भारताचा विजय, न्यूझीलंडचा विजय किंवा ड्रॉ या तीनपैकी कोणताही निकाल लागू शकतो.\nटीम इंडियानं फायनल मॅच न गमावता ड्रॉ राखली तर दोन्ही टीमना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येईल. या संयुक्त विजेतेपदानंतरही भारतीय टीमचं मोठं नुकसान होणार आहे. फायनल मॅच ड्रॉ झाली तर टीम इंडियाचे 122 रेटिंग पॉईंट्स असतील आणि त्यांचा दुसरा क्रमांक कायम असेल. तर न्यूझीलंडची टीम 123 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर राहील.\nभारताने फायनल मॅच जिंकून विजेतपद पटकावले तर टीम इंडिया 124 रेटींग पॉईंट्ससह आयसीसी टेस्ट रँकिंग (ICC Test Ranking) पहिल्या क्रमांकावर जाईल. तर न्यूझीलंडची 121 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर घसरण होईल.\nओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेतील कोणतीही निवडणूक घेऊ नये\nभिशी व मुदत ठेवीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक\nअफगाणीस्तानातील युद्धजन्य परिस्थितीत बिघाड\n10 ऑगस्ट 2021 Team Laksha Maharashtra अफगाणीस्तानातील युद्धजन्य परिस्थितीत बिघाड वर टिप्पण्या बंद\nबुलडाणा : “सर्वसाधारण पाऊस आणि रोगराईचे संकट यंदाही कायम”; भेंडवळची भविष्यवाणी जाहीर\n15 मे 2021 lmadmin बुलडाणा : “सर्वसाधारण पाऊस आणि रोगराईचे संकट यंदाही कायम”; भेंडवळची भविष्यवाणी जाहीर वर टिप्पण्या बंद\nभवानी देवीनं पराभवानंतर मागितली देशाची माफी\n27 जुलै 2021 Team Laksha Maharashtra भवानी देवीनं पराभवानंतर मागितली देशाची माफी वर टिप्पण्या बंद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tutorialcup.com/mr/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A4/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%95/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%93-1-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%93-1-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B8.-%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2021-09-22T17:37:16Z", "digest": "sha1:CLJ5CC7RFL43MOBZS7DSYHXFZ25V7XP4", "length": 14347, "nlines": 281, "source_domain": "www.tutorialcup.com", "title": "ओ (1) वेळ आणि ओ (1) अतिरिक्त जागेमध्ये गेटमिन () ला समर्थन देणारे स्टॅक डिझाइन करा - ट्यूटोरियलकप", "raw_content": "\nघर » तांत्रिक मुलाखत प्रश्न » मुलाखत प्रश्न स्टॅक » ओ (1) वेळ आणि ओ (1) अतिरिक्त जागेमध्ये गेटमिन () ला समर्थन देणारे स्टॅक डिझाइन करा\nओ (1) वेळ आणि ओ (1) अतिरिक्त जागेमध्ये गेटमिन () ला समर्थन देणारे स्टॅक डिझाइन करा\nवारंवार विचारले अडोब ऍमेझॉन फॅक्टसेट फ्लिपकार्ट गोल्डमन Sachs ग्रेऑरेंज कुलिझा मायक्रोसॉफ��ट पेटीएम पब्लिसिस सेपिएंट सॅप Snapdeal व्हीएमवेअर\nओ (1) वेळ आणि ओ (1) अतिरिक्त जागेमध्ये गेटमिन () ला समर्थन देणारे स्टॅक डिझाइन करा. अशा प्रकारे विशेष स्टॅक डेटा स्ट्रक्चरने स्टॅकच्या सर्व ऑपरेशन्सचे समर्थन केले पाहिजे -\nसतत वेळेत. स्थिर वेळेत अतिरिक्त स्टॅकमध्ये किमान मूल्य आणि ओ (1) अतिरिक्त जागा परत करण्यासाठी अतिरिक्त ऑपरेशन गेटमिन () जोडा.\nमिनीस्टॅक लागू करण्यासाठी गणिताची / निरीक्षणाची पद्धत\nमिस्टॅकसाठी सी ++ प्रोग्राम\nमिनीस्टॅक लागू करण्यासाठी गणिताची / निरीक्षणाची पद्धत\nया दृष्टीकोनातून आम्ही किमान घटक अद्यतनित करीत आहोत -\nपुश () फंक्शनमध्ये जर पूर्णांक लावायचा असेल तर त्या घटकापेक्षा कमी असेल तर आम्ही पूर्णांक शून्य किमान घटकाच्या दुप्पट घालतो जो दिलेल्या पूर्णांकांपेक्षा नेहमीच लहान असतो -\nदिलेला पूर्णांक <किमान घटक म्हणजे दिलेला पूर्णांक - किमान घटक <0\n// दोन्ही बाजूंनी दिलेला पूर्णांक जोडणे\nदिलेला पूर्णांक - किमान घटक + दिलेला पूर्णांक <0 + दिलेला पूर्णांक\n2 * दिलेला पूर्णांक - किमान घटक <दिलेला पूर्णांक\nआम्ही दिलेला पूर्णांक 2 * मिळवू शकतो - किमान घटक <नवीन किमान घटक\nम्हणून हा घटक बाहेर टाकताना हे किमान घटकापेक्षा कमी असेल म्हणून आम्ही किमान घटक अद्यतनित करू.\nत्याचप्रमाणे पॉप () फंक्शनमध्ये जर वर्तमान घटक कमीतकमी घटकापेक्षा कमी असेल तर आम्ही त्यास अद्यतनित करू.\nरचना आरंभ करा newStack आणि एक फंक्शन तयार करा ढकलणे () त्यामध्ये पॅरामीटर म्हणून पूर्णांक स्वीकारतो.\nस्टॅक रिक्त आहे का ते तपासा, स्टोअर करा पूर्णांक व्हेरिएबल मिनिट मध्ये, स्टॅक मध्ये रिटर्न आणि पूर्णांक संख्या द्या.\nअन्यथा पूर्णांक मिनिटापेक्षा कमी असल्यास 2 * x - मिनिट स्टॅकमध्ये आणि मिनिट x म्हणून अद्यतनित करा.\nअन्यथा पूर्णांक पूर्ण दाबा.\nफंक्शन पॉप () तयार करा. स्टॅक रिक्त आहे का ते तपासा “स्टॅक रिक्त आहे” आणि परत या.\nअन्यथा व्हेरिएबल टी मध्ये स्टॅकच्या शीर्षस्थानी घटक साठवा आणि स्टॅकमधून शीर्ष घटक पॉप / काढा.\nटी प्रिंट मिनिटापेक्षा कमी आहे का ते तपासा आणि मिनिट 2 * मि - टी म्हणून अद्यतनित करा.\nGetMin () फंक्शन तयार करा आणि स्टॅक रिक्त प्रिंट आहे का ते तपासा “स्टॅक रिक्त आहे”.\nअन्यथा किमान घटक परत करा.\nमिस्टॅकसाठी सी ++ प्रोग्राम\nओ (1) प्रत्येक ऑपरेशनसाठी, कारण सर्व ऑपरेशन्स स्���िर वेळेत केल्या जात आहेत.\nस्ट्रिंगमध्ये नेस्टेड पॅरेन्थेसिसची जास्तीत जास्त खोली शोधा\nओ (1) कारण आम्ही घटकांची सहाय्य करणारी जागा वापरत आहोत. इनपुट संचयित करण्यासाठी आवश्यक जागा अल्गोरिदमच्या अवकाश जटिलतेनुसार मोजली जात नाही.\nश्रेणी मुलाखत प्रश्न स्टॅक टॅग्ज अडोब, ऍमेझॉन, सोपे, फॅक्टसेट, फ्लिपकार्ट, गोल्डमन Sachs, ग्रेऑरेंज, कुलिझा, मायक्रोसॉफ्ट, पेटीएम, पब्लिसिस सेपिएंट, सॅप, Snapdeal, स्टॅक, व्हीएमवेअर पोस्ट सुचालन\nबायनरी ट्रीमध्ये जास्तीत जास्त पातळीची बेरीज शोधा\n© ट्यूटोरियलअप 2021 | फीड्स | गोपनीयता धोरण | अटी | आमच्याशी संपर्क साधा | संलग्न | आमच्या विषयी\nअव्वल मागे स्क्रोल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://gobackpackgo.com/mr/%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2021-09-22T16:48:19Z", "digest": "sha1:RHWC56BTZKSEGMI37MNBURAIOVPIGBFO", "length": 21053, "nlines": 218, "source_domain": "gobackpackgo.com", "title": "गेस्टब्लॉग्ज लिहिण्याचे फायदे", "raw_content": "\nट्रॅव्हलॉग करा आणि करू नका\nऑनलाइन मोहिमेचे मापन कसे करावे\nआपला पृष्ठ स्पिड वाढवा\nबुकिंग वर माझे घर कसे जोडावे\nट्रॅव्हल ब्लॉगर / ट्रॅव्हल इन्फ्लूएंसर\nआपल्या ट्रॅव्हलॉगचा प्रचार करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\nट्रॅव्हलॉग करा आणि करू नका\nऑनलाइन मोहिमेचे मापन कसे करावे\nआपला पृष्ठ स्पिड वाढवा\nबुकिंग वर माझे घर कसे जोडावे\nट्रॅव्हल ब्लॉगर / ट्रॅव्हल इन्फ्लूएंसर\nआपल्या ट्रॅव्हलॉगचा प्रचार करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\nनंतर उपयुक्त व्हा हे उपयुक्त पृष्ठ जतन करा\nजेव्हा आपल्याकडे ट्रॅव्हलब्लॉग किंवा दुसरा ब्लॉग असतो तेव्हा आपल्या ब्लॉगची संपूर्ण इंटरनेटवर जाहिरात करणे चांगले. जेव्हा आपण विश्वास ठेवता की आपण चांगली सामग्री लिहित आहात तेव्हा ती जगाशी सामायिक करणे छान आहे\nगोबॅकपॅकगोवर आपल्या ब्लॉगचे अतिथी ब्लॉग आणि प्रचार करू इच्छित आहात\nजेव्हा आपण संबंधित वेबसाइटवर गेस्टब्लॉग लिहिता तेव्हा आपल्याला आपल्या वेबसाइटवर आणि सोशल मीडियावर संबंधित लेखात एक दुवा मिळू शकेल. आपण इतर चांगल्या वेबसाइट्सकडून दुवा मिळवू शकता आणि आपल्या वेबसाइटवर अधिक लोकांना पाठवा.\nआपल्या वेबसाइटवर गुणवत्ता, लक्ष्यित रहदारी निर्माण करा.\nलिंकबिल्डिंग: आपल्या वेबसाइटवर उच्च दर्जाचे दुवे\nआपला पोहोच आणि चाहता बेस विस्तृत करा.\nआपला ऑनलाइन प्रभाव वाढवा\nअधिक गेस्टब्लॉग ऑफर मिळवा\nलिंकबिल्डिंग ही आपल्या वेबसाइटवर आणि लेखांच्या उच्च मूल्यांच्या दुव्यांबद्दल आहे. गॉगल चतुर आणि हुशार होत आहे. आपल्या मित्रांच्या वेबसाइटवरील फक्त दुवे यापुढे कार्य करत नाहीत. लिंकबिल्डिंगचा मुद्दा असा आहे की दुवे दुसर्‍या चांगल्या वेबसाइटचे असले पाहिजेत जे आपण करता त्याच विषयांबद्दल लिहित आहेत. उदाहरणार्थ प्रवास. जेव्हा आपल्याला आपल्या वेबसाइटवरील सामग्रीशी संबंधित लेखात दुवे मिळतात. हे आपल्याला शोध इंजिनमध्ये उच्च स्कोअर करण्यात मदत करते लक्षात ठेवा उच्च प्रतीच्या दुव्याचे नेटवर्क बनविणे ही एक दीर्घकालीन रणनीती आहे. अधिक टिपा पहा, ट्रॅव्हलॉगर्ससाठी एसईओ.\nयादृच्छिक ब्लॉगर होऊ नका, स्टार व्हा\nजेव्हा संपादक आपल्या प्रश्नावर गेस्टब्लॉगवर सकारात्मक प्रतिक्रिया देतात. रॉक गेस्टब्लॉग परिपूर्ण तंदुरुस्त करा. एक ब्लॉगपोस्ट लिहा जेणेकरून प्रकाशक नाकारणे मूर्खपणाचे ठरेल.\nआपण कधीही केलेले सर्वोत्कृष्ट पोस्ट लिहा\nही तुमची संधी आहे आपले दुसरे सर्वोत्कृष्ट कार्य कधीही पाठवू नका. ब्रेनस्टॉर्म, संशोधन करा आणि ब्लॉगपोस्टला आतापर्यंत बनविलेले सर्वोत्कृष्ट बनवा. संपादन, संपादन, ते जोरात वाचणे आणि संपादित करणे यापेक्षा.\nत्याचे प्रकाशन तयार करा\nगेस्टब्लॉगिंगसाठी ब्लॉगच्या मार्गदर्शक तत्त्वाचा पाठपुरावा करा. संपादकासाठी हे शक्य तितके सोपे करा. म्हणून आपली सामग्री प्रकाशित करण्यात त्याला कोणतीही अडचण नाही. मथळे, उपशीर्षके, यादी, परिच्छेद, प्रतिमा, प्रतिमा स्त्रोत, आपले लहान लेखक बायो आणि फोटोसह पोस्टची रचना करा.\nअधिक कल्पना ऑफर करा\nजेव्हा आपल्याकडे ब्लॉगवर अधिक कल्पना असतात तेव्हा आपण संपादकास सांगू शकता. आपण ज्या विषयावर लिहू शकता त्या वेबसाइटसाठी पहा. संपादकास तो नाकारू शकत नाही अशा मथळ्याची यादी द्या.\nजर तुमचा गेस्टब्लॉग प्रकाशित झाला असेल तर\n हा एक आश्चर्यकारक क्षण आहे, अल्प आणि दीर्घ मुदतीच्या अधिक प्रदर्शनासह. आपण स्वतःला, आपल्या ब्लॉगपोस्टवर आणि वेबसाइटला बढावा देण्यासाठी बरेच काही करू शकता.\nआपल्या ब्लॉगपोस्टची जाहिरात करा\nआपली ब्लॉगपोस्ट योग्य वेळी सोशल मीडियावर सामायिक करा. आपण लिहिलेले लोक किंवा संस्थांचा उल्लेख करा.\nनेहमी आपल्या प्रेक्षकांच्या संपर्कात रहा. आपले नेटवर्क तयार करण्यासाठी आणि आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये सुधारणा करण्यासाठी हा एक पर्याय आहे. प्रश्नांवर त्वरीत प्रतिसाद द्या.\nआपल्या संपादकांच्या संपर्कात रहा. ब्लॉगपोस्टने कसे कामगिरी केली ते विचारा. त्यांचे सोशल मीडियावर अनुसरण करा आणि त्यांना लिंकडिनवर जोडा. हेमशी संबंध निर्माण करा. ते आपल्यासाठी काय करू शकतात हे भविष्यात आपणास कधीच ठाऊक नसते.\nस्वत: ला योग्य मार्गाने बढती द्या\nमुख्य गोष्टींपैकी एक त्याबद्दल होती, स्वतःला प्रोत्साहित करा.\nएक जबरदस्त आकर्षक बायो लिहा\nबर्‍याचदा आपला लेखक बायो ब्लॉगपोस्टच्या तळाशी असेल. आपल्या सामर्थ्याची जाहिरात करण्यासाठी आपला बायो वापरा, सोशल मीडिया प्रोफाइलचा दुवा समाविष्ट करा आणि अर्थातच, आपल्या ब्लॉगचा दुवा.\n आपल्या गेस्टब्लॉगमध्ये आपण इतर कल्पित साइटवर आपल्या कथेला योग्य असे अनेक दुवे तयार करु शकता.\nआपण या विषयाला काय अनुकूल आहे हे ऑफर करण्यासाठी अधिक सामग्री (आपल्या स्वतःची असू शकते) असल्यास वेबिनार, ई-पुस्तके, विकी पृष्ठे, इन्फोग्राफिक्स आणि बरेच काही विचार करा. जर हे आपल्या कथेचे समर्थन करते आणि प्रेक्षकांना आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये ही सामग्री जोडण्यास मदत करते.\nआपल्या वेबसाइटवर एक शोकेस तयार करा\nआपण अधिक अतिथी लेख लिहिता, त्यांची यादी तयार केली का कदाचित आपण एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल लिहित आहात. आपण सूची प्रकाशित करता तेव्हा आपण इतर प्रकाशकांना आपले विषय कौशल्य दर्शवू शकता.\nयेथे गोबॅकपॅकगोवर गेस्टब्लॉग सुरू करू इच्छिता गेस्टब्लॉगशी संपर्क साधा आणि लिहिण्यासाठी येथे क्लिक करा\nएक N एक्सएनयूएमएक्स एअरबीएनबी कूपन मिळवा :)\nखालील प्रतिमेवर क्लिक करा आणि आपण एअरबीएनबीसाठी N एक्सएनयूएमएक्स कूपन प्राप्त कराल\nइंस्टाग्रामवर गोबॅकपॅकगो अनुसरण करा\nकॉपीराइट 2014-2021 बॅकपॅक जा - द्वारा डिझाइन पॉल राम & लोगो डिझाइन Jordi\nविनामूल्य प्रवास आणि प्रेरणा टिप्स\nचेंडू एक्सएनयूएमएक्स लोक आधीपासूनच गोबॅकपॅकगोचे अनुसरण करतात फेसबुक आणि इंस्टाग्रामवर.\nतू कशाची वाट बघतो आहेस\nअनुसरण करण्यासाठी येथे क्लिक करा इंस्टाग्रामवर गोबॅकपॅको\nआणि फेसबुकवर गोबॅकपॅकोसारखे सोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/pm-modi/", "date_download": "2021-09-22T17:14:43Z", "digest": "sha1:FTZZ4SZOUAPRGUUIJTSV2N6WMIB7CKNZ", "length": 7115, "nlines": 110, "source_domain": "mmkmedia.in", "title": "PM Modi - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nपंतप्रधानांचा अलिगड दौरा: डिफेन्स कॉरिडॉर नोड आणि राजा महेंद्र प्रताप सिंह...\nअफगाणिस्तान संकट: भारताची रणनीती काय असेल केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक;...\nमोदींकडून कौतुक: ‘जर आपल्याकडे स्वतःची लस नसती तर काय झाले असते…’,...\nदेशाचं नाव जगभरात उंचावणाऱ्या ऑलिम्पिकवीर प्रवीण जाधवचा असाही संघर्ष\nमहिला हॉकी संघातील हरियाणाच्या 9 खेळाडूंना मिळणार प्रत्येकी 50 लाख, मुख्यमंत्र्यांची...\nPHOTO : तुम्ही पराभूत होऊनही इतिहास रचलाय, या आसवांची किंमत...\nपराभवानंतरही लेकींचं कौतुक, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून महिला हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव\nपंतप्रधान मोदींकडून भारतीय हाॅकी संघाचं कौतुक,पंतप्रधानांचा खेळाडूंशी फोनवरून अभिनंदन\nहॉकी संघावर दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव, पंतप्रधान म्हणाले हा नवा भारत, गंभीर...\nE-Rupi Launching by PM : पंतप्रधान मोदींच्या हस्ते ई-रुपी सेवेचा शुभारंभ\nगद्धेपंचविशी : स्वभान देणारे अस्वस्थ दिवस\nकॉलेज व हॉस्टेलच्या दर महिन्याच्या फीची जबाबदारी बाबांनी घेतली आणि पॉकेटमनीची जबाबदारी माझ्या धाकट्या आत्यानं आणि धाकट्या काकांनी घेतली. || नीरजा ‘‘ गद्धेपंचविशीचा माझा...\nजगणं बदलताना : ‘करप्ट’ शाब्दिक हार्डडिस्क\nसरलाताई मुलीचा डबा भरत होत्या. मुलगी फोनवर मैत्रिणीशी बोलत होती. || अपर्णा देशपांडे आताच्या पिढीच्या बोलण्यात वारंवार ‘फ’, ‘भ’ किं वा ‘च’चा शब्दप्रयोग के...\n‘बाबा का ढाबा’ चा विडीयो झाला सोशल मीडियावर वायरल, वाचा बाबांच्या संघर्षाची गोष्ट\nसोशल मीडिया मध्ये किती ताकद आहे सर्वांनाच ठाऊक आहे आणि संकटाच्या वेळी, हे बर्‍याच गरजू लोकांसाठी उपयोगी ठरले आहे. 80 वर्षीय गरीब कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ मध्ये अन्नाची विक्री न झाल्यमुळे ते रडताना दिसले.\nमहाराष्ट्रा मधील ह्या स्थळाचा जागतिक वारसा स्थळां मध्ये समावेश होतो. जाणून घ्या कोणते आहे...\nराष्ट्र म्हटले कि संस्कृती आणि संस्कृती म्हटले कि वारसा हा आलाच. वारसा म्हणजे जे काही आपल्याला वेगवेगळ्या स्वरुपात परंपरागत चालत आलेले, जुन्या पिढी कडून...\nजगणं बदलताना : मी एकटा एकटा ..\nअपर्���ा देशपांडे adapar[email protected] ‘‘मला कान हवाय.. शांतपणे माझं ऐकणारा. माझा ताण हलका होईल, अशी समजूत काढणारा. ‘तू बोल, मी ऐकतोय’ म्हणणारा’ कुणी आपल्याला असं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/311597", "date_download": "2021-09-22T18:47:07Z", "digest": "sha1:DFNPMOIIS5SYPIEH2QSGSJV4SCDT3B7D", "length": 2287, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ब्लूमफाँटेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ब्लूमफाँटेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:०२, २४ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती\n२० बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n११:४९, १३ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\nbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: pdc:Bloemfontein)\n१९:०२, २४ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: eu:Bloemfontein)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/food/shravan-special-green-pulses-paratha-tmb01", "date_download": "2021-09-22T17:55:55Z", "digest": "sha1:SONETE7HSCCMREZBQFWTC5JQSKYNSW4B", "length": 20839, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | श्रावण विशेष : मूग डाळीचा पराठा", "raw_content": "\nश्रावण विशेष : मूग डाळीचा पराठा\nसाहित्य : मूग डाळ १ वाटी, गव्हाची कणीक १ वाटी, तेल, मसाल्यासाठी बडीशेप १ चमचा, धनेपूड १ चमचा, बारीक चिरून कोथिंबीर तसेच चवीनुसार लाल तिखट व मीठ.\nकृती : मूगडाळ दुप्पट पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावी. बडीशेप भाजून पूड करावी. शिजलेल्या मूगडाळीत वरील मसाला घालून सारण तयार करावे. तेल व चवीनुसार मीठ घालून कणीक थोडी सैल मळून वरील सारण भरून पराठे लाटून तव्यावर शेकावेत. दही, चटणी, लोणचे यापैकी कशाबरोबरही किंवा नुसतेही खाऊ शकतात. हे आरोग्यदायी मूग पराठे चविष्ट लागतात.\n- डॉ. सुषमा जोग, पुणे\nहेही वाचा: 'जन्मदिनाचं कसलं आलं कौतूक', सडेतोड राम कपूर\nमहिलांनो, श्रावण महिन्याच्या निमित्ताने विविध रेसिपी आपल्या भेटीला येणार आहेत. आपणही श्रावण महिन्यासाठी उपयुक्त अशा रेसिपी आम्हाला पुढील मेल आयडीवर पाठवू शकता. सोबत रेसिपीचे छायाचित्र आवश्यक आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरह�� न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड र��ल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/doctor-molestation-female-patient-valuj-pps96", "date_download": "2021-09-22T18:15:45Z", "digest": "sha1:2FZKKVHLC4H47HIGUMJIE5N6L2WY2LUM", "length": 23381, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | औरंगाबादेत डॉक्टरने काढली महिला रुग्णाची छेड", "raw_content": "\nया प्रकरणी आरोपी डॉक्टरविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला\nऔरंगाबादेत डॉक्टरने काढली महिला रुग्णाची छेड\nवाळूज: रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका महिलेची छेड काढल्याप्रकरणी डॉक्टरला संतप्त जमावाने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (ता.३) जोगेश्वरीत घडली. या प्रकरणी आरोपी डॉक्टरविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nवाळूज परिसरातील १९ वर्षीय विवाहित महिला कान दुखत असल्याने गुरुवारी (ता. २) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास सासू सोबत जोगेश्वरी येथील डॉ. नागेश शेजवळ यांच्या खासगी रुग्णालयात गेली होती. तेथे गेल्यानंतर डॉ. नागेश शेजवळ यांनी त्या महिलेची तपासणी करून औषधाची चिठ्ठी लिहून तिच्या सासूला मेडीकलमध्ये औषधी आणण्यासाठी पाठवले. महिलेची सासू मेडीकलमध्ये गेल्यानंतर डॉ. नागेश शेजवळ याने महिलेला इंजेक्शन देण्याचा बहाणा करत तिच्या मनाला लज्जा वाटेल, असे कृत्य केले.\nया प्रकारामुळे घाबरलेली महिला घरी निघून गेली. महिलेने या घटनेची वाच्यता कुठेही केली नाही. दरम्यान, शुक्रवारी (ता.३) रोजी दुपारी पीडित महिलेचा पती घरी आल्यानंतर पीडित महिलेने दवाखान्यात घडलेल्या प्रकाराची माहिती पतीला दिली. त्यामुळे तिच्या पतीने नातेवाईक व गावातील नागरिकांना माहिती दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान नातेवाईक व गावातील काहीजण दवाखान्यात डॉ. शेजवळ यांना जाब विचारण्यासाठी गेले. मात्र, या प्रकाराची कुणकूण लागताच डॉ. शेजवळ याने दवाखान्यातून पळ काढला.\nहेही वाचा: सिद्धी शुगर्स कारखान्याला 2.42 कोटींचा गंडा\nजमावाने डॉ. शेजवळ याचा पाठलाग करून पकडून त्यांना बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डॉ. नागेश शेजवळ यास ताब्यात घेतले. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून डॉ. नागेश शेजवळ याच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अधाणे करीत आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी के���े अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/fire-brigade-bawadan-online-grocery-shop-nk990", "date_download": "2021-09-22T17:28:37Z", "digest": "sha1:W2DZRHXY72KIUPJLXN7PO3ONB6IGU6NB", "length": 21710, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बावधन येथे किराणा माल देणाऱ्या गोडावूनला आग", "raw_content": "\nबावधन येथे किराणा माल देणाऱ्या गोडावूनला आग\nखडकवासला : बावधन येथील उत्तमनगर येथील पुराणिक सोसायटी जवळ ऑनलाईन मागणीवरून किराणा माल घरपोच सेवा देणाऱ्या कंपनीच्या गोडावूनला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली आहे. आग मोठ्या प्रमाणात आहे. स��मारे अग्निशमन दलाच्या ८-१० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवले. दुकान बंद झाल्यामुळे आतमध्ये कुणीही नसेल. मात्र बाहेर सुरक्षारक्षक असतात, अशी प्राथमिक माहिती आहे.\nआगीबाबत कोथरूड अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख गजानन पाथरुडकर यांनी सांगितले की, पत्र्याचे शेड दुकानासारखे परिसर मोठा आहे. आतील १५- २० रिक्षा बाहेर काढल्या आहेत. आत अनेक गाड्या जळाल्या आहेत. कोथरूड, कात्रज, सिंहगड, पाषाण हिंजवडी येथील अग्निशमन दलाची यंत्रणा घटनास्थळी पोचली असून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आगीत किराणा माल जळून खाक झाला आहे.\nहेही वाचा: ...अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती, गडकरींचे अधिकाऱ्यांना खडेबोल\nसकाळचे वाचक शुभम भुंडे यांनी सांगितले की, स्टोअर बंद झाल्याने आत कोणी नसावे. हा सुमारे एक- दीड एकरचा परिसर आहे. सुरवातीला एका कोपऱ्यात आग लागली होती. त्यानंतर जास्त भडकली. परिसरात मोठा जाळ दिसत होता. पार्सल घरी पोचविण्याचे वाहने आत मध्ये असतात.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रप���ांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्य���त येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सा��ोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramaza.info/2021/04/Corona-patients-grew-up-in-Mehekari-village.html", "date_download": "2021-09-22T18:07:22Z", "digest": "sha1:N2MN2RIKXFJSYIUYLINMCUGDL3HV6MB7", "length": 6637, "nlines": 65, "source_domain": "www.maharashtramaza.info", "title": "मेहेकरीत कोरोनाचे रूग्ण वाढले, कोविड सेंटरसाठी सुधीर पोटे आक्रमक", "raw_content": "\nमेहेकरीत कोरोनाचे रूग्ण वाढले, कोविड सेंटरसाठी सुधीर पोटे आक्रमक\nमेहेकरी ः नगर तालुक्यातील मेहेकरी हे मोठे गाव आहे. या परिसरातील १५ ते २० गावांची येथे ये-जा असते. सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात कोविडचे रूग्ण वाढत आहेत. परिसर कंटेन्मेंट झोन होऊनही कोणतीच उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे कोविडचे रूग्ण वाढत आहेत. येथे कोविड सेंटर न उभारल्याने गोरगरिबाचे हाल होत आहेत.\nनगर तालुक्यात 4 ठिकाणी कोविड सेंटर सुरू केली आहेत. हा परिसर महत्त्वाचा असूनही येथे का कोविड सेंटर सुरू होऊ शकत नाही. यावर लवकर कार्यवाही न झाल्यास आम्हाला लोकांसह रस्त्यावर उतरावे लागेल, असा परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.\nएकट्या मेहेकरी गावात 25 कोरोना बाधित आहेत. इतर गावांमध्येही रूग्णांची संख्या वाढते आहे. मेहेकरी फाट्याअंतर्गत लहान-मोठी बारा ते पंधरा गावे आहेत. त्यांना येथे सोय नसल्याने नगरला जावे लागते. तेथे त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. संपूर्ण जिल्हाभरातून तेथे पेशंट जातात. त्यामुळे योग्य उपचार मिळत नाहीत.\nसामाजिक कार्यकर्ते सुधीर पोटे यांनी मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सद्गुरू विद्यालय येथे शासनाने कोविड स��ंटर सुरू करण्याचा उपाय सुचविला होता. परंतु त्यांच्या मागणीकडे कायम दु्र्लक्ष करण्यात आलं.\nबारादरी, रतडगाव, रांजणी, माथनी, कौडगाव, बालेवाडी, जांब, पारगाव, पारेवाडी, सोनवडी, पिंपळगाव, शहापूर, केकती आशी मोठी गावे आहेत. या गावांना मेहेकरी येथे कोविड सेंटर उभारले तर दिलासा मिळेल, असंही सुधीर पोटे यांना वाटते.\nसुजलाम अभियान अंतर्गत जिल्हयात ४० हजार शोषखड्डयाची निर्मितीचे उद्दिष्ट - - मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर\nकराळे कोचिंग क्लासेस चा सत्कार\nकराळे कोचिंग क्लासेसला मानाचा पुरस्कार, मुंबईत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला\nटकाटक-2 बॉक्स अॉफिसवर घालणार \"धुमाकूळ\"\nनगर जिल्ह्यात आजपासून कडक जनता कर्फ्यू, पालकमंत्री मुश्रीफ यांचे सूतोवाच\nशाहरूखच्या केकेआर टीममध्ये खेळतो गोविंदाचा जावई\nशिष्य पंतकडून हारल्यानंतर गुरू धोनी चिडला\nपॅन कार्ड लिंक न केल्यास होईल निष्क्रिय, उरलेत तीनच दिवस\nएक तारखेपासून काय काय महागणार पहा\nबारादरीचे भूमिपुत्र पीएसआय दत्तात्रय पोटे भिंगारमध्ये ठरलेत हिरो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_67.html", "date_download": "2021-09-22T17:44:17Z", "digest": "sha1:MG6OO2CUNIP3DA67LTAOJCUD4ZDFFLEC", "length": 6507, "nlines": 81, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "शिराळा तालुक्यात अत्याधुनिक रुग्णवाहिका कार्यन्वित : आमदार मानसिंगराव नाईक", "raw_content": "\nHomeशिराळाशिराळा तालुक्यात अत्याधुनिक रुग्णवाहिका कार्यन्वित : आमदार मानसिंगराव नाईक\nशिराळा तालुक्यात अत्याधुनिक रुग्णवाहिका कार्यन्वित : आमदार मानसिंगराव नाईक\nशिराळा : येथील उप जिल्हा रुग्णालयासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण समारंभ प्रसंगी आमदार मानसिंगराव नाईक, तहसीलदार गणेश शिंदे व इतर मान्यवर.\nशिराळा तालुक्यातील नागरिकांनां तातडीची उपचार मिळण्यासाठी आजपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त रुग्णवाहिका कार्यन्वित केली आहे, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.\nशिराळा उप जिल्हा रुग्णालयासाठी दिलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त रुग्णवाहिकेच्या लोकार्पण समारंभ प्रसंगी बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे प्रमुख उपस्थितीत होते.\nआमदार नाईक म्हणाले, शिराळा डोंगराळ तालुका आहे. कांही महत्वाची गावे वगळता ���ाडी, वस्ती येथील लोक वसलेले आहेत. अलीकडच्या काळात आरोग्याच्या दृष्टीने सोई, सुविधा सक्षम केल्या आहेत. शिराळा येथे ५० खाटांचे उप जिल्हा रुग्णालय उभारले आहे. तरीही आधुनिक व अत्यावश्यक सुविधेसाठी अजूनही येथील लोकांना सांगली, कोल्हापूर व कऱ्हाड या शहरांकडे धाव घ्यावी लागते. रूग्णांना तातडीने शहराकडे अथवा उप जिल्हा रुग्णालयात आणण्यासाठी या रुग्णवाहिकेचा उपयोग होईल. माझ्या स्थानिक विकास निधीतून २० लाख रुपये किंमतीची या रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड इत्यादी सोई आहेत. ती आजपासून रुग्णसेवेत दाखल करण्यात आली आहे.\nप्रारंभी वैद्यकीय अधीक्षक जुबेर मोमीन यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. वैदयकिय अधिकारी डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी रुग्णवाहिकेत असलेल्या विविध सोई-सुविधांची माहिती सांगितली. या कार्यक्रमास गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, वैदयकिय अधिकारी डॉ. योगिता माने, डॉ. विनायक धस, डॉ. मनोज महिंद आदी उपस्थित होते.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-the-beauty-benefits-of-desi-ghee-5405346-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T18:01:22Z", "digest": "sha1:TNZ5N645SZQMWWKPFN7AMHY27M4LURZM", "length": 3493, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The Beauty Benefits Of Desi Ghee | हे आहेत तुपाचे आश्चर्यकारक सौंदर्यवर्धक फायदे, वाचा या खास 6 टिप्स... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहे आहेत तुपाचे आश्चर्यकारक सौंदर्यवर्धक फायदे, वाचा या खास 6 टिप्स...\nतुम्हाला असे वाटत असेल की, शुध्द तुप फक्त जेवनाची चव वाढवण्यासाठी आणि शरिरात कॉलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी असते तर तुम्ही चुकीचा विचार करता. गेल्या अनेक वर्षांपासुन आपण तुपाच्या सौंदर्यवर्धक गुणांना विसरलो आहोत. स्लिम दिसण्यासाठी आपण तुपापासुन दूर पळत आहोत. परंतु शुध्द तुप इतके वाईट नाही. आयुर्वेदीक थेरेपीजमध्ये याचा वापर पचनक्रिया, डिटॉक्सिफिकेशन, जखम भरण्यासाठी आणि अशा अनेक गोष्टींसाठी केला आहे. यामुळे तरुणींनी पुढच्या वेळी तुप मोठ्या बॉटलम��्ये आणावे. आज आपण पाहणार आहोत तुपाचे सौंदर्य फायदे...\nजर तुम्हाला ड्रायस्किनची समस्या आहे तर तुमच्यासाठी तुप महागड्या फेसक्रीमपेक्षा फायदेशीर राहील. अंघोळ करण्या अगोदर कोमट तुप घ्या आणि हे पुर्ण बॉडीवर लावा. अंघोळ केल्यानंतर लगेज चुमची स्किन बेबी सॉफ्ट होईल.\nपुढील स्लाईडवर वाचा... तुपाचे सौंदर्यवर्धक गुण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/nominations-academy-award", "date_download": "2021-09-22T17:53:16Z", "digest": "sha1:7SCNYCCYDCHTONIHSYFYVBPXWPAQVX3Y", "length": 2783, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "nominations-academy-award Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nजूडस अँड ब्लॅक मेसिया\nएकाच वर्षी एकाच विषयावर दोन चित्रपट. दी ट्रायल ऑफ शिकागो सेवन या चित्रपटात एक आरोपी आहे बॉबी सील्स. बॉबी सील्सची कोर्टातली उपस्थिती थरारक घटनांनी भ ...\nनेमक्या समालोचनाचा व निष्पाप मूल्यांचा वारसा\nएनएसएसच्या सर्वेक्षणातून दिसत आहे शेतकऱ्यांची स्थिती\nइंडस्ट्रियल रिलेशन कोड व कामगार संघटनांचे भवितव्य\n१२ आमदारांना निवडणूक आयोगाचा दिलासा\nन्यूझीलंडनंतर, इंग्लंडचीही पाकिस्तानातून माघार\nकंगनाचा थेट न्यायाधीशांवर आरोप\nअसहिष्णूतेची संस्कृती सर्व पक्षांमध्ये\nबॅ.नाथ पै: एक मनोज्ञदर्शन\nसोनाली नवांगुळ, मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमी पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/tamil-nadu-election-2021/", "date_download": "2021-09-22T16:55:40Z", "digest": "sha1:YAKD6B7ETJV6UJZOLMS6MWB2CTH6S67X", "length": 4273, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Tamil Nadu Election 2021 - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nगजबजलेलं पुणे Lockdown नंतर कसं दिसतं\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसाचा lockdown घोषित केला. देशात आत्ताच्या घडीला (८ एप्रिल, २०२०) कोरोना ग्रस्थांची संख्या ५००० च्या वर गेली आहे. १) शनिवारवाडा २)...\nलता दाभोळकर [email protected] सुनो ऑस्ट्रेलियाई हॉकी टीम की खिलाडियों मैं,तुमको हराने से पहले मेरे देश की लडकियां किस-किस से भिडीं थीं ऑस्ट्रेलियाई हॉकी टीम की खिलाडियों मैं,तुमको हराने से पहले मेरे देश की लडकियां किस-किस से भिडीं थीं तुम से भिडने से पहले...\nअनेक क्षेत्रांचं बाजारीकरण झालं आणि त्याचा परिणाम शिक्षणक्षेत्रावर होणार नाही असं कसं बरं घडेल || मेघना जोशीकरोनाच्या कठीण काळात परीक्षा न घेता आल्यानं...\nव्यर्थ चिंता नको रे : एक कटू सत्य\nआयुष्याच्या रहाटगाडग्याला कंटाळून ह���णाऱ्या आत्महत्याच जास्त असतात. || डॉ. आशीष देशपांडे काही वर्षांपूर्वीच्या एका अभ्यासानुसार आपल्या देशात आठवड्याला १,७०० तरुण आत्महत्या करतात, असं आढळून...\nपडसाद : नाती सांभाळणे गरजेचे\n‘ कटकट करणारी आई’ हा चतुरंग पुरवणीतील (२१ ऑगस्ट) डॉ. अंजली जोशी यांचा लेख वाचला. सध्याच्या करोनाकाळात कुटुंबीय घरामध्ये जास्त काळ एकत्र राहात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/pralhad-nana-sawant/", "date_download": "2021-09-22T18:24:29Z", "digest": "sha1:62IC4FNIKPO4PW7IPYIJDPJIWUEJVBZM", "length": 5909, "nlines": 80, "source_domain": "udyojak.org", "title": "प्रल्हाद नाना सावंत - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nउद्योजकाचे नाव : प्रल्हाद नाना सावंत\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nजन्मदिनांक : १४ डिसेंबर १९९०\nविद्यमान जिल्हा : कोल्हापूर\nउत्पादने व सेवा : Sericulture\nव्यवसायाचा पत्ता : मुक्काम पोस्ट-नागनवाडी, तालुका-चंदगड, जिल्हा -कोल्हापूर\nतुमचीही नोंद ‘महाराष्ट्र उद्योजक सूची’मध्ये करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post अंबरीश भावसार\nNext Post गौतम चंदुलाल पटेल\nनांदेडच्या ‘नंदीग्राम ऍग्रो’चे हळद उत्पादक नरेंद्र चव्हाण\nby स्मार्ट उद्योजक\t August 28, 2021\nव्यावसायिकांना नवीन आणि दीर्घकालीन व्यवसायासाठी मोफत ट्रेनिंग देणारा सुजीत\nby स्मार्ट उद्योजक\t August 12, 2021\nसंगणकपूर्व युग ते संगणक युग यांची सांगड घालणारा ग्राफिक डिझायनर\nby स्मार्ट उद्योजक\t August 4, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t July 23, 2019\nby प्रशांत नायगांवकर\t January 15, 2020\n२० भारतीय उद्योजक एका वेगळ्याच दृष्टिकोनातून\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/virat-kohli-world-record-becomes-fastest-batsman-to-score-23000-international-runs-overtakes-sachin-tendulkar-ind-vs-eng-4th-test-vjb-91", "date_download": "2021-09-22T17:16:51Z", "digest": "sha1:ZPXQ4TP75CDID32ZHNSYAHM7IXVTSP4C", "length": 22882, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Ind vs Eng: कोहलीचा 'विराट' विश्वविक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे", "raw_content": "\nकोहलीचा 'विराट' विश्वविक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे\nजेम्स अँडरसनला चौकार लगावून केला भीमपराक्रम\nInd vs Eng 4th Test: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने इंग्लंड दौऱ्यावर अद्याप दमदार खेळी करून दाखवलेली नाही. पहिल्या तीन कसोटी मालिकांमध्ये आणि सहा डावांमध्ये विराटने केवळ एक अर्धशतक झळकावले. विराटच्या खराब फॉर्मची तुलना त्याच्या २०१४मधील खराब कामगिरीशी केली जात आहे. चाहतेदेखील विराटवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. अशातच विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील (World Record) एक मैलाचा दगड (23000 International Runs) ओलांडला. महत्त्वाची बाब म्हणजे, क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यालाही त्याने मागे टाकले.\nहेही वाचा: कोहलीबद्दल कसोटी मालिका सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच बोलला रूट\nभारताचे सलामीवीर रोहित शर्मा (११) आणि लोकेश राहुल (१२) झटपट बाद झाल्यावर कर्णधार विराट कोहली मैदानावर आला. इंग्लंडचा जेम्स अँडरसन गोलंदाजी करत असताना त्याला सणसणीत चौकार लगावत विराटने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २३ हजार धावांचा टप्पा पार केला. डावातील १८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विराटने अँडरसनला दमदार चौकार खेचला आणि भीमपराक्रम केला. विराट हा २३ हजार धावांचा टप्पा सर्वात जलदगतीने गाठणारा फलंदाज ठरला. त्याने ४९० डावांमध्ये हा पल्ला गाठला तर सचिनला यासाठी ५२२ डाव खेळावे लागले होते. ५०० डावांपेक्षा कमी डावात २३ हजार धावांचा टप्पा गाठण्याचा विश्वविक्रम विराटने केला. याआधी कोणालाही ही कामगिरी करता आली नव्हती.\nसर्वात जलद २३ हजार धावांचा टप्पा गाठणारे फलंदाज (डावांच्या तुलनेत)\n४९० - विराट कोहली\n५२२ - सचिन तेंडुलकर\n५४४ - रिकी पॉन्टींग\n५५१ - जॅक कॅलीस\n५६८ - कुमार संगाकारा\n५७६ - राहुल द्रविड\n६४५ - महेला जयवर्धने\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकद�� हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झ���ली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मो��्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/primary-teachers-committee-has-demanded-account-contribution", "date_download": "2021-09-22T17:13:18Z", "digest": "sha1:JOXQ75EBL5GIMYSJBGDVLRBFSMETQ3VX", "length": 25054, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अंशदानचा हिशेब द्या, अन्यथा \"एनपीएस'वर बहिष्कार; \"या' शिक्षक समितीने दिला इशारा", "raw_content": "\nशासनाच्या परिपत्रकानुसार परिभाषित अंशदान पेन्शन योजना (डीसीपीएस) राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) मध्ये समाविष्ट करण्याची अंतिम तारीख 1 सप्टेंबर निश्‍चित केली आहे. 13 ऑगस्टला शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पत्र काढून एकप्रकारे एनपीएस योजना सक्तीची केली आहे. मागील हिशेब पूर्ण नसल्याने मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.\nअंशदानचा हिशेब द्या, अन्यथा \"एनपीएस'वर बहिष्कार; \"या' शिक्षक समितीने दिला इशारा\nसोलापूर : अंशदान कपात रकमेचा शासन हिश्‍श्‍याचा व्याजासह हिशेब द्या; अन्यथा \"एनपीएस'वर (राष्ट्रीय पेन्शन योजना) बहिष्कार घालण्याचा इशारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने दिला आहे. त्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे.\nहेही वाचा : वेळापूरचा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुयश जाधव ठरला यंदाच्या अर्जुन पुरस्काराचा मानकरी\nशासनाच्या परिपत्रकानुसार परिभाषित अंशदान पेन्शन योजना (डीसीपीएस) राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) मध्ये समाविष्ट करण्याची अंतिम तारीख 1 सप्टेंबर निश्‍चित केली आहे. 13 ऑगस्टला शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पत्र काढून एकप्रकारे एनपीएस योजना सक्तीची केली आहे. मागील हिशेब पूर्ण नसल्याने मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनची मागणी असतानाही त्याकडे शासनाने दुर्लक्ष करून एनपीएस योजनेची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली आहे.\nहेही वाचा : \"यांच्या'मुळे वाचले कोरोनाग्रस्तांचे 33 लाखांचे बिल \n\"डीसीपीएस' अंमलबजावणीत शासनाच्या अनास्थेमुळे अनेक गंभीर प्रश्‍न निर्माण झाले आहेत. अंशदान योजनेंतर्गत कोट्यवधी रकमेचा आजतागायत हिशेब नाही. 2009 पासून आजअखेर कपातीचा शासन हिस्सा, व्याजासह परिपूर्ण व अचूक हिशेब द्यावा, अंशदान कपात तारखेपासून व्याज मिळावे, मयत कर्मचाऱ्यांना तातडीने सानुग्रह अनुदान व कपात रक्कम, शासन हिस्सा व व्याज मिळावे, चुकीच्या लेखाशीर्षावर जमा रक्कम योग्य लेखाशीर्षावर वर्ग करावी, दुबार खाते क्रमांक, विवरणपत्रातील दुरुस्त्या तातडीने व्हाव्यात, सहाव्या वेतन आयोगाचे हफ्ते रोखीने द्यावेत या मागण्यांचे निवेदन दिल्याचेही जिल्हा सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी यांनी सांगितले. या वेळी पुणे विभागीय अध्यक्ष दयानंद कवडे, कन्नड विभाग जिल्हाध्यक्ष बसवराज गुरव, कार्यालयीन चिटणीस शिवानंद बिराजदार, शिक्षक नेते राजन ढवण उपस्थित होते.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल��प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्���कृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ��तर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/rename-pune-metro-as-a-pimpri-chinchwad-pune-metro-demand-of-bjym-rmt-84-kjp-91-2590619/", "date_download": "2021-09-22T17:31:51Z", "digest": "sha1:GZ7UKABCFJN4C4IZP65CYBGPLWYUEXVP", "length": 12200, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rename pune metro as a pimpri chinchwad pune metro demand of bjym", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nपुणे मेट्रोचे नाव बदलण्याची भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी; ‘या’ नावासाठी दिलं निवेदन\nपुणे मेट्रोचे नाव बदलण्याची भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी; ‘या’ नावासाठी दिलं निवेदन\nपुणे मेट्रोचे नाव बदला अशी मागणी सत्ताधारी भाजपच्या भारतीय जनता युवा मार्फत करण्यात आली आहे.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nपुणे मेट्रोचे नामकरण 'पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो' करा; भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी\nपुणे मेट्रोचे नामकरण हे ‘पिंपरी-चिंचवड पुणे मेट्रो’ करावे अशी मागणी सत्ताधारी भाजपच्या भारतीय जनता युवा मार्फत करण्यात आली आहे. अशा आशयाचे निवेदन आज महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांना देण्यात आले आहे. तसेच ही बाब मेट्रो विभाग अधिकाऱ्यांच्या आणि राज्यशासनाच्या निर्दशनास आणून द्यावी अस देखील त्यांनी म्हटलंय. “पुणे मेट्रोमध्ये आपल्या शहराचा मोलाचा वाटा असुन मेट्रोला फक्त पुणे मेट्रो असे नाव न देता “पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो” असे नाव देण्यात काय अडचणी आहेत, किमान ते तरी कळवावे. जर शासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन “पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो” असे नाव नाही केले तर हे आम्ही शहरवासीय हे आंदोलन आणखी तीव्र करणार व जागोजागी याचा निषेध करणार.”, अशी भूमिका युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंधे यांनी घेतली आहे.\nदरम्यान, या अगोदर महापौर माई ढोरे यांनी देखील पुणे मेट्रोचे पिंपरी-चिंचवड पुणे मेट्रो असा उल्लेख करायला हवा अस म्हटलं होतं. केवळ पुणे मेट्रो अस नाव असल्याने सध्या पिंपरी-चिंचवडकर नाराज असल्याचं दिसतंय. त्यामुळे मेट्रोच्या नामकरणाचा विषय योग्य वेळेत न झाल्यास याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, उपाध्यश स्विकृत नगरसेवक संदिप नखाते सरचिटणीस जवाहर ढोरे, तेजस्विनी कदम, विक्रांत गंगावणे व सारिका माळी हे उपस्थित होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nपिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला खिंडार; जिल्हा प्रमुखाचा भाजपामध्ये प्रवेश\nमातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुराला बाहेर काढण्यात यश\nप्रवीण दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात रुपाली चाकणकर आक्रमक; सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\n १०० हून अधिक तरुणींची फसवणूक करुन उकळले करोडो रुपये; निगडीत अटक\nराज्यात सर्वदूर मुसळधारांचा अंदाज\n‘यूपीएससी’च्या लेखी परीक्षेमुळे ‘टीईटी’ पुढे ढकलण्याचा निर्णय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/take-action-against-private-schools-that-charge-parents-for-fees-demand-of-deputy-mayor-hirabai-ghule-to-municipal-commissioner-nrpd-148684/", "date_download": "2021-09-22T17:34:36Z", "digest": "sha1:JCFEMJTTNYGH2NDNWD6YQNUEPLQNNLYI", "length": 15548, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | पालकांकड़े 'फी' साठी तगादा लावणाऱ्या खासगी शाळांवर कारवाई करा; उपमहापौर हिराबाई घुले यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nपुणेपालकांकड़े ‘फी’ साठी तगादा लावणाऱ्या खासगी शाळांवर कारवाई करा; उपमहापौर हिराबाई घुले यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी\nऑनलाइन शिक्षण सुरू असतानाही भरमसाठ फी आकारली जात आहे. फी कमी करण्यात यावी. ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांवर मोबाईल फोन खरेदीचा आर्थिक ताण पडला आहे. 'फी' न भरल्यास ऑनलाइन शिक्षण बंद केले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. हे अतिशय चुकीचे आहे. अशा शाळांवर कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे.\nपिंपरी: कोरोना महामारीमुळे अनेक नागरिक आर्थिक संकटात असताना पिंपरी-चिंचवड शहरातील काही खासगी शाळांकडून ‘फी’ साठी तगादा लावला जात आहे. ऑनलाइन शिक्षणात सहभागी होऊ दिले जात नसल्याच्या तक्रारी पालकांकडून केल्या जात आहेत. ‘फी’ बाबत महापालिका प्रशासनाकडेही तक्रारी येत आहेत. महामारीच्या काळात माणुसकीच्या भावनेतून शिक्षण संस्था चालकांनी वागणे अपेक्षित असताना फी साठी त्रास देणे अतिशय चुकीचे आणि संतापजनक आहे. ‘फी’ साठी तगादा, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात सहभागी होऊ न देणाऱ्या खासगी शाळांवर कारवाई करावी. महापालिकेने अशा शाळांची मान्यता रद्द करण्याची शिफारस करावी, अशी मागणी उपमहापौर हिराबाई घुले यांनी केली आहे.\nयाबाबत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, शिक्षण आयुक्त यांना पत्र ई-मेल केले. तर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, कोरोनाची पहिली, दुसरी लाट गेल्यानंतर आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुन्हा निर्बंध लादले आहेत. कोरोना महामारीमुळे अनेक नागरिक बेरोजगार झाले आहेत. हाताला काम नाही. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना शहरातील काही खासगी शाळांकडून मुलांच्या ‘फी’ साठी तगादा लावला जात आहे.\nऑनलाइन शिक्षण सुरू असतानाही भरमसाठ फी आकारली जात आहे. फी कमी करण्यात यावी. ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांवर मोबाईल फोन खरेदीचा आर्थिक ताण पडला आहे. ‘फी’ न भरल्यास ऑनलाइन शिक्षण बंद केले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. हे अतिशय चुकीचे आहे. अशा शाळांवर कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे.\nशहरात सुमारे ५०० च्या आसपास खासगी शाळा आहेत. यातील अनेक शाळांबाबत पालकांच्या तक्रारी येत आहेत. फी साठी तगादा लावल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येतात. या तक्रारींचे महापालिका प्रशासनाने निराकरण करणे आवश्यक आहे. पालिका प्रशासनाने सांगूनही खासगी शाळेचे प्रशासन ऐकत नसेल. ‘फी’ कमी करत नसतील. तर, अशा खासगी शाळांची मान्यता रद्द करण्याची शिफारस महापालिका प्रशासनाने करावी, अशी सूचना उपमहापौर घुले यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्या��ना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/01/blog-post_1.html", "date_download": "2021-09-22T16:41:07Z", "digest": "sha1:MHCGQS2R3HCQUPN7NM6UXIMSZPG3IEQS", "length": 18696, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "खासगी आयुष्यापेक्षा राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Technology खासगी आयुष्यापेक्षा राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची\nखासगी आयुष्यापेक्षा राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची\n‘माहिती-तंत्रज्ञान-२०००’ आणि ‘देखरेखीसंदर्भातील माहिती-तंत्रज्ञान-२००९’ अशा दोन कायद्यांच्या आधारे केंद्र सरकारने नुकत्याच काढलेल्या ‘देखरेख’ अधिसूचनेवरुन देशात गदारोळ सुरु आहे. या नव्या आदेशानुसार, संगणक आणि तत्सम साधनांवर देशातील दहा यंत्रणा देखरेख ठेवू शकणार आहे. यात टॅब, स्मार्टफोन, संगणकाला जोडली जाणारी गुगल होम सारखी उपकरणे, इंटरनेट नेटवर्क, डाटा, सॉफ्टवेअर या सगळ्यांवर या यंत्रणा देखरेख ठेवतील आणि जप्ती आणू शकतील. या निर्णयावर विरोधीपक्षांनी जोरदार टीका सुरु केली असतांना गेल्या आठवड्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने १७ ठिकाणी छापेमारी करत इसिस या दशहतवादी संघटनेशी निगडीत १० दहशतवाद्यांना अटक केली आहे. यामुळे देशात मोठ्या घातपाताचा कट उधळून लावण्यात गुप्तचर यंत्रणांना यश आले आहे. संगणक, मोबाईलवर पाळत ठेवण्याचे अधिकार तपास यंत्रणांना देण्याच्या गृहविभागाच्या अधिसूचनेमुळेच हे शक्य झाले, असा दावा केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. यामुळे लोकांच्या खासगी आयुष्यात सरकार डोकावतं असल्याची टीका विरोधीपक्ष करत असले तरी राष्ट्रीय सुरक्षा व देशाचे सार्वभौमत्व सर्वाधिक महत्त्वाचे आहे.\n‘माहिती-तंत्रज्ञान कायदा-२०००’मधील कलम ६९च्या उपकलम (१) दहा तपास आणि गुप्तहेर यंत्रणांना देखरेखीचा अ���िकार देण्यात आला आहे. मात्र मोदी सरकारने हे नवे पाऊल उचलले आहे, असे नाही. राष्ट्राच्या सुरक्षेला बाधा पोहोचेल, अशी शंका आली तर संगणकांवरील माहितीच्या देवाणघेवाणीवर नजर ठेवण्याची अधिसूचना २००९ मध्ये काढण्यात आली होती. त्याची केवळ अंमलबजावणी करण्यासाठी तशीच तंतोतत अधिसूचना केंद्रीय गृहखात्याने गेल्या आठवड्यात काढली. यानुसार, गुप्तहेर विभाग (इंटेलिजन्स ब्युरो), अमलीपदार्थ नियंत्रण विभाग, सक्तवसुली संचालनालय, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, महसूल गुप्तहेर चौकशी संचालनालय, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, राष्ट्रीय तपास संस्था, केंद्रीय सचिवालय, गुप्तहेर संचालनालय (जम्मू-काश्मीर, ईशान्येकडील राज्य आणि आसाम), दिल्ली पोलीस आयुक्त यांना केंद्रीय गृहसचिवांच्या आदेशानंतर देखरेखीचे अधिकार देण्यात आले आहेत. परंतू संबंधित यंत्रणा माहितीच्या आदान-प्रदानावर या पूर्वीही देखरेख ठेवत असत. आता साठवलेली माहिती तसेच, संगणकही ताब्यात घेण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांच्या खाजगी आयुष्यात सरकार डोकावतं असल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधीपक्षांनी या विषयावरुन देखील राजकारण सुरु केले आहे.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीपासून तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी एकच आरडाओरडा केला आणि जनतेत भ्रम असा पसरविला की, आता तुमच्या वैयक्तिक आणि खाजगी जीवनावर पाळत ठेवण्यात येणार आहे. समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी तर, आता तुमच्या बेडरूममध्ये तुमची पत्नी तुमच्याशी काय बोलत आहे, यावरही पाळत ठेवली जाईल असे विधान करून खोटेपणाचा कळस चढविला. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षिततेच्या विषयांवरुन राजकारण होण्याची ही पहिली वेळ नाही. भारतासाठी कळीचा मुद्दा असलेल्या काश्मिर प्रश्‍नावरुन गेल्या ७० वर्षांपासून राजकारण सुरु आहे. यामुळे हे राजकारण देशासाठी नवे नाही. ‘उरी’ हल्ल्यानंतर करण्यात भारतिय लष्काराने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’वर देखील झालेले घाणेरडे राजकारण सर्वांनी पाहिले आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर लष्कर आणि पोलिसांचे मनोबल उंचावले होते. पण, नंतरच्या काळात या विषयावरुन काँग्रेससह काही विरोधीपक्षांनी थेट लष्काराच्या क्षमतेवर व विश्‍वासावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्याने अतिरेक्यांचे चांगलेच फावले. यानंतर दहशतवादी हल्ले सोडाच मात्र काश्मिरात ३८ लष्करी जवान वा पोलिसांची अतिरेक्यांनी हत्या केली गेली. यावरुन अतिरेक्यांना किती माज चढला आहे. हे दिसून येते. सरकारने अशा कारवाया रोखण्यासाठी ‘झिरो टॉलरन्स’चा वापर करावा, असे आपण नेहमी तावातावाने बोलतो मात्र आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलली तर त्यावरदेखील प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जातात, याला दुर्दव्यच म्हणावे लागेल\nएनआयएने गेल्या वर्षी आयएस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणार्‍या दोन दहशतवाद्यांना हैदराबादमधून अटक केली होती. त्यावेळी त्यांचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले होते. हे दोन्ही अतिरेकी सोशल मीडियाच्या माध्यमातून आयएसच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर देखील काश्मीरमध्ये हिजबुल कमांडर बुरहान वानी याला ठार केल्यानंतर काश्मीर खोर्‍यात अशांतता पसरवण्यासाठी फुटीरतावाद्यांना पाकिस्तानकडून फंडिंग केलं जात असल्याचे समोर आले होते. यासाठी देखील सोशल मीडियाचा वापर केला जात असल्याचे उघडकीस आल्याने केंद्र सरकारने २००९ मध्ये काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तपास यंत्रणा आग्रही होत्या. माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या या अधिसूचनेची तुलना ‘ऑर्वेलियन स्टेट’ म्हणजेच हुकुमशाही राज्यांशी केली. खासगी आयुष्य जगण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ही अधिसूचना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारी आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी केली. प्रत्येक भारतीयाला गुन्हेगार का ठरवले जात आहे, असा सवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला. सप, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स या विरोधी पक्षांनीही केंद्र सरकारच्या अधिसूचनेचा निषेध केला. यानंतर देशभरात अनेक ठिकाणी भयंकर बॉम्बस्फोट करून रक्तरंजित हिंसाचार करण्याचा इस्लामी दहशतवादी संघटना ‘इसिस’चा कट एनआयए उधळला. राजकीय नेते आणि संरक्षण संस्थाही दहतशवाद्यांचे टार्गेट होते. हाच धागा पकडत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी संगणक, मोबाईलवर पाळत ठेवण्याचे अधिकार तपास यंत्रणांना देण्याच्या गृहविभागाच्या अधिसूचनेमुळेच हे शक्य झाले, असे सांगून काँग्रेसला टोला लगावला. जेटली यांनी एका ट्वीट करत, गृहविभागाने काढलेली अधिसूचना योग्यच होती. यूपीए सरकारने त्यांच्या कारकीर्दीत सामाजिक अपप्रवृत्तींवर बारीक लक्ष ठेवले होते का तसे झाले असते, तर मे, २०१४ मध्ये जॉर्ज ऑर्वेलचा भारतात नक्कीच उदय झाला नसता.\nराष्ट्रीय सुरक्षा व देशाचे सार्वभौमत्व सर्वाधिक महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रॉनिक संदेशवहनात हस्तक्षेप केल्याशिवाय एनआयएला ही कामगिरी करणे शक्य झाले असते काय, असा प्रश्न जेटली यांनी विचारला. यातील सत्ताधारी व विरोधकांचे राजकारण बाजूला ठेवून विचार केल्यास खासगी आयष्यापेक्षा देशाची सुरक्षा जास्त महत्वाची आहे. यामुळे ही अधिसूचना म्हणजे देशाची वाटचाल ‘हुकुमशाही राज्या’कडे होत असल्याचे लक्षण आहे, असे न मानता आपला देश अमेरिका, रशिया व इस्त्रायलसारखी दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स निती वापरत असल्याबद्दल अभिमान बाळगला पाहिजे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/03/blog-post.html", "date_download": "2021-09-22T17:21:10Z", "digest": "sha1:J2KP76TVHYS3K3EGUFVBSN7U4XKITZG7", "length": 16980, "nlines": 69, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "लॉबिंग, राफेल, संरक्षण घोटाळे आणि निवडणूक - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social लॉबिंग, राफेल, संरक्षण घोटाळे आणि निवडणूक\nलॉबिंग, राफेल, संरक्षण घोटाळे आणि निवडणूक\nराफेल विमान खरेदीवरुन काँग्रेसचा आक्रमकपणा कमी होण्याचे नाव घेत नाही. अगदी सुप्रिम कोर्ट व कॅगने निर्यण दिल्यानंतरही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सरंक्षण मंत्रालय व पीएमओला संशयाच्या घेर्‍यात उभे करत आहे. याचा अर्थ काँग्रेसकडे काहीतरी ठोस माहिती असू शकते, मात्र ते सिध्द करण्यात काँग्रेस अपयशी ठरत आहे. दुसरीकडे भाजपानेते व विशेषत: संरक्षण मंत्री निर्मला स��तारमण या देखील प्रतिहल्ले करत आहेत मात्र राहूल गांधी खोटं बोलत आहेत हे एकालाही सिध्द करता आलेले नाही. यामुळे नेमके कोण खोटे बोलत आहे यावर संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. सोळाव्या लोकसभेचे अधिवेशन याच विषयाच्या अवती-भोवती फिरत राहिल्याने तिन तलाकसह अनेक महत्त्वपूर्ण विषय बाजूला पहले. सत्ताधारी व विरोधकांनी या विषयाचा इतका किस पाडला आहे की आता सर्वसामान्यांना राफेल या शब्दावरुन देखील चिड यायला लागली आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद शिगेला\nराफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी दस्सू एव्हिएशन्स या फ्रेंच कंपनीबरोबर मोदी सरकारने केलेल्या ५९ हजार कोटी रुपयांच्या करारावरून भाजप व काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद शिगेला पोहचला आहेे. संरक्षण साहित्याच्या आणि शस्त्रास्त्रांच्या खरेदीवरून वाद निर्माण होण्याची आणि निवडणूक प्रचारांत तो महत्त्वाचा मुद्दा बनण्याची आपल्या देशातील जूनी परंपरा आहे. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून प्रत्येक पंतप्रधानांच्या काळात घोटाळा हा झालेला आहेच. पंडित नेहरूंच्या काळात जीप घोटाळा होता, तर इंदिरा गांधींच्या काळात नगरवाला प्रकरण घडले होते. राजीव गांधींचा बोफोर्स होता, तर वाजपेयींच्या काळात शवपेटिका घोटाळा फर्नाडिस यांच्या नावावर नोंदवला गेला होता. या घोटाळ्यात कधीच कोणी सापडत नाही. मात्र त्यामुळे राजकीय भूकंप नक्कीच होता. ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा प्रचंड गाजावाजा करत राजीव गांधी यांना पराभूत करून विश्वनाथ प्रताप सिंग हे निवडून आले होते. याच धर्तीवर पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीत राफेल वादाला प्रमुख मुद्दा बनविण्याचे काँग्रेसने ठरविले असून, २०१४ मध्ये उधळलेला मोदींचा वारु २०१९ मध्ये रोखण्यासाठी काँगे्रसने राफेलचा मुद्दा लावून धरला आहे. राफेलबाबत यूपीएनेही करार केला होता; परंतु तो प्रत्यक्षात आला नव्हता. २०१४मध्ये सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारने तो रद्द करून नव्याने करार केला. यूपीए सरकारने १२६ लढाऊ विमानांसाठी करार केला आणि त्यांपैकी १०८ विमाने देशात ‘एचएएल’मध्ये बनणार होते. या करारात दर विमानाची किंमत ५७० कोटी रुपये असणार होती. हा करार रद्द करून मोदी सरकारने ३६ लढाऊ विमानांसाठी ५९ हजार कोटी रु���यांचा करार केला. त्यानुसार एका विमानासाठी १६७० कोटी रुपये मोजावे लागतील. काँग्रेस तसेच मोदी सरकारच्या काळातील असे दोन वेगवेगळे करार असून, आपलाच करार कसा योग्य असा दावा भाजप व काँग्रेस करीत आहेत. खरा प्रश्न असा येतो, की जर एक-तृतीयांश किमतीत १२६ विमाने आणि त्यातही १०८ विमाने हिंदुस्तान एअरोनॉटिक्सकडून तयार होणे, अशी सुर्वणसंधी होती, तर ती काँग्रेसने घेतली का नाही एव्हाना विमाने आलीही असती एव्हाना विमाने आलीही असती काँग्रेसला या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे परंतू भाजपवाले तो प्रश्‍न विचारत नाही व काँग्रेस त्यावर बोलत नाही, एकंदरीत तु मारल्या सारखे करायचे मी रडल्यासारखे करता, असा खेळ सुरु आहे.\nमहालेखापालांचा अर्थात कॅगचाही अहवाल\nराफेलच्या विषयावरुन रणकंदन सुरु असतांना दोन्ही बाजूने लष्कराच्या आजी-माजी अधिकार्‍यांचे दावे, प्रतिदावे, रिलायन्सला विमान निर्मितीचा नसलेला अनुभव, देशात विमान तयार करणार्‍या सरकारी कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेडला डावलले वगैरे असंख्य मुद्दे चर्चेला आले. अनिल अंबानींच्या रिलायन्स एन्टरटेन्मेंट कंपनीने फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्या पत्नीच्या सिनेमासाठी मोठी गुंतवणूक केल्याचा मुद्दा आला. ओलांद यांनी भारत सरकारनेच आमच्यापुढे केवळ अंबानींचा मध्यस्थ कंपनी म्हणून एकमेव पर्याय ठेवला होता हा कथित दावाही गाजला. यावर फ्रान्स सरकारने खुलासा केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या व्यवहाराबद्दल सरकारच्या बाजूने कौल दिला. पण, त्यावेळीही काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप केला. आता देशाच्या महालेखापालांचा अर्थात कॅगचाही अहवाल आलेला आहे. संसद अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेत सरकारने कॅगचा अहवाल ठेवला आहे आणि त्या अहवालानुसार मोदी सरकारने राफेल विमानांचा केलेला व्यवहार हा युपीए सरकारच्या व्यवहारांपेक्षा २.८६ टक्के स्वस्त आहे. ३६ विमान खरेदीमध्ये १७.०८ टक्के खर्च वाचला असे अहवालात म्हटले आहे. तरीही काँग्रेस राफेलचा मुद्दा सोडण्यास तयार होत नाही. या व्यवहारात घोटाळा झाला आहे, याचे पुरावे जर काँग्रेसकडे आहेत तर ते सिध्द का होत नाही व जर राहूल गांधी खोटं बोलत आहेत तर भाजपा त्यांना संपुर्ण देशासमोर उघडे का पाडत नाही या प्रश्‍नाचे कोड देशवासि��ांना पडले आहे. जसे अनेक घोटाळ्यांवर जोरदार चर्चा होते व नंतर त्याचा सोईस्कररित्या सर्वांना विसर पडतो, तसेच यातही झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको या प्रश्‍नाचे कोड देशवासियांना पडले आहे. जसे अनेक घोटाळ्यांवर जोरदार चर्चा होते व नंतर त्याचा सोईस्कररित्या सर्वांना विसर पडतो, तसेच यातही झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको मुळात राजकारण करण्यासाठी चिखलफेकीसाठी या घोटाळ्यांचा वापर केला जातो, निवडणुका जवळ आल्यावर हे असे आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. त्याचा मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी ते अतिरंजित करून सांगितले जातात. यातून निष्पन्न तर काहीच होत नाही. सत्ताधारी व विरोधक फक्त राजकारण करून सगळे मोकळे होतात. यामध्ये जनतेची दिशाभूल होते, तर प्रसारमाध्यमांकडून छान रंजन केले जाते. सत्य नेमके काय आहे, हे कोणापर्यंत पोहोचत नाही, असा आजवरचा इतीहास सांगतो. येत्या महिनाभरात लोकसभेची घोषणा होण्याची शक्यता आहे. यानंतर उडणार्‍या राजकीय धुराळ्यात असे अनेक घोटाळ्यांचे विषय बाहेर पडतील, आरोप-प्रत्यारोप होतील, मतदान झाल्यानंतर जसे काही झालेच नाही या आर्विभावात सर्वजण वावरतील व पुन्हा पाच वर्षांनी घोटाळ्यांचे नवे भूत बाहेर येईल.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vsmnagpur.org/product/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%AC%E0%A5%8D/", "date_download": "2021-09-22T17:57:13Z", "digest": "sha1:OEYBHQNUSSEZBJP7W2WRTGC3ADKAYKFS", "length": 2727, "nlines": 82, "source_domain": "vsmnagpur.org", "title": "बिंब ब्रह्म आणि वास्तू ब्रह्म डॉ. गो. बं. देगलूरकर – Vidarbha Sanshodhan Mandal, Nagpur", "raw_content": "\nबिंब ब्रह्म आणि वास्तू ब्रह्म डॉ. गो. बं. देगलूरकर\nबिंब ब्रह्म आणि वास्तू ब्रह्म डॉ. गो. बं. देगलूरकर\nबिंब ब्रह्म आणि वास्तू ब्रह्म डॉ. गो. बं. देगलूरकर\nबिंब ब्रह्म आणि वास्तू ब्रह्म डॉ. गो. बं. देगलूरकर quantity\nबिंब ब्रह्म आणि वास्तू ब्रह्म डॉ. गो. बं. देगलूरकर\nBe the first to review “बिंब ब्रह्म आणि वास्तू ब्रह्म डॉ. गो. बं. देगलूरकर” Cancel reply\nऋग्वेदाचे अवलोकन : श्री. श्री. ल. पांढरीपांडे\n*८८ वा स्थापना दिवस*\nविदर्भ संशोधन मंडळाची स्थापना दिनांक १४ जानेवारी १९३४ रोजी नागपूर येथे झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bollywood-actor-ranvir-singh-trend-after-met-gala-2021-events-see-mhad-604921.html", "date_download": "2021-09-22T16:50:57Z", "digest": "sha1:7H4C5TXVM5NIWO4DFK73TYDFLW74QZOS", "length": 7400, "nlines": 90, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Met Gala 2021 दरम्यान सोशल मीडियावर ट्रेन्ड होतोय रणवीर सिंग – News18 Lokmat", "raw_content": "\nMet Gala 2021 दरम्यान सोशल मीडियावर ट्रेन्ड होतोय रणवीर सिंग\nMet Gala 2021 दरम्यान सोशल मीडियावर ट्रेन्ड होतोय रणवीर सिंग\nबॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमीच आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असतो. रणवीर नेहमीच आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असतो. त्यामुळे रणवीर सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेन्ड होत आहे.\nमुंबई, 14सप्टेंबर- नेहमीप्रमाणे यावेळीसुद्धा मेट गाला 2021(Met Gala 2021) ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यावेळी मेट गालामध्ये कलाकारांनाचा फॅशन चॉईस खूपच विचित्र होता. काही कलाकारांनी आपल्या ड्रेसिंग सेन्सने सर्वांचं मन जिंकलं तर काहींनी सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. यामध्ये सर्वात जास्त अभिनेत्री किम कर्दाशियनने सर्वांनाच चकित केलं होतं.\nकिम कर्दाशियन यावेळी मेट गाला २०२१ मध्ये सर्वात जास्त चर्चेचा आणि हास्याचा विषय ठरली आहे. किम कर्दाशियनने यावेळी स्वतःला संपूर्ण एका काळया रंगाच्या कपड्यामध्ये झाकून घेतलं होत. इतकंच नव्हे तर किमने आपला चेहरासुद्धा त्या काळया रंगाच्या कपड्यामध्ये झाकून घेतला होता. हि सर्व विचित्र फॅशन पाहून सोशल मीडियावर अतरंगी फॅशन स्टार म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranvir Singh) सोशल मीडियावर ट्रेन्ड होऊ लागला आहे.\nबॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमीच आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असतो. रणवीर नेहमीच आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असतो. त्यामुळे रणवीर सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेन्ड होत आहे. युजर्सनि ट्विट करत म्हटलं आहे. बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड रणवीरला फॅशनच्या बाबतीत कोणी नाही मागे टाकू शकत. त्याच्या समोर चांगले चांगले लोक फिके आहेत. मेट गालानंतर रणवीर च्या जुन्या फोटोंवरून मोठ्या प्रमाणात मजेशीर मिम्स बनवण्यात येत आहेत.\nनुकताच किम कर्दाशियनच्या मेट गाला लुकवर बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरनेसुद्धा मजेशीर प्रतिक्रिया दिली होती. करिनाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत, हे काय चाललंय असा प्रश्न केला होता. यामध्ये किम आणि दुसऱ्या बाजूला एक मिस्ट्री मॅन होता. तोसुद्धा पूर्णपणे काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये होता. त्यामुळे असा अंदाज लावण्यात येत होता. हा किमचा पती वेस्ट कान्ये तर नसेल. मात्र एका रिपोर्टनुसार कान्येनं मेट गालाला हजेरी लावली नव्हती.\nMet Gala 2021 दरम्यान सोशल मीडियावर ट्रेन्ड होतोय रणवीर सिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/943615", "date_download": "2021-09-22T18:17:04Z", "digest": "sha1:DJZJ7R7K3AOOTBM4GYUMBNULKH5SJP42", "length": 2272, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ब्लूमफाँटेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ब्लूमफाँटेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:३६, २५ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती\n२१ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: zu:IBloemfontein\n१६:४९, २७ जानेवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sh:Bloemfontein)\n२१:३६, २५ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nHiW-Bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: zu:IBloemfontein)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B5/", "date_download": "2021-09-22T16:41:36Z", "digest": "sha1:LZB4WPKKLNZH526BOZERYROZHTP3OZTB", "length": 4750, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "शैलेश यादव - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Tags शैलेश यादव\nTripura: त्रिपुरातील जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव निलंबित, लग्न कार्यात घुसून लोकांशी...\nगद्धेपंचविशी : आयुष्याची सुरेल मैफल\nशेवटी न राहावून मी एकदा वडिलांना माझ्या मनाची घालमेल सांगितली आणि मुंबईला जाऊन करिअर करण्याची इच्छाही व्यक्त केली. || पं. बाळकृष्ण अय्यर ‘‘संगीत...\nज्याच्या त्याच्या ‘कॉफी बीन्स’\n‘परफ्युम’च्या दुकानात बऱ्याच प्रकारचे परफ्युम्स, अत्तरं हुंगली की त्यानंतर सुवास ओळखू येत नाहीत. || सारिका कुलकर्णी ‘करोना’मध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांना तासंतास लॅपटॉप आणि...\nस्मृती आख्यान : मेंदूला एकटेपणाचं\nकरोनाच्या काळात मात्र हे एकटेपण छोटय़ांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येकानंच अनुभवलं. एकाकीपणाच्या या प्रश्नाची थोडी ओळख करून घेऊया. मंगला जोगळेकर [email protected]माणसाला जाणवणाऱ्या एकटेपणाचा मेंदूचं कार्य...\n लॉकडाउन च्या काळात सांभाळा आपला स्ट्रेस आणि आहार\nआपण सर्वजण अनिश्चित भविष्यासह या अभूतपूर्व संकटातून जात आहोत. यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. ताणतणाव आणि भावनिक अशांततेचा सामना करण्यासाठी आपल्याला...\n‘‘आरोग्य आणीबाणीसाठी दीर्घकालीन त्रिसूत्री’’\nआपल्यासमोर आणखीही बऱ्याच समस्या आहेत, त्या आपण सर्वांनीच गांभीर्यानं घेऊन एक समूह म्हणून त्यास एकत्रितपणे सामोरं जाणं गरजेचं आहे. ‘करोना’चे अनेक कु टुंबांवर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/06/obc_10.html", "date_download": "2021-09-22T18:27:10Z", "digest": "sha1:FJVDF4Y4IUOFKQSI6WU5XVHER453NU7W", "length": 22555, "nlines": 101, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "भाजपा नागभीड तालुक्याचे वतीने नागभीड येथे ओबीसी आरक्षणास जबाबदार राज्य सरकारच्या निषेधार्थ चक्काजाम आंदोलन. - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / नागभीड तालुका / भाजपा नागभीड तालुक्याचे वतीने नागभीड येथे ओबीसी आरक्षणास जबाबदार राज्य सरकारच्या निषेधार्थ चक्काजाम आंदोलन.\nभाजपा नागभीड तालुक्याचे वतीने नागभीड येथे ओबीसी आरक्षणास जबाबदार राज्य सरकारच्या निषेधार्थ चक्काजाम आंदोलन.\nBhairav Diwase शनिवार, जून २६, २०२१ चंद्रपूर जिल्हा, चक्का जाम आंदोलन, नागभीड तालुका\nमा.बंटीभाऊ भांगडीया यांचे मार्गदर्शनात व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांच्या नेतृत्वात नागभीड येथे चक्काजाम.\n(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात\nनागभीड:- महाराष्ट्र राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे व सुप्रीम कोर्टात बरोबर पाठपुरावा न केल्याने ओबीसींचे आरक्षण हे रद्द करण्यात आलेले आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र यांचे मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी नागभीड तालुकाच्या वतीने आज दि.२६ जून रोजी टी-पॉइंट नागभीड येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.ह्या आंदोलनात जबाबदार असलेल्या तिघाडी राज्य सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे. ओबीसींना परत आरक्षण मिळणेसाठी न्यायालयात पण जाऊ तसेच आरक्षण पूर्ववत होत नाही तो पर्यंत निवडनुका होऊ देणार नाही अशी भूमिका या आंदोलनात घेण्यात आली.यावेळी ओबीसी समाजास पुन्हा राजकीय आरक्षण मिळणे संदर्भात करण्यात येणाऱ्या चक्काजाम आंदोलना विषयी श्री. संजयजी गजपुरे भाजपा जिल्हा महामंत्री चंद्रपूर,श्री.संतोष भाऊ रडके भाजपा तालुकाध्यक्ष नागभीड तसेच तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांचे कडून जनतेला मार्गदर्शन करण्यात आले.तसेच ओबीसी समाजासाठी सर्व समाजातील व्यक्तींनी एकत्र येऊन चक्काजाम आंदोलनात झाल्याने ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी चक्काजाम ओबीसी मध्ये आक्रोश दिसून आला.\nमहाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण समाप्त झाले आहे.त्यामुळे ओबीसी समाजाच्या घटनादत्त अधिकारांवर गदा आलेली आहे.ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हजारो स्थानिक स्वराज्य संस्थामधील प्रतिनिधींवर अन्याय झालेला आहे.यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत ओबीसीना खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवावी लागणार आहे,त्यामुळे ओबीसी समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियेतेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झालेला आहे.हा चक्काजाम आंदोलन फक्त एक सुरुवात असून जर ओबीसी ला आरक्षण मिळाले नाही तर अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे या आंदोलनात भाजपा तालुका पदाधिकारी नागभीड यांचे कडून सांगण्यात आले.\nह्या चक्काजाम आंदोलन प्रसंगी- संजयजी गजपुरे भाजपा जिल्हा महामंत्री चंद्रपूर,संतोष भाऊ रडके भाजपा तालुकाध्यक्ष नागभीड,आवेशजी पठाण सभापती कृ.उ.बा.स नागभीड,जगदीश सडमाके तालुका महामंत्री नागभीड, रमेश पा.बोरकर उपसभापती कृ.उ.बा.स नागभीड, हिरे सर नगराध्यक्ष न.प.नागभीड, गणेशजी तर्वेकर उपाध्यक्ष न.प.नागभीड, सचिनजी आकुलवार बांधकाम सभापती न.प.नागभीड, सुष्माताई खामदेवे पं.स.सदस्य, दयारामजी कन्नाके, ईश्र्वरजी मेश्राम, रमेशजी बोरकर जि.प.प्रमुख, धनराज��ी बावनकार जि.प.प्रमुख, अरविंद भुते जि.प.प्रमुख, सुनिल शिवणकर, परमानंद गहाने, दिलीपजी कामडी, ईश्वरकुमार कामडी, छगन कोलते,दिपक ठाकरे,अशोकजी ताटकर,परिष शेंडे,नेताजी शेंडे, तानाजी थेरकर, केदार मेश्राम,अरविंद नागपुरे, नितेश कुरझेकर,धनराजजी ढोक,शिरिषजी वानखेडे, सचिन चिलबुले,उज्वला माटे,दुर्गाताई चिलबुले,संगीताताई गहाने, गीताताई धारने ,विनोद हजारे,गोपाल खामदेवे,राजू पिसे,बालुभाऊं मेश्राम,संजय मालोदे,अमोल देशमुख तसेच समस्त ओबीसी बांधव व तालुक्यातील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.\nभाजपा नागभीड तालुक्याचे वतीने नागभीड येथे ओबीसी आरक्षणास जबाबदार राज्य सरकारच्या निषेधार्थ चक्काजाम आंदोलन. Reviewed by Bhairav Diwase on शनिवार, जून २६, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना ���ॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/ipl-2019-rohit-sharma-kicks-the-ball-to-avoid-getting-stumped-smiles-1875520/", "date_download": "2021-09-22T17:46:15Z", "digest": "sha1:5PR2KX2RQQDLIB5V4MBXP35M5SCMW7CZ", "length": 13568, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2019 Rohit Sharma kicks the ball to avoid getting stumped smiles | Video : 'हिटमॅन'ची चतुराई, स्टम्पिंगचा प्रयत्न हाणून पाडला", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nVideo : 'हिटमॅन'ची चतुराई, स्टम्पिंगचा प्रयत्न हाणून पाडला\nVideo : ‘हिटमॅन’ची चतुराई, स्टम्पिंगचा प्रयत्न हाणून पाडला\nश्रेयस गोपाळच्या गोलंदाजीदरम्यान घडला प्रकार\nWritten By लोकसत्ता टीम\nमुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर खेळत असताना, राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. विजयासाठी दिलेलं 188 धावांचं आव्हान राजस्थानने जोस बटलरच्या साथीने सहज पूर्ण केलं. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने पुनरागमन करत आश्वासक खेळी केली. रोहितचं फॉर्मात येणं हा मुंबईसाठी आजच्या सामन्यात एक आश्वासक मुद्दा होता. राजस्थानने 4 गडी राखून मुंबईवर मात करत हंगामातला आपला दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात रोहित शर्माने ���लंदाजीदरम्यान आपली चतुराई दाखवत सर्वांची वाहवा मिळवली.\nअवश्य वाचा – IPL 2019 : नाकारलेल्या खेळाडूंनीच पाजलं मुंबईला पराभवाचं पाणी\nदहाव्या षटकात कृष्णप्पा गौथमच्या गोलंदाजीवर रोहित 44 धावांवर खेळत होता. मुंबईचा एकही गडी बाद झालेला नसल्यामुळे रोहितला माघारी धाडण्यासाठी कृष्णप्पा गौथमने लेग साईडला बॉल टाकत, रोहितला स्टम्पिंग करण्याची संधी निर्माण केली. यष्टीरक्षक संजू सॅमसन या संधीसाठी पुढे सरसावलाही होता. मात्र अनुभवी रोहितला गौथमची ही युक्ती लगेच कळली आणि त्याने पायाने चेंडूची दिशा बदलत आपली विकेट घेण्याचा प्लान हाणून पाडला. या घटनेनंतर खेळाडूंच्या चेहऱ्यावर काहीकाळासाठी हास्य पसरलं होतं. रोहितच्या या चतुराईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.\nदरम्यान, कर्णधार अजिंक्य रहाणे आणि बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. मुंबईच्या गोलंजांचा नेटाने सामना करत दोन्ही फलंदाजांनी संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. कृणाल पांड्याने अजिंक्य रहाणेचा अडसर दूर केल्यानंतर बटलरने संजू सॅमसनच्या साथीने संघाचा डाव सावरला. बटलरने यादरम्यान आपलं अर्धशतक पूर्ण करत मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. राजस्थानचा संघ विजयाच्या जवळ आलेला असतानाच, सॅमसन, बटलर, राहुल त्रिपाठी, लिव्हींगस्टोन, स्मिथ हे फलंदाज माघारी परतले. यामुळे राजस्थानच्या गोटात चिंतेच वातावरण पसरलं होतं. मात्र तळातल्या फलंदाजांनी राजस्थानचा विजय सुनिश्चीत केला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nकपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, IPL साठीचं मानधन आहे..\nDC Vs SRH: दिल्लीचा ८ गडी राखत हैदराबादवर दणदणीत विजय\n“काय षटक होतं..” असं ट्वीट करणाऱ्या बुमराला कार्तिक त्यागीचा रिप्लाय; म्हणाला…\nआता फलंदाजाला बॅट्समनऐवजी ‘बॅटर’ म्हटलं जाणार MCC नं घेतला निर्णय\nIPL 2021: दीपक हुडाच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन नवा वाद; बीसीसीआयचचे भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\nन्यूझीलंडने दौरा रद्द केल्यानंतर नाचक्की झाल्याने पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी म्हणाले,”भारतामुळे…”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/12-storey-building-on-fire-in-hinjewadi-it-park-13-released-safely-nrpd-144821/", "date_download": "2021-09-22T16:34:43Z", "digest": "sha1:C7PJCXAGUXHADY5R7GBH4MN2ZNCETPZL", "length": 15735, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | हिंजवडी आयटी पार्कमध्ये १२ मजली इमारतीला आग; १३ जणांची सुखरूप सुटका | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nपुणेहिंजवडी आयटी पार्कमध्ये १२ मजली इमारतीला आग; १३ जणांची सुखरूप सुटका\nसुमारे दीड तास रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. सोसायटीतील रहिवाशी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. आग लागलेल्या मजल्यावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nपिंपरी:आयटी पार्क हिंजवडी-माण रस्त्यावरील एका सोसायटीत १२ मजली इमारतीत चौथ्या मजल्यावर आगबी लागल्याची दुर्घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत आतमध्ये अडकलेल्या १३ जणांची सुखरूप सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला.\nहिंजवडी आयटी पार्कमध्ये टप्पा क्रमांक एक मधील माण रस्त्यावर असलेल्या अशोक मिडॉज सोसायटी आहे. सोसायटीतील १२ मजली असणाऱ्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लिफ्ट जवळील मोकळ्या भागात असलेल्या विद्युत केबल्सला अचानक आग लागली. या आगीमुळे चौथा आणि पाचवा मजला धुराने वेढला गेला. १३ नागरिक आतमध्ये अडकल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. एमआयडीसी टप्पा एक अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी टप्पा तीन आणि पीएमआरडीए अग्निशामक दलाचा प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत आग विझविण्यास आणि इमारतीत चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर अडकलेल्या १३ नागरिकांना जिन्यातून सुखरूप बाहेर काढले. वरील मजल्यांवरील सर्व नागरिक गच्चीवरून बाजूच्या इमारती मध्ये प्रवेश करून खाली आले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सुमारे दीड तास रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. सोसायटीतील रहिवाशी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. आग लागलेल्या मजल्यावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, म���त्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.\n''आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. आग आटोक्यात आणण्याबरोबरच रहिवाशांना सुखरूप बाहेर काढणे गरजेचे होते. त्यासाठी दोन टीम तयार करून रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. आग आटोक्यात आणल्यानंतर एखादी व्यक्ती धुरामुळे बेशुद्ध पडू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन तीन मजल्यावरील सर्व पॅसेज, लिफ्टची पाहणी करण्यात आली. कोणी अडकले नसल्याची खात्री झाल्यावर रेस्क्यू ऑपरेशन थांबविण्यात आले. त्यानंतर सोसायटीच्या व्यवस्थापकाला सर्व रहिवाशांना क्लब हाऊसमध्ये नेण्यास सांगून कोणी इमारतीत अडकले नसल्याची पुन्हा खात्री करण्यात आली़'' रामदास चोरगे , अग्निशमन अधिकारी\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%AB_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-09-22T18:26:53Z", "digest": "sha1:XYRUMPF5NWD5NNQNAAZHWHPHF5JH6B7Q", "length": 4862, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जोझेफ स्टेफान - विकिपीडिया", "raw_content": "\nजोझेफ स्टेफान (स्लोव्हेनियन:Jožef Stefan) (मार्च २४, इ.स. १८३५ - जानेवारी ७, इ.स. १८९३) हा ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि स्लोव्हेनियन कवी होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८३५ मधील जन्म\nइ.स. १८९३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ फेब्रुवारी २०१४ रोजी २३:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/marathiboli-dot-com-startup-story/", "date_download": "2021-09-22T17:39:33Z", "digest": "sha1:LVIYE64RFOOLPBYWJTX3GMXIG4A3Q5ZD", "length": 16610, "nlines": 89, "source_domain": "udyojak.org", "title": "मराठी भाषेचे महत्त्व जपणारे मराठीबोली डॉट कॉम - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nमराठी भाषेचे महत्त्व जपणारे मराठीबोली डॉट कॉम\nमराठी भाषेचे महत्त्व जपणारे मराठीबोली डॉट कॉम\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nमराठी भाषा ही सधन भाषा आहे ती या भाषेतील साहित्यामुळेच.\nआपण आजकाल अनेक चर्चासत्रे ऐकतो- मराठी भाषा टिकली पाहिजे त्यासाठी मुलांना मराठी शाळेत पाठवले पाहिजे, पण एखाद्या भाषेचा खरा प्रसार होतो तो त्या भाषेतील साहित्यामुळे, पुस्तकांमुळे.\nकाही वर्षांपूर्वी मराठी पुस्तके मिळवणे हे खूपच कठीण काम होते, कारण मराठी भाषेतील पुस्तके ही फक्त पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर अशा काही निवडक शहरांमधील निवडक दुकानांमधेच उपलब्ध होती. मग अशा परिस्थितीत मराठी साहित्याचा भाषेचा प्रसार कसा होणार लहान मुलांनी मराठी पुस्तके वाचलीच नाहीत तर त्यांना मराठी भाषेचे महत्त्व कसे समजणार. सुहास शिरवाळकर, रत���नाकर मतकरी यांच्या गूढ कथा कित्येक इंग्रजी कथांपेक्षाही सरस आहेत, पण हे समजण्यासाठी आपण ही पुस्तके वाचली पाहिजेत आणि त्यासाठी ही पुस्तके उपलब्ध झाली पाहिजेत. या एकमेव संकल्पनेतून ‘मराठीबोली डॉट कॉम’ची निर्मिती झाली.\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nमी संगणक तंत्रज्ञ आहे आणि माझा मित्र सुमित खेडेकर हा वाणिज्य शाखेचा पदवीधर राहणार खोपोली, त्यामुळे अभ्यासाची पुस्तके सोडून इथल्या दुकानांमध्ये काहीच मिळत नाही. ही समस्या फक्त खोपोलीची नव्हती ही महाराष्ट्रातील अनेक छोट्या शहरांची अथवा गावांची समस्या होती. म्हणूनच आम्ही मराठीबोली डॉट कॉमची निर्मिती करण्याचा निश्‍चय केला. ते साल होते सन २०११.\nहे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.\nतेव्हा मी ‘बायर इंडिया’ या कंपनीमध्ये ठाण्याला नोकरी करत होतो, त्यामुळे खोपोली ते ठाणे रोजचे जाऊन येऊन पाच तास प्रवासात जायचे, त्यामुळे वेळ खूपच कमी होता, तरी हे संकेतस्थळ म्हणजे एक जुनून होता. त्यामुळेच वेळेचा किंवा पैशांचा अडथळा मध्ये आला नाही. उद्दिष्ट एकच होते मराठी वाचकांपर्यंत मराठी पुस्तके पोहोचवणे.\nमी संगणक अभियांत्रिक असल्याने संकेतस्थळ बनवणे तसे काही अवघड काम नव्हते, पण अवघड कामे सुरू झाली. त्यानंतर सर्वप्रथम आम्ही वकिलाच्या मदतीने पार्टनरशिप डीड बनवली. त्यानंतर नगरपालिका कार्यालयाकडून दुकानाची नोंदणी केली, आमचे तसे कधीच दुकान नव्हते, पण ही नोंदणी आवश्यक होती.\nआता संकेतस्थळ तयार होते आणि सर्व सरकारी कामेपण झाली होती, प्रश्न होता पुस्तके मग आमच्या पुण्यातील प्रकाशकांकडे फेर्‍या सुरू झाल्या. काहींनी मदतीचे आश्वासन दिले तर काहींनी फक्त छापील पुस्तकांची सूची हातात दिली. दोन-तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये आम्ही एकूण 5 हजारहून अधिक पुस्तके आणि दहाहून अधिक प्रकाशक मराठीबोलीशी जोडले.\nशेवटी तो दिवस ठरला ११-११-११.\nम्हणजेच ११ नोव्हेंबर २०११ रोजी खोपोलीतील ऋशीवन या एका नामांकित हॉटेलमध्ये खोपोलीतील शंभर मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते मराठीबोली डॉट कॉमचे उद्घाटन करण्यात आले. प्रसिद्ध शिव व्याख्याते प्रशांत देशमुख हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.\nफक्त २० हजार रुपयांच्या भांडवलावर मराठीबोली डॉट कॉमची निर्मिती करण्यात आली होती.\nमराठीबोली डॉट कॉम हे ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर आधारित असल्याने आमची जाहिरात आमचे ग्राहकच करत होते. पहिल्या सहाच महिन्यांमध्ये आम्ही गुंतवलेल्या भांडवलाएवढा नफा आम्ही मिळवला आणि पूर्णपणे स्वयंपूर्ण संकेतस्थळ सुरू झाले.\nमराठीबोलीमधून मिळवलेला नफा पुन्हा संकेतस्थळासाठीच वापरण्याचे आम्ही ठरवले आणि २०१४ मध्ये मराठीबोलीला पुन्हा एकदा नवीन रूपात नवीन तंत्राच्या मदतीने अद्ययावत करण्यात आले. दरम्यानच्या कालावधीमध्ये मराठीबोली डॉट इन हे मराठी लेखकांसाठी असलेले संकेतस्थळ आणि त्यानंतर मराठीब्लॉग्स डॉट इन हे मराठी ब्लॉगर्ससाठी असलेले संकेतस्थळ आम्ही सुरू केले.\nअनेक मराठी ब्लॉगर्सना त्यांच्या ब्लॉगमधून उत्पन्न कसे मिळवावे याचे विनामूल्य मार्गदर्शन मराठीब्लॉग्स डॉट इनमार्फत करण्यात येते. लवकरच मराठीबोली डॉट कॉमवर ५० हजारहून अधिक मराठी पुस्तके उपलब्ध करून मराठी पुस्तकांचे सर्वात मोठे ऑनलाइन संकेतस्थळ सुरू करण्याचा आमचा मानस आहे.\nआता तुम्ही म्हणाल नफा मिळवायचा नव्हता तर व्यवसाय कशाला सुरू करायचा तर याला माझे उत्तर असेल नफा कमावणे हे आमचे उदिष्ट नव्हते आणि नसेल, पण जेव्हा तुम्ही एक उंची गाठता तेव्हा नफा कमावण्याचे अनेक पर्याय तुमच्यासमोर उभे राहतात. पहिल्या दिवसापासून नफ्याचा विचार केला तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.\nआज ‘मराठीबोली’ जाहिरातींच्या माध्यमातून नफा मिळवत आहे, त्यामुळे मराठी पुस्तके सर्वात कमी दरात मराठी वाचकांपर्यंत पोहोचवणे हे उद्दिष्ट असूनदेखील मराठीबोली नफ्यामध्ये आहे. लवकरच आमचे कपड्यांचे ऑनलाइन दुकान सुरू होत आहे.\nनवीन उद्योजकांना एवढेच सांगेन, तुमचे उद्दिष्ट नक्की ठेवा. नफा कसा होणार याचा विचार आता नको. आधी उद्दिष्ट गाठा, नफा होणारच. जे काही कराल त्यामध्ये काही तरी वेगळे करा. इतर उद्योजक जे करत आहेत तेच तुम्ही केलेत तर तुमच्यात आणि त्यांच्यात फरक तो काय तुमचा त्यांच्यासमोर टिकाव कसा लागणार तुमचा त्यांच्यासमोर टिकाव कसा लागणार म्हणूनच स्वत:ची आयडियाची कल्पना घेऊन या, उद्योगात नक्कीच विजेते व्हाल.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, दादासाहेब फाळके\nNext Post शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेत रूजलीत अंकिताच्या ‘स्वरांकित’ची बीजं\nदूध व्यापारी ते आइस्क्रीम कंपनी मालक प्रवास गायतोंडेंचा\nजीवघेण्या अपघातातून जन्माला आली एक लेखिका\nby स्मार्ट उद्योजक\t August 7, 2021\n‘आयुर्वेदिक मुखवास’ असा एक वेगळा स्टार्टअप चालवते सानिका\nby स्मार्ट उद्योजक\t August 4, 2021\nस्ट्रॅटेजी, ध्येय, उद्दिष्ट आणि ऍक्शन प्लॅन\nby सीए जयदीप बर्वे\t June 9, 2020\nनिर्यातीकरता उत्पादन पुरवठादार कसे निवडावेत\nइंस्टाग्राम वापरून तरुणांमध्ये पॉप्युलर करा आपला ब्रॅण्ड\nby स्मार्ट उद्योजक\t June 30, 2021\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane/mans-gold-bracelet-sanched-in-thane-1178947/", "date_download": "2021-09-22T18:45:20Z", "digest": "sha1:ROST6X5S5VRWT3DGXQTUHKKZJGGWMESE", "length": 8844, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ठाण्यात पुरुषाची सोनसाखळी हिसकावली – Loksatta", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nठाण्यात पुरुषाची सोनसाखळी हिसकावली\nठाण्यात पुरुषाची सोनसाखळी हिसकावली\nयाप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला\nWritten By लोकसत्ता टीम\nठाण्यातील सायबर टेक कंपनीजवळ रस्त्यावरून जाणाऱ्या युवकास त्याच्या समोरून आलेल्या दोन व्यक्तींनी मारहाण करून त्याच्या गळ्यात सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. २९ वर्षीय तरुण रस्त्यावरून जात असताना त्याला समोरून आलेल्या दोन व्यक्तींनी धक्का दिला व नंतर त्याला मारहाण केली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. एस. क्षीरसागर अधिक तपास करत आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिक��तील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nदूरदर्शनची ५१० प्रक्षेपण केंद्रे लवकरच बंद\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nपरमबीर सिंह यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणात दाऊदचा हस्तक अटकेत\nकोणार्क एक्स्प्रेसमध्ये गांजा जप्त\nअनंत चतुर्दशीनिमित्त चोख बंदोबस्त\nश्रीनगरमधील अधिकृत ३८० इमारतींना दिलासा\nआरोग्य केंद्रांतील योग प्रशिक्षण वर्ग बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/vodafone-airtel-and-jio-gives-3-gb-daily-data-plan-see-best-mobile-recharge-offer-mhkk-454161.html", "date_download": "2021-09-22T17:38:29Z", "digest": "sha1:NW6J3GFQC5SVQNY4QHWL2R6IVDA5HR6K", "length": 8115, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लॉकडाऊनमध्ये खूशखबर! 349 रुपयांमध्ये मिळणार आता 3 GB डेटा – News18 Lokmat", "raw_content": "\n 349 रुपयांमध्ये मिळणार आता 3 GB डेटा\n 349 रुपयांमध्ये मिळणार आता 3 GB डेटा\nवोडाफोन, एअरटेल आणि जिओ तीन कंपन्यांनी स्वस्तात काही खास प्लॅन आणले आहेत. 3GB डेटा सोबत आणखी काय मिळणार फायदा जाणून घ्या.\nमुंबई, 19 मे : लॉकडाऊनमध्ये अगदी तरुणांपासून ते घरातून काम करणाऱ्यांना (work from home) इंटरनेट सेवा पुरत नाही. 1GB किंवा 1.5, 2 GB डेटा पुरत नाही. यासाठी खास रिलायन्स जिओ, वोडाफोन आणि एअरटेल या तिन्ही कंपन्यांनी 3 GB डेटा असलेला प्लॅन खास ग्राहकांसाठी आणला आहे. काय आहेत तिन्ही कंपन्यांचे प्लॅन आणि काय फायदा मिळणार जाणून घ्या Reliance jio 349 Plan वोडाफोन आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी 349 चा प्लॅन आणला आहे. यामध्ये 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. यासोबत दररोज 3 GB डेटा, 100 SMS, jio ते jio अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. यामध्ये जिओ ते इतर नेटवर्कसाठी केवळ 1000 मिनिटं मिळ��ार आहेत. 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय आहे खास Reliance Jio 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक खास सुविधा मिळणार आहेत. 3 GB रोज डेटासह 3 महिन्यांची वैधता मिळणार आहे. जे लोक Work from home करतात त्यांना हा प्लान फायदेशीर ठरणार आहे. 28 दिवसांना 350 रुपयांचा रिचार्ज कऱण्यापेक्षा 999 चा प्लॅन फायदेशीर ठरतो. या शिवाय या प्लॅनमध्ये Jio ते jio ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. इतर नेटवर्कसाठी 3000 मिनिटं आणि 100 SMS दरदिवशी मिळणार आहेत. या प्लॅनची वैधता 84 दिवस असणार आहे. हे वाचा-आता Facebook तुम्हाला देणार 77 लाख, करा फक्त 'हे' काम Airtel 401 plan Airtel कंपनीने ग्राहकांसाठी 401 रुपयांचा प्लॅन आणला आहे. यामध्ये ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेसह रोज 3 GB डेटा मिळणार आहे. यासोबत Disney+Hotstar VIPचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. एअरटेल ते इतर नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉल आणि रोज 100 SMS मिळणार आहेत. यामध्ये 558 रुपयांचा 56 दिवसांसाठी आणखी एक प्लॅन आहे. त्यामध्ये 3 GB डेटा, 100 SMS दरदिवशी यासोबत अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. वोडाफोन-आयडिया 599 plan ग्राहकांना 249 मध्ये डबल डेटा देणारा प्लॅन आहे. यामध्ये 1.5+1.5 GB डेटा मिळणार आहे. 28 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS रोज मिळणार आहे. याशिवाय झी-5 अॅपचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. ग्राहकांना 399 मध्ये डबल डेटा देणारा प्लॅन आहे. यामध्ये 1.5+1.5 GB डेटा मिळणार आहे. 56 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS रोज मिळणार आहे. याशिवाय झी-5 अॅपचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. ग्राहकांना 599 मध्ये डबल डेटा देणारा प्लॅन आहे. यामध्ये 1.5+1.5 GB डेटा मिळणार आहे. 84 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS रोज मिळणार आहे. याशिवाय झी-5 अॅपचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. हे वाचा-काय टेक्नॉलॉजी आहे शरीरावर फक्त टॅटू लावून मेंदूत काय चालतंय ते समजणार हे वाचा-बंपर डिस्काउंट शरीरावर फक्त टॅटू लावून मेंदूत काय चालतंय ते समजणार हे वाचा-बंपर डिस्काउंट 62 हजारांचा फोन फक्त 22,999 रुपयांमध्ये, ऑफर फक्त एक दिवस संपादन- क्रांती कानेटकर\n 349 रुपयांमध्ये मिळणार आता 3 GB डेटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/tag/spotligt/", "date_download": "2021-09-22T17:31:10Z", "digest": "sha1:3SPR53ZFTYTDY4CHBFXMNH5FU2CRDJHK", "length": 6257, "nlines": 162, "source_domain": "marathiboli.in", "title": "spotligt Archives - marathiboli.in", "raw_content": "\nसर्व १००० सभासदांचे आभार- सप्रेम भेट- जिंका मराठी पुस्तक\nWrite and Win – लिहा आणि जिंका\nMarathi Movie VanshVel Review :- वं��वेल – एक कौटुंबिक सामाजिक चित्रपट\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2021-09-22T17:54:46Z", "digest": "sha1:MUJV2ZU6FFFLNMNZQKYJAPOFSRTO237D", "length": 5876, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "देबब्रत दास - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव देबब्रत बैद्य दास\nजन्म २२ सप्टेंबर, १९८६ (1986-09-22) (वय: ३५)\nसिलीगुरी , पश्चिम बंगाल,भारत\n१९९९ – २००३ बंगाल\n२००८, २०१२-present कोलकाता नाइट रायडर्स\nफलंदाजीची सरासरी ७०.५० १७.१६\nसर्वोच्च धावसंख्या ५५* ३१\nगोलंदाजीची सरासरी - -\nएका डावात ५ बळी - -\nएका सामन्यात १० बळी - n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी - -\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nकोलकाता नाइट रायडर्स – सद्य संघ\n१४ गंभीर • ९ तिवारी • १६ मॉर्गन • ६३ दास • ३ कालिस • ६ शुक्ला • २२ भाटीया • २७ डोशेटे • २८ पठाण • ७५ हसन • -- जानी • २४ हॅडीन • ३६ बिल्सा • ४२ मॅककुलम • -- सॅम्सोन • १ लड्डा • ४ पॅटींसन • १४ अहमद • १७ संगवान • २१ अब्दुल्ला • ५५ बालाजी • ५८ ली • ७४ नारायण • ९० लांगे • ९९ उनादकट • -- सक्सेना • प्रशिक्षक बेलिस\nइ.स. १९८६ मधील जन्म\nइ.स. १९८६ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२२ सप्टेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nकोलकाता नाइट रायडर्स सद्य खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १९:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2021-09-22T17:48:55Z", "digest": "sha1:KSV7FKS3MC7HGZ5JW6VSVLTMYXMBJJHM", "length": 7329, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विल्हेम्सहाफेन - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ १०६.९ चौ. किमी (४१.३ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २४६ फूट (७५ मी)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nजर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nविल्हेम्सहाफेन (जर्मन: Wilhelmshaven) हे जर्मनी देशाच्या नीडर जाक्सन या राज्यातील एक शहर आहे. जर्मनीच्या उत्तर भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले विल्हेम्सहाफेन जर्मनीचे खोल पाण्यामधील एकमेव बंदर आहे व येथे जर्मन नौसेनेचा सर्वात मोठा तळ स्थित आहे.\nदुसऱ्या महायुद्धादरम्यान महत्वाचे बंदर असलेल्या विल्हेम्सहाफेनवर दोस्त राष्ट्रांच्या वायुसेनेने प्रचंड बॉम्बफेक केली. ज्यात शहराचा बव्हंश भाग नष्ट झाला होता. युद्ध संपत असताना ५ मे, इ.स. १९४५ रोजी पोलंडच्या जनरल स्टानिस्लॉ माचेकने विल्हेम्सहाफेन शहर व तेथील बंदरात असलेल्या क्रीग्समरीनच्या २०० युद्धनौकांना शरणागती दिली होती.\nविकिव्हॉयेज वरील विल्हेम्सहाफेन पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजर्मनीतील शहरे विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2021-09-22T18:32:02Z", "digest": "sha1:6EFFGXEY5MVOZFDBUSVVUYPS4AMNKYZI", "length": 3990, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील - विकिपीडिया", "raw_content": "\nमाय नेम इज अमर अकबर अॅन्थनी\nजातीवाद आणि जाती निर्मूलन चळवळी\nसंघाची धर्म आणि संस्कृतीची व्याख्या करताना होणारी नेमकी तात्वीक गोची\nलोकानुनयाच्या इतर प्रकारांबद्दलचे लेखन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जुलै २०१२ रोजी ०८:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/07/10-suspended.html", "date_download": "2021-09-22T17:23:26Z", "digest": "sha1:FD73THYULSBVOCUA4CBEIAVYWKC2IZWX", "length": 17224, "nlines": 115, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "लोकसभेत गोंधळ घालणारे 10 खासदार निलंबित. #Suspended - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / भारत देश / लोकसभेत गोंधळ घालणारे 10 खासदार निलंबित. #Suspended\nलोकसभेत गोंधळ घालणारे 10 खासदार निलंबित. #Suspended\nBhairav Diwase बुधवार, जुलै २८, २०२१ चंद्रपूर जिल्हा, नवी दिल्ली, भारत देश\nनवी दिल्ली:- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी 10 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. या खासदारांना कार्यकाल संपेपर्यंत निलंबित राहावं लागण्याची शक्यता आहे. लोकसभेचं कामकाज सुरू असताना गोंधळ घालणे, घोषणाबाजी करणे आणि कागद फेकणे या कारणांसाठी दहा खासदारांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला. #Suspended\nया 10 खासदारांचं निलंबन...\nलोकसभा अध्यक्षांचा अवमान केल्याप्रकरणी 10 खासदारांचं निलंबन झालं आहे. हे सर्व खासदार लोकसभा अध्यक्षांसमोर येऊन त्यांच्यावर कागद फेकत होते.\nयांचा निलंबित खासदारांमध्ये समावेश आहे. या निलंबनानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.\nया खासदारांनी लोकशाहीचा अपमान केला असून यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा कमी होत असल्याचा आरोप भाजपने मंगळवारी केला होता. या खासदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.\nलोकसभेत गोंधळ घालण्याच्या या प्रकारामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कमालीचे संतप्त असल्याचं सांगितलं जात आहे. अशा प्रकारे एखादा खासदार जर दुसऱ्यांदा गोंधळ घालताना दिसला तर त्याला पूर्ण टर्मसाठी निलंबित करण्यात यावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.\nलोकसभेत गोंधळ घालणारे 10 खासदार निलंबित. #Suspended Reviewed by Bhairav Diwase on बुधवार, जुलै २८, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-09-22T16:55:47Z", "digest": "sha1:SJNCR4Y4RSDTOUULBYUOLGV7AO62SGRG", "length": 7140, "nlines": 84, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "टीम इंडियाच्या गोलंदाजांची कमाल, इंग्लंडवर 66 धावांनी शानदार विजय", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nटीम इंडियाच्या गोलंदाजांची कमाल, इंग्लंडवर 66 धावांनी शानदार विजय\nपुणे : टीम इंडियाने इंग्लंडवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 66 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 318 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडचा डाव अवघ्या 251 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टोने सर्वाधिक 94 धावांची खेळी केली. तर जेसन रॉयने 46 धावा केल्या. टीम इंडियाकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूर 3 फलंदाजांना माघारी पाठवलं. तसेच भुवनेश्वर कुमारने 2 फलंदाजांना बाद केलं. तर कृणाल पंड्याने 1 विकेट घेतली. भारताने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.\nलसीकरण केंद्र कसे वाढवणार, मनुष्यबळ कुठून आणणार\nआज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त\nटीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध दिसणार नव्या ‘रेट्रो थीम’ जर्सीमध्ये\n12 नोव्हेंबर 2020 lmadmin टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध दिसणार नव्या ‘रेट्रो थीम’ जर्सीमध्ये वर टिप्पण्या बंद\nआमच्यावर हल्ले करण्यास अमेरिका इतर देशांना भडकावतोय उच्चस्तरीय बैठकीत चीनचा आरोप\n19 मार्च 2021 lmadmin आमच्यावर हल्ले करण्यास अमेरिका इतर देशांना भडकावतोय उच्चस्तरीय बैठकीत चीनचा आरोप वर टिप्पण्या बंद\nIndia Vs Australia : ‘अदानी’च्या विरोधातील फलक घेऊन प्रेक्षक थेट मैदानावर घुसला अन्…\n27 नोव्हेंबर 2020 lmadmin India Vs Australia : ‘अदानी’च्या विरोधातील फलक घेऊन प्रेक्षक थेट मैदानावर घुसला अन्… वर टिप्पण्या बंद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/finchs-online-guidance-to-students-during-lockout-abn-97-2216467/", "date_download": "2021-09-22T17:30:22Z", "digest": "sha1:F7QHJZFYX32HTGHVO5FN6F43YUA4LKRM", "length": 11985, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Finch's online guidance to students during lockout abn 97 | टाळेबंदीच्या काळात फिंचचे विद्यार्थ्यांला ऑनलाइन मार्गदर्शन", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nटाळेबंदीच्या काळात फिंचचे विद्यार्थ्यांला ऑनलाइन मार्गदर्शन\nटाळेबंदीच्या काळात फिंचचे विद्यार्थ्यांला ऑनलाइन मार्गदर्शन\nदुसऱ्या इयत्तेतील एका क्रिकेटप्रेमी विद्यार्थ्यांला फिंचने खेळाशी निगडित प्रकल्प बनवण्यासाठी मार्गदर्शनही केले.\nWritten By लोकसत्ता टीम\nकरोनामुळे ऑस्ट्रेलियातील क्रिकेट ठप्प असले तरी ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या क्रि के ट प्रकारांचा कर्णधार आरोन फिंचने यादरम्यानही ऑनलाइन प्रशिक्षणाचे कार्य सुरू ठेवले आहे. दुसऱ्या इयत्तेतील एका क्रिकेटप्रेमी विद्यार्थ्यांला फिंचने खेळाशी निगडित प्रकल्प बनवण्यासाठी मार्गदर्शनही केले.\nटाळेबंदीच्या काळात मेलबर्नच्या ब्लॅकबर्न लेक प्राथमिक शाळेने ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात केली. यादरम्यान विद्यार्थ्यांना आवडत्या विषयावर शालेय प्रकल्प करण्याचे सांगण्यात आले. परंतु अ‍ॅलेक्स अल्टय़ूबला ऑनलाइन शिक्षणात रस नसल्याने या शाळेतील शिक्षिका कॅथरिन टेलर यांच्या विनंतीनुसार फिंचने अ‍ॅलेक्सला क्रिकेटच्या नियमांवर आधारित एखादे चित्र काढण्याचे सांगितले. क्रिकेट चाहता असणाऱ्या अ‍ॅलेक्सने फिंचच्या सांगण्यानुसार क्रिकेटच्या मैदानाचे छायाचित्र काढून त्यामध्ये क्षेत्ररक्षणाच्या विविध दिशाही नमूद केल्या.\n‘‘अ‍ॅलेक्सचे क्रिकेटविषयीचे ज्ञान वाखाणण्याजोगे आहे. मी त्याच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून क्रिकेटच्या अनेक बारीकसारीक गोष्टी त्याला सोप्या भाषेत समजावल्या. यापुढे तो नक्कीच ऑनलाइन शिक्षणाचाही आनंद लुटेल, अशी आशा आहे,’’ असे फिंच म्हणाला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्��िस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nकपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, IPL साठीचं मानधन आहे..\nDC Vs SRH: दिल्लीचा ८ गडी राखत हैदराबादवर दणदणीत विजय\n“काय षटक होतं..” असं ट्वीट करणाऱ्या बुमराला कार्तिक त्यागीचा रिप्लाय; म्हणाला…\nआता फलंदाजाला बॅट्समनऐवजी ‘बॅटर’ म्हटलं जाणार MCC नं घेतला निर्णय\nIPL 2021: दीपक हुडाच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन नवा वाद; बीसीसीआयचचे भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\nन्यूझीलंडने दौरा रद्द केल्यानंतर नाचक्की झाल्याने पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी म्हणाले,”भारतामुळे…”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/msedcl-provided-a-record-number-of-power-connections-during-the-corona-period-zws-70-2587302/", "date_download": "2021-09-22T18:32:07Z", "digest": "sha1:TTTDMCTQUNNI2WQ6LCB6NTEABPLUX4EI", "length": 13953, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "msedcl provided a record number of power connections during the corona period zws 70 | करोनाकाळातही विक्रमी वीजजोडण्या", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nपाच महिन्यांत महावितरणचे ५ लाखांवर नवे ग्राहक\nWritten By लोकसत्ता टीमलोकसत्ता ऑनलाइनझियाउद्दीन सय्यद\nपाच महिन्यांत महावितरणचे ५ लाखांवर नवे ग्राहक\nपुणे : करोना काळातही महावितरणकडून राज्यात विक्रमी संख्येने वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. वीज मीटरची पुरेशी उपलब्धता झाल्यानंतर पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल पाच लाख १८ हजार नव्या वीजग्राहकांचे वीजजोड कार्यान्वित करण्यात आले. इतर वेळेला वर्षांला सर्वधारणपणे वर्षभरात ८ ते ९ लाखांच्या आसपास नव्या वीजजोडण्या दिल्या जातात.\nगेल्या वर्षी मार्च २०२० मध्ये करोनाच्या पहिल्या लाटेनंतरची टाळेबंदी तसेच इतर कारणांमुळे वीज मीटरची उपलब्धता कमी झाली होती. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्याचा वेग मंदावला होता. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्या वेळी घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत वीज मीटरचा तुटवडा संपविण्याचे तसेच नवीन वीजजोडण्यांचा वेग वाढविण्याचे आदेश दिले होते. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनीही क्षेत्रीय कार्यालयांना वर्षभर मुबलक वीज मीटर उपलब्ध होईल यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा धडक निर्णय घेतला होता.\nमहावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, करोना काळातील वीज मीटरचा तुटवडा गेल्या पाच महिन्यांपासून संपुष्टात आला आहे. सोबतच उच्च आणि लघुदाबाच्या नवीन वीजजोडण्यांचा वेगही वाढला आहे. मार्च २०२१ पासून पुरवठादारांकडून नवीन वीज मीटर उपलब्ध होण्यास सुरवात झाली आहे. आतापर्यंत सिंगल फेजचे १५ लाख ६६ हजार तर थ्री फेजचे १ लाख १० हजार नवीन मीटर मुख्यालयातून क्षेत्रीय कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत. वीज मीटर उपलब्ध झाल्यानंतर महावितरणकडून नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यास मोठा वेग देण्यात आला आहे. वर्षभरात महावितरणकडून ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. मात्र गेल्या मार्च ते जुलै या कालावधीत उच्चदाबाच्या ४३५ आणि लघुदाबाच्या ५ लाख १८ हजार १४२ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या.\nनव्याने वीजजोडण्या देण्यात आलेल्या लघु आणि उच्चदाब वर्गवारीतील ग्राहकांमध्ये सर्वाधिक घरगुती ग्राहक आहेत. पाच महिन्यांत ३ लाख ८९ हजार नव्या घरगुती ग्राहकांना वीजजोड देण्यात आले. ५९ हजार ९६९ वाणिज्यिक, १० हजार ९६३ औद्योगिक, ५० हजार १७८ कृषी, तर ७४२ पाणीपुरवठा, पथदिवे आणि सात हजारांहून अधिक इतर नव्या ग्राहकांना वीजजोड देण्यात आले. सध्या वीजमीटरची उपलब्धता असल्याने ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा तपासणीत सदोष आढळल्यास वीज मीटर तातडीने बदलण्याची कार्यवाही केली जात असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nदूरदर्शनची ५१० प्रक्षेपण केंद्रे लवकरच बंद\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\nलसीकरणाचा वेग वाढविण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nराज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत\nप्रिसिजनने बनविली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस\nभाजपाच्या महिला आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navakal.in/ramdas-akhade-dies-in-hospital/", "date_download": "2021-09-22T18:53:43Z", "digest": "sha1:OEP7ANZHSZFOBPBI7ZFDJXMSXL7WZNG4", "length": 7250, "nlines": 114, "source_domain": "www.navakal.in", "title": "तलवारीने हल्ला झालेल्या रामदास आखाडे यांचे निधन - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nतलवारीने हल्ला झालेल्या रामदास आखाडे यांचे निधन\nपुणे – पुण्यातील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांचे आज पहाटे निधन झाले. रविवारी त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. रामदास आखाडे यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन मुले असा परीवार आहे.\nरामदास आखाडे यांच्यावर रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास तलवारीने हल्ला झाला. हा हल्ल्यात त्यांच्यावर तलवारीचे चार घाव बसले. यात आखाडे गंभीर जखमी झाल्याने, त्यांना उपचारासाठी तात्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पीटल या खासगी रुग्नालयात उपचारासाठी दाखल केले होते.\nउपचार सुरू असताना त्यांची प्रकृती बिघडत जात होती. यामुळे त्यांच्यावर जहांगीर रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र रामदास आखाडे यांची मृत्युशी चाललेली झुज बावन्न तासानंतर अखेर बुधवारी पहाटे अपयशी ठरली.\nदरम्यान, रामदास आखाडे यांच्यावर रविवारी झालेल्या हल्ल्यातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या हल्ल्यामागील मास्टमाईंड अद्याप पोलिसांच्या हाती ल���गलेले नाहीत. यामुळे हल्ल्याचे नेमके कारण समजु शकलेले नाही. मात्र प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीवरुन हा हल्ला व्यावसायिक स्पर्धेतुन झाला असण्याची शक्यता बळावली आहे.\nलसीकरणाचा वेग वाढवा, मुख्यमंत्र्याच्या सूचना\nमुंबई वगळता सर्व महापालिकेच्या निवडणुका तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार, ठाकरे सरकारचा निर्णय\nकोकणची चिंता वाढली; गणपतीसाठी गेलेल्या २७२ जणांना कोरोनाची लागण\nशैक्षणिक फी माफीची पूर्तता न झाल्याने राज्यातील निवासी डॉक्टरांचा संपाचा इशारा\nPrevPreviousनवश्या गणपती मंदिरात जितेंद्र आव्हाडांनी केली आरती, कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nNextअनिल देशमुखांच्या याचिकेवर गुरूवारी उच्च न्यायालयाचा निर्णय Next\nलसीकरणाचा वेग वाढवा, मुख्यमंत्र्याच्या सूचना\nतालिबानच्या पाकिस्तान प्रेमामुळे ‘सार्क’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची नियोजित बैठक रद्द\nमुंबई वगळता सर्व महापालिकेच्या निवडणुका तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार, ठाकरे सरकारचा निर्णय\nअनन्या बिर्लाचा ‘व्हेन आय एम अलोन’चा व्हिडीओ प्रदर्शित\nकोकणची चिंता वाढली; गणपतीसाठी गेलेल्या २७२ जणांना कोरोनाची लागण\nशैक्षणिक फी माफीची पूर्तता न झाल्याने राज्यातील निवासी डॉक्टरांचा संपाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-jilha/these-are-ants-stuck-jaggery-power-fadnaviss-criticism-mahavikas-aghadi-82090", "date_download": "2021-09-22T18:35:07Z", "digest": "sha1:QVJRSABUWXG45EAVGHIYQRHNBMP6N2KW", "length": 8063, "nlines": 26, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "हे तर सत्तेच्या गुळाला चिकटलेले मुंगळे : फडणवीसांची महाआघाडीवर टीका....", "raw_content": "\nहे तर सत्तेच्या गुळाला चिकटलेले मुंगळे : फडणवीसांची महाआघाडीवर टीका....\nशिवस्मारकाच्या संदर्भात गेल्या दोन वर्षात सरकारने काहीही प्रयत्न केलेला नाही. आतातरी स्मारकाबाबत सरकारने प्रयत्न करावा, अशी मागणी त्यांनी केली.\nमुंबई : अनैसर्गिक युतीने एकत्र आलेले हे लोक आहेत. त्यांच्याकडे कोणते नियोजन व दृष्टीकोन नाही. ज्याप्रमाणे गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात,\nत्याप्रमाणे सत्तेला चिकटलेले हे तीन पक्ष आहेत. त्यांना सत्तेतील योग्य वाटा मिळत नाही, त्या ठिकाणी अशी ओरड होते. वाटा मिळाला की सर्व बंडोबा थंडोबा होतात, अशी टीका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.\nपत्रका��ांना फ्रंटलाइन कामगार घोषित करण्याकडे राज्य सरकारचे दूर्लक्ष होत आहे, याकडे लक्ष वेधले असता श्री. फडणवीस म्हणाले, कोरोनाचे लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. दोन डोस झाले असले तरी बाधित होण्याचे प्रमाण आहे, त्यामध्ये लक्षणे विरहीत कोरोनाबाधित आढळत येत आहेत. पण ते उपचार घेऊन बरे होऊ शकतात, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज भासत नाही.\nहेही वाचा : १४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट सवाल…\nमुळात महाराष्ट्रात पत्रकारांना फ्रंटलाइन कर्मचारी (कोरोना योध्दा) मानण्यास राज्य सरकार का तयार नाही, असे समजत नाही. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, त्यांनी तातडीने पत्रकारांना कोरोना योद्धा घोषित करावे, अशी अपेक्षा व्यक्त करून देशातील १५ राज्यांनी पत्रकारांना फ्रंटलाइन कर्मचारी घोषित केले आहे. मग महाराष्ट्र मागे का, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून सर्व गोष्टीत सर्वात आधी निर्णय घेणारे राज्य आहे, पण याबाबत का निर्णय होत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.\nआवश्य वाचा : माझ्यावर पाळत ठेवली जातेय, साक्षीदारांवर दबाब ; अनुप डांगेंचा आरोप\nशेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असून आत्महत्याही वाढल्या असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दूर्लक्ष होतंय असे वाटते का, यावर श्री. फडणवीस म्हणाले, आत्महत्या होतात या दूदैवी घटना आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेण्याची व्यवस्थाच उरलेली नाही. ज्या प्रकारे बदल्या होतात, अधिकाऱ्यांना पोस्टिंग मिळते, अशा प्रकारे पोस्टिंग घेऊन अधिकारी आले की, त्यांना गरिबांकडे पाहायला वेळ मिळत नाही. मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दूर्लक्ष झालेले आहे.\nशेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय हे सरकार करत नाही. आत्महत्या वाढत असताना या घटनेकडे फार गांभीर्याने बघितले पाहिजे. किमान त्यांच्या मृत्यूनंतर तरी त्याचे प्रश्न सोडविणे व त्यांच्या परिवाराला मदत करणे अपेक्षित आहे. भाजपच्या जनाआशिर्वाद होणाऱ्या टीकेविषयी ते म्हणाले, ज्यांना जत्रेचा अनुभव आहे, त्यांना यात्रा काय समजणार. शेवटी आपापली समज, व्यवहार व संस्कृती असते. मुळातच चारही जनाआशिर्वाद यात्रांना प्रचंड प्रतिसाद मिळालाय. त्यामुळे सरकारी पक्ष हाललाय एवढे निश्चित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.\nशिवस���मारकाच्या संदर्भात सरकारने गांभीर्याने घेत सर्वोच्य न्यायालयात केस लावून घेतली पाहिजे. कारण त्यावर स्थगिती आहे. ही स्थगिती उठवत नाही. तोपर्यंत बांधकाम पुढे नेता येणार नाही. गेल्या दोन वर्षात सरकारने काहीही प्रयत्न केलेला नाही. आतातरी स्मारकाबाबत सरकारने प्रयत्न करावा, अशी मागणी त्यांनी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/kerala-exit-poll-2021-live/", "date_download": "2021-09-22T17:40:24Z", "digest": "sha1:VZRVTMCVAF2IMKGWWVGPHTI3LU6IXZMK", "length": 4602, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Kerala Exit Poll 2021 Live - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nKerala Exit Poll Results: लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट केरळमध्ये पुन्हा सत्ता काबीज...\nपडसाद : वडील-मुलींचे भावबंध वाचनीय\nदि. २६ जूनच्या अंकातील ‘फादर्स डे’निमित्त मुलींनी वडिलांबद्दल लिहिलेले भावना व्यक्त करणारे लेख वाचनीय आहेत. गार्गी फुले-थत्ते, लीलावती नारळीकर, प्रियदर्शनी कर्वे या लेकींनी...\nडॉ. शंतनु अभ्यंकर [email protected] ‘आपल्याकडे फारशा बायका पीत नाहीत’ असा एक सार्वत्रिक समज आहे. पण या समजुतीला सांस्कृतिक धक्के देणारे अनुभव वैद्यकीय आणि व्यसनमुक्ती...\nशेवटचा दिस गोड व्हावा…\nपरळ येथील ‘स्त्री मुक्ती संघटने’च्या कौटुंबिक सल्ला केंद्रात ७० वर्षांचे एक आजोबा आले. || वृषाली मगदूम गेल्या सव्वा वर्षांत करोनामुळे उद्भवलेल्या टाळेबंदीमुळे घरात अडकलेल्या...\nस्मृती आख्यान : मेंदूच्या यंत्रासाठी व्यायामाचं वंगण\nलक्षावधी वर्षांपूर्वी जेव्हा मानवजात जन्माला आली, तेव्हापासून अगदी आता आतापर्यंत शरीराची हालचाल केल्याशिवाय माणसाचं जगणं अशक्य होतं. || मंगला जोगळेकर व्यायामाचे फायदे आपल्याला खरंतर...\nज्येष्ठांचे लिव्ह इन : हिंमतवाली\nलग्न होऊन दक्षा जीवनच्या घरी आल्यावर तिच्या लक्षात आलं, की त्या घरात खेळीमेळीचं वातावरण नव्हतं. || सरिता आवाडगुजरातमधील ‘अनुबंध फाउंडेशन’ ही ज्येष्ठांच्या पुनर्विवाह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/marketing-and-marathi-entrepreneurs/", "date_download": "2021-09-22T17:30:53Z", "digest": "sha1:CJDSIIQNGS27N7DKHZWIITKYILGN56VX", "length": 17498, "nlines": 89, "source_domain": "udyojak.org", "title": "'मार्केटिंग'बद्दल मराठी उद्योजक इतके उदासीन का? - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\n‘मार्केटिंग’बद्दल मराठी उद्योजक इतके उदासीन का\n‘मार्केटिंग’बद्दल मराठी उद्योजक इतके उदासीन का\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nमराठी संस्कार, आचार, विचार सर्वसाधारणपणे धंद्यास पोषक नाहीत हे आता सर्वमान्य समीकरण झालं आहे. पाच-सात वर्षांच्या लहानग्यांना तुला काय व्हायचंय हे विचारल्यावर फार पूर्वीपासूनच इंजिनिअर, डॉक्टर, वकील अशी ठाशीव उत्तरं मिळतात. आताशा त्यात आयपीएस ऑफिसर, वैज्ञानिक अशी थोडीशी वेगळ्या धाटणीची उत्तरं ऐकू येत आहेत, ही समाधानकारक बाब आहे; पण मला बिझनेसमन व्हायचंय हे लहानगेच काय, तरुणदेखील म्हणत नाहीत.\nएकंदरीत व्यवसायाच्या बाबतीत मराठी माणूस जसा पिछाडीवर आहे, अगदी तसाच मार्केटिंगबद्दलदेखील आहे. अधिक गंभीर समस्या अशी की, अनुभवी नोकरदारच नव्हे तर उद्योजकदेखील ह्या बाबतीत मागे पडले आहेत. आमची सुरुवातच मार्केटिंग म्हणजे डोअर टू डोअर सेल करणं अशा पूर्वग्रहाने होते.\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nवास्तविक, हा ग्रह अत्यंत चुकीचा आहे. विक्री करणे, सेल्स हा मार्केटिंगचा एक भाग आहे. डोअर टू डोअर सेल हा संपूर्ण सेल्स सिस्टममधला फक्त एक प्रकार आहे. अर्थात, सेलिंग हे केवळ मार्केटिंगच नाही, तर संपूर्ण धंद्याचंच महत्त्वाचं अंग आहे; परंतु मार्केटिंग आणि सेल हे समानार्थी नसून सेलिंग ही मार्केटिंगच्या साखळीतील केवळ एक कडी आहे, हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.\nवरील फरक समजून घेणं फक्त मार्केटिंगमध्ये नोकरी करणार्‍याने समजून घेणं आवश्यक नसून, प्रत्येक बिझनेसमनसाठी हा अवेअरनेस महत्त्वाचा आहे. आपल्या वस्तू किंवा सेवा विकण्यासाठी सेल्समन ठेवले, त्यांना संभाव्य ग्राहक कुठे आणि कसे सापडतील हे शिकवलं आणि सेल्स पिच व्यवस्थित तयार करून घेतली की आपली मार्केटिंग सेट झाली, या चुकीच्या धोरणामुळे अनेक मराठी उद्योजक आपलं नुकसान करून घेत असतात.\nआपल्या व्यवसायाच्या प्रकारानुसार सेल्स आणि सेल्सशिवाय इतर मार्केटिंगचे प्रयत्न ह्याचं प्रमाण ठरवता आलं पाहिजे; परंतु ते ठरवण्यासाठी मार्केटिंगमध्ये काय काय येतं हे कळायला हवं आणि ते कळण्यासाठी मार्केटिंगची व्याख्या स्पष्टपणे माहित असायला हवी.\nफिलिप कोटलर, हा म��र्केटिंग विश्वाचा आद्यगुरू. त्याने केलेली मार्केटिंगची व्याख्या अशी आहे –\nभावार्थ हा आहे – ग्राहकाला नेमकं काय, कसं, का हवंय हे ओळखणं, ग्राहकांच्या त्या गरजा भागवून त्यांच्या जीवनमूल्यात भर घालणं आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेद्वारा ग्राहकांना खूश करून त्यांच्याकडून विविध प्रकारे आपली मूल्यवृद्धी करणं. वरील व्याख्या, आपल्या मनातील अनेक गैरसमज दूर करत मार्केटिंग विश्वाची ३६० डिग्री सैर घडवून आणते.\nमार्केटिंगची क्रिया तुमचा बिझनेसच्या सुरुवातीच्या काळापासूनच संपूर्ण प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग असायला हवी. आपण ग्राहकांना जे देऊ बघत आहोत ते त्यांना खरंच हवं आहे का, कुठल्या प्रकारे हवं आहे ह्याचा अभ्यास करून प्रॉडक्ट तयार व्हावं. उद्योग सुरू झाल्यानंतरदेखील ही चाचपणी सतत करत राहायला हवी. हा झाला मार्केट रीसर्च ह्या मार्केटिंगच्या अंगाचा भाग.\nपुढे इतर स्टेप्स असतात. आपलं टार्गेट मार्केट ओळखून त्याचे भाग करणे (मार्केट सेगमेंटेन्शन), त्यातील कुठला भाग आपल्या व्यवसायासाठी सर्वात उपयुक्त आहे हे ओळखून त्यांच्यापर्यंत आपलं प्रॉडक्ट पोहोचवणे (टार्गेटिंग), आपलं प्रॉडक्ट इतरांपेक्षा वेगळं कसं आहे हे ठसवणे (पोजिशनिंग)…\nही सर्व प्रक्रिया सतत चालणारी आहेच; पण त्यामागे अभ्यास, विचार आणि स्ट्रॅटेजी असते. त्यासाठी आकडे सोबत असावे लागतात. ते हाताशी असण्यासाठी तशी रेकॉर्डिंग यंत्रणा असायला हवी. हे थोडक्यात बघू या, आमच्याच उदाहरणाने.\nआम्ही MarathiPizza.com या इंफोटेन्मेन्ट पोर्टलची सुरुवात केली तेव्हा आपला आयडियल वाचक कोण असेल, त्या वाचकांना काय वाचायला आवडेल, लेख लिहिताना कुठल्या विषयांवर फोकस करावा ह्याची चाचणी केली होती. त्यानुसार मार्केटिंगदेखील केली होती; परंतु लवकरच लक्षात आलं की, अनेक नवनवे मराठी वाचक वेबसाइटवर जरूर येतायत, पण परत परत येत नाहीयेत.\nया मागच्या कारणांची तपासणी करण्यासाठी आम्ही तयार होतो, कारण आम्ही वेबसाइटवर गुगल अ‍ॅनॅलिटिक्स हे पहिल्या दिवसापासूनच इम्पलीमेन्ट केलेलं होतं. या अभ्यासावरून आमच्या स्ट्रॅटेजीमध्ये अनेक बदल केले गेले आणि आज आम्ही रोज हजारो रिपीट व्ह्यूअर्सना माहिती पुरवत आहोत.\nMcDonald’s ह्या आंतरराष्ट्रीय फूड चेनची कथा वेगळी नाही. त्यांनी जेव्हा आपल्या तोकड्या नफ्याच्या धंद्यात मोठी वाढ करण्याचं उद्दिष्ट ठेवलं तेव्हा सर्वप्रथम लोकांना काय हवंय हे तपासलं. त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये ८०% हून अधिक मागणी बर्गर, फिंगर चिप्स आणि कोल्ड ड्रिंक ह्या तिघांना असे; परंतु त्यांचा खूप जास्त वेळ आणि रिसोर्सेस इतर पदार्थ बनवण्यात खर्च होतं. हे लक्षात येताच त्यांनी मेनू कार्डवर फक्त ३ पदार्थ ठेवले\nइतरांपेक्षा वेगळेपण जपण्यासाठी त्यांनी लोकांना नेमकं कुठलं वेगळंपण आवडेल ह्यावर खूप विचार केला. केवळ स्वादिष्ट पदार्थ देऊन भागणार नव्हतं. ते आवश्यक होतंच… पण त्यांचा ब्रँड बनवण्यासाठी त्याहून काही तरी अधिक हवं होतं. आणि ह्या वेगळेपणाच्या ध्यासातून त्यांनी ३० सेकंदांत ऑर्डर डिलिव्हरीची संकल्पना प्रत्यक्षात आणली.\nथोडक्यात, वस्तू किंवा सेवा विकणे हे जरी प्रत्येक उद्योजकाचं अंतिम ध्येय असलं तरी त्याआधी इतर छोटी ध्येयं ठेवावी लागतात. ज्यात knowing your customer, positioning your product सारख्या अनेक पायर्‍या चढाव्या लागतात. हे कसं करायचं ह्याचं शास्त्र म्हणजे मार्केटिंग. मराठी उद्योजक हे समजून घेऊन त्यानुसार पावलं उचलतील अशी आशा बाळगू या\n(लेखक ‘इनमराठी डॉट कॉम’चे प्रकाशक आहेत.)\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post व्यवसायात टीमवर्कशिवाय पर्याय नाही\nNext Post ध्येयाचा आराखडा कसा तयार कराल\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nपिंटरेस्टवर आपल्या व्यवसायाचा स्टोरीबोर्ड आहे का\nउत्तम सेल्समॅन होण्याची तयारी\nकोरोनापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ‘आयुष’ मंत्रालयाने सुचवलेले घरगुती उपाय\nby स्मार्ट उद्योजक\t April 14, 2020\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nस्ट्रॅटेजी, ध्येय, उद्दिष्ट आणि ऍक्शन प्लॅन\nby सीए जयदीप बर्वे\t June 9, 2020\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pimpri-chinchwad/devendra-fadnavis-calls-amit-gorkhe-i-am-coming-you-lunch-afternoon", "date_download": "2021-09-22T17:00:25Z", "digest": "sha1:KCTYR3ZESPW2DA2INON7MCU6MKSOCF6N", "length": 4822, "nlines": 22, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "फडणवीसांचा अमित गोरखेंना फोन, \"दुपारी तुझ्याकडे जेवायला येतोय'!", "raw_content": "\nफडणवीसांचा अमित गोरखेंना फोन, \"दुपारी तुझ्याकडे जेवायला येतोय'\nस्नेहभोजन केल्यानंतर त्यांनी दीड तास शहरासह विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली.\nपिंपरी : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. 23 जानेवारी) पुणे जिल्हा दौऱ्यात शाही हॉटेलऐवजी भारतीय जनता पक्षाच्या एका निष्ठावंत पदाधिकाऱ्याच्या घरी पिंपरी-चिंचवडमध्ये साधे शाकाहारी जेवण करणे पसंत केले. त्यामुळे हा पदाधिकारी भारावून गेला. मटकी, मेथीची भाजी आणि भाकरी असा फडणवीसांच्या जेवणाचा मेनू होता.\nभाजपच्या प्रदेश अनुसूचित जनजाती मोर्चाच्या कार्यकारिणीची बैठक व मेळाव्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील भोसरीत फडणवीस आले होते. त्यानंतर सायंकाळी ते राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी गेले. सकाळी मुंबईहून निघताना त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारे भाजपचे प्रदेश सचिव आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे या आपल्या विश्वासातील तरुण पदाधिकाऱ्याला फोन केला. दुपारी जेवायला येत असल्याचे त्यांनी सांगितले.\nभोसरीतील मेळाव्याला जाण्यापूर्वी शुक्रवारी दुपारी ते व माजी मंत्री गिरीश महाजन हे गोरखे यांच्या घरी दीड वाजता गेले. गोरखे कुटुंबाबरोबर स्नेहभोजन केल्यानंतर त्यांनी दीड तास शहरासह विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते भोसरीला आणि तेथून राळेगणसिद्धीला रवाना झाले.\nफडणवीसांच्या भेटीने गोरखे कुटुंब भारावून गेले होते. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी येऊन त्यांनी आम्हाला दिलेला वेळ हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण ठरला, अशी भावना गोरखे यांनी या भेटीनंतर \"सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली.\nया वेळी फडणवीस आणि महाजन यांना त्यांनी प्रभू श्रीरामाची मूर्ती आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचारधन अर्थात त्यांच्या साहित्याचा संच भेट दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/most-senior-a-madhukar-chavan-is-in-the-ring-for-the-eighth-year-at-the-age-of-8-and-the-3-year-old-doctor-grandson-of-ganapatrao-is-practicing-in-politics-125849841.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T16:51:35Z", "digest": "sha1:PN5DHQKTBKVTZDMCVDXGEDGZZGPMNC4O", "length": 15007, "nlines": 71, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Most senior A Madhukar Chavan is in the ring for the eighth year at the age of 82, and the 27-year-old doctor grandson of Ganapatrao is practicing in politics. | सर्वात ज्येष्ठ आ. मधुकर चव्हाण ८२ व्या वर्षी आठव्यांदा रिंगणात, तर गणपतरावांच्या २७ वर्षीय डॉक्टर नातवाची राजकारणात 'प्रॅक्टिस' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसर्वात ज्येष्ठ आ. मधुकर चव्हाण ८२ व्या वर्षी आठव्यांदा रिंगणात, तर गणपतरावांच्या २७ वर्षीय डॉक्टर नातवाची राजकारणात 'प्रॅक्टिस'\nउस्मानाबाद : वयाच्या ७९ व्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांची ऊर्जा जसा महाराष्ट्र अनुभवतोय, तशीच ऊर्जा व धडपड तुळजापूरचे आमदार वयाच्या ८२ व्या वर्षीही मधुकर चव्हाण दाखवत आहेत. ते तुळजापुरातून काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहेत. सलग ४ वेळा आमदार राहिलेले चव्हाण राज्यातले सर्वात ज्येष्ठ उमेदवार आहेत. त्यांची लढत भाजपच्या राणाजगजितसिंह पाटील यांच्यासोबत होत आहे. त्यांच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nचव्हाण हे आठव्यांदा विधानसभा लढवित आहेत. ते पाच वेळा आमदार झाले आहेत. सध्या महाराष्ट्रातले वयोवृध्द आमदार सांगोला येथील गणपतराव देशमुख आहेत. त्यांचे वय ९३ वर्षे असून, ते तब्बल ११ वेळा आमदार राहिले आहेत. मात्र, प्रकृती अस्वस्थ्यामुळे गणपतराव देशमुख यांनी यावर्षी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने ८२ वर्षीय मधुकर चव्हाण सर्वात ज्येष्ठ उमेदवार आहेत. त्यांच्या पाठोपाठ फुलंब्री मतदारसंघातील ७५ वर्षीय भाजप उमेदवार हरिभाऊ बागडे यांचा नंबर लागतो. चव्हाणविरुद्ध राणा पाटील असा सामना होत असला तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळेंसह अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, रिंगणात कोण टिकणार, कोण बाहेर पडणार, हे सोमवारी स्पष्ट होईल.\nज्येष्ठ उमेदवार मधुकर चव्हाण १९९९ पासून २०१९ पर्यंत सलग चारवेळा तुळजापुरातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. १९९० ते १९९५ या दरम्यानही ते आमदार होते. १९९५ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते माणिकराव खपले यांच्याकडून चव्हाणांचा पराभव झाला होता. उस्मानाबादमधूनही तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते डॉ.पद्मसिंह पाटील यांच्याकडून ते पराभूत झाले होते. आता आठव्यांदा ते मैदानात उतरले आहेत. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात काँ���्रेस पंचायत समिती सदस्यापासून झाली. लोकल बोर्डाचे सभापती, भूविकास बँकेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात दुग्धविकास व पशूसंवर्धनमंत्री, विधानसभेचे उपसभापती, अशी अनेक पदे भूषविली आहेत. शुभ्र धोतर आणि नेहरू सदरा असा त्यांचा पेहराव आहे.\nतालमीचे पहेलवान, व्यायामामुळे मिळते ऊर्जा\n८२ व्या वर्षीही निवडणुकीच्या आखाड्यात असलेले मधुकर चव्हाण खऱ्या अर्थाने तालमीच्या आखाड्यात तयार झालेले पहेलवान आहेत. ते कुस्तीपटू असून, त्यांनी व्यायामातून ऊर्जा मिळवली आहे. घरचा सकस आहार, दूध आणि व्यायाम हेच चांगल्या शरीरयष्टीचे प्रमुख कारण असल्याचे ते सांगतात. दररोज सकाळी ६ वाजता त्यांचा दिनक्रम सुरू होतो. एरव्ही ते दररोज ८ ते १० गावांना भेटी देतात.\nगणपतरावांच्या नकारानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अनिकेत यांना संधी\nसाेलापूर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात कमी वयाचा उमेदवार (प्रमुख राजकीय पक्षांतून) सांगाेला, जि. साेलापूर मतदारसंघात अाहे. विक्रमी ११ वेळा आमदार राहिलेले शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डाॅ. अनिकेत देशमुख हे पहिल्यांदाच रणधुमाळीत उतरले आहेत. ३ अाॅक्टाेबर १९९२ राेजी जन्मलेले अनिकेत अाजाेबा गणपतराव देशमुख यांचा वारसा सांगत वयाच्या २७ व्या वर्षी ते राजकारण आले. विचारसरणीदेखील आजाेबांचीच. व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रात असले तरी त्यांनी मार्क्सवाद वाचलाय, हे विशेष.\nगणपतराव देशमुख यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी थांबण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांच्या सांगोला मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उद्याेगपती भाऊसाहेब रूपनर यांच्या नावाची घाेषणाही झाली. परंतु कार्यकर्ते देशमुख यांनाच पुन्हा लढवण्याची विनवणी करत हाेते. कार्यकर्त्यांचा एक मेळावा असा झाला, की मंचावर फक्त देशमुखांचा फाेटाे हाेता अन् खाली कार्यकर्ते बसलेले हाेते. आबासाहेब जेव्हा आले, तेव्हा त्यांचे पाय धरून रडणारे कार्यकर्तेही महाराष्ट्राने पाहिले. त्या वेळी अाबांचे एक वाक्यदेखील अनुत्तरित करणारे हाेते, 'वयाच्या एेंशीच्या पुढे असलेल्या तुमच्या आई-वडिलांना बाहेर काढणार का' पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील या वाक्यावर थांबले. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहातून देशमुख यांच्याच घरातला उमेदवार हवा, असा सूर पुढे आला. त्यामुळे अचानक उमेदवार बदलावा लागला. त्यातून पुढे आले ते डाॅ. अनिकेत देशमुख. गणपतरावांना घराणेशाही मान्य नाही, परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहापुढे हतबल झाल्याने हा निर्णय त्यांना मान्य करावा लागला.\nडाॅ. अनिकेत देशमुख यांची जडणघडण\nदादोजी कोंडदेव सैनिकी शाळेत पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण. राजश्री शाहू कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण. मुंबईच्या जीएमसी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस झाले. आता पुण्यात सेवा देत आहेत. त्यांच्यावर मार्क्सच्या विचारांचा प्रभाव आहे. महाविद्यालयीन विद्यार्थीदशेतच त्यांनी मार्क्सवाद वाचला.\nपुरोगामी विचार पुढे नेण्याचे प्रयत्न\nडॉ. अनिकेत म्हणाले, मी पुण्यात असताना सांगोल्यातून उभे राहायचंय असा फोन आला. आजोबांनी थांबण्याचा निर्णय घेतला. पण, कार्यकर्ते आग्रही होते. त्यांच्यामुळेच मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. ही घराणेशाही नाही. शेकापचे पुरोगामी विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आहे.\nप्रश्न : विजयानंतर काय\nउत्तर : दुष्काळी तालुका हे चित्र पुसण्यासाठी काम करावे लागेल.\nप्रश्न : काही वेगळे उपक्रम\nउत्तर : तालुक्याला एक ट्रामा केअर मंजूर झालेलाच आहे. त्याच्या माध्यमातून आधुनिक वैद्यकीय सुविधा देण्याचे प्रयत्न राहतील.\nप्रश्न : तरुणाईच्या अपेक्षा\nउत्तर : शिक्षण, राेजगार यात आमूलाग्र बदल करण्याचा विचार आहे. शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे.\nप्रश्न : भाऊसाहेब रूपनर सेनेत गेल्याचा काही परिणाम\nउत्तर : ताे त्यांच्यावरच हाेईल. मी अधिक काय बाेलणार...\nदिल्ली कॅपिटल्स ला 53 चेंडूत 6.90 rpo प्रति ओवर सरासरी ने 61 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gobackpackgo.com/mr/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/afsluitdijk/", "date_download": "2021-09-22T17:21:12Z", "digest": "sha1:V3G432ZEJYVKTOH3BIR5A4PIBLGYNQQK", "length": 11240, "nlines": 167, "source_domain": "gobackpackgo.com", "title": "Afsluitdijk संग्रह - Go backpack GO", "raw_content": "\nट्रॅव्हलॉग करा आणि करू नका\nऑनलाइन मोहिमेचे मापन कसे करावे\nआपला पृष्ठ स्पिड वाढवा\nबुकिंग वर माझे घर कसे जोडावे\nट्रॅव्हल ब्लॉगर / ट्रॅव्हल इन्फ्लूएंसर\nआपल्या ट्रॅव्हलॉगचा प्रचार करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\nट्रॅव्हलॉग करा आणि करू नका\nऑनलाइन मोहिमेचे मापन कसे करावे\nआपला पृष्ठ स्पिड वाढवा\nबुकिंग वर माझे घर कसे जोडावे\nट्रॅव्हल ब्लॉगर / ट्रॅ���्हल इन्फ्लूएंसर\nआपल्या ट्रॅव्हलॉगचा प्रचार करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\n0 0\tसामायिक करा\n#Tourdugermany काल मला या वसतिगृह, कबाब, आईस्क्रीम, बिअर आणि चित्रपटात खरोखर चांगले उपचार मिळाले. मला ते आवडते आज सकाळी 7.00 वाजता मी सुरुवात केली कारण तो एक मोठा टप्पा असेल. IJssel कुंड Friesland जवळ अफस्लुइटडिजेक परत आम्सटरडॅम. आजचा एकूण दिवस या दौर्‍याचा सर्वात मोठा टप्पा 227km होता.\nप्रत्येकाला आवडी आणि टिप्पण्या दिल्याबद्दल धन्यवाद आता चीयर्स आणि शुभ रात्री आता चीयर्स आणि शुभ रात्री\nपुढे वाचा ख्रिस्ती लोकांचा एक मोठा साधू\tऑगस्ट 21,2014\nमी एक स्वतंत्ररित्या काम करणारा डिजिटल विक्रेता / वर्डप्रेस विकसक / एसईओ / आम्सटरडॅमचा लीड पिढी विशेषज्ञ आहे ज्यास आवर्तन करणे आणि साहसी कार्य करणे आवडते.\nआपल्या व्यवसायाची ऑनलाइन जाहिरात करा, एक नवीन वेबसाइट तयार करा, एक ऑनलाइन विपणन मोहीम तयार करा आणि आपली लीड जनरेशन करा किंवा प्रवास / मैदानी प्रभावक म्हणून माझे नेटवर्क वापरा. आता संपर्कात रहा\nमाझे भाड्याने घेणारे पान पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nएक N एक्सएनयूएमएक्स एअरबीएनबी कूपन मिळवा :)\nखालील प्रतिमेवर क्लिक करा आणि आपण एअरबीएनबीसाठी N एक्सएनयूएमएक्स कूपन प्राप्त कराल\nInstagram वर अनुसरण करा\nइंस्टाग्रामवर गोबॅकपॅकगो अनुसरण करा\nकॉपीराइट 2014-2021 बॅकपॅक जा - द्वारा डिझाइन पॉल राम & लोगो डिझाइन Jordi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/07/tigerattack_25.html", "date_download": "2021-09-22T16:41:32Z", "digest": "sha1:BDDNT7FUGECUDKXY7GFCIAQ2GJNPA4CP", "length": 16261, "nlines": 100, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "वाघाच्या हल्यात शेतकरी ठार. #Tigerattack - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / सावली तालुका / वाघाच्या हल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nवाघाच्या हल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nBhairav Diwase रविवार, जुलै २५, २०२१ चंद्रपूर जिल्हा, वाघाचा हल्ला, सावली तालुका\n(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली\nसावली:- सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या टेकाडी गावातील धाडू वडगू भोयर (65) हा शेतकरी वाघाच्या हल्ल्यात जागीच ठार झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आलेली आहे.वनविभाग ला माहिती देण्यात आलेली असून वनविभाग ची चमू घटनास्थळी पोहचले आहे. #Tigerattack\nटेकडी येथी�� धाडू भोयर आपले स्वतःचे बैल घेऊन चरायला जवळच्या जंगलात गेला होता. काल सायंकाळी साडे चार वाजता चे दरम्यान वाघाने त्याच्यावर हल्ला करून ठार केले. भांबावलेले बैल घरी परत आले, मात्र धाडू परत न आल्याने त्याचा शोधा शोध घेतला असता, आज सकाळी कक्ष क्रमांक 305 मध्ये त्याचा मृतदेह आढळून आला.\nगावाचे नजीकच वाघाचे हल्ले होत असल्याने, शेतकरी-गावकरी भयभीत झाले असून वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. घटनास्थळावर वन विभागाचे अधिकारी हजर झाले असून प्रेताचा पंचनामा केला जात आहे. सध्या सावली तालुक्यात रोजच वाघ,बिबट चे हल्ले होत असून नागरिक व वनविभाग या घटनाने त्रस्त झाले आहेत.\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://adarshgavkari.com/news/desh/tokyo-olympics-badminton-indian-shuttler-pv-sindhu-lost", "date_download": "2021-09-22T17:19:04Z", "digest": "sha1:OFW7ZYWEHV52SAVRXMHRY3QF72AZWZO4", "length": 6752, "nlines": 56, "source_domain": "adarshgavkari.com", "title": "तमाम भारतीयांची निराशा; सेमीफायनलमध्ये सिंधूचा पराभव", "raw_content": "\nतमाम भारतीयांची निराशा; सेमीफायनलमध्ये सिंधूचा पराभव\nटोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा प्रवास सेमीफायनलमध्ये संपला आहे.\nटोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा प्रवास सेमीफायनलमध्ये संपला आहे. यामुळे, तमाम भारतीयांचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले असून निराश झाले आहे. चीनी तैपेईच्या ताई जू यिंगकडून सिंधूला १८-२१, १२-२१ अशा सरळ सेटमध्ये मात पत्करावी लागली. यिंगने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश नोंदवला आहे. ताय जू यिंग ही विश्वातील अग्रगण्य बॅडमिंटनपटू आहे. या सामन्यापूर्वी सिंधूविरुद्ध तिची आकडेवारी १३-५ अशी होती.\nरिओ ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत कठीण आव्हान सादर करू शकलेली नाही. पहिल्या ���ेममध्ये ती चांगली प्रतिकार करत होती. पण दुसऱ्या गेममध्ये ताई जू यिंग तिच्यावर वरचढ ठरलेली आहे. कांस्यपदकाच्या लढतीत ती बिंगजाओसमोर खेळणार आहे. याआधी सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एकही सेट गमावला नव्हता. मात्र या सामन्यात यिंगने तिचा प्रवास थांबवलेला आहे.\nउपांत्यपूर्व लढतीत सिंधूने यामागुचीला हरवले : जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या २६ वर्षीय सिंधूने ५६ मिनिटे रंगलेल्या उपांत्यपूर्व लढतीत यामागुचीला २१-१३, २२-२० असे सरळ दोन गेममध्ये नामोहरम केले. सिंधूचा हा यामागुचीविरुद्ध १२वा विजय ठरला\nहिमालय यात्रेनंतर उमा भारती यांना कोरोनाची लागण\nबिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील 94 जागांवरील मतदान सुरू\nमराठमोळी शार्दुल ठाकूरला सिडनीत कसोटी खेळण्याची संधी \n...अन् पंतप्रधान मोदींचा हुंदका दाटला\nमहाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू\nधक्कादायक : कोरोना लस घेतल्यानंतर नॉर्वेत २९ नागरिकांचा मृत्यू\nऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यावर भर\nदिल्लीत हिंदू सेनेचा राडा; असदुद्दीन ओवेसींचे निवासस्थान फोडले\nनिम्नदुधना प्रकल्पाची 14 दारे उघडली, 30 हजार 324 क्युसेक पाण्याचा विसर्ग\nशेतकर्‍यांची भरभराट होऊ दे\nतीस-तीस योजनेत चारशेपेक्षा अधिक शेतकर्‍यांची फसवणूक\nखुलताबादेत ट्रामा केअर सेंटर उभारा\nनगरपंचायतचा ढिसाळ कारभार; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती\nविकासकामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई\nकोरोनामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची औरंगाबादकडे पाठ\nमनपा कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखली\nखा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पाच बछड्यांचे नामकरण\nखा. सुप्रिया सुळेंना औरंगाबादेतून लोकसभा लढवण्याची ऑफर\nप्रशासक जाताच अधिकारी रिलॅक्स\nकोरोना चाचणी अहवालावर आता क्यूआर कोड\nवीस दिवसांतच डेंग्यूचे 46 रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://grahaksamachar.in/?p=1086", "date_download": "2021-09-22T16:54:14Z", "digest": "sha1:FVGF3ZZE4VRO4I6VNQAVAEAK4TJEJ5GA", "length": 18038, "nlines": 200, "source_domain": "grahaksamachar.in", "title": "मोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक – Grahak Samachar", "raw_content": "\nदेशाचे संविधान सर्वांना माहिती असायला हवे : निलम गायकवाड\nओझर येथे भरवस्तीत दरोडा वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला ८ ते ९ तोळे सोने केले लंपास \nमोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक\nमंचर येथील सराईत गुन्हेगाराची भरदिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या \nराज्य उत्पादन शुल्क निरीक्षक जी.डी.कुचेकर सह अधिकारी व कर्मचारी अखेर निलंबित.\nबोरी खुर्दच्या”पटाडे बापलेक”यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या “महावितरण”चे अधिकारी य वायरमन यांच्यावर “सदोष मान्यष्य वधाचा गुन्हा दाखल\nयुनिटी फाउंडेशन व राजुरी ग्रामस्थांकडून चिपळून पूरग्रस्तांना मदत\nजुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथे रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूताकडून माती परीक्षणाबाबत जनजागृती\nपुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या मोटारसायकल चोरांच्या टोळीचा पर्दाफाश.\nनारायणगाव येथील विनोद सेल्स कॉर्पोरेशन कंपनीच्या कोहिनूर ब्रँडचा बनावट लोगो वापरून आटा चक्की विकणाऱ्या दुकानावर पोलिसांचा छापा\nHome/गुन्हेगारी/मोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक\nमोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक\nपुणे: पुणे जिल्ह्यातील आळेफाटा (ता. जुन्नर) व शिरूर पोलिस ठाण्यात मोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या व जंगल व डोंगराळ भागात लपून रहात असलेल्या कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेल्हे (ता.जुन्नर) येथील आळकुटी फाट्यावर सापळा लावून सिनेस्टाईल ने पकडले.\nसदर गुन्ह्यातील फरार आरोपींना लवकरात लवकर पकडण्याच्या सूचना पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.\nपोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव बाळू उर्फ बाळ्या झारु भोसले वय ४५ वर्ष रा. निघोज,ता पारनेर, जि. अ. नगर असे आहे.\nसदर गुन्ह्यांतील निष्पन्न आरोपी हा गुन्हा घडल्या पासून फरार होता. तो जंगल व डोंगराळ भागात राहत असल्याने तो सहजा सहजी मिळणे शक्य होत नव्हते. या फरार आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपी ची माहिती घेण्याकरीता वेष बदलून त्याच्या ठाव ठिकाणा बाबत माहिती घेऊन त्याची माहिती देणारे बातमीदार नेमून त्यांच्या मार्फत पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी बाळू झारू भोसले हा बेल्हे येथे अळकुटी फाट्यावर येणार आहे. लागलीच त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपीस ताब्यात घेतले.व त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव बाळू उर्फ बाळ्या झारू भोसले रा.निघोज ता. पारनेर, जि. अ.नगर असे सांगितले.\nसदर आरोपीवर १)आळेफाटा पोस्टे गु.र.नं ४३०/२०२० भादवि कलम ३९५,३९७ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ कलम३(१) व २)शिरूर पोस्टे गु.र.नं ६५६/२०१७ भादवि कलम ३९५ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ कलम३(१) असे गुन्हे दाखल असल्याने आरोपीची वैदकीय तपासणी करून पुढील तपासा करीता आळेफाटा पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.\nदि. १४/१२/२०२० रोजी सागर सुरेश खराडे (वय वर्ष 30) राहणार खराडे मळा मंगरुळ तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे त्यांच्या राहत्या घरात झोपले असताना अनोळखी सात इसम आरोपी यांनी फिर्यादी यांचे घराला बाहेरून दरवाज्याला कडी लावून त्यांचे आई-वडील झोपलेल्या मधल्या खोलीचा दरवाजाचे बाहेरील कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून त्यांचे घरातील ५ हजार रुपये रोख रक्कम तसेच फिर्यादी यांचे आई यांचे १ लाख २० हजार रुपये किमतीचे गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र जबरीने लोखंडी पाईप व लाकडी दांडके यांचा धाक दाखवून मारहाण करून चोरून नेले होते. वगैरे मजकुरावरून आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्यातील हा आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nसदरची कारवाई पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. नेताजी गंधारे,पो. हवा. दिपक साबळे,पो. हवा. हनुमंत पासलकर,पो.हवा. विक्रम तापकिर,पो. ना. संदिप वारे,पो. कॉ. अक्षय नवले,पो. कॉ निलेश सुपेकर,पो. कॉ. दगडू वीरकर यांनी केली आहे.\nबातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा\nमंचर येथील सराईत गुन्हेगाराची भरदिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या \nओझर येथे भरवस्तीत दरोडा वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला ८ ते ९ त��ळे सोने केले लंपास \nदेशाचे संविधान सर्वांना माहिती असायला हवे : निलम गायकवाड\nओझर येथे भरवस्तीत दरोडा वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला ८ ते ९ तोळे सोने केले लंपास \nमंचर येथील सराईत गुन्हेगाराची भरदिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या \nराज्य उत्पादन शुल्क निरीक्षक जी.डी.कुचेकर सह अधिकारी व कर्मचारी अखेर निलंबित.\nराज्य उत्पादन शुल्क निरीक्षक जी.डी.कुचेकर सह अधिकारी व कर्मचारी अखेर निलंबित.\nदेशाचे संविधान सर्वांना माहिती असायला हवे : निलम गायकवाड\nओझर येथे भरवस्तीत दरोडा वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला ८ ते ९ तोळे सोने केले लंपास \nमोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक\nमंचर येथील सराईत गुन्हेगाराची भरदिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या \nराज्य उत्पादन शुल्क निरीक्षक जी.डी.कुचेकर सह अधिकारी व कर्मचारी अखेर निलंबित.\nओझर येथे भरवस्तीत दरोडा वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला ८ ते ९ तोळे सोने केले लंपास \nमोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक\nमंचर येथील सराईत गुन्हेगाराची भरदिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या \nराज्य उत्पादन शुल्क निरीक्षक जी.डी.कुचेकर सह अधिकारी व कर्मचारी अखेर निलंबित.\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%90%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2021-09-22T16:54:58Z", "digest": "sha1:HDFZRO7AVNUPBQEGNAY5RJC2TTZQII2W", "length": 4144, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ऐकणे - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nध्वनी‎ (२ क, १७ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ ऑगस्ट २०१८ रोजी २२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/02/blog-post_8.html", "date_download": "2021-09-22T18:05:20Z", "digest": "sha1:JK5TKTHBJEOTHBBFDI3YX46K2ULZFB4K", "length": 6691, "nlines": 78, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "अविनाश मोहिते यांची वांगी गट कार्यालयास भेट, शेतकर्यांनी मांडल्या व्यथा", "raw_content": "\nHomeअविनाश मोहिते यांची वांगी गट कार्यालयास भेट, शेतकर्यांनी मांडल्या व्यथा\nअविनाश मोहिते यांची वांगी गट कार्यालयास भेट, शेतकर्यांनी मांडल्या व्यथा\nकडेगाव( सचिन मोहिते )\nयशवंतराव मोहिते कृष्णा सह .साखर कारखाना लि . रेठरे बुद्रुकच्या वांगी येथील गट कार्यालयास माजी . चेअरमन व विद्यमान संचालक अविनाश (दादा) मोहिते यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात भेट दिली , परंतु कार्यालय नेहमी प्रमाणे बंद अवस्थेत पहायला मिळाले. तब्बल ३५ ते ४० मिनिटे शेतकरी व मा .अविनाश दादा मोहिते गट कार्यालय उघडण्याच्या प्रतिक्षेत थांबलेले होते .\nयावेळी शेतकऱ्यांनी अविनाश मोहिते यांचेसमोर भोंगळ कारभाराचा जणु पाढाच वाचून दाखवला .यानंतर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर कारखाना गट कार्यालयातील कर्मचारी यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. यामध्ये बर्‍याचशा चुका व समस्या आढळून आल्या यामध्ये प्रामुख्याने कार्यालय वारंवार बंद असणे, त्याचबरोबर नोंद घेण्यास विलंब लावणे, सभासदाच्या ऊसाला तोडी न मिळणे यासह विविध प्रकारच्या समस्या व अडचणीमध्ये सुधारणा करण्यास सांगितले असून येत्या दोन दिवसात सुधारणा झाली नाही तर वांगी येथील गटकार्यालयासमोर ठिय्या मांडणार असल्याचे सांगण्यात आले .\nसत्ताधाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांची व्यथा :\nवांगी येथील शेतकऱ्यांनी माजी चेअरमन व विद्यमान संचालक माननीय अविनाश मोहिते यांचे समोर आपल्या व्यथा मांडल्या यामध्ये सध्या सत्तेत असणार्‍याकडून घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांच्या वर सत्ताधारी सतत अन्याय करत आलेले आहेत .सभासदांच्या वर शेअर परत घेणेसाठी जबरदस्ती करणे, तसेच ऊसतोड यंत्रणा न देणे, साखर बंद करणे,घाटमाथ्यावरील सभासद अक्रियाशील करणे यासारखे अनेक अन्याय त्ताधार्‍यांच्या कडून केले जात असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली . यावेळी रामभाऊ देशमुख, रमेश एडके, बाळासो वत्रे ,राजेंद्र मोहिते, सचिन दाईगंडे ,दिलिप मोहिते ,धनाजी मोह���ते ,सतिश तुपे, अमोल होलमुखे यांचेसह शेतकरी उपस्थित होते\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nलाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-22T18:27:40Z", "digest": "sha1:L5VZR7JAUTATOJ4K2CDJIOWASVECXPAI", "length": 5200, "nlines": 97, "source_domain": "mmkmedia.in", "title": "मुंबई महापालिका - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Tags मुंबई महापालिका\nमान्सून ट्रॅकर: राज्यातील किनारी भागांत एनडीआरएफची 15 पथके तैनात, मुसळधार पावसाचा...\nमुंबईत मुसळधार: मुंबईतील पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, यंत्रणांना दिले सज्ज आणि...\nधक्कादायक: मुंबई महानगरपालिकेच्या दोनशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू…\nCorona Vaccination | मुंबईत लस उपलब्ध नसल्याने उद्या लसीकरण बंद राहणार\nआणि पुण्यातील पेठा ओस पडू लागल्या…\nपेशवाईचा अंत झाल्यानंतर पुण्यातील जीवनाची मोठी वाताहत झाली. पेशव्यांच्या पदरी असलेले सर्व सैनिक बेरोजगार झाले.\nगद्धेपंचविशी : सखोल पोकळीतली स्वजाणीव\n|| सचिन कुंडलकर ‘‘ते तरंगते वय होते. कुणाहीमुळे मी ‘सिड्युस’ होऊ शकत असे. कुणाहीमुळे ‘इंप्रेस’ होत होतो. त्याच काळात बऱ्याचशा जवळच्या मित्रांनी ‘हिला विचारून...\nमी, रोहिणी.. : दिग्दर्शन दिग्दर्शक\nरोहिणी हट्टंगडी [email protected] ‘‘मला दिग्दर्शनाची हौस आधीपासूनच होती म्हणूनच असेल कदाचित, पण दिग्दर्शनाची संधी मिळाली, घेतली तर कधी अंगावर पडलीही हे सारे अनुभव खूप...\nवारसदार नव्या काळातील मनोरंजनाचे: The Heirs – Korean Drama\n कसा जातोय तुमचा लॉकडाऊन टिव्ही वरच्या मालिका बंद झाल्या, चित्रपट पण आपले तेच नेहमीचे लागत...\nहाय बीपी नियंत्रित करायचा असेल तर दररोज या नियमांचे पालन करा, काही दिवसांतच जाणवेल...\nआपण उच्च रक्तदाबचे रुग्ण असल्यास आणि त्याशी संबंधित समस्या कमी करू इच्छित असल्यास नक्कीच या टिप्स वापरुन पहा. काही दिवसातच तुम्हालाही फरक जाणवेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%95_%E0%A4%91%E0%A4%A8!!", "date_download": "2021-09-22T18:06:47Z", "digest": "sha1:7HZT5YO2KGWA32STSCXGUDKJII5PNZXM", "length": 4495, "nlines": 70, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रॉक ऑन!! - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरॉक ऑन हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. फरहान अख्तर व प्राची देसाई ह्यांचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट होता. ह्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर माफक यश मिळाले परंतु शहरी भागांमध्ये तो यशस्वी ठरला.\nफरहान अख्तर, रितेश सिधवानी\n१.२ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार\nसर्वोत्तम पदार्पण - फरहान अख्तर\nसर्वोत्तम सहाय्यक अभिनेता - अर्जुन रामपाल\nसर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) - शहाना गोस्वामी\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसंपादन करा\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील रॉक ऑन चे पान (इंग्लिश मजकूर)\nLast edited on १ जानेवारी २०२०, at १३:१९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ जानेवारी २०२० रोजी १३:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nemane-nemade.blogspot.com/2011/03/blog-post.html", "date_download": "2021-09-22T18:42:00Z", "digest": "sha1:VVZUIQR4BY7EVAHVYNQIGRLKSHXBIDEE", "length": 6637, "nlines": 56, "source_domain": "nemane-nemade.blogspot.com", "title": "नेमाने नेमाडे", "raw_content": "\nरविवार, ६ मार्च, २०११\nभैरप्पा व नेमाडे--एक तौलनिक अभ्यास:\nपात्रे, चारित्र्ये व कथानक:\nजोनॅथन कुल्लर नावाच्या समीक्षकाचे एक पुस्तक आहे, \"स्ट्रक्चरलिस्ट पोएटिक्स\" नावाचे. केंब्रिजच्या सेल्व्हियन कॉलेजचे हे प्राध्यापक. त्यांचे कादंबरीच्या रचनेसंबंधी असे म्हणणे आहे की ( पृ.२३०-२३८) पात्रांचे चारित्र्य हे कोणत्याही कादंबरीचे महत्वाचे अंग असते.कादंबरीतला सर्व पसारा केवळ पात्रांचे चारित्र्य उभारण्यासाठी असतो. ती साक्षात जीवनातली तर वाटलीच पाहिजेत, शिवाय त्या काळात ती आपल्याला सातत्याने धारदार होऊन आवडलीही पाहिजेत. हे खरे म्हणजे अगदी सामान्य वाचकाची अपेक्षाच व्यक्त करण्यासारखे आहे. ह्या दृष्टीने पाहिले तर नेमाडेंचे मुख्य पात्र भले उच्च शिक्षित आहे, नोकरी पुरातत्व खात्याची जरा वेगळी वाटणारी आहे, पण त्याच्या व्यक्तिमत्वाला आवडण��रे विविधांगी कंगोरे दिसून येत नाहीत. त्यामानाने भैरप्पांच्या नायिकेची इतिहास शिक्षणाची सूप्त ईच्छा खूपच मोहक आहे. शिवाय तिचे वडिलांसारखे ब्राह्मण होऊन जानवे घालणे, हवन करणे, दलितांचा कैवार घेणे हे एका उत्तुंग व्यक्तिमत्वाची साक्ष देते. नायक, पात्रे भले अतिसामान्य असावीत पण वाचकाला ती भावली पाहिजेत. नेमाडेंची पात्रे व त्यांचे चारित्र्य उभारणी त्यामानाने फारच तोकडी पडते.\nकथानकातला फापटपसारा जर पात्रांच्या व्यक्तिमत्वात भर टाकत नसेल तर वाचकांच्या दृष्टीने ती निव्वळ खोगीर-भरतीच ठरते व असे अडगळीचे पसारे नेमाडेंच्या हिंदूत ठासून आहेत. जसे, लमाणी स्त्रिया, नामांतर प्रकरण, विद्यापीठातले भ्रष्टाचार, ढाब्यावरची शेरोशायरी, वगैरे. बरे ह्यासर्वांबाबत नायकाचे प्रेम वा द्वेष कुठेच चित्रित न झाल्याने त्याचे व्यक्तिमत्व बाळसे धरत नाही. त्याउलट भैरप्पांची नायिका कॉलेजच्या अनुभवातून, गावकीतल्या अनुभवातून, मंदिरातल्या वादविवादातून, नातेवाईक व मित्रांच्या वागणुकीतून खूपच उंचीने उभी राहते, भावते. ( क्रमश: )\nद्वारा पोस्ट केलेले the Bhalerao येथे ८:४६ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nबख्तिनचे ओंगळ रुपडे \"हिंदू\" : भालचंद्र नेमाडे म...\nभैरप्पा व नेमाडे--एक तौलनिक अभ्यास: भाषा व ज्ञानप...\nनेमाने-नेमाडे भैरप्पा व नेमाडे--एक तौलनिक अभ्यास: ...\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/farmers-debt-relief-mohan-bhagwat-1500496/", "date_download": "2021-09-22T17:23:03Z", "digest": "sha1:GPRZ6FKDZB5JOLDJBMSQABWDOEP5MQ22", "length": 13283, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "farmers debt relief mohan bhagwat | शेतकरी कर्जमाफी हा उपाय नाही!", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nशेतकरी कर्जमाफी हा उपाय नाही\nशेतकरी कर्जमाफी हा उपाय नाही\nकृषीकर्ज माफ करणे हे शेती समस्यांवरील उत्तर नसून शेती फायद्याची व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागतील.\nWritten By लोकसत्ता टीम\nमोहन भागवत यांचे मत; फायद्याच्या शेतीसाठी उद्योग व व्यापार जगताने प्रशिक्षण द्यावे\nकृषीकर्ज माफ करणे हे शेती समस्यांवरील उत्तर नसून शेती फायद्याची व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. शेती फायद्यात चालावी यासाठी उद्योग व व्यापार जग��ाने शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे तसेच शेतीमालाला योग्य दर व हमी भाव मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांची समस्या सुटणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी मुंबईत केले.\nमहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरने आयोजित केलेल्या ४४ व्या वालचंद स्मारक व्याख्यानमालेत ‘समर्थ भारत’ या विषयावर भागवत बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संस्थेचे आजी व माजी पदाधिकारी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाकर्जमाफी’ जाहीर केल्यावर भागवत यांनी हे मत व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.\nकेवळ कर्जमाफीकरुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांना शेतीसाठी नवीन साधने दिली पाहिजेत, त्याचा उत्पादनखर्च कसा कमी होईल, यावरही विचार झाला पाहिजे. कृषी व उद्योग या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, त्याबाबत समान दृष्टीकोन हवा, असे मतही भागवत यांनी व्यक्त केले. समाजवादी व्यवस्थेत उद्योगाचे नुकसान करुन श्रमिकांच्या फायद्याचा विचार होतो तर भांडवलदार पाश्चात्य व्यवस्थेत श्रमिकांचे नुकसान करुन उद्योगाच्या फायद्याचा विचार केला जातो. भारतीय संस्कृतीत मात्र या दोन्ही घटकांच्या कल्याणासह सर्व समाजाच्या कल्याणाचा विचार असल्याचेही भागवत यांनी सांगितले.\nशिक्षणपध्दतीत बदल हवा, अशी अपेक्षा व्यक्त करुन गणेश मंडळांनी ‘डीजे’ पेक्षा समाजप्रबोधन व समाजहिताकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचेही भागवत म्हणाले. पर्यावरण रक्षणाच्या केवळ घोषणा केल्या जातात, मात्र कृतीची वेळ आल्यावर पॅरिस येथे करारातून पलायनवादी भूमिका घेतली गेली, अशी टिप्पणीही भागवत यांनी अमेरिकेबाबत केली. चेंबरने प्रकाशित केलेल्या स्मरणिकेचेही प्रकाशन या वेळी भागवत यांच्या हस्ते झाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या न���र्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nयंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकरांची उत्तम कामगिरी; १८ वर्षांत पहिल्यांदाच…\n“सोमय्यांनी आरोप करुन प्रतिमा मलिन करण्याचं काम घेतलं आहे”; १०० कोटींच्या दाव्यानंतर अनिल परबांची प्रतिक्रिया\nमुंबई पोलिसांनी २४ तासांत माफी मागावी; किरीट सोमय्यांची मागणी\n लहरी पावसामुळे उत्पादनात घट; पितृपक्षामुळे मागणीत वाढ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/flag-colorful-anything-contribution-to-the-family-1875100/", "date_download": "2021-09-22T18:08:41Z", "digest": "sha1:GB6NX6TEIHR5VRZPOVE4DYIQTLJEZ7A7", "length": 14299, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "flag colorful Anything contribution to the family | रंग कोणताही असो, झेंडय़ाचा संसाराला हातभार", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nरंग कोणताही असो, झेंडय़ाचा संसाराला हातभार\nरंग कोणताही असो, झेंडय़ाचा संसाराला हातभार\nऔरंगाबादेत झेंडे तयार करणाच्या कामात जवळपास शंभर एक कुटुंबे गुंतली आहेत. वर्षभर हेच काम कुटुंबातील महिलांच्या हाती\nWritten By लोकसत्ता टीम\nशंभर कुटुंबांचा जगण्याचा आधार\nआकार देण्यासाठी हाती येणारा झेंडा कोणत्याही रंगांचा असो. हे झेंडेच आमच्या कुटुंबाच्या जगण्याचा आधार. कापडाला आकार द्यावा तसा या झेंडय़ांमुळे जगण्यालाही एक दिशा मिळाली. झेंडा बनवण्याचे काम हाताला मिळाले आणि त्यातला विशिष्ट घटकवर्ग दर्शवणारा रंग मनातून गळून पडला. त्याविषयी मनात कोणतीही भावना जागी होत नाही. हा झेंडा संसाराला हातभार लावतो, हेच आम्हाला ठाऊक, असे ���ुपाली ब्राह्मणे आणि कुसुम सपकाळ सांगत होत्या. त्यांच्यासारखेच काम करणाऱ्या शेख समीना यांच्याही त्याच भावना.\nऔरंगाबादेत झेंडे तयार करणाच्या कामात जवळपास शंभर एक कुटुंबे गुंतली आहेत. वर्षभर हेच काम कुटुंबातील महिलांच्या हाती. या कुटुंबात रामनवमीसह महापुरुषांची जयंती, उत्सवासाठी भगवा, निळा, पिवळा किंवा अन्य रंगांच्या कापडातून तयार केलेले झेंडे आणि इतर वस्तू ढिगांनी पडलेल्या. वेगवेगळ्या रंगांच्या कपडय़ांना झेंडय़ांचा आकार दिला की त्याचा बऱ्यापैकी मोबदला हाती पडतो आणि त्यावरच बराचसा संसार चालतो.\nरुपाली ब्राह्मणे यांचे चौकोनी कुटुंब. पती, दोन मुले आणि त्या. रुपाली सांगत होत्या, ‘औरंगाबादेत एकटय़ाच्या कमाईवर घर चालवणे तसे अवघड. मुला-बाळांच्या शिक्षणाचा खर्च वेगळा. त्यामुळे मीही घर चालवण्यासाठी कामाचा विचार करीत होते. ठोक झेंडे पुरवणारे गणेश काथार यांच्याकडे काम मिळाले.\nकाथार यांच्याकडे काम करणाऱ्या माझ्यासारख्या २० ते २५ महिला आहेत. या सर्व महिला समाजातील वेगवेगळ्या घटकातील. महिन्याकाठी ५ ते ७ हजार रुपयांचे काम हातून होते. जवळपास वर्षभर हे काम हाती असते. बाकी काहीही असो पण या झेंडय़ांनीच संसारात आनंद निर्माण केला.’ शेख समीना, कमल सपकाळ यांच्याही अशाच भावना. औरंगाबादेत झेंडे तयार करणारे अन्य काही ठोक व्यावसायिक आहेत. या सर्वाकडे झेंडय़ाच्या कामावर जगणारे जवळपास शंभर एक कुटुंबे आहेत.\nकापडानुसार, लेस लावलेला, पट्टी जोडलेला झेंडा. साधी शिलाई, असे झेंडय़ांचे वेगवेगळ्या प्रकारात मोडणारे काम असते. नगानुसार त्याची रोजंदारी दिली जाते. साध्या झेंडय़ांचा दर १८ ते २० रुपये डझनापर्यंत. जेवढे काम कराल तेवढे त्या महिलेला पैसे अधिक मिळतात. चार ते पाच-सात हजारांपर्यंत महिलांच्या हाती पडतात, असे व्यावसायिक गणेश काथार यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार कर���्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\n“राहुल आणि प्रियांका गांधी माझ्या मुलांसारखे, हे असं…”, अमरिंदर सिंग यांची भावनिक प्रतिक्रिया\n‘दलित’ असा उल्लेख नको पंजाबच्या अनुसूचित जाती आयोगाचे निर्देश\nबिहारमध्ये पाणी पुरवठा योजनेतील अजब कारभार, कोट्यावधींची कंत्राटं उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांना\nभारताचा पलटवार : काश्मीर मुद्द्यावरुन डिवचणाऱ्या टर्कीला दिलं चोख उत्तर\nबलात्काराच्या आरोपीला हात-पाय बांधून मारहाण, नातेवाईकांनी मूत्र पिण्यास पाडलं भाग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/09/blog-post_1.html", "date_download": "2021-09-22T16:49:47Z", "digest": "sha1:YSTP5T43PYK44KPDI6BKO3ETZEGVS56F", "length": 18130, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "भाजपाची ‘लगीन’घाई - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political भाजपाची ‘लगीन’घाई\nमहाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. गणेशोत्सव संपल्यानंतर आचारसंहिता लागू शकते. १५ ऑक्टोबरपर्यंत मतदान होईल असा अंदाज राज्याचे मंत्रीच वर्तवित आहेत. शिवसेनेची जनआशीर्वाद व भाजपाच्या महाजनादेश यात्रेने अख्खे राज्य पालथे घातले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला अजून सक्षम उमेदवारच मिळत नसल्याने जोर-बैठकांचे सत्र सुरु आहे. वंचित आघाडीत फूट पडली आहे तर मनसेेचे इंजिन अद्यापही साईड ट्रॅकलाच उभे आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास काहीच दिवस बाकी असताना देवेंद्र फडणवीस सरकारला निर्णयघाई झाली असून, मं���ळवारी मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल ३७ निर्णय घेण्यात आले. शेतकर्‍यांचे सावकारांकडील कर्ज माफ, शासकीय योजनांमध्ये एकच घर, मराठवाड्यातील वॉटर ग्रीडसाठी ३१२२ कोटींच्या निविदा काढण्यास मंजुरी असे निर्णय घेऊन मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न केला आहे.\nनिवडणुका एकतर्फी होणार नाहीत\nऑक्टोबर महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपत आहे. मागच्या वेळी १८ सप्टेंबरला विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली होती. यंदाही सप्टेंबरमध्येच या तारखा जाहीर होतील. गतवेळी आघाडी व युती स्वतंत्र लढले होते. त्यात भाजपला सर्वाधिक म्हणजेच १२२ जागा, शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला ४२, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या होत्या. निवडणुकानंतर त्यांच्या आघाड्या अस्तित्वात आल्या. यंदा मात्र, उलट स्थिती आहे. सेना-भाजपची युती व काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी यावेळी एकत्र निवडणुकांना सामोरे जात आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान आलेल्या मोदी लाटेचे रुपांतर २०१९ मध्ये मोदी त्सुनामीमध्ये झाले होते. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कितपत होईल हा जरी चर्चेचा विषय असला तरी लोकसभा निकालांमुळे विरोधकांची दाणादाण उडाली असून राज्यात काँग्रेस-राष्ट्रावादीची पूर्णपणे वाताहत झाली आहे. राजकारणाचे वारे ज्या दिशेने वाहत आहेत, त्यावर स्वार होण्यासाठी विरोधी पक्षातील अनेक मातब्बर नेत्यांनी भाजप-सेनेत प्रवेश केले आहेत. भाजपात इनकमिंग इतकी जोरदार सुरु आहे की, विरोधी पक्षांना तुल्यबळ उमेदवारच मिळत नाही. असे असले तरी, राज्यातल्या निवडणुका एकतर्फी होणार नाहीत, इतके मात्र नक्की.\nना सांगता येईना, ना दाखविता येईना\nविधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेतील युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून, जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. महायुतीत शिवसेना, भाजपासह रिपब्लिकन पक्ष (रामदास आठवले), राष्ट्रीय समाज पक्ष, राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार विनायक मेटे यांची संघटना सहभागी होणार आहे. या पक्षांनी विधानसभेसाठी आपल्याला हव्या असलेल्या जागांची संख्या कळवली आहे. मात्र, सेना-भाजपमध्ये जागा वाटपाच्या समीकरणाचा तिढा सुटल्यानंतरच छोट्या पक्षांना किती आणि कोणत्या जागा सोडाव्यात हे निश्चित होणार आहे. मित्र पक्षांनी कितीही जागा मागि���ल्या, तरी त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार जागा दिल्या जातील. जानकर, खोत यांच्या पक्षांना पश्चिम महाराष्ट्रातील तर, आठवले यांच्या पक्षाला मुंबईसह अन्य ठिकाणच्या काही जागा दिल्या जाऊ शकतात. भाजपाला १६०, शिवसेना १२० आणि लहान मित्रपक्ष आठ असा फॉर्म्युला भाजपाकडून देण्यात आला, मात्र शिवसेनेने प्रत्येकी १४० जागांसाठी आग्रह धरला आहे. गेल्यावेळी देखील युतीचे तळ्यात-मळ्यात होते. यंदा युती होईल, असे वरकरणी चित्र दिसत असले तरी भाजपाने ३४ जिल्ह्यांमध्ये ३४ निरीक्षक पाठवून त्यांच्याकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी दोन-दोन संभाव्य नावे मागवून ठेवली आहेत. सर्व २८८ जागांवरील नावे भाजपने मागविली. युतीमध्ये जे मतदारसंघ भाजपला सुटतील तेथे उमेदवारीबाबत निर्णय घेणे सोपे व्हावे म्हणून सर्व ठिकाणची नावे आम्ही मागविली. ती नावे मागविण्यामागे स्वबळावर लढण्याचा उद्देश नसल्याचे भाजपाचे म्हणणे असले तरी, त्यावर सेनेला पूर्ण विश्‍वास नसल्याने नुकत्यात मुंबईतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युतीची एकतर्फी घोषणा करुन मोकळे झाले. मुख्यमंत्रीपदावरुन असलेल्या रस्सीखेचीवर उपमुख्यमंत्रीपदाचा तोडगा देखील काढण्यात आला आहे. राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, शेकापचे जयंत पाटील व स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र प्रत्येक पक्षाची अडचण वेगळीच आहे. ना सांगता येईना, ना दाखविता येईना अशी अवस्था विरोधकांची झाली आहे.\nलोकप्रिय घोषणा करण्याचा सपाटा\nलोकसभा निवडणुकीप्रमाणे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही ईव्हीएमचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. विरोधक हा मुद्दा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे ईव्हीएमचा वाद पुन्हा न्यायालयात, निवडणूक आयोगाकडे जाण्याची शक्यता आहेच. काही महिन्यांपूर्वी छत्तीसगढ, राजस्थान, मध्य प्रदेशातील विधानसभेला मतदारांनी काँग्रेसला कौल दिला होता. त्याच मतदारांनी काही महिन्यांत लोकसभेला काँग्रेसला नाकारले. हाच धागा पकडून महाराष्ट्रातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला कौल दिला व आता आघाडीला संधी मिळेल, असा विश्‍वास आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. केंद्र सरकारने काही मोठे निर्णय घेतले असले तरी प्रत्येक राज्यांचे प्रश्‍न वेगळे असतात. मराठा आर��्षणाचा प्रश्‍न मार्गी लागल्याने भाजपाला फायदा होईल, असे वाटत असले तरी धनगर आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सध्या भाजपत इनकमिंग झालेले बहुतेक नेते मराठा समाजाचे असल्याने एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. मात्र वंचित आघाडी विधानसभेला किमान १०० जागा केवळ धनगर समाजाला देणार आहे. ६० मतदारसंघात प्रभावी असलेला धनगर समाज प्रकाश आंबेडकरांच्या मागे जाऊ शकतो. त्याचा फटका जसा काँग्रेस-राष्ट्रवादीला बसेल तसाच तो युतीलाही बसू शकतो. लोकसभेला १८ मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने लाखाच्या वर मते घेतली होती. म्हणजे ही आघाडी विधानसभेला किमान १०० जागांवर जिंकवण्याची किंवा पाडण्याची किमया करणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वच अंदाज आतापासूनच बांधणे थोडेसे घाईचे होईल. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मैदानात नसतानाही राज ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी उघडपणे सभा घेतल्या होत्या. आता त्यांना मनसे पक्ष या निवडणुकीत रिंगणात असणार आहे. मुंबई, ठाणे क्षेत्रातल्या ६० जागांवर मनसे प्रभाव टाकू शकते. लोकसभा निवडणुकीतील मदतीची परतफेड करण्यासाठी महाआघाडीदेखील मदत करु शकते. यामुळे राज यांच्या मनसेचे विधानसभेला थाटात कमबॅक होवू शकते. या सर्व संभाव्य धोक्यांची जाणीव भाजपाला असल्यानेच त्यांनी लोकप्रिय घोषणा करण्याचा सपाटा लावला आहे. भाजपाची ही लगीनघाई कितपत फायदेशीर ठरेल, याचे उत्तर येणार काळच देईल\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-sagittarius-horoscope-in-marathi-16-09-2021/", "date_download": "2021-09-22T17:46:49Z", "digest": "sha1:TGFIKLVW3F2ITFR4RF3POO62Z3CCY3WB", "length": 13221, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays dhanu (Sagittarius) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nएक नव्हे तर 100 महिलांना लग्नाचं आमिष देऊन फसवलं, प्रेमराज अखेर अटकेत\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nधक्कादायक: UBER DRIVER चा महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून जबरदस्ती\nफायनान्स कंपनीवर ‘फिल्मी स्टाईल’ दरोडा, काही मिनिटांतच घडला क्लायमॅक्स\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nमीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीत 'या' व्यक्तीमुळे येणार ट्वीस्ट\n Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येतायत न\nVIDEO :‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेचे शीर्षकगीत 'असं' केलं संगीतबद्ध\n2 घटस्फोटानंतर 11 वर्षांनी लहान तरुणासोबत अफेअर; स्नेहा वाघ आहे तरी कोण\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\nअजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्याचं 'महाराष्ट्र कनेक्शन'\nT20 World Cup : भारतच नाही, या दोन टीमही निशाण्यावर, पाकिस्तानचा इशारा\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nसोन्याच्या किंमतीत उसळी, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; काय आहे दर\nVIDEO: 'Amazonने दिली 8,546 कोटी रुपयांची लाच', काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप\n अँड्रॉइड वापरणाऱ्या बँक खातेधारकांनी राहा सावध, अन्यथा खातं होईल रिकामं\n ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना लव्ह, स्विटी, हनी म्हणाल तर जाईल नोकरी\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nपुरुषांसाठी चांगली बातमी; प्रोस्टेटच्या कर्करोगावर इतक्या दिवसात होणार इलाज\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nExplainer : आखाड्यांकडे आहे किती संपत्ती कोणता आखाडा आहे श्रीमंत\nया राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण\nExplainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का मान्सूनचं चक्र बिघडलंय का\nExplainer : शेळी रोखू शकते जंगलातले वणवे; मेंढपाळ महिलेनं शोधला रामबाण उपाय\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला म��द्दा\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nब्रिटनकडून COVISHIELD ला मान्यता, मात्र प्रवाशांच्या अडचणी ‘जैसे थे’\n ब्रिटनकडून अखेर COVISHIELD ला मान्यता\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n...अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य\n नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार\n लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का\nहोम » अ‍ॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nशरीरात व मनात उत्साहाचा अभाव असल्याचे दिसून येईल. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या प्रकृती संबंधी चिंता निर्माण होईल. सार्वजनिक मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. वेळेवर जेवण व झोप न मिळाल्यामुळे स्वभाव चिडचिडा होईल. महत्वाची खरेदी न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.\nधनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.\nVastu Tips : या 5 उपायांनी संपतील सगळ्या अडचणी; धनधान्यात होईल वृद्धी\nमुंग्यांकडून मिळतात शुभाशुभ संकेत;घरात येणाऱ्या छोट्या मुंग्याही आणतात समृद्धी\nलग्नाबद्दलचे सगळेच Secret उघडतात हस्तरेषा; पाहा कोणती रेषा महत्त्वाची\nआजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://miloonsaryajani.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-22T16:35:36Z", "digest": "sha1:YNQF2ZKCUUE3H52VVTVNDHM37FIKA34B", "length": 42748, "nlines": 75, "source_domain": "miloonsaryajani.in", "title": "मार्ग हिंसेचा? - मिळून साऱ्याजणी", "raw_content": "\n‘ती’ आणि ‘तो’ या पलीकडचे सर्व ‘ते’ यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद व्हावा यासाठी…\nपरिचय – मिळून साऱ्याजणी\n१९६७चा सुमार होता. मी साऊथ हॉलमध्ये पंजाबमधून लंडनमध्ये आलेल्या आलेल्या आणि साऊथ हॉलमध्ये स्थायी व्हायला लागलेल्या मुलींना (१९६३ ते ६५) शिकवीत होते. त्यातल्या आता सर्व जणी निरनिराळ्या वर्गात होत्या. मी पण इतर वर्गाना शिकवू लागले होते; पण त्या ओढाळ गुरांप्रमाणे किंवा नुकत्याच लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीने जसे कारण नसताना माहेरी डोकवावं तसे मला भेटायला येत. खूपच लळा लागला होता मला त्यांचा. त्या पहिल्या दोन वर्षात मी त्यांना भराभर इंग्लिश शिकवले एवढेच नव्हे तर ह्या परक्या देशात स्थित होतानाच्या त्यांच्या अनेक बारीकसारीक समस्या सोडवल्या. ढगळ पंजाबी पोषाखाऐवजी शाळेतला युनिफॉर्म घालायचा, येताजाता ‘गुड मॉर्निंग’, ‘थॅक्यू”, ‘सॉरी’ व ‘एक्सक्यूज’ म्हणायची सवय करायची. जेवणातल्या चीजसारख्या शाकाहारी पदार्थाची व इथल्या वेगळ्या भाज्यांची चव घ्यायला लावायची. ओढणीशिवाय बेचैन होणाऱ्या मुली आता खेळताना शॉर्ट घालायला लागल्या. पोहायला जाताना पोहायचा पोशाख वापरायला सरावल्या. सुरुवातीचे दिवस कठीण होते. गोऱ्या मुली छेड़छाड काढीत, आता त्यांनाच शाळेच्या पटांगणात ही लगोरी खेळायला शिकवू लागल्या.\nतरीही खूप बारीकसारीक तक्रारी व समस्या घेऊन यायच्याच. आजही त्या अशाच आल्या होत्या आणि त्यातली दरशन जरा लाजतच लांब उभी राहिली ‘का गं म्हणून विचारते, तोच सुरिंदरने बातमी फोडलीच, ‘मिसेस दामले, दरशन तुम्हांला लग्नपत्रिका द्यायला आली आहे.’ ‘मग मी अभिनंदन करते की तिचं. अशी भेदरलेली का गं म्हणून विचारते, तोच सुरिंदरने बातमी फोडलीच, ‘मिसेस दामले, दरशन तुम्हांला लग्नपत्रिका द्यायला आली आहे.’ ‘मग मी अभिनंदन करते की तिचं. अशी भेदरलेली का गं नंदाचीच बातमी आहे ना नंदाचीच बातमी आहे ना मुलगा पंजाबीच आहे ना मुलगा पंजाबीच आहे ना गोरा, काळा किवा इतर भारतीय तर नाही ना गोरा, काळा किवा इतर भारतीय तर नाही ना असला तरी आवडीचा आहे ना तुझ्या असला तरी आवडीचा आहे ना तुझ्या’ माझी प्रश्नांची सरबत्ती आणि हा आपली गपगार. मग इतरही सांगू की नको असं जरा घुटमळत राहिल्या. मा पुन्हा म्हटलं, ‘अगं, बर्मिंगहॅम, कॉव्हेट्री की मँचेस्टर अगर युरोपला जायचं आहे का लग्न करून’ माझी प्रश्नांची सरबत्ती आणि हा आपली गपगार. मग इतरही सांगू की नको असं जरा घुटमळत राहिल्या. मा पुन्हा म्हटलं, ‘अगं, बर्मिंगहॅम, कॉव्हेट्री की मँचेस्टर अगर युरोपला जायचं आहे का लग्न करून’ ‘नाही नाही, सगळं ठीक आहे. लग्नाला या हं, रविवारी गुरुद्वारामध्ये.’ म्हणत पत्रिका माझ्या हातात कोंबत दरशन आणि तिची बहीण निघून गेली. शाळा सुटलेली होती. इतरांना म्हटलं, ‘चला, बसा गाडीत. आपण जवळच्या पार्कमध्ये जाऊ या. दिवस छान आहे.’ त्या तिघी लगेच चढल्या गाडीत, अन् मग त्या संध्याकाळी त्यांनी मनमोकळेपणे आपल्या लग्नाच्या समस्या सांगितल्या.\n‘दरशनसारखं आम्हा तरुण मुलींची लग्नं आमचे आईवडील होशियारपुर किंवा लुधियानाच्याच मुलांशी लावून देतात. तो मुलगा आम्ही तर नाहीच पण आमच्या आईवडिलांनी पण पाहिलेला नसतो. हे सगळं त्याला इथे आणण्याकरता असतं.’ ‘पण, तमची काय हरकत आपल्या भारतीयांची तर अशी मुलाला पाहिल्याशिवाय कितीतरी लग्नं होतात. शिवाय तोही तुम्ही काही वर्षापूर्वी इथे आलात अन् रुळलात तसा रुळेल की आपल्या भारतीयांची तर अशी मुलाला पाहिल्याशिवाय कितीतरी लग्नं होतात. शिवाय तोही तुम्ही काही वर्षापूर्वी इथे आलात अन् रुळलात तसा रुळेल की’ ‘तसं होत नाही, तो येतो तो विसाव्या वर्षी. येतो तो सरळ नोकरीला लागतो, तो आमच्यासारखा शाळेत जात नाही आणि तुमच्यासारखं त्याला कुणी शिकवत नाही.’ सतनामने सुरिंदरच्या आवाजात आपला आवाज मिसळला. ‘खरं तर त्याला शिकायचंच असतं. इथे आल्यावर नोकरी करून सगळा पैसा घरी तरी पाठवायचा, नाहीतर भावाबहिणींना इथे आणायचं. आमच्या मुलीनं इथे नोकरी करायची व संसार चालवायचा. नोकरी करायला आमची हरकत नाही; पण त्याने नको का हातभार लावायला’ ‘तसं होत नाही, तो येतो तो विसाव्या वर्षी. येतो तो सरळ नोकरीला लागतो, तो आमच्यासारखा शाळेत जात नाही आणि तुमच्यासारखं त्याला कुणी शिकवत नाही.’ सतनामने सुरिंदरच्या आवाजात आपला आवाज मिसळला. ‘खरं तर त्याला शिकायचंच असतं. इथे आल्यावर नोकरी करून सगळा पैसा घरी तरी पाठवायचा, नाहीतर भावाबहिणींना इथे आणायचं. आमच्या मुलीनं इथे नोकरी करायची व संसार चालवायचा. नोकरी करायला आमची हरकत नाही; पण त्याने नको का हातभार लावायला’ सतनामने आणखी एक मुद्दा पुढे आणला. ‘आम्हांला आता इथले इंग्लिश सिनेमे पहावेसे वाटतात. पार्कमध्ये फिरायला आवडतं. इथली मासिकं, पुस्तकं, कथा वाचायला आवडतात. टीव्हीवरचे कार्यक्रम पाहायला आवडतात आणि हे नवरे आमच्या मुलींना पाच-सहा वर्षं पार मागे खेचून नेतात. पुन्हा तीच हिंदी पिक्चर्स, तेच घरगुती समारंभ आणि भेटीगाठी.’\nत्या दोघीतिघी अगदी भरभरून तक्रारी करत होत्या. मला म्हणत होत्या की, ‘तुम्ही चला आमच्या घरी आणि द्या पटवून आमच्या आयांना. मागे इंग्लिश शिकवायला येत होतात ना तसं.’ माझा त्या वेळचा अनुभव काही फारसा चांगला नव्हता. आम्ही दोघी शिक्षिका ह्यांच्यापैकी एकीच्या घरी जायचो व इतर काही जणी तिथे जमाव्या ही अपेक्षा; पण ह्या आपल्या कामात इतक्या गुंतलेल्या असायच्या की त्यांना वेळच व्हायचा नाही बसून शिकायला. पुढे अनुभव असा आला, की त्या आपल्या मुलामुलीकडून, कामाच्या ठिकाणी व बाजारात तोडकं मोडकं बोलायला शिकल्या. त्यांच्या दृष्टीने तेवढं पुरेसं होतं. मी संभाषणाची दिशा जरा बदलली. ‘तुमच्या भावाच तरी काय गं मग त्यांना इथल्या मुली हव्या असतात की भारतातल्या त्यांना इथल्या मुली हव्या असतात की भारतातल्या’ सतनामला आता खरा जोर चढला. ‘ते पण हसलेच. म्हणे इथल्या मुली म्हणजे इंग्लिश मुलीची नक्कल. त्यापेक्षा अस्सल गोरी मुलगी परवडली. त्यांना हवी मान खाली घालून दिवसभर राबणारी. आम्ही म्हणे सारखे वाद घालतो.’\nसुरिंदर म्हणाली, ‘पण इथला एखादा छानसा मुलगा मिळावा म्हणून आमची धडपड. दोघांनी नोकरी करावी. छानसं घर थाटावं. दोघांच्या आईवडिलांकडे येणं जाणं ठेवावं. आपले रोजचे व्यवहार, बाहेर जाणं. घरात वागणं, आमचं आपलं दोघांत असावं.’ मला पण वाटलं असंच व्हावं ना, इथे स्वतंत्र घर ताबडतोब मिळतं. नोकऱ्याही मिळतात. इंग्लिश पोशाख केला, भाषा बोलल्या, तरी तशी ही मुलमुली स्वतःचं भारतीयत्व पण टिकवतात. दोन संस्कृतींचा सुंदर मिलाफ असतो. गोऱ्या, काळ्या मिश्र विवाहाची जोडपीपण ह्यांच्यात मिसळून जातात.\nदुर्दैवाने हे फार दिवस टिकलं नाही. १९७० नंतर ईस्ट आफ्रिकेतून, युगांडा, केनियामधून भारतीय वंशाचे खूप लोक आले. नोकऱ्यांवर ताण पडला. बेकारीचे आवकडे वाढू लागले. मग साहजिकच नोकऱ्यांत भेदभाव होऊ लागले. इथे राहून इथे शिकून नोकऱ्या मिळत नाहीत म्हटलं की भारतीय व इतर काळ्या तरुणांत कटुता वाढू लागली. परत फिरायचे दोर तर ह्यांच्या आई वडिलांच्या वेळेपासूनच कापून टाकले होते.\nत्यात मुस्लिम धर्मीयांचा धर्मनिष्ठ आग्रहापणा वाढत चालला होता. हे मुल्ला दुपारच्या जेवणाच्या वेळी शाळेपाशी जमत आणि शाळेत मिळणारे मांसाहारी पदार्थ हलाल नसतात, तर मुलांनी ते खायचे नाहीत म्हणून सांगताना त्यांना तंबी देत. शुक्रवारी फिशशिवाय इतर मांस न खाणारे कॅथलिक, गोमांस न खाणारे शीख आणि हिंदू होतेच. ज्यू आणि मुसलमान मुलं डुकराच्या मांसाला शिवत नसत. त्यांच्या अटी ते मुकाट्याने पाळीत. शाळेतले स्वयंपाकी पण त्यांना सवलतीने दुसरं काही देत. घरून सँडविच आणण्याचीही परवानगी त्यांना होती; पण रोज हलाल मांसाहाराची सोय करायची म्हणजे भलतंच. सलमा पण तक्रार करायची. ‘चांगलं सबसिडाईज्ड भरपेट जेवण अहमदला आणि मेहेरून्निसाला इथे मिळतं. मग मला रात्री फारसं करायला लागत नाही तर काय हा मुल्लांचा त्रास पण तिचं कोण ऐकतं पण तिचं कोण ऐकतं डोक्याला रुमाल बांधा. पायघोळ स्कर्ट घाला. वाढतच चालले हे प्रकार. मग आमचे शीख पण त्याच वळणावर जायला लागले. आपली संस्कृती, आपली अस्मिता, आपला धर्म, आपल्या रीतीभाती, सगळंच जपायचं. एवढंच नव्हे, तर इंग्रजांना सारखी नावं ठेवायची.\nखरं तर पहिल्यापासूनच काही शिक्षणाधिकारी भारतीय व इतर कॅरिबियनांना पाश्चात्त्य समाजात पूर्णपणे एकरूप करून घेतलं पाहिजे असा आग्रह धरीत; पण एकंदर उदार धोरणाकडेच कल होता. माझी अगदी सुरुवातीची एक मुख्याध्यापिका म्हणायची, इतक्या लांबून आली आहेत ही मुलं इथं तर त्यांच्यावर एकदम कशाचीच सक्ती करू नका. बघा ती मैदानात इतर मुलांशी खेळताना खूप काही शिकतील. मग आपणहून त्यांना ‘विध इट’ व्हावंसं वाटेल. आपला वेगळेपणा टिकवण्यापेक्षा नैसर्गिकपणे ते कसं सहज होईल ते पाहाच तुम्ही. अगदी खरं होतं ते. हे मूलतत्त्ववादी लोक आपली प्रचारशस्र घेऊन यायच्या आधी वैशिष्ट्य टिकवूनही समाजात एकजिनसीपणा यायला लागला होता. जवळजवळ दीड दशकाच्या काळात आपले भारतीय किती छान रुळले होते.\n१९८९ च्या त्या दिवशी सकाळच्या पहिल्या बातम्यातच किरणजीत नवऱ्याला जाळून स्वत: पोलिसांच्या हवाली झाल्याची ही बातमी आली, तेव्हा साऊथहॉलचा तो सगळा माहोल माझ्या डोळ्यांपुढून सरकत होता. पुन्हा पुन्हा मनात येत होतं, कोण असेल ही किरणजीत इथे राहून ही एकदम इतकी धीट झाली इथे राहून ही एकदम इतकी धीट झाली ही तर इथल्या शाळा-कॉलेजात जाऊन स्वतंत्र वृत्तीची बनलेली नव्हती. दहा वर्षापूर्वी लग्न होऊन इथे आलेली होती म्हणे. दहा वर्षांचा काळ इथल्या वातावरणात रुळायला काही कमी नव्हता. स्वातंत्र्याच्या कल्पना नक्की तिच्यात भिनलेल्या असणार. अन्यायाला प्रतिकार करण्याची ही वृत्ती इथल्याच मातीतली. पण…तरी पण…असा कायदा हातात घ्यायचा म्हणजे भलतंच धारिष्ट ही तर इथल्या शाळा-कॉलेजात जाऊन स्वतंत्र वृत्तीची बनलेली नव्हती. दहा वर्षापूर्वी लग्न होऊन इथे आलेली होती म्हणे. दहा वर्षांचा काळ इथल्या वातावरणात रुळायला काही कमी नव्हता. स्वातंत्र्याच्या कल्पना नक्की तिच्यात भिनलेल्या असणार. अन्यायाला प्रतिकार करण्याची ही वृत्ती इथल्याच मातीतली. पण…तरी पण…असा कायदा हातात घ्यायचा म्हणजे भलतंच धारिष्ट कल्पना असेल का तिला ह्याचे काय परिणाम होतील ते कल्पना असेल का तिला ह्याचे काय परिणाम होतील ते असेलही, मीडिया सांगत होतं की मनजीत तिला रोज दारू पिऊन मारहाण करीत असे. मग तिला वाटलं की आपण ह्यांच्या हातून मरणारच तर त्याला मारून मग मरावं. विचार ठीक पण तो अर्धवट जळला असता तर असेलही, मीडिया सांगत होतं की मनजीत तिला रोज दारू पिऊन मारहाण करीत असे. मग तिला वाटलं की आपण ह्यांच्या हातून मरणारच तर त्याला मारून मग मरावं. विचार ठीक पण तो अर्धवट जळला असता तर त्याला जाळताना हीच पोळली असती तर त्याला जाळताना हीच पोळली असती तर नशीब तिचं. तो झोपेत असताना हिने हीटरकरता आणलेल्या रॉकेलची त्याच्या भोवती रांगोळी घातली. अन् काडी लावून ती पटकन घराबाहेर पडली. ती बाहेर येते तोपर्यंत घराने चांगलाच पेट घेतला. पोलीस आलेच आणि ती त्यांच्या स्वाधीन झाली.\nखरं तर मी १९८३ मध्ये रिटायर झाले होते. त्यापूर्वीही पाच वर्षं मी साऊथ हॉलची शाळा सोडून स्टेनसमधल्या मॅग्ना कार्टा शाळेत शिकवत होते; पण तिथल्या मुलींशी मी अजून संपर्कात होते. कुणी भेटायच्या, घरी चहाला यायला आग्रह करायच्या, नाहीतर तिथल्याच हॉटेलात बसून आम्ही भेळपुरी खात गप्पा मारायचो. आज मी फोन फिरवला तर दोघी भेटल्याच नाहीत; पण मग परमजीतने फोन उचलला. दुपारी भेटायचं ठरवलं. ती आणखी दोघीचौघींना गोळा करणार होती.\nजमल्यानंतर साहजिकच माझा पहिला प्रश्न होत�� की, ‘कोण ही किरणजीत तुमच्यापैकी कोण ओळखत होतं तिला तुमच्यापैकी कोण ओळखत होतं तिला’ सगळ्यांनी कानांवर हात ठेवले. मी जरा दरडावूनच म्हटलं, ‘काही सांगितलं तर तुम्ही पण अडकाल अशी भीती वाटते आहे की काय तुम्हांला’ सगळ्यांनी कानांवर हात ठेवले. मी जरा दरडावूनच म्हटलं, ‘काही सांगितलं तर तुम्ही पण अडकाल अशी भीती वाटते आहे की काय तुम्हांला’ ‘नाही. खरंच नाही.’ ‘आम्ही तिला कधी पाहिलेलं नाही.’ ‘काय सांगता’ ‘नाही. खरंच नाही.’ ‘आम्ही तिला कधी पाहिलेलं नाही.’ ‘काय सांगता सगळे तुम्ही होशियारपूर आणि लुधियानातले. कुठेतरी जवळच्या नाहीतर लांबच्या नात्याने बांधलेले. एक मुलगी होशियारपूरहून लग्न करून इथे येते. तुमच्या वयाची आणि तुम्ही तिला ओळखत नाही सगळे तुम्ही होशियारपूर आणि लुधियानातले. कुठेतरी जवळच्या नाहीतर लांबच्या नात्याने बांधलेले. एक मुलगी होशियारपूरहून लग्न करून इथे येते. तुमच्या वयाची आणि तुम्ही तिला ओळखत नाही की ब्रिटिश झालात पुरत्या. ओळख करून देण्याची वाट बघत बसायला की ब्रिटिश झालात पुरत्या. ओळख करून देण्याची वाट बघत बसायला’ ‘नाही. मॅडम. खरंच आम्ही तिला कधी कुठेही पाहिलेलं नाही.’ मग इथे आम्ही सगळ्यांनी कान टवकारले. ती सांगत होती, ‘मनजीत माझ्या भावाच्याबरोबर शाळेत होता. पुढे कॉलेजात गेला नाही. आमच्याकडे यायचा; पण एकदम खलिस्तानी बनला होता तो. केस, दाढी वाढवली आणि आला की जोराजोरात भाषणबाजी करायचा. माझे वडील एक दिवस चिडले आणि त्याला म्हणाले, आम्हांला राहायचं आहे इथे. भलत्या राजकारणात ओढू नको आम्हांला. मग तो येईनासा झाला.\nत्यानतर दोन वर्षांनी भेटला होता. तेव्हा सांगत होता की मी लग्न करून आलोय म्हणून. मी म्हटलं, ‘अरे वा, मग भाभीशी ओळख करून दे ना जरा पार्टी तर देशील की नाही जरा पार्टी तर देशील की नाही’ नुसतं हसला त्यावर तो. मग एकदा त्याची आई बरोबर होती. मी त्यांना म्हटलं, ‘आम्हांला पार्टी पाहिजे ना. तर म्हणतात, ‘काय सांगू तुम्हांला’ नुसतं हसला त्यावर तो. मग एकदा त्याची आई बरोबर होती. मी त्यांना म्हटलं, ‘आम्हांला पार्टी पाहिजे ना. तर म्हणतात, ‘काय सांगू तुम्हांला लग्न करून आणली पण अशी आळशी आणि बुद्दू आणि निरुत्साही असेल असं वाटलं नव्हतं. तिला कुठेही जायला यायला नको, सदा आईची आठवण काढत रडत बसते. दोघांचं तर जेवण करायचं असतं; पण दिवसभर त्याच्यातच ���ातो तिचा. त्या दोघांना वेगळी जागा घेऊन दिली आहे. माझ्या चार माणसांच्या घरात तर हिनं काय गोंधळ असता कुणास ठाऊक लग्न करून आणली पण अशी आळशी आणि बुद्दू आणि निरुत्साही असेल असं वाटलं नव्हतं. तिला कुठेही जायला यायला नको, सदा आईची आठवण काढत रडत बसते. दोघांचं तर जेवण करायचं असतं; पण दिवसभर त्याच्यातच जातो तिचा. त्या दोघांना वेगळी जागा घेऊन दिली आहे. माझ्या चार माणसांच्या घरात तर हिनं काय गोंधळ असता कुणास ठाऊक\nत्या दिवशी मग आम्ही असं काठाकाठावरच बोलत राहिलो. पण हळूहळू ह्या मुलींनी त्या लग्नाची पार्श्वभूमी माहिती मिळवून कळवली. किरणजीतची सासू आपल्या मुलाचं लग्न करायला म्हणून होशियारपूरमध्ये मुलगी शोधायला गेली. तीनचार स्थळं आली सांगून त्यातली ही होशियारपूरजवळच्या एका खेड्यात वाढलेली तिने पसंत केली. मग बोलवायला गेली तेव्हा किरणचे आई वडील आले होते.\nआई म्हणत होती, ‘एकुलती एक मुलगी आहे माझी, इतक्या दूर पाठवायला मन नाही घेत. तुम्ही म्हणता आपले बरेच लोक आहेत तिथे, पण आमच्या ओळखीतलं कुणी नाही. आम्ही शाकाहारी आहोत. मुलीला मांसाहार आवडत नाही. तिला इंग्रजी येत नाही. तिथल्या आपल्या मुलीही इंग्रजी बोलतात ना आणि सगळ्या नोकरी करतात. आमच्या घरी बायकांनी नोकरी करायची पद्धत नाही. एक भीती अजून वाटते. मुलगा तिथे वाढलेला. त्याच्या काही भानगडी नाहीत ना आणि सगळ्या नोकरी करतात. आमच्या घरी बायकांनी नोकरी करायची पद्धत नाही. एक भीती अजून वाटते. मुलगा तिथे वाढलेला. त्याच्या काही भानगडी नाहीत ना कुणी गोऱ्या, काळ्या\nमनजीतच्या आईला अगदी हवी तशी मुलगी होती ही. त्यांनी आश्वासनाची खैरात केली.\n‘अहो, फोन करत जा वाटेल तेव्हा. आम्ही तर शाकाहारीच आहोत. भाषा काय, शिकेल हळूहळू ती काही नोकरी करणार नाही त्यामुळे तिला जरूरही पडणार नाही. मनजीत म्हणाल तर धुतल्या तांदळासारखा. केस ठेवतो, गुरुद्वारात जातो. केस ठेवणाऱ्याशी कुठल्या गोऱ्या अन् काळ्या मुली मैत्री करणार ती काही नोकरी करणार नाही त्यामुळे तिला जरूरही पडणार नाही. मनजीत म्हणाल तर धुतल्या तांदळासारखा. केस ठेवतो, गुरुद्वारात जातो. केस ठेवणाऱ्याशी कुठल्या गोऱ्या अन् काळ्या मुली मैत्री करणार त्याला तर तिथल्या आपल्याही मुली नकोत. भारी इंग्लिश लोकांची नक्कल करतात.’ सोयरीक झाली. लग्न करून वऱ्हाडी साऊथहॉलला परतली.\nइथे आल्य��बरोबर मनजीत किरणजीतला सासूबाईने स्वतंत्र संसार मांडून दिला. घरात जरुरीचे सामान आणि धान्य पण भरून ठेवलं. मग त्या म्हणाल्या, दर मंगळवारी मी शाकभाजी व इतर किराणा आणून देईन. तुला इतक्यात नाही जमायचं ते. मग त्या दिवशी त्या सामान आणायच्या आणि काय हवं ते विचारायच्या. आपल्या घरच्यांकरता किरणने बनवलेल्या रोट्या आणि शाक घेऊन जायच्या. दोन आठवड्यांनी त्या एक शिवणाचं यंत्र व शिलाईचे सामान घेऊन आल्या. पाठोपाठ एक माणूस कपड्यांचं गाठाड घेऊन आला. ‘तुला कंटाळा येत असेल ना दिवसभर रिकामं बसून’ मग त्यांनी तिला सगळं नीट समजावून सांगितलं. ह्या कपड्यांवर नुसती शिलाई मारायची. त्या गाठोड्यात वर एका कागदावर काय करायचं ते पंजाबीत लिहिलेलं आहे. तसं करायचं. उद्या तो हे घेऊन जाईल, पैसे देईल व दुसरं गाठोडं देईल. तुला शिकायला मिळेल, बाहर जायला नको, भाषेचा प्रश्न नाही.\nक्रम सुरू झाला. किरणजीत दिवसभर मान मोडून कपड्यांवर शिलाई करत राहिली. सासू आठवड्याच्या बाजाराकरता शिलाईच्या पैशातून पैसे उचलू लागली. उरलेले पैसे मनजीत आपल्या खिशात टाकू लागला. किरणजीत बाहेर जात नाही तर तिला पैसे कशाला वेळ तरी कुठे होता शिलाई व घरकामाव्यतिरिक्त काही करायला वेळ तरी कुठे होता शिलाई व घरकामाव्यतिरिक्त काही करायला कोणी आलं गेलं नाही. नाही काळं, नाही गोरं, नाही पंजाबीही. तीन तोंडं दिसायची. सासूचं आठवड्यातून एकदा, नवऱ्याच रोज रात्री आणि कपडे आणून टाकणाऱ्याचं तिसरं. सासूची फक्त बडबड ऐकून घ्यायची. मर्यादशील किरण एक अक्षर तोंडातून काढू शकत नव्हती. नवरा दमून आलेला, जेवताना भराभर जेवणारा आणि मग पुढे पुढे दारू ढोसून आलेला. कापडाचे गाठोडं टाकून, पैसे फेकून तो शिवण आणून देणारा केव्हा पाठ वळवायचा ते कळायचं नाही. आईला फोन करायला घरी कधी फोन आलाच नाही.\nसून म्हणून सासूने व बायको म्हणून नवऱ्याने भारतातून आणली होती एक बटीक, एक दुभती गाय. किरणजीत कधी इंग्रजी शिकलीच नाही. तिच्या कानांवर इंग्रजी शब्द कधी पडलाच नाही. इंग्रजीच काय; पण पंजाबीही ती विसरली. तोंड उघडून बोलणंच तो विसरली. सुरुवातीच्या काळात एकदा ती दमून आडवी पडली होती, तर मनजीतने तिला पाणी आणून दिले. ती म्हणाली, ‘थँक्यू’. चार शब्द, ती लंडनला निघायची तयारी करत असताना तिला तिच्या काकाने शिकवले होते. थँक्यू, सॉरी, प्लीज, एक्स्क्यूज मी. त्यापै��ी पहिला शब्द तिने वापरला. नवरा खुशीत आहे हे पाहून पाणी आणून दिल्याबद्दल; पण मनजीत भडकला, ‘परक्यांची भाषा वापरायची नाही. आपण इथे आहोत ते त्यांचे पैसे लुटायला.’ त्याने प्रत्युत्तर म्हणून आठवण राहील असा जोरात फटका मारला. वर म्हणाला, ‘सॉरी म्हणालीस की दोन फटके, प्लीजला तीन, एक्स्क्यूज मी ला चार. लक्षात ठेव.’ भाषणबाजी करण्यात तो पटाईत होता.\nकाम वाढत होते. एकाकीपणाचा कळस होत होता. घुसमट पिळून काढत होतो आणि रात्रीचा विवाहांतर्गत बलात्कार, दारू पिऊन आल्यानंतरची मारझोड, कुठे दिलासा तर नव्हताच; पण छळाची चढती भाजणी होत होती. त्या दिवशी अशीच दारूची मस्ती. तिची गालफडं फुटली होती. कंबर मोडली होती. जेवावंसं वाटत नव्हतं. दिवसभराच्या श्रमाचा थकवा होता. मनजीत जाऊन ढाराढूर झोपला होता. कशी व्हायची ह्यातून सुटका मरण आत्महत्या केली तर माझी सुटका होईल; पण तो अन्याय करणारा तो तो मेला तर त्यांच्यावर सूड घेतल्याचं समाधान मला मिळेल. पण मीही अडकेनच. हरकत नाही. होऊ दे, होऊ दे शेवट सगळ्याचाच. नाहीतर जगायचं कशाला आणि त्या क्षणी तिला सुचलं.\nसमोर हीटरकरता आणलेल्या रॉकेलचा डबा होता. ती निर्धाराने उठली. त्याच्या ओंगळ देहाभोवती तिने रॉकेलची रांगोळी काढली आणि तिला काडी लावली. पेट घ्यायला वेळ लागला नाही. इथल्या आयुष्यात पहिल्यांदा घराचा उंबरठा ओलांडून ती रस्त्यावर येऊन उभी राहिली. घराने पेट घेतला. पोलीस आले. अग्निशमन दल आले.\nत्यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. तिला व्हॅनमध्ये घालून पोलीसचौकीत घेऊन गेले.\nसगळे सोपस्कार झाले आणि तिला जन्मठेपेची शिक्षा झाली. हा तुरुंग, हा दुसरारा नरक आजूबाजूच्या अशीच शिक्षा झालेल्या बायका गलका करत होत्या. भांडत होत्या. ही कोपऱ्यात मुकाट्याने मान गुडघ्याखाली घालून बसली होती, तिचे डोळे कोरडे होते. पण त्यात निर्ढावलेपणा नव्हता. तुरुंगाधिकारी चौकशीला आले. हिच्या पुढ्यात अत्राची थाळी तशीच पडलेली होती. अन्न शाकाहारी होतं ह्याची त्यांनी खात्री केली. तुला जेवायला पाहिजे. इथे जन्म काढायचा आहे, ते म्हणाले; पण तिने लक्ष दिले नाही. त्यांनी आणि काही प्रश्न विचारले. तिचे उत्तर नाही. हिला इंग्रजी समजत नसावं. त्याने दुभाष्याला बोलावून घेतले, पण तिला आवाज फुटेना, काहीतरी ताण आहे मनावर. त्यांनी मानसशास्त्रज्ञाला बोलावले; चाचण्या झाल्या; पण तिला आवाज फुटेना. चार दिवसांनी तिने काहीतरी मागितले ते पंजाबीत होते. खाणाखुणांनी वेळ भागवून नेली.\nसुदैवाने तो तुरुंगाधिकारी कनवाळू होता. तिला बोलता येत आहे हे कळल्यावर त्याने तिच्या इंग्रजी शिकवण्याची सोय केली. कारण हिच्या डिफेन्सच्या वकिलाची सोय करायची, मानसशास्त्रज्ञाची मदत घ्यायची तर तिला आपलं म्हणणं सांगता आलं पाहिजे. भाषा ही प्राथमिक गरजांपैकी एक आहे, अन्न, वस्त्र, निवारा आणि भाषा. भाषा संवादाचे साधन, समाजाशी संवाद करण्याचे साधन. गेली दहा वर्षे तेच तिला देण्यात आलं नव्हतं हा सर्वात मोठा बंदिवास होता. अन्याय होत होता; पण त्याला वाचा फोडण्याचे साधनच तिला उपलब्ध नव्हते. हे त्या तुरुंगाधिकाऱ्याने ओळखलं. तिच्याकरता आता अलिबाबाची गुहा उघडली गेली.\nहळूहळू तिने आपलं मनोगत व्यक्त केलं. तिची हृदयस्पर्शी कथा उलगडत गेली. मानसशास्त्रज्ञाची मदत, वकिलाची मदत. ब्लॅक सिस्टर्स ह्या सेवाभावी संस्थेची मदत. तिची केस उभी राहिली. ती सगळ्यांशी इंग्रजीत आपलं मन मोकळं करू लागली. तुरुंगातल्या इतर स्त्रियांविषयीही ती बोलू लागली. त्यात काही अट्टल सरावलेल्या गुन्हेगार होत्या. काही अगतिक होत्या. ती त्यांच्याशी नाते जोडू शकली, तिच्या एकाकीपणाचा बुरखा टराटर फाटत होता.\nसगळ्यांच्या मदतीने तिचा खटला फेरतपासणीसाठी उभा राहिला. ती निर्दोष सुटली.\nबाहेर आल्यावर पत्रकारांकरिता तिचं पहिलं वाक्य होतं, ‘आता मी असा छळ सहन करणाऱ्या सर्व स्त्रियांसाठी लढणार आहे.’ त्या सर्वांसाठी आता ती आशेचा किरण बनणार होती. वाचा बंद झालेली किरण आता सर्वाच्या छळाचं मुखपत्र बनणार होती. भाषेमुळे ती मुक्त झाली हे तर खरंच\n(मिळून साऱ्याजणी, ऑगस्ट २००७)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://vinitdhanawade.blogspot.com/2020/10/", "date_download": "2021-09-22T18:15:14Z", "digest": "sha1:HIXTFJA3KET4Z7IL2QDYHJMKVOPFDRRK", "length": 180557, "nlines": 562, "source_domain": "vinitdhanawade.blogspot.com", "title": "थोडसं ........कधीतरी ............ : October 2020", "raw_content": "\nनमस्कार .मी विनीत धनावडे.मुंबई चा.लहानपणापासून मला विचार करायला फार आवडते ..मग तो कसलाही विचार असु दे..त्याचबरोबर खूप अनुभवही आले ..काही चांगले तर काही वाईट .त्यातूनच मग मी माझे एक जग तयार केले ..आणि त्याच जगात मला राहायला आवडते ..तुम्हाला पण आवडेल ..माझा बद्दल जास्त असे काही नाही सांगण्यासारखे .या blog मध्ये माझ्या कविता ,माझे लेख मी सादर करणार आहे. काही चुकले तर नक्की सांगा .मला आवडेल ते.(आणखी एक मला पाऊस खूप खूप आवडतो . जर तुम्हाला या blog मध्ये जास्त पाऊसच दिसला तर जरा मला समजून घ्या )\nD.B. Bank मध्ये चोरी होऊन ६ महिने झाले. चोरांचा काही पत्ता नाही. बँक सुद्धा नव्याने सुरु झालेली. त्या मोठ्या धक्यातून सावरत पुन्हा उभी राहिली होती. जास्त security guard , नव्या सुरक्षा व्यवस्था... नवीन अकाउंट सुरु करताना त्या व्यक्तीचे personl detalis .... ३-४ वेळा चेक केल्यानंतरच पुढील कार्य.... जिथे चोरी झालेली.. ती लॉकर रूम आता नव्याने सज्ज झालेली. तिन्ही भिंतींना आतून लोखंडी भिंती उभ्या केलेल्या... पलीकडून कोणी पुन्हा चोरी करण्याचा प्रयन्त करू नये , यासाठी तो जुना लोखंडी पाईप सुद्धा सिमेंट टाकून भरण्यात आला, नवीन आणि जास्त CCTV कॅमेरा लावण्यात आले. आणखी उपायोजना करण्यात आल्या पण हे सर्व चोरी झाल्या नंतर.\ninspector अभिषेकने या सहा महिन्याच्या काळात आणखी ७-८ केस सोडवून आरोपीना तुरुंगात टाकले होते. परंतु त्याच्या डोक्यातून हि चोरी काही जात नव्हती. पोलीस स्टेशनमधली काही डोकी सोडली तर \" D.B. Bank आणि चोरी \" हि केस लोक जवळपास विसरून गेली होती. आजही महेश आणि अभि एकत्र घरी जायला निघालेले. त्यांची गाडी त्या D.B. Bank जवळून गेली. आणि अभिची आठवण ताजी झाली.\n\" कसला विचार आहे तुझ्या डोक्यात.... \" महेशने अभिला विचारलं.\n\" हेच.... D.B. Bank मध्ये चोरी करणारे गेले कुठे... \" अभिच्या या बोलण्यावर महेश बोलला.\n\" अजूनही त्याचाच विचार सुरु आहे का ... आपले सर २ महिन्यापूर्वी काय बोलले. केस सुटत नसेल तर बंद करा... जास्त विचार करू नकोस..... \",\n\" आणि तू बघितले ना...... एवढ्या वस्तू चोरी झाल्या दागिने , हिरे ... सोने वगैरे ..... किती लोकं पुढे आले ... ज्यांच्या वस्तू चोरीला गेल्या .... ज्या लोकांचे लॉकर फोडले ... त्यापैकी फक्त ६ जण आले होते. त्यांच्या लॉकर मधून काय काय चोरीला गेले ते सांगायला. बँकमधला एक अकाउंट वाला आतली गोष्ट सांगत होता कि चोरी जवळपास ५ कोटीच्या आसपास आहे... मॅनेजरने फक्त ३ कोटी दाखवली.... या लॉकरमध्ये बहुदा ब्लॅक मनी साठवून ठेवतात... तीच चोरीला गेली तर कोण कशाला येईल पुढे .... आणि तसेही .... या श्रीमंत माणसांना त्यांचे ४-५ लाख गेले तरी काय फरक पडणार आहे. \" ,\n\" तेही बरोबर .... तरी सारखं मनात येते ना .... एक अपूर्ण केस .... \" अभि बोलला. दोघांच्या इतर गप्पा सुरु झाल्या...... गाडी चालवत.\nदोन दिवसांनी अभि पुण्याला निघाला. एक��� केस संदर्भात तो पुण्याला आलेला होता. वेळेआधीच काम झाले. वेळ होता म्हणून त्याने त्याचा मित्र संदीपला कॉल लावला. तोही अभि सारखा inspector .\" अरे पुण्यात आला आहेस तर भेटायला ये ना ..... कॉलवर बोलण्यापेक्षा समोरासमोर बोलू... \" संदीप बोलला. जास्त दूर नव्हते त्याचे पोलीस स्टेशन. खूप वर्षीनी भेटत होते दोघे, छान गप्पा रमल्या. तेवढ्यात एक तरुणी मोठं मोठ्याने बोलत शेजारच्या केबिनमधून बाहेर आली. किती मोठ्या आवाजात ती एका कॉन्स्टेबल सोबत हुज्जत घालत होती. अभिचे लक्ष गेले तिच्याकडे.\n\" काय भानगड आहे रे ... इतकी कशाला ओरडते आहे... \" अभिने त्रासिक स्वरात विचारलं.\n\" बघ ना .... सकाळपासून डोकं उठवलं आहे हिने , उगाचच आरडा-ओरडा करते आहे.. \" ,\n\" पण झालं तरी काय .... \",\n\" तेच जुने .... नवरा - बायकोचे भांडण... मारहाण .... \" संदीप बोलला.\n\" तिच्याकडे बघून वाटत नाही ... तिला मारहाण केली असेल... \" ,\n\" अरे ... हिने तिच्या नवऱ्याला चोपले आहे.... \",\n\" कशाला .... \" अभिला हसू आलं.\n\" मलाही हसू आलं. ऐकून ..... बोलते कि तिचा नवरा लबाड आहे... हिच्यासोबत गेल्या महिन्यात लग्न झाले. या महिन्यात .... कालच म्हणू शकतोस... तिला कळलं कि त्याचे आधीच एक लग्न झाले आहे... त्यावरून दोघांची मारामारी..... \",\n\" मग पुढे काय ... \",\n\" चांगलंच चोपला तिने ... जास्त मार बसू नये म्हणून आम्ही त्याला घेऊन आलो. तर बोलते तुरुंगात टाका.... असे कसे आत टाकणार त्याला .... नाही बोललो म्हणून डोक्यावर घेतले आहे पोलीस स्टेशन ... \" अभिला पुन्हा हसू आलं.\n\" आहे कुठे हिचा हिरो ... \" ,\n\" तो काय ... तिथे बसून आहे.... \" अभिने बसल्या जागेवरूनच शेजारच्या केबिनमध्ये डोकावून पाहिलं. चेहरा ओळखीचा वाटला म्हणून निरखून पाहिलं. डोक्यावर ताण दिला तेव्हा काही आठवलं.\n\" याला ओळखतो मी... दिलीप नाव याचे... मुंबईत असतो हा .... इथे कसा.. \",\n\" नाही रे .... काहीतरी चूक होते आहे .... दिलीप नाही .... अजित देशपांडे नाव याचे....तू कसा ओळखतो याला... \" ,\n\" अरे हा चोर आहे... याचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे आमच्याकडे... २ वर्षांपूर्वीच त्याला सोडले .... जेल मध्ये होता १० वर्ष...एका घरफोडी मध्ये पकडला होता... \" अभीचा मित्र हि माहिती ऐकून चकित झाला.\n\" पण ..... आता या दोघांना घेऊन आलो तेव्हा ..... याने तर त्याचे नाव अजित देशपांडे असे सांगितले, त्याच्या address वर सुद्धा तेच नाव आहे... \",\n\" हम्म ... चोरी करणे तर केव्हाच सोडले याने .... सुधारला होता. मग नाव बदलून राहण्याची गरजच काय..... शिवाय ... ह�� बाई बोलते ते बरोबर .... याचे लग्न झालेले आहे .... २ मुलेही आहेत ..... मुंबईत... \" अभि बोलला पण तोही विचारात पडला.\n\" एक काम करतो ... मी याचे सर्व रेकॉर्ड मागवून घेतो. तुला मेल करायला सांगतो. तोपर्यत याला असेच बसवून ठेव , मी समोर गेलो तर लगेच ओळखेल मला , ह्या बाईला तो विवाहित आहे ते कसे कळले ते विचारतो मी... \" अभिने मुंबईत कॉल करून त्याला पाहिजे असलेली माहित मेल करायला सांगितली आणि तो त्या बाई जवळ गेला.\n ... शांत व्हा ... मला सांगा ... नक्की काय झालं ... \" ,\n\" तुम्ही कोण ... \" त्या बाईने उलट विचारलं.\n\" मी हि इन्स्पेक्टर आहे .... मुंबईत असतो... \" ,\n\" याला शिक्षा करा ना तुम्ही तरी.... माझ्या life ची वाट लावली आहे .. मीही याची वाट लावणार.. \" ,\n\" शांत व्हा .... शांत व्हा ... \" तिच्या भाषेवरून ती जरा तापट वाटली.\n\" तुम्ही याला कधी पासून ओळखता ... आणि काय झाले ते सविस्तर सांगा \" ,\n\" ५ महिन्यापूर्वी आम्ही भेटलो... एका बार मध्ये आमची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. माझे कोणी नाही, त्यामुळे मलाही सपोर्ट पाहिजे होताच, हा चांगला वाटला... लग्नाची मागणी त्यानेच घातली. खूप विचार करून होकार दिला आणि गेल्या महिन्यात लग्न केले. तोच महिना चांगला गेला . पण १० दिवसापूर्वी याच्या मोबाईल वर एक मेसेज आलेला , नेमका त्याच वेळी मोबाईल माझ्याकडे होता. \",\n\" काय होता मेसेज ... \",\n\" पैसे संपत आले आहेत... बाकी गोष्टीसाठी १ लाख तरी लागतील ... असा मेसेज होता. मला संशय आला. तेव्हा याला काही कळू दिले नव्हते. मला वाटलं कोणी कामानिमित्त पैसे मागत असेल. पुन्हा २ दिवसापूर्वी कॉल आलेला , त्यावेळेस मी किचन मध्ये होते. कॉल आला तसा लगेच बाथरूम मध्ये गेला. मीही चोरून बोलणे ऐकले याचे. बोलत होता देतो पैसे, उद्या पाठवतो .... कामानिमित्त बाहेरगावी आलो आहे... खोटे बोलत होता असे वाटले , तेव्हा कळले कि हा कोणाला तरी गुपचूप पैसे पाठवत असतो. वेळ बघून त्याच्या मोबाईल मधून नंबर घेतला , कालच कॉल लावला तर मुंबईत कॉल लागला. याच्या बायकोचा नंबर आहे तो... तेव्हाच डोके फिरले... बघा तुम्ही... तुम्ही शिक्षा केली नाहीत तर मी माझ्या परीने शिक्षा करिन .... \"\n हि बाई तर डेंजर आहे... अभि मनातल्या मनात बोलला. संदीप आला, \" अभि .... तू बोलल्याप्रमाणे खरे आहे... हा नाव बदलून राहतो आहे पुण्यात ... त्याच्या क्रिमिनल रेकॉर्ड प्रमाणे ... \" अभिने त्याला बोलताना मधेच थांबवले.\n\" थांब .... आधी हिला या सर्वांची कल्पन�� आहे का ते विचारू ... \"\n\" तुम्हाला तो .... तुमचा नवरा ... काय काम करतो ते माहित आहे का ... \" अभिने शांतपणे विचारलं.\n\" हो .... म्हणजे आता तो बिजनेस करतो ... स्वतः नाही करत ....एका पार्टनरच्या बिजनेस मध्ये पैसे गुंतवले आहेत... \",\n\" बर .... आता बिजनेस करत असेल .... त्याआधी काय करायचा याची कल्पना आहे का .... \" तशी ती गप्प झाली.\n\" हा ...... म्हणजे .... थोडे माहित आहे .... \" , ती घाबरली आता...\n\" जे काही थोडे माहित असेल ते सांगा ... \" ,\n\" आधी चोरी करायचा .... तुरुंगात होता .... पण आता सुधारला आहे तो .... हे त्यानेच सांगितले मला... \" ,\n\" मग तो इथे नाव बदलून राहतो ... हे सांगितले का ... \",\n\" नाही ... आताच कळले... \",\n\" त्याचे लग्न झाले आहे आधीच हे कळले तुम्हाला .... पण त्याला २ मुले आहेत ... मुंबईत घर आहे ... हे माहित आहे का ... \" तिने नकारार्थी मान हलवली.\n\" म्हणजे हा सर्वच खोटे बोलला माझ्याशी .... मग ते बिजनेसचे सुद्धा खोटे असेल... \" ,\n\" त्याचे काय ... \",\n\" ३० लाख गुंतवले असे बोलला... \" इतकी रक्कम ऐकून अभिला संशय आला.\n\" त्याला चांगला ओळखतो मी... त्याची आर्थिक परिस्तिथी माहित आहे मला... त्याने इतकी मोठी रक्कम कुठून आणली .... ते माहित आहे का तुम्हाला .... \" अभिने विचारलं तस तिची चुळबुळ सुरू झाली.\n... \" अभि मोठयाने ओरडला तशी ती घाबरली.\n\" आम्ही दोघे एकत्र ड्रिंक करतो ... लग्न झाल्यापासून घरीच ड्रिंक करतो..... एकदा बोलता बोलता विषय निघाला. तेव्हा तो जास्त पियाला होता .... बोलून गेला कि बँक मध्ये चोरी केली आहे... \" ती घाबरत बोलली.\nअभि संदीपला केबिन मधून बाहेर घेईन आला. \" माझ्या माहितीत तर गेल्या २ वर्षात ... पुण्यात कोणत्याच बँकवर दरोडा पडलेला नाही... \" संदीप बोलला. अभि विचार करु लागला.\n\" कसला विचार करतोस .... \",\n\" सहा महिन्यापूर्वी ... D.B. bank च्या मुंबई ब्रांच वर दरोडा पडला होता ... आठवलं ना ... \" ,\n\" हो .... आहे लक्षात ... म्हणजे तुला काय म्हणायचे आहे ... याचा काही संबंध .. \" ,\n\" त्यालाच विचारू .... \" अभि म्हणाला आणि दोघे त्याच्या समोरच येऊन उभे राहिले. अभिला बघून दिलीप दचकला.\n\" अभि सर .... तुम्ही काय करता इथे ... \" दिलीप घाबरला.\n\" हा प्रश्न मी विचारला पाहिजे ना .... आणि नाव बदलून का राहतोस इथे.... \" दिलीप गडबडला होता.\n\" आणि एक सांग ..... तुझी नवीन बायको बोलली कि बिजनेस साठी ३० लाख गुंतवले तू.... एवढा पैसेवाला नाहीस हे मला माहित आहे. बोल .... आणि खरं बोल .... मी खरं बोलवून घेऊ शकतो , ते तुलाही माहित आहे. \" दिलीप प्रचंड घाबरला. काहीच बोलत नाह��� बघून अभि त्याच्या समोरच येऊन बसला.\n\" बोलतो बोलतो ... मारू नका मला ...... \" दिलीपला अभिचा अनुभव होता. आणि आता इतक्या वर्षांनी पोलिसांचा मार खाणे नको होते त्याला...\n\" बँक चोरीत मी सामील होतो.. त्याचेच पैसे आहेत ते... \" अभि आधीच त्या केस मध्ये डोकेफोड करत होता. हा खूप मोठा क्लू होता.\n\" D.B. bank बद्दल बोलतो आहेस ना ..... आणि बाकीचे साथीदार कुठे आहेत .... तेही पुण्यात आहेत का ... \" दिलीप काहीच बोलला नाही. २ जोरदार कानाखाली बसल्यावर दिलीप बोलू लागला.\n\" बाकीचे सर्व मुंबईत आहेत. मी खूपच घाबरलो होतो... म्हणून चोरी केली त्याच दिवशी पुण्यात आलो. .... \" त्याचे बोलणे ऐकून अभिने लगेच मुंबईला कॉल केला. दिलीपला पुण्याहून मुंबईला आणण्यासाठी सर्व procedure पूर्ण केली आणि अभि त्याच्या सहित निघाला.\nअभि मुंबईला पोचोहला आणि हालचालींना वेग आला. दिलीपने सांगितल्याप्रमाणे , ते सहा जण होते. त्यातल्या फक्त ४ जणांना पकडण्यात यश आले. दोघे अजूनही मोकाट होते.\n\" आम्ही फक्त चोरीत मदत केली... प्लॅन त्या दोघांचा होता. \" दिलीप अभिला सांगत होता.\n\" ते दोघे .... \" अभि संतापला होता.\n\" माहित नाही साहेब .... आम्हाला त्या दोघांनी प्लॅन मध्ये घेतले होते. \" ,\n\" मग आहेत कुठे ते दोघे .... \" अभि आणखी मोठयाने ओरडला. दिलीप आधीच घाबरलेला होता.\n\" एकाचे सांगू शकतो साहेब .... तो एका ठरलेल्या दिवशी एका बार मध्ये येतो .... तिथेच भेटलो होतो आम्ही सगळे .... पहिल्यांदा.... \" दिलीपने त्याचे वर्णन सांगितले. अभिने तशी तयारी केली.\nदिलीपने सांगितलेल्या बार मध्ये अभिने आधीच तयारी करून ठेवली होती. साध्या ड्रेसमधले पोलीस आधीच तिथे होते. दिलीपला सोबत घेऊन अभि सुद्धा एका ठिकाणी बसलेला होता. ठरलेली वेळ झाली तरी तो आलाच नाही. खूप वेळ झालेला , आता तर दिलीप खोटे बोलतो आहे असे वाटत असताना दिलीपने इशारा केला... \" तो बघा साहेब ..... तोच माणूस आहे तो .... \" अभिने त्याच्याकडे पाहिले. दोनदा विचारून खात्री केली. अभि तयार झाला. अभि आणि त्याच्या सहकार्यांनी बाकी कोणाला संशय न येऊ देता त्याला अलगद पकडून बाहेर आणले आणि गाडीत टाकले. त्याला पकडून पोलीस स्टेशन मध्ये आणले. आधी तो मानायला तयारच नव्हता , परंतु पोलिसांचा प्रसाद मिळाला आणि पटपट बोलू लागला.\nअभि दमलेला , थोडावेळ आराम करून पुन्हा या सर्वाकडे आला. नवीन पकडलेला ... त्याचे नाव आनंद ... त्याचीच जबानी घेण्यासाठी आला. \" बोल ... खूप मोठी कामगिरी केली आहेत सर्वानी.... पटापट बोला नाहीतर माझा हात थांबणार नाही... बाकीचेही आहेत माझे मित्र ... त्यांनाही हात साफ करायचे असतील. \" ५ पैकी कोणीच बोलायला तयार नाही.\n\" मला वाटते पोट भरले नाही अजून तुमचे... \" असे बोलत अभि उभा राहिला.\n\" नको नको साहेब ... नका मारू ... \" आनंद रडत होता.\n\" मला सवय नाही असा पोलिसांचा मार खायची.. आणि या बाकी लोकांना माहित नाही आमच्या प्लॅनचे ... मदतीला होते ते फक्त ... सांगतो सगळं \" ,\n\" सांगावेच लागेल ... \" अभिने त्याची कॉलर पकडली. \" आधी सांग .. चोरीचा सर्व ऐवज कुठे आहे... \" ,\n\" आम्ही तो सर्वानी वाटून घेतला... \" आनंद बोलला.\n\" आधी ते सर्व गोळा करू ... मग याकडे बघू ... \" अभि बोलला.\n५ चोरांना सोबत घेऊन ५ टीम निघाल्या. प्रत्येकाने आपला वाटा कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी लपवला होता. सर्व एकत्र करण्यात आला. अर्ध्या पेक्षा जास्त हाताला सापडले. सर्व पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आलं. पण अभिला उत्सुकता होती ती प्लॅनची. पुन्हा यांची जबानी घेण्यासाठी अभि आला.\n\" आनंद .... या चार जणांच्या म्हणण्यानुसार तुझा प्लॅन होता. बरोबर \" अभिने पहिला प्रश्न विचारला. सोबत महेश सुद्धा होता. आनंदने नकारार्थी मान हलवली.\n\" प्लॅन तर त्याने बनवला... \" ,\n\" सुपरमॅनने \" आनंद बोलला पण अभिला वाटलं कि हा नक्कीच मस्करी करतो आहे. एक जोरदार चपराक आनंदच्या गालावर बसली.\n\" मारू नका सर .... मस्करी नाही करत... त्याचे नाव तेच आहे , मला पहिल्यादा भेटला होता तेव्हा हेच नाव सांगितले होते .... मलाही हसायला आले होते. तो स्वतःला सुपरमॅन म्हणतो... \" ,\n\" आहे कुठे तुझा सुपरमॅन ... \" ,\n\" माहित नाही... \",\n\" माहित नाही म्हणजे ... तुझ्या सोबत होता ना ... \",\n\" नाही सर ...... मी फक्त दर बुधवारी ड्रिंक करायला जातो.... माझा बार हि ठरलेला आहे. वेळही ठरलेली असते माझी. एका दिवशी , त्याने स्वतःच ओळख करून घेतली माझ्याशी. माझे स्वतःचे बुक शॉप आहे. पण illegal documents सुद्धा बनवून देतो. बार मध्ये सर्व ओळखतात मला, त्यामुळे असे काही illegal documents पाहिजे असतील तर माझ्याकडे पाठवतात. त्यालाही असेच काही पाहिजे आहे असे वाटले मला. \" ,\n\" तो बोलला कि मोठे काम आहे ... पैसे जास्त मिळतील , आणि कोणाला कसलाच प्रॉब्लेम होणार नाही असे म्हणाला तो.. मलाही पैशाची गरज होतीच. त्याला माझ्या घरी बोलावले , तेव्हा बोलला कि बँक लुटायचा प्लॅन आहे. आधी मला उगाचच काही बोलतो आहे असे वाटले. पण तो सिरियस होता. भीती वाटली मला, क���रण illegal documents बनवणे आणि चोरी करणे यात खूप फरक आहे ना.... शिवाय पोलिसांचा आणि माझा तसा कधीच संबंध आला नव्हता... नकोच होता मला. तरी तो बोलला कि तुला फक्त मदत करायची आहे.... माणसे जमवणे , चोरीच्या वेळी फक्त नजर ठेवणे हे काम ... प्रत्यक्ष चोरी आणि प्लॅन त्याचा होता... पैसे जास्त मिळणार होते तर मीही तयार झालो... \"\n\" मग प्लॅन कसा बनवला आणि हे बाकीचे ... त्यांना माहित नव्हते का \" महेशने विचारलं.\n\" त्याचा प्लॅन आधीच तयार होता. चोरी झालेल्या दिवसा आधी २ महिने आधीच तयारी करत होतो आम्ही... या चार जणांना मीच जमवले. काही ओळखीतून याना निवडले मी. त्यात त्याची अट होती कि ,ज्यांना निडवणार , त्यांच्या घरी \" तो व्यक्ती \" चोर आहे याची कल्पना असावी. म्हणजे या प्लॅनचा कोणताच भाग बाहेर येऊ नये. तसे चौकशी आणि ओळख काढून याना प्लॅनमध्ये घेतले. सुपरमॅन खूपच चलाख ... कुठून कोणी कसे जावे ते आधीच ठरवलेले. लॉकर तोडण्यासाठी त्याने एक वेगळ्याच प्रकारचे हत्यार बनवले होते. \",\n\" म्हणजे कसे ... \",\n\" ते असते ना .. जमीन खोदण्यासाठी ड्रिल मशीन वापरतात... त्याच प्रकारची एक छोटी ड्रिल त्याने बनवली आणि त्यावर एक लहानशा हातोडा बसवला. मला त्याने दाखवले होते. एका फटक्यात लॉकरचा लॉक तुटतो. त्यानेच सर्व लॉकर तोडले. \"\n\" पण प्लॅन तुला तर माहित असेलच ना... इतक्या सुरक्षित जागी चोरी कशी केलीत ते सांग \" महेशला उत्सुकता लागलेली.\n\" आठवड्या आधी मी त्या बँकमध्ये अकाउंट ओपन केले. आणि लॉकर साठी apply केला. लॉकर मिळाले हि. त्याच लॉकर मध्ये त्याने एक trasmiter दिले होते, काही वस्तू सहित तेही ठेवले तिथे. जेणे करून ती लॉकर रूम नक्की कुठे आहे त्याचा अंदाज येईल. माझे इतकेच काम... हे चार जण सुद्धा एक - एक करून बँकेत फिरून यायचे. सुपरमॅन कधीच बँकेत गेला नाही. बँकेचे layout ... अगदी ती आतून कशी दिसते , याचे विडिओ आहेत नेटवर ... \" ,\n\" तो कधीच बँकेत गेला नाही... तर मग हे security gard ... त्याची ड्युटी कधी बदलते... ते कसे माहित... \",\n\" हा दिलीप.... बोलण्यात पटाईत आहे. एक -दोनदा बँकेत जाऊन त्याने गार्ड सोबत ओळख काढली. बाकी सर्व security , अलार्म ... याची माहीत तर नेटवर आहेच. \" ,\n\" आदल्या रात्री आम्ही सर्व माझ्याच घरी भेटलो. सकाळी उठून तयारीला लागलो. सुपरमॅनने आधीच २ बोटी बनवल्या होत्या. सर्व बनवता येते त्याला. आम्ही सकाळी ७ वाजताच त्या सांडपाणी वाहते तिथून आत शिरलो. तिथे पाणी जास्तीत जास्त अडीच फूट असते, बोटीत गॅस कटर , ते power magnet आणि बॅगा होत्या. सर्व तयारीनिशी आम्ही तिघे मागच्या लोखंडी पाईप मध्ये बसून होतो. transmiter मी आधीच एका लॉकरमध्ये ठेवलेला त्यामुळे लॉकर रूम नक्की कुठे ते कळलं. ठरलेल्या वेळी हे तिघे आत शिरले , सर्व security , अलार्म बंद केले. आधी ठरवलेल्या वेळेला म्हणजेच सकाळी ९:३० वाजता आम्ही तो लोखंडी पाईप कापायला सुरुवात केली. अर्धा तास लागला त्याला. मग सुपरमॅननेच त्या विटांवर कसले ऍसिड टाकले त्यामुळे त्या विटा अलगद निघाल्या. तोपर्यंत हा मिकी माउस लॉकर रूममध्ये आलेला.... \" ,\n\" मिकी माउस काय .... त्याचे नाव असेल ना काही \"\n\" मी फक्त दिलीपला नावाने ओळखतो... बाकी कोणाचे नाव माहित नाही मला... दिलीपच बाकी लोकांना घेऊन आलेला माझ्याकडे... \" आनंद बोलला.\n\" त्याला त्याचा आकार बघूनच निवडले. त्याने एकट्याने ते कपाट सरकवले. मागून आम्ही आलो. पटापट लॉकर तोडली. वर हे दोघे तुम्हाला गुंतवून होते. त्या वरच्या दोघांना दुपारी १२ वाजता खाली यायला सांगितले होते सुपरमॅनने. तेही वेळेत खाली आले. तोपर्यंत आमचे काम झाले होते. त्या लॉकर रूमची साफसफाई सर्वानी मिळून केली. माती पडलेली ती साफ केली. निघताना मग उगाचच काही नोटा , कागदपत्र पसरवून ठेवली. सुपरमॅनने न्हावीच्या दुकानातून काही केस आणले होते. ते त्यानेच योग्य जागी ठेवले , जेणेकरून डॉक्टर महेशला ते मिळतील. एक केमिकल आणला होता त्याने , तो सर्व ठिकाणी स्प्रे केला. सर्व ठीक समजून निघालो. कपाट मागूनच त्या power magnet ने नीट लावले. मग विटा जागच्या जागी लावल्या. तिथेच सर्व कपडे बदलले. पोलिसांचे कपडे आणले होते , ते घातले. जुने कपडे मुद्दाम तिथेच जाळले.... पुन्हा त्याचेच डोके ... अर्धवट जाळायचे कपडे. सर्व झाल्यावर बोटीत बसून बाहेर आलो. समुद्र किनाऱ्यावर एक बनावट चोरीच्या व्हॅन.... तिला same to same पोलिसांच्या व्हॅन सारखा रंग दिलेला. ती व्हॅन तयारच होती. सुपरमॅनला खात्री होती कि त्यावेळेस किनाऱ्यावर कोणीच नसणार कारण गर्दी तर बँक भोवती असणार. तसेच झाले. त्या बोटीही मुद्दाम तिथेच सोडल्या. आम्ही व्हॅन मध्ये बसून ... बँक समोरूनच माझ्या घरी आलो. आराम केला... चोरी केलेल्या सामानाची वाटणी तिथेच केली. आम्ही टीव्हीवर सर्व बघत होतो.... नक्की काय सुरु आहे बँक जवळ ते. त्याने मुद्दाम ते क्रेडिट कार्ड चोरायला सांगितले होते. दुपारीच म्हणजे जवळपास ३ वाजता , बाकी सर्व आपापल्या घरी निघाले. त्याने जाताना ती सर्व क्रेडिट कार्ड त्याला पाहिजे तिथे फेकून दिली. तेही प्लॅन मध्ये होते त्याच्या. सर्व कसं परफेक्ट झालेले.... तो बोलला होता , तुमच्या फॅमिली बाहेर जोपर्यंत हि news जात नाही , तोपर्यंत तुम्ही safe आहात. तो बोलला तेच झाले... एकाच्या चुकीने बाकीचे अडकले.\"\n\" पण तो तर अजूनही बाहेर आहे ना ... तुमचा सुपरमॅन... कुठे राहतो ते माहित नसेल ना ... \" आनंद त्यावर काही बोलला नाही.\n\" तुला माहीत नसेल तर मग या प्लॅनवर कुठे तुमच्या मीटिंग झाल्या. \",\n\" आम्ही सर्व माझ्या घरीच भेटायचो. \",\n\" त्याचे वर्णन सांग... ते आहे ना लक्षात ... सावंत , स्केच आर्टिस्टला बोलवा..... लवकर \" अभिने एका कॉन्स्टेबलला आदेश दिला.\n\" नाही सर .. \" ते ऐकून अभि संतापला. दोन - चार फटके हि दिले रागात. महेशने त्याला शांत केले.\n\" काय म्हणायचे आहे तुला... तुला चेहरा कसा लक्षात नाही त्याचा .... किती वेळा भेटला असाल तुम्ही.. \" महेशने आनंदला प्रश्न केला.\n\" खरं बोलतो आहे मी सर ... चेहरा कसा दिसणार त्याचा..... प्रत्येक वेळेस तो चेहऱ्यावर मास्क लावून असायचा. चोरी करताना सुद्धा तो तसाच आलेला मास्क लावून... \",\n\" कसला मास्क .... \",\n\" तो पूर्ण चेहरा झाकला जातो तो मास्क ... त्यातून फक्त डोळे दिसतात ते ... डोक्यावर , केस सुद्धा रुमालाने झाकलेले नाहीतर डोक्याला स्कार्फ बांधलेला. कसा कळणार चेहरा.... \" हे जरा नवीन प्रकरण होते. अभि ऐकत होता. शांत झालेला. त्यानेच पुढचा प्रश्न केला.\n\" तुला कधी त्याला विचारावे वाटलं नाही का... आणि चेहरा न बघताच विश्वास ठेवला तू ... कमाल आहे... \"\n\" त्याने इतक्या पैशाचे अमिश दाखवले तर मी लगेच तयार झालो. चेहऱ्याचे एकदा विचारले होते... तर बोलला एका accidant मध्ये अर्धा चेहरा आणि डोक्यावरचा काही भाग जळाला आहे. त्यानंतर विचारले नाही त्याला. चोरी करून निघताना सुद्धा तो व्हॅनच्या मागच्या भागात बसला होता. दिलीप गाडी चालवत होता. मास्क घातलेला driver दिसल्यास संशय येऊ नये म्हणून. खरं सांगतो साहेब... आम्ही मोजून ७ वेळा भेटलो फक्त..... सर्वात आधी त्या बारमध्ये. नंतर माझ्याच घरी ... त्यानंतर शेवटी भेटलो ते चोरी करताना. \"\nअभि विचारात पडला. \" कुठून आलेला हेही माहित नसेल तुला... \",\n\" नाही सर ... जाताना सुद्धा त्याने त्याचा मोबाईल आणि सिम कार्ड आमच्या समोरच तोडले. पुन्हा कोणताच contact नको म्हणून. \",\n\" हम्म \" अभि आणि महेश त्या केबिन मधून बाहेर आले.\n\" मला वाटते हे पाचच असतील... कोणी सहावा आहे , असा बनाव करत असतील. \" महेश विचार करून बोलला.\n\" मला वाटत नाही कि तो खोटे बोलत असेल.... आणि खोटे बोलून त्याला तसाही काही फायदा नाही.... \" ,\n\" म्हणजे ... \" महेशने विचारलं.\n\" सर्वात आधी दिलीपला पकडलं... तेव्हा तो \" आम्ही सहा जण होतो \" असेच बोलला होता. आनंद .... ज्याने या बाकींना जमवलं ... त्याला तर त्यांची नावं पण माहित नाही.... त्याची history काढली मी. बरोबर बोलला , book shop आहे त्याचे.. बनावट कागदपत्र बनवतो. त्या बिझनेस मध्ये तो गेली १० वर्ष आहे... छानच चाललं होते त्याचे... तो इतकी मोठी आणि गुंतागुंतीची चोरी करायला डोके लावेल असे वाटत नाही. \" अभि बोलता बोलता थांबला , पुन्हा आनंद जवळ आला.\n\" चेहरा बघितला नसशील ... पण काहीतरी त्याच्या बाबतीत नोटीस केले असशील ना ... \",\n\" नाही सर ... चेहरा , डोके झाकलेले... नेहमीच पूर्ण कपड्यात.... फुल हाताचा शर्ट किंवा फुल हाताचा टीशर्ट... आणि जीन्स ... काय नोटीस करू... \" आनंद बोलला. अभिला कळलं कि त्याकडे खरच माहित नसणार. तो बाहेर जात होता तर आनंदने थांबवले.\n\" सर ... सर .... आठवलं... चोरीच्या दिवशी त्याने टीशर्ट घातला होता. ते विटांवर ऍसिड टाकताना त्याने टीशर्टचे हात वर केलेले. तेव्हा त्याच्या मनगटाच्या थोडं वर .... एक टॅटू दिसला. \",\n\" कसला टॅटू ... \",\n\" किंगफिशर पक्षी असतो ना ... त्याचा टॅटू होता... \" अभिला हे महत्वाचे वाटले. म्हणून त्याने स्केच आर्टिस्टला बोलावून , तो टॅटू कसा होता तो रेखाटून घेतला.\nकाही वेळाने मोठया सरांसोबत मिटिंग झाली.\n\" पण सर .... आणखी एक आहे जो मोकाट फिरतो आहे.. त्याला पकडल्या शिवाय केस close कशी करू.... \",\n\" अभि , तुझे म्हणणे बरोबर आहे.... तरी त्या सहाव्या व्यक्तीचा काही क्लू आहे का ... तुझ्या म्हणण्यानुसार त्यापैकी त्याचा चेहरा कोणीच पाहिला नाही. मग तू त्याला कसे पकडणार ... केस कशी पुढे नेणार... शिवाय सहा महिने होऊन गेले. तुझी कोणती केस इतकी ताणली गेली आहे का कधी.... मीडियाला सुद्धा कळले आहे कि आरोपीना पकडले आहे आपण. त्यांनाही उत्तर द्यावे लागेल ना... उद्याच मीडिया समोर जप्त केलेली रक्कम ,दागिने ... आणि या पाच जणांना समोर आणू. मीडियाला हे पाचच होते असे सांगू आणि केस बंद करून टाकू... \" ,\n\" अभि .... माझी ऑर्डर आहे ती ... आपल्याकडे बाकीची कामेही आहेत.. \" अभि पुढे काय बोलणार... ठरल्याप्रमाणे , दुसऱ्याच दिवशी मीडिया समोर या ५ जणांना आणले गेले. अभिची सर्वानी मोठी स्तुती केली. उशिरा का होईना , केस सोडवली गेली. दिवसभर सर्व news channel वर तीच बातमी होती.\nसंध्याकाळ झाली. आज काम लवकर संपले होते , अभि - महेश लवकर घरी निघाले. महेश ५ मिनिटांनी आला. अभि गाडीत बसून महेशची वाट बघत होता , हातात तो टॅटूचे चित्र काढलेला कागद.\n\" ठेव रे ते ... संपली ना case... \" अभिने महेशकडे पाहिलं.\n\" अभि ... सांग मला .... त्या टॅटू वरून कसा शोधणार आहेस त्याला... कुठे शोधणार ... मुंबईत किती टॅटू काढणारे आहेत... ते सोड ... कुठल्या बाहेरच्या शहरातून आलेला असेल तर ..... तो सुपरमॅन.... \" महेशचे बोलणे ऐकून अभिने तो कागद बाजूला ठेवून दिला.\n\" अभि मित्रा ..... केस संपली ना... आराम कर .... डोक्याला कशाला ताण देतोस... \",\n\" तेच तर ... लगेच संपली केस .... काहीतरी मिस झाले असे वाटते... \" अभि खूप वेळाने बोलला.\n\" लगेच कुठे... सहा महिने तर झाले.. \",\n\" तस नाही बाबा .... मी दिलीपला पुण्यात पकडले. बाकी चार जणांना मुंबईत... काल त्या आनंदला पकडलं... कालच त्यांनी चोरी केलेले जप्त केले. आनंदला असा पोलिसांचा मार खायची सवय नाही म्हणून लगेच सर्व बोलून टाकले... पाच दिवसांत संपले सर्व... एवढी मोठी प्लॅनिंग केली ... ती पाच दिवसात संपेल कशी.... हे पाच जण तर अजिबात मुरलेले नाहीत... एक-दोन दांडे पडले तर रडायला लागले.. यांना पकडून तसे काहीच केले नाही असे वाटते मला... तो जो कोण .... सुपरमॅन आहे... तो तर फिरत असेल आरामात.... \" ,\n\" अभि .... त्या सुपरमॅनला फिरू दे नाहीतर उडू दे ... आता त्याचा विचार सोडून दे... आराम कर... दोन दिवसानी नाशिकला जायचे आहे... लक्षात आहे ना .. \" ,\" हो.... \" म्हणत अभिने गाडी सुरु केली.\nअभि आणि महेश काही कामानिमित्त दोन दिवस नाशिकला होते. काम तसे झालेले होते , तरी आणखी एक दिवस थांबावे लागणार होते. अशातच त्याच दुपारी अभिला मुंबईहून कॉल आला. लवकरात लवकर बोलवले होते. महेशला हि सांगितले त्याने. \" एवढं काय झालं असेल ... लगेच बोलवून घेतलं ते ... \" महेशने विचारलं. \" काय माहित... पण इथले काम संपल्या शिवाय निघता येणार नाही.... जस काम संपेल तसे लगेच निघू... \" अभि आणि महेशचे काम रात्री संपले. तसे ते लगेच निघाले मुंबईला. आता मध्यरात्री तर पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाही . त्यामुळे सकाळी लवकरच ते मोठ्या सरांच्या ऑफिसमध्ये गेले.\n\" काय झालं सर ... इतक्या तातडीने बोलवून घेतले.. \" महेशने सरांना विचारलं.\n\" दामोदर ज्वेलर्स माहित आहे ना , परवा रात्री तिथे चोरी झाली आहे. त्यांचे नाव मोठे आहे. लवकर तपास सुर��� झाला पाहिजे. त्यासाठी तुम्हा दोघांना लवकर बोलवून घेतले. आताच निघा..... आपले काही ऑफिसर आहेत तिथे... हि केस तुलाच द्यावी वाटली मला अभि... जलद निर्णय लाव या केसचा... \" ,\n\" yes सर .... \" म्हणत अभि निघाला.\n\" दामोदर ज्वेलर्स म्हणजे मोठे व्यक्ती .... त्या शॉपमध्ये तर security पण जास्त आहे ... अश्यात चोरी म्हणजे .... \" महेश स्वतःशी बोलत होता.\nअर्ध्या तासात ते त्याजागी पोहोचले. कालपासून पोलीस बंदोबस्त होता तिथे. अभि सोबत काही आणखी कॉन्स्टेबल आलेले , महेशची टीम माघाहून आली. अभिला आलेलं पाहून त्या दुकानाचे मालक त्याच्याजवळ आले.\n\" हॅलो इंस्पेक्टर अभिषेक ... मी दामोदर ... \",\n\" Hi सर ..... तुम्हाला कोण ओळखत नाही... \",\n\" कालच तुमची वाट बघत होतो... \",\n\" हा सर .... ते आम्ही दोघे नाशिकला होतो ना ... आज सकाळचीच आलो. .... \" अभिने सांगितले ...\n\" तुम्हाला कस कळलं चोरी झाले ते .... आणि किती चोरी झाली आहे ... त्याचा अंदाज लावू शकता का... \" ,\n\" आमच्या security gard ने सांगितले मला चोरीचे ... आणि अंदाज लावू शकत नाही ... ते सर्वच निरखून बघावे लागेल ... पोलिसांनी कालपासूनच सर्व बंद करून ठेवले आहे ... आत जाऊ देत नाही.... मला फक्त हिऱ्याचे टेन्शन आहे... \" ,\n\" चला दाखवतो... \" म्हणत दामोदर त्यांना आत घेऊन जायला निघाले.\n\" एक काम करू .... तुम्ही खालीच थांबा .... तुमची गरज लागली तर बोलावूच... \"\nअभि सर्वत्र बघत होता. ४ मजल्याचे दागिन्यांचे दुकान. सर्वात वर असलेल्या म्हणजे चौथ्या मजल्यावर चोरी झाली. महेश आणि त्याची टीम , काही फिंगर प्रिंट्स मिळतात का ते बघत होते. sub inspector मोहिते तिथे कालपासून होते. अभिला आलेला बघून ते लगेचच पुढे आले.\n\" आतच .... इथली काही माहिती मिळाली का... काय झाले असेल ..... काय आयडिया ... \" ,\n\" हा सर .... हि समोरची खिडकी दिसते ना ..... तिथून ते आले असणार... या खिडक्या कधीच उघडत नाहीत , असे दुकानाचे security gard बोलले. \",\n... गार्ड कुठे आहेत...साधारण किती वाजता झाली चोरी .... \",\n\" गार्ड पुढे असतात ... हि खिडकी मागच्या बाजूला आहे.... साधारण रात्री १ नंतर चोरी झाली.. exact वेळ CCTV कॅमरा बघितले कि कळेल... गार्ड सकाळी वर आले तेव्हा कळलं कि चोरी झाली आहे. \" ,\n\" ठीक आहे... त्यांना नंतर बघू... चोरी कुठे झाली आहे.. \",\n\" चला दाखवतो ... \" त्याने अभिला पुढे आणलं. \" हि मोठी safe आहे ना तिथे... \" अभिने पाहिलं. मोठे लॉकर.... एखाद्या मोठ्या रूम सारखे ते लॉकर. तिथे खूप काही ठेवले होते. दागिने , त्याचे बॉक्स.... सोन्याच्या वस्तू ... सोनाच्या विटाही होत��या तिथे. चांदीचे ही दागिने होते. खजिना होता जणू तिथे , महेश आणि त्याची टीम तिथेच काही शोधत होते.\n\" काय वाटते महेश.... काही कल्पना येते आहे का ... काय झाले असेल ते ... \",\n\" हा ... म्हणजे थोडे थोडे आले आहे डोकयात ...हा लॉकर पण एवढा मोठा आहे ना .. सर्व रूम मध्ये फिंगर प्रिंट्स आहेत का ते बघायला वेळ लागेल. \" ,\n\" ठीक आहे ... मोहिते... दामोदर सरांना घेऊन या ... \"\nदामोदर लगेच आले. \" मगाशी बोललात कि हिऱ्यांचे टेन्शन आहे... नक्की काय ... \" अभिने त्यांना विचारलं.\n\" एका क्लायंटचे हिरे आले होते. त्याला काही कारणाने परदेशात जावे लागणार होते म्हणून त्यांनी ते माझ्या safe मध्ये ठेवायला दिले होते. दोन लहान सुटकेस मध्ये ते हिरे होते. त्या सुटकेस दिसत नाहीत... \",\n\" आता इथे बघून तुम्ही एक अंदाज लावू शकता का ... किती चोरी झाली असेल... \",\n\" तुम्हीही बघू शकता ... खूप मौल्यवान वस्तू आहेत इथे... तरी एका दिवसात सांगू शकतो मी किती चोरी झाली आहे ते.. तरी त्या २ सुटकेस ... त्यातच १० कोटीचे हिरे होते... \" बापरे \n\" तुम्हाला माहीत होते कि इतके expensive हिरे आहेत ते ..... तरी इथे का ठेवलेत.. \" , अभिचा पुढचा प्रश्न.\n\" माहित होते ते हिरे इतके मौल्यवान आहेत ते ... इथे चोरी करणे जवळपास अशक्य आहे. म्हणून इथे ठेवले..... हि safe अश्या मौल्यवान वस्तू साठीच बनवली आहे. ... \" ,\n\" चोरी होऊ शकत नाही.... हे खात्रीने कसे बोलू शकता तुम्ही.... \" ,\n\" हो .... तुम्हाला काही दाखवतो ... या .. \" अभि सहित ते बाहेर आले.\n\" या लॉकर कडे जाण्याचा हा एकच दरवाजा आहे... हा दरवाजा बंदच असतो. तो उघडतो ते फक्त एक एन्ट्री कार्ड वापरून ......कार्ड swipe केल्याशिवाय आत जाता येतं नाही. \" दामोदर सरने ते कार्ड अभिला दाखवलं.\n\" हम्म ... असे कार्ड किती जणांकडे आहे... \" ,\n\" माझ्याकडे .... मॅनेजर कडे आणि एक extra बनवून ठेवलेले आहे , ते माझ्या घरी असते. \" ,\n\" आणि चोर इथून आलेले नाहीत... ते खिडकीतून आत आले..... बर , तुमचा मॅनेजर दिसत नाही तो ... \",\n\" तो २ दिवसापूर्वीच त्याच्या गावच्या घरी गेला आहे... \",\n\" त्याला बोलवून घ्या.. \",\n\" पण तो विश्वासू आहे... त्याला कशाला ... \" , अभिने त्यांचे बोलणे मधेच तोडले.\n\" सर ... जुना असला तरी चौकशी करावी लागेल ना.. \" त्यांनी मॅनेजरला कॉल केला. आणखी काही माहिती जाणून घेतली. इमारत सील केली गेली.\n\" त्या दोन्ही गार्डला घेऊन या... \" दोघेही आले. \" रात्री तुम्ही दोघे असता ना ... झोपायचा पगार घेता का ... चोरी झाली तेव्हा कुठे होता .... \" अभि ओरडला.\n\" सर ... मी एकटाच बाहेर असतो ... समोरच्या गेटवर ... हा दुसरा ... आतमध्ये पहिल्या मजल्यावर असतो... \",\n\" असे का .. \", अभिने प्रश्न केला तर दामोदर सर पुढे आले.\n\" पहिल्या मजल्यावर फक्त काचेची कपाटे आहेत. बाकी सर्व ठिकाणी लोखंडी दरवाजे आहेत. त्यामुळे दोघांपैकी एक तिथे असतो. \",\n\" तरी ... चौथ्या मजल्यावर चोरी होते .... ते कळू नये कोणालाच .... बोला ... गप्प का दोघेही... \" अभि दोघांना पुन्हा ओरडला. \" मोहिते ... या दोघांना घेऊन जा आणि स्टेटमेंट लिहून घ्या... \"\nअभि आता इमारतीच्या मागे आला , जिथून चोर आलेले. मागे असलेली भिंत तशी लहानच , कोणीही आरामात उडी मारून येऊ शकेल अशी. अभि CCTV कॅमेरे शोधत होता. नजरेत आले त्याच्या. तिथे असलेले सर्व कॅमेरे तोडलेले होते.\n\" हे सर्व कॅमेरे सुरु होते ना ... \" अभिने दामोदर सरला विचारले.\n\" हो हो ....चालूच आहेत ... मला वाटते ते चोरांनी तोडले असावेत. शिवाय या सर्व खिडक्यांना सुद्धा एक अलार्म सिस्टीम लावलेली आहे. नेमकी २ दिवसापूर्वी ती बंद झालेली. त्याचाच फायदा घेऊन ते खिडकीतून आत शिरले .. नाहीतर असे आत जाता आले नसते त्यांना. \" अभिने आणखी काही नोंदी घेतल्या. दामोदर सरांना चोरीचा हिशोब करायची परवानगी दिली. महेश होता तिथेच. सर्व आवरेपर्यंत संध्याकाळ झाली. महेशची टीम निघाली. \" उद्या भेटू \" असं म्हणत महेश गेला , अभि रात्री पर्यत तिथेच होता.\nसकाळ झाली आणि महेश अभिला भेटायला आला. \" बर झालं आलास तू ... तुलाच भेटायला येणार होतो... \" ,\n\" कशाला रे ... \",\n\" पुन्हा तिथे एक फेरी मारायला पाहिजे ... \" ,\n\" आज परत कशाला ... \",\n\" अरे ती इतकी मोठी safe बनवली आहे ... ज्याने बनवली त्याला बोलवले आहे. शिवाय तिथे असलेली automatic security system.... त्याबद्दल दामोदर सरांनी माहिती दिली मला .... तरी काही प्रश्न आहेत डोक्यात.. तर ज्याने ती सिस्टिम बनवली आहे , त्यालाही काही विचारायचे होते .... तो येणार आहे. \" ,\n\" मग मी कशाला... मी तर फक्त सांगायला आलो कि एकाच व्यक्तीचे फिगर प्रिंट्स मिळाले आहेत तिथे.... ते आपल्या डेटा मध्ये मॅच करून बघू का ..... आणि माझ्याकडे दुसरी एक केस आली आहे , त्यावर काम सुरु आहे... तू जाऊन ये , आलास कि बोलू \" महेश भरभर निघून गेला.\nअभि पुन्हा दामोदर ज्वेलर्स मध्ये आला. बरीच माहिती मिळवली त्याने. CCTV फुटेज मिळाले. अभि संध्याकाळी पोलीस स्टेशनला आला. महेश काही कामानिमित्त बाहेर गेला होता. थोडवेळ थांबून मग अभि सुद्धा घरी निघून गेला.\nपुढच्या दिवशी स���ाळीच अभिने महेशला बोलावून घेतले. \" तुझे त्या केसचे काम झाले का ... \",\n\" हो ... झाले ना ... तुला काही काम होते का माझ्याकडे ... \" ,\n\" तुला ते फिगर प्रिंट्स मिळाले ... त्याचे काय झालं... \",\n\" आपल्या डेटा मध्ये शोधणे सुरु आहे... काही मिळाले कि लगेचच सांगतो. \",\n\" ठीक आहे... बस जरा वेळ.. \",\n\" अरे बस रे ... दामोदर सरांना बोलवले आहे.. चौकशीसाठी.... \" ,\n\" आता त्यांना कशाला बोलावले ... \",\n\" थांब रे .... आले कि कळेल... \" महेश बसला. १० मिनिटांनी दामोदर आले.\n\" बसा सर ... काही चहा , कॉफी मागवू का .... \",\n\" नको नको .... राहू दे ... काहीच खावेसे वाटत नाही. इतके मोठे नुकसान झाले आहे..... झोप पण उडाली.. \" ,\n\" लवकरात लवकर पकडू चोरांना... काळजी करू नका.... आधी सांगा... तुम्ही चोरी झालेल्या वस्तूची लिस्ट बनवली का .... \",\n\" हो ... \" त्यांनी ती लिस्ट अभिला दिली.\n..... त्यात ते हिरेच १० कोटीचे... \",\n\" हो ना ... इतक्या रक्कमेची भरपाई कशी करणार ते कळत नाही. \" दामोदर सर माथ्यावरचा घाम पुसत बोलले.\n\" आपण पुन्हा त्या दिवसाकडे येऊ... तुमचा क्लायंट ते हिरे घेऊन येणार आहे , हे तुमच्या पूर्ण शॉप मध्ये किती जणांना माहित होते. \",\n\" दोघांना फक्त... मला आणि मॅनेजरला..... infact त्यानेच तो क्लायंट आणला होता. त्याचीच मीटिंग ठरलेली होती , ऐनवेळी त्याची आई आजारी पडली. आणि त्याला गावी जायला लागले. मॅनेजर सुद्धा जुना आहे , १० वर्ष झाली आमच्याकडे काम करून. ते क्लायंट सुद्धा आधी हिरे ठेवायला घाबरत होते. तुम्ही त्या चोरांना पकडलं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी ते हिरे आणून दिले मला. त्या आधीच मॅनेजर गावाला निघून गेला. \",\n\"ठीक आहे .... कोणते गाव त्याचे .... \" ,\n\" मूळचा चेन्नईचा आहे तो... त्याचे कुटुंब तिथेच आहे. उद्या पर्यंत येईल बोलला तो.... \" ,\n\" चालेल .... तो आला कि त्याला इथंच यायला सांगा. बर ... तुम्ही जाऊ शकता... आणखी थोडे दिवस तुमचे शॉप बंद ठेवावे लागेल .... घरी आराम करा \" दामोदर निघून गेले.\nमहेश या दोघांचे बोलणे ऐकत होता. \" तुला त्या मॅनेजरवर संशय आहे का... \",\n\" हो ... खूपच मोठ्या प्रमाणावर संशय आहे... \" ,\n\" का असे .. जुना माणूस आहे ... \" ,\n\" ज्या safe मध्ये चोरी झाली , ती बघितली ना तू... नक्कीच निरीक्षण केले असणार तू ... माझ्या पेक्षा तूच हुशार आहेस.... तिथे कोणाला १० कोटीचे हिरे का ठेवावे वाटतात... दामोदर सर आधीही बोललेले मला ... इथे चोरी करणे जवळपास अशक्य .... एवढी सुरक्षित जागा अजून कुठे सापडणार... \" ,\n\" हा ... मग त्याचा आणि त्या मॅनेजरचा काय संबध... \" ,\n\" सांगतो ऐक... चोरीच्या आधीच त्याची आई आजारी पडते आणि हा चेन्नईला निघून जातो.... योगायोग नसावा हा... त्या चौथ्या मजल्यावर फक्त दामोदर सर आणि मॅनेजर या दोघांनाच प्रवेश आहे. त्याकडे असलेले कार्ड swipe करूनच तो दरवाजा उघडतो... शिवाय त्या safe कडे या दोघांशिवाय कोणी दुसरे जातच नाही. त्या तिजोरीचे किंवा त्या मजल्यावरचे इतके बारकावे... कोणी आतला माणूसच चोराना देऊ शकतो. आणि चोरांनी फक्त ..... तिथेच चोरी केली , जिथे हिरे होते. हिऱ्यांची माहिती या दोघांनाच फक्त .... चोराना कसे कळले.... \" अभिचे बोलणे महेशला पटले.\n\" मग मॅनेजर .... त्याने चोरी केली असेल का...... \" महेशने प्रश्न मांडला.\n\" हा ... त्याने चोरी केली नाही ... त्याने फक्त हि सर्व माहिती चोराला किंवा अश्या माणसाला पुरवली , ज्याला याचा फायदा होऊ शकतो. तुला काल बोललो ना .... मला काही प्रश्न आहेत म्हणून तिथे पुन्हा गेलो होतो. \" ,\n\" काय माहिती मिळाली मग ... \",\n\" ती पूर्ण इमारत एक मोठा बॉक्स आहे... उत्तम security असलेला metal box .... इमारतीच्या पुढे तर आहेच पण मागेही सॉलिड security आहे. मागच्या बाजूस CCTV कॅमेरे आहेत.... जिथे जिथे खिडक्या आहेत तिथे एक security alram आहे. बाहेरून कोणी कोणतीही खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला तर एक अलार्म वाजतो आणि संपूर्ण इमारती मधील safe , लॉकर बंद होतात. पहिली security इतकी छान आहे कि काळजी करायची गरजच नाही. खिडक्यांचा security अलार्म आधीच कोणी तरी बंद केला. कदाचित मॅनेजरने .... चोर थेट चौथ्या मजल्यावर गेले. खाली आणि वर सुद्धा CCTV कॅमेरे आहेत. ते चोरांनी तोडले. पण महत्वाचे काम पुढे आहे. safe चा दरवाजा ... किती मोठा ... बघितला तुही... जवळपास ७ फुटी लोखंडी दरवाजा... इतका मजबूत कि ड्रिल मशीन सुद्धा तुटून जाईल. तो फक्त चावीने उघडता येतो. चावीची डुप्लिकेट बनवता येणार नाही. \",\n\" अशी कोणती चावी आहे ... जी डुप्लिकेट होऊ शकत नाही... \", महेशने मधेच विचारलं.\n\" जवळपास दीड फुटाची चावी आहे ती ... \" ,\n\" एवढी मोठी चावी .. \",\n\" मुद्दाम बनवली आहे तशी... ती चावी तिथेच असलेल्या एका लहान कपाटात असते. त्या दरवाजाला त्या चावी शिवाय कोणत्याही धातूचा स्पर्श झाला तरी एक security अलार्म वाजतो. त्यानंतर तो लोखंडी दरवाजा आणि त्याबाजूची भिंत यामध्ये सुद्धा एक अदृश्य अशी magnetic ray आहे. चावी शिवाय कोणी तो दरवाजा उघडला तर ती magnetic ray ब्रेक होते आणि आतले सर्व सील होऊन सर्वच बंद होते. \" ,\n\" अरे ... इतकी security... तू सांगतो आहेस .. मला ऐकूनच ग���गरते आहे... \" , महेश हसत म्हणाला.\n\" अरे ... अजून बाकी आहे.. चौथ्या मजल्यावर ४ हिट सेन्सर आहेत. त्या सर्वामध्ये एक तापमान सेट करून ठेवले आहे. त्या तापमानापेक्षा जास्त तापमान जर सेन्सरने नोट केले तरी security अलार्म सुरु होतात. असे २ सेन्सर त्या safe च्या आतमध्ये सुद्धा आहेत. \",\n\" हा ... ते सेन्सर कसे काम करतात ते माहित आहे मला \" महेश पुन्हा मध्ये बोलला.\n\" आपल्या शरीराचे तापमान नोंद करत असतात ते. आपल्या शरीराचे नॉर्मल तापमान त्यात सेट केलेले असते... तेच तापमान हिट सेन्सरला दिसले कि ते शांत असतात. आपण एखादी ऍक्टिव्हिटी केली ... म्हणजे घाई घाईत चालत आलो... धावत आलो... किंवा काही जड उचलले.. काहीतरी जोर लावून उघडले... चोराच्या बाबतीत , दरवाजा जबरदस्ती उघडणे ... वगैरे .... त्यामुळे शरीराचे तापमान वाढते... जोरजोरात श्वास घेतो आपण... ते वाढलेले तापमान ते हीट सेन्सर नोट करतात आणि अलार्म वाजतो. \",\n\" हेच ... बरोबर बोललास महेश.. तुला हेच सांगायचं try करतो आहे मी... आपण काय बघितले तिथे... \" अभि हे बोलला तेव्हा महेशच्या डोक्यात उजेड पडला.\n\" चोरांनी कोणतीच तोडफोड केली नाही. तरीही .... इतकी security .... कशी तोडली त्यांनी... गार्ड झोपले असतील ... पण मशीन कशी चूक करेल.... आणि चोरी झाली तेव्हा फक्त खिडकीजवळ असलेली सिस्टिम बंद होती... बाकी सर्व तर सुरळीत सुरू होते... \" महेश बोलला.\n\" तुला जे बोटांचे ठसे मिळाले ... एकाच व्यक्तीचे आहेत ना ... \",\n\" हो ... त्याचे काय ... \",\n\" मला वाटते एकापेक्षा जास्त लोकांचे काम आहे हे.... निदान ३-४ तरी... हे इतकी security तोडण्यासाठी २ माणसे तर नक्कीच कमी पडणार... मला तर वेगळाच संशय आहे. \",\n\" CCTV त्यांनी तोडले किंवा त्याच्या वायर कापून टाकल्या... प्रत्येक CCTV बंद होण्याआधी काही तरी रेकॉर्ड झाले आहे... हे बघ... \" महेश निरखून बघू लागला. दोन चोरानी ते कॅमेरे तोडले होते. दोघाच्या चेहऱ्यावर मास्क .. पुन्हा एकदा ... एकाच्या चेहऱ्यावर बॅटमॅनचा मास्क आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावर जोकरचा मास्क...\n\" तुला काय म्हणायचे आहे ते कळले मला... पण हा योगायोग असू शकतो ना... \" महेशचा प्रश्न अभिला कळला.\n\" सांगतो ते लक्ष देऊन ऐक. तुला मिळालेले फिगर प्रिंट्स... बाकी काहीच मिळाले नाही त्याशिवाय... त्या CCTV मध्ये सुद्धा चोरांनी हातात ग्लोव्हज घातलेले दिसतात... मग एकानेच हातात काही घातलेले नव्हते का... हे चुकीचे वाटत नाही का तुला... विचार कर... इतक्या वेगवेगळ्या प्रकारची security आहे.. तुला ऐकून बावरायला झाले... साध्या चोराला अशी security तोडणे शक्यच नाही..... आणि हे मास्क .... त्याची आठवण करून देणार ना... \" ,\n\" तरीही ... आपण खूपच लवकर असा अंदाज लावतो आहे असे वाटत नाही का तुला... \" , अभि हसला त्यावर ...\n\" या सर्वात एक गोष्ट तू मिस केलीस... त्या क्लायंटने हिरे तेव्हाच आणून दिले जेव्हा आपण D.B. bank चोरांना पकडले. त्याच रात्री मॅनेजर गावाला निघून गेला. आपण नाशिकला गेलो. १ दिवसांनंतर तिथे रात्री चोरी झाली.....मध्यरात्री चोरी झाली.... आपण इथे नव्हतो तेव्हा चोरी झाली.. म्हणजे आपल्यावर सुद्धा त्याचे लक्ष होते त्याचे ,असे म्हणू शकतो... चोराने काय क्लू मागे ठेवला ... ते बोटाचे ठसे .... मागच्या वेळेसारखे काहीतरी गुंतवून ठेवायला.... आणि ते कार्टूनचे मास्क.. ... \",\n\" म्हणजे .... सुपरमॅन ..... तो परत आला आहे का ... \" ,\n\" सुपरमॅन नाही.... आपला जुना मित्र .... mastermind \" महेश विचार करू लागला....\n\" खरच तो असेल का पुन्हा ... \" , महेशने पुन्हा विचारलं. अभि चालत चालत खिडकीपाशी आला.\n\" अर्थातच...... त्याला हेही माहित असेल कि हि केस आपल्याकडेच येणार आहे.... म्हणून तर अशी प्लॅनिंग केली असेल त्याने.... तोच असणार .... D.B. bank मध्ये चोरी करणे तसे प्रॅक्टिकली पॉसिबल नव्हतेच ... म्हणून १०० वर्षात एकही चोरी झाली नाही.... त्याने करून दाखवली..... दामोदर ज्वेलर्स ..... इतकी security .... कोणी चुकून जरी तिथे पाय ठेवला तरी किती अलार्म वाजायला लागतील .... तिथे चोरी झाली... अशक्य ते शक्य करून दाखवतो .... तो तोच आहे .... mastermind ...... well played mastermind .............well played \" अभि स्वतःशीच हसत म्हणाला.\nइंस्पेक्टर अभिषेक नुकताच पोलीस स्टेशन मध्ये आलेला. नेहमी सारखा दिवस , सकाळी ९ वाजताची ड्युटी त्याची. नेहमीच अर्धा तास आधीच यायचा तो. आजही तसेच. स्वतःच्या जागेवर जाऊन बसला. \" सावंत ... एक चहा सांगा जरा ... घरी घेतलाच नाही चहा आज ... \" अभिषेकने तिथेच उभ्या असलेल्या एका कॉन्स्टेबलला सांगितले आणि स्वतःच्या कामाला सुरुवात केली. सकाळचे ९ : १५ वाजत होते , अचानक त्याच्या समोरचा फोन वाजला.\n\" हॅलो ... इंस्पेक्टर अभिषेक बोलतोय \" अभिने कॉल उचलला.\n\" अभिषेक सर ... सर .... बँकेत दरोडा पडला आहे... \" पलीकडून खूपच घाबरलेला आवाज...\n\" हो सर.... दरोडा पडला आहे ... \",\n\" कोणती ब्रांच .... \",\n\" मुंबई .... मुंबई ब्रांच सर ... लवकर या तुम्ही ... \" पलीकडल्या माणसाने कॉल कट केला.\nजसा confused झालेला अभिषेक. लागलीच त्याच्या मोठ्या सरांचा कॉल आला त्याला.\n\" अभि .....D.B. बँक वर दरोडा पडला आहे... मला तसा कॉल आलेला ... चोरी करायला आलेले अजूनही आतमध्ये असल्याचा संशय आहे.. तुम्ही लवकरात लवकर तिथे पोहोचा... दुसरीकडून आणखी पोलिसांची तुकडी पाठवतो आहे , तरी तुम्ही आता जितकी माणसे तुमच्याकडे असतील त्यांना घेऊन निघा.. \" ,\n\" yes सर ... निघालोच ... \" अभि घाईघाईत उठला. पोलीस स्टेशन मध्ये ५-६ जणांना मागे ठेवून, अभि बाकीच्यांना घेऊन निघाला. D.B. बँक जवळच होती. पुढल्या १० मिनिटात तो तिथे पोहोचला. काही अंतरावर लोक जमलेली , दुरूनच काय चालले आहे ते पाहत होती. त्या गर्दीतून एक जण अभिला हाताने खूण करून बोलवत होता. एका कॉन्स्टेबलला सांगून अभिने त्याला घेऊन यायला सांगितले.\n\" काय झालं .... काही सांगायचे आहे का ... \" अभिने त्या माणसाला विचारलं. तो आधीच घाबरलेला दिसत होता.\n\" हा सर ... मीच कॉल केलेला.. \" अभिने त्याला निरखून पाहिले.\n\" तुम्हाला कसे कळले ... बँकेत चोर घुसले आहेत ते.. \" ,\n\" मी होतो ना आतमध्ये तेव्हा.. \" ते ऐकून अभि चपापला.\n\" आतमध्ये होता तुम्ही .... बाहेर कसे आलात मग ... \" अभिने त्याला विचारलं.. त्याचवेळी मोठ्या सरांनी सांगितल्या प्रमाणे पोलिसांची आणखी एक तुकडी तिथे पोहोचली. बँकेत जायचे २ मार्ग , एक समोरून आणि एका मागचा , emergency exit .... दोन्ही मार्ग बंद करून टाकले. अभिने सर्व परिस्तिथीचा आढावा घेतला आणि पुन्हा तो त्या माणसाकडे आला.\n\" हा ... कुठे होता आपण ... आठवलं .... बँकेतून बाहेर कसे आलात... आणि किती जण आहेत ते .. \" ,\n\" तिघे आहेत ते ... आधी सर्वाना पकडून ठेवले होते.. मग बँक कर्मचारी आणि काही इतर लोकांना ओलीस ठेवून बाकी लोकांना सोडून दिले... \" त्याला सांगतानाच घाम येतं होता. हे जरा विचित्र वाटले अभिला .त्या व्यक्तीला FIR नोंदणीसाठी एका कॉन्स्टेबल सहित पोलीस स्टेशन ला पाठवले. लगेचच त्याने मोठ्या सरांना कॉल केला.\n\" सर ... चोर अजूनही बँकेत आहेत... मला आणखी माणसांची गरज लागेल... \" म्हणत त्याने फोन ठेवून दिला. जमलेल्या सर्व पोलीस , कॉन्स्टेबलला त्याने बुलेटप्रूफ जॅकेट घालायला सांगितले. पुढे काय होईल कळत नव्हते. अश्यातच अर्धा तास गेला. अभि विचार करतच होता , कि सर्व बाजूनी आपण त्यांना अडकवले आहे, तोपर्यंत न्यूजवाले आलेच. अभिने कपाळाला हात लावला. \" यांना एवढ्या लवकर कशी माहिती मिळते कळत नाही... \" अभि मनातल्या मनात बोलला. एक कॉन्स्टेबल अभि जवळ आला. \" सर .... तुम्हाला न्यूजवाले बोलवत आहेत. \" नाराजीनेच तो तिथ�� गेला. पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट्सच्या मागे न्युजवाल्यानी एकच घोळका केला होता. अभि जवळ पोहोचला आणि प्रश्नावर प्रश्न सुरु झाले. \" कशी झाली चोरी ... कोणी जखमी आहे का ..... किती चोरी झाली .... \" एकावर एक प्रश्न...\n\" थांबा .... थांबा सर्वानी... बोलू तर द्या मला ... \" तसे सर्व शांत झाले. \" आम्हीही पाऊण तासापूर्वीच आलो आहोत. चोर अजूनही आतमध्ये आहेत... काही लोकांना त्यांनी ओलीस धरले आहे. इतकीच माहित आहे माझ्याकडे ... \" ,\n\" किती चोर आहेत .... त्यांच्या काही मागण्या आहेत का ... \" पुढचा प्रश्न....\n\" ते किती आहेत याची काहीच कल्पना नाही ... त्यांच्या काही मागण्या आहेत का आणि त्याच्याकडे कोणती हत्यारे आहेत ... माहित नाही. कोणताच contact झालेला नाही अजूनही.... आणि प्लिज ... तुम्ही सर्व एक अंतर ठेवून रहा .. हल्ला होऊ शकतो ... तुमच्या पैकी कोणीही जखमी होऊ शकते... तर जरा दूर उभे रहा .... \" म्हणत अभिषेक पुन्हा बॅंकजवळ आला.\nअभिने सांगितल्याप्रमाणे पोलिसांची आणखी एक तुकडी तिथे पोहोचली. सोबत डॉक्टरांची टीमसुद्धा आली. ४ अब्युलन्स आल्या. जर कोणता हल्ला केलाच तर तयारीत राहण्यासाठी. अभीचा मित्र , डॉक्टर महेश सुद्धा होता त्यात. सर्वांनी आपापल्या position घेऊन ठेवल्या. आजूबाजूच्या ४ इमारतीवर ४ sniper नेम लावून तयारीत होते. डॉक्टर महेशला आलेले पाहून अभि त्याच्याकडे गेला.\n\" आलास ... बघ ... तुझा इथे काहीच संबंध नसताना सरांनी तुला पाठवून दिले... माझी पाठ काय सोडत नाही तू ... \" अभिच्या वाक्यावर महेशला हसू आलं.\n\" मस्करी काय करतो रे .. ते राहू दे .. update काय ... \" ,\n\" काही नाही .... तिघे आहेत असे कळले.... पण conform नाही... त्यांनी कोणताच contact केलेला नाही अजून, मग लोकांना ओलीस कशाला धरून ठेवले आहे... काही कळत नाही... confused आहे... एकदा तर मनात आलेलं , तो जुन्या movie मध्ये dialogue असतो ना , \" भागने कि कोशिश मत करना... पोलीस ने तुम्ही चारो तरफ सें घेर लिया है ..... \" असे ओरडावे .... खूपच जुना dialogue होता ना ... म्हणून तो विचार बाजूला ठेवून दिला. \" अभिच्या बोलण्यावर महेश पुन्हा हसू लागला.\n\" अरे ...पहिल्यांदा आहे हे .... माझ्या आतापर्यन्तच्या नोकरीत बँक दरोडा ... तोही live ... first time आहे हे .... त्यामुळे सुचत नाही काय करावे ... \" ,\n\" नको टेन्शन घेऊस .... मी आल्याआल्या बघितले सर्व .... दोन्ही entry बंद केल्या आहेस... इतकी लोक आहेत सोबतीला... त्यांना बाहेर यायचे असेल तर करतील contact... तू आधी तुझ्या जागी जाऊन उभा राहा ... इकडे बोलत उभा राहू नकोस , नाहीतर ते न्युजवाले आणखी काही news बनवतील ... \" अभिला महेशचे बोलणे पटले.\nसाधारण १०:३० च्या सुमारास काही हालचाल जाणवली. बँक २ मजली. बँकेच्या पहिल्या मजल्याच्या एका खिडकीतून एक जण हाताने इशारा करत होता. आत असलेल्या चोरापैकी एक असावा , कारण त्याने मास्क लावलेला..... ' बॅटमॅन ' चा मास्क हाताने इशारा करून तो खाली दरवाजाकडे बघण्यास सांगत होता. अभिने दरवाजाकडे पाहिले. एक तरुणी तिचे दोन्ही हात वर करून चालत येतं होती. सर्वानी सावध पवित्रा घेतला. काही घातपात होण्याची शक्यता होती. पण तसे काही झाले नाही. ती तरुणी अर्ध्यावर आली तसे तिला जागच्या जागी खाली बसायला सांगितले... बॉम्ब वैगरेची शक्यता होतीच... तिला बॉम्ब शोधक पथकाने पूर्ण चेक केला , काहीच नव्हते. ती तरुणी मग अभि जवळ आली. प्रचंड घाबललेली..\n\" तुम्हाला एकटीलाच सोडले त्यांनी... \" ,\n\" मी बँकची receptionist आहे ... त्या चोरांनी माझा मोबाईल घेतला आहे.. तुमच्याशी बोलायचे आहे त्यांना ... माझ्या मोबाईल वर कॉल करायला सांगितले आहे .... म्हणून मला सोडले त्यांनी... \" अभिने तिला बाजूला नेले. तिच्यावर तरी कसा विश्वास ठेवावा म्हणून अभिने तिला पोलीस स्टेशन ला पाठवले.\nतिने सांगितलेल्या मोबाईल नंबर वर अभिने कॉल केला.\n\" हॅलो .. मी इन्स्पेक्टर अभिषेक बोलतो आहे. \" पलीकडून काही आवाज आला नाही.\n \" अभिने पुन्हा आवाज केला.\n\" Hi इन्स्पेक्टर .... कसे आहात... \" पलीकडून आवाज आला. पोलिसांची अशी चौकशी करणार चोर पहिल्यांदा अभि बघत होता.\n\" मी ठीक आहे ... पण तुम्ही त्या लोकांना का पकडून ठेवले आहे... मागण्या तरी काय तुमच्या... \",\n\" हो हो .... किती घाई .... जास्त घाई बरी नव्हे ऑफिसर .... विचार करून सांगतो... तुमचाच नंबर आहे ना .... थोड्यावेळाने करतो मीच कॉल ... \" म्हणत पलीकडल्या चोराने कॉल कट्ट केला. अभिचे मोठे सर आलेले तोपर्यंत.\n\" नाही सर ... अजूनही काही स्पष्ठ होत नाही... त्यांनी contact केला पण त्यांची संघटना कोणती ... ते हे कश्यासाठी करत आहेत ... मागण्या काय .... काहीच समजले नाही.. \",\n\" पुन्हा contact केला नाही का त्यांनी .. \" ,\n\" एक नक्की ना .... ते अजूनही बँकमध्येच आहेत ना ... \",\n\" हो .... आम्ही एकाला खिडकीत पाहिलेले ... \" ,\n\" मग स्पेशल फोर्सची मदत घ्यावी का .... ते आत शिरून त्यांना मारतील ... \" ,\n\" नको सर ... आतमध्ये किती लोकं ओलीस आहेत याची माहिती नाही... आपण काही करावे आणि निष्पाप लोकांचा बळी जावा हे नको आहे मला ... थोडावेळ वाट बघू.... \" त्यांना अभिचे बोलणे पटले. तिथे असलेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन तेही निघून गेले. अर्ध्या तासाने अभीचा मोबाईल पुन्हा वाजला. पलीकडे मगाशी असलेला व्यक्ती ....\n\" आमच्या काही मागण्या आहेत ... त्या पूर्ण करा ... आम्ही सर्वाना सोडून देऊ .... \" ,\n\" कोणत्या मागण्या .... \",\n\" आम्हाला इथून बाहेर जाण्यासाठी गाडी पाहिजे... गाडी बँकच्या मागच्या दरवाजाला चिटकून उभी करावी. मागील भागातील सर्व पोलिसांना बाजूला करावे.... हा .... आणि काही चलाखी चालणार नाही... आमच्याकडे रिमोटने चालू होणारे बॉम्ब आहेत... गाडीत शिरताना कोणी गोळीबार केलाच तर बँकमध्ये असलेले उगाचच मरतील ... \" त्याने एवढे बोलून कॉल कट्ट केला.\nअभि विचारात पडला. नक्की किती चोर आहेत आतमध्ये... किती लोकांना पकडून ठेवले आहे.... मोठया सरांशी बोलून पुढे काय करावे यासाठी अभि पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आला. अभिला कॉल केलेला तो व्यक्ती आणि मघाशी बाहेर आलेली तरुणी ... दोघेही अजून पोलीस स्टेशन मधेच होते. मोठे सर एका कॉलवर होते , तोपर्यंत अभि त्या दोघांजवळ आला.\n\" तुमच्या दोघांपैकी कोणी तरी चेहरा पाहिला असेल ना ...\" दोघांनीही नकारार्थी मान हलवली. अभि मग त्या मुलीकडे बघू लागला .\n\" तुम्ही तर आतमध्ये होता ना .... काही वर्णन सांगू शकता का ... किती आहेत .... आतमध्ये किती लोक आहेत ... \" ,\n\" तिघे आहेत ते ... काळ्या रंगाचे कोट ... ते नाही का कॉर्पोरेट ड्रेस कोड असतो ... तसा पेहराव आहे तिघांचा ... चेहऱ्यावर मास्क.... एकाने बॅटमॅनचा मास्क ... दुसऱ्याने आयर्नमॅन चा मास्क आणि तिसरा मिकीमाऊस चा मास्क घालून होता. तिघे एकमेकांना त्याच नावाने बोलत होते. मिकी वाला १० मिनिटात गायब झाला.. तो कुठे गेला माहित नाही. बँकेत पण २५ - ३० लोक असतील... माझा मोबाईल घेतला त्यांनी आणि तुम्हाला कॉल करायला सांगायला पाहिजे म्हणून मला सोडले त्यांनी.. \" अभिला एकंदरीत काय झाले असेल त्याचा अंदाज आला.\nमोठया सरांशी बोलणे झाले , लोकांचा जीव महत्वाचा , चोरांना नंतर पकडता येईल असा विचार करून गाडीची व्यवस्था करण्यात आली. गाडीत अर्थातच tracker बसवला होता, जेणेकरून चोरांनी गाडी कुठे नेली ते कळण्यासाठी.... गाडी बँकेच्या मागच्या दरवाजाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे अगदी चिटकून उभी केली. अभिने त्या नंबर वर कॉल केला. सकाळपासून सुरु असलेलं ते नाट्य ... आता दुपारचे १२ वाजले तरी सुरूच होते.\n\" तुमच्या मागणी नुसार , गाडी ��ाहेर उभी आहे. मागेच पोलीस संरक्षण सुद्धा काढून टाकले आहे... जाऊ शकता तुम्ही .... \",\n आमची तयारी झाली कि आम्ही निघू... लक्षात आहे ना ... बाँम्ब आहे आमच्याकडे... चलाखी नाही करायची.... \" ,\n\" हो .... हो आहे लक्षात .... \",\n\" Very good .... निघताना पुन्हा कॉल करिन , बाँम्बची गोष्ट लक्षात आहे का ते बघायला ...... \" त्याने कॉल कट्ट केला.कोणत्याही क्षणी ते बाहेर येतील असा विचार करत अभिने सर्वांना सावध केले. सर्व जमलेले त्या गाडीकडे पाहत होते. काही हालचाल होते का , त्याचा कानोसा घेत होते. पैश्याने भरलेल्या बॅग घेऊन तिघेही बाहेर येतील असे सर्वाना वाटत होते, पण तसे काहीच झाले नाही.\nदुपारी १२ वाजता केलेला कॉल , अभिने आता घड्याळात पाहिले तर दुपारचे २ वाजत होते. निघताना कॉल करणार होता ... गाडीही आणली होती. मग हे असे का .... २:३० वाजता त्याने पुन्हा कॉल केला. रिंग वाजत होती पण कोणी उचलत नव्हते. किती वेळा त्याने कॉल केला तरी उत्तर नाहीच. ३ वाजता त्याने मोठ्या सरांना कॉल केला. काय झाले ते सर्व सांगितलं.\n\" खूप वेळ झाला सर ... आत जाऊन बघावे लागेल... \",\n\" हो ... सावध रहा ... काळजी घ्या ... \" ,\n \" अभिने तयारी केली. सोबत १५ -२० जणांना घेऊन तो सावध आत शिरला. मागचा दरवाजा सुद्धा पोलिसांनी पुन्हा बंद केला. त्या तरुणीने सांगितल्याप्रमाणे सर्व ओलीस ठेवलेली माणसे पहिल्या मजल्यावर होती. त्याने ग्राउंड फ्लोअर नीट बघून घेतला, बाँम्ब शोध पथक सुद्धा होते. या ठिकाणी कोणता बाँम्ब वैगरे आहे का तेही पाहिले. बॉम्ब नाही मिळाला. आणखी काही पोलिसांना आता बोलवून अभि वरच्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याकडे निघाला. बँक मोठी होती. त्यामुळे जिन्याच्या काही पायऱ्या चढल्यावरच त्यांना पूर्ण मजला दिसत होता. तिथे असलेली सर्व लोकं खाली झोपून होती. अभिने हळूच कोणी शस्त्रधारी दिसतो का त्याचा कानोसा घेतला.\nतिथेही कोणीच नव्हते. तरीही अतिशय सावध रीतीने ते सर्व वर आले. पोलिसांना आलेले बघून खाली झोपलेले सर्वच उठून उभे राहिले.\n तुम्ही आलात ... आम्ही वाचलो.... \" एक जण धावत अभि जवळ आला.\n\" थांबा .... सर्वानी एका बाजूला उभे राहा .... कशाला हात लावू नका ... \" अभिने निरखून पाहिले. त्यात चोरटे नव्हतेच. बाँम्ब शोध पथकाने तिथेही तपासणी केली. बाँम्ब तिथेही नव्हता.\n\" यांच्याकडे बाँम्ब होता कि आपल्याला खोटे बोलत होते ते .... \" अभि मनातल्या मनात बोलला. सर्वांची तपासणी झाली आणि अभिने त्या���ना विचारलं...\n\" तिघे जण होते ना .... नक्की गेले कुठे ते .. आणि तुम्ही जमिनीवर का झोपले होता... \" त्यातल्या एकाला विचारलं.\n\" त्या दोघांनी आम्हाला खाली झोपायला सांगितले... बोलले कि उठलात तर तिथेच गोळ्या घालू .... असे म्हणत ते त्या लिफ्टच्या दिशेने गेले. नंतर त्यांचा काहीच आवाज नाही... \" त्याने त्या समोरच्या लिफ्टकडे बोट दाखवलं. लिफ्ट त्या मजल्याच्या अगदी शेवटाला होती. अभि पुन्हा सावध झाला.\n .... २ मजल्याच्या इमारतीला लिफ्ट कशाला... २ nd फ्लोअर वर काय आहे .. \" अभिने मॅनेजरला विचारलं.\n\" कागदपत्र ... त्यांची कपाटे ... फाइल्स वगैरे... \" ,\n बाकी काही नाही... \" ,\n\" नाही ... फक्त या मजल्यावर कॅश असते... याच्या खाली reception आहे आणि underground सर्व locker आहेत. \",\n\" हि लिफ्ट लॉकर रूम कडे जाते का ... \" अभीचा पुढचा प्रश्न...,\n\" actually लॉकर रूम साठीच ती लिफ्ट बनवली आहे.... तिथे फक्त लिफ्टने च जाता येते..... \" ,\n\" चोर तिथेच गेले असणार .... \" अभि बोलला . तरी काही पोलिसांना त्याने दुसऱ्या मजल्यावर पाठवले. अभिने तिथे स्वतः जाण्याचा निर्णय घेतला. cctv ने बघावे तर चोरांनी आधी तेच बंद केलेले. लिफ्टने जाणे धोकादायक होते तरी पर्याय नव्हता. ४ जणांसहित अभि लिफ्ट ने खाली लॉकर रूमकडे निघाला.\nमनातून घाबरलेला तरी चोराना पकडायला हवेच. लिफ्ट खाली पोहोचली. दरवाजा उघडताच समोर लॉकर रूम दिसली. मोठी रूम. तिथूनच दिसत होते कि तिथेही कोणीच नव्हते. आणि चोरी तिथेच झालेली. अनेक लॉकर तोडलेले. जमिनीवर काही पेपर्स , नोटा पडलेल्या... तरीही सर्व रूम चेक केली... हातात काही लागले नाही. अभि हताश होऊन वर आला. ओलीस ठेवलेल्या सर्वाना चौकशी साठी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. बँक सील केली गेली. फक्त मॅनेजर आणि काही कर्मचारी लोकांना तिथे मागे ठेवले गेले. त्यांना किती चोरी झाली याचे गणित मांडायला मागे ठेवले.\nमीडियाला काय उत्तर देणार... चोर गेले तरी कुठे.... चोरी तर नक्की झालेली. मग इतका माल घेऊन चोर काय गायब झाले कि काय... अभि विचार करत करत बँकेच्या बाहेर येऊन बसला. डॉक्टर महेश त्याच्या शेजारी येऊन बसला.\n\" काय विचार केला आहेस.. \" महेशने त्याला विचारलं.\n\" माहित नाही ... आणि काही सुचतही नाही.... कोणी असे कसे अदृश्य होऊ शकते... \" ,\n\" लॉकर रूम मध्ये चोरी झाली ना ... तिथूनच पळाले असतील... \" महेशने पुन्हा विचारलं.\n\" नाही यार ..... त्या रूम मधून पळायला जागाच नाही आहे... साधा आवाज सुद्धा तिथून वर येतं नाही , एव��ी बंदिस्थ रूम आहे ती.. बँकेच्या मागे-पुढे ,सकाळपासून पोलीस आहेत .... आपण आहोत... तरी ... \" अभि डोक्याला हात लावून बसला होता.\n\" पुढे काय .. \",\n\" आज त्यांना किती चोरी झाली आहे त्याचा अंदाज लावू दे... आता संध्याकाळ पण होत आली. उद्या सकाळी तुझी टीम घेऊन ये... फिंगर प्रिंट्स मिळतात का बघू.... बाकी काही मिळाले तरी छान.... मीही असेन सकाळीच.... बघू कसे पळाले ते .... शोध तर लावला पाहिजे ना ... तुही जा घरी .... उद्या सकाळी भेटू .... \" महेश उभा राहिला.\n\" तू हि चल ... \" त्याने न्युज वाले उभे होते तिथे बोट दाखवले.\n\" त्यांना काही तरी उत्तर द्यावे लागेल ना ... तिकडचे आवरतो आणि निघतो घरी..... \" अभीचा निरोप घेऊन महेश निघाला.\nदुसऱ्या दिवशी, सकाळी ७ वाजताच , महेश त्याच्या टीम सहित बँकेत पोहोचला. अभिची टीम सोबत होतीच. शिवाय कालपासून बँकेला पोलिसांचा वेढा... डॉक्टर महेशची forensic expert ची टीम पटापट कामाला लागली. जितके फिंगर प्रिंट्स घेता येतील तेवढे जमवायला लागले. अभि महेश सोबत लॉकर रूममध्ये आला. मॅनेजर होता सोबत. लॉकर रूम मध्ये आल्या आल्या महेश थांबला.\n\" तुला एक विशिष्ठ वास येतो आहे का... \",\n\" हा .... काल आम्ही आलो होतो तेव्हा पासून आहे... का पण \" अभिने पुन्हा महेशला विचारलं.\n\" एक विशिष्ठ केमिकल आहे हे ... मला वाटते चोरांनी फवारले असणार , नॉर्मली हे पोस्टमोर्टम करतात ना ... त्या ठिकाणी साफसफाई साठी वापरतात... सर्वच साफ होऊन जाते. मुद्दाम फवारले असणार ते ... फिंगर प्रिंट्स सुद्धा मिळणार नाहीत आपल्याला आता ... चोराला माहित आहे असे केमिकल ... Good \" महेश निरीक्षण करू लागला. अभि , मॅनेजर जरा दूर उभे राहून त्यांना बघत होते.\n\" एक गोष्ट सांगा ... या रूममध्ये लॉकर आहेत तरी कसलीच security नाही... निदान एखादा लोखंडी दरवाजा तरी .... उघडीच आहे हि रूम .... \" ,\n\" हि लिफ्टचं या रूमचे security आहे.... सिक्युरिटी गार्डच्या केबिन मध्ये कंट्रोल आहे याचा... एक बटन दाबले कि पहिल्या मजल्यावरच लिफ्टचा दरवाजा बंद होतो.... खाली येऊच शकत नाही कोणी.... \",\n\" हम्म ... किती जणांची लॉकर आहेत इथे... \" ,\n\" जवळपास सर्वच भरलेली आहेत लॉकर .. रजिस्टर मध्ये बघावे लागेल किती वापरात आहेत ते.... \" ,\n\" किती चोरी झाली त्याचा हिशोब लागला का.... \" ,\n\" एका दिवसात ते सांगू शकत नाही... तरी उद्यापर्यंत सर्व calculate करून सांगतो... कॅश नसते जास्त या लॉकर मध्ये..... मौल्यवान वस्तू , प्रॉपर्टीचे पेपर्स .. सोन्या - चांदीचे दागिने ... हिरे वगैरे ... जमल्यास क्रेडिट कार्ड ... असे ठेवतात इथे.. त्यामुळे गणित करायला वेळ लागेल जरा ... \" मॅनेजरने माहित पुरवली. अभिला जरा विचित्र वाटले.\n लॉकर मध्ये क्रेडिट कार्ड कोण ठेवते. \" ,\n\" मोठया लोकांकडे एकच कार्ड थोडीच असते ... ३-४ तर सहज असतात... हरवली तर पुन्हा प्रॉब्लेम ... एकाने लॉकर मध्ये कार्ड ठेवायला सुरुवात केल्यावर बाकीचे पण ठेवू लागले.. \"\nअभि ते सर्व शांतपणे ऐकत होता. डॉक्टर महेश सर्व निरखून पाहत होता. थोड्यावेळाने अभिला त्याने बोलावून घेतले.\n\" मला काही केस सापडले आहेत.. कदाचित चोरापैकी एकाचे असतील. DNA चेक करून आपल्याला चोराचा शोध घेता येईल..\" ,\n\" तुझे बोलणे ठीक ... तरी किती लोकांचा DNA चेक करशील . \" ,\n\" आपल्या रेकॉर्डस् मध्ये आहेत ना खूप रिपोर्ट ...एकाचा तरी जुळला तरी सोप्प होईल काम ... \" ,\n\" तरी एक प्रश्न आहेच... ते पळाले कुठून .... \" अभिने महेश समोर प्रश्न उपस्थित केला. महेश पुन्हा ती रूम निरखून पाहू लागला.\nएखाद्या १ BHK सारखी मोठी रूम... तीन भिंती... तिन्ही भिंतींना जुन्या काळातली , तरी भक्कम अशी कपाटे, त्यात कपाटातच सर्व लॉकर बनवलेली. अभिच्या मनात काही आले.\n\" मॅनेजर ... एक सांगा .... हि लॉकरची सिस्टिम कधी पासून आहे... \",\n\" काय बोलला ते कळलं नाही... \",\n\" म्हणजे असे कि आताच्या नवीन बँकमध्ये असे लॉकर नसतात. even माझेही एका बँकमध्ये लॉकर आहे... पण तो लॉकर थेट भिंतीत आहे. बहुदा तसेच लॉकर बघितले आहेत मी... इथे हि लोखंडी कपाटे आहेत, त्यात लॉकर लावले आहेत... \" ,\n\" तसे होय... हे लॉकर जेव्हा बँक उभी राहिली ना ... म्हणजे जेव्हा या इमारतीचा पाया झाला ना .... तेव्हाच ते जागच्या जागी बनवून घेतले. फक्त त्यावेळेस लिफ्ट नव्हती , तेव्हा पायऱ्या होत्या. लिफ्ट वापरायला सुरुवात झाली तेव्हा पायऱ्या काढून लिफ्ट बसवून घेतली. म्हणजे खूप जुने आहेत हे लॉकर पण मजबूत आहेत. सहज तोडणे शक्य नाही... त्यांनी कसे केले ते नवलच आहे. \" अभि पुन्हा विचारात गढून गेला. भिंतींना हात लावून बघत होता.\n\" हे बांधकाम कधीचे आहे... \",\n\" जुनेच आहे ... नवीन असे काहीच नाही... फक्त ३ वर्षांपूर्वी इथे रंगकाम करून घेतले. \",\n\" हि कपाटे आहेत ना इथे ... याच्या मागे कसे केले असेल रंगकाम... \" अभिने विचारलं.\n\" कपाटे जड दिसतात , हलकी आहेत ती .... सहज हलवता येतात... \" मॅनेजरच्या त्या वाक्यावर अभि चमकला. महेशची टीम तिथेच होती. \" महेश कपाटे सरकवून बघायला हवीत.... \" तीन भिंती , तीन भिंतींना ३ कपाटे लावून ठेवलेली. पहिले कपाट सर्वानी मिळून सरकवले. खरच जड दिसणारी ती कपाटे खूपच हलकी होती. त्या मागची भिंत होती तशीच होती. कसलीच तोडफोड नाही. लगेच दुसऱ्या भिंतीकडे गेले. तिथे मात्र भिंतीच्या विटा हलवलेल्या दिसल्या... असे होते कि कोणीतरी त्या विटा काढून पुन्हा लावलेल्या होत्या. अभिने एका लाथेने त्या विटा पडल्या. सर्व विटा पलीकडे पडल्या. एक मोठा माणूस सहज आरपार जाईल इतका मोठा तो बोगदा होता. \" टॉर्च कपाटे सरकवून बघायला हवीत.... \" तीन भिंती , तीन भिंतींना ३ कपाटे लावून ठेवलेली. पहिले कपाट सर्वानी मिळून सरकवले. खरच जड दिसणारी ती कपाटे खूपच हलकी होती. त्या मागची भिंत होती तशीच होती. कसलीच तोडफोड नाही. लगेच दुसऱ्या भिंतीकडे गेले. तिथे मात्र भिंतीच्या विटा हलवलेल्या दिसल्या... असे होते कि कोणीतरी त्या विटा काढून पुन्हा लावलेल्या होत्या. अभिने एका लाथेने त्या विटा पडल्या. सर्व विटा पलीकडे पडल्या. एक मोठा माणूस सहज आरपार जाईल इतका मोठा तो बोगदा होता. \" टॉर्च टॉर्च आणा लवकर ... \" अभि ओरडला. एकाने घाईत टॉर्च आणून दिला. अभिने टॉर्च सुरु केला आणि भिंती पलीकडे गेला. इतरही काही टॉर्च घेऊन अभिच्या मागे मागे गेले.\nभिंतीच्या पलीकडे एक खूपच जुना लोखंडी पाईप होता. बँकेतून भिंतीपलीकडे थेट ते सर्व तिथेच उभे होते.\n\" आहे काय हे... \" अभि सहित सर्वच विचारात पडले.\n\" मला वाटते हा जुना drainage pipe असावा किंवा पाण्याचा पाईप असावा .... एवढे मोठे पाईप तर त्यासाठीच असतात \" महेश बोलला.\n\" मग यात पाणी कसे नाही. \" अभि बोलला. तरी इथूनच चोर पळाले असणार , असे मनात धरून अभि पुढे चालू लागला. ९-११ फूट उंचीचा पाईप.. सर्व आरामात चालत होते. पुढे काही अंतरावर त्यांना अर्धवट जळालेले कपडे दिसले. आजूबाजूला काही सामान पडलेले होते. टॉर्च होते... काडेपेटी .... आणि खेळण्यातल्या बंदुका ... अभि ते बघून चाट पडला. महेशने डोक्याला हात लावला. खोट्या बंदुका घेऊन यांनी बँक लुटली. आजूबाजूला काही नोटा सुद्धा पडलेल्या दिसल्या ... यावरून हे नक्की झालं कि चोर इथूनच पळाले. ते सापडलेले सर्व सामान महेशने एका पिशवीत भरले. पुढे चालू लागले. काही अंतर चालून गेलयावर त्यांना अस्पष्ट असा पाण्याचा आवाज येऊ लागला , सोबत दुर्गंध .... आणखी पुढे चालून तो पाईप संपला. त्याच्याशेवटी शहराचे सांडपाणी वाहून नेणारी दुसरी लाईन दिसली. सर्वांनी आपापले टॉर्च सुरु करू�� तो परिसर उजळून टाकला.\nएखाद्या लहान गुहेसारखी ती जागा होती. ते सर्व उभे असलेला तो पाईप तिथेच संपला होता. खाली फक्त दुरून येणारे सांडपाणी वाहत होते.\n\" इथून पुढे हे पाणी समुद्राला जाऊन मिळते, जास्त दूर नाही समुद्र इथून... \" महेशने माहिती पुरवली. \" खाली उतरण्यात काहीच अर्थ नाही , शिवाय हे पाणी किती खोल हे हेही माहित नाही... \" महेश पुन्हा बोलला.\n\" तरी ... ते बँकेतली लूट घेऊन पोहत गेले नसतील ना ... हा पाणी जिथे समुद्राला मिळते ना ... तिथे बघितले पाहिजे.. \" अभि बोलला. सर्वच बाहेर आले. लॉकर रूम मध्ये काही जणांना उभे करून बाकी सर्व निघाले. अभि मॅनेजर जवळ आला.\n\" मघाशी लक्षात आले नाही माझ्या... लिस्ट बनवा , जितके क्रेडिट कार्ड चोरीला गेले आहेत ना ... ते सर्व ब्लॉक करा ... लवकरात लवकर... ब्लॉक केलेली कार्ड कोणी वापरली तर आपल्याला लगेच कळेल , त्यावरून चोरी कोणी केली ते कळू शकते. कळलं ना तुम्हाला .... मी काय बोलतो ते... \" ,\n\" हो सर ... लगेच कामाला लागतो.. \" मॅनेजर म्हणाला. अभि गाडीत येऊन बसला. जलदच ते समुद्रकिनारी आले.\n\" जिथे जिथे सांडपाणी बाहेर येते तिथे शोध घ्या .... नक्कीच काही मिळू शकते.. \" अभिने टीमला आदेश दिला. सर्व पसरले. दूरवर पसरलेला किनारा ... शोधायचे तरी कुठे.... अभि विचार करत एका ठिकाणी पोहोचला , जिथून पाणी बाहेर येतं होते. संशय घेता येईल असे काहीच नव्हते तिथे. तितक्यात त्याच्या टीम मधल्या एकाने कॉल केला.\n\" सर ..... मागे बघा..... \" अभिने मागे बघितले. दूरवर एका ठिकाणी एक कॉन्स्टेबल त्याला हात दाखवत होता. \" इथे या सर ...... आम्हाला काही मिळाले आहे इथे... \" किनाऱ्यावर धावत निघाला अभि. वाळूतून धावताना दमून गेला. तिथे २ लाकडी बोटी होत्या. चोरांनी याचा वापर केला असणार हे नक्की , कारण मासेमारी करणारे असे सांडपाण्यात आपल्या बोटी उभ्या करणार नाहीत आणि त्या भागात कोणी मासेमारी करतच नाही. असा अंदाज अभिने लावला. दोन्ही बोटी ताब्यात घेतल्या त्यांनी.\nखूपच धावपळ झालेली सर्वांची. बँक अजूनही सील केलेली. अभि पोलीस स्टेशन मध्ये आला. सारखा सारखा विचार करून आणि धावपळ करून त्याचे डोके दुखायला लागले. न्युजवाले मागेच लागलेले, चोर नक्की गेले कुठे .... एवढ्या सुरक्षित बँकेतून चोरी... अभिला डोकेदुखी सहन होत नव्हती. घरीच जाऊन आराम करू असा ठरवले त्याने. फिंगर प्रिंट्स , फॉरेंसिक रिपोर्ट यायचे बाकी होते , त्याशिवाय पुढे काही करू शकत नाही. त्यापेक्षा घरी जाऊन आराम केलेला बरा म्हणत अभि घरी निघून गेला.\nसकाळी जरा उशिराने अभि पोलीस स्टेशनला आला. बँकेत चोरी झाल्यानंतर ३ दिवस. अभिने आल्या आल्या पाहिले, मॅनेजर आलेले. त्यानेच लवकर बोलावले होते. \" तुम्ही सांगितलेले काम केले का .. ते कार्ड ब्लॉक केलेत का .... \" अभिने खुर्चीवर बसता बसता मॅनेजरला प्रश्न केला.\n\" हो सर आणि हि लिस्ट आणली आहे.... ५०० पैकी १७८ लॉकर त्याने फोडले. हे बघा ... \" अभिने ती लिस्ट नजरेखालून घातली. तब्बल ४ कोटींचा ऐवज चोरी झालेला. जास्त करून दागिने , हिरे... क्रेडिट कार्ड ची संख्या होती ८० ....\n\" हम्म .... फारच मोठा हात मारला त्यांनी... \" मॅनेजरकडे पाहत म्हणाला.\n\" आणखी एक काम करा ... गेल्या ३- ४ महिन्यात कोणी कोणी नवीन बँक अकाउंट साठी आणि लॉकर साठी apply केलेला , त्याची लिस्ट काढा ... जमले ना \" ,\n\" हो ... बँकेत जाऊन बघावे लागेल.. \" ,\n\" ठीक आहे ... उद्या पर्यंत त्याचे सर्व details .... त्यांचा address, मोबाईल नंबर वगैरे सर्व काढून द्या मला ... \",\n\" नक्की \" म्हणत मॅनेजर निघून गेला.\nडॉक्टर महेश तिथेच मागे उभा राहून अभिचे बोलणे ऐकत होता. \" ये ... उभा का ... बस कि .... आणि सांग ... काही मिळेल का , तुला तरी ... \" महेश खुर्चीवर बसला.\n\" तुला बोलल्याप्रमाणे, तेच केमिकल वापरले त्यांनी. त्यामुळे लॉकर रूममध्ये कोणतेच फिंगर प्रिंट्स मिळाले नाही. त्यांनी हातात ग्लोव्हज घातले असणारच. बँकमध्ये फक्त, त्यादिवशी हजर आलेले बँक कर्मचारी आणि बँकेत व्यवहार करायला आलेली माणसे , यांचेच बोटाचे ठसे आहेत. \",\n\" हम्म ..... आणि तुला ते लॉकर रूममध्ये केस सापडले होते ते... त्याचा DNA रिपोर्ट आला का.... \",\n\" नाही ... उद्या मिळेल .... तरी तुला काय वाटते चोरीबद्दल... \" ,\n\" काल लवकर घरी गेलो होते ... आराम करायला. झोप कसली येते, सारखं सारखं तेच डोक्यात... चोरांना कसे माहित कि लॉकर रूमच्या बाजूनेच एक मोठा , वापरत नसलेला पाईप आहे ते ... \" अभि बोलत होता.\n\" तुला कसे माहीत ते .... \" महेशने विचारलं.\n\" काल रात्रभर जागून माहिती गोळा केली मी. \" अभिने एक फाईल बनवली होती.\n\" मॅनेजर काय बोलला... खूप जुनी बँक आहे... बँकचे details काढले मी... बांधकाम ब्रिटिशकालीन आहे. १९१० सालची या बँकेची उभारणी आहे. त्याचवर्षी कोणी ब्रिटिश अधिकाऱ्याने त्याचे उदघाटन केलेलं. २०१० साली १०० वर्ष पूर्ण झाली म्हणून मोठा सोहळा आयोजित केलेला. जरा जास्तच celebration झाले. विडिओ वगैरे काढलेले लोकांनी. D.B. बँक ���ि इंग्लंड मधली मोठी बँक आहे. त्यामुळे १०० वर्ष झाली म्हणून तिथल्या मीडियाने इथे येऊन कौतूक केले. बँक कशी बांधली , सुरवात कशी झाली ... याचेही विडिओ बनवले होते त्यांनी. Youtube वर अजूनही विडिओ आहेत. काही जास्त हौशी मंडळींनी .... बँकेचा original map ( आराखडा ) नेटवर टाकून बँकेचा गौरवशाली इतिहास सांगितला. तेसुद्धा अजून आहे नेट वर. \" अभिने महेशला तो आराखडा दाखवला.\n\" ब्रिटिशांचे काम किती चोख बघ... बँकेच्या आराखड्यात त्यावेळेचे आजूबाजूचे बांधकाम ही दाखवले आहे. \" महेशने निरखून पाहिले.\n\" हो रे .... even , त्यांनी त्याकाळचे रस्त्याखालचे drainage system हि रेखाटले आहे यात. हाच आराखडा बघूनच त्यांनी प्लॅन केला असणार.... \" ,\n\" ते सोड ... चोरांना हेही माहित कि ती drainage system आता बंद आहे. \" अभि बोलला.\n\" चोर खूपच हुशार झाले आहेत ना .. \"\n\" तू त्या बोटी घेऊन गेलास ... ते अर्धवट जळालेले कपडे ... तुला काही मिळाले का त्यातून .. \" ,\n\" नाही... \" महेश म्हणाला.\n\" पण मीही काही माहिती गोळा केली आहे. चोरांनी किती तयारी केलेली बघ. बँक उघडते सकाळी ८:३० वाजता. बँकेत फक्त ३ गार्ड. २ सकाळी असतात आणि एक रात्रीचा. बँक इतकी भक्कम आहे कि गेल्या १०० वर्षात एकही चोरी झालेली नाही. मुख्य दरवाजा आणि emergency exit ... यांना दोन सरकते लोखंडी दरवाजे आहेत. कधी वाटलंच त्यांना कि हल्ला होणार आहे तर एक बटण दाबले कि दोन्ही दरवाजे बंद होतात. ते बटण आणि cctv चे सर्व कंट्रोल गार्डच्या केबिनमध्ये आहेत. त्याची केबिन reception जवळ आहे. संध्याकाळी बँक बंद होते तेव्हा रात्रीचा असलेला गार्ड ते दरवाजे बंद करून आतमध्ये एकटाच असतो. ते दरवाजे उघडतात ते थेट सकाळी ८:१५ वाजता. त्याची ड्युटी बदलते ती सकाळी १० वाजता. पण बाकीचे दोन्ही गार्ड येतात ते ९:३० वाजता. हीच ती मधली वेळ, त्या तिघांपैकी बॅटमॅनचा मास्क लावलेला , त्यानेच सर्वात आधी entry केली आणि त्या गार्डला पकडलं. जेव्हा तो कपडे बदलत होता. त्याच्यामागून बाकी दोघे शिरले. त्यांच्या बंदुका पाहिल्या ना तू ... अगदी खऱ्या वाटतात. खेळण्यातल्या बंदुका घेऊन आलेले... त्यांना फक्त घाबरवायचे होते ... तिथे असलेल्या लोकांनी सांगितले कि ते तिघे होते. पण मला वाटते ते ४ किंवा ५ जण असावेत. \" ,\n\" हे तू कसे सांगू शकतोस ... \" अभिने विचारले.\n\" बघ ... आपण त्या पाईपमध्ये गेलो होतो ना तेव्हा मी पाहिले...... तो पाईप गॅस कटर ने कापला होता. चोरांनी बँकमध्ये शिरताना फक्त बंदुका नेल्य�� होत्या. ते बँक कर्मचारी.... त्यांच्या स्टेटमेंट मध्ये सुद्धा तेच आहे. चोरांकडे पिशवी , बॅग असे काहीच नव्हते. कोणीतरी तो पाईप गॅस कटरने मागून कापला. गरजेपुरती त्या भिंतीत होल बनवला. तो मिकीमाऊस चा मास्क घातलेला सर्वात आधी लॉकर रूममध्ये गेलेला ना ... त्याने तो कपाट सरकवले असणार. तोच त्या तिघांमध्ये जरा अंगाने धष्ट्पुष्ट होता असे स्टेटमेंट मध्ये आहे. आपण सुद्धा कपाट सरकवले ना .... किती हलके होते ते ... त्याने एकट्याने आरामात सरकवले असेल ते . बाकी ते लॉकर त्यांनी कसे फोडले ते त्यांनाच माहित. पण पलीकडून आलेल्या व्यक्तीनेच .... बॅग वगैरे आणल्या असणार हे नक्की.... \" ,\n\" छानच रे ... माझ्याहून जास्त तूच माहिती गोळा केलीस.. तरी हि .... \" अभि बोलता बोलता थांबला.\n\" तुझ्या म्हणण्यानुसार .... त्यांनी मागून येऊन चोरी केली. मान्य आहे, तसेच झाले असेल. चोरी केली . बॅगा भरून पलीकडे गेले. सर्व ठीक.... मग त्यांनी हलवलेलं कपाट जागच्या जागी कसे लावले. \",\n\" मला माहित होते कि हा प्रश्न येणार .... मलाही आलेला हा प्रश्न. म्हणून मी मुद्दाम ते कपाट पुन्हा निरखून बघितले. त्या कपाटाच्या मागे २ मोठी काळी वर्तुळे दिसली मला. साधारण आपल्या हाताच्या पंजापेक्षा थोडी मोठी... power magnet माहित आहे ना .... ते जर एखाद्या धातूवर जास्त वेळ लावून ठेवले कि असे होते. ते चुंबक इलेक्ट्रिकवर चालते म्हणून असे होते. त्यांनी तेच केले. चोरी करून पलीकडे गेले, हे चुंबक लावून सर्वांनी मिळून सरकवले मागूनच. इलेकट्रीसिटी कुठून आणली त्यांनी माहित नाही . त्याशिवाय , एक गोष्ट विसरलो आपण. त्याच कपाटातील जास्तीत जास्त लॉकर त्यांनी रिकामे केले आहेत, आधीच हलके कपाट , त्यातून सामान काढल्यावर अजून हलके झाले. ४ जणांना काहीच अडचण आली नसेल ते सरकवताना. ते झाल्यावर भिंत पुन्हा मागूनच लावली त्यांनी. भिंत तोडणारा हुशार , विटा काढल्या त्याने .... तोडल्या नाहीत... लॉकर रूममध्ये माती पडली असेल तीही साफ करून घेऊन गेले... आपल्याला कुठे दिसली माती तिथे.... \" महेशने बोलणे संपवले.\nअभिला एकंदरीत काय घडलं असेल त्याचा अंदाज आला. पुढे काही बोलणार इतक्यात कॉल आला. बँकेतून मॅनेजरने कॉल केलेला, \" सर ... ब्लॉक केलेल्या क्रेडिट कार्ड पैकी एकाचा वापर नुकताच एका मॉल मध्ये झाला आहे... तुम्हाला address पाठवला आहे मी.. \" ,\n\" very good ... मला वाटलंच होते असे होणार... मी निघतो लगेचच ... त्यांना सांग�� कि त्या व्यक्तीला अडवून ठेवा.. \"\nअभि लगेचच निघाला. १० मिनिटात दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. एका तरुणाला पकडून ठेवले होते. इन्स्पेक्टर अभिला बघून तो आधीच रडू लागला.\n\" सर ... मी काही नाही केले ... \",\n\" रडतोस का मग ... \" अभि रागात होता.\n\" काय फक्त ... चोरी केलीस ना बँकमध्ये... तुझे बाकीचे साथीदार कुठे आहेत ... सांग लवकर ... \" तो मुलगा आणखी रडू लागला.\n\" मी नाही केली चोरी... खरं सांगतो आहे... मी कॉलेजला जाणारा स्टुडंट आहे... \" ,\n\" मग हे कार्ड तुझ्याकडे कसे आले... बोल लवकर... \" ,\n\" मला ते फुटपाथवर पडलेले मिळाले.. खरच सर .... मी नाही केली चोरी... \" ,\n\" प्रत्येक आरोपी असाच बोलतो... बोल बाकीचे कुठे आहेत.... \" अभि ओरडत होता.\n\" देवा शप्पत खरे सांगतो आहे... मला ते फुटपाथ वर पडलेले दिसले... फुकटची शॉपिंग करायला आलो होतो तर यांनी पकडून ठेवले. सर .... मी नाही चोरी केली... \" त्याला बघून तरी तो चोर असेल असे वाटत नव्हते. पोलिसाची नजर.\n\" याला घेऊन चला पोलीस स्टेशन मध्ये... \" अभि बोलला. गाडीत बसत होताच तर त्याला पुन्हा कॉल आला.\n\" अभिषेक सर .... आणखी एका शॉप मध्ये एक कार्ड use झाले आहे, तुम्हाला पत्ता पाठवला आहे मी... \" अभिने ३ जणांना सोबत घेऊन बाकींना त्या मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला पाठवले. तडक तो त्या दुकानात पोहोचला. एका मुलीने ते कार्ड वापरले होते. तिला पकडल्यावर तेच रडगाणे. \" मी चोरी केली नाही. कार्ड पडलेले मिळाले. \" तिलाही अटक करून आणले तरी अभिला तीही चोर नसावी असेच वाटत होते. त्या दोघांची कसून चौकशी करण्यात आली. काही मिळाले नाही. त्या दोघांचाही crime background नव्हता. दिवस त्यातच गेला.\nपुढल्या दिवशी , अगदी सकाळीच आणखी एक कार्ड track केले गेले. धावपळ पुन्हा.... त्या दिवसात ४ ठिकाणी कार्ड वापरले गेले. धावपळ करत कार्ड वापरण्याला अटक करत होते. अभिला वैताग आला. दिवसातला चौथा कार्ड वापरणारा एक वयस्क व्यक्ती होता. एका ice cream shop मध्ये त्याने कार्ड वापरायचा प्रयत्न केला होता. एकंदरीत तो सहावा व्यक्ती होता कि ज्याला ते कार्ड पडलेले मिळाले होते. काय गडबड आहे नक्की... कळतच नाही. अभिच्या मनात काही आले.\n\" एक काम करू ... तुम्हाला ते कार्ड कुठे सापडले तिथे घेऊन चला मला... ते तरी आहे ना लक्षात... \" तो त्यांना एका बागेत घेऊन गेला.\n\" खरं सांगतो साहेब.... मला इथेच सापडले ते ... मी बेरोजगार आहे, या वयात कोणी नोकरी पण देत नाही. कार्ड दिसलं तर ice-cream खाण्याचा मोह झाला. खिशात पैसे नाहीत..... हेच कार्ड वापरू आणि नंतर इथेच आणून ठेवणार होतो कार्ड ..... खरच साहेब ... मला ते इथेच पडलेले दिसले म्हणून उचलेले... कोणा कडून चोरले नाही. \" तो रडत होता.\n\" ठीक आहे ... रडू नका .... मी बघतो काय ते .. \" अभि त्याच्या टीम कडे वळला.\n\" असे कार्ड कुठे मिळतात का ते बघूया .... या बागेत तर शोधूच पण आसपास च्या परिसरात सुद्धा शोधू.... पाऊण तासाने पुन्हा इथेच भेटू.... निघा पटपट ... \" सर्व पांगले. पाऊण तासाने सर्व तिथेच जमले आणि पोलीस स्टेशनला निघाले.\nसंध्याकाळ झालेली. अभि बाहेरच उभा होता. विचार करत. महेशने त्याला बघितलं आणि त्याच्या जवळ आला.\n\" काय रे .... एवढा कसला विचार करतो आहेस. \" ,\n\" अजून कसला विचार करणार ..... एव्हडे मोठे काम करून ठेवले आहे त्यांनी.. तेच सुरु आहे डोक्यात... \" ,\n\" बर... त्या ६ जणांना पकडलेस .... कोणी बोलले का काही... \" ,\n\" त्यापैकी कोणीच चोरी केलेली नाही... \" ,\n\" तुला कसे माहित.... खरे चोर सापडले का मग ... \" महेशने विचारलं.\n\" आम्ही शोध घेतला तर त्या परिसरात आणखी ३ कार्ड मिळाली. हा योगायोग नक्कीच नाही. कोणालाही सहज दिसतील अश्या ठिकाणी चोरलेली क्रेडिट कार्ड टाकून दिलेली किंवा ठेवलेली. सध्या बेरोजगारी किती आहे माहित आहे ना तुला... या अश्या \" easy money \" सारखं काही मिळालं तर कोणीही स्वतःचा फायदा करून घेणार.. या ६ जणांनी तेच केले... पुढेही अश्या केस येतील... असे चोरी केलेले कार्ड वापरणारे..... \" ,\n\" काय बोलायचे हे नक्की तुला ... चोरांनी हे मुद्दाम ..... \" ,\n\" मघापासून तेच तर सुरु आहे डोकयात माझ्या.... सगळा क्रम माझ्या लक्षात आला. चोर बँकेत शिरले ते सकाळी ९ वाजता.. तू बोलल्याप्रमाणे त्यावेळेस रात्रीचा गार्ड कपडे बदलत असतो. ९: १५ ला मला कॉल आला. बँकेत cctv आणि ते लोखंडी सरकते दरवाजे गार्डच्या केबिन मधून ऑपरेट होतात. सर्वात आधी तेच बंद केले चोरांनी. पण बँकेत अजून एक सिस्टिम आहे. अलार्म सिस्टिम ती ऑटोमॅटिक आहे. बँक बंद होते ती संध्याकाळी ६ वाजता. बँकेतील कर्मचारी निघून गेले कि आत असलेला गार्ड दरवाजे बंद करतो , त्याच वेळेस ती सिस्टीम आपोपाप सुरु होते.कोणी जबरदस्ती बँकेत घुसण्याचा प्रयन्त केला तर अलार्म वाजायला लागतो आणि ती लिफ्ट बंद होऊन जाते , कॅश असलेली पहिल्या मजल्यावरची तिजोरी हि एका बंद दरवाजा मागे safe राहते. हि सिस्टिम सकाळी जेव्हा दरवाजे पुन्हा उघडतात तेव्हा आपोपाप बंद होते. चोरांनी दरवाजे बंदच होऊ दिले नाहीत. शिवाय चोरी जर मागून करायची होती तर रात्रीची होऊ शकली असती .... अगदी आरामात.... कोणाला कळले असते.. ते सकाळी आले. त्या अलार्म सिस्टिमची सुद्धा माहित त्यांना.. \" अभि बोलत होता. महेश ऐकत होता.\n\" सर्व माहिती काढून चोरी केली. त्यांना हेही माहिती कि लॉकर तोडताना आवाज झाला तरी तो वर जाणार नाही. कारण हि रूमच बंदिस्त आहे. इथे कोणीच गार्ड नसतो कि इथे कसलाच दरवाजा नाही. कुठल्या बाजूने पळायचे याचे प्लँनिंग.... बँकेत कॅश असते , ती बहुदा सिरीयल नंबर मध्ये असते... त्यावरूनही आपण त्यांचा माग काढू शकतो , याची जाणीव चोरांना... त्यामुळे त्या कॅशजवळ फिरकले हि नाहीत. त्यापेक्षा लॉकर फोडले. तुला ते केस मिळाले ना तिथे, त्यांचा DNA रिपोर्ट काढून , आपल्याकडे असलेल्या डेटाशी गेले २ दिवस तू जुळवत बसलास ... एक सांग .... भिंत तोडताना खाली पडलेली माती वगैरे त्यांनी साफ करून नेली... कुठेच सापडली नाही माती आपल्याला.... बरोबर ना ... even तो कसला केमिकल स्प्रे मारून त्यांनी असले - नसलेले फिंगर प्रिंट्स सुद्धा साफ केले... मग हे केस मागे कसे राहिले... \" अभिच्या या प्रश्नावर महेशला काही बोलायला सुचेना...\n\" हे क्रेडिट कार्डचे प्रकरण ... २ दिवस नुसता पळतो आहे... का ... तर वाटले होते त्यापैकी कोणीतरी याचा वापर केलाच तर आपल्याला कळेल... इथेही चुकलो आपण... चोरी करणारे कितीही असले ना ... तरी त्यामागे एकच व्यक्तीचे डोके असते... त्याने आपल्याला आपल्याच युक्त्यांमध्ये गुंतवून ठेवले... \" ,\n\" कसे काय ... \" महेश खूप वेळाने बोलला ...\n\" म्हणजे या रिपोर्ट चा काहीच उपयोग नाही का ... \" ,\n\" नाही.... बघ .... प्रत्यक्ष चोरी खाली होत होती. आपण ते वर असलेल्या चोराकडे लक्ष ठेवून होतो... तेही फक्त टाईमपास करत होते. दिवसभर आपल्याला बाहेर ठेवून ... बाँम्ब असल्याचे खोटे बोलून .... त्यांचे काम झाले तेव्हा निघून गेले. त्यांनी चोरी केलेले क्रेडिट कार्ड मुद्दाम सर्वत्र फेकून दिले आहेत... ज्याला कोणाला कार्ड मिळते , त्यालाच आपण पकडायला जातो आहोत ना... तुझी टीम , तू .... २ दिवस त्या रिपोर्टशी कोणचे रिपोर्ट जुळतात का त्यात गुंतला आहात..... त्या समुद्रकिनारी मिळालेल्या बोटी... ते अर्धवट जळलेले त्याचे कपडे... मुद्दाम तिथे सोडून गेले. कपडे तिथे जाळायची काय गरज... दुसरीकडे दूर कुठेही चालले असते ना ... तुलाही अडकवून ठेवले त्याने. खोट्या बंदुका .... चोरी करताना असे कोण करते ... खरी बंदूक असती तर त्यावरुन ए��� वेळ कुठून खरेदी केली , कोणी खरेदी केली .... ते समजू शकले असते. ज्याने हा प्लॅन बनवला ना .. त्याला पोलीस कसा तपास करतात त्याची उत्तम जाणीव आहे. गुन्हेगार कितीही हुशार असला ना तरी काही ना काही मागे राहतेच..... नेहमीच मागे ठेवून जातो गुन्हेगार .... त्यावरून तर आपण आरोपी पर्यंत पोहोचतो ना ... पण हा .... perfect plan एकदम ..... काहीच चूक नाही .... just perfect plan.... \" अभिचे बोलणे संपले.\n\" मग पकडायचे कसे त्याला ..... प्लॅन करणारा भारीच दिसतो... \" महेश बोलला.\n अश्या mastermind ला प्रत्यक्षात भेटायला आवडेल मला... \" अभि बोलला.\n\" भेटून काय बोलशील त्याला ... \" महेशने हसत विचारलं. अभिने महेश कडे पाहिलं ,\n\" सूड… ( भाग पहिला ) \"\n\"खाड्ड…\",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं....\n \" (भाग पहिला )\nफोनच्या रिंगने अभिषेकच्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळ...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग पहिला)\n\"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू \" , \" का गं \" , \" नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. \", &...\nभटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग पहिला)\nआकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पाव...\nएक होता राजा…. (भाग दोन )\nबघता बघता मार्च महिना जवळ आला, निलमचं लग्नसुद्धा. सगळीकडे पत्रिका वाटून झालेल्या. फक्त राजेश-मंगेशकडे देयाची राहिली होती...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग तिसरा)\nपाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विवेक आणि मानसी एकमेकांसमोर तसेच उभे होते. मानसी त्याला बघून हसली. पण ते हसणं वेगळं होतं, तूच्छत...\n\" सूड… ( भाग दुसरा ) \"\nपुढचे चार दिवस तर inspector अभिषेकला \"त्या\" केसमध्ये लक्षच देता आले नाही. एका मंत्र्याच्या मुलाचे लग्न असल्याने त्याची...\n ( भाग २ )\nदोन दिवस झाले… पाऊस थांबायचं नावं घेत नव्हता.... वादळचं आलेलं ना, त्यामुळे पुढचे दोन दिवस कॉलेज बंदच होतं. संजयने कॉलेजमध्ये...\n\" अरे .... विनू ...... अजून घरी नाही गेलास ...... अजून घरी नाही गेलास \", \" हो. निघतोच आहे सर आता.\", \" OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/prithviraj-chavan-nitin-gadkari-takes-part-in-development-discussion-1044323/", "date_download": "2021-09-22T17:50:17Z", "digest": "sha1:Q7CA5MLKCXJ2ZTCOJPCMPKW2RB4DRGXN", "length": 16274, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विकासाच्या रा���कारणावरील चर्चेत पृथ्वीराज-गडकरी रंगले – Loksatta", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nविकासाच्या राजकारणावरील चर्चेत पृथ्वीराज-गडकरी रंगले\nविकासाच्या राजकारणावरील चर्चेत पृथ्वीराज-गडकरी रंगले\nराज्यातील सत्तांतरानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रविवारी विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (वेद) कार्यक्रमात प्रथमच एकत्र आले.\nराज्यातील सत्तांतरानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रविवारी विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (वेद) कार्यक्रमात प्रथमच एकत्र आले. ‘विकासासाठी राजकारण’ या विषयावरील चर्चेत त्यांनी अनेक विषयांवर आपली मते स्पष्टपणे मांडली. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०१४: अ‍ॅन इलेक्शन दॅट चेंज्ड इंडिया’ या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने चिटणवीस सेंटरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमास वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख, सरचिटणीस राहुल उपगन्लावार, विलास काळे आदी उपस्थित होते.\nभारताची वाटचाल द्विपक्षीय प्रणालीकडे -पृथ्वीराज चव्हाण\nजनता, विशेषत: तरुण पिढी आघाडीच्या राजकारणाला कंटाळली असून अशा राजकारणाचा काळ संपुष्टात आला आहे. देशात सर्वत्र छोटय़ा पक्षांना जनतेने नाकारले आहे. जगातील इतर काही देशांप्रमाणे भारतीय लोकशाहीची वाटचालही व्दिपक्षीय प्रणालीच्या सुरू झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.\nकॉंग्रेसने केंद्रात व राज्यात जेवढा विकास केला तेवढा याअगोदर कधीही झाला नव्हता. मात्र, युवापिढीच्या दृष्टीने भ्रष्टाचाराचा मुद्दा मोठा होता. अनेक मंत्र्यांना तुरुंगवास भोगावा लागला. आघाडीच्या राजकारणामुळे निर्णय घेण्यावर अंकुश येतो. लोकसभा व विधानसभा निवडणुकांनी आघाडीचे राजकारण संपुष्टात आणले असून येणारा काळ हा मोठय़ा २ किंवा ३ पक्षांचा राहणार आहे. ज्या पक्षाची प्रतिमा विकासाला पूरक असेल, त्या पक्षाच्या पाठीशी लोक उभे राहतील, असेही ते म्हणाले.\nतरुण पिढीला राजकारणापेक्षा विकास हवा आहे -गडकरी\nविकासाचे राजकारण करीत आम्ही जनतेमध्ये गेलो. केंद्रात काँग्रेस सरकारने दहा वर्षांत, तर राज्यात १५ वर्षांत विकास केला असेल. मात्र, तो जनतेला दिसला नसावा किंवा जनतेच्या डोळ्यात तो भरला नाही. अनेक कुटुंबे अशी आहेत की, वडील काँग्रेसमध्ये व मुलगा भाजपमध्ये आहे. तरुण पिढी आता जागृत झाली असून त्यांना राजकारणापेक्षा केवळ विकास हवा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरी यांनी या चर्चेदरम्यान केले. भ्रष्टाचार समूळ नष्ट करणे कठीण असून त्यासाठी जनजागृती आणि प्रबोधनाची आवश्यकता आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज असून त्यासाठी केंद्र सरकारने काम सुरू केले आहे. केंद्रात आणि राज्यात कॉंग्रेस समर्थित सरकार असताना भ्रष्टाचार वाढला आणि त्याचे परिणाम दोन्ही निवडणुकीत दिसून आले आहे. आज प्रत्येक क्षेत्रात करण्यात आलेल्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. ते जर करण्यात आले तर भ्रष्टाचार कमी होईल.\nस्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यावर आम्ही ठाम असून ते आमच्या कार्यकाळात होईल, यात कुठलेही दुमत नाही. काँग्रेसने गेल्या २५ वर्षांत जे केले नाही ते आम्ही पाच वर्षांत करून दाखवू, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर शिवसेनेसोबत युती होईल की नाही, या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री भूमिका स्पष्ट करतील. त्यावर भाष्य करणे योग्य राहणार नाही. राज्यातील एलबीटी रद्द करण्यावर शंभर टक्के ठाम असून त्याबाबतचा निर्णय एक महिन्यात घेतला जाईल, असेही गडकरी म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मा��लीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nलसीकरणाचा वेग वाढविण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nराज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत\nप्रिसिजनने बनविली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस\nभाजपाच्या महिला आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र\n“ही तर अपरिपक्वता,” मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया\n“मुख्यमंत्री हतबल की प्रस्थापितांच्या पुढे नांगी टाकली”; ओबीसी आरक्षणावरुन पडळकरांचा हल्लाबोल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pune-pimpri-chinchwad/pankaja-munde-was-overwhelmed-information-driver-69133", "date_download": "2021-09-22T16:40:10Z", "digest": "sha1:RI624XHQSC2YD4PE3ZWHKSJXTUBASQDY", "length": 7134, "nlines": 26, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "त्या ड्रायव्हरच्या माहितीने पंकजा मुंडे भारावून गेल्या", "raw_content": "\nत्या ड्रायव्हरच्या माहितीने पंकजा मुंडे भारावून गेल्या\nगाडीत बसलेला माझा मुलगा कौतुकाने हे सर्व बघत होता.\nपुणे : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे या सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. विविध ठिकाणी आलेले अनुभव त्या या माध्यमातून शेअर करत असतात.\nआताही कुटुंबीयांसह महाबळेश्‍वरच्या खासगी दौऱ्यावर असलेल्या पंकजा यांना मुंडे कुटुंबावर असलेल्या जनतेच्या प्रेमाचा पुन्हा एकदा अनुभव आला. तो अनुभव पंकजा यांनी ट्विटरवर पोस्ट लिहित शेअर केला आहे. त्यात त्यांना भेटलेल्या एका ड्रायव्हरबाबतचा किस्सा सांगितला आहे.\nपंकजा मुंडे या आपल्या दौऱ्यात आलेले अनुभव सोशल मीडियातून मांडत असतात. आजही (ता. 23 जानेवारी) त्यांनी ड्रायव्हर असलेल्या एका चाहत्याचा अनुभव ट्विटच्या माध्यमातून सांगितला आहे.\nट्विटमध्ये पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, \"लोकांच्या प्रेमाचा परिचय कसा येतो, याचा काही अंदाज बांधता येत नसतो. पण, मला सुदैवाने असा अनुभव सदैव येतो. दोन दिवस हवा बदल म्हणून मी, पती आणि मुलासमवेत महाबळेश्वर येथे गेले होते. तेथून परत येताना रस्त्यात नेहमीप���रमाणे लोकांनी हात करून गाडी थांबवली.''\n\"लोंढे नावाचे ड्रायव्हर होते. त्यांनी अगदी भावूक होऊन माझ्या कार्यक्रमाची इत्यंभूत माहिती, ते कशी ठेवतात, हे सांगितले. अगदी माझ्या पोस्ट ते किती आपुलकीने लाइक करतात, हेही आवूर्जन सांगितले. तितक्‍यात गाडीतील विद्यार्थी खाली उतरले. बाजूच्या बसमधील प्रवासीही उतरले. या सर्वांनी माझ्यासोबत फोटो काढले. गाडीत बसलेला माझा मुलगा कौतुकाने हे सर्व बघत होता,'' असे पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/category/entertainment/web-series/?filter_by=popular7", "date_download": "2021-09-22T18:10:14Z", "digest": "sha1:NWTYIXCFODJNFOBYR6ORQIRFUEEWORF4", "length": 6399, "nlines": 168, "source_domain": "marathiboli.in", "title": "वेब मालिका Archives - marathiboli.in", "raw_content": "\nHome मनोरंजन वेब मालिका\n(Original Video) अरूप पटनाईक..सीएसटी दंगलीतील कारवाई..\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/gyms/", "date_download": "2021-09-22T16:40:36Z", "digest": "sha1:RSVBJAG5UP2OAFK46KL7I7ADG3G6V6XX", "length": 4618, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Gyms - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nनिवडणूक संपली, कडक निर्देश सुरु: मतदान संपल्याच्या दुसर्‍याच दिवशी बंगालमध्ये मॉलपासून...\nमंदार भारदे [email protected] बाराखडी शिकायला लागल्यापासूनच शब्द आणि चित्र यांची जोडी आपण जुळवली. जणू समोरच्या चित्रांवर बोट ठेवत ‘अ- आईचा’, ‘ब-बाळाचा’ असं म्हटल्याशिवाय बाळ...\nज्येष्ठांचे लिव्ह इन : अनपेक्षित वळणांचं आयुष्य\nनात्याचा परीघ आणखी विस्तारला. दहा वर्ष उलटली आणि पुन्हा एक अनपेक्षित वळण आलं. सरिता आवाड [email protected]चारचौघांसारखं आखीव आयुष्य कधी कसं वळण घेईल सांगता...\nकेवळ २००० डॉलर्सची गुंतवणूक करून. पहिल्याच वर्षी कंपनीने ३० हजार डॉलर्सची कमाई केली. रेश्मा भुजबळ [email protected]नीरजा सेठी मूळच्या दिल्लीकर. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी गणित...\nशिक्षणाच्या आईचा घो – रचनेत नव्हे पद्धतीत नावीन्य हवे\nआपल्या देशात राज्यघटनेनुसार शिक्षण ही राज्य व केंद्रसरकारची सामायिक जबाबदारी आहे. भारतात सर्वाधिक शिक्षण संस्था असूनही पहील्या २०० मध्ये आपले दुरान्वयानेही स्थान दिसत नाही.\nगद्धेपंचविशी : बेदरकार वयाचं देणं\n‘सोंगाड्या’च्या निर्मितीमुळे चित्रपटांच्या कोणत्या विभागात किती खर्च येतो, निर्मिती कशी चालते, याचं ज्ञान मिळालं || रामदास फुटाणे‘‘विशीच्या सुरुवातीला रूढ चौकटीतल्या मार्गावर चालण्यास मी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/market-research-company/", "date_download": "2021-09-22T18:27:48Z", "digest": "sha1:UPQJSOWN7YDD2265CS64HNH2IHH4YK67", "length": 9176, "nlines": 73, "source_domain": "udyojak.org", "title": "मार्केटिंग सेवा किंवा सर्व्हे करून देऊन चांगला रोजगार मिळवू शकता - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nमार्केटिंग सेवा किंवा सर्व्हे करून देऊन चांगला रोजगार मिळवू शकता\nमार्केटिंग सेवा किंवा सर्व्हे करून देऊन चांगला रोजगार मिळवू शकता\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nजेव्हा कुठलीही आंतरराष्ट्रीय किंवा फार मोठी राष्ट्रीय कंपनी एखादं नवं उत्पादन बाजारात आणते त्यापूर्वी ते मार्केटिंग सर्व्हे करतात, कारण त्यांचा उत्पादनाचा खर्च कोट्यवधी रुपयांचा असतो व ते नवं उत्पादन बाजारात खपलं नाही तर त्या कंपनीचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ गोल्ड कॅफे, पेप्सी कोला वगैरे उत्पादने बाजारात आणण्यापूर्वी त्यांनी मार्केटिंग सर्व्हेवर लाखो रुपये खर्च केले होते.\nमार्केटिंग सर्व्हे म्हणजे आपलं उत्पादन बाजारात चालेल की नाही याची पाहणी (सर्व्हे) करून त्याचा अचूक अंदाज घेणे. बड्या कंपन्या हे काम मोठ्या जाहिरात एजन्सीला देतात. मग ती जाहिरात एजन्सी इतर छोट्या मार्केटिंग सर्व्हे करणार्‍या कंपनीकडून हे काम करून घेते. तुम्हाला अशी कंपनी काढायची ��सेल तर प्रथम अशा मार्केटिंग कंपनीमध्ये काम करावं लागेल. त्याकरिता भाषेवर प्रभुत्व, बाजाराची माहिती, संभाषणचातुर्य, सामान्यज्ञान इत्यादी गोष्टींची आवश्यकता आहे.\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nकाही दिवस अशा मार्केटिंग सर्व्हे करणार्‍या कंपनीमध्ये काम करून तुम्ही स्वत:ची टीम बनवू शकता व स्वतंत्रपणे मार्केटिंग सर्व्हेची कॉन्ट्रॅक्ट्स घेऊ शकता. तुमच्या घरातल्या एखाद्या ब्लॉकमधून मोबाइलद्वारे तुम्ही हा व्यवसाय करू शकता, कारण सर्व्हे तुम्हाला लोकांच्या घरी, दुकानात, ऑफिसात, रस्त्यात जाऊन करायचा असतो.\nया व्यवसायाला फारसं भांडवल लागत नाही. ज्या तरुण/तरुणींना आऊटडोअर कामाची आवड आहे, लोकांत मिसळण्याची आवड आहे अशा तरुण/तरुणींनी आपल्या कॉलेज जीवनात याची सुरुवात करायला हरकत नाही. चांगला अनुभव आला व थोडाफार जम बसला, की कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर कुठे तरी खर्डेघाशी करण्यापेक्षा पूर्णवेळ हा उद्योग करायला हरकत नाही.\n– टीम स्मार्ट उद्योजक\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post धुरकटलेली आयुष्याची वाट नितळ होऊ शकते…\nNext Post व्यवसायवाढीसाठी लिंक्डइनचा प्रभावी वापर कसा करता येईल\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय\nby स्मार्ट उद्योजक\t August 24, 2021\nपाचवी नापास ते ‘मसाला किंग’ पद्मभूषण महाशय धर्मपाल गुलाटी\nव्यवसाय उत्तमरीत्या सुरू करण्यासाठीचे चार नियम\nby स्मार्ट उद्योजक\t June 14, 2020\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/sanjay-hari-gaikwad/", "date_download": "2021-09-22T18:03:53Z", "digest": "sha1:6TOC2UZMH3JK7DTCONGAH7C7KRZGPME3", "length": 5827, "nlines": 79, "source_domain": "udyojak.org", "title": "संजय हरी गायकवाड - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nउद्योजकाचे नाव : संजय हरी गायकवाड\nजन्म दिनांक : १ मे, १९६९\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nजन्म ठिकाण : जोरण\nविद्यमान जिल्हा : नाशिक\nकंपनीचे नाव : सहेम ऍग्री अँड ऍनिमल हजबटरी प्रा.लि.\nउत्पादने / सेवा: कोंबडीची लहान व मोठी पिल्ले\nतुमचीही नोंद ‘महाराष्ट्र उद्योजक सूची’मध्ये करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post त्रिविक्रम अच्युत सावंत\nNext Post चंद्रमणी अप्पा भिवासने\nनांदेडच्या ‘नंदीग्राम ऍग्रो’चे हळद उत्पादक नरेंद्र चव्हाण\nby स्मार्ट उद्योजक\t August 28, 2021\nव्यावसायिकांना नवीन आणि दीर्घकालीन व्यवसायासाठी मोफत ट्रेनिंग देणारा सुजीत\nby स्मार्ट उद्योजक\t August 12, 2021\nसंगणकपूर्व युग ते संगणक युग यांची सांगड घालणारा ग्राफिक डिझायनर\nby स्मार्ट उद्योजक\t August 4, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nby स्मार्ट उद्योजक\t August 26, 2019\nउद्योजकाचा सारथी म्हणजेच ‘अकाऊंटंट’\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/kusti/", "date_download": "2021-09-22T17:20:07Z", "digest": "sha1:TX6CM47ELBWCY2U367QUSMWK2L5TQXRA", "length": 5004, "nlines": 82, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "KUSTI | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६���० जनावरे वाहून गेली\nतर भारतीय ऑलिम्पिकपटूंची कुस्ती होणार बंद…\n रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियानं कुस्तीपटूंसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्या खेळाडूनं खासगी संस्थांची मदत घेतली तर त्याला कोणत्याही स्पर्धेत खेळण्याची संधी दिली\n21 जानेवारी 2020 21 जानेवारी 2020\nट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी होणार नाशिकचे जावई\nनाशिक : उत्तर महाराष्ट्राचे नाव कुस्तीत मानाने उज्वल करणारे ट्रिपल महाराष्ट्र केसरी पहिलवान विजय चौधरी यांचा लग्नाचा बार हा २९ जोवारीला नाशिकमधील बालाजी लॉन्सवर\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mithileshbhoir.in/2017/", "date_download": "2021-09-22T18:16:08Z", "digest": "sha1:2MBWO2ME7IFNSU62JTDVZ5KRAGFEYMSO", "length": 6210, "nlines": 86, "source_domain": "www.mithileshbhoir.in", "title": "Mithilesh Bhoir Blog©: 2017", "raw_content": "\nसोमवार, १३ मार्च, २०१७\nआयुष्याचा एक आराखडा असतो हे सत्य आहे. एक विस्तृत आराखडा. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो वा वाईट असो, तुम्हाला घडवित असतो. आजचे तुम्ही त्या अनुभवांचा परिपाक असता.\nमनात रुतून बसलेला एखादा लेख...\nआयुष्याच्या प्रवासातील ही अनपेक्षित वळणं असतात. पण तीच तुम्हाला 'ध्येया'कड़े घेऊन जातात.\nतेव्हा मुक्त व्हा, बाहेर पडा, अधिकाधिक व विविध गोष्टी करीत रहा, अधिक शिका, अधिक अनुभव घ्या. आयुष्याच्या कॅनव्हासवर अनुभवांचे असंख्य बिंदू निर्माण करा.\nधीटपणाने, चमकदार शैलीत आयुष्याचं चित्र रंगवा... रंगांची निवड तुमची स्वतःची असू दया. एखाद्या कलाकृतीसारखे आयुष्यही निर्माण करा.\nते सुंदर असू दया. त्यामध्ये आनंद उसळू दया. तुमच्या मनीचे गुज त्यातून प्रकट होऊ दया.\nयेथे मार्च १३, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कर���Pinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nआज रविवार, १० मार्च २०१९. सकाळी सकाळी व्हॉट्सऍपवर एक मस्त मेसेज आला. तो पोस्ट करत आहे. हरवलेला तळमजला श्री.अमुकमुक, अमुक बिल्डिंग, तळ...\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक प्रगती आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी निसर्ग आपल्या अस्त...\nआज रविवार, १० मार्च २०१९. सकाळी सकाळी व्हॉट्सऍपवर एक मस्त मेसेज आला. तो पोस्ट करत आहे. हरवलेला तळमजला श्री.अमुकमुक, अमुक बिल्डिंग, तळ...\nरमाकांत आचरेकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली..\nआधुनिक युगातील द्रोणाचार्य तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित यांसारख्या अनेक दिग्गज खेळाड...\nबंदिवास दे गा देवा (लंडन ७)\nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/02/blog-post_6.html", "date_download": "2021-09-22T16:54:41Z", "digest": "sha1:7DKQREESNK4DP5FLOUQPIWASDDRLL52A", "length": 16927, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "‘पिंजर्‍यातल्या पोपट’जिवंत आहे का? - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social ‘पिंजर्‍यातल्या पोपट’जिवंत आहे का\n‘पिंजर्‍यातल्या पोपट’जिवंत आहे का\nपश्चिम बंगालमध्ये शाराद चिटफंड घोटाळ्यावरून केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहे. या वादामुळे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केंद्र सरकार विरोधात उपोषणाला बसल्यामुळे यास आता राजकीय वळण प्राप्त झाले असून नरेंद्र मोदी विरुध्द सर्व विरोधी पक्ष असा सामना रंगला आहे. काही महिन्यांपूर्वी न्यायव्यवस्थेतील न्यायधीशांचा अंतर्गत वाद विकोपाला जाऊन देशाच्या सर्वोच्च न्यायालयाची लक्तरेच चव्हाट्यावर आल्याचे दिसले अगदी त्याच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती देशाची आघाडीची तपास यंत्रणा असलेल्या सीबीआय व पश्‍चिम बंगाल सरकारमधील वादामुळे पुढे आलेली आहे. देशातील सर्वात प्रतिष्ठित म्हणून एकेकाळी नावाजली गेलेली ही तपास यंत्रणा मोदी सरकारच्या काळात सातत्याने संशयाच्या सावटाखाली आहे. सीबीआयचा राजकीय वापर होतो, हा आरोप पहिल्यांदा होतो आहे असे नाही, तरीही या वेळी ज्या पद्धतीने हा विषय हाताळण्यात आला आहे, त्यावरून त���ाससंस्थेची विश्‍वासार्हताच झाकोळली गेली आहे.\nसीबीआयने २०१३ मधील ‘शारदा चिट फंड घोटाळ्या’बाबत तपास करताना पोलीस आयुक्तांना अटक करण्याचा प्रयत्न केला. यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मोदी सरकार यांच्यात वाद रंगला आहे. पश्चिम बंगाल व केंद्र सरकारमध्ये संघर्षाची मूळ ठिणगी असलेला शारदा चिट फंड घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेली काही वर्षे शारदा चिट फंड आणि रोझ व्हॅली या आर्थिक फसवणुकीतून सरकारी आकडेवारीनुसार २० हजार कोटींची गुंतवणुकदारांची फसवणूक झाली आहे. प्रत्यक्षात हा आकडा ४० हजार कोटींहून अधिक असल्याचे बोलले जात आहे. या घोटाळ्याचे उगमस्थान पश्चिम बंगाल आहे. विशेष म्हणजे यामध्ये पश्चिम बंगालमधील अनेक बड्या लोकांची नावे आली आहेत. या घोटाळ्यातील आरोपींना पश्चिम बंगाल सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला आहे. मात्र, सीबीआयसारख्या सरकारी संस्थांचा मोदी सरकार गैरवापर करत असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. सीबीआयचा राजकीय वापर हा आरोप पहिल्यांदाच होत नाहीए. गुजरातचे मुख्यमंत्री असतांना नरेंद्र मोदी यांनी सीबीआय या केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे वर्णन काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असे केले होते. परंतु सध्या ज्या पद्धतीने या यंत्रणेच्या अब्रूची लक्तरे दिवसागणिक चव्हाटयावर येत आहेत ते पाहता मोदी सरकारची ही कामगिरी काँग्रेसलाही मागे टाकणारी ठरते.\nसीबीआय ही देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा आहे. सीबीआयची काम करण्याची विशिष्ट पद्धत आहे आणि या संस्थेच्या स्वायत्ततेला संवैधानिक आधारही आहे. त्यामुळेच देशात कुठलीही मोठी घटना झाली, की त्याचा तपास निष्पक्ष यंत्रणेने करावा, अशी मागणी जोर धरते, तेव्हा सीबीआयचे नाव अग्रस्थानी असते. मात्र, गेल्या दोन दिवसांतील घडामोडींमुळे लोकांच्या मनात या संस्थेसंबंधी असलेल्या विश्वासाला नख लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वीस वर्षांपूर्वी ‘विनीत नारायण विरुद्ध भारत सरकार’ या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या कामात होणारा राजकीय हस्तक्षेप आणि ‘सीबीआय’ संचालकांच्या कालमर्यादेसंदर्भात निकष घालून दिले होते. मात्र याची पायमल्ली होत असल्याचे उघड सत्य आहे. या वरुन सर्वोच्च न्यायालयाने अनेकवेळा नाराजी व्यक्त केली आहे. मध्यंतरी तर सीबीआय म्हणजे पिंजर्‍यातला पोपट या शब्दात न्यायालयाने नाराजी बोलून दाखवली.\nसीबीआय म्हणजे केंद्र सरकारच्या हातातील बाहुले असल्याची टीका विरोधकांकडून होत असते. केंद्रस्थानी कोणत्याही पक्ष वा आघाडीचे सरकार असले तरी सीबीआयवर असे आरोप होत असतात, अशी या संस्थेची ख्याती आहे. सीबीआय नेहमी सत्ताधा-यांच्या तालावर नाचते, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे सीबीआयचे काम आणि कारवाई यांकडे कायमच राजकीय चष्म्यातून पाहिले जाते. त्याचा अर्थातच तपास यंत्रणेच्या प्रतिमेवर परिणाम झाला. सरकार बदलले की, या संस्थेच्या धोरणात आमूलाग्र बदल होतो. त्यामुळे सीबीआयबद्दलचा संशय अधिक बळावत असतो. तरीदेखील सीबीआय या शब्दाला भारतामध्ये आजही एकप्रकारचे वलय, वजन असून, ही संस्था आपला दबदबा आजदेखील टिकवून आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्वतंत्र पोलिस यंत्रणा आहेच, पण सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या गुन्हेगारीस पायबंद घालणे अथवा अशा प्रकरणांचा निपटारा करणे हा सीबीआय या संस्थेच्या स्थापनेमागचा प्रधान हेतू होता. सार्वजनिक व्यवहारातील भ्रष्टाचाराचे निर्मूलन हेसुद्धा आणखी एक महत्त्वाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे. गत काही दिवसांपासून या संस्थेच्या अंतर्गत कारभाराची लक्तरे समोर यायला लागली अन् प्रथमच सीबीआय विरुद्ध सीबीआय असा संघर्ष जनसामान्यांसमोर आला. यानंतर क्रमांक एक व क्रमांक दोन या पदावरुन वाद रंगला. आता पश्‍चिम बंगालप्रकरणावरुन राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. जर इतीहासात डोकावल्यास असे लक्षात येते की पंचवार्षिक पॅकेजमध्ये पहिले चार वर्ष अपवादाने असे वाद उद्भवतात मात्र निवडणूक जवळ आली की असे वाद उफाळून येतात. याचा विचार करणे आवश्यक आहे. याच काळात अनेकांवर धाडी पडतात, अनेक प्रकरणांची चौकशी सुरु होते किंवा काहींना नोटीस बजावली जाते हे चक्र कोणाचेही सरकार असले तरी याच पध्दतीने सुरु असते, या शंका नाही.\nआताही २०१३ मधील चिट फंडची चौकशी सुरु करण्याच्या टायमिंगवर संशय व्यक्त होत आहे. यामुळे राज्य सरकार विरुध्द सीबीआय हा सामना रंगला आहे. या वादात न्यायालयाने दोघांनाही फटकारले आहे. यामुळे दोघांच्या भूमिकांविषयी व्यक्त होत असलेल्या संशयाला बळ मिळते. देशात ���सा आजपर्यंत न्याय व्यवस्थेवर विश्‍वास आहे तसाच विश्‍वास सीबीआयवर देखील आहे, हे सत्य नाकारुन चालणार नाही. यासाठी या संस्थेची विश्‍वासहार्यता जपणे आवश्यक आहे तसेच याच्या स्वायत्तेला धक्का लागणार नाही, याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. अन्यथा न्यायालयाने सीबीआयची तुलना पिंजर्‍यातल्या पोपटाशी केली आहेत आतातर हा पिंजर्‍यातला पोपट जिवंत तरी आहे का असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडायला वेळ लागणार नाही.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vinitdhanawade.blogspot.com/2013/01/", "date_download": "2021-09-22T18:29:16Z", "digest": "sha1:VFX4AVK427VVR7EEB2JHO4HVRYVTO76B", "length": 7437, "nlines": 127, "source_domain": "vinitdhanawade.blogspot.com", "title": "थोडसं ........कधीतरी ............ : January 2013", "raw_content": "\nनमस्कार .मी विनीत धनावडे.मुंबई चा.लहानपणापासून मला विचार करायला फार आवडते ..मग तो कसलाही विचार असु दे..त्याचबरोबर खूप अनुभवही आले ..काही चांगले तर काही वाईट .त्यातूनच मग मी माझे एक जग तयार केले ..आणि त्याच जगात मला राहायला आवडते ..तुम्हाला पण आवडेल ..माझा बद्दल जास्त असे काही नाही सांगण्यासारखे .या blog मध्ये माझ्या कविता ,माझे लेख मी सादर करणार आहे. काही चुकले तर नक्की सांगा .मला आवडेल ते.(आणखी एक मला पाऊस खूप खूप आवडतो . जर तुम्हाला या blog मध्ये जास्त पाऊसच दिसला तर जरा मला समजून घ्या )\nवाट ओळखीची , आज चुकलो मी .................\nजुन्या पाऊलखुणा , उगाचच शोधतो मी.........\nऋतूने बदल केला ,पुन्हा फसलो मी ...............\nसगळे हसतात मला ,कोण अनोळखी मी ........\nकाय दिले या प्रेमाने ,विचार करतो मी............\nआपले क्षण आठवतात ,त्यांनाच वेचतो मी ......\nवळलो पुन्हा जायला ,मागे बघतो मी ............\nतुझा उंबरठा दिसतो आणि उगाच रडतो मी ........\nपुढे एका वळणावर ,पुन्हा थांबेन मी ............\nहाक मार मला .............अपेक्षा करतो मी..........\n\" सूड… ( भाग पहिला ) \"\n\"खाड्ड…\",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं....\n \" (भाग पहिला )\nफोनच्या रिंगने अभिषेकच्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळ...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग पहिला)\n\"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू \" , \" का गं \" , \" नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. \", &...\nभटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग पहिला)\nआकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पाव...\nएक होता राजा…. (भाग दोन )\nबघता बघता मार्च महिना जवळ आला, निलमचं लग्नसुद्धा. सगळीकडे पत्रिका वाटून झालेल्या. फक्त राजेश-मंगेशकडे देयाची राहिली होती...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग तिसरा)\nपाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विवेक आणि मानसी एकमेकांसमोर तसेच उभे होते. मानसी त्याला बघून हसली. पण ते हसणं वेगळं होतं, तूच्छत...\n\" सूड… ( भाग दुसरा ) \"\nपुढचे चार दिवस तर inspector अभिषेकला \"त्या\" केसमध्ये लक्षच देता आले नाही. एका मंत्र्याच्या मुलाचे लग्न असल्याने त्याची...\n ( भाग २ )\nदोन दिवस झाले… पाऊस थांबायचं नावं घेत नव्हता.... वादळचं आलेलं ना, त्यामुळे पुढचे दोन दिवस कॉलेज बंदच होतं. संजयने कॉलेजमध्ये...\n\" अरे .... विनू ...... अजून घरी नाही गेलास ...... अजून घरी नाही गेलास \", \" हो. निघतोच आहे सर आता.\", \" OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-jilha-adhikari/kisan-veer-factory-trouble-due-chauvinism-will-fight-elections-benefit-farmers", "date_download": "2021-09-22T18:32:50Z", "digest": "sha1:PZN726RD7DREKI6IUMHEX7MUXKCUYV2N", "length": 6024, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "चंगळवादामुळे किसन वीर कारखाना अडचणीत; शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक लढविणार", "raw_content": "\nचंगळवादामुळे किसन वीर कारखाना अडचणीत; शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक लढविणार\nकिसन वीर कारखान्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी दोन वेळा सखोल चर्चा झाली होती. किसनवीर साखर कारखान्याची संपूर्ण माहिती त्यांना दिली आहे.\nशिरवळ : चंगळवादामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा असलेला भुईंज येथील किसन वीर कारखाना अडचणीत आला आहे. पण शेतकऱ्यांच्या हिताकरिता व किसन वीर आबांच्या नावाचा कारखाना वाचविण्याकरिता कारखान्याची निवडणूक लढवण्यात येणार आहे, असे सुतोवाच वाईचे आमदार मकरंद पाटील या��नी शिरवळ येथील कार्यक्रमात बोलताना केले. Kisan Veer factory in trouble due to chauvinism; Will fight elections for the benefit of farmers\nशिरवळ (ता. खंडाळा ) येथील न्यू कॉलनी सत्यज्योत तरुण मंडळाच्या समाज मंदिराचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले होते. यावेळी आमदार श्री. पाटील म्हणाले, किसन वीर आबांच्या नावाने साखर कारखाना सुरु आहे त्यांच्या नावाचा कारखाना बंद पडू नये ही सर्वसामान्य शेतकऱ्यांबरोबर आमचीही धारणा आहे.\nहेही वाचा : शरद पवार लागले निवडणुकीच्या तयारीला : पराभूत उमेदवारांना बोलावलं बैठकीला..\nचंगळवादामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा असणारा भुईंज येथील किसन वीर कारखाना हा अडचणीत आला आहे. राज्य शासनाने शेतकरी बांधव अडचणीत येऊ नये याकरिता कारखाना सुरु करण्यासाठी ३० कोटी रुपये भागभांडवल दिले म्हणून गेल्यावर्षी उशीराने का होईना, किसन वीर कारखाना सुरु होऊ शकला. यापूर्वी किसन वीर कारखान्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी दोन वेळा सखोल चर्चा झाली होती. किसनवीर साखर कारखान्याची संपूर्ण माहिती त्यांना दिली आहे.\nआवश्य वाचा : गर्दी पाहून आव्हाड म्हणाले, ‘आर.आर. आबांच्या काळातील उत्साहाची आठवण झाली’\nत्यांनी याबाबत अभ्यास करून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना वाचविण्याकरिता काय करता येईल, याचा अभ्यास करून सांगतो असे सांगितले आहे. याबाबत पुढील आठवड्यामध्ये पुन्हा त्यांच्यासोबत बैठक झाल्यावरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी खंडाळा पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, आदेश भापकर, दिलीप गुंजवटे, विकास तांबे, सचिन राऊत, रिजवाना काझी, आशा कारळे, प्रकाश परखंदे, चंद्रकांत मगर, समीर काझी, बाळासाहेब जाधव, ताहेर काझी आदी उपस्थित होते. अजय चौगुले यांनी प्रास्ताविक केले. मोहन कासुर्डे यांनी आभार मानले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2017/02/blog-post_3.html", "date_download": "2021-09-22T17:43:48Z", "digest": "sha1:SPBNO6M2UMWRFZV3IYSHYMPZHGSDSZPH", "length": 12189, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "कुटुंब आणि निकटवर्तीयांमुळे आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठापणाला - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political कुटुंब आणि निकटवर्तीयांमुळे आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठापणाला\nकुटुंब आणि निकटवर्तीयांमुळे आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठापणाला\nजळगाव जिल्ह्यातील ६७ जिल्हा परिषद गट व १३४ पंचायत समिती गणामध्ये राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. गेल्या २ वर्षापासून वायुवेगात दौडणार्‍या भाजपाच्या विजय रथाला रोखण्यासाठी यंदा प्रथमच कॉंग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. मात्र सत्तेची फळे चाखणारे भाजपा व शिवसेना स्वबळावर निवडणूकीला सामोरे जात आहे. यंदा सर्वच पक्षांच्या नेत्यांनी निष्ठावान कार्यकत्यांना डावलून कुटुंबिय व निकटवर्तीयांना तिकिट दिल्याने सुरुवातीलाच नाराजीचे फटाके उडणारी ही मिनी मंत्रालयाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणूकीत जिल्ह्यातील दोन आजी व दोन माजी मंत्र्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.\nजलसंपदामंत्री गिरीष महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपआपल्या पक्षातील उमेदवारांना निवडणून आणण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यात व केंद्रात भाजप-सेनेची सत्ता असल्याने दोन्ही मंत्र्यांवर जास्तीत जास्त उमेदवार निवडणून आणण्याचा दबाव आहे. गेली अनेक वर्ष सर्व निवडणूका एकहाती सांभाळणारे माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील चार व बोदवड तालुक्यातील दोन गटांवर लक्ष केंद्रीत केले आहे. माजी पालमंत्री आ.सतीष पाटील यांना राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवारांसह चिरंजिव रोहन यांनाही निवडणून आणण्याचे आव्हान आहे.\nयंदाच्या निवडणुकित तिकीट वाटप करतांना भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादीने कुटूंबियांवर मेहरनजर ठेवली आहे. निवडणूकीत कुटूंबियाना तिकीट न देता निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी द्यावी असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असतांना भाजपाने नेत्यंाच्या निकटवर्तीयांनाच तिकीट दिले आहे. यात प्रामुख्याने धरणगाव तालुक्यातील सोनवद पिप्री गटातून भाजपा नेते पी.सी.पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील, भुसावळ तालुक्यातील कुर्‍हा वराडसिम गटातून आ.संजय सावकारे यांच्या वहिणी पल्लवी प्रमोद सावकारे, जामनेर तालुक्यातून माजी जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्या पत्नी विद्या दिलीप खोडपे, जामनेर तालुक्यातील वाकोद पहुर गटातून माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे यांचे जावई अमित देशमुख, धरणगाव तालुक्यातील साळवा बांभोरी गटातून भाजपा नेते व भुसावळचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यंाच्या पत्नी माधुरी अत्तरदे यांना संधी देण्यात आली आहे.\nशिवसेनेमध्ये सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांना पाळधी-बांभोरी गटातून उमेदवारी देण्यात आली आहे. आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या लहान भावाच्या पत्नी रुपाली किरण सोनवणे यांना आसोदा-ममुराबाद गटातून तिकीट देण्यात आले आहे. माजी आ.चिमणराव पाटील यांनी पारोळा तालुक्यातील देवगाव-तामसवाडी गटातून पुतणे समीर पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. शिरसोली - चिंचोली गटातून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे.\nराष्ट्रवादीमध्ये जिल्हाध्यक्ष आ.सतिष पाटील यांचे चिरंजीव रोहन पाटील यांना पारोळा तालुक्यातील देवगाव - तामसवाडीमधून रिंगणात उतरविण्यात आले आहे. माजी आ.दिलीप वाघ यांच्या लहान बंधूची पत्नी ज्योती संजय वाघ यांना पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा - लोहटार गटातून संधी देण्यात आली आहे. माजी खा.वसंतराव मोरे यांचे चिरंजीव पराग मोरे यांना अमळनेर तालुक्यातील मंगरूळ - शिरसमणे गटातून रिंगणात उतरविण्यात आले आहे. माजी आ.राजीव देशमुख यांचे बंधू अतुल देशमुख यांना चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव-देवळी गटातून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या स्नुषा अंकिता पाटील यांना बोदवड तालुक्यातील साळशिंगी-शेलवड गटातून संधी देण्यात आली आहे. माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार असले तरी या राजकिय कुटुंबातील उमेदवारी निश्‍चित असल्याने स्वत:ची प्रतिष्ठा जपण्यासाठी तिन्ही पक्षातील नेत्यांची कसोटी लागणार आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://grahaksamachar.in/?author=2", "date_download": "2021-09-22T17:38:31Z", "digest": "sha1:A34Z33ZMMYK5X3NY3CKZ5ZB2GFI7PHVQ", "length": 14676, "nlines": 215, "source_domain": "grahaksamachar.in", "title": "Amar Bhagwat – Grahak Samachar", "raw_content": "\nदेशाचे संविधान सर्वांना माहिती असायला हवे : निलम गायकवाड\nओझर येथे भरवस्तीत दरोडा वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला ८ ते ९ तोळे सोने केले लंपास \nमोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक\nमंचर येथील सराईत गुन्हेगाराची भरदिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या \nराज्य उत्पादन शुल्क निरीक्षक जी.डी.कुचेकर सह अधिकारी व कर्मचारी अखेर निलंबित.\nबोरी खुर्दच्या”पटाडे बापलेक”यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या “महावितरण”चे अधिकारी य वायरमन यांच्यावर “सदोष मान्यष्य वधाचा गुन्हा दाखल\nयुनिटी फाउंडेशन व राजुरी ग्रामस्थांकडून चिपळून पूरग्रस्तांना मदत\nजुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथे रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूताकडून माती परीक्षणाबाबत जनजागृती\nपुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या मोटारसायकल चोरांच्या टोळीचा पर्दाफाश.\nनारायणगाव येथील विनोद सेल्स कॉर्पोरेशन कंपनीच्या कोहिनूर ब्रँडचा बनावट लोगो वापरून आटा चक्की विकणाऱ्या दुकानावर पोलिसांचा छापा\nदेशाचे संविधान सर्वांना माहिती असायला हवे : निलम गायकवाड\nखोडद : प्रतिनिधी | डॉ.आंबेडकरांनी संविधानात नेमकं काय लिहिलंय हे प्रत्येक नागरिकाने समजून घेतलं पाहिजे. संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क…\nओझर येथे भरवस्तीत दरोडा वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला ८ ते ९ तोळे सोने केले लंपास \nओझर : जुन्नर तालुक्यातील श्री. श्री. विघ्नहर गणपती देवस्थान ओझर या गावात भरवस्तीमध्ये राहणाऱ्या शांताबाई…\nमोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक\nपुणे: पुणे जिल्ह्यातील आळेफाटा (ता. जुन्नर) व शिरूर पोलिस ठाण्यात मोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या व जंगल…\nमंचर येथील सराईत गुन्हेगाराची भरदिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या \nकार्यकारी संपादक : श्री. अमर ज्ञानेश्वर भागवत ● महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष : नॅशनल अँटी करप्शन & क्राईम कंट्रोल ब्युरो ●अध्यक्ष : अखिल…\nराज्य उत्पादन शुल्क निरीक्षक जी.डी.कुच���कर सह अधिकारी व कर्मचारी अखेर निलंबित.\nग्राहक ⚖️ समाचार कार्यकारी संपादक श्री. अमर भागवत नारायणगाव (दि.३१ जुलै) “राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने मागील आठवड्यात म्हणजेच शनिवार (दि.२४ जुलै,रविवार दि.२५…\nबोरी खुर्दच्या”पटाडे बापलेक”यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या “महावितरण”चे अधिकारी य वायरमन यांच्यावर “सदोष मान्यष्य वधाचा गुन्हा दाखल\nग्राहक ⚖️ समाचार : कार्यकारी संपादक – श्री.अमर ज्ञानेश्वर भागवत (मोबा.९१३०३४९२९०) बोरी खु.| प्रतिनिधी (दि.३० जुलै )”बोरी खुर्द ता.जुन्नर येथील…\nयुनिटी फाउंडेशन व राजुरी ग्रामस्थांकडून चिपळून पूरग्रस्तांना मदत\nग्राहक समाचार : कार्यकारी संपादक – श्री .अमर भागवत (दि.२९) : राजुरी ता. जुन्नर येथील युनिटी…\nजुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथे रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूताकडून माती परीक्षणाबाबत जनजागृती\nनारायणगाव (कार्यकारी संपादक : अमर भागवत) महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालयातून आलेल्या कृषिदूत श्रीनित सुभाष दुबळे…\nपुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या मोटारसायकल चोरांच्या टोळीचा पर्दाफाश.\nनारायणगाव : ( दि.०९ ) पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या असंख्य घटना वाढल्या होत्या त्या अनुषंगाने पुणे…\nनारायणगाव येथील विनोद सेल्स कॉर्पोरेशन कंपनीच्या कोहिनूर ब्रँडचा बनावट लोगो वापरून आटा चक्की विकणाऱ्या दुकानावर पोलिसांचा छापा\nनारायणगाव : (दि.8 जुलै) येथील विनोद सेल्स कार्पोरेशन ने सन 2019 साली रजिस्टर केलेल्या कोहिनूर ब्रण्ड बरोबर रजि.व कपीराईट केलेले…\nदेशाचे संविधान सर्वांना माहिती असायला हवे : निलम गायकवाड\nओझर येथे भरवस्तीत दरोडा वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला ८ ते ९ तोळे सोने केले लंपास \nमोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक\nमंचर येथील सराईत गुन्हेगाराची भरदिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या \nराज्य उत्पादन शुल्क निरीक्षक जी.डी.कुचेकर सह अधिकारी व कर्मचारी अखेर निलंबित.\nओझर येथे भरवस्तीत दरोडा वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला ८ ते ९ तोळे सोने केले लंपास \nमोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक\nमंचर येथील सराईत गुन्हेगाराची भरदिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या \nराज्य उत्पादन शुल्क निरीक्षक जी.डी.कुचेकर सह अधिकारी व कर्मचारी अखेर निलंबित.\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/category/entrepreneur/?filter_by=popular7", "date_download": "2021-09-22T16:34:38Z", "digest": "sha1:VNWZDK67AOIZAUYKEESVIPK43AKQLP4F", "length": 6363, "nlines": 168, "source_domain": "marathiboli.in", "title": "उद्योजक Archives - marathiboli.in", "raw_content": "\nEarn Money online – इंटरनेटवरून पैसे कमवा \nNew Marathi Natak Ga ma Bha Na – ग म भ न…शाळेल गेलेल्या प्रत्येकासाठी\nNavra maza bhavra – नवरा माझा भवरा मराठी चित्रपट\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/tag/bhawani-shankar/", "date_download": "2021-09-22T18:15:22Z", "digest": "sha1:LPHKKMYEBH2DL6VNXSX55XVOQKMSQ4DI", "length": 6360, "nlines": 162, "source_domain": "marathiboli.in", "title": "bhawani shankar Archives - marathiboli.in", "raw_content": "\nजगप्रसिद्ध पखावाज़ वादक पंडित भवानी शंकर हयाचे एक दिवसीय पखावाज़, तबला...\nMail communication for business success – व्यावसायिक यशासाठी मेलं कमूनिकेशन\nMarathi Kavita – जगणेच राहून गेले…\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…��णि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/tag/romantic-marathi-kavita/", "date_download": "2021-09-22T17:24:13Z", "digest": "sha1:H325VJ3TRM2PQ5LYUYLW22WHMVWY745J", "length": 6387, "nlines": 165, "source_domain": "marathiboli.in", "title": "romantic marathi kavita Archives - marathiboli.in", "raw_content": "\nMarathi Movies in multiplex – मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये बंदी\nचिं.त्र्यं. खानोलकर यांच्या कथेवर आधारीत दीर्घांक चाफा\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2021-09-22T16:48:17Z", "digest": "sha1:NB6SK2YQMEWKKFJ56BCARXMTEPDQEIPP", "length": 5646, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पद्मासन - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीय��ा ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nहे आसन घालून बसल्यानंतर हात व पाय यांची रचना कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे भासते म्हणून या आसनाला पद्मासन असे म्हणतात. यांस कमलासन असेही नाव आहे.\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०१९ रोजी १९:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/smart-udyojak-march-2017-issue-editorial/", "date_download": "2021-09-22T17:12:50Z", "digest": "sha1:APZJ3OX2NWW65335KOBPTIYLTTZIXKJG", "length": 8676, "nlines": 74, "source_domain": "udyojak.org", "title": "आपण एकविसाव्या शतकातले उद्योजक आहात का? - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nआपण एकविसाव्या शतकातले उद्योजक आहात का\nआपण एकविसाव्या शतकातले उद्योजक आहात का\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nमार्च महिना आपल्या सगळ्यांसाठीच लक्ष्यपूर्तीचा महिना आहे. ३१ मार्चपर्यंत आपण सगळेच आपआपली व्यावसायिक उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याच्या धावपळीत असतो. एकूणच या धावपळीचा क्षीण घेऊन आपण नव्या अर्थिक वर्षात प्रवेश करत असतो. नव्या वर्षात आदल्या वर्षीपेक्षा मोठे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेऊन ते पूर्ण करण्याचा आराखडाही तयार करतो.\nहा सारा घटनाक्रम उद्योजकीय जीवनात नित्याचाच आहे. पण यावर्षी आपण यामध्ये थोडा बदल करण्याची आवश्यकता आहे. आपण एकविसाव्या शतकातले उद्योजक आहोत. त्यामुळे आपली व्यवसाय करण्याची पद्धत हीसुद्धा जर का एकविसाव्या शतकाप्रमाणे नसेल, तर आपण कितपत यशस्वी होऊ शकू याबद्दल शंका आहे.\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मा���िकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nविसावे शतक मावळत असतानाच ई-कॉमर्स युगाचा प्रारंभ झाला. एकविसाव्या शतकात हे क्षेत्र दिवसागणिक विकसित होत आहे. तज्ज्ञांचे ठाम मत आहे की आणखी पाच ते दहा वर्षांत जे व्यवसाय ई-कॉमर्सचा अंगिकार करणार नाहीत ते निश्‍चितच संपुष्टात येतील.\nई-कॉमर्सचा अंगिकार करणे याचा अर्थ स्वत:ची ई-कॉमर्स वेबसाइट असणे गरजेचे आहे असे नाही. आज ई-कॉमर्ससाठी विविध प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. रोज नव्याने मार्केटप्लेसेस सुरू होत आहेत. आपण त्यांच्याशी जोडले जाऊ शकतो. पारंपारिक जाहिरातींवरील खर्च कमी करून आधुनिक माध्यमांद्वारे लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य आहे.\nयातील बरेच प्लॅटफॉर्म हे तुमच्या उत्पादनांची आधुनिक पद्धतीने जाहिरातही करतात व तुम्हाला तुमचा माल विकूनही देतात. गरज आहे ती फक्त तुम्ही पुढाकार घेऊन स्वत:च्या व्यवसायाला एकविसाव्या शतकात घेऊन जाण्याची.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post जाणून घ्या काय आहे झिरो बजेट नैसर्गिक शेतीची संकल्पना\nNext Post ध्येय साध्य करण्यासाठी गरजेचे आहे नियमितता व वक्तशीरपणा\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nपिंटरेस्टवर आपल्या व्यवसायाचा स्टोरीबोर्ड आहे का\nउत्तम सेल्समॅन होण्याची तयारी\nसोयाबीन पदार्थांची उत्पादने तयार करणारे शिदोरी फूड्स\nby स्मार्ट उद्योजक\t June 10, 2021\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/09/fire.html", "date_download": "2021-09-22T17:12:51Z", "digest": "sha1:LKPBLMAE3GMARUVGESTGJZZPNY4ZTLST", "length": 16270, "nlines": 102, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "मोहाळी (न) मध्ये दुकानाला भीषण आग. #Fire - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभ��� प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / चंद्रपूर जिल्हा / मोहाळी (न) मध्ये दुकानाला भीषण आग. #Fire\nमोहाळी (न) मध्ये दुकानाला भीषण आग. #Fire\nBhairav Diwase शनिवार, सप्टेंबर ११, २०२१ आग, चंद्रपूर जिल्हा\nसर्व साहित्य जळून खाक.\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही\nसिंदेवाही:- तालुक्यातील मोहाळी (न) इथे दिनांक ११ सप्टे च्या सकाळी आठ वाजता मोहाली मधील नागरिक असलेले श्री हिरा वाघमारे यांच्या सायकल दुकानाला आग लागली. हिरा वाघमारे यांनी आज सकाळी स्वतःचे व्यवसाय असलेले सायकल रेपेरींग दुकान उघडले व पूजा करण्याकरिता अगरबत्ती लावली पण अगरबत्ती च्या बाजूला ज्वलनशील पदार्थ असल्याने या ज्वलनशील वस्तूने पेट घेतला व काही कळायच्या आतच संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.\n🐅पोंभूर्णा तालुक्यातील भटाळीत वाघाची शिकार.\nया मध्ये दुकान मालकाचे अंदाजे एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे.संबधित या घटनेबाबत पोलिस स्टेशन सिंदेवाही ला कळविण्यात आले माहिती मिळताच पोलिस स्टेशन सिंदेवाही मधील टीम घटना स्थळाकडे रवाना झाली आहे . व अग्निशामक दलाला या बाबत कळविण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण आणले.\nमोहाळी (न) मध्ये दुकानाला भीषण आग. #Fire Reviewed by Bhairav Diwase on शनिवार, सप्टेंबर ११, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्��ासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.smartnewsmarathi.com/social-smartnewsmarathi/mes-youth-wing-submitted-memorandum-4/", "date_download": "2021-09-22T17:42:15Z", "digest": "sha1:EDU7YTLRO5SB4DXZKVV4GGHDJHIRWYNK", "length": 6089, "nlines": 64, "source_domain": "www.smartnewsmarathi.com", "title": "लसीकरणाचा वेग वाढवावा यासाठी म. ए. युवा समितीच्या वतीने निवेदन -", "raw_content": "\nतयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला\nलसीकरणाचा वेग ��ाढवावा यासाठी म. ए. युवा समितीच्या वतीने निवेदन\nलसीकरणाचा वेग वाढवावा यासाठी म. ए. युवा समितीच्या वतीने निवेदन\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेळगाव सर्वाधिक प्रभावित झाले होते त्यामुळे बेळगावला वेगवान लसीकरण होणे गरजेचे होते पण कमी लस पुरवठा आणि लसीकरणात राजकीय हस्तक्षेप यामुळे कित्येक सामान्य नागरिकांना अजूनही लसीचा पहिला डोस मिळाला नाही, तसेच पहिला डोस झालेल्या नागरिकांना आता दुसरा डोस मिळणे सुद्धा गरजेचे आहे, ही लसीकरणातील दिरंगाई दूर करून लसीकरण मोहिमेचा वेग वाढवावा. तसेच येणाऱ्या गणेशोत्सवात प्रत्येक मंडळामार्फत कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी केली.\nयावेळी बोलताना तालुका आरोग्यधिकारी डॉ.श्री एच.एस.मास्तीहोळी यांनी येत्या आठवढ्यात लसीचा पुरवठा वाढवून लसीकरण सुरळीत करण्यात येईल अशी ग्वाही दिली.\nया भेटीदरम्यान संतोष कृष्णाचे, मनोहर हुंदरे, अहमद रेशमी, राजू कदम आदी उपस्थित होते.\nPrevious Previous post: बेनन स्मिथच्या माजी विद्यार्थ्यांनी केला कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nNext Next post: मराठा इन्फंट्री केंद्रात उभारणार अशोक स्तंभ मानचिन्ह\nतयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे September 20, 2021\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट September 20, 2021\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला September 20, 2021\nभारताचा टी-ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा \nBreaking News: विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले; वर्ल्डकपनंतर होणार पायउतार September 16, 2021\nगणेशोत्सवानिमित्त आमचा गणराया हे गाणे भक्तांच्या भेटीसाठी दाखल September 4, 2021\nक्रेडाईच्या वतीने लसीकरण शिबिर संपन्न September 4, 2021\nमाजी ज्येष्ठ फुटबॉलपटू मेलविन उर्फ मालू परेरा याचे निधन August 28, 2021\nज्येष्ठ आणि अष्टपैलू क्रिकेटपटू मिलिंद कुलकर्णी यांचे निधन August 28, 2021\nछाननी नंतर आता अर्ज माघारीचे वेध August 24, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2021-09-22T16:48:32Z", "digest": "sha1:YTIH5XL6XCKTL6SOAEFWNON7M35BEENV", "length": 5460, "nlines": 63, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "यशवंत चित्ताल - विकिपीडिया", "raw_content": "\nयशवंत विठ्ठल चित्ताल हो कन्नड साहित्यांतलो एक नामनेचो कथाकार आनी कादंबरीकार. ताचे कुमठा, धारवाड, मुंबय आनी अमेरिकेंत ज��लें. 1951त, ताका अभ्यास करून, ताणें 1972 त रसायनीक तंत्रविज्ञान विशयांत एमएस्स. पदवी मेळयली. थंय आपली प्रामाणिकता, कामाची शिस्त, सतत अभ्यास-संशोधन ह्या गुणांक लागून एक-एक पांवडो वयर चडत तो संस्थेचो विपणन संचालक (मार्केटिंग डायरेक्टर) जालो आनी 1988त अँण्ड डेव्हलपमेंट ह्या संस्थांच्या पालवान ताणें युरोप, अमेरिका, जपान हांगा पावलो. ताणें बरयल्ले जायते इंग्लीश लेख संवसारांतल्या जाणकारांक मानवल्यात. इंडियन इंस्टिटयूट ऑफ टॅक्नॅलॉजी आनी प्लस्टिक रबर ताचो व्हडलो भाव गंगाधर चित्ताल हो एक नामनेची कवी आशिल्लो. यशवंत चित्ताल हाची पयली काणी 1949 त उजवाडाक आयली. (1957), ’आबोलीन’(1960), ’आट’ (1969), ’आय्द कयेगळु (1976) हे काणयांझेले विमर्शकांचे तोखणायेक पात्र थारले. ’मुरु दारिगळु आनी ’शिकारी’ ह्या नांवाच्यो ताच्यो दोनूय कादंबन्यो छापपाचे काम चालू आसा. ’शिकारी’ हे ताचे कादंबरीक 1979 वसांची कर्नाटक साहित्य अकादेमीचो पुरस्कार तशेच 1988 वसाची साहित्य अकादेमी पुरस्कार फाव जाला. ताच्या विचारांचेर एम .एन रॉय,माक्रूस, येता. ताच्या साहित्यांत जोण. मरणाची संबंद सोदून काडपाचे यत्न, यत्न तो पावला कणकणी करीत आयला. ताच्या काणयांनी आनी दिसून येता.\ntitle=यशवंत_चित्ताल&oldid=202004\" चे कडल्यान परतून मेळयलें\nह्या पानाचो उल्लेख कर\nहें पान शेवटीं 14 मार्च 2021 दिसा, 11:45 वोरांचोर बदलेलें.\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/cricketers/", "date_download": "2021-09-22T18:35:36Z", "digest": "sha1:NXBRSBIEIX4Y7UP43RMNGKDB2CFLDZHQ", "length": 4873, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Cricketers - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nIn Pics : ‘या’ खेळाडूंनी क्रिकेट कारकिर्दीत कधीही नाही टाकला ‘नो...\n१ मे २०२१. अवघा महाराष्ट्र सुट्टीचा आस्वाद घेत होता आणि ताडोबाच्या जंगलात १० जणांचं एक पथक पानगळ तुडवत झपाझप चाललं होतं. || अनंत...\nगद्धेपंचविशी : आयुष्याची सुरेल मैफल\nशेवटी न राहावून मी एकदा वडिलांना माझ्या मनाची घालमेल सांगितली आणि मुंबईला जाऊन करिअर करण्याची इच्छाही व्यक्त केली. || पं. बाळकृष्ण अय्यर ‘‘संगीत...\nस्मृती आख्यान : मेंदूच्या यंत्रासाठी व्यायामाचं वंगण\nलक्षावधी वर्षांपूर्वी जेव्हा मानवजात जन्माला आली, तेव्हापासून अगदी आता आतापर्यंत शरीराची हालचाल केल्याशिवाय माणसाचं जगणं अशक्य होतं. || मंगला जोगळेकर व्यायामाचे फायदे आपल्याला खरंतर...\nशास्त्रज्ञांनी शोधले पृथ्वी पेक्षा जीवनासाठी उपयुक्त असे दोन डझन ग्रह\nजर आपण असा विचार केला की मानवा साठी केवळ पृथ्वी हाच परिपूर्ण ग्रह आहे, तर कदाचित आपण चुकीचे ठरू शकता कारण शास्त्रज्ञांनी दोन डझन असे ग्रह शोधले आहेत जे राहण्यास योग्य आहेत आणि बहुदा जीवनाच्या वाढीस अनुकूल अशी परिस्थिती देखिल दिसून येत आहे. संशोधनात असे आढळले आहे की पृथ्वी पेक्षा अधिक चांगले जीवन जगता येईल असे किमान 24 ग्रह आहेत.\nमी, रोहिणी.. : ‘विजय दीनानाथ चौहान’ची माँ\nरोहिणी हट्टंगडी [email protected] ‘‘गेल्या लेखात ‘हिरो की माँ’ छाप भूमिकांबद्दल लिहिलं, पण या भूमिकांमधलीही मला आवडलेली आणि करताना मजा आलेली भूमिका म्हणजे ‘विजय दीनानाथ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/harsh-vardhan/", "date_download": "2021-09-22T18:29:55Z", "digest": "sha1:WNVMRPJWX5XEVDPBVLFMZX7TI7ZJB7LH", "length": 4980, "nlines": 95, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Harsh Vardhan - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nमंत्रीपदावरुन यांना मिळाले श्रीफळ: आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना मोदी मंत्रिमंडळातून डच्चू,...\nमास्क न घालणाऱ्यांसाठी धडा: कोरोना संपलाय, मास्क घालणार नाही म्हणणाऱ्या भाजप...\nलोकांना लसीकरण केंद्रावरुन परत जावं लागलं तर आरोग्यमंत्री हर्ष वर्धन राजीनामा...\nपुरुष हृदय बाई : पुरुषप्रभावित संस्कृतीची मेख\nपुरुष नसलेल्या घरात मी वाढलो, पण पुरुषाचा म्हणून जो धाक स्त्रीवर सतत असतो तो धाक आई-बहिणीवर मीही धरायचो. ||ऐश्वर्य पाटेकर‘‘माझ्या आईला लागोपाठ चार...\nमनातलं कागदावर : किल्ली\nश्रद्धा देव [email protected] मानसोपचार विभाग.. त्या पुनर्वसन केंद्रात समुपदेशक म्हणून माझा पहिलाच दिवस होता. मे महिन्याची दुपार होती. मानसोपचार विभागातील सगळे रुग्ण दुपारचं जेवण...\nवसुंधरेच्या लेकी : शून्य प्रहराचे टोले\n१८ वर्षांच्या जेमी मार्गोलिनला हे उत्तर तिच्या लहान वयातच सापडलं होतं. || सिद्धी महाजन‘हवामानबदलाचं संकट ही माझ्यासाठी आणीबाणी आहे. हा शून्य प्रहर आहे....\nअत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि पुण्याच्या स. प. महाविद्यालयाचे उत्साही प्राचार्य अशी त्यांची ख्याती. मृणाल कुलकर्णी बाबा-मुलीचं नातं वेगळंच. त्यातही जर वडिलांचा वारसा मुली उत्तम...\nकशामुळे पडले ‘पुणे’ हे नाव – जाणून घ्या\nइ.स पाचव्या शतकाच्या उत्तरार्धातील त्रैकूटक राजाची काही नाणी इंदापूर तालुक्यात सापडली यावरून पुणे परगणा हा या राजाच्या आमलाखाली असावा असा तज्ज्ञांचा तर्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/02/blog-post_67.html", "date_download": "2021-09-22T18:37:32Z", "digest": "sha1:VBALVM6SDEFJLNP6CNLUOLZVM54DB73I", "length": 5469, "nlines": 76, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "इस्लामपूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल नाकील, उपाध्यक्षपदी डॉ. अनिल माळी", "raw_content": "\nHomeइस्लामपूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल नाकील, उपाध्यक्षपदी डॉ. अनिल माळी\nइस्लामपूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल नाकील, उपाध्यक्षपदी डॉ. अनिल माळी\nइस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे )\nइस्लामपूर मेडिकल असोसिएशन च्या अध्यक्षपदी डॉ. राहुल नाकील, उपाध्यक्षपदी डॉ. अनिल माळी तर सचिवपदी डॉ. विकास पाटील यांची निवड करण्यात आली. इस्लामपूर मेडिकल असोसिएशनच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या निवडी करण्यात आल्या. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र मावळत्या अध्यक्षा डॉ. सीमा पोरवाल यांच्या हस्ते देण्यात आले.\nयाचवेळी इस्लामपूर इंडियन असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. जितेंद्र लादे, उपाध्यक्षपदी डॉ. राम कुलकर्णी, सचिवपदी कृष्णा नलावडे तर खजिनदारपदी डॉ.अमित पाटील यांची निवड करण्यात आली. मेडिकल असोसिएशनच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. सीमा पोरवाल, डॉ. डबाणे, डॉ.स्वाती पाटील, डॉ. रेखा माने, दिपाजंली पाटील, डॉ.संगीता मोरे, डॉ. उदयश्री परदेशी, डॉ.सोनल उमराणी यांनी गेलेल्या आर्थिक वर्षाचा आढावा मांडला. डॉ.अतुल मोरे,डॉ. अनिल भोई,डॉ. घट्टे, डॉ. राहुल मोरे,डॉ मंद्रुपकर, डॉ.नितिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी झाल्या. यावेळी कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले. इथून पुढीलही काळात प्रामाणिक, निस्वार्थी भावनेने रुग्णांची सेवा करण्याचा निश्चय सर्वांच्याकडून करण्यात आला.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nलाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vinitdhanawade.blogspot.com/2016/01/", "date_download": "2021-09-22T18:31:55Z", "digest": "sha1:BKXWZWC2G6KTNJ2STHMCPOMI5Y7H7LVQ", "length": 83166, "nlines": 302, "source_domain": "vinitdhanawade.blogspot.com", "title": "थोडसं ........कधीतरी ............ : January 2016", "raw_content": "\nनमस्कार .मी विनीत धनावडे.मुंबई चा.लहानपणापासून मला विचार करायला फार आवडते ..मग तो कसलाही विचार असु दे..त्याचबरोबर खूप अनुभवही आले ..काही चांगले तर काही वाईट .त्यातूनच मग मी माझे एक जग तयार केले ..आणि त्याच जगात मला राहायला आवडते ..तुम्हाला पण आवडेल ..माझा बद्दल जास्त असे काही नाही सांगण्यासारखे .या blog मध्ये माझ्या कविता ,माझे लेख मी सादर करणार आहे. काही चुकले तर नक्की सांगा .मला आवडेल ते.(आणखी एक मला पाऊस खूप खूप आवडतो . जर तुम्हाला या blog मध्ये जास्त पाऊसच दिसला तर जरा मला समजून घ्या )\nएक होता राजा…. (भाग एक )\n\" हा… बोलं गं… \",\n\"अरे… तुझा आवाज clear येत नाही आहे.… Hello…\n\"थांब जरा… बाहेर येऊन बोलतो.\" राजेश ऑफिसच्या बाहेर आला.\n\"हा, येतो आहे का आवाज आता…. बोल मग. \",\n\"हा… आता येतो आहे clear… कसा आहेस तू…\",\n\"मी ठीक आहे आणि तू कधी आलीस केरळ ट्रीप वरून…. फोटो बघितले तुझे…. सगळे फोटो छान आहेत हा… \",\n\"हो का…. तूला तर सगळेच फोटो आवडतात माझे. असा एक तरी फोटो आहे का जो तुला आवडला नाही… सांग. \",\n\"ते तर आहेच… कारण तू दिसतेस सुद्धा छान…. मग चांगलेच असणार ना फोटो… \" त्यावर निलम हसली. \" तू पण ना राजेश… बरं ते जाऊ दे… तुला एक good news सांगायची आहे.\" राजेशला त्याचचं टेंशन होतं.\n\" हा … बोलं…\" जरा चाचरत बोलला राजेश.\n\" अरे…. लग्न ठरलं माझं…\" राजेशच्या मनात लागलं कूठेतरी. \" हो… \" तेवढंच बोलला राजेश.\n\" अरे… हो काय… अभिनंदन नाही करणार का \n\"हं … हो… congratulations निलम.\" राजेश उगाचच आनंदाचा आव आणत बोलला. \" चल… तुला नंतर call करतो. बॉसने बोलावलं आहे.\" राजेश खोटंच बोलला. \"Ok…. Bye then…. भेटू संध्याकाळी… \" म्हणत निलमने call कट्ट केला.\nतसाच थोडावेळ उभा होता राजेश. निलमचं लग्न ठरलं… कधी… कळलचं नाही मला. तिने तरी सांगायचे होते ना मला… हं… तिला ते सांगणं महत्वाचं वाटलं नसेल मला कदाचित… राजेश विचार करत उभा होता.\" अरे राजा…. \" मागून कोणीतरी आवाज दिला. तेव्हा राजेश भानावर आला. मंगेश होता तो. \" अरे राजा… इकडे काय करतो तू … चल ना, lunch time झाला,जेवायचे नाही का… \" राजेशची भूक पळून गेली होती.\n\"नको रे… भूक नाही… तू जा जेवून घे.\" ,\n\"Tiffin आणला नाहीस का…नसेल तर माझ्याकडे आहे तो अर्धा-अर्धा share करू… चल. \",\n\"tiffin आहे रे… पण… \" मंगेशने ओळखलं, राजेश जरा नाराज आहे ते.\n\"काय झालं राजा… \",\n\"काही नाही… जा तू, जेवून घे… मी येतो आत थोडयावेळाने.\" मंगेशने त्याला जबरदस्ती केली नाही मग. तो गेला आत ऑफिसमध्ये. राजेश बाहेरच थांबला विचार करत.\nआज सगळा दिवस, राजेश कसल्याश्या विचारात होता. मंगेशला कळलं ते. त्याने पुन्हा त्याला विचारलं नाही. संध्याकाळ झाली, ऑफिस मधून निघायची वेळ… मंगेश राजेश जवळ आला. \" राजा… \" राजेश तसाच बसून खुर्चीवर. \" ये राजा… \" मंगेशने पुन्हा हाक मारली.\n\" हं… हा… काय… काय झालं… \",\n\"अरे निघूया ना घरी… चल.\",\n\"हा… सामान आवरतो मग निघू. \"राजेशने पटपट सामान आवरलं आणि निघाले दोघे. Bus stop वर पोहोचले. ऑफिस ते bus stop … १० मिनिटाचा रस्ता. या वेळात राजेशने एक शब्द काढला नाही तोंडातून. मंगेश सुद्धा काही बोलला नाही मग. पाचचं मिनिटं झाली असतील तिथे येऊन, अचानक निलमची गाडी आली समोर.\" हे निलम… \" मंगेशने निलमला हाक मारली. धावतच गेला गाडीजवळ.\n\" अरे… कधी आलीस केरळ वरुन…\",\n\"पहिला गाडीच्या आत तर ये.… घरी सोडते दोघांना. \" मंगेश पटकन जाऊन बसला गाडीत. राजेश तसाच उभा bus stop वर. निलम आणि मंगेश एकमेकांकडे पाहू लागले. मंगेश गाडीतून उतरला… \" अबे… राजा, ये राजेश… चल ना पटकन… नाहीतर ट्राफिक जाम होईल पुन्हा.\" मनात नसताना राजेश गाडीत, मागच्या सीटवर जाऊन बसला. आता ही सुद्धा नवलाईची गोष्ट होती, निलम आणि मंगेश साठी. निलम सोबतच म्हणजे तिच्या बाजूलाच बसायचा गाडीत नेहमी. आणि आज चक्क मागच्या सीटवर. मंगेश पुढे बसला. निलमने राजेशकडे एक नजर टाकली आणि गाडी सुरु केली.\n\"बरं… कधी आलीस आणि कशी झाली केरळ ट्रीप… \n\" धम्माल रे… काय मस्त वातावरण असते रे तिथे… म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही असं… beautiful environment… अरे राजाने फोटो दाखवले नाहीत का… काय रे राजा… \" राजेश गाडीच्या बाहेर बघत होता. त्याचं लक्ष बाहेरच होतं, त्याच्याच दुनियेत… मंगेश राजेशकडे बघत होता. निलमला कळलं नाही, कि राजेश का उत्तर देत नाही ते. विषय बदलण्यासाठी मंगेश बोलला.\n\"बरं झालं हा, तू भेटलीस ते… नाहीतर अजून कितीवेळ बसची वाट पहावी लागली असती देव जाणे… मग तिथून ट्रेनची वाट बघायची… कटकट नुसती… आज आरामात घरी.\",\n\" घरी नको निलम… स्टेशनला सोड. \" खूप वेळाने राजेश पहिल्यांदा बोलला.\n\" अरे… स्टेशन कशाला… सोडते ना घरी.\",\n\"नको… तुला लांब पडेल ते.\" ,\n\" काहीच काय राजा… इतर वेळेस सोडते ना घरी दोघ��ंना… तेव्हा असं बोलला नाहीस कधी.\",\n\"तसं नाही… पण आज लवकर जायचे आहे घरी… ट्रेनने लवकर पोहोचेन, कार पेक्षा.\",\n\"राजेश… मित्रा… कारने आरामात जाऊ कि…\" मंगेश मधेच बोलला.\n\" तुला कारने सोडेल ती, मी ट्रेनने जातो आहे…\" राजेश बोलला. मंगेश गप्प झाला. निलमने दोघांना स्टेशनला सोडलं आणि ती गेली पुढे निघून.\n३ character's … निलम,राजेश आणि मंगेश… तिघे जवळचे मित्र. त्यातले राजेश आणि मंगेश, हे दोघे लहानपणापासूनचे मित्र… एकाच शाळेत नसले तरी एकाच चाळीत, शेजारी-शेजारी होते. निलमची ओळख कॉलेजमधली. त्यात मात्र तिघे एकत्र होते. फक्त निलम commerce ला होती आणि हे दोघे Arts ला होते. शाखा वेगळ्या असल्या तरी त्याचं भेटणं असायचं रोज. आता निलम आणि त्यांची ओळख कशी… ११ वीला असताना, एक नाटक बसवलं होतं कॉलेजमध्ये. त्यात या तिघांनी भाग घेतला होता. राजेशला मूळातच आवड अभिनयाची. मंगेशने राजेश होता म्हणून स्वतःच नाव दिलं होतं नाटकात. तर निलम फक्त एक टाईमपास करण्यासाठी म्हणून ते नाटक करत होती. नाटक पूर्ण तयार झालेलं. कास्टिंग तेवढी बाकी होती. राजेश छान अभिनय करायचा. त्यामुळे त्याला प्रमुख भूमिका होती. नाटक पौराणिक विषयावर आधारित होते. त्यात राजेश \" राजा\" चा रोल करत होता. राजेशच्या सांगण्यावरून, मंगेशला प्रधानमंत्री केलं होतं. ऐनवेळी राणीची भूमिका करणारी आजारी पडली आणि फक्त टाईमपास साठी आलेली निलम… तिच्या वाटणीला \"राणी\" चा रोल आला तो, ती चांगली दिसायची म्हणून. नाटक छान बसलं आणि सगळ्यांना आवडलं सुद्धा. त्याच्या तालिमी चालायच्या रोज कॉलेजमध्ये. रोज भेटणं व्हायचं तिघांचे. त्यातून मैत्री झाली तिघांची. नाटक संपल तरी मैत्री राहिली. ११ वी संपून १२ वी सुरु झाली. निलमचा तिचा असा ग्रुप होता, परंतू या दोघांबरोबर आपलं tuning छान जुळते, हे तिला समजलं होतं. मग काय, ११ वीत सुरु झालेली friendship… अगदी १५ वी म्हणजे कॉलेज सुटे पर्यत होती.\nराजेश…. चाळीत राहणार एक सर्वसामान्य मुलगा. ४ वर्षाचा असताना, एक दिवस अचानक… कोणाला न सांगता, त्याचे वडील कूठेतरी निघून गेले… का गेले ते फक्त आणि फक्त त्यांनाच ठावूक… ते अजूनही परत आलेले नाहीत. छोट्या राजेशला आईनेच सांभाळलं. वडील अचानक निघून गेल्याने, त्याच्या बाल मनावर परिणाम झालेला. तेव्हापासून राजेश काहीसा अबोल. जास्त कोणाशी मिसळणे नाही… फारच कमी बोलायचा. कधी कधी तर स्वतःमधेच गुरफटल���ला. साधा, सरळमार्गी. कोणाचं वाईट करू नये आणि कोणाविषयी वाईट चिंतू नये. अश्या मनाचा. पण खूप हळवा. भावूक मनाचा. रस्त्यावरल्या किती मुलांना तो मदत करायचा. स्वतः गरीब होता तरी पोटाला चिमटा काढून त्यातलं त्या मुलांना देयाचा थोडंतरी… आईचा खूप जीव राजेशवर. कधी कधी तिला त्याच्या साधेपणाची चिंता वाटायची. कोणावरही विश्वास ठेवायचा लगेच, म्हणून.… राजेशला सगळे \"राजा\" बोलायचे.Thanks to मंगेश, कॉलेजमध्ये नाटक केल्यापासून आणि नाटकाच्या सवयीमुळे…. मंगेशने प्रथम राजेशला \"राजा\" बोलायला सुरुवात केली. मग हळू हळू संपूर्ण चाळ त्याला \"राजा\" याच नावाने ओळखायला लागली. तरी सुद्धा तो \"राजा\"च होता… सगळ्यांना आवडायचा तो. काही वाईट गुण नव्हता त्यात. शिवाय गरीब मुलांना मदत करायचा. राजेश नावाने आणि मनाने सुद्धा \" राजा \" होता.\nमंगेश…. राजेशचा मित्र. चाळीत शेजारी शेजारीच रहायचे. स्वभाव मात्र राजेशच्या उलट अगदी. मंगेश सगळ्यात मिळून मिसळून वागणारा. दुनियादारी माहित असलेला. बडबड्या… समोरचा अनोळखी असला तरी काही वेळातच त्याच्याबरोबर ओळख करणारा. सांगायचं झालं तर एकदम मस्तमौला माणूस. त्याच्या अश्या स्वभावामुळे त्याचे खूप मित्र होते. पण राजेश त्याला जवळचा वाटायचा. तो समजून घ्यायचा राजेशला. जणू काही त्याला राजेशच्या मनातलं कळायचं. दोघांमध्ये एक गोष्ट common होती… कोणालाही मदत करायला तयार असायचे नेहमी.\nआणि राहिली निलम… या दोघांपासून भिन्न…. सगळ्याच बाबतीत… हुशार, इतर गोष्टीपेक्षा अभ्यासात जास्त आवड. पहिल्यापासून काहीतरी मोठ्ठ करून दाखवायचं हे ध्येय. घरची परिस्तिथी श्रीमंतीची, त्यामुळे लागेल ते आणि लागेल तेव्हा हातात देण्याची घरच्यांची तयारी. त्याचा गैरवापर कधी केला नाही निलमने. बारीक शरीरयष्टीची, दिसायला एकदम अप्सरा वगैरे नसली तर छान होती दिसायला. \"नाकी-डोळी नीटसं \"…. एखादी आपली 'Best Friend' असते ना, जिच्याबरोबर आपण आपले \"secret, personal matter\" share करतो ना…. अगदी तशीच होती निलम. कॉलेजमध्ये जास्त कोणाशी मुददाम मैत्री केली नाही तिने. होत्या त्या तीन मैत्रिणी फक्त. नाटकाच्या तालिमी सोबत राजेश, मंगेश यांची भेट झाली. राजेशचा स्वभाव आणि मंगेशची दुनियादारी आवडली तिला. म्हणून त्यांच्यासोबत \"दोस्ती\" आपोआप झाली तिची, ती कायमची.\nतसे तिघे एकाच area मध्ये राहायचे. राजेश, मंगेश चाळीत… तिथूनच १५ मिनिटांच्या अंतरावर निलमची सोसायटी होती. बहुतेकदा तिघे कॉलेजमधून एकत्र घरी यायचे. निलमला चाळीतल्या त्यांच्या घरात खूप आवडायचं. कधी कधी परस्पर राजेशच्या घरीच जायची निलम,त्याच्या आईला भेटायला. राजेशची आई जेवण छान बनवायची. कधी सुट्टी असली कि निलम मुददाम राजेशच्या घरी जायची जेवायला. आता निलमच्या घरी ते माहित होतं. त्यांना राजेश आणि मंगेश बाबत माहिती होती. त्यामुळे त्यांना या मैत्रीत काहीच प्रोब्लेम नव्हता. अशीच त्यांची मैत्री होती…. छान अशी.\nत्यात खंड पडला तो कॉलेज संपल्यावर. निलमला M.B.A. साठी बंगलोरला जायचे होते. राजेश तसा अभ्यासात हुशार नव्हता. पास झाला तेच बरं झालं. त्याला कूठे जाता येणार होतं M.B.A. साठी, शिवाय तेवढे पैसे आणि M.B.A. साठी लागणारी हुशारी त्यात नव्हती. मग काय करणार ना… कॉलेज संपल्या संपल्या नोकरीला लागला. निलमपासून दूर होणं त्याला रुचलं नव्हतं… कसं ना, ५ वर्षाची मैत्री कशी break होणार पटकन. सुरुवातीला तसंच वाटलं राजेशला. राजेश इथे तर निलम बंगलोरला. मोबाईल काय साधा घरी फोनही नव्हता राजेशकडे. काही फोन वगैरे असतील तर ते मंगेशच्या घरी यायचे. मंगेशला राजेशचे मन कळायचं. त्यानेच मग स्वतः पैसे साठवून राजेशला एक \"second hand\"मोबाईल घेऊन दिला. नकोच म्हणत होता राजेश. पण जबरदस्ती केली तेव्हा त्याला मोबाईल घ्यावा लागला. निलमकडे साहजिकच होता मोबाईल. मंगेशने लगेच तिला फोन लावला आणि या दोघांचे बोलणे पुन्हा सुरु झालं.\nतीन वर्ष होती निलम बंगलोरला. एकदाही मुंबईला आली नाही. पण या दोघांचे बोलणं असायचं नेहमी, दिवसातून एकदा तरी. मैत्री तुटू दिली नाही तिघांनी. दरम्यान, राजेश आणि मंगेशला चांगला जॉब मिळाला होता. जरा लांब होता, तरी salary बऱ्यापैकी ठीक होती. पैसे साठवून राजेशने स्वतःला आणि मंगेशला गिफ्ट म्हणून नवीन मोबाईल घेऊन दिला. रोज call करायची निलम. दिवसभरात काय काय झालं ते सांगायची राजेशला. कधी घरी असताना call आला तर आई बरोबर गप्पा व्हायच्या. आईला बरं वाटायचं. लांब जाऊन पण 'राणी' विसरली नाही आपल्याला आणि 'राजा' ला सुद्धा. निलमला राजेशची आई \"राणी\" म्हणूनच हाक मारायची. कधी कधी मंगेशसमोर बोलून दाखवायची,\"राजा आणि राणीचा जोडा छान दिसतो.\" मंगेश हसायचा, त्याला माहित होतं…. राजेशला निलम खूप आवडायची. फक्त अबोल स्वभावामुळे तिला कधी बोलून दाखवलं नव्हतं.\nM.B.A. चे शिक्षण पूर्ण करून निलम मुंबईत आली. आणि आल्या आल्या एका मोठया कंपनीत रुजू झाली. खूप हुशार निलम… त्यामुळे फक्त सहा महिन्यातच तिची पोस्ट वाढून assistant manager झाली. योगायोग बघा किती. निलमचे ऑफिस आणि या दोघां मित्रांचे ऑफिस, एकाच ठिकाणी… काही मिनिटांच्या अंतरावर. पुन्हा तिघे एकत्र आले. निलमला कंपनीने प्रवासासाठी कार दिली होती. मग काय… कधी लवकर निघाले तर तिघे एकत्रच घरी यायचे. छान चाललेलं तिघांचे.… निलम आता खूप छान दिसायची. किती फरक पडला होता तिच्या personality मध्ये. जास्त confident झाली होती ती. पण आपला राजेश तसाच राहिला होता, अबोल… अजून पुढे ३ वर्ष निघून गेली. या तिघांची मैत्री जास्तच घट्ट झाली होती. ऑफिसमधून निघाले कि निलम सोबतच घरी यायचे. सुट्टी असली कि निलम राजेशकडे यायची. आईला भेटायला. छान गप्पा जमायच्या मग. वरचेवर फिरायला जायचे तिघे. मंगेश कधी कधी मुद्दाम बहाणा काढून घरी थांबायचा. दोघांना एकत्र काही वेळ मिळावा म्हणून, पण राजेश कसलं तिला मनातलं सांगतोय. मग मंगेशला राग यायचा. बोलून दाखवायचा राजेशला सरळ… राजेश फक्त हसण्यावर न्यायचा. त्यालाही वाटायचं… एकदा तरी विचारावे लागेल तिला.\nअसेच दिवस जात होते. त्यात पुन्हा खंड पडला तो निलमच्या केरळ ट्रीपमुळे. ऑफिस टूर होती. शिवाय कामही होतंचं. पण त्याआधी मंगेशला एक खबर लागली होती. आणि ती म्हणजे, निलमच्या घरी तिच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे याची. निलम मोठया पोस्टवर होती,हूशार होती, salary चांगली होती. त्यामुळे समोरूनच तिला किती चांगली 'स्थळं' येत होती. राजेशला याची कल्पना होती. त्याच्या मनात धाकधूक होती त्याचीच. त्याने ठरवलं होतं कि आपणच तिला विचारू आधी. त्यात ती केरळला गेल्याने तो विचारू शकला नाही. ४ महिने चालली तिची केरळ ट्रीप… मुंबईला कधी आली ते सांगितलंच नाही…. आणि सांगितलं ते थेट…. लग्न ठरल्याची बातमी.\nनिलमच्या लग्नाची बातमी ऐकल्यापासून राजेश जरा बावरलेला होता. ऑफिस ते घर… मंगेश आणि राजेशचा रोजचा प्रवास…. निलम आणि यांची भेट झाली तरच ते तिच्या कारने घरी यायचे नाहीतर ट्रेन आहेच. ट्रेनमध्ये कितीही गर्दी असली तरी या दोघांच्या गप्प्पा गोष्टी चालू असायच्या. मंगेश उभ्या उभ्याच, त्या गर्दीत मस्करी, भंकस करत असायचा. त्यामुळे तो दीड तासाचा प्रवास छान व्हायचा… मात्र आज राजेश शांतच होता, त्यात आज अचानक window seat मिळालेली. म्हणजेच दरवाज्याजवळ टेकून ��भा रहायला भेटलं होतं. मंगेश सवयीप्रमाणे बडबड करत होता. राजेश ट्रेनमधून मागे पळणाऱ्या देखाव्याकडे पाहत होता. मंगेशने उगाचच दोन-तीनदा त्याला हसवण्याचा प्रयन्त केला. पुरता फसला प्रयन्त त्याचा. अर्थात मंगेशला, निलमच्या लग्नाची गोष्ट ठावूक नव्हती. आणि राजेश वा निलम, दोघांपैकी एकानेही त्याला सांगितलं नव्हतं. त्यामुळे त्याला राजेशच्या Mood off चे कारण कळत नव्हतं.\nराजेश तसाच घरी आला. हात-पाय धुतले आणि शांतपणे एका जागी जाऊन बसला. आई जेवण बनवत होती. राजेशला तिने आलेलं पाहिलं. राजेश दमून आला कि असाच एका कोपऱ्यात जाऊन शांत बसायचा. खिडकीतून बाहेर बघत बसायचा. घरात TV नाही, त्याला आवड सुद्धा नव्हती TV ची, आई सकाळपासून कामात. मग कशाला पाहिजे TV घरात.… हा… करमणुकीसाठी एक टेपरेकोर्डर होता घरात. तो लावायचा कधी तरी. त्यात केसेट्स लावू शकत होते. वडिलांची आवड ती… बऱ्याच जुन्या गाण्याच्या केसेट्स होत्या राजेशच्या घरी, त्यात बहुतेक शास्त्रीय संगीताच्या.… वडिलांची ती आवड राजेशला पण होती.… शास्त्रीय संगीत… ते लावून बसायचा कधी कधी, मंगेश बोलायचा कि, कशाला रडगाणी लावतोस. राजेशची आई हसायची मनसोक्त. कारण काही गाणी मुद्दाम शोधून शोधून मंगेशने राजेशच्या मोबाईलमध्ये भरून ठेवली होती. फावल्या वेळात राजेशला ऐकण्यासाठी…त्यातून शोभा गुर्टू यांचे \" याद पिया कि आये… \" हे गाणे राजेशला विशेष आवडायचे. आईला सुद्धा तेच गाणं जास्त आवडायचे. वरचेवर लावायचा ते गाणं राजेश. का आवडते असं विचारलं तर सांगायचा, हे गाणं ऐकलं कि सगळा त्राण निघून जातो शरीरातून, मन फ्रेश होते अगदी.\nआज राजेश तसाच खिडकीबाहेर बघत बसला होता. \" राजा…. \" आई त्याच्या जवळ आली. राजेश त्याच्याच विचारात.…. डोक्यावरून हात फिरवत आईने विचारलं,\" काय झालं रे राजा…. \" , राजेशने मान हलवून नकार दिला.\n\" जेवतोस ना…. \",\n\"नको आई, भूक नाही आज… \",\n\" का रे… काय झालं… बाहेर खाऊन आलास का काही… \n\"नाही… पण नको आज जेवायला.\",\n\"बरं… ठीक आहे.\" आईला त्याचा स्वभाव माहित होता. काही झालं तरी मनातलं सांगणार नाही कधी…. आईने सगळी जेवणाची भांडी झाकून ठेवली. राजेशला कळल, आपण जेवलो नाही तर आईसुद्धा जेवणार नाही. तसा तो उठला… \"आई… चल, जेवायला बसू.\" आई हसली त्यावर. मनात नसताना सुद्धा केवळ आईसाठी तो जेवायला बसला. असा होता राजेश… भोळा अगदी.\nपुढचे २ दिवस, तसच अगदी. राजेश गप��प गप्पच होता. मंगेशला समजत नव्हतं कि नक्की काय झालं आहे ते. ऑफिसचं काम झालं कि निघायचे घरी… निलमची वाट बघणं नाही कि तिला call नाही. तिसरा दिवस तसाच गेला राजेशचा, शांत अगदी. काम झालं ऑफिसचं आणि नेहमी सारखा निघाला मंगेश बरोबर घरी. त्यादिवशी पण निलम त्याला सकाळपासून call करत होती. एकदाही त्याने call उचलला नाही. न राहवून मग तिने मंगेशला call करून राजेशबद्दल विचारलं. नक्कीच काहीतरी बिनसलं होतं राजेशच. म्हणून त्याने निलमचा call उचलला नसेल. त्यासाठी, राजा सकाळपासून बॉस सोबत आहे म्हणून त्याने call उचलला नाही, असं खोट सांगितलं. निलमचा call कट्ट करून तो राजेश जवळ आला. मोबईल तर शेजारीच होता. राजेश कामात गुंतलेला. मोबाईल उचलून त्याने चेक केला. २२ missed call निलमचे. \"राजा… \" राजेश कामातच. \" अरे राजेश…. माणसा, आहेस का जमिनीवर…. \" तेव्हा राजेशने एक थंड नजर टाकली मंगेशवर. \"अबे…. काय झालंय तुला…. राणी कधीपासून call करते आहे तुला… हे बघ, २२ missed call आहेत.… कूठल्या जगात आहेस रे… \",\" ह्म्म्म… \" मंगेशकडे न बघता त्याने उत्तर दिलं आणि पुन्हा कामात लक्ष घातलं त्याने. काय झालंय याला… पहिला तर कधी वागला नाही असा.… आणि निलमचा फोन….असं कधीच झालं नाही कि त्याने तिचा call receive केला नसेल. मग आज का मंगेश विचार करत करत त्याच्या जागेवर जाऊन बसला.\nसंध्याकाळ झाली तरी निलम त्याला call करत होती. दोनदा call receive केला नाही राजेशने. त्यानंतर मोबाईल बंद करून ठेवला. मंगेश सर्व पाहत होता. मंगेशला call आला निलमचा.\n\" अरे… राजा call receive का करत नाही आणि आता तर स्विच ऑफ येतो आहे. अजूनही तो बॉस बरोबर आहे का\",\n\"हं… हो गं, सकाळपासून तो आतच आहे बॉसच्या केबिनमध्ये… तुझं काही काम होतं का… \",\n\"नाही रे, असंच… तुम्ही निघत आहात का दोघे… मी थांबते मग, bus stop वर या दोघे, कारने जाऊ घरी आज.\",\n\"ok\" म्हणत मंगेशने call कट्ट केला.\n\" राजा, येतो आहेस ना, निलम वाट बघत आहे. \" ,\n\"तू जा पुढे…. मला थोडा वेळ लागेल… \",\n\"चल ना राजा… उद्या कर काम ते, चल लवकर… \",\n\"मंगेश खरंच जा… मला वेळ आहे निघायला अजून… प्लीज जा… \" नाराजीने मंगेश निघाला. Bus stop वर निलम वाट बघत होती.\n\" अरे, राजा कूठे आहे… \" निलम राजेशला शोधू लागली.\n\"अगं… sorry, त्याला जरा काम आहे म्हणून थांबला आहे तो.\",\n\" ok… ok , चल मग तुला सोडते घरी.\" ,\n\"नको गं… जाईन ट्रेनने.\" निलमने त्याचा हात पकडला आणि गाडीत बसवलं.\n\"म्हणे जाईन ट्रेनने…. काय झालंय रे तुम्हा दोघांना… \",\n\"तसं नाही गं, पण राजा नाही ना सोबत म्हणून…\",\n\"अरे… किती वेळा call केला त्याला.… एवढा काय बिझी आहेत आज राजे… \" ,\n\" आज खूप काम आहे ना त्याला… बरं, काही काम असेल तर सांग मला, मी सांगेन तुझा निरोप त्याला.\" ,\n\"हे घे… \" म्हणत निलमने साखरपुड्याची निमंत्रण पत्रिका मंगेशच्या हातात ठेवली.\nमंगेश दचकला. \" अरे… हे काय… \",\n\"माझ्या engagement चे invitation… \" मंगेशला धक्का बसला. निलमकडे बघत राहिला.\n\"अरे, असा काय बघतोस…जसं काही तुला माहीतच नाही.\",\n\" राजा बोलला नाही तुला… \" मंगेशने नकारार्थी मान हलवली.\n\"त्याला तर पहिलच सांगितलं… आणि त्यालाच पहिलं invitation देयाचे होते म्हणून तर call करत आहे सकाळपासून.\" मंगेश अजून त्या धक्यातून सावरला नव्हता. \"पण तुझं नशीब चांगलं आहे हा… तुला पहिलं invitation… \" मंगेश खोटं खोटं हसला.\n\" अभिनंदन… \" ,\n\" Thanks… नक्की यायचे हा… \" ,\n\"हो नक्की… \" मंगेश निमंत्रण पत्रिका पाहू लागला. स्वप्नील दामले…. म्हणजे ब्राम्हण… \" दामले म्हणजे ब्राम्हण ना… \" मंगेशने विचारलं.\n\" हो… का रे \n\" नाही,सहज विचारलं… तू बोलायचीस ना, आमच्याच जातीचा पाहिजे घरच्यांना… ९६ कूळी मराठा… मग आता ब्राम्हण… म्हणून विचारलं… \" त्यावर निलम काही बोलली नाही.…. शांतता… थोडयावेळाने निलम बोलली,\n\" पपांच्या ओळखीचा आहे तो… चांगलं स्थळ आहे म्हणून आवडला पप्पांना तो. engineer आहे ….दुबईला असतो, कधी कधी मुंबईला येतो… मोठे मोठे प्रोजेक्ट केले आहेत त्याने. मग घरी आवडला तो.\",\n\"हा… चांगला आहे. मला सुद्धा बाहेर जायचे होते, इंडियाबाहेर… मग बरं झालं ना… \" निलम हसली.\n\"राजेशला निमंत्रण पत्रिका कधी देऊ… तुझ्याकडे दिली असती पण मला स्वतः त्याला देयाची होती.\",\n\"उद्या दे ना मग…\",\n\"नाही ना… उद्या पासून सुट्टीवर आहे मी. आपली भेट नाही होणार संध्याकाळी… चार-पाच दिवसतरी… \",\n\"हा… आताच जाऊ देयाला ना… \" निलम आनंदात सांगत होती. मंगेश मात्र राजेशचा विचार करत होता. हेच कारण होतं त्याच्या शांत असण्याचे.\nनिलम, मंगेशसोबतच राजेशच्या घरी आली.\" आई… \" म्हणत म्हणत निलमने राजेशच्या आईला मिठी मारली. किती दिवसांनी भेटत होत्या दोघी. राजेशच्या आईला किती आनंद झाला. मंगेश दारातच थांबला.\n\" ये… ये राणी, कित्ती दिवसांनी आलीस घरी. कोणी ओरडलं का इकडे येतेस म्हणून… \" राजेशची आई मस्करीत बोलली.\n\" काय आई… तुम्हीपण ना… मला कोण ओरडणार… कोणी ओरडलं तरी मी काय थांबणार आहे का इकडे यायची… \" द��घीही हसायला लागल्या.\n\"बरं… कधी आलीस केरळ वरून…\",\n\"झाले चार-पाच दिवस… राजा बोलला नाही का… \" ,\n\"काय झालं ते कळत नाही त्याला… हम्म… ते असू दे, आई… हि घ्या , निमंत्रण पत्रिका… \",\n\"माझं लग्न ठरलं आहे आणि पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे. त्याचं आमंत्रण देयाला आले मी. पाया पडते हा आई… \" निलम राजेशच्या आईच्या पाया पडली. धक्कादायक एकदम… मंगेश दारातच होता. आईने त्याच्याकडे पाहिलं.\n\" आई… नक्की यायचं हा… \",\n\"हं… हो, अजून मोठी हो… \" असा आशीर्वाद दिला निलमला.\n\"चला आई, निघते मी. या निमंत्रण पत्रिका वाटायच्या आहेत ना… आणि राजाला सुद्धा सांगा हा… येते मी… चल मंगेश, Bye… \" म्हणत निलम निघून गेली.\nमंगेश बाहेरच उभा होता. आईने त्याला विचारलं,\" राजेश नाही आला का रे… \",\"नाही… पण येईल तो जरा उशिराने… काळजी घ्या त्याची.\" मंगेश त्याच्या घरात आला. तसाच जाऊन झोपला. राजेशची आई, खूप वेळ त्याची वाट बघत होती. जरा उशिरानेच आला राजेश. रात्रीचे ११.३० वाजले होते. हात-पाय धुतले, फ्रेश झाला. त्या खिडकीजवळ जाऊन बसला. पुन्हा उठला. आणि टेपरेकोर्डेर लावला. आवडतं गाणं लावलं. \" याद पिया कि आये… \" ध्यानस्त झाला. खिडकीबाहेर कूठे तरी दूर पाहू लागला. संपूर्ण चाळ झोपली होती. नीरव शांतता पसरली होती. त्यात त्या गाण्याचा आवाज अधिक वाटत होता. शेजारीच मंगेश राहायचा. त्यालाही ते ऐकू येत होतं. पडल्या पडल्याच तोही ते गाणं ऐकत होता. त्या शांततेत ते गाणं मनात कूठेतरी लागत होतं.\nराजेशची आई, कधीपासून त्याला बघत होती. किती स्वप्न पाहिली होती तिने. निलम-राजेशची जोडी… आता ते शक्य नव्हतं. पण राजेशला कसं समजावायचे… शेवटी राजेश जवळ आली ती.\n \" तिला माहित होतं, तो जेवणार नाही ते, तरी विचारलं.\n\" नाही… नको मला, आज खूप उशीर झाला आहे ना… \" राजेश बाहेरच बघत म्हणाला.गाणं तसच चालू होतं. आईच्या काळजात कालवाकालव सुरु होती. खूप धीर करून बोलली,\n\" राणीचं लग्न ठरलं ना… \" राजेशने एक नजर टाकली आईकडे.\n\"तुला कसं कळलं ते… \",\n\"ती स्वतः आलेली, साखरपुड्याचे आमंत्रण घेऊन… \",\n\"हम्म… \" राजेश पुन्हा बाहेर बघू लागला. \"चांगलं झालं ना आई, निलमचं…. \",\n\"अरे पण तुझं प्रेम…. \",\n\"नाही गं आई… असं नको वाटून घेऊस… नाहीतरी, ती कूठे …. मी कूठे…. मैत्री केली तिचं खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. \" राजेश उगाचच हसला. आईच्या डोळ्यात पाणी आलं. राजेशच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.\n\" राजा… नको रे असा राहत जाऊस… इतका साधा नको राहूस रे…आजकालच्या दुनियेत नाही राहत रे असा कोणी. \",\n\"आई, स्वभाव आहे ना तो … कसा बदलणार… थोडे दिवस वाटेल निलम बद्दल… मग… \",\n\"मग काय… \" ,\n\" नंतर सवय होईल ना… म्हणून आता पासून सवय करतो आहे , तिच्यापासून दूर रहायची… \" ,\n\"किती दिवस असा राहणार… \",आई रडत म्हणाली.\n\" माहित नाही… कोणीतरी दूर जाते… ते दुःख कसं असते ते माहित आहे मला. पहिलं बाबा गेले सोडून आणि आता निलम… \" राजेश बोलता बोलता थांबला, आईला खूप वाईट वाटलं. \"याद पिया कि आये…. \" गाणं तसंच सुरु होतं.आणि आई… राजेशला पोटाशी घेऊन रडत होती.\nपुढचा दिवस… राजेश नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला. पुन्हा निलम त्याला सकाळपासून call करत होती. राजेशने एकदाही उचलला नाही. मंगेशला कळत होते कि राजेशला काय वाटतं असेल मनातून. तरीसुद्धा राजेश जवळ आला तो.\n\"चल… \" मंगेशने राजेशला सांगितलं.\n\"चल जरा… बाहेर, बोलायचे आहे.\",\n\"आता नको, काम आहे. रात्री घरी गेलो कि बोलू.\",\n\"प्लीज राजा… तुला तुझ्या आईची शप्पथ आहे.\" राजेश नाईलाजाने उठला. आणि बाहेर आला.\n\" राजेश… मला कळते आहे, तुझ्या मनात काय चालू आहे ते… पण एकदा बोल तरी तिच्याशी.… \",\n\"अरे तुझ्या मनातलं सांग ना तिला… \",\n\"काय बोलतो आहेस तू… आता तीन दिवसांनी साखरपुडा आहे तिचा… आणि मनातलं सांगू… \",\n\" अरे पण, बोल ना तिला… इतके call करते ती… एकदा बोल ना… \" राजेश तयार नव्हता बोलायला. शेवटी मंगेशने call केला निलमला.\n\" Hi… अरे राजा कूठे आहे… कधीपासून call करते आहे त्याला… भेटली का निमंत्रण पत्रिका त्याला ….\" निलम बोलली.\n\" हा… भेटली. पण तुला भेटायचे होते जरा… कधी भेटशील… \",\n\"आता तर मी निमंत्रण पत्रिका वाटत आहे friends कडे… रात्री भेटू… चालेल ना. \" ,\n\"हो… चालेल, रात्री भेटू… ८ वाजता, तिथेच… चहाच्या टपरीवर\",\n\"ok, चालेल… \" मंगेश - निलमचं संभाषण संपलं.\nसंध्याकाळी मंगेश, राजेशला जबरदस्ती घेऊन गेला. राजेशला लवकर निघायचे नव्हते. ८ वाजता बरोबर पोहोचले दोघे त्या टपरीवर.… तिघे अगदी कॉलेजमध्ये असल्या पासून या टपरीवर चहा घेण्यासाठी थांबत आणि टाईमपास करत. चाळीपासून जवळच होती टपरी. निलम तर आधीच आलेली.\n\" काय रे राजा… कालपासून call करते आहे तुला, एकदाही उचलला नाहीस…. \" राजेश गप्पच. निलम मंगेशकडे पाहू लागली. मंगेशला समजलं ते. त्यानेच विषय सुरु केला.\n\" निलम, मला काहीतरी बोलायचे आहे.\",\n\"मला माहित नाही, हि योग्य वेळ आहे का नाही बोलायची… \",\n\"हा… काही असेल ते आत्ताचं बोलून घे हा…. कारण लग्न झाल्यावर मी भेटणार नाही.\" निलम हसत म्हणाली.\n\"म्हणजे… \" मंगेश बोलला.\n\"अरे, लग्नानंतर direct… दुबई.\",\n\"म्हणजे… तिकडेच राहणार का तू \n\"आमची branch आहे ना तिकडे, दुबईला… मग तिकडेच जॉब करणार. Transfer करून घेणार मी.\" मंगेश… राजेशकडे पाहू लागला. राजेश शांतच होता.\n\"अरे पण या राजाला काय झालं आहे… बोलत का नाही.\" ,\n\"मंगेश प्लीज…नको.\" राजेश खूप वेळाने बोलला.\n\"गप्प बसं राजा… बोलू दे… निलम.\" मंगेश निलमकडे पाहत बोलला.\"तुला वाटत नाही. तुझा निर्णय चुकला आहे ते.… जोडीदार निवडण्याचा.\",\n\"तुला खरंच… त्याच्याशी लग्न करावेसे वाटते कि… घरच्यांसाठी लग्न करते आहेस… \n\"मला अजूनही कळत नाही… तूला काय सांगायचे आहे ते.… \",\n\"एवढीही बनाव करू नकोस निलम, जसं काही तुला कळतच नाही… मी राजेशबद्दल बोलतो आहे.\" तेव्हा निलमच्या चेहऱ्याचे expression बदलले. \"त्याचं प्रेम होतं तुझ्यावर, ते माहित होतं ना तुला… तरी तू… \",\n\" अरे… पण… घरी कसं सांगू मी हे… आणि आता काही होऊ शकत नाही. \" निलम बोलली. मंगेशकडे बोलण्यासारखे काहीचं नव्हतं. सगळेच शांत झाले. निलम राजेशकडे पाहत होती.\n\" राजेश… अरे पण आपण मित्र तर राहू शकतो ना… बोल ना काहीतरी.… बोलत का नाहीस माझ्याबरोबर. \",\n\"तुझ्यापासून दूर रहायची सवय व्हावी म्हणून… \" राजेश शांतपणे बोलला.\" मला वाटते आपण पुन्हा नको भेटायला. call पण नको करूस. तुला आणि तुझ्या घरी चालायचे ते… तुझ्या जोडीदाराला आपली Friendship कळणार नाही, may be… \",\n\"म्हणजे Friendship पण नको का तुला. \" निलम रागात बोलली.\n\"तसं नाही… पण सवय झाली आहे तुझी… जरा वेळ लागेल ना, लग्नानंतर अश्या भेटी होणार नाहीत पुन्हा. म्हणून बोललो…. चल Bye… निघतो मी, आई वाट बघत असेल. \" म्हणत राजेश निघाला. निलम गाडीत जाऊन बसली. मंगेश सुद्धा निघाला. निलमने मंगेश समोर गाडी थांबवली आणि बोलली.\n\"मी घेतलेले कोणतेच निर्णय चुकलेले नाहीत… हा निर्णयसुद्धा…\" गाडी start केली… गेली निघून.\nसाखरपुड्याचा दिवस आला. रविवारचं होता. त्यामुळे ऑफिसचे कारण नव्हतेच. आईने सांगितलं म्हणून राजेश तयार झाला. मंगेश होता सोबतच. गिरगावला साखरपुडा होता… साखरपुडा काय, लग्नच होतं ते जणू काही… एवढा खर्च केला होता. श्रीमंती दिसूनच येत होती त्यांची. मंगेशचे डोळे दिपून गेले. निलम तर किती छान दिसत होती आज. गुलाबी रंगाची साडी… त्यावर गळ्यात, हातात द���गिने. उजळून दिसत होती अगदी. त्यांची जोडी तर द्रुष्ट काढण्यासारखी होती. राजेश त्यांच्याकडेच पाहत होता कधीचा. मोठे मोठे पाहुणे आलेले समारंभाला. त्यात हेच दोघे साधे वाटत होते. म्हणून सगळ्यात शेवटच्या रांगेत बसले होते. हळूहळू एक-एक जण त्या जोडप्याचे अभिनंदन करत होते. राजेशला तिथे पुढे जायची इच्छ्या नव्हती.… मंगेशला हिंमत होत नव्हती पुढे जाऊन तिचे अभिनंदन करण्याची. थोडावेळ दोघे बसले आणि मागच्या मागे निघून गेले. छान सोहळा झाला. रात्रसुद्धा झाली होती. रात्रीचे १० वाजलेले. तिथून गिरगाव चौपाटी जवळच होती.\n\" चल… जरा बसू चौपाटीवर… \" राजेश मंगेशला बोलला.\n\" अबे… वाजले बघ किती… पुन्हा घरी जायला उशीर होणार… आणि आता चौपाटीवर कोणी नसेल.\",\n\"तू जा… मी जातो चौपाटीवर…\" राजेश निघाला. मंगेश मागोमाग.…. बसले थोडावेळ… मंगेशने इतरत्र नजर फिरवली.कोणी कोणीच नव्हतं. राजेश समुद्राकडे पाहत होता. मंगेशला बोलायचे होते राजेश बरोबर.\n\" राजा… मला बोलायचे होते.… तुझ्याशी.\",\n\"तू का सांगितलं नाहीस तिला कधी मनातलं… \" राजेश हसला फक्त.\n\"बोल ना हसतोस काय \n\"काही नाही रे… असंच हसायला आलं… \" राजेश, मंगेशकडे न पाहताच म्हणाला.\n\" हा जानेवारी महिना आहे ना… मार्चमध्ये लग्न आहे बोलली ना ती. \",\n\"नाही रे… असचं… आणि लगेचच दुबईला जाणार ना निलम.…. हम्म, यावर्षी रंगपंचमीला नसेल ना ती… \",\n\"काय बोलतो आहेस तू… \" मंगेश राजेशकडे पाहत म्हणाला.\n\" दरवर्षी असेत ना ती… चाळीत येऊन रंगपंचमी खेळायची.… पुन्हा गुढीपाडवा, त्यादिवशी आपण जायचो त्यांच्याकडे… गुढीला पाया पडण्यासाठी…. नंतर १ मे, मुद्दाम कूठेतरी फिरायला जायचो आपण…तेव्हा पण नसेल ती,… जून,जुलै मध्ये येणाऱ्या पावसात नसेल ती, मग… गोविंदाला \"हंडया\" बघायचा हट्ट करायला नसेल ती… यावर्षी गणपतीमध्ये चाळीतल्या सार्वजनिक आरतीला नसेल ती… मला गरब्याला सुद्धा कोणीतरी नवीन जोडीदार बघावा लागेल ना… ती तर नसेलच यावर्षी कोणत्याच सणांमध्ये…. \" आणि राजेश हसायला लागला. थंडीचे दिवस होते. त्यात समुद्रकिनारा… थंड, बोचरा वारा… राजेशचे ते बोलणे ऐकून मंगेशच्या अंगावर शहारा उठला… कसं सहज बोलून गेला तो.\n\"राजेश…. तू तिला आधीच का सांगितलं नाहीस हे… \",\n\"कसं सांगू मंगेश तिला… सांग मला, कसं सांगू… , बघितलंसं न आता… किती खर्च केला त्यांनी साखरपुड्याला, त्यात मी कूठे बसतो सांग… ती manager आहे आणि मी साधा चाकरमानी… तिचं सगळं काम मोठ्या माणसाबरोबर असते… त्या लोकांना काय सांगणार होती ती, माझा नवरा साधा जॉब करतो… कसं जमणार होतं आमचं.… निलमचं घर बघितलंस ना, लग्न करून तिला का चाळीत आणलं असतं का मी… साधा TV नाही माझ्याकडे… तिच्या नवऱ्याचा पगार माहित आहे तुला, १.५ लाख… माझा किती, १५,०००… फरक, १.३५ लाख… निलमने गेल्या महिन्यात ६००० ची फक्त shopping केली.… आपल्या खोलीचे भाडे ८०००… त्यात घरातलं राशन, वस्तूसाठी पैसे, आपल्या प्रवासाचा खर्च… त्या अनाथ मुलांसाठी करतो तो खर्च… एवढं सगळं करून १५,००० मधले उरतात ते फक्त ३००० रुपये हातात. त्यातून बँकेत टाकतो पैसे… कस सांभाळणार होतो निलमला मी आणि बोलतोस तिला आधी का विचारलं नाहीस ते… कसं सांगू रे… इकडे ऑफिस मधून सुटलो कि पहिला विचार येतो… बस वेळेवर मिळेल का, वेळेवर भेटली तर नेहमीची ट्रेन मिळेल… ती चुकली कि पाऊण तास थांबा… मग घरी पोहोचायला उशीर, आई तशीच राहते मग न जेवता… निलमला तिच्या गेल्या वाढदिवसाला वडिलांनी कार गिफ्ट दिली… शिवाय कंपनीची कार आहेच… मला जमणार होतं का ते…\" राजेश थांबला बोलायचा. मंगेशला भरून आलं होतं. दोघेही समुद्राच्या येणाऱ्या - जाणाऱ्या लाटांकडे बघत होते.\nखूप वेळाने राजेश बोलला. \"निलम सांगत होती, तो दुबईला मोठा engineer आहे, मुंबईत स्वतःचे दोन Flats आहेत. १.५ लाख पगार, दुबईत असतो… वरचेवर india मध्ये येतो. खूप छान मुलगा भेटला तिला… शिवाय तिचं एक स्वप्न होतं, निलमला world tour करायची होती… मला ते काही जमलं नसतं कधीच… आता तरी निलम जगभर फिरू शकेल… \" राजेश हसत म्हणाला.\n\" पण यार… असं कसं रे …. \" मंगेश खूप वेळाने बोलला.\" किती वर्ष एकत्र आहोत आपण… त्यात तुम्ही दोघे किती जवळ… कधीच वेगळे झाला नाहीत तुम्ही,तुम्हा दोघांना ते जमलंचं नाही… दूर जाणं, रोज एकतरी call असतो ना तुमचा एकमेकांना… नाहीतर मेसेज तरी चालू असतात… आणि निलम, तू एक reply केला नाहीस तर किती बेचैन व्हायची. मला call करून तुझी चौकशी करायची… मग सांग, एवढ्या वर्षांत एकदातरी, असा दिवस गेला का… कि ज्या दिवशी तुम्ही बोलला नाहीत.\" राजेशने नकारार्थी मान हलवली.\n\" मग आता हे असा का, मध्येच कुठून गरिबी - श्रीमंती आली रे… \" राजेशने मंगेशच्या खांदयावर हात ठेवला. \" आता झालं ना चांगलं तिचं… बस ना मग, आपल्याला काय पाहिजे अजून.\" मंगेश शांत झाला. अजून थोडा वेळ बसले दोघे. मंगेश उठला ��ग…\"चल राजा… घरी जाऊ… \"राजेश बसूनच होता… \" मी बसतो आहे थोडावेळ अजून… खूप दिवसांनी समुद्र किनारा बघतो आहे… \"मंगेश पुढे काही बोलला नाही. निघून गेला तो.\nआता , तिथे फक्त राजेशच होता.… सोबतीला थंड वारा, धीरगंभीर असा लाटांचा आवाज आणि राजेश,… राजेशला जुन्या गोष्टी आठवत होत्या. कॉलेजच्या गोष्टी, त्यांच्या friendship च्या… एकत्र जेवायचे राजेशच्या घरी येऊन. सुट्टी असली कि अभ्यास करण्याच्या बहाणा करून निलमचे घरी येणे… अभ्यास बाजूलाच, गप्पा-मस्करी भंकस… मस्त चालायचं. त्यात कधी कधी आई सहभागी होत असे.… गरबा खेळायला यायची निलम मुद्दाम… इतकी वर्ष ते दोघे \"बेस्ट जोडी\" चा पुरस्कार घेत होते. छान जमायचं दोघांचं… गणपतीच्या शेवटच्या दिवशी, जागरण करताना… किती धम्माल करायची निलम… कोजागिरीला शेकोटी भोवती कसे फेर धरायचे निलम आणि मंगेश… आठवणी येताच राजेश एकटाच हसत बसला होता. मग जॉबला लागलो, तरी एकत्र होतो. गाडीतून येताना एक - दीड तासाचा प्रवास कसा पटकन संपायचा. त्याच गप्पागोष्टी, मजा-मस्करी.… दिवसभराच्या ऑफिसच्या गोष्टी सांगताना सगळा त्राण नाहीसा होत असे. आणि सुट्टीच्या दिवशी, कूठेतरी बाहेत फिरायचा plan.… तिघेच जण, मी , निलम आणि मंगेश… कधी कधी मंगेश सांगायचा, पोटात दुखते… डोकं दुखते.… नाटकी नुसता… उगाचच…,निलम सोबत मी एकटं जावं म्हणून… राजेशच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. अचानक त्याला आजचा दिवस आठवला. सगळं हसू नाहीस झालं चेहऱ्यावरचे… स्वतःचा राग आला त्याला. बाजूला एक लहानसा दगड होता. उचलला,जोरात भिरकावला समुद्रात आणि मोठयाने ओरडला.\" आ…. \" पुन्हा पुन्हा ओरडत होता, घसा दुखेपर्यंत…मग चालत समुद्राजवळ गेला,वाळूत बसला आणि वाळू हाताने उचलून समुदात भिरकावू लागला, ते थकेपर्यंत… शेवटी हात दुखले… शांत झाला. डोळ्यात पाणी जमा झालेले… एकदाही रडला नव्हता तो इतक्या वर्षात… वडील सोडून गेले तेव्हासुद्धा नाही, सगळी दुःख अशीच मनात साठवून ठेवलेली त्याने… पुन्हा मोठयाने बडबडू लागला समुद्राकडे बघत \" काय चूक होती माझी यार सांग ना… काय चूक होती, प्रेम केलं होतं ना मी, तिचं पण प्रेम होतं ना माझ्यावर… मग मलाच का शिक्षा, एवढी वर्ष होतो ना एकत्र… असं कोणी अचानक सोडून जाते का कोणी… एवढं मोठ्ठ भगदाड पडलं आहे तिच्या जाण्याने मनात…. ते कसं भरायचं आता…सांग मला.\" पुन्हा दोन्ही हाताने वाळू समुद्रात फेकू लागला… दमला शेवटी आणि ढसाढसा रडू लागला.\nखूप वेळाने राजेश शांत झाला… मनातलं बाहेर काढलं होतं त्याने… घड्याळाकडे पाहिलं त्याने… रात्रीचे ११ वाजले होते. शेवटची ट्रेन निघायच्या आधी स्टेशनला पोहोचलं पाहिजे. राजेशच्या डोक्यात विचार आला पटकन. डोळे पुसले, रुमालाने चेहरा पुसला. कपड्यावरची वाळू झटकली आणि निघाला.… थांबला, वळला… समुद्राच्या लाटाजवळ आला… खाली वाकून समुद्राला \"sorry\" म्हणाला… मनातला राग काढला होता ना त्याने समुद्रावर… एकदा बघितले त्याने समुद्राकडे… तो तसाच होता, पहिल्यासारखा… राजेश निघाला घरी… शेवटची ट्रेन सुटण्या अगोदर…\nएक होता राजा…. (भाग एक )\n\" सूड… ( भाग पहिला ) \"\n\"खाड्ड…\",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं....\n \" (भाग पहिला )\nफोनच्या रिंगने अभिषेकच्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळ...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग पहिला)\n\"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू \" , \" का गं \" , \" नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. \", &...\nभटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग पहिला)\nआकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पाव...\nएक होता राजा…. (भाग दोन )\nबघता बघता मार्च महिना जवळ आला, निलमचं लग्नसुद्धा. सगळीकडे पत्रिका वाटून झालेल्या. फक्त राजेश-मंगेशकडे देयाची राहिली होती...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग तिसरा)\nपाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विवेक आणि मानसी एकमेकांसमोर तसेच उभे होते. मानसी त्याला बघून हसली. पण ते हसणं वेगळं होतं, तूच्छत...\n\" सूड… ( भाग दुसरा ) \"\nपुढचे चार दिवस तर inspector अभिषेकला \"त्या\" केसमध्ये लक्षच देता आले नाही. एका मंत्र्याच्या मुलाचे लग्न असल्याने त्याची...\n ( भाग २ )\nदोन दिवस झाले… पाऊस थांबायचं नावं घेत नव्हता.... वादळचं आलेलं ना, त्यामुळे पुढचे दोन दिवस कॉलेज बंदच होतं. संजयने कॉलेजमध्ये...\n\" अरे .... विनू ...... अजून घरी नाही गेलास ...... अजून घरी नाही गेलास \", \" हो. निघतोच आहे सर आता.\", \" OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_273.html", "date_download": "2021-09-22T17:43:41Z", "digest": "sha1:I5Z2JUV4SLZAXGGRGCYYQPJBT3URM2GG", "length": 6416, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "आविष्कार ग्रुपच्या सचिवपदी विश्वनाथ पाटसुते, सहसचिव पदी विजय लाड", "raw_content": "\nHomeआविष्कार ग्रुपच्या सचिवपदी विश्वनाथ पाटसुते, सहसचिव पदी विजय लाड\nआविष्कार ग्रुपच्या सचिवपदी विश्वनाथ पाटसुते, सहसचिव पदी विजय लाड\nइस्लामपूर (सूर्यकांत शिंदे) : सांस्कृतिक क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आविष्कार कल्चरल ग्रुपच्या सचिवपदी विश्वनाथ मारुती पाटसुते, तर सहसचिवपदी विजय पांडुरंग लाड यांची निवड करण्यात आली. राज्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली आविष्कार कल्चरल ग्रुपला अधिक गतिमान करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.\nआविष्कारचे प्रमुख कार्यकर्ते मोहन चव्हाण, सहसचिव प्रा. कृष्णा मंडले यांनी या निवडी जाहीर केल्या. आविष्कारचे संस्थापक सचिव राजेंद्र घोरपडे यांच्या अकाली नात्याने सचिवपद रिक्त झाले होते. आविष्कारचे कार्याध्यक्ष प्रसिध्द कवी प्रा. प्रदीप पाटील म्हणाले, राजेंद्र घोरपडे ,सुधीर पाटील यांच्या अकाली जाण्याने आविष्कारमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. तसेच कोरोनासारख्या संकटांनी आविष्कार चा वेग काहीसा मंदावला आहे. आविष्कार ही केवळ एक संस्था नसून सांस्कृतिक चळवळ आहे. ही चळवळ जोमाने पुढे न्यावी लागेल. नूतन सचिव विश्वनाथ पाटसुते म्हणाले, सर्वांना बरोबर घेवून आविष्कारला गती देवू.\nयावेळी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डी. बी. पाटील, आविष्कारचे जेष्ठ कार्यकर्ते सचिन पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आविष्कारचे अध्यक्ष सुनील चव्हाण, उपाध्यक्ष भूषण शहा, माजी अध्यक्ष सतीश पाटील, खजिनदार बालाजी पाटील,माजी उपाध्यक्ष राजवर्धन लाड यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.\nयावेळी माजी खजिनदार धनंजय भोसले, लव्हाजी देसाई, अजय थोरात यांच्यासह आविष्कारचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/death-of-youth-from-kasrud-village-in-mahabaleshwar-taluka-bam92", "date_download": "2021-09-22T17:29:12Z", "digest": "sha1:55WXOVHNIXKMKB3NNE22LBBMLMFUIYUO", "length": 22361, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महाबळेश्वर तालुक्यात 27 वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या", "raw_content": "\nमहाबळेश्वरपासून 40 कि.मी अंतरावर तालुक्याच्या पश्चिम भागात हातलोट गावाजवळ कासरूड हे गाव आहे.\nमहाबळेश्वर तालुक्यात 27 वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nमहाबळेश्वर (सातारा) : तालुक्याच्या (Mahabaleshwar Taluka) पश्चिम भागात असणाऱ्या कासरूड गावातील धनेश अशोक चव्हाण या 27 वर्षीय युवकाने राहत्या घरात लोखंडी ॲंगलला नायलाॅन दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.\nमहाबळेश्वरपासून 40 कि.मी अंतरावर तालुक्याच्या पश्चिम भागात हातलोट गावाजवळ कासरूड हे गाव आहे. या गावातील धनेश अशोक चव्हाण या युवकाने 8 सप्टेंबरच्या रात्री नायलाॅन दोरीच्या मदतीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याच गावात राहणारा अमित अशोक मोरे यांनी ही खबर 9 सप्टेंबर रोजी शिरवलीचे पोलिस पाटील विलास धोडींराम मालुसरे यांना दिली. पोलिस पाटील मालुसरे यांनी ही खबर कुंभरोशी औटपोस्ट पोलिस ठाण्याचे ए.एस.आय पावरा यांना दिली. पावरा यांनी 10 सप्टेंबर रोजी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात ही नोंद केली आहे.\nहेही वाचा: साताऱ्यातील राजे समर्थकांच्या हाणामारीची पोलिस चौकशी करणार\nदरम्यान, या युवकाने आत्महत्या का केली, युवकाच्या घरी कोण होते, त्याचे लग्न झाले होते की नाही, युवकाला इतर कोणी नातेवाईक आहेत का नाही, युवकाचा व्यवसाय काय होता या बाबत महाबळेश्वर पोलिसांनी काही माहिती दिली नाही. तपास केल्यानंतर या प्रश्नांची उत्तरे आम्हाला मिळतील, मग आम्ही ही माहिती तुम्हाला देवू, असे महाबळेश्वर पोलिसांनी पत्रकारांना सांगितले. या घटनेचा पुढील तपास कुंभरोशीचे पावरा हे करीत आहेत.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघ���टात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, मह���लांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन��हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/anna-hazare-breaks-fast-after-meeting-cm-fadnavis/03291848", "date_download": "2021-09-22T18:18:35Z", "digest": "sha1:AOPNNZMQPHKFPMK2ZRVDCJQCLGADHOKX", "length": 4346, "nlines": 31, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "अखेर अण्णा हजारेंनी उपोषण सोडले - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » अखेर अण्णा हजारेंनी उपोषण सोडले\nअखेर अण्णा हजारेंनी उपोषण सोडले\nनवी दिल्ली: जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण सातव्या दिवशीही सुरुच होते. अण्णांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अण्णा हजारेंची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दिल्लीला पोचले. आज अण्णांच्��ा आंदोलनाचा सातवा दिवस आहे. पंतप्रधान कार्यालयानं दिलेला ड्राफ्ट अण्णांनी मान्य केला असे वृत्त आहे. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनाचा तिढा सुटल्याची माहिती मिळत आहे.\nगिरीश महाजन यांनी अनेकदा अण्णांची भेट घेऊन त्यांची मनधारणी करण्याचा प्रयत्न केला होता. पण जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्राच अण्णांनी घेतला होता. तसेच उपोषणामुळे अण्णांचं वजन तब्बल साडे ५ किलोने घटले असून आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास १५ आंदोलकांची गेल्या काही दिवसांमध्ये प्रकृती ढासळली आहे.\nजनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे बदल या मागण्यांसाठी अण्णांचं गेल्या सात दिवसांपासून रामलीलावर उपोषण सुरु आहे.२३ मार्चला म्हणजे शहीद दिनाच्या दिवशी अण्णांनी उपोषणाची सुरुवात केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.viraltm.org/ganpati-chya-krupene-ya-rashina-honar-dhan-labh-55670/", "date_download": "2021-09-22T17:24:54Z", "digest": "sha1:BTIF56DJ4JKL4KMFXE4IU4UBNTSK23GQ", "length": 15185, "nlines": 121, "source_domain": "www.viraltm.org", "title": "गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या ५ राशींच्या लोकांना होणार मोठा धनलाभ, दूर होतील प्रत्येक समस्या, नोकरीमध्ये मिळणार प्रगती ! - ViralTM", "raw_content": "\nगणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या ५ राशींच्या लोकांना होणार मोठा धनलाभ, दूर होतील प्रत्येक समस्या, नोकरीमध्ये मिळणार प्रगती \nमनुष्याचे जीवन चांगले असो किंवा वाईट, पण इच्छा नसून देखील प्रत्येक परिस्थितीचा सामना करावा लागतो. ज्योतिष जाणकारांनुसार जे काही चढ-उतार मनुष्याच्या जीवनामध्ये येतात यामागे ग्रहांची चाल मुख्य जबाबदार मानली गेली आहे. दररोज ग्रहांच्या स्थितीमध्ये छोटे मोठे बदल होत राहतात, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे जीवन प्रभावित होते. कधी जीवनामध्ये आनंद येतो तर कधी अनेक समस्यांमधून जावे लागे. प्रत्येक व्यक्तीची राशी त्याच्यासाठी खूपच महत्वपूर्ण मानली गेली आहे. राशीच्या सहाय्यतेने व्यक्तीच्या भविष्यासंबंधी बरीच माहिती मिळवू शकतो.\nज्योतिष गणनेनुसार काही राशींचे लोक असे आहेत ज्यांच्या कुंडलीमध्ये ग्रह नक्षत्रांचा शुभ प्रभाव राहील. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या राशींच्या लोकांना धन लाभ होण्याचे शुभ संकेत मिळत आहेत. जीवनामध्ये ज्या काही समस्या चालू आहेत त्यामधून देखील लवकरच मुक्तता मिळणार आहे.\nवृषभ राशींच्या लोकांचा हा काळ चांगला राहणार आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने उत्पन्नामध्ये जबरदस्त वाढ होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. प्रेम जीवन घालवत असलेल्या लोकांचा हा काळ चांगला राहील. तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीसोबत एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लान बनवू शकता. तुम्ही तुमची विचार केलेली कामे पूर्ण कराल. कामामध्ये तुमचे मन लागून राहील.\nकर्क राशींच्या लोकांचा हा काळ अतिउत्तम राहील. तुमच्या मनामध्ये आनंदाची भावना राहील. कामामध्ये तुम्हाला सतत सफलता मिळत राहील. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची लोकप्रियता वाढू शकते. नोकरी क्षेत्रामध्ये तुम्ही आपला अधिकार जमवून सर्व कामे पूर्ण कराल, यामुळे तुमची प्रतिमा मजबूत होईल. विवाहित लोकांचे जीवन खूपच चांगले राहणार आहे. एकमेकांदरम्यान सुरु असलेला तणाव दूर होईल. नात्यामध्ये जवळीक वाढेल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीमधून तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो.\nमकर राशींच्या लोकांवर गणपती बाप्पाची विशेष कृपा दृष्टी बनून राहील. तुम्ही आपल्या मित्रांसोबत मिळून एखाद्या नवीन कामाची योजना बनवू शकता. स्थावर संपत्ती प्रकरणांमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. कामाबाबतीत तुम्ही निश्चिंत राहणार आहात. तुम्ही आपल्या सर्व योजना चांगल्याप्रकारे पूर्ण करू शकाल. नोकरी क्षेत्रामध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. धार्मिक कामांमध्ये तुमचे मन अधिक लागून राहील. उत्पन्नाचे चांगले स्रोत प्राप्त होईल. प्रेम प्रकरणां संबंधीत लोकांना खूपच आनंद मिळणार आहे.\nकुंभ राशींच्या लोकांच्या काही जुन्या समस्यांचा अंत होऊ शकतो. तुम्ही सतत प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहाल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदमय राहील. प्रेम जीवनामध्ये तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळण्याची संभावना आहे. तुम्ही आपल्या कुटुंबासोबत आपल्या भविष्याबद्दल विचार विनिमय कराल. व्यवसायासंबंधित लोकांचा हा काळ मजबूत राहील. तुम्हाला मोठी धनप्राप्ती मिळण्याची प्रबळ संभावना बनत आहे.\nमिन राशींच्या लोकांच्या जीवनामध्ये चांगला सुधार पाहायला मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. संपत्तीमध्ये वाढ होण्याची संभावना बनत आहे. जमीन संपत्ती संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला फायदा मिळू शकतो. गणपती बाप्पाच्या आश���र्वादाने तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. तुम्ही तुमच्या करियरमध्ये सतत सफलता मिळवाल. विवाहित लोकांचे आयुष्य चांगले राहील. तुमच्या नात्यामध्ये मजबूती येईल. विदेशामध्ये काम करत असलेल्या लोकांना लाभ मिळण्याची पूर्ण संभावना आहे. तुम्ही एखाद्या नवीन कामाची योजना बनवू शकता. जर तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्हाला याचा चांगला फायदा मिळेल.\nगणपती बाप्पाचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेश अवश्य लिहा सर्व काही मंगलमय होईल. चांगले फळ मिळेल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.\nटीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.\nPrevious articleश्रीकृष्णाचे प्रिय मोरपंख तुमचे आयुष्य बदलून टाकेल, करा हे उपाय प्रत्येक समस्या दूर होईल \nNext articleवास्तूशास्त्रानुसार सांगितल्या गेलेल्या काही वस्तू घरामध्ये ठेवल्या तर छपरफाड पैसे येईल तुम्हाला कोणतीही समस्या जाणवणार नाही \nकन्या राशीमध्ये विराजमान राहणार चंद्र, या ४ राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ \nग्रह नक्षत्रांची स्थिती सुधारणार या ३ राशींच्या लोकांचे हाल, शुभ संयोगाने भाग्यशाली दिवस झाले सुरु \nसंकट मोचन हनुमान या ५ राशींच्या लोकांची कामे मार्गी लावणार, नशीब राहणार मजबूत, मिळणार मान-सन्मान \nकन्या राशीमध्ये विराजमान राहणार चंद्र, या ४ राशीच्या लोकांना होणार अचानक...\nग्रह नक्षत्रांची स्थिती सुधारणार या ३ राशींच्या लोकांचे हाल, शुभ संयोगाने...\nसंकट मोचन हनुमान या ५ राशींच्या लोकांची कामे मार्गी लावणार, नशीब...\nविष्णूदेव आणि माता लक्ष्मीच्या कृपेने या ५ राशींना येणार चांगले दिवस,...\nकन्या राशीमध्ये विराजमान राहणार चंद्र, या ४ राशीच्या लोकांना होणार अचानक...\nग्रह नक्षत्रांची स्थिती सुधारणार या ३ राशींच्या लोकांचे हाल, शुभ संयोगाने...\nसंकट मोचन हनुमान या ५ राशींच्या लोकांची कामे मार्गी लावणार, नशीब...\nजुदाई चित्रपटाचा हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा स्टार नाव ऐकून...\nजिला समजत होतो छोटी-मोठी अभिनेत्री ती तर निघाली शाहीद कपूरची बहीण,...\nया झाडाची ४ पाने फक्त काही दिवस चघळा, रक्तवाहिन्यांत जमा झालेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-09-22T17:56:20Z", "digest": "sha1:RTJFNOTAZFY6RYPQZNEPL6U3K7K4IUZQ", "length": 11732, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शेतकर्‍यांच्या आत्महत्य Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nIPL 2021, DC vs SRH : दिल्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद 'प्ले-ऑफ' मधून आऊट\nGood News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार\nएक नव्हे तर 100 महिलांना लग्नाचं आमिष देऊन फसवलं, प्रेमराज अखेर अटकेत\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nधक्कादायक: UBER DRIVER चा महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून जबरदस्ती\nफायनान्स कंपनीवर ‘फिल्मी स्टाईल’ दरोडा, काही मिनिटांतच घडला क्लायमॅक्स\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nमीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीत 'या' व्यक्तीमुळे येणार ट्वीस्ट\n Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येतायत न\nVIDEO :‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेचे शीर्षकगीत 'असं' केलं संगीतबद्ध\n2 घटस्फोटानंतर 11 वर्षांनी लहान तरुणासोबत अफेअर; स्नेहा वाघ आहे तरी कोण\nIPL 2021, DC vs SRH : दिल्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद 'प्ले-ऑफ' मधून आऊट\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\nअजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्याचं 'महाराष्ट्र कनेक्शन'\nGood News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nसोन्याच्या किंमतीत उसळी, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; काय आहे दर\nVIDEO: 'Amazonने दिली 8,546 कोटी रुपयांची लाच', काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप\n ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना लव्ह, स्विटी, हनी म्हणाल तर जाईल नोकरी\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nपुरुषांसाठी चांगली बातमी; प्रोस्टेटच्या कर्करोगावर इतक्या दिवसात होणार इलाज\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nExplainer : आखाड्यांकडे आहे किती संपत्ती कोणता आखाडा आहे श्रीमंत\nया राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण\nExplainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का मान्सूनचं चक्र बिघडलंय का\nExplainer : शेळी रोखू शकते जंगलातले वणवे; मेंढपाळ महिलेनं शोधला रामबाण उपाय\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nब्रिटनकडून COVISHIELD ला मान्यता, मात्र प्रवाशांच्या अडचणी ‘जैसे थे’\n ब्रिटनकडून अखेर COVISHIELD ला मान्यता\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n...अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य\n नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार\n लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का\nशेतकर्‍यांच्या आत्महत्य\t- All Results\nIPL 2021, DC vs SRH : दिल्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद 'प्ले-ऑफ' मधून आऊट\nGood News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार\nएक नव्हे तर 100 महिलांना लग्नाचं आमिष देऊन फसवलं, प्रेमराज अखेर अटकेत\nघ्यायला गेला थंडा पण झाला मोठा वांदा; Cold drink ची एक बाटली पडली 36 लाखांना\nPhoneचोरी झाल्यास या Government Portalवर असा करा Block,सुरक्षित राहील तुमचा डेटा\nकेवळ महिला कर्मचारी चालवणार जगातील सर्वात मोठा Ola E-scooter Plant\nBigg Boss15: 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड गायिका बनणार 'बिग बॉस'ची स्पर्धक\n अभिनेत्रीला सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे पाठवून दिला जातोय त्रास; पोलिस\n Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष\n लग्नातच सासूचा प्रताप पाहून नवरीबाईची सटकली\n नक्की पाहा स्ट्रीट शॉपिंगसाठीची पाच बेस्ट ठिकाणं\n16000 पुरुषांसोबत शारीरिक संबंध; होणाऱ्या बायकोचं सत्य समजताच उचललं असं पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/aida-model-in-marathi/", "date_download": "2021-09-22T18:40:14Z", "digest": "sha1:WMKVL2QLCYESGSTDSBDKLOUCWW2DCTXB", "length": 14286, "nlines": 91, "source_domain": "udyojak.org", "title": "नवे ग्राहक मिळवण्याचे व टिकवण्याचे AIDA मॉडेल - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nनवे ग्राहक मिळवण्याचे व टिकवण्याचे AIDA मॉडेल\nनवे ग्राहक मिळवण्याचे व टिकवण्याचे AIDA मॉडेल\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nआपले उत्पादन लोकांना उपयोगी किंवा आकर्षक वाटले की ते आपले ग्राहक होतात असे सर्वसामान्य पणे म्हटले जाते, परंतु एलियास सेंट एलमो लेविस यांनी एखादी व्यक्ती आपली ग्राहक होण्याच्या सूक्ष्म पायऱ्या सांगितल्या आहेत. या पायऱ्यांचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला आणि त्यानुसार आपले उत्पादन घडवले, तर त्याचा नक्कीच फायदा दिसून येईल.\nआयडा (AIDA) मॉडेल :\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nलोकांचे लक्ष वेधून घेणे हे एखाद्या उत्पादनाचे पाहिले काम असते. जर आपले उत्पादन इतरांपेक्षा थोडेफार वेगळे किंवा आकर्षक असेल तर ते सर्वांमधे नक्कीच उठून दिसते. आपल्या उत्पादनाचा आकार बदलणे, त्याला आकर्षक टॅगलाईन देणे, पॅकेजिंगमध्ये आकर्षकता आणणे अश्या अनेकविध पर्यायांनी आपण लोकांचे लक्ष वेधून घेऊ शकतो. जसे आपण जेव्हा एखाद्या सुपरमार्केटमध्ये जातो तेव्हा सगळ्या वस्तूंमध्ये फार कमी अशा वस्तू असतात ज्यांकडे आपले पटकन लक्ष जाते.\nआपल्या उत्पादनाने लोकांचे नुसते लक्ष वेधून घेणे पुरेसे नाही तर लोकांना त्यात रस वाटला पाहिजे. आपल्या उत्पादनाचे प्राथमिक रूप लोकांनी पाहिल्यावर त्यांना त्यात आणखी उत्सुकता वाटली पाहिजे जेणेकरून लोक त्या उत्पादनाची आणखी माहिती करून घेतील. जसे आपण एखादा मोबाईल विकत घ्यायला जातो. आपल्या बजेटमध्ये बसणारे अनेक मोबाईल आपल्या समोर असतात. त्यातून आपण आपल्या वापरानुसार आणि आवडीनुसार काही मोबाईल बाजूला काढतो आणि त्याबद्दल आणखी सविस्तर माहिती दुकानदाराला विचारतो. म्हणजेच अनेक उत्पादनांतून काही उत्पादनांतच आपल्याला रस निर्माण होतो.\nएखाद्या उत्पादनाची सविस्तर मा��िती काढल्यानंतर लोक त्यांच्या गरजा त्या उत्पादनासोबत जोडणे सुरू करतात. ते उत्पादन आपल्याला कसे फायद्याचे आहे आणि त्याचा आपल्याला कसा वापर करता येईल हा विचार त्यांच्या मनात येऊ लागतो व त्यांना ते उत्पादन घ्यावेसे वाटते. जसे, बाजूला काढून ठेवलेल्या मोबाईल्स पैकी एक मोबाईल असा असतो जो आपल्याला अचानक आवडून जातो. त्याच्या फीचर्समुळे असेल किंवा त्याच्या ब्रँडमुळे, पण आपल्याला तोच मोबाईल घ्यावासा वाटतो आणि इतरांच्या तुलनेत आपण त्याची निवड करतो.\nएखाद्या व्यक्तीला आपले उत्पादन आकर्षक वाटेल, ते घ्यायची त्याला इच्छा सुद्धा असेल पण जर ते घेण्याइतके पैसेच त्याच्याकडे नसतील तर आधीच्या सगळ्या कृतीचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे आपल्या ग्राहकाला जाणून घेताना त्याची कृती जाणून घेणे हे सर्वात महत्वाचे असते. बऱ्याच लोकांच्या मते कृती ही एखाद्या उत्पादनाच्या यशाची शेवटची पायरी मानली जाते. वरील मोबाईलचे उदाहरण पाहिले तर बरेच जण दिवसभरात दुकानात येऊन मोबाईल्स पाहून जात असतील परंतु त्या लोकांमधील नक्की किती आणि कोणते लोक प्रत्यक्ष मोबाईल विकत घेतात याचा अभ्यास करणे त्या कंपनीला नक्कीच फायद्याचे ठरते.\nकाही काळानंतर AIDA मॉडेलमध्ये आणखी एक गोष्ट सामील करण्यात आली आणि ती म्हणजे समाधान :\nएखाद्या खरेदी प्रक्रियेची शेवटची पायरी म्हणजे समाधान. आपले उत्पादन वापरून लोकांना किती समाधान मिळाले हेसुद्धा एका उद्योजकासाठी खूप महत्वाचे असते. विविध सर्व्हे, फीडबॅक्स मार्फत आपल्या ग्राहकांच्या बदलणाऱ्या सवयी, आवडीनिवडी जाणून घेणे हा उत्तम पर्याय ठरेल. उदा., एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचा मोबाईल विकत घेतला आणि त्याला तो मोबाईल, विक्रीपश्चात सेवा, अश्या जवळपास सर्वच गोष्टी आवडल्या तर ती व्यक्ती पुढचा फोनसुद्धा त्याच कंपनीचा घेण्याची शक्यता वाढते. आपला चांगला अनुभव ती व्यक्ती इतरांना सांगून नकळत आपले प्रमोशन करेल ती तर वेगळीच गोष्ट\nया पायऱ्यांचा आपल्या उद्योगानुसार विचार केला आणि त्याप्रमाणे जर आपले उत्पादन घडवले तर Attention पासून Satisfaction पर्यंत आपले उत्पादन उत्तमोत्तम होऊन आपली प्रत्यक्ष विक्री वाढत जाईल.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post व्यवसाय यशस्वी कसा करावा\nNext Post सुदर्शन क्रिया म्हणजे काय\nशैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nपिंटरेस्टवर आपल्या व्यवसायाचा स्टोरीबोर्ड आहे का\nउत्तम सेल्समॅन होण्याची तयारी\nसामाजित क्षेत्राच्या अनुभवावर दत्तात्रयने सुरू केले ‘अवनी इन्फोटेक’\nby स्मार्ट उद्योजक\t April 15, 2021\nअस्सल मराठमोळं जेवण पुरवून यशस्वी झालेले ‘माय टिफिन’चे हेमंत लोहगावकर\nसोशल मीडिया मार्केटिंगबद्दलचे गैरसमज\nby स्मार्ट उद्योजक\t August 3, 2021\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/amol-shashikant-konde/", "date_download": "2021-09-22T18:19:25Z", "digest": "sha1:GJS4LY3P3AGSPJSLX2XWT7B5X77LTDJW", "length": 6036, "nlines": 81, "source_domain": "udyojak.org", "title": "अमोल शशिकांत कोंडे - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nउद्योजकाचे नाव : अमोल शशिकांत कोंडे\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nजन्मदिनांक : २० जून १९८९\nविद्यमान जिल्हा : पुणे\nशिक्षण : 9 pass\nकंपनी : वैभव फर्निचर\nव्यवसायातील अनुभव : ८ वर्षे\nव्यवसायाचा पत्ता : मुक्काम पोस्ट-मालेगाव बुद्रुक, तालुका-बारामती, जिल्हा -पुणे – ४१३११५\nतुमचीही नोंद ‘महाराष्ट्र उद्योजक सूची’मध्ये करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nNext Post अंबरीश भावसार\nनांदेडच्या ‘नंदीग्राम ऍग्रो’चे हळद उत्पादक नरेंद्र चव्हाण\nby स्मार्ट उद्योजक\t August 28, 2021\nव्यावसायिकांना नवीन आणि दीर्घ��ालीन व्यवसायासाठी मोफत ट्रेनिंग देणारा सुजीत\nby स्मार्ट उद्योजक\t August 12, 2021\nसंगणकपूर्व युग ते संगणक युग यांची सांगड घालणारा ग्राफिक डिझायनर\nby स्मार्ट उद्योजक\t August 4, 2021\nSWOT म्हणजे तुमच्या उद्योगाची कुंडली\nby स्मार्ट उद्योजक\t July 9, 2021\nकॅरम खेळाडूंना छंदापासून प्रोफेशनपर्यंत नेणारा उद्योजक\nयोग्य नियोजन आणि अभ्यास करूनच धंद्यात उतरा\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/06/kyc-be-alert-if-you-receive-call-or.html", "date_download": "2021-09-22T18:06:36Z", "digest": "sha1:PGAWTOVTZXDYPAFRMWARKO2C4FYSMTA3", "length": 19007, "nlines": 106, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान. - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / सोशल मीडिया व्हायरल / तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान.\nतुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान.\nBhairav Diwase गुरुवार, जून १०, २०२१ चंद्रपूर जिल्हा, नवी दिल्ली, भारत देश, महाराष्ट्र राज्य, सोशल मीडिया व्हायरल\nकोरोना काळात देशात बँकिंग फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. लॉकडाउनमध्ये इंटरनेटचा वापर वाढणं हे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. ऑनलाईन खरेदी-विक्रीचं प्रमाण वाढल्याने सायबर क्राईम करणारे गुन्हेगार याचा फायदा घेत आहेत, अशी माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे.\nसरकारच्या 'सायबर दोस्त' नावाच्या ट्विटर हँडलवरून याबाबत ट्विट करून नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. सायबर क्रिमिनल केवायसीच्या (KYC) नावाखाली लोकांना फसवत असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे ग्राहकांनी केवायसी, रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅप फ्रॉडपासून सावध राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. यापूर्वीही अनेकदा गृह मंत्रालयाने नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nआजकाल फ्रॉड करणारे गुन्हेगार लोकांना केवायसीच्या नावावर कॉल किंवा SMS करून लोकांच्या पर्सनल डिटेल्स घेऊन त्यांच्या अकाउंटमधून पैसे चोरी करत आहेत. त्यामुळे कॉल किंवा मेसेज, मेलवर येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, असं आवाहन गृह मंत्रालयाने नागरिकांना केलं आहे.\nकेवायसीसाठी (KYC) फोन आणि SMS आल्यास सावध रहा.....\nतुम्हाला केवायसीसाठी (KYC) फोन किंवा SMS आला तर सावध राहा. केवायसी (KYC) नसल्यामुळे तुमचं बँक अकाउंट बंद होईल, असा मेसेज आल्यास बँकेच्या ऑफिशियल नंबरवर संपर्क साधून याबाबत योग्य माहिती घ्या. याशिवाय अनोळखी नंबरवरून कोणताही फोन किंवा मेसेज आल्यास तुमचे पर्सनल डिटेल्स देऊ नका.\nयाशिवाय Anydesk आणि TeamViewer सारखे अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करू नका. अशा अ‍ॅप्सला तुम्ही तुमच्या फोनचा रिमोट अ‍ॅक्सेस दिला, तर सायबर क्रिमिनल तुमचे पिन, ओटीपी, बँक खात्याबद्दलची माहिती सहज मिळवू शकतात. त्याचा वापर करून ते तुमच्या बँक खात्यातील रक्कम काढू शकतात.\nफेक मेसेजेस कसे टाळाल\nसरकारकडून वेळोवेळी फेक मेसेजेसच्याबाबतीत अलर्ट केलं जातं. कोणत्याही अनोळखी नंबरवरून येणाऱ्या फोन किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका. तसंच असे मेसेज फॉरवर्ड करणंही टाळा. तुमच्या सतर्कतेमुळे तुम्ही आणि तुमच्या संपर्कातील अनेक लोकांना अशा सायबर फ्रॉड्सपासून वाचवू शकता.\nतुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान. Reviewed by Bhairav Diwase on गुरुवार, जून १०, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन���युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली त��लुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pune-pimpri-chinchwad/shrirang-barne-and-amol-kolhe-took-credit-quadrangle-work-rm82-80654", "date_download": "2021-09-22T18:27:05Z", "digest": "sha1:5JWZRKRPRKK3SKFJQONSXP6P7PWBCVT2", "length": 7715, "nlines": 24, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "चौपदरीकरणाला गडकरींनी मान्यता दिली अन् खासदार कोल्हे-बारणेंमध्ये जुंपली", "raw_content": "\nचौपदरीकरणाला गडकरींनी मान्यता दिली अन् खासदार कोल्हे-बारणेंमध्ये जुंपली\nराज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवा���ीत त्याच्या श्रेयावरून कलगीतुरा रंगला आहे.\nपिंपरी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणास मान्यता मिळते नाही, तोच त्यावरून राष्ट्रवादी व शिवसेनेत श्रेयाचा कलगीतुरा रंगला आहे. मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके व आपल्या सामूहिक प्रयत्नाचे हे यश असल्याचे काल (ता.२८) शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले होते. त्यानंतर आज (ता.२९) लगेच मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या पाठपुराव्यामुळे या कामाला मंजूरी मिळाल्याचा दावा पत्रक काढून केला. (Shrirang Barne and Amol Kolhe took credit for four lane work)\nनिविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये हे काम सुरु होणार आहे. कधी ते पूर्ण होईल, हे सांगता येत नाही. तरीही त्याअगोदरच राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीत त्याच्या श्रेयावरून कलगीतुरा रंगला आहे. ५४ किलोमीटरच्या या रस्त्याचे काम बीओटी तत्वावर होणार असून त्यासाठी एक हजार १५ कोटी रुपये खर्च येणार आहे. बीओटीवरील हे काम असल्याने त्यासाठी टोल द्यावा लागणार आहे.\nहेही वाचा : संसदेचा वेळ वाया जात असल्याने आठवले संतापले; केली ही महत्वाची मागणी\nया कामाला मंजूरी मिळताच लगेच कालच कोल्हे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले होते. त्यानंतर बारणेंनीही गडकरींची आज भेट घेऊन या कामाला मान्यता दिली म्हणून त्यांचे आभार मानले. मावळ लोकसभा मतदारसंघात सुरु होत असलेला तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा राष्ट्रीय महामार्ग बांधा, वापरा आणि हस्तांतर करा ('बीओटी') तत्वावर विकसित करण्यात येणार आहे.\nहेही वाचा : राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जैसे थे तर 25 जिल्ह्यांत अनलॉक\nया कामाला गती देण्यासाठी गडकरींकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता, असे बारणे म्हणाले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गडकरींनी या कामास मान्यता दिल्याने त्यांनीही आज (गुरुवारी) गडकरींची दिल्लीत भेट घेऊन आभार मानले. याबाबत ते म्हणाले, चाकण, तळेगाव परिसरात मोठ्या संख्येने औद्योगिक कारखाने आहेत. त्यामुळे या मार्गावर कायम वाहतूक असते. मालवाहतूक वाहनांचे प्रमाण जास्त आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर पूर्वी राज्य मार्ग होता. त्याला राष्ट्रीय महाम��र्ग करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनीधी म्हणून केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. त्याबाबत 16 मार्च 2016 रोजी गडकरींशी पत्रव्यवहार केला. त्यानुसार या महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आले. त्याला राजमार्ग म्हणून घोषित केले.\nराष्ट्रीय महामार्गाच्या वतीने त्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला. परंतु, भूसंपादनाची कारवाई, त्यासाठी लागणारा निधी पाहता त्याला विलंब होणार होता. काम होणेही शक्य नव्हते. त्यामुळे महामार्ग 'बीओटी' तत्वावर विकसित करण्याचा डीपीआर तयार करण्यात आला. अतिगर्दी होणा-या तळेगाव दाभाडेमध्ये दोन किलोमीटर 'ओव्हर ब्रीज', तर चाकण म्हाळुंगे एमआयडीसी चौकात अंडर पास या कामात केला जाणार आहे, असे बारणे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://adarshgavkari.com/news/marathwada-special/Janata-Darbar-in-Parli", "date_download": "2021-09-22T17:58:26Z", "digest": "sha1:4JWDZYLCFRLHRKAPWS4V6OZOO4RKC5PZ", "length": 9305, "nlines": 57, "source_domain": "adarshgavkari.com", "title": "माजी मंत्री पंकजा मुंडेंचा परळीत जनता दरबार", "raw_content": "\nमाजी मंत्री पंकजा मुंडेंचा परळीत जनता दरबार\nमुंडे आणि गर्दी हे नेहमीचेच समीकरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनपासून परळीत हे चित्र बघायला मिळते. यश:श्री बंगल्यावर आज पुन्हा एकदा तीच गर्दी, तोच माहोल आणि तीच लगबग बघायला मिळत होती. भेटायला आलेल्या लोकांची गर्दी बघता बघता एवढी झाली की पंकजा मुंडे यांचा जनता दरबार तिथेच सुरू झाला. प्रत्येकाशी संवाद साधत व समस्या जाणून घेत त्यांनी ऑन द स्पॉट निराकरण केले.\nपरळी : मुंडे आणि गर्दी हे नेहमीचेच समीकरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनपासून परळीत हे चित्र बघायला मिळते. यश:श्री बंगल्यावर आज पुन्हा एकदा तीच गर्दी, तोच माहोल आणि तीच लगबग बघायला मिळत होती. भेटायला आलेल्या लोकांची गर्दी बघता बघता एवढी झाली की पंकजा मुंडे यांचा जनता दरबार तिथेच सुरू झाला. प्रत्येकाशी संवाद साधत व समस्या जाणून घेत त्यांनी ऑन द स्पॉट निराकरण केले.\nकोरोनाकाळ, लॉकडाऊन या सर्व परिस्थितीत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून व अप्रत्यक्ष लोकांचे सेवाकार्य सुरुच होते परंतु गेल्या दोन दिवसांपासून भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे परळीत दाखल झाल्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडण्यासाठी त्या उपलब्ध झाल्या. सध्या पंकजा मुंडे क्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. प्रलंबित स्थानिक विषय, संघटनात्मक विषय, राजकीय घडामोडींवर निर्णय, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या संदर्भातील विषय, विविध संस्थात्मक विषय, नागरिकांचे प्रश्न आदी सर्व त्यांनी हाताळले. काल पुरग्रस्त मदतफेरीत पुर्णवेळ देत शहरातील इतर कार्यक्रम व उपक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली. तसेच विविध विषयांच्या संदर्भाने बैठकांच्या फेर्‍या, जनतेच्या भेटीगाठी असा संपुर्ण दिनक्रम दिसून आला. शुक्रवारी सकाळपासुन अभ्यागतांची यश:श्रीवर रिघ लागली होती. पंकजा मुंडे यांनी जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले. पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र त्यांच्या\nसांत्वनपर भेटी : पंकजा मुंडे यांनी दुपारी नाथरा येथे वैजनाथ श्रीरंग मुंडे, रामकिशन सोपान मुंडे, फुलाबाई बाबुराव मुंडे, सुरेखा महादेव कोपरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व सांत्वन केले तसेच सायंकाळी मालेवाडी येथे जाऊन ज्येष्ठ कार्यकर्ते वैजनाथराव बदने यांच्या कुटुंबियांचे सात्वंन केले. तर सकाळी कसबे आणि गोदाम परिवाराच्या विवाहास हजेरी लावून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.\nगेवराईत काँग्रेस स्थापना दिवस साजरा\nपंचनामे पूर्ण होताच शेतकर्‍यांना मदत मिळणार: पालकमंत्री मलिक\nसार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्याचा मृतदेह आढळला\nयू.एस.कान्सलेट जनरल डेव्हिड जे रांज शिवसेना नेत्यांच्या भेटीला\nगेवराई तालुक्यात गारपीटीसह पाऊस; पिकांचे अतोनात नुकसान\nआता प्रचाराच्या रणधुमाळीची सुरुवात; कर्‍हेवडगांवमध्ये फुटला प्रचाराचा नारळ\nऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यावर भर\nदिल्लीत हिंदू सेनेचा राडा; असदुद्दीन ओवेसींचे निवासस्थान फोडले\nनिम्नदुधना प्रकल्पाची 14 दारे उघडली, 30 हजार 324 क्युसेक पाण्याचा विसर्ग\nशेतकर्‍यांची भरभराट होऊ दे\nतीस-तीस योजनेत चारशेपेक्षा अधिक शेतकर्‍यांची फसवणूक\nखुलताबादेत ट्रामा केअर सेंटर उभारा\nनगरपंचायतचा ढिसाळ कारभार; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती\nविकासकामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई\nकोरोनामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची औरंगाबादकडे पाठ\nमनपा कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखली\nखा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पाच बछड्यांचे नामकरण\nखा. सुप्रिया सुळेंना औरंगाबादेतून लोकसभा लढवण्याची ऑफर\nप्रशासक जाताच अधिकारी रिलॅक्स\nकोरोना चाचणी अहवालावर आता क्यूआर कोड\nवीस दिवसांतच डेंग्यूचे 46 रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://adarshgavkari.com/news/sports/ms-dhoni-wins-the-icc-spirit-of-cricket-award-of-the-decade", "date_download": "2021-09-22T16:48:50Z", "digest": "sha1:X646KRWDOT4EIUZGZO5PVO3AJM4SX2HF", "length": 9762, "nlines": 80, "source_domain": "adarshgavkari.com", "title": "आयसीसीचे पुरस्कार जाहीर ; विराटला 'ऑफ द डेकेड' , तर धोनीला 'स्पिरिट'", "raw_content": "\nआयसीसीचे पुरस्कार जाहीर ; विराटला 'ऑफ द डेकेड' , तर धोनीला 'स्पिरिट'\nआयसीसीने आज सोमवारी क्रिकेट पुरस्कार विजेत्यां खेळाडूंची नावे जाहीर केली आहे.\nदुबई : आयसीसीने आज सोमवारी क्रिकेट पुरस्कार विजेत्यां खेळाडूंची नावे जाहीर केली आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीला 'सर गारफिल्ड सोबर्स मेल क्रिकेटर ऑफ द डेकेड' (2011-2020) आणि 'वन डे प्लेअर ऑफ द डेकेड' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर, भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला 'स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड ऑफ द डेकेड' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.\nविरोट कोहलीने 2011 ते 2020 पर्यंत टेस्ट, वनडे आणि टी-20 त 20 हजार 396 धावा केल्या आहेत. यात विरोटने 66 शतके आणि 94 अर्धशतके झळकावली आहे. कोहलीने यादरम्यान 70 डावात 56.97 च्या सरासरीने धावा केल्या. तो 2011 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. तर केवळ वनडेत कोहलीने या दशकात 61.83 च्या सरासरीने 10 हजारांपेक्षा जास्त धावा काढल्या. या दरम्यान त्याने 39 शकते आणि 48 अर्धशतके केली. मागील 10 वर्षांत वनडेत त्याने 112 झेल टिपले.\nस्मिथ या दशकातला सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू : ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथला 'टेस्ट प्लेअर ऑफ द डेकेड' देण्यात आला आहे. स्मिथने 2011 ते 2020 दरम्यान कसोटी सामन्यात 65.79 च्या सरासरीने 7040 धावा केल्या. यावेळी, त्याची सरासरी सध्याच्या कसोटीतील टॉप -50 फलंदाजांमधील सर्वोच्च आहे. या दरम्यान त्याने 26 शतके आणि 28 अर्धशतके झळकावली आहे.\nराशिद दशकातला सर्वोत्कृष्ट टी -20 क्रिकेटपटू : अफगानिस्तानच्या राशिद खानला आयसीसीने पुरुष 'टी-20 क्रिकेटर ऑफ द डेकेड' पुरस्काराने गौरवीले आहे. त्याने या दशकात टी-20 मध्ये सर्वाधिक 89 गडी बाद केले. यादरम्यान त्याची सरासरी 12.62 होती. त्याने 3 वेळा चार आणि 2 वेळा 5 गडी बाद केले.\nधोनीला 'स्पिरिट ऑफ क्रिकेट' पुरस्कार : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला 'आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड' ने सन्मानित करण्यात आले आहे. धोनीने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत इयान बेल धावबाद झाल्यानंतरही त्याला मैदानात परत बोलावले होते. चाहत्यांनी याच भावनेसाठी त्याला स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.\nबंगळुरुला धक्का; कोरोनामुळे या दोन खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेला ठोकला रामराम\nजातीय गैरवर्तन चुकीचं - विराट कोहली भडकला\nविराटच्या घरी हलला पाळणा ; विरूष्का जोडीला कन्यारत्न\nजसप्रीत बुमराह अडकला लग्नगाठीत, या मॉडलसोबत बांधली लग्नगाठ\nइंग्लंड विरूध्द भारत वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा : धडाकेबाज सुर्याला संधी\nसौरभ गांगुली यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया\nऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यावर भर\nदिल्लीत हिंदू सेनेचा राडा; असदुद्दीन ओवेसींचे निवासस्थान फोडले\nनिम्नदुधना प्रकल्पाची 14 दारे उघडली, 30 हजार 324 क्युसेक पाण्याचा विसर्ग\nशेतकर्‍यांची भरभराट होऊ दे\nतीस-तीस योजनेत चारशेपेक्षा अधिक शेतकर्‍यांची फसवणूक\nखुलताबादेत ट्रामा केअर सेंटर उभारा\nनगरपंचायतचा ढिसाळ कारभार; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती\nविकासकामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई\nकोरोनामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची औरंगाबादकडे पाठ\nमनपा कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखली\nखा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पाच बछड्यांचे नामकरण\nखा. सुप्रिया सुळेंना औरंगाबादेतून लोकसभा लढवण्याची ऑफर\nप्रशासक जाताच अधिकारी रिलॅक्स\nकोरोना चाचणी अहवालावर आता क्यूआर कोड\nवीस दिवसांतच डेंग्यूचे 46 रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/best-smartphones-under-10000-rupees-redmi-oppo-samsung/articleshow/84468423.cms", "date_download": "2021-09-22T17:00:24Z", "digest": "sha1:6EQ6WT23ELXV32AO4TB4C6HFI6L3IFWM", "length": 16484, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "best smartphones: बजेट स्मार्टफोन शोधताय ‘हे’ आहेत १० हजार रुपये किंमतीतीत सर्वोत्तम पर्याय - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n ‘हे’ आहेत १० हजार रुपये किंमतीतीत स���्वोत्तम पर्याय\nभारतीय बाजारात एकापेक्षा एक दमदार स्मार्टफोन्स लाँच होत आहेत. मात्र, किंमत जास्त असल्याने आपण हे स्मार्टफोन्स घेणे टाळतो. तुम्ही जर १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत चांगले स्मार्टफोन्स शोधत असाल तर आम्ही तुम्हाला असेच काही उत्तम पर्याय सुचवणार आहोत. रेडमी, ओप्पो आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांचे उत्तम फोन या बजेटमध्ये येतात. या फोनमध्ये तुम्हाला कमी किंमतीत शानदार डिस्प्ले, कॅमेरा आणि बॅटरी मिळेल. तुम्ही जर कमी बजेटमध्ये बेस्ट स्मार्टफोन शोधत असाल रेडमीच्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट देखील मिळत आहे. तुम्हाला १० हजार रुपयांच्या कमी किंमतीत Redmi 9 Prime, Samsung Galaxy M02, Redmi 9A, OPPO A15 आणि Redmi 9 सारखे शानदार फोन्स मिळतील. या फोन्सच्या किंमती आणि फीचर्सविषयी सविस्तरण जाणून घेऊया. यावरून तुम्हाला योग्य फोन निवडण्यास मदत होईल.\n ‘हे’ आहेत १० हजार रुपये किंमतीतीत सर्वोत्तम पर्याय\nभारतीय बाजारात एकापेक्षा एक दमदार स्मार्टफोन्स लाँच होत आहेत. मात्र, किंमत जास्त असल्याने आपण हे स्मार्टफोन्स घेणे टाळतो. तुम्ही जर १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत चांगले स्मार्टफोन्स शोधत असाल तर आम्ही तुम्हाला असेच काही उत्तम पर्याय सुचवणार आहोत. रेडमी, ओप्पो आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांचे उत्तम फोन या बजेटमध्ये येतात. या फोनमध्ये तुम्हाला कमी किंमतीत शानदार डिस्प्ले, कॅमेरा आणि बॅटरी मिळेल. तुम्ही जर कमी बजेटमध्ये बेस्ट स्मार्टफोन शोधत असाल रेडमीच्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट देखील मिळत आहे. तुम्हाला १० हजार रुपयांच्या कमी किंमतीत Redmi 9 Prime, Samsung Galaxy M02, Redmi 9A, OPPO A15 आणि Redmi 9 सारखे शानदार फोन्स मिळतील. या फोन्सच्या किंमती आणि फीचर्सविषयी सविस्तरण जाणून घेऊया. यावरून तुम्हाला योग्य फोन निवडण्यास मदत होईल.\nरेडमी ९ प्राइम स्मार्टफोनमध्ये ५०२० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन २.० GHz Mediatek Helio G८० octa core processor सह येतो. यात १३ मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये ultra-wide, macro, portrait, AI scene recognition, HDR, pro mode सारखे फीचर्स मिळतील. यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळते. Redmi 9 Prime च्या या स्मार्टफोनला तुम्ही अ‍ॅमेझॉनवरून ९,९९९ रुपयात खरेदी करू शकता.\nजर तुम्ही कमी बजेटमध्ये बेस्ट बॅटरी बॅकअपसह येणारा स्मार्टफोन शोधत असाल तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. Samsung Galaxy M02 स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. स्टोरेजला तुम्ही मायक्रोएसडी कार्डद्वारे १ टीबीपर्यंत वाढवू शकता. यामध्ये पॉवरसाठी तब्बल ५००० एमएएचची पॉवरफूल बॅटरी कंपनीने दिली आहे. Samsung Galaxy M02 या स्मार्टफोनला तुम्ही ८,४९९ रुपयात खरेदी करू शकता.\nरेडमीचा हा कमी किंमतीत येणारा शानदार स्मार्टफोन आहे. रेडमी ९ए स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ६.५३ इंच एचडी मल्टी टच स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. स्टोरेजला तुम्ही मायक्रोएसडी कार्डद्वारे ५१२ जीबीपर्यंत वाढवू शकता. Redmi 9A स्मार्टफोन तुम्हाला ६,७९९ रुपयात मिळेल.\nओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये ६.५२ इंचाचा शानदार डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन रियर फिंगरप्रिंट सेंसर + AI फेस अनलॉकसह येतो. यामध्ये १३ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. यात ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळते. या फोनमध्ये ४२३० एमएएएचची पॉवरफूल बॅटरी देण्यात आली आहे. OPPO A15 स्मार्टफोनला तुम्ही १९ टक्के डिस्काउंटसह १०,४९० रुपयात खरेदी करू शकता.\nरेडमी ९ स्मार्टफोन ६.५३ इंचाच्या शानदार डिस्प्लेसह येतो. यामध्ये पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. स्टोरेजबद्दल सांगायचे तर यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. या फोनमध्ये रियरला १३ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. तर फ्रंटला ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi 9 या स्मार्टफोनला तुम्ही १८ टक्के डिस्काउंटसह ८,९९९ रुपयात खरेदी करू शकता.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nएका महिन्यात WhatsApp ने तब्बल २० लाख भारतीयांचे अकाउंट्स केले बंद, हे आहे कारण महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nकंप्युटर 'वर्क फ्रॉम होम' स्पेशालिस्ट लॅपटॉप, १० तास काम करू शकता, पाहा संपूर्ण यादी\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nमोबाइल शानदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीसह येतात ‘हे’ ५जी स्मार्टफोन, किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nधार्मिक मस्तमौजी असतात 'या' राशीचे लोकं, यांच्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नाही\nकार-बाइक घ्यायचीये सेडान कार, पण बजेट आहे कमी बघा १० लाखांहून कमी किंमतीत बेस्ट सेडान कार\nकरिअर न्यूज अकरावी प्रवेशाची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर\nमोबाइल BSNL चे कमी किंमतीत जास्त फायदे देणारे प्लान्स, Jio-Airtel-Vi ला देतात जोरदार टक्कर; पाहा डिटेल्स\nआयपीएल Delhi vs Hyderabad Scorecard Latest Update : हैदराबादचे दिल्लीपुढे माफक आव्हान\nबिग बॉस मराठी Bigg Boss Marathi Season 3 Full Episode 3 Live: बिग बॉसच्या घरात मिनल आखतेय वेगळाच प्लॅन\nकोल्हापूर हसन मुश्रीफ यांच्याविरोधात सोमय्या कागल पोलीस ठाण्यात देणार तक्रार\nमुंबई राज्यात करोना नियंत्रणात; आज ३,६०८ नव्या रुग्णांचे निदान; मृत्यूही घटले\nकोल्हापूर कोल्हापुरात IPL सामन्यावर बेटिंग; 'ती' चुरशीची लढत सुरू असतानाच...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2021-09-22T18:46:20Z", "digest": "sha1:BGENNYITVNQ5BOXOAXSRPMJUKG6VDBGD", "length": 4948, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:टांझानियाचा भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nटांझानियातील शहरे‎ (२ प)\n\"टांझानियाचा भूगोल\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/category/miscellaneous/page/3/", "date_download": "2021-09-22T18:28:20Z", "digest": "sha1:HAUZZAEGZEIZWZMFP2FEYRSIP53M3RPY", "length": 7320, "nlines": 59, "source_domain": "udyojak.org", "title": "संकीर्ण Archives - Page 3 of 3 - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\n‘उद्योग साथीदार’ कसा निवडावा\nअशोक, सुधीर आणि श्रीधर हे तिघेही उच्चशिक्षित इंजिनीअर. मुंबईच्या ख्यातनाम महाविद्यालयातून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवल्यावर त्यांनी चिपळूणजवळील औद्योगिक वसाहतीत जागा घेऊन आपली फर्म चालू केली. उत्पादनाला वाव होता, बाजारात मागणी…\nचांगल्या काळातच पुढच्या आव्हानांची तयारी करुन ठेवा\nकालसर्प योगाबद्दल अनेक वादविवाद आहेत, हा योग असतो की नाही इथपासून. उद्योग ज्योतिषात पोकळ वादापेक्षा Physical Manifestation (जीवनावर दिसणारा परिणाम) महत्त्वाचा. कुंडलीमध्ये राहू व केतू एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात. माझ्यासमोर…\nफक्त पैश्याने कुणी श्रीमंत होत नाही\nवित्तीय साक्षर होणे म्हणजे तुम्ही अकाउंटंट अथवा MBA Finance अथवा कॉमर्स पदवीधर होणे नाही किंवा फक्त पैसे कसे आणि कुठे खर्च कराचे हेही नाही. वित्तीय साक्षर होणे म्हणजे उत्पन्न आणि…\nव्यवसायांमध्ये नेहमीच उधारी चालत असते. एका आडगावातल्या हॉटेलमध्ये एक पाहुणा आला. त्या गावात त्याचे फक्त एकच दिवसाचे काम होते. त्यामुळे तो हॉटेलमालकाला म्हणाला, “हे २००० ₹. अ‍ॅडव्हान्स म्हणून ठेवा. मला…\nओमकाराने जीवनशैलीत बदल करा\nओम ध्यानसाधनेला भारतीय जीवनात अत्यंत महत्त्व आहे. ओमकाराला अनाहत नाद असे म्हणतात. विश्वातील पहिला नाद हा ओमकार आहे. ओंकार हा ‘अ’कार, ‘उ’कार व ‘म’कार अशा तीन वर्णांनी बनलेला आहे. ओमकाराला…\n या पाच गोष्टी करून पाहा हलके वाटेल\n१. आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीशी गप्पा मारा जेव्हा आपण उदासीन असतो व आपल्याला हवे तसे घडत नसते, तेव्हा करण्यासारखी सर्वात सोपी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वात जवळ जी व्यक्ती आहे, तिच्याशी…\nबारा बलुतेदारी आणि फड पद्धती : भागीदारीचा उत्कृष्ट नमुना\nमी जेव्हा जातकास सांगतो की, त्याने भागीदारी करून उद्योगात उतरावे तेव्हा अनेक वेळा मला खालीलप्रमाणे प्रतिसाद मिळतो. “मला सांगितले गेले आहे की, भागीदारी माझ्या पत्रिकेस चांगली नाही.” “मी भागीदारी केली…\nआपली कौशल्ये विकसित करा\nby स्मार्ट उद्योजक\t July 19, 2019\nमहेश जाधव (नाव बदललेले) एका प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रेता म्हणून काम करतो. त्याचे मासिक वेतन केवळ सहा हजार रुपये आहे. राज शर्मा (नाव बदललेले) एका कंपनीसाठी घरोघरी जाऊन वस्तुविक्रीचे काम करतात.…\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/howdy-modi-american-indians-are-proud-of-asmita-125834370.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T18:04:05Z", "digest": "sha1:43PGXU2RGB5PYEBTJC3Q4PDNG7SQWLZW", "length": 15394, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Howdy Modi: American Indians are proud of Asmita! | हाऊडी मोदी : अमेरिकी भारतीयांच्या अस्मितेचा हुंकार! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहाऊडी मोदी : अमेरिकी भारतीयांच्या अस्मितेचा हुंकार\nसुधीर जोगळेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७४ व्या अधिवेशनाच्या निमित्ताने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेत होते. त्यांचा हा दौरा अनेक कारणांनी गाजला. त्यातलं एक कारण होतं ह्यूस्टनमधला मेळावा, त्या मेळाव्यातील मोदींच्या भाषणाला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेली हजेरी आणि मोदींनीही ‘अगली बार ट्रम्प सरकार’ अशी घोषणा देत जणू ट्रम्प यांच्या संभाव्य उमेदवारीला जाहीर केलेला आपला पाठिंबा. ट्रम्प यांच्या नव्या व्हिसाविषयक धोरणामुळे विस्थापित होऊ शकणाऱ्या शेकडो-हजारो अमेरिकी भारतीयांना आश्वस्त वाटावं असं एक वातावरण मोदींनी ट्रम्प यांच्याबरोबरच्या जवळीकीने निर्माण केलं. अमेरिकेतल्या भारतीयांची संख्या आता ४४-४५ लाखांच्या घरात पोहोचली आहे. अमेरिकेच्या उद्योगावर, राजकारणावर, अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकू शकतील अशा संख्येत आणि ताकदीत आज तिथले भारतीय आहेत. ट्रम्प यांना आपला मतदार जसा सांभाळायचा आहे तसाच अमेरिकेच्या अर्थोद्योगाला मजबूत हातभार लावणारा भारतीय समाजही दुखवायचा नाहीये ही वस्तुस्थिती आहे. मोदींच्या या दौऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘हाऊडी मोदी’ या उपक्रमाला ट्रम्प यांनी हजेरी लावली ती ही सारी गणितं डोळ्यासमोर ठेव���न. जगभरातल्या उद्योजकांना भारतीय बुद्धिकौशल्याचे विलक्षण आकर्षण आहे. आपापल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला गतिमान करण्याच्या प्रयत्नात ही बुद्धिमत्ता कामी यावी अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. तंत्रज्ञानाच्या क्रांतीनं गती घेतल्यापासूनच्या गेल्या तीस वर्षांत लक्षावधी भारतीय आपल्या देशाची सीमा ओलांडून बाहेर पडले आणि त्यांनी शब्दशः सातही समुद्र ओलांडले, जगाच्या पाठीवरचा प्रत्येक खंड जवळ केला आणि जवळपास शंभराहून अधिक देशांत नोकरी-उद्योगाच्या निमित्ताने वस्ती केली. त्या त्या देशात राहून यातल्या प्रत्येकानं अमाप पैसा कमावला, परंतु त्यातला काही हिस्सा त्यातल्या प्रत्येकानं आपापल्या गावासाठी, समाजासाठी दोन्ही हातांनी खर्चही केला. २०१४ च्या मे-जूनमध्ये मोदी सत्तारूढ झाले आणि त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ऐन नवरात्रीत मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आले. नवरात्रीचे नऊ दिवस साध्या गरम पाण्यावर राहत मोदींनी असंख्य सभा घेतल्या, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत हजेरी लावली, भाषणं केली आणि त्याचबरोबर मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये भरलेल्या तब्बल वीस हजार भारतीयांच्या मेळाव्याला संबोधितही केलं. अमेरिकेच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर आजवर कुठल्याच विदेशी नेत्याच्या सभेला त्याच्या-त्याच्या देशातली माणसंच काय, त्या त्या देशांचे नेतेही आलेले नव्हते. किंबहुना मोदींना अमेरिकन व्हिसा मिळू नये म्हणून डाव्या विचारांच्या भारतीय नेत्यांनी जसे प्रयत्न केले तसे अश्लाघ्य प्रयत्न याआधी कुणी केले नव्हते. त्यांच्या श्रीमुखात भडकावणारी अशीच ही घटना म्हणावी लागली. देश-विदेशात पसरलेल्या भारतीयांना भेटण्याचा मोदींचा झपाटा आजही तसाच सुरू आहे. ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका आणि पश्चिम आशियातील आखाती देश असे जिथे जिथे मोदींचे दौरे झाले तिथे तिथे अशा मेळाव्यांचे आयोजन होत राहिले. मुख्य म्हणजे या सर्व मेळाव्यांचं आयोजन तिथल्या तिथल्या भारतीयांनी स्वबळावर केलं. फारच थोडं असं सहकार्य परराष्ट्र खात्याकडून किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून त्यासाठी घेण्यात आलं. भारतीयांनी विदेशात स्थायिक होण्यास सुरुवात केली त्याला जवळपास शंभर वर्षे होत आली. मजूर म्हणून भारतीय आफ्रिकेत गेले तेव्हापासून याची सुरुवात झाली आणि आज जगाच्या पाठीवरील बहुतांश देशात डॉक्टर्स, नर्सेस, इंजिनिअर्स, शास्त्रज्ञ, उद्योजक, अर्थतज्ञ, अनेक कंपन्यांचे सीईओज म्हणून भारतीय स्थिरावले आहेत. ह्यूस्टन शहरात मोदींच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात, त्यासाठीचा पैसा उभा करण्यात या मंडळींनी बजावलेली भूमिका महत्त्वाची होती. आपापले नोकरी-उद्योग सांभाळून सुमारे दोन-तीन महिन्यांपासून ते या आयोजनात मग्न होते. अशा मोठ्या कार्यक्रमांसाठी १००-२०० डॉलर प्रवेश-शुल्क ठेवण्याची प्रथा विदेशात असते, परंतु ह्यूस्टन मेळाव्यासाठी असे प्रवेश शुल्क नव्हते. ५६ हजारांच्या उपस्थितीसाठी जो अवाढव्य खर्च होणार होता त्याची उभारणी स्थानिक भारतीयांनी स्वतः केली होती, स्वतःच्या खिशातून देणग्या देऊन, दुसऱ्यांकडून देणग्या घेऊन आणि पुरस्कर्ते मिळवून. देश-विदेशात स्थायिक झालेल्या आणि इतक्या वर्षांनंतरही भारतीय भूमीशी वैयक्तिक स्तरावरून नातं टिकवून ठेवलेल्या भारतीयांना सामाजिक-राष्ट्रीय भूमिकातून जोडून ठेवण्याचे प्रयत्न मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच सुरू झाले असा याचा अर्थ नाही. आधीच्या सरकारांनीही त्यासाठी प्रयत्न केले हे खरेच, परंतु आजवरच्या कुठल्याच भारतीय नेत्याने इतक्या मोठ्या संख्येत विदेशस्थ भारतीयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन केले जाई तेही भारतात आणि आधीचे पंतप्रधान व राष्ट्रपती विदेशात गेल्यानंतर भारतीयांशी संपर्क साधत ते दिवाळीसारख्या सणाच्या निमित्ताने. हाऊडी मोदी यशस्वी होण्यातली महत्त्वाची भूमिका त्या त्या देशात विविध नावांनी सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघसदृश कामांची. हिंदू स्वयंसेवक संघ अशा नावाने ही कामे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी सुरू झाली. संघाच्या नावाने नाके मुरडणाऱ्या, हिंदुत्वाला शिव्या देणाऱ्या मंडळींनी हा सगळाच प्रवास समजून घेण्यासारखा आहे. मोदींच्या दौऱ्यानंतर, त्याच्या यशस्वितेचे श्रेय उलगडून सांगण्याच्या निमित्ताने सोशल मीडियावर सौमित्र गोखले नावाच्या व्यक्तीचे छायाचित्र काही काळ झळकत राहिले. कोण हे सौमित्र हा प्रश्न अनेकांना पडत राहिला. पुण्यातील सीओईपीमधून बीई केल्यानंतर एमएस करण्यासाठी ते कॅनडात गेले. उत्तम वक्तृत्व, संगीताची जाण असलेले सौमित्र त्यानंतर संघाचे प्रचारक बनले. सुरुवातीस ठाण��, मग जळगावमध्ये प्रचारक म्हणून काम केल्यानंतर ते कॅरेबियन कंट्रीज, अमेरिका आदी देशांत संघ कामासाठी राहिले आणि आता जगभरातल्या संघ कामाच्या नियोजनाची जबाबदारी असलेले असे हे सौमित्र. समाज माध्यमात चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी एक छोटे निवेदन प्रसृत केले, जे संघ कार्यकर्त्याची मनोभूमिका समजून घेण्यासाठी उपयोगी पडावे असे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/tag/chhava-pdf-download/", "date_download": "2021-09-22T17:08:07Z", "digest": "sha1:C3J6DSFTITVJJVXZDKZFHLCNOL426DQH", "length": 6535, "nlines": 162, "source_domain": "marathiboli.in", "title": "chhava pdf download Archives - marathiboli.in", "raw_content": "\nसर्व १००० सभासदांचे आभार- सप्रेम भेट- जिंका मराठी पुस्तक\nMarathi Movies in Rotterdam International Film Festival : मराठी चित्रपटांची रोटरडॅम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये वर्णी\nरिअलिटी शो मधील बालकामगार…\nNavra maza bhavra – नवरा माझा भवरा मराठी चित्रपट\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.gaavkhoj.com/covid-washing-hands-method/", "date_download": "2021-09-22T18:28:48Z", "digest": "sha1:IQYWKYIASNUVDYA5AYF72ET5NWK44PCF", "length": 3203, "nlines": 71, "source_domain": "www.gaavkhoj.com", "title": "कोविड पासून संरक्षण भाग 05 - हात धुण्याची योग्य पद्धत — Gaavkhoj", "raw_content": "\nकोविड पासून संरक्षण भाग 05 – हात धुण्याची योग्य पद्धत\nकोविड पासून संरक्षण – हात धुण्याची योग्य पद्धत\nसद्य परिस्थितीत कोविड (करोना) पासून संरक्षण हा आपल्या सर्वासाठी सर्वात महत्वाचा विषय.\nह्या विषयाच्या सर्व समान्यांशी संबंधित प्रत्येक बाबी वर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीचे एक ठिकाणी संकलन करण���याचा हा प्रयत्न आहे.\nहात धुण्याची योग्य पद्धत समजुन घ्य्या\nCovid 19 Support/कॉविड पासून संरक्षण सहाय्य:\nकोविड पासून संरक्षण भाग 04 ...\nसखी प्रिमियर लीग 3.0 – दुसरा दिवसही ...\nसखी प्रिमियर लीग 3.0 – पहिल्या दिवशीच ...\nसखी प्रिमियर लीग 3.0 – उद्घाटन सोहळा\nग्रामीण व्यवसाय संधी (1)\nसखी प्रिमियर लीग (SPL) (4)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai/navi-mumbai-154-new-corona-patients-found-during-the-day-seven-people-died-aau-85-2193423/", "date_download": "2021-09-22T17:11:08Z", "digest": "sha1:K4ZWZRMNBZJW2ZYQ5YFGICR35JJV3H62", "length": 9323, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Navi Mumbai 154 new corona patients found during the day Seven people died aau 85 |नवी मुंबई : दिवसभरात आढळले १५४ नवे करोनाबाधित रुग्ण; सात जणांचा मृत्यू", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nनवी मुंबई : दिवसभरात आढळले १५४ नवे करोनाबाधित रुग्ण; सात जणांचा मृत्यू\nनवी मुंबई : दिवसभरात आढळले १५४ नवे करोनाबाधित रुग्ण; सात जणांचा मृत्यू\nबाधित रुग्णांची एकूण संख्या ४,८४१ वर\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nनवी मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. आज १५४ नवे रुग्ण वाढले असून शहरात करोनाबाधितांची संख्या ४,८४१ झाली आहे. तर शहरात आज सात जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या १६४ झाली आहे. शहरातील ४,८४१ रुग्णांपैकी तब्बल २,७८८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषण��नंतर…\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nनवी मुंबई : लक्ष्य तीन हजार कोटींचे; करवसुली १०७७ कोटी\nदुसऱ्या पत्नीशी झालेल्या वादातून स्वतःच्या चार वर्षीय मुलाचे डोके आपटून हत्या\nखारघर, तळोजामध्ये एक दिवस पाणीकपात\nसिडको अध्यक्षपदाची जबाबदारी नगरविकास मंत्र्यांच्या खांद्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane/litter-and-garbage-on-the-rail-tracks-1301687/", "date_download": "2021-09-22T16:49:21Z", "digest": "sha1:B26QVECHOQ47HPH5DUPICBMT2WWKEDWW", "length": 22129, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Litter and garbage on the rail tracks|रेल्वेची कचरा गाडी", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nभारतीयांची एक खासियत आहे. किंबहुना हा जगभरातला मानवी स्वभाव असावा.\nWritten By रोहन टिल्लू\nआपण मुंबईकर दर दिवशी लोकलने प्रवास करताना नाना तऱ्हेचा कचरा गाडीच्या खिडकीतून, दरवाजातून किंवा अगदी प्लॅटफॉर्मवरूनही रुळांवर टाकतो. रेल्वेमार्गाच्या बाजूला असलेल्या वस्त्यांमधूनही भरमसाट कचरा रुळांवर पडतो. मग काय होतं या कचऱ्याचं..\nभारतीयांची एक खासियत आहे. किंबहुना हा जगभरातला मानवी स्वभाव असावा. एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट करायची नाही, असं बजावून सांगितल्यावर नेमकी तीच गोष्ट त्याच ठिकाणी करण्याची हुक्की येते. राहवत नाही म्हणा किंवा इतर काही. उदाहरणार्थ, ‘स्टेशन आपली संपत्ती आहे. ते स्वच्छ ठेवण्यासाठी रेल्वेला सहकार्य करा’ असं रेल्वेच्या कण्र्यातली ती बाई बोंबलून बोंबलून सांगत असते. पण ते आपल्या कानांमधून मेंदूपर्यंत पोहोचतच नाही आणि आपण बिनदिक्कत वेफर्सच्या पिशव्या, चॉकलेटचे रॅपर, गेला बाजार प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि अगदीच काही नाही, तर तंबाखूची सणसणीत पिक बिनधास्त प्लॅटफॉर्मवरून उभ्या उभ्या रुळांवर टाकतो.\nबरं, प्लॅटफॉर्मवर उभं राहूनच हे कारनामे आपल्याला सुचतात असं नाही. गाडीत खाण्यासाठी भेळ, वेफर्स वगरे घेतले की, ते खाऊन झाल्यावर वेष्टन तसंच खिडकीबाहेर टाकायची हुक्की येते. ते जपून ठेवून गाडीतून उतरल्यावर प्लॅटफॉर्मवरील एखाद्या कचऱ्याच्या डब्यात टाकण्याचा ‘बुरसटलेला’ विचार आपल्या डोक्��ात कधीच येत नाही. रेल्वेमार्गाच्या बाजूला राहणाऱ्या वस्त्यांमधील लोकांना तर कचऱ्याचा डबा विकत घेणं परवडतच नसावं. किंवा घेतला तरी, त्यातला कचरा हक्काने फेकण्याची क्षेपणभूमी म्हणजे रेल्वेमार्ग, असंच त्यांना शालेय शिक्षणात शिकवलं असावं. कारण या वस्त्यांमधून प्लॅस्टिकच्या पिशव्या, जुने कपडे, सॅनिटरी नॅपकीन्स, रबरी चपला अशा वाट्टेल त्या गोष्टी रुळांवर दर दिवशी पडत असतात.\nआता तुम्ही म्हणाल, ‘या गोष्टी दर दिवशी पडतात, मग जातात कुठे कोणाची एवढी िहमत आहे त्या साफ करायची कोणाची एवढी िहमत आहे त्या साफ करायची’ ती हमत रेल्वेला करावी लागते. रेल्वेमार्गामध्ये येऊन पडणाऱ्या या कचऱ्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत रेल्वेला अनेक ठिकाणी ताशी ३० किलोमीटरच्या वेगमर्यादा लावाव्या लागल्या आहेत, हे प्रवाशांच्या गावीच नसतं. केवळ गाडय़ा नेहमीसारख्या वेगात धावत नाहीत, याचा राग हातातल्या प्लॅस्टिकच्या पिशवीवर काढून तिचा बोळा करून तो खिडकीतून फेकून देत रेल्वेच्या नावाने शिवी हासडतो.\nतर, रेल्वेमार्गावर पडलेला हा कचरा रेल्वेलाच साफ करावा लागतो. त्यासाठी पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वेमार्गावर स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. या कंत्राटदारांची माणसं टोळ्याटोळ्यांमध्ये रेल्वेमार्गावर फिरतात. ती कुठे फिरणार आहेत किंवा कोणत्या ठिकाणचा कचरा साफ करणार आहेत, याचं वेळापत्रकही रेल्वे अधिकाऱ्यांना आणि रेल्वेच्या विविध विभागांना कळवलं जातं. त्यानुसार त्या ठरावीक भागात गाडय़ांना वेगमर्यादा लागू केली जाते. कंत्राटदारांची ही माणसं दिवसा ट्रॅकमध्ये फिरतात. त्यांच्या हातात असलेल्या पंजासारख्या लोखंडी अवजाराने रुळांमधल्या खडीत अडकलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, रुळांभोवती पडलेला कचरा आणि रुळांखाली आलेली माती आणि त्यामुळे झालेला चिखल एकत्र करून तो प्लॅस्टिकच्या गोणींमध्ये भरून ठेवतात. या गोणी ठरावीक अंतरावर रुळांच्या बाजूला ठेवल्या जातात. हे काम खूप जिकिरीचे आहे. कारण ते करताना दर चार-पाच मिनिटांनी बाजूने जाणाऱ्या लोकलवर नजर ठेवावी लागते. लोकल जाताना या कामगारांना अंग चोरून बाजूला उभं राहावं लागतं. अनेकदा आपल्यासारखेच खिडकीत बसलेले प्रवासी अनावर झालेली तंबाखूची पक किंवा हातांना जड झालेली प्लॅस्टिकची रिकामी पिशवी वा बाटली बिनदिक्कत रुळांवर फेकतात. ती नेमकी अशा काही कामगारांच्या अंगावरही पडते. एका माणसाने दुसऱ्यावर नकळत का होईना थुंकणं, याउपर अवहेलना कोणती\nपण ती अवहेलना नेहमीचीच झालेले हे कामगार आपलं काम उन्हातान्हात चोख करत असतात. एखाद्या सेक्शनमध्ये हे काम आठवडा आठवडा चालतं. मग दर रात्री दिवसभर गोळा केलेला कचरा एकत्र करण्यासाठी रेल्वेची कचरागाडी बाहेर पडते. प्रत्येक डब्यात काही पोती भरलेली एक जुनाट गाडी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडजवळ अनेकांनी पाहिली असेल. हीच ती रेल्वेची कचरा गाडी रेल्वेच्या परिभाषेत या गाडीला ‘मक ट्रेन’ किंवा ‘मक स्पेशल’ म्हणतात. ज्या सेक्शनमध्ये कचरा गोळा करायचा आहे, त्या सेक्शनमधल्या एका स्टेशनवर कंत्राटदाराचे कामगार या कचरा गाडीची वाट पाहत थांबतात. ही गाडी या कामगारांना घेऊन कचरा गोळा केल्याच्या ठिकाणी जाते. तिथे मग हे कामगार ऐन रात्री खाली उतरून या गोणी गाडीमध्ये भरतात. त्या-त्या सेक्शनमधला कचरा गोळा होईपर्यंत ही गाडी अशा फेऱ्या मारते.\nसाधारण आठवडाभराचा कचरा गोळा झाला की, मग एक रात्री ‘मक डिस्पोझल’साठी ही गाडी बाहेर पडते. मध्य रेल्वेवरील हा कचरा दिवा-कोपर या स्थानकांमध्ये खाडीच्या भागात, वाशी खाडीजवळ, कल्याणच्या खाडी भागात टाकला जातो. तर पश्चिम रेल्वेवर वसईच्या खाडीजवळील पूल, भाईंदरजवळील पूल, वांद्रे खाडीजवळील पूल अशी ठिकाणे निवडण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे रेल्वेमार्गाखालील जमीन धसायची शक्यता असते, अशा ठिकाणी रेल्वेतला हा कचरा टाकला जातो. त्या रात्री पुन्हा कंत्रादाराची माणसे गाडीत बसतात. गोणींनी भरलेली ही गाडी रात्रीच्या वेळी रिकामी करणं, हे मोठं अवघड काम असतं. त्यासाठी एका डब्यात चार ते पाच असे सहा डब्यांमध्ये जेमतेम तीस कामगार असतात. गाडी वाशी खाडीवरील पुलावर येऊन थांबते. आसपास काळोख असतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडत असल्यास कामगारांच्या अडचणीत भर पडते. बाजूलाच असलेल्या महामार्गावरील वाहनांचा अस्पष्ट आवाज कानांवर पडत असतो. खाडीजवळचा भाग असल्याने भरमसाट डास यथेच्छ चावत असतात. पण हे कामगार आपलं काम झपाटय़ाने उरकतात. थोडा कचरा रेल्वेमार्गाच्या बाजूला भराव म्हणून टाकल्यावर गाडी थोडी पुढे सरकते. पुन्हा त्या ठिकाणी कचऱ्याच्या गोणी पडतात. साधारण दीड-दोन तास हे काम चालतं.\nप्रत्येक आठवडय़ाला रेल्वेची ही मक स्पेशल प्रति गाडी किमान एक टन कचरा घेऊन अशाच एखाद्या सखल जागी येऊन थांबते. रात्रीच्या अंधारात कंत्राटदाराची माणसं कचरा रुळांलगतच्या दलदलीत फेकतात. त्याचा पर्यावरणावर नक्कीच विपरीत परिणाम होत असेल, पण रेल्वेकडेही दुसरा पर्याय नसल्याने आणि मुंबईतील आपल्यासारखे लाखो प्रवासी कचरा फेकणं थांबवत नसल्याने रेल्वेची ही कचरा गाडी आपली अनिवार्य चक्कर मारत असते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nपरमबीर सिंह यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणात दाऊदचा हस्तक अटकेत\nकोणार्क एक्स्प्रेसमध्ये गांजा जप्त\nअनंत चतुर्दशीनिमित्त चोख बंदोबस्त\nश्रीनगरमधील अधिकृत ३८० इमारतींना दिलासा\nआरोग्य केंद्रांतील योग प्रशिक्षण वर्ग बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/maharashtra-assembly-election-2019-ncp-candidate-withdraws-his-candidature-and-support-ncp-candidate-mhak-412025.html", "date_download": "2021-09-22T18:00:46Z", "digest": "sha1:A5AYGYFWNGSZ2UBRQD5BD5XQ7ODOLTM5", "length": 9648, "nlines": 86, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'युती'ला धडा शिकविण्यासाठी 'मनसे' राष्ट्रवादी��ी छुपी खेळी! – News18 Lokmat", "raw_content": "\n'युती'ला धडा शिकविण्यासाठी 'मनसे' राष्ट्रवादीची छुपी खेळी\n'युती'ला धडा शिकविण्यासाठी 'मनसे' राष्ट्रवादीची छुपी खेळी\nमतविभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादीने अनेक काही ठिकाणी आपल्या उमेदवारांना माघार घ्यायला लावली तर काही ठिकाणी त्यांनी उमेदवारच उभे केले नाहीत.\nअजित मांढरे 07 ऑक्टोंबर : विधानसभेच्या निवडणुका मनसे स्वतंत्रपणे लढवत असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचा मनसेला पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालंय. मतविभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादीने अनेक काही ठिकाणी आपल्या उमेदवारांना माघार घ्यायला लावली तर काही ठिकाणी त्यांनी उमेदवारच उभे केले नाहीत. ठाणे शहर आणि कल्याण ग्रामीण या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार मागे घेतल्याने आता मनसे विरुद्ध भाजप किंवा शिवसेना असा थेट सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी आणि मनसेची ही खेळी आता किती रंगत आणणार हे निवडणुकीत दिसणार आहे. ठाणे शहर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांनाच भाजपने तिकीट दिलंय. तिथे राष्ट्रवादीचे सुहास देसाई यांनी माघार घेतलीय त्यामुळे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांना त्याचा थेट फायदा होणार आहे. 'भाजपने आम्हाला धोका दिला', विधानसभेसाठी महादेव जानकरांनी जाहीर केली भूमिका आता या मतदारसंघात भाजप विरुद्ध मनसे असा थेट सामना होणार आहे. भाजप आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात मनसेचाही थोडा जोर आहे. भाजपला फायदा मिळू नये यासाठी राष्ट्रवादी मनसेच्या मदतीला धावून गेलीय. राष्ट्रवादीचा तोच पॅटर्न कल्याण ग्रामीणमध्येही बघायला मिळाला. या मतदार संघात राष्ट्रवादीने आपला उमेदवारच उभा केलेला नाही. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला असून शिवसेनेकडून रमेश म्हात्रे यांना तिकीट देण्यात आलंय तर मनसेकडून राजू पाटील यांना उमेदवारी मिळालीय. त्यामुळे आता मनसे विरुद्ध शिवसेना असा थेट सामना या ठिकाणी होणार आहे. मनसे करता मागे घेतल्याची कबूली या नेत्यांनी खासगीत बोलताना दिलीय.\nमुख्यमंत्र्यांच्या हालचालींना पहिलं यश, 'या' मतदारसंघात उमेदवारी माघार\nपुण्यात ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना निवडणूक आली की नेत्यांची जाहीर सभांमधूनच जुगलबंदी सुरू होती. त्यात जर दोन ठाकरे आमने सामने आल्यानंतर ही जुगलबंदी टीपेला पो��चते. विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव हे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. राज ठाकरे यांची 9 ऑक्टोबरला पुण्यात टिळक चौकात (अलका चौक) तर त्याच वेळी उद्धव ठाकरे यांची पिंपरीत संध्याकाळी 7 वाजता सभा होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं असताना हे दोन ठाकरे बंधू आपल्या सभांमधून कुणा लक्ष्य करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.\nरोहित पवारांचा अर्ज झाला बाद, तरीही राष्ट्रवादीला मोठा दिलासा\nदरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून शांत असल्याने मनसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुण्यात 9 ऑक्टोबरला पहिली सभा घेऊन विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांची अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे.\n'युती'ला धडा शिकविण्यासाठी 'मनसे' राष्ट्रवादीची छुपी खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/what-are-the-health-benefits-of-rajgira-and-how-to-make-rajgira-kheer-recipe-in-marathi/articleshow/78809572.cms", "date_download": "2021-09-22T17:20:41Z", "digest": "sha1:FYUP7DX3SP5XWGQYNFWGSAEUAV5CYOEJ", "length": 18346, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "health care tips in marathi: Navratri 2020 उपवासाच्या फराळामध्ये 'या' खिरीचा करा समावेश, जाणून घ्या मोठे फायदे - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nNavratri 2020 उपवासाच्या फराळामध्ये 'या' खिरीचा करा समावेश, जाणून घ्या मोठे फायदे\nNavratri 2020 ‘राजगिऱ्याची खीर’ नवरात्रौत्सवाच्या उपवासादरम्यान खाल्ला जाणारा एक पौष्टिक फराळ आहे. कारण राजगिऱ्याद्वारे शरीराला उष्णता आणि दुधामुळे थंडावा मिळतो. बदलत्या हवामानामुळे होणारे आजार दूर ठेवायचे असतील तर या खिरीचे योग्य प्रमाणात सेवन करावे.\nNavratri 2020 उपवासाच्या फराळामध्ये 'या' खिरीचा करा समावेश, जाणून घ्या मोठे फायदे\nशारदीय नवरात्र उत्सवादरम्यान (Shardiya Navratri 2020) हवामानात पूर्णतः उकडाही जाणवत नाही आणि थंडावाही नसतो. अशा हवामानात उपवास करताना आरोग्याची यो���्य ती काळजी घ्यावी. उपवास करण्यापूर्वी तज्ज्ञमंडळीचा सल्ला आवर्जून घ्यावा. कारण सतत बदलणाऱ्या हवामानाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतात. थंडी-उकाड्यामुळेही सर्दी, खोकला, ताप आणि इंफ्लूएंझा यासारख्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते.\nबदलत्या हवामानामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन आणि नियमित व्यायाम करावा. नवरात्रौत्सवाचे व्रत करताना फराळामध्ये तुम्ही राजगिऱ्याचा समावेश करू शकता. बहुतांश जणांना राजगिऱ्याचे लाडू किंवा चिक्की खायला आवडते. पण तुम्ही कधी राजगिऱ्याच्या खिरीचा आस्वाद घेतला आहे का उपवासासाठी राजगिऱ्याची खिरीचे सेवन केल्यास तुम्हाला कोणकोणते आरोग्यदायी लाभ मिळतील, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.\n(Navratri Fasting Benefits उपवास आणि आरोग्याशी संबंधित या गोष्टी माहीत आहेत का\n​राजगिरा म्हणजे नेमके काय\n‘राजगिरा’ हा वनस्पतीद्वारे मिळणारा खाद्यपदार्थ आहे. कोणत्याही किराणामालाच्या दुकानात तुम्हाला राजगिरा सहजरित्या मिळेल. आरोग्यास पोषक असणारे कित्येक घटक राजगिऱ्यामध्ये आहेत. आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या सण-उत्सवानिमित्त तसंच उपवासाच्या फराळासाठीही राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याची चिक्की किंवा राजगिऱ्याच्या खिरीचे सेवन केलं जातं.\n‘राजगिरा’ अतिशय बारीक दाण्याच्या स्वरुपात मिळणारा अन्नपदार्थ आहे. राजगिऱ्याची कोणतीही पाककृती करण्यापूर्वी काही जण लोखंडाच्या कढईमध्ये ते भाजून घेतात. यामुळे राजगिऱ्यामधील लोहाचे (Iron) गुणधर्म वाढण्यास मदत मिळते.\n(Navratri Fasting नवरात्रीच्या उपवासादरम्यान शिंगाड्याच्या पिठाचं सेवन का करावे\nराजगिरा हा नैसर्गिक स्वरुपात फॅट फ्री आणि पचण्यास अतिशय हलका पदार्थ आहे. फिट राहण्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट घेत आहात का तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आहारामध्ये राजगिऱ्याचा समावेश करावा. राजगिऱ्यामध्ये फायबरची मात्रा चांगली असते. यामुळे आपलं पोट भरलेले राहते. पण याचे सेवन केल्यानंतर शरीर जड झाल्यासारखे जाणवत नाही.\n(Shardiya Navratri 2020 व्रत करणाऱ्यांसाठी आरोग्यवर्धक आहे कुट्टूचे पीठ, जाणून घ्या ६ महत्त्वपूर्ण लाभ)\n​राजगिऱ्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत\nराजगिऱ्याच्या सेवनामुळे शरीराला उष्णता मिळते. यामुळे बदलते हवामान आणि हिवाळ्यामध्ये याचे अधिक प्रमाणात सेवन केले ��ाते. बदलत्या हवामानाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी ही काळजी घेतली जाते.\nशारदीय नवरात्र उत्सवादरम्यान राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याच्या चिक्कीचे दुधासोबत सेवन करावे. राजगिऱ्याच्या खिरीमध्ये दुधाचा समावेश केला जातोच. जेणेकरून शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत मिळेल. यासाठीच शारदीय नवरात्र उत्सवामध्ये व्रत करणाऱ्या भाविकांसाठी राजगिऱ्याची खीर हा एक संतुलित आणि पोषक आहार मानला जातो.\n(Navratri 2020 उपवासादरम्यान चेहऱ्यावर हवाय नॅचरल ग्लो डाएटमध्ये या ६ गोष्टींचा करा समावेश)\n​कशी तयार करायची राजगिऱ्याची खीर\nराजगिऱ्याची खीर तयार करण्यासाठी सर्वप्रथम राजगिरा भाजून घ्या किंवा तुम्हाला बाजारामध्येही भाजलेला राजगिरा सहजरित्या मिळेल. यानंतर पॅनमध्ये दूध गरम करत ठेवा. गॅसच्या मध्यम आचेवरच दूध गरम करावे.\nदूध थोडेसे गरम झाल्यानंतर त्यामध्ये साखर आणि सुकामेवा मिक्स करावा. पाच ते सात मिनिटांसाठी सर्व सामग्री शिजू द्या.\nआता दुधामध्ये राजगिरा मिक्स करा आणि तीन ते पाच मिनिटांसाठी पॅनवर झाकण ठेवावे.\nझाकण काढून सर्व सामग्री एकदा ढवळून घ्या आणि गॅस बंद करा.\nराजगिऱ्याच्या गरमागरम खिरीचा आस्वाद घ्यावा.\n(Navratri 2020 नवरात्रौत्सव 2020 : उपवास करण्याचे सौंदर्यवर्धक व आरोग्यवर्धक लाभ माहीत आहेत\nराजगिरा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. शिवाय यामध्ये कॅल्शिअम देखील अधिक प्रमाणात आहे. हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही राजगिऱ्याचे सेवन करू शकता.\n(पचनाशी संबंधित समस्येमुळे त्रस्त आहात का कोणत्या वेळेस ताक पिणं ठरेल योग्य)\nNOTE : आपल्या आहारामध्ये कोणत्याही पदार्थांचा समावेश करण्यापूर्वी किंवा एखादा बदल करण्यापूर्वी आहारतज्ज्ञांचा तसंच डॉक्टरांचा सल्ला घेणे आरोग्याच्या दृष्टीकोनातूनआवश्यक आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nHeart Failure : 'या' कारणांमुळे होतं हार्ट फेल, दिसून येतात ही मुख्य लक्षणे\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nकंप्युटर 'वर्क फ्रॉम होम' स्पेशालिस्ट लॅपटॉप, १० तास काम करू शकता, पाहा संपूर्ण यादी\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nमोबाइल शानदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीसह येतात ‘हे’ ५जी स्मार्टफोन, किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी\nकार-बाइक घ्यायचीये सेडान कार, पण बजेट आहे कमी बघा १० लाखांहून कमी किंमतीत बेस्ट सेडान कार\nधार्मिक मस्तमौजी असतात 'या' राशीचे लोकं, यांच्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नाही\nकरिअर न्यूज अकरावी प्रवेशाची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nमोबाइल BSNL चे कमी किंमतीत जास्त फायदे देणारे प्लान्स, Jio-Airtel-Vi ला देतात जोरदार टक्कर; पाहा डिटेल्स\nफ्लॅश न्यूज IPL 2021, SRH vs DC : हैदराबाद विरुद्ध दिल्ली Live स्कोअर कार्ड\nक्रिकेट न्यूज रद्द झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यानंतर पाकिस्तान मंडळाला बिर्याणीचं बिलं आलं २७ लाख\n समीर चौघुलेंच्या कौतुकात आदराने झुकले बिग बी\nदेश 'PM मोदींवरील चित्रपटातून ब्राह्मणांविरोधात विष कालवलं जातंय\nआयपीएल करोनानंतर हैदराबादला मैदानातही मोठे धक्के, दिल्लीपुढे विजयासाठी माफक आव्हान...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95/", "date_download": "2021-09-22T17:55:09Z", "digest": "sha1:PWBMAH5WWAZQP2CFS633TA2XWE4BBOSI", "length": 5228, "nlines": 93, "source_domain": "mmkmedia.in", "title": "पश्चिम बंगाल निवडणूक - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Tags पश्चिम बंगाल निवडणूक\nTag: पश्चिम बंगाल निवडणूक\nWB Election 2021 : पश्चिम बंगाल निवडणुकीचा 2 मे रोजी निकाल;...\nWB Exit Poll Result 2021 Time: बंगालमध्ये कोणाचे सरकार स्थापन होईल,...\nअखेर मराठी राज्याने शेवटचा नि:श्वास सोडला… जाणून घ्या\nइ.स. १७१३ साली शाहु महाराजांनी बाळाजी विश्वनाथ भट यांची पेशवे म्हणुन नेमणुक केली. त्यावेळी पुणे प्रांत निंबाळकरांचे प्रशासक बाजी कदम यांच्या ताब्यात होता. वाटाघाटी करुन हा भाग शाहु महाराजांच्या ताब्यात आला.\nभोसले घराण्याने कधीपासून पुण्यावर सत्ता गाजवली\n१६ व्या शतकाच्या उत्तरार्धात भोसले घराण्याने पुण्यावर आपली सत्ता प्रस्थापित करण्य��स सुरवात केली. मालोजी भोसले मनसबदारीच्या सामान्य हुद्द्यावर असताना कर्तृत्वाच्या जोरावर १५९५ ला अहम्मदनगरच्या निजामाकडून जहागिरी मिळवली.\nअसा झाला पुण्याचा जन्म – जाणून घ्या\nपुण्यामधील संशोधनात काही दगडी, हत्यारे, भांडी, बरण्या, किटली प्रमाणे तोंड असलेली भांडी सापडली ही सर्व भांडी अश्म व ताम्र युगातील भांड्यांसारखीच आहेत. या युगात अशा भांड्यातुन मृत बालकांना पुरत असत.\nतिचा आपला गणपती बाप्पा\nतन्मयी तुळशीदास बेहेरे [email protected] गणपतीच्या आगमनाची सगळं घर उत्सुकतेनं वाट पाहात असतं,पण खरी लगबग ‘ती’चीच सुरू असते. बाप्पाच्या आगमनासाठी घराच्या साफसफाईपासून ते अगदी पाठवणीपर्यंत. घरातल्यांना...\nजगणं बदलताना : वस्त्रवलय वस्त्रवलय\nअपर्णा देशपांडे [email protected] माणसाच्या बाहेरचं वलय किती झगझगीत, यावरून त्याची किंमत ठरवली जावी आणि हा शिरस्ताही नेहमीचाच व्हावा, इतकं आता जगणं बदललं आहे. अशा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/how-to-desgin-the-invoice/", "date_download": "2021-09-22T16:50:43Z", "digest": "sha1:ZU4OBYW72F7EMA7KT6RJQX66VKDSIWRW", "length": 18650, "nlines": 83, "source_domain": "udyojak.org", "title": "‘बिल’ : अकाऊंटिंगचे महत्त्वाचे सपोर्टिंग डॉक्युमेंट - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\n‘बिल’ : अकाऊंटिंगचे महत्त्वाचे सपोर्टिंग डॉक्युमेंट\n‘बिल’ : अकाऊंटिंगचे महत्त्वाचे सपोर्टिंग डॉक्युमेंट\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nलहानपणी आपण ‘दिनूचे बिल’ ही गोष्ट वाचली आहे. दिनू नावाच्या मुलाला त्याची आई लहानसाहन कामे सांगत असते. दिनूच्या लहान भावाची तब्बेत बरी नसते त्यासाठी आई दिनुला डॉक्टरकडे पाठवते. दिनू प्रसंगी लहान भावासाठी मेडिकलमधून औषधेही आणतो. आईने सांगितलेली सर्व काम दिनू विनातक्रार करत असतो. एकदा दिनू डॉक्टरने दिलेले बिल वाचत असतो. दिनूच्या डोक्यात लगेच कल्पना येते. तो आईच्या नावावर एक बिल बनवतो. छोट्याछोट्या घरगुती कामांसाठी तो काही रक्कम आकारत असतो. आई ते बिल वाचते. आई दिनूच्या नावावर एक शून्य रकमेचे बिल बनवते. दिलेल्या सर्व सेवांबद्दल आई काही शुल्क आकारत नाही. कौटुंबिक संबंधात आपण अशा फ्री सर्विस देत असतो.\nव्यवहारामध्ये मात्र पुरवलेल्या सेवेबद्दल काही फीज जरूर आकारावी लागते. ��ैत्री वेगळी आणि व्यवहार वेगळा असतो. वस्तू व सेवा कर असे मानते की तुम्ही जरी फुकट माल किंवा सेवा पुरवली तरी जीएसटी भरावयाचाच असतो. तुम्ही जी मोफत वस्तू किंवा सेवा दिली, ती दुसर्‍यांंना किती किंमतीला दिली असती, त्याची तुलना करून न मिळालेल्या पावतीवर जीएसटी भरावा लागतो. बिल बनवावे लागते. बिल तयार केले नाही तर अकाऊंटिंग करता येत नाही. बिल म्हणजे जमाखर्च लिहिण्यासाठी एक ‘कच्चा माल’ असतो. ‘बिल’ हे अकाऊंटिंगचे महत्त्वाचे सपोर्टिंग डॉक्युमेंट असते.\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nआपल्या व्यवसायाचे प्रतिबिंब आपण इश्यू केलेल्या बिलात दिसत असते. तुमच्या ग्राहकाकडे तुमची इमेज बिलाच्या स्वरुपात कायम राहणार आहे. म्हणून आपण दिलेल्या वस्तु व सेवेचे बिल काळजीपूर्वक बनवावे. शब्दकोषात बिलाचा अर्थ आहे, कायदा बनवण्यापूर्वी त्याचा ‘कच्चा मसुदा’. लोकसभेत आधी बिल मांडले जाते नंतर सर्व संमतीने त्याचे कायद्यात रूपांतर होत असते. व्यापारात बिलाचे महत्त्वही कायदेशीर बिलाएवढेच आहे. बिल एक कायदेशीर कागदपत्र आहे म्हणून बिलाच्या अगदी मध्य भागावरच, वरती ‘नाशिकच्या न्यायकक्षेत’ असा न्यायालयीन शब्द दिसतो.\nइतर पुरवठादारांच्या तुलनेने आपले बिल आपल्या क्लायंटच्या कायम लक्षात राहीले पाहिजे. आपण इश्यू करत असलेले बिल आपली जाहिरात समजावी. आपण नेमकी कोणती वस्तु व सेवा पुरवतो ते बिल वाचून समजले पाहिजे. वस्तूचे व सेवेचे तपशीलवार वर्णन त्यात स्पष्ट असावे. वस्तूच्या सिरियल नंबरवरून वस्तूची एक्सपायरी तारीख काढता येते.\nआपण पुरवलेल्या वस्तु व सेवेचे बिल पीडीएफ फॉरमॅटमध्ये तयार करून ग्राहकाला पाठवावे. ग्राहकाला ओरिजिनल बिल मिळत नसेल तर त्याच्या जमाखर्चासाठी एक पर्यायी प्रूफ असतो. बिल पाठवताना एक्सेल फॉरमॅटमध्ये पाठवू नये. एक्सेल फॉरमॅट दुसर्‍या व्हर्जनमध्ये ओपण होताना आकड्यांची आदलाबदल होवू शकते.\nवस्तू व सेवा कर कायद्यात ‘टॅक्स इनव्हाईस’ कसे असावे याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. बिल्स कलेक्ट करणे ही अकाऊंटची पहिली पायरी आहे. काही आर्थिक फॉर्म आहेत जे चलनासारखेच असतात. त्वरित पैसे जमा करण्यासाठी ‘बिल’ त��ार केले जाते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा आपल्या जेवणाच्या शेवटी वेटर आपल्याला चलन देत नाही-ते आपल्याला बिल देतात. इनवॉइस जीएसटी मॅचिंगसाठी महत्त्वाचा असतो.\nबिलामध्ये भरपूर माहिती अपेक्षित आहे, असे पाहिले तर सर्व माहिती एका ए-४ पेपरवर बसणारच नाही. तरीसुद्धा बिल नावाचा कायदेशीर पेपर अनेक वर्षं सांभाळून ठेवावा लागतो, म्हणून तो छान, सुंदर, सुबक असावा अशी अपेक्षा असते. बिलाचा कागद आकर्षक असावा. आपण ज्याला माल विकला त्याचे जर वेगवेगळे ऑडिट होत असतील; तर बिलाचा प्रवास अजून मोठा होत असतो. अनेक आधिकार्‍यांच्या नजरेतून बिलाची आयडेन्टीटी दिसत असते. म्हणून इतरांच्या तुलनेने आपल्या बिलाचा कागद खूपच भडक नसावा. हॉटेल रेस्टारेंट किंवा कमी किमतीचे कॅश मेमो बनवले जात असतील तर किमान एक हाफ पेज तेवढा बिलाचा आकार असावा.\nआपल्या बिलावर आपला संपूर्ण पत्ता, संपर्क तपशील, फोन, मोबाईल, इ-मेल, वेबसाईट इ. गोष्टी ठळक अक्षरात असाव्यात. आयकर कायद्यानुसार व्यवसायाच्या प्रत्येक कागदपत्रावर दस्तऐवजांवर कायम खाते क्रमांक (पॅन) असणे जरुरीचे आहे. कोणत्याही पत्रव्यवहारावर पॅन टाकणे गरजेचे आहे.\nअसंख्य अत्यावश्यक गोष्टी बिलात लिहिल्या तर बिल कंटाळवाणे, रट्टाळवाणे आणि वाचण्यासाठी अयोग्य होईल म्हणून पुनरावृती टाळावी, उदा:- जीएसटीच्या नंबरमध्येच पॅन असतो. पॅनच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचा कोड ‘२७’ असतो; त्यानंतर पॅन जसाचा तसा असतो आणि शेवटी पॅननंतर पुन्हा तीन कॅरेक्टर्स असतात. शेवटून दुसरे अक्षर इंग्रजी ‘झेड’ असते. पॅननंतर काहीतरी अंक आणि शेवटीसुद्धा एखादा अंक असतो. बिलावर आपल्या ग्राहकाचा जीएसटी आणि मोबाइल स्पष्ट अक्षरात लिहावा. बिलावर ग्राहकाचा कॉन्टॅक्ट नंबर स्पष्ट असल्यामुळे भविष्यात पुन्हा त्याला संपर्क करणे सोपे जाते.\nबिलाच्या कागदाचा रंग शक्यतो पांढरा स्वच्छ असावा. कारण पांढर्‍या पेपरवर इतर कोणत्याही रंगाची शाई उठून दिसते. बिलाच्या कागदावर शक्यतो वॉटरमार्क असावा. आपले आवडते बोध चिन्ह, त्याचे प्रतिबिंब बिलात असावे. एखादे घोषवाक्य किंवा आपल्या व्यवसायाचा संदेश शक्यतो आपल्या बिलातून इतरांपर्यंत पोहचवावा. बिलाच्या पाठीमागे आपल्या व्यवसायाची खास जाहिरात, अगदी उपयोगी माहिती, आपल्या वस्तू व सेवेसंब��धी उपयुक्त म्हण, वाक्येप्रचार, शब्दप्रयोग किंवा लघुसंदेश असावा. व्यवसायाबद्दल आपले काही नियम अटी, शर्ती यांचा जरूर उल्लेख असावा.\nउधारीचे काही नियम, जलद वसुलीसाठीची प्रोत्साहने, प्रलोभने आणि थकीत उधारीसाठी जास्तीच्या व्याजाचाही मुद्दा बिलात असावा. उधार आणि रोखीसाठी एकच बिलबुकातून बनवले जात असेल, उधार किंवा उधारी या दोहोंपैकी एक शब्द खोडावा म्हणजे ग्राहकाच्या अकाऊंटंटला हिशेब लिहिण्यात मदतच होते.\nबिल वेळेवर द्यावे. चलन आपल्या व्यवसायाची ब्रेड आणि बटर आहे. ३१ मार्चनंतर बिलाचे पुढचे नंबर थांबवायचे. एक एप्रिलपासून नवीन सिरियल नंबर चालू करावयाची असतात. काही कारणाने आपण विकलेला माल ग्राहकाने परत केला तर तो माल, नग संख्या समजून घेण्यासाठी ओरिजनल बिलातच त्याचा खुलासा असावा.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post पेनड्राईव्ह विसरल्यामुळे जन्माला आले ‘ड्रॉपबॉक्स’\nNext Post फेसबुक मार्केटिंगची साधने\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nपिंटरेस्टवर आपल्या व्यवसायाचा स्टोरीबोर्ड आहे का\nउत्तम सेल्समॅन होण्याची तयारी\nतणावाचे यशामध्ये परिवर्तन करण्यासाठी ३ नियम\nby स्मार्ट उद्योजक\t July 5, 2020\nनिम्म्याहून अधिक स्टार्टअप्स बंद का पडतात\nby स्मार्ट उद्योजक\t August 26, 2019\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.plate-coil.com/mr/about-us/", "date_download": "2021-09-22T18:46:44Z", "digest": "sha1:4RP4TQAVDGE2IEPUZDJIPJFDFKG7LSH3", "length": 7673, "nlines": 143, "source_domain": "www.plate-coil.com", "title": "आमच्याबद्दल - केमेक्वीप इंडस्ट्रीज को., लि.", "raw_content": "\nबल्क सॉलिड हीट एक्सचेंजर\nचेमेक्विप इंडस्ट्रीज कंपनी, लि.\nकेमक्विप इंडस्ट्रीज कंपनी, लि . आयएसओ 9001 प्रमाणित कंपनी म्हणून शांघायच्या सोनगियांग औद्योगिक उद्यानात आहे. आम्ही पाटेकोईलचे प्राध्यापक निर्माता आहोत जे एक उच्च कार्यक्षमता प्लेट हीट एक्सचेंजर आहे. चीनमधील उष्मा विनिमय तंत्रज्ञानाचा नेता म्हणून आमच्याकडे अठ्ठावीस स्वतंत्र बौद्धिक मालमत्ता पेटंट आहेत.\nआम्ही रसायन, ऊर्जा, फार्मास्युटिकल आणि पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात आधुनिक उद्योगाची सेवा देण्यासाठी उत्तर अमेरिकेतून प्रगत तंत्रज्ञान आणि उपकरणे देखील सादर करतो. तेरा वर्षांच्या अनुभवावर आधारित, ग्राहकांना उत्पादनाची स्पर्धा आणि नफा सुधारण्यास मदत करण्यासाठी प्रोजेक्ट तंत्रज्ञान आणि उपकरणे यांची मूलभूत स्पर्धा.\nआमचा पार्टनर - सोलेक्स थर्मल सायन्स lnc\nसोलॅक्स थर्मल सायन्स इंक, आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित उष्मा विनिमय उपकरणे उत्पादक असून अद्वितीय नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उच्च प्रतीची व्यावसायिक आणि तांत्रिक कर्मचारी संघाने चांगली प्रतिष्ठा मिळविली आहे. कॅनडाच्या कॅलगरी येथील सॉलेक्स कंपनीचे मुख्यालय, उत्पादन व तंत्रज्ञान विकास विभागासह, आणि चीनमधील एक तांत्रिक सेवा केंद्र.\nब्लेक सॉलिड्स गरम करणे, थंड करणे किंवा कोरडे ठेवण्यासाठी प्रभावी समाधान देण्यासाठी सोलेक्सने 16 वर्षांहून अधिक काळ चेमेक्वीपशी सहकार्य केले.\nकेमक्विप इंडस्ट्रीज कंपनी. मुख्य व्यवसाय म्हणजे मुख्य उच्च घटक म्हणून प्लेटफॉईल हीट ट्रान्सफर प्लेटसह विविध उच्च कार्यक्षमता उष्मा एक्सचेंजर्स आणि उष्णता विनिमय मॉड्यूल्स एकत्र करणे, ज्यामध्ये: पावडर फ्लो हीट एक्सचेंजर, फ्ल्यू गॅस हीट एक्सचेंजर, हनीकोम्ब जाकीट, कचरा उष्णता पुनर्प्राप्ती मॉड्यूल, शेल आणि प्लेट हीट एक्सचेंजर, टॉवर टॉप कंडेनसर, आईस फ्लॅकर आणि चिलर, कचरा उष्णता पुनर्प्राप्ती, कन्व्हेयर बेल्ट कूलिंग प्लेट / कूलिंग कन्व्हेयर, कत्तलखाना लाइन कूलिंग प्लेट आणि इलेक्ट्रोप्लेटिंग कूलिंग ही उत्पादने प्रामुख्याने रासायनिक उद्योग, फार्मसी, ऊर्जा आणि पर्यावरणीय संरक्षण, त्याच वेळी, ते जर्मनी, स्पेन, अमेरिका, ब्राझील, तैवान, व्हिएतनाम आणि इतर देशांमध्ये व प्रदेशात निर्यात केले जाते. कंपनीने ISO9001 सिस्टम प्रमाणपत्र पास केले आहे\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइटमॅप\nकमर्शियल स्लरी आईस्क मशीन, लिक्विड बर्फ मशीन, स्टेनलेस स्टील खळी पडणे जाकीट , औद्योगिक गारा बर्फ मशीन, डिंपल प्लेट हीट एक्सचेंजर, अणुभट्टीसाठी विसर्जन उष्णता एक्सचेंजर,\nई - मेल पाठव��\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/massey-ferguson/massey-ferguson-5245-di-planetary-plus-24334/27992/", "date_download": "2021-09-22T17:29:15Z", "digest": "sha1:E7EMQTANPPWFGXWI4TBIR3LOTPZGMWMJ", "length": 23615, "nlines": 250, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले मॅसी फर्ग्युसन 5245 DI PLANETARY PLUS ट्रॅक्टर, 2016 मॉडेल (टीजेएन27992) विक्रीसाठी येथे गुंटूर, आंध्र प्रदेश- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: मॅसी फर्ग्युसन 5245 DI PLANETARY PLUS\nमॅसी फर्ग्युसन वापरलेले ट्रॅक्टर\n2016 मॅसी फर्ग्युसन 5245 DI PLANETARY PLUS In गुंटूर, आंध्र प्रदेश\nब्रँड - मॅसी फर्ग्युसन\nगुंटूर , आंध्र प्रदेश\nतुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये रस आहे का\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nगुंटूर , आंध्र प्रदेश\nमॅसी फर्ग्युसन 5245 DI PLANETARY PLUS तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा मॅसी फर्ग्युसन 5245 DI PLANETARY PLUS @ रु. 4,50,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2016, गुंटूर आंध्र प्रदेश.\nमॅसी फर्ग्युसन 245 DI\nमॅसी फर्ग्युसन 9000 प्लांटरी प्लस\nमहिंद्रा 475 डीआय एक्सपी प्लस\nमॅसी फर्ग्युसन 245 DI\nपश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे मॅसी फर्ग्युसन 5245 DI PLANETARY PLUS\nमहिंद्रा 585 डीआय पॉवर प्लस बीपी\nसोनालिका MM+ 45 DI\nपॉवरट्रॅक युरो 41 प्लस\nमहिंद्रा 585 डीआय सरपंच\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://blog.jodilogik.com/mr/index.php/arranged-marriage-facts/", "date_download": "2021-09-22T17:05:21Z", "digest": "sha1:4RCXOW2Q2VR4NPYRDFW7MXUSHBECPW5I", "length": 25044, "nlines": 169, "source_domain": "blog.jodilogik.com", "title": "6 आश्चर्य व्यवस्था विवाह आणि तथ्य सांख्यिकी!", "raw_content": "\nरणवीर Logik ब्लॉगआपला सोमेट शोधण्यात उपयुक्त सामग्री.\nरणवीर Logik ब्लॉगआपला सोमेट शोधण्यात उपयुक्त सामग्री.\nरणवीर Logik ब्लॉगआपला सोमेट शोधण्यात उपयुक्त सामग्री.\nघर आयोजित विवाह 6 आश्चर्य व्यवस्था विवाह आणि तथ्य सांख्यिकी\n6 आश्चर्य व्यवस्था विवाह आणि तथ्य सांख्यिकी\nआपल्या शंका नाहीसा लग्न तथ्य व्यवस्था\nआयोजित विवाह तथ्य आणि आकडेवारी पुरवठा लहान आहेत. खरं तर, व्यवस्था विवाह बद्दल मान्यता अधिक लोकप्रिय आहेत\nपाश्चात्य देशांमध्ये एक लोकप्रिय समज सर्व व्यवस्था विवाह भाग पडले आहेत की विवाह आहे.\nलोक बाहेर stomped करणे आवश्यक आहे की एक वाईट सराव म्हणून आयोजित लग्नाला सतत बदनामी मोहीम आधारित अनुमान काढू\nवेगळ्या नजरेने बघितले विवाह प्रोफाइल, हुंडा मृत्यू, आणि सर्व घरगुती हिंसा व्यवस्था विवाह या नकारात्मक मत योगदान.\nतेव्हा तेथे एक आहे वादविवाद प्रेम विवाह व्यवस्था विवाह वि, आम्ही वैयक्तिक अनुभव किंवा गोष्टीसंबंधी पुरावा आमच्या वितर्क पाया कल.\nतसेच, भारतात आयोजित विवाह तथ्य ठळक की अधिकृत सूत्रांनी सहज सापडत नाहीत.\nसंशोधन अहवाल अधिक चौकशी अधीन आहे आणि सावधानता आणि पायरी भरपूर येता.\nमात्र, एक व्यवस्था लग्न आपण विचार करू शकते काहीतरी आहे तर ते लग्न तथ्य व्यवस्था unearthing आणि शोधण्यासाठी अधिक योग्य कारणाचा दृष्टिकोन निश्चितच.\nआम्ही उघडकीस आहे 6 आपण बंद लिहू करण्यापूर्वी आपण वाचले पाहिजे की वैज्ञानिक व्यवस्था लग्न तथ्य\n1. प्रेम विवाह, रोमँटिक प्रेम वेळ कमी\nमध्ये 1982, एक मानसशास्त्रज्ञ उषा गुप्ता व जयपूर येथे राजस्थान विद्यापीठ पुष्पा सिंग संपली अभ्यास तुलना विवाह भारत मध्ये आयोजित विवाह करण्यासाठी युनायटेड स्टेट्स मध्ये निवड.\nते उलट ट्रेन्ड आढळले: व्यवस्था विवाह नाही प्रारंभिक आवड पण वाढत दया अनुभव तर प्रेम विवाह त्यानंतर प्रारंभिक आवड आणि थोडे दया भरपूर अनुभव वर्षे जात असता.\nशिवाय, 10 लग्नानंतर वर्षे, व्यवस्था विवाह निवडले की जोडप्यांना प्रेम विवाह निवडले की जोडप्यांना म्हणून सुमारे दुप्पट दयाळू होते - एक परिणाम एक कागद मध्ये पुनरावृ��्ती रॉबर्ट एपस्टाईन आणि मानसी ठकार जानेवारी / फेब्रुवारी मध्ये ठळक करून 2011 वैज्ञानिक अमेरिकन आवृत्तीत.\n2. तरुण आणि उच्चशिक्षित भारतीयांचे का व्यवस्था विवाह प्रती प्रेम विवाह प्राधान्य\nऑक्टोबर मध्ये 2013, Manjistha बॅनर्जी, स्टीव्हन मार्टिन, आणि मेरीलँड विद्यापीठातील Sonalde देसाई एक अभ्यास उत्तरे शोधण्यासाठी (तोंडी लावण्याइतपत) भारतीय सर्वाधिक लोकप्रिय समज.\nसमज तरुण आणि उच्चशिक्षित भारतीयांचे व्यवस्था विवाह संकल्पना पळून दिसत आहे.\nपण हे खरे आहे\nयेथे अभ्यास परिणाम सारांश आहे.\nएक महत्त्वाचे कारण “पालक सहभाग सह व्यवस्था विवाह पर्यवेक्षण” लग्न व्यवस्था सर्वात सामान्य प्रकार म्हणून उदयास येत प्रकारची पश्चिम विद्यमान एक डेटिंगचा संस्कृती नाही की एक सांस्कृतिक संदर्भ सुयोग्य आहे. अशा एक \"डेटिंगचा संस्कृती\" तरुण \"romantically लग्न अग्रगण्य म्हणून थेट व्याख्या नाही आहे की एक सेटिंग मध्ये प्रौढ देखरेख कोणत्याही प्रकारचे न एकमेकांशी लिंक\" करण्यासाठी आणि विविध संभाव्य \"बाहेर प्रयत्न\" तो सामाजिक मान्यता आवश्यकता असेल एक लग्न भागीदार निर्णय घेण्यापूर्वी जोडीदार.\nदुसऱ्या शब्दात, व्यवस्था विवाह अगदी सुशिक्षित परदेशी लोकप्रिय राहू सुरू.\nआपण वापरत असावा आस्क व्यवस्था लग्न पहिली बैठक प्रश्न बद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n3. सुशिक्षित महिला का प्रेम विवाह प्राधान्य\nत्याच अभ्यास निष्कर्ष पूर्वीच्या ठिकाणी उद्धृत, आहे की, शिक्षण प्रमाणात किंवा स्वायत्तता किंवा स्वातंत्र्य मध्ये एक प्रचंड फरक करते ते लग्न होईल निवडून येतो तेव्हा महिला दाखवण्याचा.\nकॉलेज शिक्षण महिला आणि कमी शिक्षित दरम्यान महान फरक भागांच्या, मुली आपल्या पालकांसोबत एकत्र व्यवस्था विवाह किंवा लग्न शोध अगदी सामायिक जे प्रमाणात नव्हता. त्याऐवजी, आम्ही आढळले भारतात पालक अजूनही आयोजित विवाह प्रमुख वाटा करत आहेत की (अनेक कुटुंबांना मुली कॉलेज अंश आहेत जेथे यासह), पण मुली 'स्वायत्तता एक पालक व्यवस्था लग्न सहभाग त्यांच्या वाढ शक्ती व्यक्त केली जात आहे असे सेट.\nदुसऱ्या शब्दात, तरुण, उच्चशिक्षित भारतीयांचे पालक निवडले भागीदार निवड मनाई शक्ती असतात.\n4. ब्राझील मध्ये माकडे व्यवस्था विवाह विश्वास\nकारेन Strier, विस्कॉन्सिन-मेडिसनच्या विद्यापीठात मानववंशशास्त्र प्राध्यापक, आणि ति���्या संशोधन संघ एक गट पासून साजरा गोळा अनुवांशिक डेटा 67 ब्राझील अटलांटिक वन मध्ये संरक्षित राखीव राहत वन्य माकडे: अर्भकं, माता आणि शक्य sires.\nते त्या सहा आढळले 13 दैवयोगाने अपेक्षा पेक्षा प्रौढ पुरूषांच्या ते अभ्यास त्यांच्या आयांना जवळ अधिक वेळ खर्च. या सहा माकडे, सरासरी, संतती मोठी संख्या sired\nStrier मुले आणि त्यांच्या जवळ महिला कोणत्याच नातेवाईकाचे जवळच्या नात्यातील प्राण्यापासून होणारी प्रजोत्पत्ती आढळून आले, मातांच्या मध्यस्ती जाऊ शकते की एक प्रक्रिया. \"वीण आम्ही विचार पेक्षा कमी यादृच्छिक असू शकते, कदाचित कारण माता प्रभाव,\" ती म्हणते. या सारखे वाटत नाही व्यवस्था विवाह\nवाचा 9 एक निराश भारतीय माणूस व्यवस्था लग्न विरुद्ध उच्च वितर्क\n5. धार्मिक नेते आणि संशोधक व्यवस्था विवाह सहमत\nआपण नेहमी थंड बाहेर आणण्यासाठी एक संशोधन अहवाल गरज नाही, कठीण, व्यवस्था विवाह तथ्य.\nब्रायन जॉन मते. Willoughby, Brigham यंग विद्यापीठातील येथे कौटुंबिक जीवन स्कूल मध्ये सहायक प्राध्यापक,\n\"तो का विवाहसोहळा आर्थिक आधार, शिक्षण किंवा गृहनिर्माण, किंवा एकतर भागीदार भावनिक आधार, ते वैवाहिक संक्रमण नेव्हिगेट पालक जोडप्यांना मौल्यवान संसाधने प्रदान करतो. \"\nआपण व्यवस्था विवाह फायदे बद्दल आपल्या पालकांना किंवा धार्मिक नेते विचारले तर, आपण होईल पालक करू शकता हे ऐकून बांधील आहेत सर्वात सामान्य प्रतिसाद आपल्या हार्मोन्स आपण वास्तव दृष्टीने नंतर येऊन तुम्हाला दंश करतील गमावणार नाही.\nत्यामुळे, संभाव्य सामना शिक्षण पार्श्वभूमी संबंधित सर्व unromantic आवश्यकता, कारकीर्द, कुटुंब, इ प्रत्यक्षात आपल्या फायदा कार्य करते भौतिक अद्वितीय वैशिष्ट्य\nमला नाही असे वाटत\nरॉबर्ट एपस्टाईन, वर्तन संशोधन आणि तंत्रज्ञान अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ वरिष्ठ संशोधन मानसशास्त्रज्ञ, पालक म्हणतात, \"करार जिंकला स्क्रीन.\"\nआपले व्यवस्था लग्न कदाचित आपल्या 'फ्री-श्रेणी \"लग्न पासून खूपच वेगळी होणार नाही.\nस्टॅनफर्ड विद्यापीठ मायकेल जॉन. Rosenfeld म्हणतो, \"लोक आम्ही लग्न किंवा झाल्याने शर्यतीत आम्हाला समान जात अप भागीदारी अप समाप्त, धर्म आणि वर्ग पार्श्वभूमी आणि वय, जे वाटते की त्यांना आपल्या आई आपण निवड केली आहे असे व्यक्ती सर्व वेगळी होणार नाही याचा अर्थ असा. \"\nअन्वेषण करण्यासाठी येथे क्लिक करा 17 कारण का विवाह ठेवा व्यवस्था.\n6. कसे प्रेम जिंकला (व्यवस्था) लग्न\nसर्व प्रेम विवाह गमावले नाही\nकॅलिफोर्निया विद्यापीठातील गाब्रियेला Rubio करून एकत्र ठेवले आर्थिक मॉडेल, मर्सेड, तिला 2014 कागद शीर्षक कसे प्रेम जिंकला विवाह: आयोजित विवाह नष्ट वर सिद्धांत आणि पुरावा प्रेम विवाह आर्थिक हिताच्या आहेत की एक निष्कर्ष आले आणि या पाश्चात्य जगात व्यवस्था विवाह स्थिर घट योगदान आहे.\nसंशोधक व्यवस्था विवाह, पालक व मुले अनौपचारिक विमा एक प्रकार म्हणून सेवा असे गृहीत धरते की वैवाहिक पर्याय मॉडेल बांधण्यात, लग्न इतर फॉर्म नाही, तर.\nहे मॉडेल मध्ये, व्यवस्था विवाह स्वीकार मुले विमा प्रवेश असेल पण त्यांच्या भौगोलिक आणि सामाजिक गतिशीलता constraining जास्त कुटुंबाचे उत्पन्न देऊ शकते.\nप्रेम विवाह मुले भौगोलिकदृष्ट्या / सामाजिक त्रस्त नाहीत, त्यामुळे ते अधिक संपत्ती भागीदार पाहू शकता. मॉडेल व्यवस्था विवाह अदृश्य होईल असा अंदाज आहे की, तेव्हा सामाजिक नेटवर्क बाहेर परतावा संबंधित विमा व्यवस्था कमी निव्वळ लाभ\nसोप्या भाषेत, लग्न व्यवस्था विवाह तुलनेत शक्यतो अधिक आर्थिक अर्थ पासून \"फायदेशीर\" आहे आणि या जगभरातील त्याच्या उतरती कळा स्पष्ट शकते प्रेम.\nसारांश, तो व्यवस्था लग्न किंवा प्रेम विवाह एकतर वटवणे सर्व सोपे नाही.\nआयोजित विवाह मान्यता – बघुया\nमान्यता: आयोजित विवाह फक्त भारतात घडू\nआयोजित विवाह भारतात फक्त नाही काय.\nलग्न सर्वात सामान्य आयोजित केले जातात कोठे\nआयोजित विवाह अशा पाकिस्तान दक्षिण आशियाई देशांमध्ये लोकप्रिय आहेत, बांगलादेश, नेपाळ, आणि श्रीलंका. ते देखील मध्यम पूर्व देशांमध्ये घडू, जपान आणि चीन. इस्राएल व इतरत्र जगात ऑर्थोडॉक्स ज्यू समुदाय देखील सराव व्यवस्था विवाह.\nमान्यता: केवळ हिंदू सराव व्यवस्था विवाह\nभारत सराव हिंदू व्यवस्था विवाह करताना, व्यवस्था विवाह तसेच इतर धर्माच्या घडू.\nइस्लाम व्यतिरिक्त, काही ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन, आणि ज्यू समुदाय सराव व्यवस्था विवाह.\nमान्यता: आयोजित विवाह बेकायदेशीर आहेत\nम्हणून वधू आणि वर आहेत आयोजित विवाह जोपर्यंत कायदेशीर आहेत लग्नाला वय स्थानिक कायद्याद्वारे निर्धारित आणि ते त्यांच्या होकार दिला म्हणून लग्न.\nसर्व व्यवस्था विवाह भाग पडले आहेत विवाह.\nमान्यता: जोडप्यांना एकमेकांना आधी व्यवस्था लग्न दिसत नाही\nया अ���शतः खरे आहे.\nसमकालीन भारतात, एक व्यवस्था विवाह जात जोडपी गट सेटिंग मध्ये एकमेकांना संवाद साधता तसेच खाजगी आधी ते व्यस्त करा.\nमात्र, समाजातील काही आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील मध्ये, वधू आणि वर शकते पाहू किंवा लग्न आधी थोडक्यात संवाद साधता नाही.\nअधिक व्यवस्था लग्न तथ्य आवश्यक आहे\nआयोजित विवाह सांख्यिकी – एक संकलन\nव्यवस्था विवाह वर उपलब्ध संशोधन डेटा आणि आकडेवारी संपूर्ण माहिती वाचा.\nमागील लेखकस्तुरबा – स्त्री गांधी मागे पोर्ट्रेट\nपुढील लेखका दो भारतीय विवाह साइट वापर 5 आश्चर्य तथ्ये उघड\nविवाह सर्वोत्कृष्ट वय काय आहे\nभारत लग्न म्हणता – पुनरावलोकन आणि खर्चात बचत युक्त्या टिपा\nबौद्ध विवाह परंपरा – पूर्ण मार्गदर्शक\nतमिळ विवाह बायोडेटा स्वरूप – मोफत शब्द टेम्पलेट डाउनलोड करा\nहिंदी बायोडेटा लग्न – डाउनलोड मोफत शब्द टेम्पलेट\nमोफत ऑनलाईन मांगलिक कॅल्क्युलेटर सह Magala दोष मार्गदर्शक\nविवाह सर्वोत्कृष्ट वय काय आहे\nवृत्तपत्र मध्ये विवाह जुळवणी जाहिरात – लिहा आणि प्रकाशित कसे जाहिराती\nप्रेम विवाह वि आयोजित विवाह\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट 2021 मेकओवर मॅजिक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/salman-khan/news/", "date_download": "2021-09-22T18:27:57Z", "digest": "sha1:3ZXGNQDNKXKD353LXGEURZUBNKVPGJMM", "length": 14749, "nlines": 174, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Get the latest news about Salman Khan- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nहिंदू साधू-संतांवर कसे केले जातात अंत्यसंस्कार\n‘मी धारकाला ...रुपये..’ नोटेवर असं का लिहिलेलं असतं\nअर्जुन कपूरचा मेसेज वाचून Malaika Arora झाली लाजून चूर; लिहिले 'हे' तीन शब्द\nही अशी कसली GF स्वतःचे हातपाय बांधून BF ला दुसऱ्या महिलेसोबत करायला लावते सेक्स\nहिंदू साधू-संतांवर कसे केले जातात अंत्यसंस्कार\n‘मी धारकाला ...रुपये..’ नोटेवर असं का लिहिलेलं असतं\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nधक्कादायक: UBER DRIVER चा महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून जबरदस्ती\nअर्जुन कपूरचा मेसेज वाचून Malaika Arora झाली लाजून चूर; लिहिले 'हे' तीन शब्द\nमिताली मयेकरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; पाहा VIDEO\nमीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीत 'या' व्यक्तीमुळे येणार ट्वीस्ट\n Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येतायत न\nIPL 2021, DC vs SRH : दिल्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद 'प्ले-ऑफ' मधून आऊट\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\nअजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्याचं 'महाराष्ट्र कनेक्शन'\n‘मी धारकाला ...रुपये..’ नोटेवर असं का लिहिलेलं असतं\nGood News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nसोन्याच्या किंमतीत उसळी, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; काय आहे दर\nहिंदू साधू-संतांवर कसे केले जातात अंत्यसंस्कार\nही अशी कसली GF स्वतःचे हातपाय बांधून BF ला दुसऱ्या महिलेसोबत करायला लावते सेक्स\n ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना लव्ह, स्विटी, हनी म्हणाल तर जाईल नोकरी\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nExplainer : आखाड्यांकडे आहे किती संपत्ती कोणता आखाडा आहे श्रीमंत\nया राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण\nExplainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का मान्सूनचं चक्र बिघडलंय का\nExplainer : शेळी रोखू शकते जंगलातले वणवे; मेंढपाळ महिलेनं शोधला रामबाण उपाय\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nब्रिटनकडून COVISHIELD ला मान्यता, मात्र प्रवाशांच्या अडचणी ‘जैसे थे’\n ब्रिटनकडून अखेर COVISHIELD ला मान्यता\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n...अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य\n नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार\n लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का\nBigg Boss 15 मध्ये दिसणार राखी सावंतचा नवरा कधीही माध्यमांसमोर न आलेला चेहरा\nBigg Boss Marathi च्या नव��या सीझननंतर हिंदी बिग बॉस (Bigg Boss 15) देखील लवकरच येणार आहे. ड्रामा क्वीन राखी सावंतच्या तोंडून तिच्या नवऱ्याचं म्हणजे रितेशचे नाव ऐकलं असेल पण त्याला आजपर्यंत कुणीच पाहिलेलं नाही. (Rakhi Sawant Husband Ritesh First Public Appearance) त्यामुळे उत्सुकता आहे.\nदोस्ती की है, निभानी पडेगी, सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी असं का म्हटली\nBigg Boss 15...सलमान खान...14 आठवडे आणि थेट 350 कोटी\n'Tiger 3'चं शूटिंग सोडून शॉपिंगवर निघाली कतरिना कैफ; VIDEO होतोय तुफान VIRAL\nसलमान खानची भाची अलिझेची होणार बॉलिवूडमध्ये एंट्री; जाहीरातीतून झाली प्रसिद्ध\nशाहरुख खान डिजिटल प्लॅटफॉर्मवर करणार एन्ट्री सलमान खाननं दिलं संकेत\nVIDEO: नवरा-नवरीसमोर तरुणाने केला सलमान खान स्टाईल डान्स; पाहुणे पाहतच राहिले\nयंदा सलमान खान 'या' कारणामुळे गणपती उत्सवात होणार नाही सहभागी\nसलमान खानला कोर्टाचा दिलासा, हीट अँड रन केसवर आधारीत 'Selmon Bhoi' गेमवर बंदी\nAntim Poster: गणेशोत्सवाआधी सलमानची चाहत्यांना धमाकेदार भेट\nसलमानने सिद्धार्थबाबत केलेली मस्करी ठरली खरी BBच्या घरात केली होती भविष्यवाणी\n'खूप लवकर निघून गेलास सिद्धार्थ...', सलमान खानने व्यक्त केलं दु:ख\n'जीने के है चार दिन' सलमान खानच्या त्या टॉवेलचा लिलाव, किंमत ऐकून व्हाल थक्क\nहिंदू साधू-संतांवर कसे केले जातात अंत्यसंस्कार\n‘मी धारकाला ...रुपये..’ नोटेवर असं का लिहिलेलं असतं\nअर्जुन कपूरचा मेसेज वाचून Malaika Arora झाली लाजून चूर; लिहिले 'हे' तीन शब्द\nअर्जुन कपूरचा मेसेज वाचून Malaika Arora झाली लाजून चूर; लिहिले 'हे' तीन शब्द\nही अशी कसली GF स्वतःचे हातपाय बांधून BF ला दुसऱ्या महिलेसोबत करायला लावते सेक्स\nमिताली मयेकरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; पाहा VIDEO\nGood News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार\n'मुलीला दारू पाजा आणि बायफ्रेंडकडे ठेवा' युट्यूबर डॉक्टरवर गुन्हा दाखल\nIPL 2021, MI vs KKR : रोहित-हार्दिक कोलकात्याविरुद्ध खेळणार का नाही\n2 घटस्फोटानंतर 11 वर्षांनी लहान तरुणासोबत अफेअर; स्नेहा वाघ आहे तरी कोण\n'सर्व धर्म सम भाव'चा संदेश देत Sara Ali Khanने काश्मिरमधून शेअर केले PHOTO\nविंडिजला 2 T20 World Cup जिंकवून देणारा खेळाडू भ्रष्टाचारात अडकला, ICC ची नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/offer-on-infinix-smart-4-plus-jero-8i-hot-10-smard-hd-and-other-budget-smartphones/articleshow/83027816.cms", "date_download": "2021-09-22T17:39:18Z", "digest": "sha1:SUVIJEHAGIFBJ6EYZ5JWPFNSPNCREQNN", "length": 15128, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n Infinix Smart 4 Plus, Hot 10S बजेट फोन्सवर मिळत आहे मोठी सूट\nInfinix च्या अनेक फोन्सवर बंपर सूट मिळत आहे. कंपनीचे बजेट फोन्स Infinix Smart 4 Plus, Infinix Zero 8i अगदी कमी किंमतीत फ्लिपकार्टवरून खरेदी करता येतील.\nइनफिनिक्सच्या स्मार्टफोनवर बंपर ऑफर.\nइनफिनिक्स झिरो 8i स्मार्टफोनवर १० टक्के सूट.\nइनफिनिक्स हॉट 10 वर ९,८५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आहे.\nनवी दिल्ली : Infinix ला मिंड-रेंज आणि बजेट डिव्हाइस बनवण्यासाठी ओळखले जाते. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर Shop From Home Sale 2021 सुरू आहे. या सेलमध्ये इनफिनिक्सच्या लोकप्रिय मिड-रेंड आणि बजेट डिव्हाइसवर मोठी सूट मिळत आहे. सेलमध्ये बजेट फोन Infinix Smart 4 Plus, Infinix Zero 8i सह अनेक फोन्सवर सूट मिळत असून, हा सेल २९ पर्यंत सुरू राहणार आहे.\nवाचाः Tecno Spark 7 Pro चा आज पहिला सेल, पाहा किंमत आणि ऑफर्स\nइनफिनिक्स झिरो 8i स्मार्टफोनला २,५०० रुपये प्रति महिन्याच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल. फोनला एचडीएफसी बँक कार्डद्वारे खरेदी केल्यास १० टक्के सूट मिळेल. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसोबत ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक देखील मिळेल. या फोनमध्ये ४५०० एमएएचची बॅटरी आणि ६.८५ इंच डिस्प्ले देण्यात आला आहे.\nइनफिनिक्स स्मार्ट 4 प्लस स्मार्टफोवर देखील मोठी सूट मिळत आहे. या हँडसेटला एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर ईएमआयवर १० टक्के सूटसह खरेदी करता येईल. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक देखील मिळेल. फोनवर १,२५० रुपये नो-कॉस्ट ईएमआय ऑफर दिली जात आहे. यावर ६,४९९ रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.\nवाचाः 4G मॉडेल्सच्या किमतीत मिळणारे 'हे' आहेत भारतातील टॉप-5 5G स्मार्टफोन, पाहा लिस्ट\nइनफिनिक्स हॉट 10 स्मार्टफोनला फ्लिपकार्टवरून १,७५० रुपये प्रति महिन्यावर नो-कोस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास फोनवर १० टक्के आणि डेबिट व क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रांझॅक्शनद्वारे फोनवर १००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. फ्लिपकार्ट एक्सिस बँक क्रेडिट कार्डसोबत ५ ट��्के अनलिमिटेड कॅशबॅकची ऑफर दिली जाईल. फोनवर ९,८५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील आहे.\nया फोनला एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रांझॅक्शनवर खरेदी केल्यास १० टक्क्यांपर्यंत (१००० रुपये) सूट मिळेल. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँके क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. फोनला १,४१७ प्रति महिना नो कोस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल.\nइनफिनिक्स हॉट 10एस स्मार्टफोन ९,४९९ रुपयात फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. फोनला बँक ऑफ बडोदाच्या मास्टर डेबिट कार्डवरून पहिल्यांदा खरेदी केल्यास १० टक्के सूट मिळेल. फोनला १,८३४ रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल. फोनमध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट असणारा डिस्प्ले मिळेल. यात ४८ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि मीडियाटे हिलियो जी८५ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनवर १०,४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळेल.\nवाचाः १ जून पासून बदलत आहेत गुगल, यूट्यूबसह यांचे नियम, तुमच्या आयुष्यावर किती परिणाम होणार\nवाचाः 4G मॉडेल्सच्या किमतीत मिळणारे 'हे' आहेत भारतातील टॉप-5 5G स्मार्टफोन, पाहा लिस्ट\nवाचाः गुगलचा स्वस्त स्मार्टफोन येतोय, जिओ सोबत स्वस्त इंटरनेट मिळणारः सुंदर पिचाई\nInfinix Zero 8i स्पेसिफिकेशन्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nTecno Spark 7 Pro चा आज पहिला सेल, पाहा किंमत आणि ऑफर्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nफॅशन प्रियंकानं पतीचा शर्ट घालून फ्लाँट केल्या मादक अदा, बोल्ड-ग्लॅमरस लुक पाहून चाहत्यांच्या हृदयाची वाढली धडधड\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nमोबाइल स्वस्तातला स्मार्टफोन आणखी 'स्वस्त' मिळणार, किंमत आता खूपच कमी झालीय\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nधार्मिक पितृपक्षात या तारखांना खरेदी आणि शुभ कार्य करणे शुभ फलदायी\nविज्ञान-तंत्रज्ञान हार्ट रेट ट्रॅकरसह Fossil Gen 6 स्मार्टवॉच भारतात लाँच, फीचर्स एकापेक्षा एक, पाहा किंमत\nहेल्थ हे 6 संकेत सांगतात सुटत चाललाय तुमचा शरीरावरील कंट्रोल, दुर्लक्ष केल्यास येईल पश्चातापाची वेळ\nक��िअर न्यूज म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेत विवध पदांची भरती\nकार-बाइक 500Km रेंज-फक्त २२ मिनिटात ८० टक्के बॅटरी चार्ज, भारतात पॉवरफुल Electric Car झाली लाँच\nमोबाइल Airtel चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान झाला 'रि-लाँच', पाहा काय झालाय बदल\nविदेश वृत्त सर्वसमावेशक सरकार हवं अन्यथा...; इम्रान खान यांचा तालिबानला इशारा\nआयपीएल IPLमध्ये पुन्हा करोनाचा शिरकाव; या खेळाडूला झाली लागण, ६ जण...\n फरशीच्या कटरने कापला गळा, बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येनं सोलापूर हादरलं\nमुंबई चंद्रकांत पाटील यांचे रजनी पाटील यांच्याबाबत खळबळजनक विधान, म्हणाले...\n विहिरीवर पाणी आणायला गेलेल्या ८० वर्षीय महिलेवर अत्याचार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/09/death_1.html", "date_download": "2021-09-22T17:31:49Z", "digest": "sha1:3KEP3IB6D5IWXQ7UOA7WEGFT6PNQXIJD", "length": 15231, "nlines": 98, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "विनोद अहिरकर यांचे स्वीय सहाय्यक विजय फाले यांचे दुःखद निधन. #Death - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / मुल तालुका / विनोद अहिरकर यांचे स्वीय सहाय्यक विजय फाले यांचे दुःखद निधन. #Death\nविनोद अहिरकर यांचे स्वीय सहाय्यक विजय फाले यांचे दुःखद निधन. #Death\nBhairav Diwase बुधवार, सप्टेंबर ०१, २०२१ चंद्रपूर जिल्हा, निधन, मुल तालुका\nमुल:- चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांचे स्वीय सहाय्यक अत्यंत विश्वासू, सर्वांशी मनमिळाऊ पणाने वागणारे श्री विजय गिरमाजी फाले यांचे कर्करोगाच्या आजाराने आज दुःखद निधन झाले. #Death\nउद्या शुक्रवारी त्यांचा अंत्यविधी वैनगंगा नदीच्या तीरावर होणार आहे. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे त्यांच्या मित्रपरिवारात व कुटुंबीयांत शोककळा पसरली आहे.\nविनोद अहिरकर यांचे स्वीय सहाय्यक विजय फाले यांचे दुःखद निधन. #Death Reviewed by Bhairav Diwase on बुधवार, सप्टेंबर ०१, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात श���तकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडा���ा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/copa-del-rey-cup-chance-for-barcelona-to-win-abn-97-2446537/", "date_download": "2021-09-22T18:26:21Z", "digest": "sha1:4RVZNVJJARHEIVKGTE2IDQ7ETVMYCVWF", "length": 10414, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Copa del Rey Cup chance for Barcelona to win abn 97 | बार्सिलोनाला जेतेपदाची संधी", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nशनिवारी मध्यरात्री होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर अ‍ॅथलेटिक बिलबाओचे आव्हान असेल.\nWritten By लोकसत्ता टीम\nकोपा डेल रे चषक\nचॅम्पियन्स लीगच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या लिओनेल मेसीच्या बार्सिलोनाला कोपा डेल रे चषक फुटबॉलचे विजेतेपद मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. शनिवारी मध्यरात्री होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर अ‍ॅथलेटिक बिलबाओचे आव्हान असेल. दोन आठवड्यांपूर्वीच झालेल्या २०१९-२० हंगामाच्या अंतिम लढतीत रेयाल सोशियादादने बिलबाओला १-० असे नमवले. त्यामुळे यंदाच्या हंगामातील जेतेपदाच्या सामन्यात ते अधिक जिद्दीने खेळतील. अन्सू फॅटी आणि फिलिप कोटिन्हो दुखापतीमुळे या सामन्याला मुकण्याची शक्यता असल्याने बार्सिलोनाची चिंता वाढली आहे.\nबार्सिलोनाने आतापर्यंत ३० वेळा, तर बिलबाओने २३ वेळा ही स्पर्धा जिंकली असून उभय संघ २०१४-१५ नंतर प्रथमच अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत.\n* वेळ : मध्यरात्री १ वा.\n* थेट प्रक्षेपण : सोनी लिव्ह अ‍ॅप\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पा���ा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nकपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, IPL साठीचं मानधन आहे..\nDC Vs SRH: दिल्लीचा ८ गडी राखत हैदराबादवर दणदणीत विजय\n“काय षटक होतं..” असं ट्वीट करणाऱ्या बुमराला कार्तिक त्यागीचा रिप्लाय; म्हणाला…\nआता फलंदाजाला बॅट्समनऐवजी ‘बॅटर’ म्हटलं जाणार MCC नं घेतला निर्णय\nIPL 2021: दीपक हुडाच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन नवा वाद; बीसीसीआयचचे भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\nन्यूझीलंडने दौरा रद्द केल्यानंतर नाचक्की झाल्याने पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी म्हणाले,”भारतामुळे…”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-infog-benefits-of-milk-when-drink-in-night-for-good-health-of-man-5600902-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T18:16:55Z", "digest": "sha1:YKWXF7E7PNGY52JD5LS5MELUOKAGDHHC", "length": 3654, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 Health Benefits Of Milk When Drink In Night For Good Health Of Man | पुरुषांनी रात्री अवश्य प्यावे एक ग्लास दूध, होतील हे 9 फायदे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुरुषांनी रात्री अवश्य प्यावे एक ग्लास दूध, होतील हे 9 फायदे\nअनेक संशोधनात प्रूव्ह झाले आहे की, सकाळच्या तुलनेत रात्री दूध प्यायल्याने अनेक हार्मोन्स इफेक्टिव्हली काम करतात. विशेष म्हणजे पुरुषांना याचा जास्त फायदा होतो. उत्तराखंड आयुर्वेदिक विश्वविद्यालयचे प्रोफेसर आणि आयुर्वेद एक्सपर्ट अवधेश मिश्रा सांगत आहेत, रोज रात्री झोपण्याअगोदर एक ग्लास कोमट दूध प्यायल्याने पुरुषांना कोणते फायदे होतात. रात्री दूध पिणे फायदेशीर का\nयामुळे रात्री प्यावे दूध :\n- दूधामध्ये Tryptophan असते जे बॉडी रिलॅक्स करते. यामुळे रात्री झोपण्याअगोदर दूध प्यायल्याने झोप चांगली येते.\n- रात्री दूध प्यायल्याने मेटाबॉलिज्म प्रोसेस फास्ट होते. यामुळे फॅट जलद बर्न होतात.\n- दूध हेवी असते. सकाळच्या वेळी प्यायल्याने हेवीनेस होऊ शकते. यामुळे एक्सपर्ट हे रात्री पिण्याचा सल्ला देतात.\n(सोर्स - मेडिकल कॉलेज ऑफ आक्सफोर्ड यूनिवर्सिटी)\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या दूध प्यायल्याने पुरुषांना काय फायदे होतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%A1_%E0%A4%91%E0%A4%B0", "date_download": "2021-09-22T18:37:08Z", "digest": "sha1:SXT2LSLOTIBMRK7CEAUG22POMNNKKJED", "length": 2891, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जॉन बॉयड ऑर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजॉन बॉयड ऑर (२३ सप्टेंबर इ.स. १८८०, मृत्यू - २५ जून इ.स. १९७१) हे एक प्रसिद्ध स्कॉटिश शिक्षक, वैद्य, जीवशास्त्रज्ञ व राजकारणी होते. इ.स. १९४९ साली ऑर ह्यांना नोबेल शांतता पारितोषिक मिळाले होते.\nनोबेल फाऊंडेशनच्या संकेतस्थळावरील जॉन बॉयड ऑरचे संक्षिप्त चरीत्र (इंग्रजी मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/raveena-tandon/", "date_download": "2021-09-22T18:02:05Z", "digest": "sha1:QPQZK2BZIX57U4W62SKHBZGEQIZAA4QC", "length": 11567, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Raveena Tandon Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआयुष्याच्या सरत्या शेवटी, पुन्हा बांधली लग्नाची गाठ; 75 वर्षांच्या आजोबाचं लग्न\nIPL 2021, DC vs SRH : दिल्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद 'प्ले-ऑफ' मधून आऊट\nGood News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार\nएक नव्हे तर 100 महिलांना लग्नाचं आमिष देऊन फसवलं, प्रेमराज अखेर अटकेत\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nधक्कादायक: UBER DRIVER चा महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून जबरदस्ती\nफायनान्स कंपनीवर ‘फिल्मी स्टाईल’ दरोडा, काही मिनिटांतच घडला क्लायमॅक्स\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nमीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीत 'या' व्यक्तीमुळे येणार ट्वीस्ट\n Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येतायत न\nVIDEO :‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेचे शीर्षकगीत 'असं' केलं संगीतबद्ध\n2 घटस्फोटानंतर 11 वर्षांनी लहान तरुणासोबत अफेअर; स्नेहा वाघ आहे तरी कोण\nIPL 2021, DC vs SRH : दि��्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद 'प्ले-ऑफ' मधून आऊट\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\nअजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्याचं 'महाराष्ट्र कनेक्शन'\nGood News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nसोन्याच्या किंमतीत उसळी, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; काय आहे दर\nVIDEO: 'Amazonने दिली 8,546 कोटी रुपयांची लाच', काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप\n ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना लव्ह, स्विटी, हनी म्हणाल तर जाईल नोकरी\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nपुरुषांसाठी चांगली बातमी; प्रोस्टेटच्या कर्करोगावर इतक्या दिवसात होणार इलाज\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nExplainer : आखाड्यांकडे आहे किती संपत्ती कोणता आखाडा आहे श्रीमंत\nया राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण\nExplainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का मान्सूनचं चक्र बिघडलंय का\nExplainer : शेळी रोखू शकते जंगलातले वणवे; मेंढपाळ महिलेनं शोधला रामबाण उपाय\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nब्रिटनकडून COVISHIELD ला मान्यता, मात्र प्रवाशांच्या अडचणी ‘जैसे थे’\n ब्रिटनकडून अखेर COVISHIELD ला मान्यता\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n...अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य\n नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार\n लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का\nआयुष्याच्या सरत्या शेवटी, पुन्हा बांधली लग्नाची गाठ; 75 वर्षांच��या आजोबाचं लग्न\nIPL 2021, DC vs SRH : दिल्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद 'प्ले-ऑफ' मधून आऊट\nGood News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार\nघ्यायला गेला थंडा पण झाला मोठा वांदा; Cold drink ची एक बाटली पडली 36 लाखांना\nPhoneचोरी झाल्यास या Government Portalवर असा करा Block,सुरक्षित राहील तुमचा डेटा\nकेवळ महिला कर्मचारी चालवणार जगातील सर्वात मोठा Ola E-scooter Plant\nBigg Boss15: 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड गायिका बनणार 'बिग बॉस'ची स्पर्धक\n अभिनेत्रीला सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे पाठवून दिला जातोय त्रास; पोलिस\n Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष\n लग्नातच सासूचा प्रताप पाहून नवरीबाईची सटकली\n नक्की पाहा स्ट्रीट शॉपिंगसाठीची पाच बेस्ट ठिकाणं\n16000 पुरुषांसोबत शारीरिक संबंध; होणाऱ्या बायकोचं सत्य समजताच उचललं असं पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8B_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%87", "date_download": "2021-09-22T18:46:54Z", "digest": "sha1:7YPZPSLB5WRYQEBN3PB6BSJAA5HDFKZB", "length": 5162, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लोन्वाबो त्सोत्सोबे - विकिपीडिया", "raw_content": "\nलोन्वाबो लेनॉक्स त्सोत्सोबे (७ मार्च, १९८४ - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डॉल्फिन्स क्रिकेट संघाकडून देशांतर्गत स्पर्धांतून भाग घेतो.\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nदक्षिण आफ्रिका संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nस्मिथ(ना.) • ए.बी. • अमला • बोथा • डुमिनी • प्लेसिस • इंग्राम • कॅलिस • मॉर्केल • पार्नेल • पीटरसन • स्टाइन • ताहिर • त्सोत्सोबे • विक •प्रशिक्षक: झिल\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९८४ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० नोव्हेंबर २०१७ रोजी २०:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणा���चे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/07/marriage.html", "date_download": "2021-09-22T18:28:12Z", "digest": "sha1:SUBCXU6SNNME6JPW6OEYQOH6G75TMUAQ", "length": 18852, "nlines": 101, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "लग्न समारंभात कोविड नियमांचा भंग; १५ हजाराचा दंड वसूल. #Marriage - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / राजुरा तालुका / लग्न समारंभात कोविड नियमांचा भंग; १५ हजाराचा दंड वसूल. #Marriage\nलग्न समारंभात कोविड नियमांचा भंग; १५ हजाराचा दंड वसूल. #Marriage\nBhairav Diwase गुरुवार, जुलै ०१, २०२१ कारवाई, चंद्रपूर जिल्हा, राजुरा तालुका\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा\nराजुरा:- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभ अतिशय मर्यादित स्वरुपात करण्याचे शासनाचे निर्देश असतानाही जिल्ह्यात धूमधडाक्यात लग्न पार पडत असल्याचे चित्र दिसत आहे. याविरोधात आज नगर पालिकेच्या व पोलीस विभागाच्या पथकाने शहरातील एका मंगल कार्यालयावर दंड ठोठावला. #Marriage\nमध्यंतरी कोरोनाच्या जीवघेण्या लाटेमध्ये अनेक लोकांचे बळी गेले व आताही जीव जात असताना शासन निर्णयाचे काटेकोर पालन करीत धूमधडाक्यात विवाह समारंभ टाळणे अपेक्षित होते. मात्र शासन निर्णय पायदळी तुडवत धूमधडाक्यात विवाह करणं सध्या राजुरा शहराप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र धुमधडाक्यात लग्न सोहळे संपन्न होताना दिसत आहेत. #Penalty\nत्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चंद्रपूर यांचे सुधारित आदेश नुसार चंद्रपूर जिल्हा स्तर ३ तरतुदी अन्वये शहरातील मंगल कार्यालय व्यवस्थपकाना कोविड १९ नियमांचे सूचना व नोटीस देऊन व संपूर्ण शहरात दररोज स्पिकरने दवंडी फिरवून सुद्धा लग्नाची रीतसर परवानगी देताना कडक निर्बंध टाकून ही आज दि. १ जुलै ला येथील एका मंगल कार्यालयात संपन्न होत असलेल्या लग्नसमारंभात कोरोना चे नियम बाजूला ठेवून मोठ्या संख्येने पाहुण्यांची उपस्थिती होती. याची सूचना मिळताच नप मुख्याधिकारी अर्शिया जुही व त्यांचा चमूने नियमांची पायमल्ली करणाऱ्या मंगल कार्यालयाला ५ हजार व आयोजकाला १० हजार���चा दंड ठोठावला. कोरोनाचा प्रसार पुन्हा आपल्या परिसरात होऊ नये त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी यापुढेही शासन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करणार असल्याचा इशारा नगर पालिका प्रशासनाने दिला. #covid\nया कार्यवाहीत पोलीस विभागाची टीम, नप प्रशासकीय अधिकारी विजय जांभूळकर, नोडल अधिकारी अक्षय सूर्यवंशी, लिपिक सतीश देशमुख, मनोज राजगडे, नुसरत अली ने सहभाग नोंदविला. जनतेने कोरोना नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी अर्शिया जुही यांनी केले आहे.\nलग्न समारंभात कोविड नियमांचा भंग; १५ हजाराचा दंड वसूल. #Marriage Reviewed by Bhairav Diwase on गुरुवार, जुलै ०१, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल���हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा द���र्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/mns-amit-thackeray-writes-letter-to-ajit-pawar-and-rajesh-tope-on-asha-worker-pay-nck-90-2193687/", "date_download": "2021-09-22T18:24:38Z", "digest": "sha1:5BVJF7CDGQBI6DJ24WRLM5BQKTKOVED6", "length": 13374, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अमित ठाकरेंचे अजित पवार यांना पत्र ; केली 'ही' मागणी | MNS Amit Thackeray writes letter to Ajit Pawar and Rajesh Tope on ASHA worker pay nck 90", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nअमित ठाकरेंचे अजित पवार यांना पत्र ; केली 'ही' मागणी\nअमित ठाकरेंचे अजित पवार यांना पत्र ; केली ‘ही’ मागणी\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\n‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी विनंती करणारे पत्र राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिले आहे. अमित ठाकरे यांनी फेसबुकवर या पत्राची माहिती दिली आहे. ‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवण्याच्या मागणीसाठी आज दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही अमित ठाकरे भेट घेणार आहेत.\n‘आशा’ स्वयंसेविकांनी मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेत मासिक मोबदला वाढवण्याची मागणी केली आहे. आशा स्वयंसेविकांच्या मानधनाचा निर्णय घेताना तो महापालिका स्तरावर न घेता संपूर्ण राज्याच्या पातळीवर घ्यावा, म्हणजे विषमता निर्माण होणार नाही, अशी मागणीही अमित ठाकरे यांनी पत्रातून केली आहे.\nआणखी वाचा- ‘याआधी झालेल्या चुका सुधारण्याची हीच वेळ’, मनसेच्या राज्यपालांकडे महत्त्वाच्या मागण्या\nअमित ठाकरेंनी फेसबूक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय\nपरवा काही ‘आशा’ स्वयंसेविका मला भेटायला आल्या होत्या. आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला फक्त रु. १६०० मानधन मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अशी स्थिती असताना इतर राज्यांत मात्र ‘आशां’ना दर महिन्याला रु. ४,००० ते १०,००० इतका मोबदला मिळत आहे. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका ‘आरोग्य सैनिक’ बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकटकाळात त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. कामाचा मासिक मोबदला वाढवून मिळावा, ही त्यांची मागणी रास्त आहे. त्यांना ताठ मानेने आयुष्य जगता यावं, यासाठी त्यांना मिळणारा मोबदला त्वरित वाढवून देण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार आणि आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांना पत्र लिहिलं.\nइतर राज्यांत आशा स्वयंसेविकांना दर महिन्याला मिळणारा मोबदला महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविकांपेक्षा जास्त आहे. आपल्या राज्यातील आशा स्वयंसेविकांना इतका कमी मोबदला का मिळत आहे तसेच महाराष्ट्रात आशा स्वयंसेविकांची अशी स्थिती का, याकडे अमित ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साक���नाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nलसीकरणाचा वेग वाढविण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nराज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत\nप्रिसिजनने बनविली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस\nभाजपाच्या महिला आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र\n“ही तर अपरिपक्वता,” मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया\n“मुख्यमंत्री हतबल की प्रस्थापितांच्या पुढे नांगी टाकली”; ओबीसी आरक्षणावरुन पडळकरांचा हल्लाबोल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1523070/secret-superstar-bhoomi-a-gentleman-bollywood-movies-in-the-coming-months/", "date_download": "2021-09-22T18:33:43Z", "digest": "sha1:DGK672AHJLN3KLB4Q2UMKPPFUBB6LTLY", "length": 12271, "nlines": 228, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Secret Superstar Bhoomi A Gentleman Bollywood movies in the coming months | तिकीटबारीवर धडकणार 'हे' तगडे चित्रपट", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nतिकीटबारीवर धडकणार 'हे' तगडे चित्रपट\nतिकीटबारीवर धडकणार ‘हे’ तगडे चित्रपट\nबॉलिवूडमध्ये विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कलाकार नेहमीच सज्ज असतातच. त्यातही २०१७ हे वर्ष सिनेरसिकांसाठी खऱ्या अर्थाने निखळ मनोरंजनाचं ठरणार आहे. 'रईस', 'बाहुबली २' या चित्रपटांनी प्रेक्षकांना पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे वळायला भाग पाडलं. येत्या काही महिन्यांमध्ये 'बरेली की बर्फी', 'भूमी', 'सिक्रेट सुपरस्टार', 'परमाणू…' हे चित्रपट तिकीटबारीवर धडकणार आहेत. त्यामुळे कलाकारांचं अभिनय कौशल्य आणि प्रेक्षकांवर असलेली त्यांची पकडही पणाला लागली आहे असं म्हणायला हरकत नाही.\nदेशाच्या छोट्या भागात राहणाऱ्या तरुणाईची प्रेमकथी अनुभवण्याची संधी 'बरेली की बर्फी' या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे. १८ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात आयुषमान खुराना, क्रिती सनॉन आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका आहेत.\nसिद्���ार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस यांची अनोखी केमिस्ट्री पाहण्याची संधी 'ए जंटलमन' या चित्रपटातून मिळणार आहे. राज आणि डीके दिग्दर्शित हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.\n'बाबुमोशाय बंदूकबाज' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटातून नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाची आणखी एक बाजू पाहायला मिळणार आहे.\nभूमी पेडणेकर आणि आयुषमान खुराना पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत ते म्हणजे आगामी शुभ मंगल सावधान या चित्रपटातून. १ सप्टेंबरला त्यांची ही देसी लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n२२ सप्टेंबरला अभिनेता संजय दत्त 'भूमी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nयंदाच्या दिवाळीमध्ये अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, त्याच्या आगामी 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटात 'दंगल गर्ल' झायरा वसिम मुख्य भूमिकेत झळकणार आहे.\nया वर्षअखेरीस अभिनेता जॉन अब्राहम 'परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nदूरदर्शनची ५१० प्रक्षेपण केंद्रे लवकरच बंद\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/malaika-aroras-hot-photo-caption-in-discussion-fans-became-clean-bold-nrvk-101497/", "date_download": "2021-09-22T17:10:10Z", "digest": "sha1:HL6LBBQSY4HNV3HZZRP5GLD3LJHNVUY4", "length": 11875, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "‘Beach Bum’ | मलायका अरोराचा हॉट फोटो कॅप्शनमुळे चर्चेत; चाहते झाले क्लीन बोल्ड | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\n‘Beach Bum’मलायका अरोराचा हॉट फोटो कॅप्शनमुळे चर्चेत; चाहते झाले क्लीन बोल्ड\nया फोटोमध्ये मलाईकाने ब्लॅक करलची बिकिनी घातली आहे. तिने हा फोटो शेअर करत बिच बम \"Beach Bum\" असं कॅप्शन दिलं आहे. मलायकाने हा फोटो शेअर करताच फोटोसोबत तिने दिलेल्या कॅप्शनची देखील तेवढीच चर्चा होत आहे.\nमुंबई : अभिनेत्री मलायका अरारो आपल्या चित्रपटांपेक्षा अधिक आपल्या सोशल मीडिया अकाऊंटमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. असाच एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर केला आहे. मात्र, हा फोटो तिने या फोटोला दिलेल्या कॅम्पशनमुळे चर्चेत आला आहे.\nया फोटोमध्ये मलाईकाने ब्लॅक करलची बिकिनी घातली आहे. तिने हा फोटो शेअर करत बिच बम “Beach Bum” असं कॅप्शन दिलं आहे. मलायकाने हा फोटो शेअर करताच फोटोसोबत तिने दिलेल्या कॅप्शनची देखील तेवढीच चर्चा होत आहे.\nया फोटोत मलाईका वेकेशन मुड मध्ये असल्याचे दिसत आहे. मात्र, लोकेशन तिने शेअर केलेली नाही. मलायका तिच्या ग्लॅमरस लूक आणि कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असते.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0", "date_download": "2021-09-22T17:50:10Z", "digest": "sha1:E6U3PA4ZXRNKFQKQB646WLABJFJBUQ7S", "length": 8466, "nlines": 231, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हॅनोव्हर - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ २०४ चौ. किमी (७९ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १८० फूट (५५ मी)\n- घनता २,५३९ /चौ. किमी (६,५८० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nजर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nहानोफर (मराठीत हॅनोव्हर) (जर्मन: Hannover) ही जर्मनीच्या नीडरजॅक्सन राज्याची राजधानी आहे. हॅनोव्हर जर्मनीच्या उत्तर भागात लाइन नदीच्या काठावर हँबुर्गच्या १५७ किमी दक्षिणेस व बर्लिनच्या २८५ किमी पश्चिमेस वसले आहे. सुमारे ५.१८ लाख लोकसंख्या असलेले हॅनोव्हर जर्मनीमधील १३व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\nइ.स. १८१४ ते ��८६६ दरम्यान हॅनोव्हर शहर ज्या हॅनोव्हर राज्याचा भाग होता ते राज्य १८६८ ते १९४६ च्यादरम्यान प्रशिया देशातील एक प्रांत होता.\nहानोफर ९६ हा बुंडेसलीगामध्ये खेळणारा हानोफरमधील प्रमुख फुटबॉल क्लब आहे. येथील नीडरजाक्सनस्टेडियोन ह्या स्टेडियममध्ये १९७४ व २००६ सलच्या फिफा विश्वचषक स्पर्धांचे व युएफा यूरो १९८८ स्पर्धेचे सामने खेळवले गेले होते.\nविकिव्हॉयेज वरील हानोफर पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजर्मनीतील शहरे विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी ११:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.wordpress.com/tag/contemporary/", "date_download": "2021-09-22T18:33:40Z", "digest": "sha1:O45AN544A3KSBIMGMWIVL6WF64CD4RXZ", "length": 17078, "nlines": 156, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "contemporary | Maratha History", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \n▓ ब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी ▓\n… आम्ही केवळ निमित्य \nअभ्यास शिवभारताचा – १ – ‘गोब्राम्हणप्रतिपालक’\nऑगस्ट 28, 2015 by Pranav 4 प्रतिक्रिया\nशिवभारत हे शिवाजी महाराजांच्याच पदरी असणारया कवींद्र परमानंद गोवीन्द नेवासकर याने रचलेले महाकाव्य आहे.\n चरितं शिवराजस्य भरतस्येव भारतम \nअशी समर्पक व्याख्या देत त्याने चरित्राला सुरुवात केली आहे, अर्थ काय तर जसे व्यासांनी “महाभारत” रचून भरत वंशाच्या राजांची कहाणी मांडली तशीच योजना मनी बांधून कविन्द्रांना शिवाजी महाराजांचे चरित्र “शिवभारत” रुपात लिहावयाचे होते. या सदरात आपण याच बहुमोल ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत. रचना समकालीन असल्याने त्याचे महत्व अमोल आहे. या ग्रंथातील अनेक नोंदी, वर्णने आणि प्रसंग आपण या सदरात अभ्यासणार आहोत.\nसुरुवात करूया एका वादग्रस्त विशेषणाने – “गोब���राम्हणप्रतिपालक”\nआजकाल ब्राम्हणांना शिव्या देणे म्हणजे Fashion झाली आहे, त्यामुळेच गोब्राम्हणप्रतिपालक हे विशेषण शिवछत्रपतींना कुणी लावले जर काही विघ्न संतोषी लोक आगपाखड करतात. शिवाजी राजे हे शिवाजी राजे होते, ती तुमच्या आमच्या सारखी सामान्य व्यक्ती नव्हती. जनतेचा प्रतिपाळ करणारा तो एक प्रजापालक राजा होता. त्याच्या रयतेत सर्व सामील होते. ब्राम्हण एका गावात हाकलून देवून आणि ते गाव स्वराज्याच्या सीमेबाहेर ढकलून त्यांनी राज्य केलेले नाही. एरवी शिवभारत हा समकालीन आधार मानणारे स्वयंघोषित इतिहासकार आणि जिज्ञासू मात्र त्यातच असणारया ह्या विशेषणाकडे संपूर्ण दुर्लक्ष कसे करू शकतात \nतर हा आहे स्पष्ट आणि समकालीन शिवाजी राजे यांचा गोब्राम्हणप्रतिपालक असलेला उल्लेख –\nउल्लेख पहिल्या अध्यायात १५ व्या श्लोकात असून, काशीनिवासी श्रोते मंडळी हे कविन्द्रांना विनवणी करताना शिवाजीराजांना जी विशेषणे वापरतात त्याची इथे नोंद घ्यायची आहे. इथे ब्राम्हण या जातीचा उदो उदो नसून सत्य ते मांडण्याचा हेतू आहे ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी. कारण पुढे चुकल्यावर जिवाजी विनायकाला ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो असा करडा सवाल करणारे सुद्धा हेच शिवछत्रपति होते. तेव्हा जातीच्या रकान्यात ह्या राजाला न अडकवता एखाद्या आई प्रमाणे प्रजेची काळजी, सांभाळ आणि वेळी कान-उघडणी करणारा व्यक्ती म्हणून पाहणे महत्वाचे आहे.\nबहुत काय लिहिणे, तरी आपण सुज्ञ असा \nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nसमरांगण – शंभूराजांच्या काळातील बुऱ्हाणपुर मोहीम | Raid on Burhanpur : 1681 जुलै 23, 2021\nराणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथी जुलै 19, 2021\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा\nतलवार : अपरिचित इतिहास : भाग ४२ | Maratha Swords जुलै 3, 2021\nराजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार ऑक्टोबर 30, 2020\nस्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७ ऑक्टोबर 16, 2020\nस्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६ ऑक्टोबर 9, 2020\nखर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795 ऑक्टोबर 1, 2020\nडीगच्या लढाईचा ब्र���टिश नकाशा – मंथन सप्टेंबर 25, 2020\nGraphy – ‘वीर मराठे’ सप्टेंबर 16, 2020\nभातवडीची लढाई : १६२४ – शाहजीराजांचा पराक्रम – समरांगण सप्टेंबर 10, 2020\nमंथन – रायगडाचे मुघल किल्लेदार सप्टेंबर 3, 2020\nजवहार गज – #MHSHORTS सप्टेंबर 1, 2020\nलालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का – अपरिचित इतिहास – भाग ३४ ऑगस्ट 24, 2020\nदिव्य – अपरिचित इतिहास – भाग ३३ ऑगस्ट 13, 2020\nमंथन : अयोध्येच्या निमित्ताने – मराठे आणि धर्मस्थळ ऑगस्ट 4, 2020\nरायगड आणि औरंगजेबाचा शिलालेख ऑगस्ट 1, 2020\nमस्तानी – अपरिचित इतिहास – भाग ३२ जुलै 22, 2020\nमंथन : छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांची सांत्वन पत्रे जुलै 9, 2020\nमंथन : १७३७ – बाजीराव पेशवे ह्यांची दिल्ली स्वारी जुलै 2, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३१ – शनिवारवाड्यातील वास्तु जून 24, 2020\nशिवराज्याभिषेकच्या निमित्ताने – घनश्यामदास सराफ कॉलेज येथे झालेला वेबिनार जून 18, 2020\nफ्राम की कहानी : १७२० – मराठों का नाविक विजय जून 12, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३० – छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात\nअपरिचित इतिहास – भाग २९ – स्वराज्याच्या मीठाची गोष्ट जून 8, 2020\nअपरिचित इतिहास – भाग २८ – असे दिसायचे शिवाजी महाराज \nसमरांगण – राक्षसभुवन : १७६३ फेब्रुवारी 14, 2020\nकोप्पळ : आपल्या विस्मृतीत गेलेले एक महत्वाचे दुर्गतीर्थ फेब्रुवारी 1, 2020\nथोरले छत्रपती शाहू महाराज (सातारा) जानेवारी 20, 2020\nस्वराज्याचे शिलेदार : सुभेदार तानाजी मालुसरे जानेवारी 17, 2020\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nEnglish अभ्या��� करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही समस्या समाधान … आम्ही केवळ निमित्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-ranks-14th-country-government-indias-clean-survey-335935", "date_download": "2021-09-22T18:06:06Z", "digest": "sha1:ZUYROU4GFL55PBIOVUYBSGMPJYIHTRN7", "length": 26219, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | स्वच्छ सर्वेक्षणात ठाण्याची गरूड झेप! राज्यात तिसरे तर देशात....", "raw_content": "\nठाणे शहराला स्मार्ट सिटी म्हणून नावलौकिक मिळत असताना स्वच्छतेमध्ये मात्र शहर कायम मागे पडत होते. त्यावरून अनेक वेळा टिकाटिप्पणीही करण्यात येत होती; मात्र यंदाच्या केंद्र सरकाच्या स्वच्छता सर्व्हेक्षणात देश पातळीवर ठाणे शहराने तब्बल 57 व्या क्रमाकांवरून 14 व्या क्रमाकांवर झेप घेतली आहे; तर राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.\nस्वच्छ सर्वेक्षणात ठाण्याची गरूड झेप राज्यात तिसरे तर देशात....\nठाणे ः ठाणे शहराला स्मार्ट सिटी म्हणून नावलौकिक मिळत असताना स्वच्छतेमध्ये मात्र शहर कायम मागे पडत होते. त्यावरून अनेक वेळा टिकाटिप्पणीही करण्यात येत होती; मात्र यंदाच्या केंद्र सरकाच्या स्वच्छता सर्व्हेक्षणात देश पातळीवर ठाणे शहराने तब्बल 57 व्या क्रमाकांवरून 14 व्या क्रमाकांवर झेप घेतली आहे; तर राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.\nकेंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नगर विकास विभागाच्या वतीने दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येते. सन 2020 रोजी कचऱ्याचे संकलन व त्याची वाहतूक, प्रक्रिया, साफसफाई, जनजागृती, क्षमतावृद्धी या निकषांवर स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात आले होते. या सर्वेक्षणात या वर्षी ठाणे शहरात गतवर्षीच्या 57 व्या क्रमांकावरून देशात 14 व्या क्रमांकावर आघाडी घेतली आहे; तर राज्यात ठाणे शहराने तिसरा क्रमांक पटकवला आहे. या यशाबद्दल महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.\nमहत्त्वाची बातमी - ठाण्याचे आयुक्त ऑनफिल्ड एका दिवसात 850 खड्डे बुजवले; बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनाही सुनावले\nमागील वर्षी ठाणे शहर हे स्वच्छतेच्या बाबतीत 57 व्या क्रमांकावर होते; तर त्याच्या आदल्या वर्षी 40 व्या क्रमांकावर होते. त्���ामुळे पालिकेवर जोरदार टीकाही झाली होती. एका वर्षात पालिकेचा क्रमांक घसरल्याने पालिकेवर टीका केली गेली होती. त्यानंतर मात्र यंदा पालिकेने स्वच्छतेच्या बाबतीत केलेल्या विविध स्वरूपाच्या उपाययोजनांमुळे पालिकेने यात सुधारणा केल्याचे दिसून आले आहे.\nकोणत्याही शहराचे आरोग्य हे तेथील कचरा व्यवस्थापनावरून ठरत असते. कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली न गेल्यास त्याचा परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे शहरातील कचरा व्यवस्थापन होण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकारकडून सातत्याने पाठपुरावा होत असतो, पण अनेक कारणांमुळे ठाणे महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनाबाबत आक्षेप घेतले जात होते. त्यामुळेच कायम बकाल शहर असे चित्र शहराचे उभे राहत होते, पण नव्या सर्व्हेनुसार शहराच्या कचरा विषयक दृष्टिकोनात आता बदल झाल्याचे दिसते आहे.\nमहत्त्वाची बातमी - मुंबईत क्वारंटाईन होण्यापासून वाचण्यासाठी दिल्लीतील CBI पथक उचलणार अशी पावलं\nमहापालिकेच्या माध्यमातून मागील काही वर्षात स्वच्छतेबाबत विविध स्वरूपाचे उपाय योजले आहेत. त्यानुसार कचऱ्याचे वर्गीकरण, घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, विविध स्वरूपाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, त्याचे प्रकल्प उभारणे आदी बाबींवर भर देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे शहराने यंदा स्वच्छ सर्वेक्षणात बाजी मारल्याचे दिसून आले आहे.\n(संपादन ः रोशन मोरे)\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवा���ी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/pravesh-varma/", "date_download": "2021-09-22T18:05:18Z", "digest": "sha1:V524FFOBIUJLJV74LRFKNFLKZ6JWOU7O", "length": 4357, "nlines": 76, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "pravesh varma | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nअनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मांची ‘या’ यादीतून हकालपट्टी; वादग्रस्त वक्तव्ये भोवली\nनवी दिल्ली : प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे खासदार प्रवेश वर्मांना निवडणूक आयोगानं चांगलाच दणका दिलाय. निवडणूक आयोगानं भाजपच्या या\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_70.html", "date_download": "2021-09-22T17:45:35Z", "digest": "sha1:RO4XTZYHIXM47G7ZLPX7ZMXA37DHT4XA", "length": 5236, "nlines": 82, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "विट्यातील मुख्य कोव्हीड योद्धा पाॅझिटीव्ह", "raw_content": "\nHomeविटाविट्यातील मुख्य कोव्हीड योद्धा पाॅझिटीव्ह\nविट्यातील मुख्य कोव्हीड योद्धा पाॅझिटीव्ह\nखानापूर तालुका आरोग्य अधिकारी डाॅ अनिल लोखंडे आणि त्यांच्या पत्नी प्राचार्या चंदना लोखंडे यांच्यासह तालुक्यातील १७ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, अशी माहिती स्वतः तालुका आरोग्य अधिकारी डाॅ अनिल लोखंडे यांनी दिली आहे.\nतालुका आरोग्य अधिकारी डाॅ अनिल लोखंडे हे गेल्या वर्षापासून कोरोनाच्या लढाईत तालुक्याचे नेतृत्व करत आहेत. तालुक्यात कोरोना चा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी त्यांनी प्रशासन आणि नागरिक यांच्यात दुवा म्हणून काम केले. शासनाचे नियम आणि माणुसकीची सांगड घालणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांच्याच कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे प्रशासनाला हादरा बसला आहे.\nआज दिवसभरात विटा शहर ७, पारे ६, गार्डी १, ताडाचीवाडी १, लेंगरे १ आणि बलवडी खा. १ असे एकूण खानापूर तालुक्यात १७ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात सद्या २२७ रुग्ण उपचाराखाली आहेत.\nखानापूर तालुका आरोग्य अधिकारी डाॅ अनिल लोखंडे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. परंतु आमचे नेतृत्व करणारा हा कोव्हीड लवकरच कोरोनावर मात करुन पुन्हा सेवेत हजर होईल, असा विश्वास डाॅ. अभिजित निकम यांनी व्यक्त केला आहे.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवाद�� काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscexams.com/mpscexams-free-current-affairs-test-21-july-2021/", "date_download": "2021-09-22T18:24:57Z", "digest": "sha1:HO5D5JZJDTJO65JHTQVC5RO4RTKNGNG2", "length": 27081, "nlines": 412, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "MPSCExams | Free Current Affairs Test -21 July 2021 Try to Solve - MPSCExams", "raw_content": "\nपोलीस भरती २०१९ पेपर्स\nमित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर Free Current Affairs Test येतील. चालू घडामोडी सराव पेपर\nसराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा\nचालू घडामोडी सराव पेपर -21 july 2021\n1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा\n2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.\n3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील\n4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा\n5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे\n6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा\nत्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nनियर-अर्थ अॅस्टेरॉइड स्काऊट (NEA स्काऊट) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:\n1. ती कमी किमतीचे क्यूबसॅट सोलार सेल अंतराळयान तयार करण्यासाठी ISRO संस्थेची एक नियोजित मोहीम आहे.\n2. ते आर्टेमिस 1 मोहिमेसह हेलिओसेंट्रिक कक्षेत पाठविण्यात येणाऱ्या 13 क्यूबसॅट यानांपैकी एक असेल.\nदिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे\nकेवळ विधान 2 अचूक आहे, त्यामुळे पर्याय (B) उत्तर आहे.\nनियर-अर्थ अॅस्टेरॉइड स्काऊट (NEA स्काऊट) ही पृथ्वीजवळ फिरणाऱ्या लघुग्रहांचा पृथ्वीला असलेला धोका कमी करण्यासाठी त्यांना भेदणारी एक मोहीम आहे. ती कमी किमतीचे क्यूबसॅट सोलार सेल अंतराळयान तयार करण्यासाठी अमेरिकेच्या NASA या अंतराळ संशोधन संस्थेची एक नियोजित मोहीम आहे.\nकोणत्या शहरात भारतीय वारसा संस्था (अर्थात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ हेरिटेज) याची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे\nगौतम बुद्ध नगरच्या नोएडा येथे भारतीय वारसा संस्था (अर्थात इंडियन इंस्टिट��यूट ऑफ हेरिटेज) याची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ती संस्था पाच संस्थांना एकात्मिक करून एका डिम्ड विद्यापीठाच्या रूपात स्थापन केली जाणार आहे\nकोणत्या संस्थेने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्राचा वापर करणारे एनबीड्रायव्हर / NBDriver(नेबरहूड ड्राइव्हर) नामक एक डिजिटल साधन तयार केले\nभारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास या संस्थेच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्राचा वापर करणारे एनबीड्रायव्हर / NBDriver (नेबरहूड ड्राइव्हर) नामक एक डिजिटल साधन तयार केले आहे. पेशींमध्ये कर्करोगामुळे होणार्या उत्परिवर्तनांचे विश्लेषण करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.\nखालीलपैकी कोणते विधान मूब वोबल (MOON WOBBLE) याची व्याख्या स्पष्ट करते\nचंद्रोच्च जवळील पूर्ण चंद्र\nपृथ्वीवरुन दिसणारा चंद्राचा गोलार्ध\nदर 18.6 वर्षांनी चंद्राच्या कक्षामध्ये होणारे चक्रीय स्थलांतर\nदर 18.6 वर्षांनी चंद्राच्या कक्षामध्ये होणारे चक्रीय स्थलांतर म्हणजे मूब वोबल (MOON WOBBLE) होय. NASA संस्थेच्या अभ्यासानुसार, पृथ्वीवर समुद्राची भरती-ओहटी घडविण्याची शक्ती या घटनेत असते\nहिंदु विवाह कायदा-1955यामधील कोणते कलम दांपत्य अधिकारांचे प्रत्यास्थापन या मुद्याच्या संदर्भात आहे\nहिंदु विवाह कायदा-1955यामधील कलम 9 हे दांपत्य अधिकारांचे प्रत्यास्थापन या मुद्याच्या संदर्भात आहे. दांपत्य अधिकार विवाहाद्वारे तयार केले गेले आहेत; उदा. पती किंवा पत्नी किंवा इतर जोडीदाराचा समाजातील हक्क. कायदा लग्न, घटस्फोट, पोटगी अश्या अधिकारांना मान्यता देतो\nएका बातमीनुसार, झुरोंग रोव्हरने आतापर्यंत _____ ग्रहाच्या पृष्ठभागावर 509 मीटर एवढ्या अंतरचा प्रवास पूर्ण केला आहे.\nचीनच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या माहितीनुसार, झुरोंग रोव्हरने आतापर्यंत मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर 509 मीटर एवढ्या अंतरचा प्रवास पूर्ण केला आहे. 15 मे 2021 रोजी रोव्हर मंगळाच्या उत्तरेकडील गोलार्धात उतरविण्यात आले होते\nकोणत्या कंपनीला भारतात मोटार इंधन विक्री करण्यासाठी अधिकृत परवानगी देण्यात आली\nभारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाने भारतातील सात कंपन्यांना भारतात मोटार इंधन विक्री करण्यासाठी अधिकृत परवानगी दिली आहे. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीज, आरबीएमएल सोल्युशन्स, आयएमसी (चेन्नई), मानस अॅग्रो इंडस्ट्रीज, एम के अॅग्रोटेक, ऑनसाइट एनर्जी आणि आसाम गॅस कंपनी यांचा समावेश आहे\nअर्थ नेटवर्क या संस्थेच्या 2020 इंडिया लाइटनिंग रिपोर्ट या अहवालानुसार, कोणते राज्य सर्वाधिक वीजा पडल्याची नोंद करण्यात आलेल्या पहिल्या पाच राज्यांपैकी एक आहे\nअर्थ नेटवर्क या संस्थेच्या 2020 इंडिया लाइटनिंग रिपोर्ट या अहवालानुसार, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि कर्नाटक या प्रथम पाच राज्यांमध्ये सर्वाधिक वीजा पडल्याची नोंद करण्यात आली आहे. 2020 साली भारतभर पसरलेल्या लाइटनिंग नेटवर्कद्वारे भारतात 39.5 दशलक्षपेक्षा जास्त विजा कडाडल्या. त्यापैकी 12,022,402 विजा जमिनीवर पडल्या\nकोणत्या भारतीय राज्याने येत्या तीन वर्षात ॲगार च्या लागवडीपासून 2000 कोटी रुपयांचा व्यवसाय साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे\nत्रिपुरा सरकारने येत्या तीन वर्षात ॲगार च्या लागवडीपासून 2000 कोटी रुपयांचा व्यवसाय साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे\nभारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) हे _______ याच्या अखत्यारीत कार्य करते.\nकृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय\nअन्न प्रक्रिया उद्योग मंत्राल\nआरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय\nभारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) हे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्य करते. त्याची 20211 साली स्थापना झाली\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\n✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो \nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी सराव पेपर -21 july 2021\nसूचना : 1) कृपया सराव पे���र सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा 2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा. 3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील 4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा 5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे 6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी सराव पेपर\nसुरू असलेल्या पोलीस भरती २०१९ चे झालेले पेपर्स\nनवी मुंबई चालक भरती परीक्षा चे पेपर सेट डाऊनलोड आणि उत्तर…\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : Sangali Police Driver Paper\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 11 MUMBAI\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 1 Pune\nपोलीस भरती सराव पेपर 383\nपोलीस भरती सराव पेपर 382\nपोलीस भरती सराव पेपर 381\nपोलीस भरती सराव पेपर 380\nपोलीस भरती सराव पेपर 379\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 12\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 11\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 10\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 09\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 08\nमराठी व्याकरण प्रॅक्टिस पेपर्स\nमराठी व्याकरण सराव पेपर 363\nमराठी व्याकरण सराव पेपर 362\nमराठी व्याकरण सराव पेपर 361\nमराठी व्याकरण सराव पेपर 360\nमराठी व्याकरण सराव पेपर 359\nशुद्ध शब्द – अशुद्ध शब्द\nमराठी वाक्यप्रचार संपूर्ण लिस्ट\nTET Practice Paper इयत्ता १ ली ते५ वी (पेपर १)\nTET Practice Paper इयत्ता ६ वी ते८ वी (पेपर २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/death-news/", "date_download": "2021-09-22T18:54:19Z", "digest": "sha1:NADS6UFCSZBIFJGN3UMHTUMOKNTBQ4CE", "length": 4798, "nlines": 113, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "निधन वार्ता | Nidhan Varta | Jalgaon Live News", "raw_content": "\nUncategorized कोरोना गुन्हे जळगाव जिल्हा धार्मिक नोकरी संधी पर्यटन\nराज्यातील पहिला कोट्यवधीचा भ्रष्टाचार खणून काढणारे, व्रतस्थ पत्रकार जगतरावनाना सोनवणे यांचे निधन\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज Aug 12, 2021\nमाजी आ.चंद्रकांत सोनवणे यांना पितृशोक\nतुषार भांबरे Jun 25, 2021\n राष्ट्रवादीचे नेते हाजी गफ्फार मलीक यांचे निधन\nतुषार भांबरे May 24, 2021\nअ‍ॅड. हेमंत मुदलीयार यांचे निधन\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज May 21, 2021\nनारायण आंबटकर (बारी) यांचे निधन\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज May 20, 2021\nअशोक वनवास आढाळे याचं निधन\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज May 13, 2021\nधनगर समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष धनगर यांचे निधन\nतुषार भांबरे Apr 15, 2021\nशैलजा भानुदास नेहेते यांचे निधन\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज Apr 13, 2021\nपत्रकार सुर्यभान पाटील यांचे निधन\nतुषार भांबरे Mar 26, 2021\nमाजी उपमहापौर गणेश सोनवणे यांचे अल्पशा आजाराने निधन\nतुषार भांबरे Mar 16, 2021\n‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग…\nनशिराबाद खून प्रकरण : दोघांना २७ पर्यंत पोलीस कोठडी\n‘या’ बँकेचे चेकबुक 1 ऑक्टोबरपासून होणार बंद,…\nना परीक्षेची झंझट, ना मुलाखतीचं टेन्शन ; 10 वी पास…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pimpri-chinchwad-jilha/mla-sunil-shelke-will-hold-meeting-bhagirath-bhalkes-campaign", "date_download": "2021-09-22T17:15:03Z", "digest": "sha1:SUY4QU7VPX2PAUMHMKC53VIKQSEKEBMP", "length": 5058, "nlines": 21, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पंढरपूरच्या आखाड्यात बाळा भेगडे-सुनील शेळके पुन्हा आमने सामने", "raw_content": "\nपंढरपूरच्या आखाड्यात बाळा भेगडे-सुनील शेळके पुन्हा आमने सामने\nभारतीय जनता पक्षाला प्रतिशह दिला आहे.\nपिंपरी : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या रणांगणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 'मावळची मुलुखमैदान' तोफ अर्थात आमदार सुनील शेळके यांना 'स्टार प्रचारक' म्हणू��� उतरवत भारतीय जनता पक्षाला प्रतिशह दिला आहे. कारण, भाजपने माजी राज्यमंत्री व मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांना तेथे निवडणूक प्रमुख केले आहे. परिणामी मावळनंतर हे दोन प्रतिस्पर्धी पुन्हा पंढरपूर-मंगळवेढ्यात दीड वर्षानंतर आमने सामने आले आहेत. त्यामुळे शेळके यांचा मावळ पॅटर्न हा पंढरपूर-मंगळवेढ्यात चालणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.\nशेळके हे आज मावळातून पंढरपूर-मंगळवेढ्यात दाखल झाले आहेत. लगेच त्यांनी गाठीभेटी सुरु केल्या आहेत. ग्रामीण भागावर त्यांनी लक्ष्य केंद्रित केले आहे. उद्या त्यांचा चार गावांत गावभेट दौरा आहे. त्याजोडीने कॅार्नरसभा, मोठ्या सभा, युवक मेळावे व प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटीही घेणार आहेत.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारतनाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने ही पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपनेही ती प्रतिष्ठेची केल्याने चुरस वाढली आहे. राष्ट्रवादीने भारतनानांचे चिरंजीव भगिरथ भालके यांना, तर भाजपने समाधान आवताडे यांना तिकिट दिले आहे. हा मतदारसंघ दोन तालुक्यांमध्ये विभागला गेला आहे. भाजपने परिचारक गट व आवताडे गटाचे मनोमिलन केल्यामुळे एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत रंग भरले आहेत.\nभाजपने मतदारसंघाबाहेरील अनेक नेते मंडळीना प्रचारासाठी आमंत्रित केले आहे. त्यामध्ये बाळा भेगडे यांना निवडणूक प्रमुख केले आहे. भाजपच्या या खेळीला राष्ट्रवादीने सडेतोड उत्तर दिले आहे. भेगडे यांना 90 हजारांहून अधिक मतांनी पराभूत करीत संपूर्ण राज्यात 'जाएंट किलर' ठरलेल्या शेळके यांना प्रचाराकरिता मैदानात उतरविले आहे. त्यामुळे मावळकरांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pimpri-chinchwad/mla-mahesh-landages-help-flood-victims-80391", "date_download": "2021-09-22T17:37:04Z", "digest": "sha1:AB47ONZJVC7FCZTEKHKWM5RLYXY3TEAH", "length": 7636, "nlines": 24, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "कोल्हापूरनंतर आमदार महेश लांडगे कोकणच्या मदतीला", "raw_content": "\nकोल्हापूरनंतर आमदार महेश लांडगे कोकणच्या मदतीला\nशनिवारी सायंकाळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार लांडगेंनी आवाहन करताच लगेच मदतीचा मोठा ओघ सुरु झाला आहे.\nपिंपरी : दोन वर्षापूर्वीच्या २०१९ मधील कोल्हापूरच्या महापूरात पूरग्रस्तांना एक हात मदतीचा देणारे भोसरीचे आमदार महेश ला��डगे (MLA Mahesh Landage) हे यावेळी पुन्हा राज्यातील जलप्रलयात मदतीसाठी धावून गेले आहेत. आता त्यांनी आपला एक हात मदतीचा कोकणसाठी दिला आहे. आजच (ता. २५ जुलै) तातडीने चार हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे किट व एक हजार पाण्याचे जार ते रवाना करणार आहेत. पूरग्रस्तांकरिता शहरातील ही पहिलीच मदत आहे. (MLA Mahesh Landage's help to flood victims)\nहेही वाचा : आई-बाबांचा चेहार दिसेल म्हणून दोन दिवसांपासून वाट पाहतोय...\nदरम्यान, शनिवारी सायंकाळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार लांडगेंनी आवाहन करताच लगेच मदतीचा मोठा ओघ सुरु झाला आहे. रोख आणि वस्तूरुपात ती मिळू लागली आहे. २०१९ च्या महापूरात त्यांनी चाळीस ट्रक भरून नेमके व आवश्यक मदत साहित्य त्याची गरज असलेल्या ठिकाणी पोचवले होते. त्याजोडीने महापूराने पशुधन हिरावलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी लाखो रुपयांचे पशुधन स्वताः खर्चातून कोल्हापूरकरांसाठी दिले होते. कोल्हापूरच्या तालमीत पैलवानकीचे धडे त्यांनी गिरवले असल्याने त्यातून काही अंशी उतराई होण्यासाठी ते स्वतः ही मदत घेऊन तिकडे आपल्या दीडशे जणांच्या टीमसह गेले होते. त्यात मदत, बचाव व वैद्यकीय चमूही होता. तोच कित्ता त्यांनी यावेळी पुन्हा गिरवला आहे. फक्त ही मदत मोठा फटका बसलेल्या कोकणाला ते यावेळी देणार आहेत.\nफक्त संपर्का अभावी यावेळी कोकणात नेमकी काय व कुठे मदत पाहिजे हे समजत नसल्याने त्यांनी शहरातील कोकणवासियांची मदत घेतली आहे. त्यांनाच त्यांनी आवाहन करत आपापल्या गावाकडे कुठे व काय मदत पाहिजे हे विचारत त्यासाठी संपर्काचे आवाहन केले आहे. दरम्यान, दरड कोसळून मोठी हानी झालेले तळई आणि चिपळूणला त्यांनी मदतीसाठी प्राधान्य दिले आहे. आजपासून आणखी दोन दिवस ही मदत स्वीकारली जाणार आहे. त्यांच्या या मदतीच्या आवाहनाचे काल सायंकाळचे ट्विट शहरातील भाजपचे दुसरे आमदार व माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी लगेचच रिट्विट केले होते.\nहेही वाचा : तो भीषण आवाज येकून घराबाहेरच थांबले असते तर ४५ जीव वाचले असते...\nकोकणात आपण मोठ्या हौसेने फिरायला गेल्यावर तिथे आपले आदरातिथ्य अतिशय चांगले होते. मात्र, सध्या कोकणावरच वेळ आल्याने त्यांच्या मदतीसाठी धावून जाणे हे आपले कर्तव्य आहे, असे लांडगे 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले. आपले कोकण मोठ्या संकटात सापडले आहे. या आपल्या बांधवांना आ��ि परिसराला सावरण्यासाठी आता आपण पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी अन्नधान्य, वस्तू किंवा आर्थिक स्वरुपात मदत केली पाहिजे. आपण पुढे येऊन कोकणातील बांधवांना मदत करूया, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्याची सुरवात त्यांनी स्वतापासून करीत कोकणातील बचावकार्यासाठी एक रबर पोर्ट राज्य आपत्ती व्यवस्थापन संघाला लगेचच दिली आहे. तसेच पुन्हा एक हात मदतीचा या उपक्रमासाठी आपल्या कार्यालयात एक खास कक्ष उघडून तेथे कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या मदतीचा अनुभव असलेले आपले कार्यकर्ते तैनात केले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://miloonsaryajani.in/devkumar-ahire/", "date_download": "2021-09-22T17:45:41Z", "digest": "sha1:JTRSJO7MS5SPR2TD7MV36GDXGAI6R4OU", "length": 40898, "nlines": 67, "source_domain": "miloonsaryajani.in", "title": "लोकशाहीवरील संकट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर - मिळून साऱ्याजणी", "raw_content": "\n‘ती’ आणि ‘तो’ या पलीकडचे सर्व ‘ते’ यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद व्हावा यासाठी…\nपरिचय – मिळून साऱ्याजणी\nलोकशाहीवरील संकट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nलोकशाहीवरील संकट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nसामाजिक आणि आर्थिक लोकशाही या संसदीय लोकशाहीच्या पेशी आणि स्नायू आहेत. पेशी आणि स्नायू जितके दृढ असतील, शरीराची शक्ती तितकीच अधिक असेल. ‘लोकशाही‘ हे समानतेचे दुसरे नाव होय.\n– डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १९४३\nलोकशाहीप्रणित समाजाने प्रत्येकाकरिता मोकळा वेळ आणि सुसंस्कृत जीवनाचे प्रावधान करावे, अशा जीवनाची हमी देणे आवश्यक आहे.\n– डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १९४५\nएकीकडे सातत्याने भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे, असे नेहमीच आपल्या आजूबाजूला बोलले जाते व त्यासाठी दर पाच वर्षांनी होणाऱ्या आणि यशस्वीपणे पार पडणाऱ्या निवडणुकांचे उदाहरण दिले जाते. दुसरीकडे आपल्या देशात लोकशाही मूल्ये अजून रुजलीच नाहीत, असेही आजूबाजूला नेहमीच बोलले जाते व त्यासाठी देशांमध्ये नेहमी होणारे जातीय, धार्मिक, भाषिक ताणतणाव यांची उदाहरणे दिली जातात. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस गोंधळून जातो. आपल्याकडे प्रत्येक माणूस कायदेशीर पातळीवर समान आहे; पण व्यवहारात मात्र ते दिसत नाही, त्यामुळे तर अधिकच गोंधळ उडून जातो. एक माणूस, एक मत आणि एक मूल्य या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठीच असतात, असाच सर्वसामान्य माणसांचा समज झाला आहे. ��ॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेला इशारा देत म्हटले होते की, २६ जानेवारी १९५० ला परस्पर विरोधाने भरलेल्या जीवनात आपण प्रवेश करणार आहोत. या दिवसापासून राजकीय बाबतीत आपणाला समता दिसणार आहे; पण सामाजिक आणि आर्थिक बाबतीत आपणामध्ये असमानता राहणार आहे. सामाजिक आणि आर्थिक बाबतीत समता प्रस्थापित करण्याची टाळाटाळ आपण आणखी किती दिवस करणार आहोत ही टाळाटाळ आपण जर पुष्कळ काळ चालू ठेवली तर आपल्या राजकीय लोकशाहीचे जावित धोक्यात येईल. ही विसंगती आपण नष्ट केली पाहिजे. नाही तर या विसंगतीचा ज्यांना त्रास होतो, असे लोक या घटना समितीने प्रचंड परिश्रम घेऊन उभी केलेली ‘लोकशाही’ ही इमारत पाडून टाकल्याशिवाय राहणार नाहीत. आज आपल्या आजूबाजू पाहिले तर झपाट्याने आर्थिक-सामाजिक विषमता वाढते आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढल्यामुळे विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जात आहेत. आर्थिक संकटामुळे कामगार-शेतकरी देशोधडीला लागत आहेत. स्त्रियांच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समूहांना दररोजच्या शोषण, पीडन आणि दमनाला सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा आठवणे आणि त्यासाठी काही कार्यक्रम निश्चिती करणे हेच देशाच्या हिताचे असेल अन्यथा अनर्थ अटळ आहे. मागील काही वर्षांपासून लोकशाही संकटाचा प्रश्न भारतावर नव्हे तर एकूण सगळ्याच जगात तीव्र झाला आहे. वाढणारी हिंसा, पूर्वग्रह,गैरसमज, धर्माधता, दहशतवाद या सगळ्यांमुळे लोकशाहीचे भविष्य काय असेल, असा प्रश्न आज निर्माण झाला आहे. डॉ. आबेडकरांनी सामाजिक-आर्थिक लोकशाहीची केलेली मांडणी भारतालाच नव्हे तर एकूणच जगाला दिशा देऊ शकते, असे मला वाटते.\nअमेरिकेच्या निवडणुकांच्या निकालानंतर अनेकांनी लोकशाही संकटात सापडली आहे, अशी चर्चा करायला सुरुवात केली. काहींनी लोकशाही मागनि फॅसिझम येत आहे, असे म्हटले, तर काहींनी लोकशाहीविरोधी लोक हे लोकशाहीचा आधार घेऊन निवडून येत आहेत, अशी चर्चा केली. वरील सर्व गोष्टींमध्ये काही तथ्य नक्कीच आहे; परंतु हे काही एका रात्रीत झाले असेही नाही. म्हणून लोकशाहीवरील संकटाची चर्चा करायची असेल तर आपल्याला त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. तरच आपल्याला आजची परिस्थिती का निर्माण झाली, याविषयी काही भाष्य करता येईल. जागतिक लोकशाहीच्या संकटाची चर्चा करण्यासाठी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाही विचारविश्व आणि अमेरिका व ब्रह्मदेश (म्यानमार) या दोन देशातील लोकशाही यांची चर्चा करणार आहोत, अमेरिका आणि ब्रह्मदेश यांची निवड करण्यामागे निश्चित हेतू आहे. अमेरिका हा लोकशाही मूल्ये मानणारा आणि लोकशाही मूल्याचे जागतिक पातळीवर समर्थन करणारा देश आहे, असा लोकांचा समज आहे आणि स्वतः अमेरिकेचीही तशी भूमिका आहे. अनेक वर्षं लष्कराचे राज्य असलेल्या ब्रह्मदेश या बौद्धधर्मीय देशात लोकशाही प्रस्थापित व्हावी, यासाठी अनेक वर्षं जेलमध्ये राहून संघर्ष करणान्या आंग सान सू की यांच्या नेतृत्वाखाली सध्या ब्रह्मदेशात लोकशाही प्रस्थापित झाली आहे, असा लोकांचा समज आहे आणि प्रत्यक्ष त्या देशाची तशी नोंदही आहे. म्हणून ब्रह्मदेश आणि अमेरिकेची निवड केली आहे.\nजगात सगळीकडेच पश्चिम आशियातून युरोपात जाणारे स्थतांतरित आणि विस्थापितांचे लोंढे चर्चेचा विषय बनले आहेत. या स्थलांतराच्या निमित्ताने अनेकांना जागतिक भांडवलशाहीचे संकट, वसाहतवादाचे परिणाम, रोजगाराचा प्रश्न, दहशतवादाचा प्रश्न आणि धार्मिक – सांस्कृतिक संघर्ष अशा अनेक बाबींवर जागतिक पातळीवर चर्चा घडवून आलेली दिसते; परंतु असाच काहीसा प्रश्न ब्रह्मदेशात निर्माण झाला आहे, ज्याची म्हणावी तशी जागतिक पातळीवर चर्चा झालेली दिसत नाही. मानवाधिकारांच्या निमित्ताने ब्रह्मदेशातील परिस्थितीवर काही चर्चा झाली आहे; परंतु जागतिक समाजमन पश्चिम आशियातील लोकांसाठी ज्याप्रमाणे उभे राहिले तसे ब्रह्मदेशातील रोहिंग्या मुसलमानांसाठी उभे राहिलेले दिसत नाही. अनेकांनी जाणीवपूर्वक यावर भाष्य केले नाही, हे खुप चिंताजनक आहे.\n२०१२ मध्ये ब्रह्मदेशात बहुसंख्याक बौद्ध लोकांमधील अतिउजव्या राष्ट्रवादी बौद्ध संघटनेने अल्पसंख्याक रोहिंग्या मुस्लिमांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे अजूनही रोहिंग्या मुस्लिमांना हिंसाचाराला सामोरे जावे लागत आहे. २०१५ मध्ये आंग सान सू कीच्या पक्षाला बहुमत मिळून ब्रह्मदेशात लोकशाही स्थापन झाली आहे; पण अजूनही अल्पसंख्याक रोहिंग्या मुसलमानांना आपले नैसर्गिक मानवाधिकार आणि नागरी हक्क मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत लोकशाही अधिकारांची चर्चा व्यर्���च ठरते. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही चिंतनाचा खूपच फायदा होऊ शकतो, असे प्रस्तुत लेखकाला वाटते. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या (१९२८) वतीने डीप्रेस्ड क्लासला अल्पसंख्याक म्हणून संरक्षण देण्याची मागणी बाबासाहेबांनी केली होती व ‘… देशात बहसंख्य आणि अल्पसंख्य जमातीत कायमचे हाडवैर आढळून येत आहे आणि बहुसंख्याक जमात अल्पसंख्याक जमातीच्या बाबतीत सारासार विचार करीत नाही, अशी भीती अल्पसंख्याकांना वाटते आणि बहुसंख्य जमातींच्या बाबतीत त्यांना ही कायमचीच दहशत होऊन बसली आहे’ अशी चर्चा आंबेडकरांनी १९४५ साली सुरू केली होती. राज्य आणि समाजवाद (१९४७) या ग्रंथात बाबासाहेबांनी संसदीय लोकशाहीची आणि राज्याची चर्चा केली आहे, त्यामध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्कांमध्ये कायदेशीर रक्षण, असमान वागणुकीपासून रक्षण, भेदभावापासून रक्षण, आर्थिक शोषणापासून रक्षण यांची चर्चा केली आहे आणि अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी विशेष तरतुदींची चर्चा केली आहे. प्रतिनिधित्व, सामाजिक आणि ऑफिशिअल जुलूमशाही आणि सामाजिक बहिष्कार यासंदर्भात अल्पसंख्या समाजाला केंद्रस्थानी ठेवून महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. संसदीय लोकशाहीत संख्येला खूपच महत्त्व असते, त्यामुळे बहुसंख्याक समाज हा सत्ता मिळवत असतो. अशा स्थितीत संख्येने कमी असलेल्या अल्पसंख्याक समाजांचे बहुसंख्याकी समाजाने शोषण, भेदभाव करू नये म्हणून बाबासाहेब आंबेडकर सातत्याने अल्पसंख्य समाजांच्या हक्कांचे रक्षण आणि त्यासाठी असणाऱ्या तरतुदी यावर नेहमी भर देतात. आज ब्रह्मदेशात ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला टारगेट केले जात आहे, त्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी अल्पसंख्याक समूहाच्या रक्षणासाठी केलेल्या चिंतनाची ब्रह्मदेशाला खूप गरज आहे.\nब्रह्मदेशात सत्तेवर असलेल्या पक्षाच्या प्रमुख सू की याना शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा पक्ष सत्तेवर येऊनही रोहिंग्या मुस्लिमांची फरफट थांबत नाही. देशात हुकूमशाही जाऊन फक्त राजकीय लोकशाही येणे महत्वाचे नाही तर समाजाचे लोकशाहीकरण झाले पाहिजे तरच लोकशाही हे तत्व रूजते. घटना परिषदेला घटना सुपूर्द करताना बाबासाहेबांनी लोकशाहीसंदर्भात काढलेले शब्द आज ब्रह्मदेशालाच नाही तर संपूर्ण जगात म���र्गदर्शक आहेत. आंबेडकर म्हणतात, “…राजकीय लोकशाही प्रस्थापित करून आपण स्वस्थ बसता कामा नये. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार असेल तरच राजकीय लोकशाहीचे अस्तित्व टिकून राहते. एरवी नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जीवनाची मूलभूत तत्वे मान्य करणारी पद्धती. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही तत्त्वे म्हणजे त्रिमूर्तीतील तीन वेगवेगळ्या मूर्ती नव्हेत. या त्रिमूर्तीचा एक संगम झालेला आहे; त्यामुळे ती एकमेकांपासून अलग केली तर लोकशाहीचे जीवनसत्त्वच नष्ट केल्यासारखे होईल.” ब्रह्मदेशात लोकशाही फक्त राजकीय स्वरूपात जिवंत आहे, असे दिसत आहे.\nब्रह्मदेशातील बहुसंख्य बौद्धांचा धार्मिक राष्ट्रवाद हा त्याच देशातील अल्पसंख्याक मुस्लिमांना ‘इतर समजतो. बहुसंख्याक धार्मिक मूलतत्त्ववाद आणि राष्ट्रवाद यांची युती होऊन त्या-त्या देशातील अल्पसंख्याक समूहांना टारगेट केले जात आहे. पाकिस्तान, भारत, श्रीलंका, बांगला देश या सगळ्या देशांमध्ये है प्रश्न निर्माण झाले आहेत म्हणून राष्ट्रवाद हा लोकशाहीवर हावी होत आहे, असेही म्हटले जात आहे. सगळ्या जगात बौद्ध धर्म हा शांतता आणि करुणा यासाठी ओळखला जातो; परंतु २०१२ मध्ये पहिल्यांदा रोहिंग्या मुस्लिमांच्या वंशसंहाराला सुरुवात झाली आणि जगभर बुद्धिस्ट टेररची चर्चा सुरु झाली. २०१७ पर्यंत ८७ हजार रोहिंग्या मुस्लिमांना आपल्या मूळ स्थानावरून विस्थापित व्हावे लागले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध आणि लोकशाही चिंतनाचा विचार करता ब्रह्मदेशातील समकालीन वातावरण हे खूपच भयावह आहे. ब्रह्मदेशासारखी दक्षिण आशियामधील अनेक देशांच्या लोकशाहीची सध्या परिस्थिती झाली आहे.\nजगात लोकशाही मूल्यांचे समर्थन आणि रक्षण करणारा देश म्हणून अमेरिकेची ओळख आहे. ही ओळख खरी आहे की खोटी आहे, हा प्रश्च आहे, पण तरीही जगातील अनेकांचा असा समज होता आणि अजूनही काही प्रमाणात आहे. टूम्प यांची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे अमेरिकेतील लोकशाही धोक्यात आहे, असे काही लोक म्हणत आहेत तर काहींना लोकशाहीविरोधी ट्रम्प लोकशाही मागनि कसा निवडून आला, हा प्रश्न पडला आहे. अमेरिकेत झालेला हा बदल काही अचानक झालेला नाही, यामागे मोठी पार्श्वभूमी आहे. अमेरिकेत भांडवलशा��ी आणि लोकशाही यांचा प्रवास हातात हात घालूनच झाला आहे. शीतयुद्धाच्या काळात रशियाला विरोध म्हणून अनेक देशांमध्ये अमेरिकेने लोकशाही सरकारे स्थापन केली आणि त्यांना भांडवलशाही समर्थक गटात घेतले. जे लोक आले नाहीत त्यांच्या आर्थिक नाड्या बंद करून तर काही ठिकाणी सीआयएच्या माध्यमातून आपली धोरणे राबवली. अशा पद्धतीने अमेरिका एक जागतिक महासत्ता म्हणून जागतिक स्तरावर उदयाला आली. भांडवलशाहीमुळे लोकशाही आणि लोकशाहीमुळे भांडवलशाही जगू शकते, अशा प्रकारची वैचारिक मांडणी शिकागो अर्थशास्त्रीय स्कूलने मिल्टन फ्रीडमनच्या ‘भांडवलशाही आणि स्वातंत्र्य’ या पुस्तकाच्या निमित्ताने सुरू केली आणि त्यामुळे अमेरिका ही जागतिक भांडवलशाहीचे केंद्रस्थान बनत गेली. त्यासाठी वेगवेगळे वैचारिक सिद्धांत मांडले गेले. कधी इतिहासाचा अंत तर कधी विचारसरणीचा अंत. एकविसाव्या शतकाच्या आरंभीपासून मात्र अमेरिकेला धक्के बसायला सुरुवात झाली आहे, कारण नवउदारमतवादी भांडवलशाहीने ‘कल्याणकारी राज्य’ नावाची संकल्पना रद्द करून टाकली आहे. त्याचा परिणाम जगभर होताना दिसत आहे.\n‘Supercapitalism : The Battle for Democracy in an age of Big Business’ (२००७) या ग्रंथाच्या प्रस्तावनेत रॉबर्ट रिच लिहितात की लोकशाहीवादी भांडवलशाही आणि हुकूमशाहीवादी भांडवलशाही यांच्यातून आपणास खरी निवड करायची आहे. पुढे ते असेही म्हणतात की, ‘अरिष्टसूचक भांडवलशाही (Super Capitalism) ने लोकशाहीवादी भांडवलशाहीची जागा घेऊन टाकली आहे.’ या ग्रंथात ही सर्व प्रक्रिया कशी घडली, याची चर्चा रिच यांनी केली आहे. अमेरिका हा लोकशाही देश आहे ही भावना हळूहळू बदलून अमेरिका धनिकशाहीवादी देश (Plutocracy) बनत आहे, हे रिच यांनी आकडेवारी देत सिद्ध केले आहे. यातूनच पुढे We are 99% अशी घोषणा देत Occupy Wall Street हे आंदोलन सुरू झाले आणि त्याने प्रथमच भांडवलशाही देशातील आर्थिक विषमतेसंदर्भात जोरदार चर्चा झाली. या वर्षी अमेरिकेतील निवडणुकांच्या निमित्ताने प्रथमच स्वतः भाडवलदार असलेले ट्रम्प हे अध्यक्ष झाले आहेत. निवडणुकीच्या काळात बेरोजगार लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि परदेशी लोकांसंदर्भात ट्रम्प यांनी लोकानुरंजनवादी भाषणे आणि घोषणा केल्या आहेत. अध्यक्ष झाल्यानंतर काही निर्णयही तसेच घेतले, त्यामुळे रिच यांचे म्हणणे सत्य ठरत आहे. अमेरिकेत लोकशाहीवादी भाडवशाहीची जागा नवउदारमतवादी धोरणांमुळे हकूमशाहावादी भांडवलशाहीने घेतली आहे. आणि त्यामुळे अमेरिकेत लोकशाहीचे संकट निर्माण झाले आहे. समतेपेक्षा स्वातंत्र्याला महत्त्व दिल्याने अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही ९९% आणि तुम्ही १% अशी भाषा केली जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाहीविषयक चिंतन अमेरिकेसाठी खुपच मार्गदर्शक ठरू शकते. बाबासाहेबांनी १९४३ मध्ये इंडियन फेडरेशन ऑफ लेबर यांनी आयोजित केलेल्या अभ्यासवर्गात लोकशाहीसंदर्भात मांडणी करताना अमेरिकेच्या लोकशाहीची स्तुती केली होती आणि म्हटले होते की, संसदीय लोकशाहीला विकृत स्वरूप देणारी धारणा म्हणजे, जर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही नसेल तर राजकीय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही याचा विसर पडणे. इटली, जर्मनी आणि रशियातील संसदीय लोकशाही अयशस्वी का झाल्या आणि इंग्लंड आणि अमेरिकेची लोकशाही का टिकली याची चर्चा बाबासाहेबांनी केली आहे. मात्र, आज इंग्लंड आणि अमेरिकेची लोकशाही संकटात आहे. ब्रेक्झिट च्या निमित्ताने इंग्लंड आणि ट्रम्पच्या निमित्ताने अमेरिकेला आणि जगाला याची जाणीव झाली आहे.\nभांडवली धोरणांमुळे समतेपेक्षा स्वातंत्र्याला अमेरिकेत अतिरेकी महत्त्व दिले गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता निर्माण झाली आहे आणि त्यामुळे अमेरिकेत लोकशाही नसून धनिकशाही आहे, अशी लोकांची भूमिका तयार होऊ लागली आहे. ‘आर्थिक समानतेशिवाय सामाजिक समता आणि सामाजिक स्वातंत्र्य ही फोल आहेत… ज्याला धन नाही त्याला मन नाही. ज्याला धन नाही त्याला स्वातंत्र्य नाही, कारण त्याला पोटाकरिता दुसऱ्यावर अवलंबून राहण्याशिवाय मार्ग नाही. जो परावलंबी आहे तो मनुष्य केव्हाही स्वतंत्र असू शकत नाही.’ असे बाबासाहेब आर्थिक समता आणि सामाजिक स्वातंत्र्य यांच्यावर भाष्य करताना म्हणतात. मिल्टन फ्रीडमन यांच्या ‘भांडवलशाही आणि स्वातंत्र्य’ या ग्रंथामध्ये समतेपेक्षा स्वातंत्र्यालाच अधिक महत्त्व दिल्याने अमेरिकेची ही परिस्थिती झाली आहे. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचा पुढील विचार महत्त्वाचा ठरतो – ‘स्वातंत्र्याच्या जोडीला समता नसेल तर नुसते स्वातंत्र्य मूठभर लोकांची सत्ता सर्वांवर प्रस्थापित करू शकेल. समतेच्या जोडीला स्वातंत्र्य नसेल तर नुसती ��मता वैयक्तिक कर्तृत्वशक्तीची ज्योत मालवून टाकील. स्वातंत्र्य व समता यांच्या जोडीला लोकामध्ये परस्पराबद्दल बंधुभाव नसेल तर स्वातंत्र्य व समता ही स्वाभाविकपणे नांद शकणार नाहीत.’\nसंसदीय लोकशाहीच्या अपयशाच्या कारणांची मीमांसा करताना बाबासाहेब नमूद करतात की, ‘अनेक देशांत संसदीय लोकशाहीने स्वातंत्र्याची आस निर्माण केली, परंतु समतेचे महत्त्व ओळखण्यात ती अपयशी ठरली आणि स्वातंत्र्य नि समतेमधील समतोल साधण्याचा तर तिने प्रयत्नच केला नाही. त्याचा परिणाम असा झाला की, स्वातंत्र्याने समता गिळंकृत केली व लोकशाही म्हणजे एक फार्स झाला.’ हे विवेचन अमेरिकेच्या सध्याच्या परिस्थितीला तंतोतंत लागू पडत आहे. म्हणून अमेरिकेतील लोकशाही संकटावर मात करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाहीविषयक चिंतन महत्त्वाची दिशा देऊ शकते.\nब्रह्मदेश आणि अमेरिकेच्या लोकशाही संकटाच्या निमिताने आपण जागतिक स्तरावर लोकशाही व्यवस्थेवरही भाष्य करू शकतो. सगळीकडे एकसाची सांस्कृतिक राष्ट्रवाद निर्माण झाल्याने देशातील बहुसंख्याक लोक अल्पसंख्याक समूह आणि बहुसांस्कृतिकतेच्या विरोधात आंदोलने करीत आहेत. बहुतेक ठिकाणी या प्रश्नांच्या मुळाशी आर्थिक विषमता, बेरोजगारी आणि असुरक्षितता अशा समस्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही चिंतनात लोकशाहीचा राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या विचार केलेला असल्यामुळे समता आणि स्वातंत्र्य यांच्यात संघर्ष न होता परस्परपूरकताच निर्माण होईल. म्हणून जागतिक लोकशाही संकटाला सामोरे जाताना बाबासाहेबांच्या विचारांचा आधार घेणे क्रमप्राप्त होईल. मात्र सध्या बाबासाहेबांच्या देशातच बाबासाहेबांनी दिलेला इशारा लक्षात घेतला जात नाही म्हणून लोकशाही स्वीकारून ६०-६५ वर्षे झाल्यावरही आपल्या देशात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे तर दूरच लोकांचे मूलभूत प्रश्नसुद्धा सुटले नाहीत. अशा काळात या लेखाच्या आरंभी उद्धृत केलेला बाबासाहेबांनी दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो.\nपिकेटीसारखे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञही जागतिक भांडवलशाहीचा अभ्यास करून भांडवलशाहीने मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता निर्माण केली, असे म्हणत आहेत. या आर्थिक विषमतेचा जगभर निर्माण होणान्या लोकशाही संकटाशी जवळचा संबंध आहे; किंब��ुना आर्थिक विषमतेमुळेच लोकशाही संकट निर्माण झाले आहे, असेही आपण म्हणू शकतो. म्हणून भारताच्या संदर्भात बाबासाहेबांनी केलेल्या लोकशाही चिंतनाची भारतात नव्हे तर जागतिक पातळीवर नितांत गरज आहे.\n(मिळून साऱ्याजणी, डिसेंबर २०१७)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2021-09-22T18:49:46Z", "digest": "sha1:MBZQ74J4LUYOLMLTMCBW5NEBOQ3HFBOF", "length": 4637, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रीव्हपोर्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nश्रीव्हपोर्ट अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील मोठे शहर आहे. कॅडो पॅरिशमधील या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार १,९९,३११ इतकी होती.\nश्रीव्हपोर्ट प्रादेशिक विमानतळ या शहराला विमानसेवा पुरवतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०२१ रोजी १७:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/business-opportunities-in-soybean-farming/", "date_download": "2021-09-22T16:44:39Z", "digest": "sha1:WTSJZWGSH3H7PMSNRBAQBOLOECE6JO5V", "length": 15594, "nlines": 84, "source_domain": "udyojak.org", "title": "सोयाबीन नावाची सोन्याची खाण - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nसोयाबीन नावाची सोन्याची खाण\nसोयाबीन नावाची सोन्याची खाण\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nउद्योजकतेचा परीस लागला तर सोयाबीनचे सोने होईल. देशात दरवर्षी साधारणपणे सवा कोटी टन सोयाबीनचे उत्पादन होते. महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे पीक घेतले जाते.\nसोया उत्पादक हे पीक तेलगिरण्यांना कच्चा माल पुरवण्यासाठी घेतात. सोयाबीनमध्ये १८ टक्के तेल असते, तर भुईमुगात ४० टक्के तेल असते. खाद्यतेल हे प्रमुख उत्पादन असल्यामुळे सोयाबीनला भाव मिळत नाही. गेल्या वर्षी सोयाबीनचे भाव ३,५०० रुपये क्विंटल होते, तर यंदा ते ३,००० रु./- क्विंटल इतके उतरतील असा अंदाज आहे. मात्र जर आपण घरोघरी सोयाबीन खायला सुरुवात केली किंवा गृहउद्योग म्हणून, लघुउद्योग म्हणून सोयाबीनवर आधारित उद्योग सुरू केले, तर आपणास याच्या अनेक पट भाव सहज मिळेल.\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nहे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.\n१९३० च्या काळात महात्मा गांधींनी सोयाबीनला सोन्याचा दाणा म्हटले होते. महात्मा गांधी एक निसर्गोपचारतज्ज्ञ होते. प्रथिनांची कमतरता दूर करण्यासाठी, कुपोषण दूर ठेवण्यासाठी सोयाबीनला पर्याय नाही. सोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने असतात. ही प्रथिने अंडी, मांस, मटण यातील प्रथिनांसारखीच असतात, मात्र त्यांमध्ये कोलेस्ट्रॉल नसते आणि किमतीलाही ती स्वस्त पडतात. प्रथिनांचे प्रमुख स्रोत म्हणजे अंडी, मांस, मटण, दूध, डाळी. यांना मागणी जास्त आणि पुरवठा कमी, यामुळे सर्व प्रथिने देणारे पदार्थ महाग असतात. त्यांची प्रचंड आयात होते आणि त्यात भेसळही असते. सोयाबीनचा वापर करून आपण त्यास पर्याय देऊ शकतो.\nदेशात दरवर्षी लाखो टन डाळी आयात होतात. ऑस्ट्रेलिया, कॅनडासारखे प्रगत देश आणि आफ्रिकेतले अप्रगत देश भारताला डाळी पुरवतात. जणू काही या देशांतील डाळींची शेती भारतासाठी चालू आहे. देशात ६० टक्के जनता शेती करते हे पाहता या प्रश्‍नाचे गंभीर स्वरूप लक्षात येईल. आपण येथे त्यामुळे निर्माण होणार्‍या उद्योजकीय संधींचा विचार करूयात.\nसोयाबीनची डाळ : बाजारात सोयाबीनची डाळ मिळत नाही. आपण शेतातल्या सोयाबीनचे दोन दाणे हातात घ्या. त्यावरचे टरफल कोठल्याही प्रकारे काढून टाका व त्यांची चव घ्या. आपल्या लक्षात येईल की, ही डाळ तुरीला व हरभर्‍याला पर्याय ठरेल.\n‘सोया संघ पुणे’ यांनी सोयाबीनची डाळ बनवण्याचे यंत्र विकसित केले आहे. हे डोमेस्टिक फ्लोअर मिलप्रमाणे एका कोपर्‍यात ठेवता येते. सिंगल फेज विजेवर चालते. पिठाच्या गिरणीप्रमाणे वरून सोयाबीन टाकल्यावर डाळ व टरफले मिळतात. टरफले गाई-गुरांना खाद्य म्हणून वापरता येतात. डाळ वजन करून पॅक करावी किंवा डाळीचे पदार्थ बनवून बाजारात आणावेत. यंत्राची किंमत २५ हजार आहे व दरताशी ५० किलोंची डाळ करता येते. सोयाबीन खाण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असते. सोया संघ पुणे यांनी सोयाबीनच्या शंभर-एक पाककृतींची पुस्तिका तयार केली आहे.\nबाजारात तुरीच्या डाळीचे भाव शंभराच्या आसपास असतात, तर शेतकर्‍यांना सोयाबीनचा भाव किलोला ३० रु. कसाबसा मिळतो. आपण डाळ करून पुढे त्याचे खाद्यपदार्थ बनवावेत.\nसोयाबीनचे दूध : बाजारात सोयाबीनचे दूध सहसा पाहायला मिळत नाही. सोयाबीनचे दूध दुधाच्या भेसळीच्या बातम्यांत अनेक वेळा वाचायला मिळते. मात्र ही भेसळ आपण ‘चांगली’ म्हणूयात.\n१ किलो सोयाबीनपासून ८-१० लिटर सोया दूध मिळते. हे दूध कॉफी, चॉकलेट, फ्लेवर्ड दूध म्हणून चालते; पण हे दूध चहाला फारसे चालत नाही. व्यायाम करणार्‍या व्यक्तींनी सोयाबीनचे दूध अवश्य सेवन करावे. मॉलमध्ये सोयाबीनचे दूध काचेच्या २०० मिलीच्या बाटल्यांतून मिळते व त्याची किंमत साधारण २४ रु. असते घरातला प्रेशर कूकर, गॅस, मिक्सर वापरून आपण सोयाबीनचे दूध बनवू शकता. घरातला प्रेशर कूकर १ किलोचा असतो. त्यापासून दर वीस मिनिटांत आपण ८ लिटर पर्याय दूध बनवू शकतो. प्रथम आपण घरात दूध करावे. स्वत:ची, मित्रांची खात्री पटल्यावर उद्योगात उतरावे.\nसोयाबीनचे पीठ : बाजारात आता सोयाबीनचे पीठ मिळू लागले आहे. हे पीठ बनवताना सोयाबीन चांगले भाजून घ्यावेत म्हणजे त्यातील अपायकारक पदार्थ नष्ट होतात. बाजारात मिळणार्‍या बहुतेक गव्हाच्या ब्रँडेड पिठांत सोयाबीन असतेच. सोयाबीनचे पीठ घरोघरी पोळ्या करताना वापरतात. सोया पिठाचा वापर खाकरे करण्यासाठी करतात. तसेच बेकरी उत्पादने करताना केला जातो. बाजारात सोया ब्रेड बिस्किटे, नमकीन सहज उपलब्ध असते.\nडाळीचे पदार्थ : सोयाबीन ही डाळ आहे. अर्थातच डाळीचे सर्व पदार्थ आपण सोयाबीनमध्ये बनवू शकतो. उदा. चटणी, पापड, शेव, चकली वगैरे.\nनावीन्यपूर्ण सोया उत्पादने : महाराष्ट्रात सोयाबीनचे प्रचंड उत्पादन होत असले तरी सोयाबीनची नावीन्यपूर्ण उत्पादने हिमाचल प्रदेशातून येतात. तसेच हैदराबादमधून येतात. रेडी टू इट प्रकारचे अनेक पदार्थ त्यात समाविष्ट आहेत. उदा. सोया इन्स्टंट उपमा मिक्स, सोया खिचडी मिक्स, सोया हलवा मिक्स, नूडल्स वगैरे.\nसंपर्क : ०२० – २५४४०३१०\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post अगरबत्ती उद्योग : गृहोद्योग किंवा जोडव्यवसाय म्हणून करावयास चांगला पर्याय\nNext Post आपल्या मुलांना उद्याचे उद्योजक घडवण्यासाठीच्या दहा पायर्‍या\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय\nby स्मार्ट उद्योजक\t August 24, 2021\nविद्यार्थी दशेतच उद्योगाचा श्रीगणेशा करणारा शुभम\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/tag/pebble-art/", "date_download": "2021-09-22T17:33:03Z", "digest": "sha1:2LVJHE7TVPXEFVHAELI26W3KDY4ERAQR", "length": 2312, "nlines": 36, "source_domain": "udyojak.org", "title": "Pebble Art Archives - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nby स्मार्ट उद्योजक\t July 8, 2019\nउद्योजकाचे नाव : प्रल्हाद पवार ई-मेल : pralhadpawar07777@gmail.com मोबाइल : 9766041990 विद्यमान जिल्हा : परभणी कंपनीचे नाव : Srushti Pebble Art आपला हुद्दा : मालक व्यवसायातील अनुभव : २ वर्षे…\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/amravati-news-marathi/the-boat-capsized-in-the-wardha-river-jalasamadhi-to-11-members-of-the-same-family-who-came-for-dashakriya-ritual-nrvk-181049/", "date_download": "2021-09-22T18:45:05Z", "digest": "sha1:465VMIVFLHTH6BDCQIUX4UTAE6EJP3WA", "length": 19049, "nlines": 205, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "अशी वेळ कुणावर येऊ नये | वर्धा नदीत नाव उलटली; दशक्रिया विधीसाठी आलेल्या एकाच कुटंबातील 11 जणांना जलसमाधी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाच��� झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nअशी वेळ कुणावर येऊ नयेवर्धा नदीत नाव उलटली; दशक्रिया विधीसाठी आलेल्या एकाच कुटंबातील 11 जणांना जलसमाधी\nहे सर्व व्यक्ती अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील गडेगाव येथील होते. प्राथमिक माहितीनुसार एकाच कुटुंबातील अकरा नातेवाईक हे गाडेगाव येथील मते कुटुंबीयांकडे दशक्रिया विधीसाठी आले होते. सोमवारी दशक्रिया कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ते सर्व नातेवाईक महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून हे बोटीतून जात होते. मात्र अचानक बोट उलटली आणि अकरा जण बुडाले. यामध्ये बहिण, भाऊ, जावई असा एकमेकांचे नातेवाईक असलेल्या 11 जणांचा समावेश आहे.\nअमरावती : वरुड तालुक्यातील बेनोडा पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत नाव अलटून एकाच कुटुंबातील एकूण 11 जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.\nमंगळवारी सकाळी ही घडना घडली. हे सर्व जण दशक्रिया विधीसाठी आलेले होते. दरम्यान सोमवारी दशक्रिया विधी आटोपल्यानंतर आज मंगळवारी फिरायला गेले होते यावेळी ही घटना घडली. नाव उलटून पाच जणांना जलसमाधी मिळाली, तर सहा जणांचा शोध सुरू होता.\nहे सर्व व्यक्ती अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील गडेगाव येथील होते. प्राथमिक माहितीनुसार एकाच कुटुंबातील अकरा नातेवाईक हे गाडेगाव येथील मते कुटुंबीयांकडे दशक्रिया विधीसाठी आले होत��. सोमवारी दशक्रिया कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ते सर्व नातेवाईक महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून हे बोटीतून जात होते. मात्र अचानक बोट उलटली आणि अकरा जण बुडाले. यामध्ये बहिण, भाऊ, जावई असा एकमेकांचे नातेवाईक असलेल्या 11 जणांचा समावेश आहे.\nबोटीतील सर्वजण बुडाले असल्यामुळे अकराही जणांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र शोधकार्य सुरू असून वृत्त लिहीपर्यंत 5 जणांचे मृतदेह हाती लागले होते. यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. पोलिस व बचाव पथकाच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे.\n ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.\n- संजय राऊत, खासदार, शिवसेना\nकाय म्हणायचं या बाईला कुत्र्याशी SEX केला\nपुण्यात तब्बल दोनशे कोटींचा जमीन घोटाळा; बनावट आदेशावर चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्रालयातील अधिकाऱ्याचीही सही\nअनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप; अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकाऱ्याला ‘iPhone 12 Pro’ची लाच दिल्याचा दावा\nआई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की... मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले\nमुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार\nमुंबईहून दीड ते पावणे दोन तासांत औरंगाबादला पोहचणार; मुंबई ते नागपूर धावणार बुलेट ट्रेन \nखून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात; सगळ्यात डेंजर आहेत ताबिवानी कायदे\n अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत\nआत्महत्येपूर्वी पूजा मद्यधुंद होती व्हिसेरा अहवालात मोठा खुलासा; राठोड यांच्या अडचणी कायम\n‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही\nसायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण\n19 वर्षीची पोरगी ६७ वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत पळून गेली आणि...\nकिराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण\nविकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्... गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/vst-shakti/vst-shakti-vt180d-jai-21659/24994/", "date_download": "2021-09-22T16:35:19Z", "digest": "sha1:R2JDAM3DGTS2DQXGWVLKERKQS5XACYLS", "length": 23460, "nlines": 250, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले व्हीएसटी शक्ती VT180D - JAI ट्रॅक्टर, 2020 मॉडेल (टीजेएन24994) विक्रीसाठी येथे राजौरी, जम्मू-काश्मीर- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: व्हीएसटी शक्ती VT180D - JAI\nविक्रेता नाव Rohit Sharma\nव्हीएसटी शक्ती वापरलेले ट्रॅक्टर\n2020 व्हीएसटी शक्ती VT180D - JAI In राजौरी, जम्मू-काश्मीर\nब्रँड - व्हीएसटी शक्ती\nतुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये रस आहे का\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nव्हीएसटी शक्ती VT180D - JAI तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा व्हीएसटी शक्ती VT180D - JAI @ रु. 2,85,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2020, राजौरी जम्मू-काश्मीर.\nमहिंद्रा 275 DI TU\nमहिंद्रा 275 DI TU\nसोनालिका DI 745 III\nमहिंद्रा 585 डीआय पॉवर प्लस बीपी\nकुबोटा नियोस्टार B2441 4WD\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे व्हीएसटी शक्ती VT180D - JAI\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क स��धू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/andhshraddha-nirmoolan-samiti", "date_download": "2021-09-22T18:38:48Z", "digest": "sha1:GCRU7ON7HVK2RCPMIODD2PYT5AM3ANMY", "length": 2897, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Andhshraddha Nirmoolan Samiti Archives - द वायर मराठी", "raw_content": "\n‘व्यापक परिवर्तनाशी ‘अंनिस’ स्वतःला जोडू इच्छिते’\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (अंनिस)ला ३० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ‘अंनिस’चा आजवरचा प्रवास, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार आणि पुढील दिशा यांविष ...\nनेमक्या समालोचनाचा व निष्पाप मूल्यांचा वारसा\nएनएसएसच्या सर्वेक्षणातून दिसत आहे शेतकऱ्यांची स्थिती\nइंडस्ट्रियल रिलेशन कोड व कामगार संघटनांचे भवितव्य\n१२ आमदारांना निवडणूक आयोगाचा दिलासा\nन्यूझीलंडनंतर, इंग्लंडचीही पाकिस्तानातून माघार\nकंगनाचा थेट न्यायाधीशांवर आरोप\nअसहिष्णूतेची संस्कृती सर्व पक्षांमध्ये\nबॅ.नाथ पै: एक मनोज्ञदर्शन\nसोनाली नवांगुळ, मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमी पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/fashion/actress-deepika-padukone-wore-black-colour-sheer-faux-leather-combo-at-gq-best-dressed-awards/articleshow/84580164.cms", "date_download": "2021-09-22T16:56:24Z", "digest": "sha1:X2IW3MQISBU6S3AIMU4OHP2HAICF2MZX", "length": 20263, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदीपिका पादुकोणचा बोल्ड डिझाइनर ड्रेस पाहून नेटकरी भडकले, म्हणाले ‘फॅशन सेंस बदलण्याची गरज’\nबॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) पारंपरिक ड्रेस, साडी, जीन्सपासून ते मिनी स्कर्टपर्यंत सर्वच पॅटर्नच्या आउटफिट्समध्ये सुंदर दिसते. पण कधी-कधी चित्रविचित्र कपडे घातल्यानं या अभिनेत्रीवर ट्रोल होण्याचीही वेळ येते.\nदीपिका पादुकोणचा बोल्ड डिझाइनर ड्रेस पाहून नेटकरी भडकले, म्हणाले ‘फॅशन सेंस बदलण्याची गरज’\nआपले विचार मांडण्यासाठी सोशल मीडिया हे मोठं आणि उत्तम व्यासपीठ आहे. जेथे वेगवेगळ्या लोकांचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे विचार आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे सोशल मीडियाद्वारे असंख्य लोकांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींबद्दल जास्तीत जास्त माहिती जाणूस घेण्याची संधी मिळते. तर येथे असेही काही लोक आहेत जे केवळ ड्रेसिंग स्टाइलमुळे सेलिब्रिटींवर वाईटरित्या निशाणा साधण्याचे काम करतात.\nअसे 'संस्कारी ट्रोलर्स' अभिनेत्रींना नाव ठेवतातच पण त्यांच्या प्रतिक्रिया देखील इतक्या वाईट असतात की ज्याची कोणीही कधीही साधी कल्पना करू शकत नाहीत. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणसोबतही (Deepika Padukone Hot Fashion Ideas) असेच काहीसे घडल्याचं पाहायला मिळते.\n(लाखो रुपयांचा बोल्ड ड्रेस घालून आलियाची पार्टीत एकदम कडक एण्ट्री, हॉट लुकसमोर दीपिकाही दिसेल फिकी)\nदीपिका पादुकोण वेस्टर्न आउटफिट्सप्रमाणेच पारंपरिक पोषाखांमध्ये अतिशय ग्लॅमरस आणि मादक दिसते. दीपिकाच्या वॉर्डरोबमध्ये स्टायलिश कपड्यांचे शानदार कलेक्शन आहेच, विशेष म्हणजे तिच्या पोषाखांची रंगसंगती उत्तम आणि स्टायलिंग सुद्धा सुंदर व मोहक असते.\nस्टाइल स्टेटमेंटमधील हटके प्रयोग तसंच प्रसिद्ध फॅशन डिझाइनर्सचे आउटफिट्स परिधान करणाऱ्या या अभिनेत्रीचं फॅशनमधील गणित बऱ्याचदा बिघडल्याचंही पाहायला मिळालं आहे. याचीच झलक GQ अवॉर्ड्समध्येही पाहायला मिळाली होती. या कार्यक्रमातील तिचा लुक पाहून सर्वांनाच धक्का बसला होता.\n(प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मिनी ड्रेस लुकवर चाहत्यांनी दर्शवली नापसंती, स्टायलिंग पाहून म्हणाल ‘नेमकं हे काय केलंय’)\nमुंबईमध्ये २०१८मध्ये GQ बेस्ट ड्रेस्ड अवॉर्ड्स या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये बॉलिवूडमधील कलाकारांनी स्टायलिश उपस्थिती दर्शवल्याचे पाहायला मिळालं. अभिनेत्री दीपिका पादुकोणनेही या कार्यक्रमासाठी हटके व बोल्ड ड्रेसची निवड केली होती. तिनं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता, पण हे आउटफिट रेड कार्पेट इव्हेंटनुसार शोभून दिसत नव्हतं. दीपिकाने परिधान केलेला हा ड्रेस फ्रान्स लग्जरी फॅशन हाउस 'Yves Saint Laurent' म्हणजे 'YSL' या ब्रँडने डिझाइन केला होता. या ड्रेसमध्ये अल्ट्रा-चिक फॉक्स लेदर शॉर्ट्सचा समावेश करण्यात आला होता.\n(प्रियंका चोप्राचा बोल्ड-हॉट लुक, फोटो पाहून तुम्ही म्हणाल ‘ना देखी कोई ऐसी देसी गर्ल’)\n​दीपिकाचा लुक चाहत्यांनाही आवडला नाही\nदीपिका पादुकोणनं परिधान केलेले हे आउटफिट एसिमेट्रिकल पॅटर्नमधील होते. ज्यामध्ये फिटिंगच्या टॉपसह मॅचिंग शॉर्ट्सचाही समावेश होता. शीर आणि लेदर यासारख्या मिक्स्ड फॅब्रिकच्या मदतीने हे डिझाइनj आउटफिट तयार करण्यात आलं होतं. या शीर फॅब्रिक टॉपमध्ये मागील बाजूस मोठे कट डिझाइन दिले गेले होते. तसंच यामध्ये फुल स्लीव्ह्जसह व्ही नेकलाइन डिझाइन आपण पाहू शकता. पण या अल्ट्रा-चिक फॉक्स लेदर शॉर्ट्सवर शीर फॅब्रिकचे टॉप अजिबातच शोभून दिसत नव्हतं.\n(अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट पाहून लोक खूप भडकले,म्हणाले ‘कपडे तरी घालत जा’)\n​प्रत्येक वेळेस दिसतोय एकसारखाच लुक\nदीपिका पादुकोणने या डिझाइनर आउटफिटसह आपल्या स्टायलिंगवरही पूर्णपणे भर देण्याचा प्रयत्न केला होता. या आउट ऑफ मिक्स्ड आणि मॅच मिनी ड्रेससह तिनं ‘Mahesh Notandass’ यांच्या कलेक्शनमधून डायमंड डँगलर्स, स्टेटमेंट ब्रेसलेट व Christian Louboutin ब्रँडचे काळ्या रंगाचे पंप्स फुटवेअर अशी अ‍ॅक्सेसरीज मॅच केली होती.\nमेकअपसाठी तिनं डार्क फाउंडेशनसह स्मोकी आईज, बोल्ड आयलाइनर, डार्क आयशॅडो, बीमिंग हाइलाइटर, लाइट टोन लिपस्टिक अशा ब्युटी प्रोडक्ट्सचा उपयोग केला होता. तसंच स्लीक लुक हेअरस्टाइलमध्ये वेणी ब��ंधली होती.\n(उर्वशी रौतेलाचा विचित्र लुक मेकअप व कपडे होते इतके वाईट की कौतुक करणं कठीणच)\n​नेटकऱ्यांनी दीपिकाला केलं ट्रोल\nदरम्यान कपडे आणि मेकअपमुळे ट्रोल होण्याची दीपिकाची ही पहिलीच वेळ नाहीय. अभिनेत्रीचं स्टाइल स्टेटमेंट गेल्या काही वर्षांपासून एकसारखेच दिसत असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. साडी असो किंवा शॉर्ट्स लुक, तिच्या अवतारात जरासाही बदल पाहायला मिळत नाहीय. वारंवार दिसणाऱ्या एकसारख्या लुकमुळेच या अभिनेत्रीला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. अभिनेत्रीच्या या लुकवरही नेटकऱ्यांनी अतिशय वाईट प्रतिक्रिया व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. काही लोकांनी तिच्या पूर्वीच्या तसंच आताच्या लुकमधील फरकही स्पष्ट करून सांगितला.\n(कृति सेनॉनने पार्टीसाठी घातले इतके वाईट कपडे, लुक पाहून म्हणाल ‘ही कोणती स्टाइल’)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nप्रसिद्ध अभिनेत्रीच्या मिनी ड्रेस लुकवर चाहत्यांनी दर्शवली नापसंती, स्टायलिंग पाहून म्हणाल ‘नेमकं हे काय केलंय’ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nकंप्युटर 'वर्क फ्रॉम होम' स्पेशालिस्ट लॅपटॉप, १० तास काम करू शकता, पाहा संपूर्ण यादी\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nमोबाइल शानदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीसह येतात ‘हे’ ५जी स्मार्टफोन, किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nकार-बाइक घ्यायचीये सेडान कार, पण बजेट आहे कमी बघा १० लाखांहून कमी किंमतीत बेस्ट सेडान कार\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nमोबाइल BSNL चे कमी किंमतीत जास्त फायदे देणारे प्लान्स, Jio-Airtel-Vi ला देतात जोरदार टक्कर; पाहा डिटेल्स\nधार्मिक मस्तमौजी असतात 'या' राशीचे लोकं, यांच्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नाही\nकरिअर न्यूज अकरावी प्रवेशाची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर\nआयपीए��� Delhi vs Hyderabad Scorecard Latest Update : हैदराबादचे दिल्लीपुढे माफक आव्हान\nदेश 'PM मोदींवरील चित्रपटातून ब्राह्मणांविरोधात विष कालवलं जातंय\nक्रिकेट न्यूज रद्द झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यानंतर पाकिस्तान मंडळाला बिर्याणीचं बिलं आलं २७ लाख\nकोल्हापूर हसन मुश्रीफ यांच्याविरोधात सोमय्या कागल पोलीस ठाण्यात देणार तक्रार\nबिग बॉस मराठी Bigg Boss Marathi Season 3 Full Episode 3 Live: बिग बॉसच्या घरात मिनल आखतेय वेगळाच प्लॅन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/bhagwat-r-patil/", "date_download": "2021-09-22T17:38:56Z", "digest": "sha1:UOURGUWJLORD4ZT73YBVSP3LAS7F2NIP", "length": 5768, "nlines": 79, "source_domain": "udyojak.org", "title": "भागवत पाटील - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nउद्योजकाचे नाव : भागवत पाटील\nजन्म दिनांक : २८ फेब्रूवारी, १९७६\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nजन्म ठिकाण : जळगाव\nविद्यमान जिल्हा : पुणे\nशिक्षण : M. Sc.\nउत्पादने / सेवा: SAP Services\nतुमचीही नोंद ‘महाराष्ट्र उद्योजक सूची’मध्ये करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post अमोल मचिंद्रनाथ आवटे\nNext Post निलेश धोंडीराम जाधव\nनांदेडच्या ‘नंदीग्राम ऍग्रो’चे हळद उत्पादक नरेंद्र चव्हाण\nby स्मार्ट उद्योजक\t August 28, 2021\nव्यावसायिकांना नवीन आणि दीर्घकालीन व्यवसायासाठी मोफत ट्रेनिंग देणारा सुजीत\nby स्मार्ट उद्योजक\t August 12, 2021\nसंगणकपूर्व युग ते संगणक युग यांची सांगड घालणारा ग्राफिक डिझायनर\nby स्मार्ट उद्योजक\t August 4, 2021\nलॉकडाउनमध्ये क्लासेस बंद पडले तेव्हा सुरू केला हा स्टार्टअपसमर्थ टेस्ट सिरीज\nby स्मार्ट उद्योजक\t June 10, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nश्रीरामांचे एकपत्नीत्व हवे धंद्यात\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/02/blog-post_737.html", "date_download": "2021-09-22T16:53:31Z", "digest": "sha1:NKWBQOQEG6JPWPUYFI4LOWYZWONZKKHU", "length": 18621, "nlines": 98, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "पंचायत राज समितीचा दौरा संशयाच्या भोवऱ्यात; तक्रारदार संभ्रमात. - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / सिंदेवाही तालुका / पंचायत राज समितीचा दौरा संशयाच्या भोवऱ्यात; तक्रारदार संभ्रमात.\nपंचायत राज समितीचा दौरा संशयाच्या भोवऱ्यात; तक्रारदार संभ्रमात.\nBhairav Diwase गुरुवार, फेब्रुवारी ११, २०२१ चंद्रपूर जिल्हा, सिंदेवाही तालुका\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही\nसिंदेवाही:- तब्बल १४ वर्षानंतर जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील काही पंचायत समितीला पंचायत राज समितीने भेट दिली.मोठ्या आतुरतेने सिंदेवाही तालुक्यातील नागरिक हे आपल्या समस्यांकडे भिरकावून बघतील म्हणून प्रतीक्षा करत होते. अर्थातच स्थानिक अधिकारी हे सर्व सामान्य माणसाकडे दुर्लक्ष करत असल्याने हि त्यांची भेट अतिशय महत्त्वाची होती. तसेच पंचायत राज समितीचा दौरा पंचायत समितीला होणार म्हणून तालुक्यातील नागरिकांनी आपल गाऱ्हाणं तक्रारीच्या स्वरूपात इ मेल द्वारे पंचायत राज समिती च्या प्रमुखांकडे पाठवले.आपल्या वर होत असलेल्या अन्यायाबाबत कोणीच दखल घेत नाही याची शाश्वती नागरिकांना होत होती. ग्रामीण भागातील सामान्य माणूस हा आपल्या वर होत असलेल्या अन्याय निमूटपणे सहन करीत आहे. वरिष्ठ कर्मचारी वर्गसुद्धा याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे.आज पर्यंत आपल्या तक्रारीकडे कानाडोळा करणाऱ्या कर्मचारी वर्गाचा अन्यायाची गाथा पंचायत राज समिती कडे तक्रार कडून न्यायाची अपेक्षा केली होती.मात्र ही न्याय मिळण्याची आशा धुळीस मिळणार की काय अशी नाराजगी सामान्य माणसात आहे.आज पंचायत राज समितीच्या कार्यप्रणालीवर तक्रारदार संभ्रमात आहेत. आज सिंदेवाही येथे पंचायत राज समिती चा दौरा सिंदेवाही मधील मोहाळी, कळमगाव गन्ना पेटगाव या गावा पुरताच दाखल झाला.पण मुख्य समस्येच्या विळख्यात असणाऱ्या ग्राम पंचायतकडे त्यांचे पाऊल पडले नाही.तक्रारदारांची आशा पंचायत राज समिती आपण केलेल्या तक्रारीवर काय कारवाई होणार याचीच वाट बघत होते.पण ही समिती पंचायत समिती सिंदेवाही ला भेट देऊन समोरच्या तालुक्यात निघून गेली.त्यामुळे समितीचा दौरा हा कशासाठी होता ह्याचं मुख्य कारण अजूनही कळाले नाही. त्यामुळे तालुक्यातील नागरिक हे संभ्रमात अद्यापही कायम आहेत.\nपंचायत राज समितीचा दौरा संशयाच्या भोवऱ्यात; तक्रारदार संभ्रमात. Reviewed by Bhairav Diwase on गुरुवार, फेब्रुवारी ११, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून ���ेण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vsmnagpur.org/product/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2021-09-22T17:44:55Z", "digest": "sha1:4HK5RJ7ZEBAKIDZ4FQKRC2FJMOYSOK73", "length": 3126, "nlines": 82, "source_domain": "vsmnagpur.org", "title": "महानुभावांची अक्षरलेणी – संपा. राजेंद्र वाटाणे/ डॉ. रेखा जगनाडे – Vidarbha Sanshodhan Mandal, Nagpur", "raw_content": "\nमहानुभावांची अक्षरलेणी – संपा. राजेंद्र वाटाणे/ डॉ. रेखा जगनाडे\nमहानुभावांची अक्षरलेणी – संपा. राजेंद्र वाटाणे/ डॉ. रेखा जगनाडे\nमहानुभावांची अक्षरलेणी – संपा. राजेंद्र वाटाणे/ डॉ. रेखा जगनाडे\nमहानुभावांची अक्षरलेणी - संपा. राजेंद्र वाटाणे/ डॉ. रेखा जगनाडे quantity\nमहानुभावांची अक्षरलेणी – संपा. राजेंद्र वाटाणे/ डॉ. रेखा जगनाडे\nBe the first to review “महानुभावांची अक्षरलेणी – संपा. राजेंद्र वाटाणे/ डॉ. रेखा जगनाडे” Cancel reply\nवार्षिके १९५८ ते १९९७\nज्ञानेश्वरीतील कर्मयोग : प्रा श्री. मा. कुलकर्णी\nवैदिक धर्माची परिवर्तनशीलता : श्री. श्री. ल. पांढरीपांडे\n*८८ वा स्थापना दिवस*\nविदर्भ संशोधन मंडळाची स्थापना दिनांक १४ जानेवारी १९३४ रोजी नागपूर येथे झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/israel-bonfire-festival/", "date_download": "2021-09-22T16:43:26Z", "digest": "sha1:EJSBA6HXPN4DDJSV67TMIOH3JATKLUGN", "length": 4707, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Israel Bonfire Festival - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nIsrael Bonfire Festival | इस्रायलमध्ये बॉनफायर उत्सवात चेंगराचेंगरी, 30 हून जास्त...\nगद्धेपंचविशी : मुक्तपणात स्थिरता शोधताना..\nगिरीश कुलकर्णी [email protected] ‘‘भारतीय दूरचित्रवाणी व्यवसाय, राजकारण, मूल्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था या साऱ्यांनी एकदमच मुक्त व्हायचं ठरवलं, तेव्हा मी ‘गद्धेपंचविशी’त होतो आणि मुक्त, बेलगाम होतो....\nभगवान शंकर खरोकरच कैलास पर्वतावर राहतात जाणून घ्या कैलास पर्वता संबंधित मनोरंजक आणि रहस्यमय...\nकैलास पर्वताला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. कारण हा पर्वत भगवान शंकराचे निवासस्थान मानले जाते.\nदीपाली कात्रे [email protected] ‘कटकट करणारी आई’ (२१ ऑगस्ट) या डॉ. अंजली जोशी यांच्या लेखातून मुलांना ‘वळण’ लावण्याचा आईवर असलेला दबाव आणि आईच्या सततच्या मागे...\nइजिप्ट मध्ये उघडण्यात आल्या २५०० वर्षांपूर्वी पुरलेल्या पुरातन मम्मी\nइजिप्ट मधील पुरातत्वशास्त्रज्ञांच्या व्हिडिओने थेट प्रेक्षकांसमोर प्राचीन मम्मीचे कॉफीन उघडल्यामुळे जगभरातील लोकांना आकर्षित केले. या विडीओ मध्ये बरेच जन कॉफीन उघडताना मम्मींचे फोटो काढताना दाखवले आहेत.\nमी, रोहिणी.. : ‘विजय दीनानाथ चौहान’ची माँ\nरोहिणी हट्टंगडी [email protected] ‘‘गेल्या लेखात ‘हिरो की माँ’ छाप भूमिकांबद्दल लिहिलं, पण या भूमिकांमधलीही मला आवडलेली आणि करताना मजा आलेली भूमिका म्हणजे ‘विजय दीनानाथ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/tag/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/page/2/", "date_download": "2021-09-22T17:56:46Z", "digest": "sha1:QZ36U4KJLJKFW3B4UPD2QZIEGDJUNGCW", "length": 3995, "nlines": 44, "source_domain": "udyojak.org", "title": "व्यवस्थापन Archives - Page 2 of 2 - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nनवे ग्राहक मिळवण्याचे व टिकवण्याचे AIDA मॉडेल\nआपले उत्पादन लोकांना उपयोगी किंवा आकर्षक वाटले की ते आपले ग्राहक होतात असे सर्वसामान्य पणे म्हटले जाते, परंतु एलियास सेंट एलमो लेविस यांनी एखादी व्यक्ती आपली ग्राहक होण्याच्या सूक्ष्म पायऱ्या…\nकामाचे वेळापत्रक आणि नियोजन\nby स्मार्ट उद्योजक\t March 18, 2020\nवेळापत्रक हे दुसरे घड्याळ समजले जाते. कामे कशी, केव्हा करावीत, त्यांचा प्राधान्यक्रम काय असावा, या प्रश्नांवर पुन: पुन्हा विचार करण्यापेक्षा उपलब्ध वेळ आणि एकूण कामे यांचा विचार करून एकदाच वेळ…\nव्यवसायासाठी उपयुक्त ‘5-S’ ही जपानी कार्यपद्धती\n‘5-S’ ही एक जपानी तज्ज्ञांनी विकसित केलेली कार्यपद्धती असून कंपनीमध्ये ऑफिस, वर्कशॉप सुव्यवस्थित ठेवण्यात त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. ही प्रणाली आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात मित्र व नातेवाईक यांच्या संदर्भात…\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/55924", "date_download": "2021-09-22T17:28:31Z", "digest": "sha1:HWNMSSJMWTT3UG4IDO6LPARXW5Q6C5SP", "length": 8795, "nlines": 54, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "प्रेरणादायी गोष्टी 7 | कुत्र्याची माणुसकी| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nगेल्या दोन दिवसांपासून एक गावठी कुत्रा आमच्या दवाखान्याच्या व्हरांड्यात वारंवार येत आहे व त्याला आमचे कर्मचारी सारखे हुसकावून लावताना मी पहात आहे.दवाखान्यात ऍडमिट पेशंट ची संख्या जास्त असल्याने,हा कुत्रा कोणाबरोबर येतोय की भटका आहे, हे कळायला मार्ग नव्हता.\nआज सकाळी मी दवाखान्यात लवकर म्हणजे सात वाजताच आलो.बघतोय तर काय गेल्या दोन दिवसांपासून घिरट्या घालणारा हा कुत्रा, आमच्या दवाखान्याच्या चौकटीतून आत डोकावून पहात आहे.मी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला,पण तो जायला तयार नाही..शेवटी मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि कन्सलटिंग रूम मध्ये येऊन बसलो.थोड्या वेळाने मी बाहेर येऊन बघितले तर हा कुत्रा व्हरांड्यात नजर पाडून बसला आहे.माझी चाहूल लागताच तो उठून उभा राहिला आणि पुन्हा दारातून आत डोकावून पाहू लागला.मी त्याला पुन्हा हाकलणार होतो,इतक्यात मला काय वाटले कुणास ठाऊक,त्याच्या नजरेतील व्याकुळतेच्या भावनेने मीही थोडासा विचलित झालो आणि त्याच्या डोक्यावर थोपटल्यासारखे केले.शरीर यष्टीने धिप्पाड असलेल्या त्या कुत्र्याला हात लावायचे कोणाचे धाडस झाले नसते,पण मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो निमूटपणे मान खाली घालून उभा राहिला..\nआता त्याला आत येण्यापासून रोखायचे नाही असे मी ठरविले आणि बाजूला झालो. हा कुत्रा ग्लास डोअर ढकलून पटकन आत शिरता झाला.आणि एक नंबर च्या खोलीत हळूच शिरलाही.माझे त्याच्यावर चांगलेच लक्ष होते.त्याने या रूम मधील पेशंट च्या डोक्याजवळ जाऊन कुकू करायला सुरुवात केली.पेशंट ने त्याच्या डोक्यावर कुरवाळले..थोडेसे थोपटले..आणि मग हा कुत्रा त्याच हळुवारपणे बाहेर आला आणि व्हरांड्यात एका बाजूला जाऊन बसला.\nसर्व पेशंट त्याची ही कृती बघत होते.आत बाहेर करणाऱ्या पेशंटना अडथळा होणार नाही,एवढे अंतर ठेवूनच हा कुत्रा बसल्याने,येणारे जाणारे त्याच्याकडे आता कुतूहलाने बघू लागले होते.\nज्या पेशंटच्या काळजीने हा कुत्रा दवाखान्यात आला होता,त्या पेशंटलाच मी त्याच्या बाबत विचारले असता,त्याने सांगितले की मी घरात दोन दिवस झाले दिसत नाही हे पाहून ,आमचा हा कुत्रा बावरला होता,खात देखील काहीच नव्हता.घरातील लोक कोठे जातायत यावर लक्ष ठेवून,दवाखान्यांपर्यंतचा मार्ग त्याने हुडकून काढला.मात्र त्याला सर्व जण हुसकावून लावत असल्याने,तो दवाखान्याच्या बाहेरच दोन दिवसांपासून घुटमळत राहिला होता.घरी देखील गेला नव्हता.\nमाणसातील माणुसकी घटत चालली असताना आणि प्रेमाचे झरे अटत चालले असताना,एका कुत्र्याचे आपल्या मालकाच्या आजार पणात दवाखान्यात येणे,मालकाच्या बेड पर्यंत जाणे, म्हणजे कुत्र्यातील माणुसकीचे आणि इनामदारीचे दर्शनच म्हणावे लागेल..छत्रपती शिवरायांच्या मृत्यूपश्चात वाघ्या कुत्र्याने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली असे मानले जाते व त्याची साक्ष आज रायगडावर वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या रुपात आपणास पहावयास मिळते आहे...आज पुन्हा मला कुत्र्यातील इमानदारीचे दर्शन घडले...सोन्या नावाचा हा कुत्रा म्हणूनच सोन्यापेक्षाही मला मौल्यवान वाटतो,तो याचमुळे.\nशब्दांकन - डॉ दिनकर झाडे\nबिटवीन यू अ‍ॅन्ड मी\nमाझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..\nएका दिशेचा शोध - संदीप वासलेकर\nआज घरी \"ती\" आहे म्हणून.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-jilha/congress-shivsena-ministers-are-not-cooperating-complaint-tone-ncp-meeting-83178", "date_download": "2021-09-22T16:54:52Z", "digest": "sha1:JYSY7LP3JBXOKYOSFSKUL5TXJYM4HAPY", "length": 5885, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "काँग्रेस, सेनेचे मंत्री सहकार्य करत नाहीत... राष्ट्रवादीच्या बैठकीत तक्रारीचा सूर", "raw_content": "\nकाँग्रेस, सेनेचे मंत्री सहकार्य करत नाहीत... राष्ट्रवादीच्या बैठकीत तक्रारीचा सूर\nआगामी स्थ��निक स्वराज्य संस्था निवडणूकांत कोणत्या पक्षाबरोबर आघाडी आणि युती करायची याचा निर्णय स्थानिक स्तरावरील पदाधिकार्यांनी घ्यावा, असे निर्देशही या बैठकीत देण्यात आले.\nमुंबई : महाविकास आघाडीच्या राज्य सरकारमधील मंत्र्यामध्ये एकोपा असला तरी स्थानिक पातळीवर मात्र कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदार-खासदार, पालकमंत्री, संपर्कमंत्री यांच्यात फारसे आलबेल नाही, अससा नाराजीचा सुर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उमटला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदार व पराभूत उमदेवारांसह पक्षपदाधिकार्यांची बैठक बोलावली होती. Congress, Shivsena ministers are not cooperating ... Complaint tone in NCP meeting\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित या बैठकीला राष्ट्रवादीचे मंत्री आणि खासदारही उपस्थित होते. साडेपाच तास चाललेल्या या बैठकीत सुमारे ५५ जणांनी मते मांडली. विद्यमान आमदारांसह पराभूत उमेदवारांनी सरकार आणि पक्ष यांच्यात स्थानिक पातळीवर फारसं समाधानकारक चित्र नसल्याची खंत व्यक्त केली.\nहेही वाचा : माजी आमदाराचा मुलगा-नातू पुरात वाहून गेले; चोवीस तासानंतर मृतदेह सापडले..\nज्या ठिकाणी पालकमंत्री कॉंग्रेस अथवा शिवसेनेचे आहेत तिथे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना सापत्न वागणूक मिळते. तर मंत्रालयात या दोन्ही पक्षाचे मंत्री देखील पक्षप्रतिनिधी आणि आमदारांची कामे करताना कुचराई करतात, अशी व्यथा काहीजणांनी मांडली. प्रत्येक तालुक्यात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते सरकारच्या पाठीशी असले तरी मंत्री आणि पालकमंत्री मात्र, स्वपक्षाचे आमदार आणि पदाधिकार्यांच्या कामालाच प्राधान्य देतात, अशी नाराजी देखील काही जणांनी व्यक्त केली.\nआवश्य वाचा : RSSने आता आपल्या मुलानाही नाकारलं ; प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र\nयावर, बोलताना शरद पवार म्हणाले, तीन पक्षाचे सरकार असल्याने असे मतभेद होत असतील. दोन पक्षाच्या सरकारमधेही या अडचणी असतात. एका पक्षाचे सरकार असले तर अनेक पदाधिकाऱ्यांत स्पर्धा असतेच. त्यामुळे अशी नाराजी न ठेवता जनहिताचे कार्यक्रम राबवणे महत्वाचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांत कोणत्या पक्षाबरोबर आघाडी आणि युती करायची याचा निर्णय स्थानिक स्तरावरील पदाधिकार्यांनी घ्यावा, असे निर्देशही या बैठकीत देण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.jiefengpet.com/faqs/", "date_download": "2021-09-22T16:38:55Z", "digest": "sha1:MO7G7F33KVQJS3Z2JY3NS7IVMBKHKALQ", "length": 4617, "nlines": 144, "source_domain": "mr.jiefengpet.com", "title": "सामान्य प्रश्न - हांग्जो जी फेंग फुरसत उत्पाद कं, लि.", "raw_content": "\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nआपण व्यापार कंपनी किंवा कारखाना आहात\nआपला वितरण वेळ किती आहे\nआपली ठेव प्राप्त झाल्यानंतर -3०--35 दिवसांनी.\nटी / टी, 30% ठेव आणि 70% शिल्लक बी / एलच्या प्रतीच्या विरूद्ध\n(आम्ही एल / सी देखील करू शकतो)\nआपल्याकडे फॅक्टरी ऑडिट आहे\nहोय आमच्याकडे बीएससीआय आणि आयएसओ आहे\nआपण सानुकूल लोगो / पॅकिंग करण्यास सक्षम आहात\nहोय आम्ही ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार वस्तू बनवू शकतो.\nपिंग्याओ टाऊन, युहांग जिल्हा, हांग्जो\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-scorpio-horoscope-in-marathi-20-12-2020/", "date_download": "2021-09-22T17:24:43Z", "digest": "sha1:34OMJ6Q6IB4UITMKRR2SICPX7R4IAINJ", "length": 13273, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays vrischika (Scorpio) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nधक्कादायक: UBER DRIVER चा महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून जबरदस्ती\nफायनान्स कंपनीवर ‘फिल्मी स्टाईल’ दरोडा, काही मिनिटांतच घडला क्लायमॅक्स\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nमीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीत 'या' व्यक्तीमुळे येणार ट्वीस्ट\n Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येतायत न\nVIDEO :‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेचे शीर्षकगीत 'असं' केलं संगीतबद्ध\n2 घटस्फोटानंतर 11 वर्षांनी लहान तरुणासोबत अफेअर; स्नेहा वाघ आहे तरी कोण\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\nअजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्याचं 'महाराष्ट्र कनेक्शन'\nT20 World Cup : भारतच नाही, या दोन टीमही निशाण्यावर, पाकिस्ता��चा इशारा\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nसोन्याच्या किंमतीत उसळी, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; काय आहे दर\nVIDEO: 'Amazonने दिली 8,546 कोटी रुपयांची लाच', काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप\n अँड्रॉइड वापरणाऱ्या बँक खातेधारकांनी राहा सावध, अन्यथा खातं होईल रिकामं\n ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना लव्ह, स्विटी, हनी म्हणाल तर जाईल नोकरी\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nपुरुषांसाठी चांगली बातमी; प्रोस्टेटच्या कर्करोगावर इतक्या दिवसात होणार इलाज\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nExplainer : आखाड्यांकडे आहे किती संपत्ती कोणता आखाडा आहे श्रीमंत\nया राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण\nExplainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का मान्सूनचं चक्र बिघडलंय का\nExplainer : शेळी रोखू शकते जंगलातले वणवे; मेंढपाळ महिलेनं शोधला रामबाण उपाय\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nब्रिटनकडून COVISHIELD ला मान्यता, मात्र प्रवाशांच्या अडचणी ‘जैसे थे’\n ब्रिटनकडून अखेर COVISHIELD ला मान्यता\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n...अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य\n नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार\n लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का\nहोम » अ‍ॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nआज प्रकृतीची थोडी तक्रार राहील. मुलांच्या समस्या काळजीत टाकेल. मानहानी संभवते. शेअर - सट्टा यात सहभागी न होण्याचा सल्ला श्रीगणेश ���ेतात. शक्यतो यात्रा, प्रवास करताना जपून राहा. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश प्राप्त होईल. पैश्यांचे नियोजन यशस्वीरीत्या पूर्ण कराल.\nवृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.\nVastu Tips : या 5 उपायांनी संपतील सगळ्या अडचणी; धनधान्यात होईल वृद्धी\nमुंग्यांकडून मिळतात शुभाशुभ संकेत;घरात येणाऱ्या छोट्या मुंग्याही आणतात समृद्धी\nलग्नाबद्दलचे सगळेच Secret उघडतात हस्तरेषा; पाहा कोणती रेषा महत्त्वाची\nआजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/55925", "date_download": "2021-09-22T16:50:58Z", "digest": "sha1:24AT23OU7ZEMSXWLQPOTQ3ZXVAB7RGIP", "length": 15465, "nlines": 107, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "प्रेरणादायी गोष्टी 7 | रेबन गॉगल| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n“काय गरज होती एवढा महागडा फोन घ्यायची,पहिला होता ना” पप्पा चिडले.\n“अहो,आता तो कमावता आहे, असेल हौस,तुम्ही नका लक्ष देऊ”आईने समजावले.\n“पगार झाला की लगेच उधळपट्टी सुरु,गरज काय फालतू खर्च करण्याची.”पपांची बडबड सुरुचं.\nआई त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होती.प्रकाश सगळे बोलणे ऐकत होता.त्यामुळे आईला टेन्शन आले.तिने खुणेने प्रकाशला गप्प राहण्यास सांगितले.\nहे घरातलं रोजचच वातावरण. बाप-लेका मध्ये नेहमीच खडाजंगी चालयची आणि आईची त्यात मध्यस्ती.\nखरंतर पप्पाचा प्रकाश अतिशय लाडका.एकुलता असल्यामुळे लाड जरा जास्तच.\nप्रकाश मोठा होऊ लागला तसे दोघांच्यामध्ये अंतर पडायला लागले कारण दोघांचे परस्परविरोधी स्वभाव.\nदहावीनंतर पुढे काय करायचे यावरून दोघांचे वेगवेगळे विचार होते.त्यामुळे मोठा वाद झाला पण प्रकाशसुद्धा वडिलांप्रमाणे हट्टी म्हणून त्याने स्वतःला पाहिजे तेच केले.चांगले मार्क्स असूनही तो आर्ट्सला गेला.त्याला कला क्षेत्रात करियर करायचे होते अर्थातच पपांना ह��� मान्य नव्हते. हळूहळू दोघांमधला संवाद कमी झाला. एकाच घरात राहत असल्यामुळे दोघात जे बोलणे व्हायचे ते फक्त कामापुरते.\nवाद घालताना मात्र दोघेही मागे हटत नसत.दोघांमध्ये फार मोठे असे काही भांडण नव्हते पण विचार आणि वागण्याची पद्धत वेगवेगळी होती. जनरेशन गॅपचा परिणाम.\nपप्पा व प्रकाश यांच्यामध्ये नेहमीच आईचे सँडवीच व्हायचे.\nदोघेही घरात असले म्हणजे ती बिचारी कायम धास्तावलेली.\nशिक्षण पूर्ण करून प्रकाश नोकरीला सुद्धा लागला पण घरातल्या परिस्थितीत फारसा पडला नाही.केवळ आईमुळे घर टिकले.\nप्रकाश चांगली चित्र काढायचा त्यामुळे त्यातच त्याने करियर केले.एका अँडव्हटाझिंग कंपनीत त्याला जॉब मिळाला.\nपहिला पगार झाला आणि त्याने नवीन मोबाईल घेतला,आईसाठी फूड प्रोसेसर आणला.तो पाहून आईच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहायला लागले. काहीच बोलली नाही\nआधी फोन मग फूड प्रोसेसरची खरेदी,पपांना भडकायला निमित्त पुरले.\nत्यांची बँटींग पुन्हा सुरु झाली पण आश्चर्य म्हणजे यावेळी प्रकाश शांत होता.\nकाही बोलत नव्हता पण आई पपांवर चिडली.\n“लेकराने,घरासाठी वस्तू आणली त्याचे कौतुक करायचे सोडून, कुरकुर कसली करत आहात.”\nआईच्या बोलण्याने पपा संतापले आणि दोघांमध्ये भांडण सुरु झाले.\n“विनाकारण खर्च करण्याची तुझीच सवय त्याला लागली आहे,सेविंग करायला पाहिजे, आपण करोडपती नाही.पैसे वाचवायचे की असे फालतू खर्च करायचे,आपल्यासारखेच दोन खोल्यांमध्ये हासुद्धा आयुष्य काढणार”\n“अहो,काहीही काय बोलताय, आपण केली अडजेस्टमेंट,मन मारून पै पै साठवली पण आता चांगले दिवस आले आहेत. माझा पोरगा हुशार आहे.तो नक्की चार रूमचा फ्लॅट घेईल.”\nआईच्या डोळ्यात प्रकाशविषयी अपार कौतुक होते.\n“तसं झालं तर चांगलंच आहे”\n“चला जेवायला उगीचच वाद घालत बसता”\n“आज आईस्क्रीम खाऊ,मी आणतो”असे बोलून प्रकाशने हळूच पपांकडे पाहिले.पपा काहीच बोलले नाही.\nजेवण झाल्याबरोबर आई वरच्या मजल्यावरील काकूंकडे गेली पप्पा व्हरांड्यात पेपर वाचत बसले होते,प्रकाश मोबाईल मध्ये हरवला तेवढ्यात कुरियर आले. पपांना वाटले प्रकाशचे पार्सल आले.त्यांनी हाक मारली पण प्रकाश मुद्दामच पुढे आला नाही\nआपल्या नावाचे पार्सल पाहून पपांना फार आश्चर्य वाटले.\nपार्सल आपलेच आहे का याची त्यांनी पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली.\nकुरियरवाला निघून गेला.ब��ाच वेळ पप्पा पार्सलकडे पाहत होते.\nपुन्हा एकदा त्यांनी पार्सलवरचे नाव आणि पत्ता तपासला.\nटिपिकल मध्यमवर्गीय वृत्तीचे पप्पा पार्सल उघडू की नको विचारात पडले होते.\nशेवटी प्रकाशच बाहेर आला.\n“पप्पा,कसलं पार्सल आहे,उघडा की”\n“नको रे,कसलं पार्सल,कोणी पाठवलं आहे ते माहित नाही”\n“नाव,पत्ता तुमचाच आहे मग कशाला विचार करताय”\nपपांनी पार्सल फोडले आणि त्यात नवाकोरा “रेबन गॉगल” होता.\nआश्चर्याने पपा गॉंगलकडे एकटक पाहत होते.\n“पप्पा,आवडला का गॉगल, माझ्याकडून तुम्हांला गिफ्ट” प्रकाशने विचारले\n“रेबनचा गॉगल तोही माझ्यासाठी” पप्पा जोरात ओरडले.त्यांना प्रचंड आनंद झाला.\n“फार नाही,आवडला का तुम्हांला”\n“न आवडायला काय झाले, कसला भारी आहे” पपांनी अलगदपणे गॉगल हातात घेतला.\n“पपा,मला माहिती आहे तुम्हांला गॉगलची खूप आवड आहे. आयुष्यात एकदा तरी ओरीजनल रेबन घ्यायचा हेच तुमचं स्वप्न होते.त्याविषयी अनेकदा तुम्ही बोलायचा.तेव्हाच मी ठरवले होते की कमवायला लागेल तेव्हा तुम्हांला ओरीजनल रेबन गिफ्ट म्हणून द्यायचा”\n“एवढा खर्च कशाला केलास,परत करून टाक, वडिलांची आवड लक्षात राहिली,काही घ्यावेसे वाटले यातच मला सगळे काही मिळाले,”.\n“हा गॉंगल तुमच्यासाठीच घेतला आहे,तुम्ही तो रोज वापरायचा आणि पप्पा,थँक्यू सो मच”\n“कशासाठी” गॉगलकडे पाहत असलेल्या पपांनी विचारले.\n“सगळ्याच साठी,खूप काही केलंत माझ्यासाठी,” पपांनी चमकून प्रकाशकडे पाहिले.\n“त्यात काय विशेष.सगळेच आईबाप आपल्या मुलांसाठी करतच असतात”\n“बाकीच्यांचे माहिती नाही पण आई,तुम्ही माझ्यासाठी स्पेशल आहात.आतापर्यत तुम्ही मला गिफ्ट देत आलात. अनेकवेळा स्वतःचे मन मारून माझ्यासाठी तडजोड करीत आलात.सगळे ताण-तणाव,त्रास सांभाळून नोकरी करीत राहिलात.स्वतःपेक्षा मला महत्व दिले.तेही आपल्या दोघांचे फारसे पटत नसताना.वाद नेहमीच व्हायचे पण तुमची तळमळ मला समजत होती.”\nप्रकाशच्या बोलण्याने पपा इमोशनल झाले.\n“जे झाले ते झाले फार मनावर घेऊ नकोस,तुझ्या भल्यासाठीच सगळा आटापिटा होता,तुझी फार काळजी वाटायची,”\n“पप्पा,प्रत्येक घरात वडिल आणि मुले यांच्यात एक अदृश्य भिंत असते,मुलं आईशी जेवढं मनमोकळ बोलतात,वागतात तसं वडिलांशी नाही वागता येत.ती अदृश्य भिंत मधे येत असते. माझंही तसचं झालं तुमच्याशी कधीच मनमोकळ बोलता आलं नाही,कारण माहित नाही पण तुमच्याशी वागताना आपसूक बंधने यायची” अचानक प्रकाशने पपांना मिठी मारली.\nपपांच्या डोळ्यात पाणी आले,ते लपविण्यासाठी त्यांनी पटकन रेबन गॉंगल घातला.\n“एकदम कडक” दारातूनच आई म्हणाली.\n“आलोच आरशात बघून” लगबगीने पपा घरात गेले.मधले दार बंद केले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली.\nपपांच्या आनंदाश्रुमध्ये नवाकोरा रेबनसुद्धा न्हाऊन निघाला.\nबिटवीन यू अ‍ॅन्ड मी\nमाझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..\nएका दिशेचा शोध - संदीप वासलेकर\nआज घरी \"ती\" आहे म्हणून.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.smartnewsmarathi.com/category/uncategorized/", "date_download": "2021-09-22T16:39:04Z", "digest": "sha1:AJ2UAPJNYQ4XEQILZVLYVQAYDU247YUV", "length": 11371, "nlines": 88, "source_domain": "www.smartnewsmarathi.com", "title": "Uncategorized Archives -", "raw_content": "\nतयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला\nछाननी नंतर आता अर्ज माघारीचे वेध\nबेळगाव : प्रतिनिधी महानगर पालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी सोमवारी मोठ्या चुरशीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अखेरच्या दिवशी अनेक जणांनी उत्साही वातावरणात अर्ज दाखल करून नगरसेवक होण्याची इच्छा प्रकट केली आहे. मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी […]\nपावसाची संततधार … सर्वत्र हाहाकार\nबेळगाव : प्रतिनिधीमागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार माजला आहे. जिल्ह्यातील नदी पात्रांमधून पाणी बाहेर वाहू लागले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिकच […]\nबाचणी येथे आई आणि मुलाचा विद्युतभारीत तारेचा स्पर्श आणि मृत्यू\nकोगनोळी/प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधील बाचणी गावामध्ये ..आई आणि 14 वर्षाचा मुलगा यांचा विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यु झाला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की बाचणी तालुका कागल येथील गीता गौतम जाधव वय […]\nखा. मंगला अंगडी यांची पंतप्रधानांशी चर्चा\nबेळगाव :बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच बेळगावच्या संदर्भात विशेष चर्चा केली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्य���ंच्याशी संवाद साधला आणि विशेष मार्गदर्शन केले. सोमवारपासून लोकसभेचे पावसाळी अधिवेशन […]\nकॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कामांसाठी जिल्हाधिकार्‍यांशी होणार चर्चा\nबेळगाव : प्रतिनिधीकॅन्टोन्मेंट बोर्डाच्या क्षेत्रातील विविध विकास कामे राबविताना स्मार्ट सिटी, महानगरपालिका यांच्यासह इतर सरकारी यंत्रणांची कामे अडथळा निर्माण करणारी ठरत आहेत. त्यामुळे या कामांच्या संदर्भात जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याशी चर्चा करून कामातील […]\nकपिलेश्वर मंदिर येथे घुमला विठुनामाचा गजर\nबेळगाव : प्रतिनिधीआषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात आषाढीचा सोहळा पार पडला. या निमित्ताने पहाटेपासून भजन, कीर्तन आयोजित करण्यात आले होते. पहाटे काकड आरती करून श्री विष्णू मंदिरात रुद्राभिषेक करण्यात आला. दुपारच्यावेळी हरिपाठ […]\nबेळगाव : प्रतिनिधी हालगा-मच्छे बायपास पट्ट्याचे फेरसर्वेक्षण करण्यात येईल. त्यानंतरच शेतकर्‍यांची बैठक घेवून पुढील कार्यवाही हाती घेतली जाईल. तोपर्यंत बायपासचे काम थांबविण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी एम. […]\nमहापौर व उपमहापौर आरक्षण जाहीर\nबेळगाव : प्रतिनिधी बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा अद्याप व्हावयाची असली तरी महापौर आणि उपमहापौर पदासाठी असणार्‍या नियोजित आरक्षणाची घोषणा झाली आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीच्या चर्चेने पुन्हा उचल खाली आहे. याबाबत सरकारच्या नगरविकास खात्याने दि. 11 […]\nबेळगावात होणार गल्लीमेट्स या मराठी चित्रपटाची निर्मिती\nबेळगाव प्रतिनिधी येत्या मार्च महिन्यात बेळगाव मध्ये इनफिनिटी फिल्म प्रॉडक्शन गल्लीमेट्स या नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण बेळगाव मध्ये होत असून त्यासाठी तंत्रज्ञ व कलाकार हे बेळगावातले आहेत. संपूर्ण चित्रपटाची धुरा […]\nतयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे September 20, 2021\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट September 20, 2021\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला September 20, 2021\nभारताचा टी-ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा \nBreaking News: विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले; वर��ल्डकपनंतर होणार पायउतार September 16, 2021\nगणेशोत्सवानिमित्त आमचा गणराया हे गाणे भक्तांच्या भेटीसाठी दाखल September 4, 2021\nक्रेडाईच्या वतीने लसीकरण शिबिर संपन्न September 4, 2021\nमाजी ज्येष्ठ फुटबॉलपटू मेलविन उर्फ मालू परेरा याचे निधन August 28, 2021\nज्येष्ठ आणि अष्टपैलू क्रिकेटपटू मिलिंद कुलकर्णी यांचे निधन August 28, 2021\nछाननी नंतर आता अर्ज माघारीचे वेध August 24, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.angelinavenusaccessories.com/collections/women-watch", "date_download": "2021-09-22T16:35:31Z", "digest": "sha1:MNE3FRBUYXQAQKM7M6F3TE2J4ZD5CJQM", "length": 16070, "nlines": 159, "source_domain": "mr.angelinavenusaccessories.com", "title": "महिला पहा. - अँजेलीना व्हिनस अॅक्सेसरीज", "raw_content": "\nघर > महिला पहा.\nत्यानुसार क्रमवारी लावा वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमाने, अ.झ. वर्णानुक्रमाने, ZA किंमत, कमी ते उच्च किंमत, कमी ते उच्च तारीख, जुने ते नवीन तारीख, जुने ते नवीन\nवूमन लक्झरी व्हेचेस डायमंड वॉच गोल्ड वॉच जपानी क्वार्ट्ज स्टेनलेस स्टील सिल्वर / गोल्ड / गुलाब गोल्ड 30 मीटर कॅज्युअल वॉच एनालॉग लेडीज चार्म फॅशन ब्लिंग बिंग - गोल्ड सिल्वर गुलाब गोल्ड\nनियमित किंमत $ 332.00 विक्री किंमत $ 166.00\nपुरुष महिला कलाई वॉच क्वार्ट्ज क्विल्ट्ड पीयू लेदर ब्लॅक / व्हाइट / रेड एनालॉग फ्लॉवर फॅशन अनन्य क्रिएटिव्ह - ब्लॅक कॉफी रेड वन इयर बॅटरी लाइफ / जिनली 377\nनियमित किंमत $ 32.00 विक्री किंमत $ 16.00\nईएआरएमई झेड 18 स्मार्टवॉच वॉटरप्रूफ टचस्क्रीन प्रॉक्सिमिटी सेन्सर हेल्थ-संबंधित रिस्टवॉच\nनियमित किंमत $ 260.00 विक्री किंमत $ 130.00\nमहिला क्वार्ट्ज ने कॅज्युअल फॅशन ब्लॅक सिल्वर गोल्ड अलॉय चायनीज क्वार्ट्ज ब्लॅक सिल्वर गुलाब गोल्ड कॅज्युअल वॉच 30 मी 1 पीसी एनालॉग एक वर्षाची बॅटरी लाइफ पाहिले\nनियमित किंमत $ 66.00 विक्री किंमत $ 33.00\nकपल्सचे मनगट वॉच क्वार्ट्ज स्टेनलेस स्टील गोल्ड क्रोनोग्राफ कॅज्युअल वॉच लार्ज डायल Anनालॉग बांगला मिनिमलिस्ट - गोल्ड व्हाइट ब्लॅक वन इयर बॅटरी लाइफ\nनियमित किंमत $ 40.00 विक्री किंमत $ 20.00\nमहिलांचे ब्रेसलेट वॉच मनगट वॉच गोल्ड वाच क्वार्ट्ज गोल्ड कॅज्युअल वॉच alogनालॉग लेडीज एलिगंट मिनिमलिस्ट - गोल्ड / ब्लॅक व्हाइट / गोल्ड\nनियमित किंमत $ 112.00 विक्री किंमत $ 56.00\nकपल्सची ड्रेस वॉच कलाई वॉच क्वार्ट्ज क्विल्ट्ड पीयू लेदर ब्लॅक / रेड / ब्राउन न्यू डिझाइन कॅज्युअल वॉच alogनालॉग कॅज्युअल मिनिमलिस्ट - ग्रीन ब्लू डार्�� रेड वन इयर बॅटरी लाइफ\nनियमित किंमत $ 66.00 विक्री किंमत $ 33.00\nमहिला डिजिटल वॉच स्क्वेअर वॉच डिजिटल सिलिकॉन ब्लॅक 30 मी क्रिएटिव्ह एलसीडी डिजिटल फॅशन - जांभळा फुशिया रोझ गोल्ड\nनियमित किंमत $ 66.00 विक्री किंमत $ 33.00\nकपल्सचे मनगट घड्याळ क्वार्ट्ज स्टेनलेस स्टील गोल्ड क्रोनोग्राफ कॅज्युअल वॉच alogनालॉग क्लासिक बँगल मिनिमलिस्ट - गोल्ड वन इयर बॅटरी लाइफ\nनियमित किंमत $ 266.00 विक्री किंमत $ 133.00\nमहिलांचे ब्रेसलेट वाच गोल्ड वाटच क्लासिक फॅशन ब्लॅक सिल्वर गोल्ड अलॉय चायनीज क्वार्ट्ज ब्लॅक सिल्वर गुलाब गोल्ड डायमंड कॅजुअल वाच 30 मी 1 पीसी एनालॉग एक वर्षाची बॅटरी लाइफ / जिनली 377\nनियमित किंमत $ 132.00 विक्री किंमत $ 66.00\nकपल्सचे मनगट वॉच क्वार्ट्ज लेदर ब्लॅक / व्हाइट / ब्लू क्रोनोग्राफ कॅज्युअल वॉच लवली एनालॉग बांगला रंगीबेरंगी - रेड ग्रीन ब्लू वन इयर बॅटरी लाइफ\nनियमित किंमत $ 240.00 कडून $ 120.00\nकपल्सचा स्केलेटन वॉच रिलाई वॉच क्वार्ट्ज गिफ्ट सेट सिल्वर / गोल्ड क्रोनोग्राफ पोकळ खोदकाम क्रिएटिव्ह एनालॉग कॅज्युअल फॅशन - गोल्ड सिल्व्हरी / व्हाईट वन बॅटरी लाइफ\nनियमित किंमत $ 220.00 विक्री किंमत $ 110.00\nकपल्सची ड्रेस वॉच क्वार्ट्ज क्विल्ट्ड पीयू लेदर ब्लॅक / व्हाइट / ब्लू क्रोनोग्राफ कॅज्युअल वॉच अ‍ॅडॉयरी Anनालॉग फॅशन एलिगंट - ग्रीन ब्लू पिंक वन इयर बॅटरी लाइफ\nनियमित किंमत $ 66.00 विक्री किंमत $ 33.00\nकपल्सचा मनगट वॉच क्वार्ट्ज स्टेनलेस स्टील सिल्वर / गोल्ड / गुलाब गोल्ड क्रोनोग्राफ कॅज्युअल वॉच लवली एनालॉग बांगला मिनिमलिस्ट - गोल्ड सिल्वर रोझ गोल्ड वन इयर बॅटरी लाइफ\nनियमित किंमत $ 240.00 विक्री किंमत $ 120.00\nकपल्सचे मनगट वॉच क्वार्ट्ज क्वाइल्ड पीयू लेदर ब्लॅक / व्हाइट / ब्लू न्यू डिझाइन कॅज्युअल वॉच इमिटेशन डायमंड alogनालॉग कॅज्युअल फॅशन - रेड ब्लू पिंक वन इयर बॅटरी लाइफ\nनियमित किंमत $ 92.00 विक्री किंमत $ 46.00\nमहिलांचे ब्रेसलेट वॉच फॅशन एलिगंट सिल्वर गुलाब गोल्ड अलॉय चायनीज क्वार्ट्ज सिल्वर ब्लॅक / सिल्व्हर गुलाब गोल्ड नवीन डिझाइन कॅज्युअल वॉच १ पीसी एनालॉग एक वर्षाची बॅटरी लाइफ\nनियमित किंमत $ 66.00 विक्री किंमत $ 33.00\nकपल्सचे मनगट वॉच क्वार्ट्ज स्टेनलेस स्टील लेदर ब्लॅक / ब्राउन क्रोनोग्राफ क्यूट कॅज्युअल वॉच alogनालॉग फॅशन मिनिमलिस्ट - सिल्वर / ब्लॅक गोल्ड / ब्लॅक ब्लॅक / गुलाब गोल्ड एक वर्षाची बॅटरी लाइफ\nनियमित ��िंमत $ 260.00 विक्री किंमत $ 130.00\nमहिलांचे कलाई वॉच डायमंड वॉच क्वार्ट्ज स्टेनलेस स्टील ब्लॅक / सिल्वर / गोल्ड क्रोनोग्राफ लवली इमिटेशन डायमंड Anनालॉग लेडीज बंगल मिनिमलिस्ट - ब्लॅक / सिल्वर गुलाब गोल्ड / व्हाइट ब्लॅक / गुलाब गोल्ड\nनियमित किंमत $ 260.00 विक्री किंमत $ 130.00\nजिनेवा विमेंस ब्रेसलेट वाच डायमंड वॉच क्वार्ट्ज ब्लॅक / निळा / लाल स्फटिक रंगीन अ‍ॅनालॉग लेडीज फ्लॉवर कॅज्युअल फॅशन - ब्लू पिंक लाइट ग्रीन वन इयर बॅटरी लाइफ / टियानक्यू 377\nनियमित किंमत $ 66.00 विक्री किंमत $ 33.00\nमनगट वॉच क्वार्ट्ज लेदर व्हाइट / निळा / लाल अ‍ॅनालॉग फॅशन - आर्म ग्रीन लाल निळा\nनियमित किंमत $ 266.00 विक्री किंमत $ 133.00\nआपल्या पॅकेजचा मागोवा घ्या\nनवीनतम बातम्या, ऑफर आणि शैलीसाठी साइन अप करा\nकॉपीराइट © 2021, अँजेलीना व्हिनस अ‍ॅक्सेसरीज.\nआता खरेदी अधिक भरणा पर्याय\nपूर्ण पृष्ठ रीफ्रेशमध्ये निवड परिणाम निवडणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramaza.info/2021/04/126-corona-positive-found-in-Pargaon-Bhatodi.html", "date_download": "2021-09-22T18:05:28Z", "digest": "sha1:KEOKG4I2BH5CLV4WCFVXGGZBGSYLVYBK", "length": 5241, "nlines": 63, "source_domain": "www.maharashtramaza.info", "title": "Breaking News पारगांव भातोडीत आढळले 19 कोरोना पॉझिटिव्ह", "raw_content": "\nBreaking News पारगांव भातोडीत आढळले 19 कोरोना पॉझिटिव्ह\nअहमदनगर ः नगर तालुक्यातील पारगांव भातोडी येथे प्राथमिक मेहेकरीतील आरोग्य केंद्र व पारगाव ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभापती सुरेखाताई संदीप गुंड यांच्या नेतृत्वाखाली कोरोना तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.\nगावात एकूण 126 तपासणी करण्यात आली. त्यापैकी 19 कोरोना बाधित रुग्ण आढळले. या रुग्णांना चिचोंडी पाटील येथील कोविड सेंटरला पाठवण्यात आले. पंचायत समिती सभापती सुरेखाताई गुंड यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात तापसणी करून घेण्याचे आवाहन केले होते.\nसदरील शिबिर पार पाडण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, मेहेकरी यांचा कर्मचारी वर्ग, ग्रामपंचायत पारगांवचा कर्मचारी वर्ग, सरपंच मीनाक्षी संतोष शिंदे, युवा व्याख्याते गणेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गणेश गुंड, महेश शिंदे, प्रसाद पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले.\nसुजलाम अभियान अंतर्गत जिल्हयात ४० हजार शोषखड्डयाची निर्मितीचे उद्दिष्ट - - मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर\nकराळे कोचिंग क्लासेस चा सत्कार\nकराळे कोचिंग क्ला��ेसला मानाचा पुरस्कार, मुंबईत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला\nटकाटक-2 बॉक्स अॉफिसवर घालणार \"धुमाकूळ\"\nनगर जिल्ह्यात आजपासून कडक जनता कर्फ्यू, पालकमंत्री मुश्रीफ यांचे सूतोवाच\nशाहरूखच्या केकेआर टीममध्ये खेळतो गोविंदाचा जावई\nशिष्य पंतकडून हारल्यानंतर गुरू धोनी चिडला\nपॅन कार्ड लिंक न केल्यास होईल निष्क्रिय, उरलेत तीनच दिवस\nएक तारखेपासून काय काय महागणार पहा\nबारादरीचे भूमिपुत्र पीएसआय दत्तात्रय पोटे भिंगारमध्ये ठरलेत हिरो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/aurangabad-news-marathi/a-lot-of-funds-are-needed-to-carry-out-development-works-in-the-constituency-informed-abdul-sattar-nrsj-73760/", "date_download": "2021-09-22T18:30:41Z", "digest": "sha1:YMHFWTH57JVDPVXUDJ6USAVRCVKKJK4E", "length": 14366, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "औरंगाबाद | मतदारसंघातील विकासकामांना चालना देण्यासाठी भरीव निधी आवश्यक, अब्दुल सत्तार यांची माहिती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nऔरंगाबादमतदारसंघातील विकासकामांना चालना देण्यासाठी भरीव निधी आवश्यक, अब्दुल सत्तार यांची माहिती\nअरुंद रस्ता आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे अपघातांच्या प्रामाणात वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या रस्त्याचे अरुंदीकरणाच्या कामासाठी निधी मंजुर केला आहे. या रस्त्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून अजिंठा घाटात काही काम रखडलेले आहे.\nऔरंगाबाद : जिल्ह्यात सिल्लोड मतदारसंघात वेगवेगळ्या विकासकामांना लागणारा निधी लवकर मिळावण्यासाठी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मागणी केली आहे.\nजिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या घाटात रखडलेले कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. जगप्रसिद्ध अजिंठा वेरुळ लेणी पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे येत असतात. यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक असते.\nनवा ट्विस्ट; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी अचानक बेपत्ता\nअरुंद रस्ता आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे अपघातांच्या प्रामाणात वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या रस्त्याचे अरुंदीकरणाच्या कामासाठी निधी मंजुर केला आहे. या रस्त्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून अजिंठा घाटात काही काम रखडलेले आहे. हे काम तात्काळ मार्गी लावण्याची मागणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.\nदलित वस्ती कार्यक्रमासाठी नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच मतदारसंघातील रस्ते दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश देणे. मतदारसंघातील विकासकामांसाठी गौणखनिज स्वामित्व धनाच्या हिस्स्यातील जास्तीतजास्त रक्कम मिळावी अशा मुद्यांबाबत अब्दुल सत्तार यांनी यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे सूचना मांडली आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/allow-those-who-have-both-doses-of-the-vaccine-to-travel-locally-nrka-159707/", "date_download": "2021-09-22T17:20:41Z", "digest": "sha1:XZ3FRKHKEWQ4PRFBZJUUIQLNY7XX2JXT", "length": 12615, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मिळणार लोकल प्रवासाची मुभा? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार ���वे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nमुंबईलसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मिळणार लोकल प्रवासाची मुभा\nमुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून, त्यावर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, याच कोरोनामुळे अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. तर अनेकांचे व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे, राज्यातील ज्या नागरिकांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत. त्या नागरिकांना महाराष्ट्रात आरटीपीसीआर टेस्ट न करताच येण्याची परवानगी १५ जुलै रोजी राज्य सरकारने दिली आहे.\nत्यामुळे मुंबईतही ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा नागरिकांना कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करून लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी करत विलेपार्ले येथील रहिवाशी आणि चार्टर्ड अकाऊंटट असलेल्या मोहन भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महार��ष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/submit-immediate-proposal-after-panchnama-says-shambhuraj-desai-nrka-145242/", "date_download": "2021-09-22T18:36:52Z", "digest": "sha1:6O5PALZMHSGPHTWE7OU7XLETOUS4OKDT", "length": 13546, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सातारा | पंचनामे करून तत्काळ प्रस्ताव सादर करा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nसातारापंचनामे करून तत्काळ प्रस्ताव सादर करा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई\nसातारा : गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील डोंगरी भागातील गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या पावसात अनेक घरांची पडझड व शेतीच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना (Farmer) आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळण्यासाठी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे येत्या तीन दिवसांत पंचनामे करून संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास सादर करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला केल्या आहेत.\nपाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या विविध गावांची पाहणी गृहराज्यमंत्री देसाई यांनी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या. याप्रसंगी पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोणपे, जिल्हा कृषी अधिकारी दशरथ काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. याबाबत मंत्री देसाई म्हणाले, ‘‘गेल्या दोन- तीन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनी, रस्ते, पूल व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांसमोर सोयाबीनच्या दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे, तसेच काही शेतकऱ्यांचे भुईमुगाचे बी उघड्यावर पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे कृषी विभाग महसूल विभाग व ग्रामसेवक यांनी तत्काळ करून एकत्रित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास सादर करावेत.\nसंबंधित प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाच्या निदर्शनास आणणार आहे.’’ शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी व अतिवृष्टीमुळे विस्कळित झालेली दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/tag/sameer-vidhavans/", "date_download": "2021-09-22T16:32:47Z", "digest": "sha1:M3OBE7J4L433LD5VZE7J5BERYJJ5CT4U", "length": 6611, "nlines": 162, "source_domain": "marathiboli.in", "title": "sameer vidhavans Archives - marathiboli.in", "raw_content": "\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series...\nMarathi Kavita – आभाळातलं सोनं\nMarathi Movies in Rotterdam International Film Festival : मराठी चित्रपटांची रोटरडॅम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये...\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.angelinavenusaccessories.com/collections/mens-sports-watch", "date_download": "2021-09-22T18:35:31Z", "digest": "sha1:YEGIQIZ23GBOKK4HKCR6VIBMSUCK32T2", "length": 16698, "nlines": 159, "source_domain": "mr.angelinavenusaccessories.com", "title": "मेन्स स्पोर्ट्स वॉच - अँजेलीना व्हिनस अ‍ॅक्सेसरीज", "raw_content": "\nघर > मेन्स स्पोर्ट्स वॉच\nत्यानुसार क्रमवारी लावा वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमाने, अ.झ. वर्णानुक्रमाने, ZA किंमत, कमी ते उच्च किंमत, कमी ते उच्च तारीख, जुने ते नवीन तारीख, जुने ते नवीन\nव्ही 6 पुरुष स्पोर्ट वॉच क्वार्ट्ज सिलिकॉन ब्लॅक कॅज्युअल वॉच कूल अ‍ॅनालॉग कॅज्युअल - ब्लॅक सिल्वर गोल्डन / स्टेनलेस स्टील\nनियमित किंमत $ 132.00 विक्री किंमत $ 66.00\nपुरुष स्पोर्ट वॉच स्मार्टवॉच डिजिटल ब्लॅक / सिल्वर / गोल्ड 30० मीटर वॉटर रेसिस्टंट / वॉटरप्रूफ कॅलेंडर / तारीख / दिवस अ‍ॅनालॉग - डिजिटल मोहिनी - गोल्ड ब्लॅक सिल्वर\nनियमित किंमत $ 332.00 विक्री किंमत $ 166.00\nपुरुषांच्या स्पोर्ट वॉच रिलाई वॉच क्वार्ट्ज स्टेनलेस स्टील सिल्वर 30 मी कॅलेंडर / तारीख / दिवस नॉकटिल्युसेंट एनालॉग कॅज्युअल फॅशन - व्हाइट नेव्ही दोन वर्षांची बॅटरी लाइफ\nनियमित किंमत $ 186.00 विक्री किंमत $ 93.00\nपुरुषांचे स्पोर्ट वॉच मिलिटरी वॉच मनगट घड्याळ जपानी स्वयंचलित सेल्फ-विंडिंग स्टेनलेस स्टील गोल्ड 30 मीटर वॉटर रेसिस्टेंट / वॉटरप्रूफ क्रिएटिव्ह कूल अनालॉग आकर्षण लक्झरी क्लासिक कॅज्युअल बांगडी - गोल्ड\nनियमित किंमत $ 312.00 विक्री किंमत $ 156.00\nपुरुषांच्या स्पोर्ट वॉच जपानी क्वार्ट्ज सिलिकॉन ब्लॅक / ब्लू वॉटर रेझिस्टंट / वॉटरप्रूफ कॅलेंडर / तारीख / दिवस क्रॉनोग्राफ एनालॉग क्लासिक कॅज्युअल फॅशन ख्रिसमस - ब्लॅक यलो ब्लू टू इयर बॅटरी\nनियमित किंमत $ 266.00 विक्री किंमत $ 133.00\nपुरुषांचे स्पोर्ट वॉच जपानी क्वार्ट्ज सिलिकॉन ब्लॅक / ब्लू वॉटर रेझिस्टंट / वॉटरप्रूफ कॅलेंडर / तारीख / दिवस क्रोनोग्राफ एनालॉग कॅज्युअल फॅशन - ब्लॅक सिल्वर ब्लू टू इयर बॅटरी लाइफ\nनियमित किंमत $ 392.00 विक्री किंमत $ 196.00\nपुरुषांचे स्पोर्ट वॉच जपानी जपानी क्वार्ट्ज अस्सल लेदर ब्लॅक / खाकी 30 मीटर वॉटर रेसिस्टंट / वॉटरप्रूफ कॅलेंडर / तारीख / दिवस क्रॉनोग्राफ एनालॉग कॅज्युअल फॅशन - ब्लॅक खाकी\nनियमित किंमत $ 326.00 विक्री किंमत $ 163.00\nपुरुषांचे स्पोर्ट वॉच जपानी जपानी क्वार्ट्ज अस्सल लेदर ब्राउन / चॉकलेट 30 मीटर वॉटर रेसिस्टंट / वॉटरप्रूफ कॅलेंडर / तारीख / दिवस क्रॉनोग्राफ एनालॉग - डिजिटल कॅज्युअल फॅशन - कॉफी ब्राउन\nनियमित किंमत $ 392.00 विक्री किंमत $ 196.00\nपुरुषांच्या कॅज्युअल वॉच स्पोर्ट वॉच फॅशन वॉच क्वार्ट्ज सिलिकॉन ब्लॅक कॅलेंडर / तारीख / दिवस कूल पंक alogनालॉग लक्झरी कॅज्युअल बांगडी - यलो लाल निळा / मोठा डायल\nनियमित किंमत $ 132.00 विक्री किंमत $ 66.00\nपुरूष युनिसेक्स स्पोर्ट वॉच फॅशन वॉच मिलिटरी वॉच जपानी डिजिटल सिलिकॉन ब्लॅक / ब्लू / लाल 30 मीटर वॉटर रेसिस्टंट / वॉटरप्रूफ अलार्म कॅलेंडर / तारीख / दिन एनालॉग - डिजिटल खाकी ब्लॅक / ब्लू\nनियमित किंमत $ 186.00 विक्री किंमत $ 93.00\nसांदा मेन्स स्पोर्ट वॉच डिजिटल वॉच जपानी डिजिटल सिलिकॉन ब्लॅक 30 मीटर वॉटर रेसिस्टंट / वॉटरप्रूफ कॅलेंडर / तारीख / दिवस स्टॉपवॉच alogनालॉग - डिजिटल लक्झरी फॅशन - ब्लू गोल्डन डार्क ग्रीन\nनियमित किंमत $ 200.00 विक्री किंमत $ 100.00\nसिनोबी मेन स्पोर्ट वॉच रिलाई वॉच क्वार्ट्ज ओव्हरसाइज्ड मेटल व्हाइट 30 मी वॉटर रेसिस्टंट / वॉटरप्रूफ कॅलेंडर / तारीख / दिन क्रिएटिव्ह एनालॉग आकर्षण स्पार्कल क्लासिक व्हिंटेज कॅज्युअल - ब्लॅक सिल्व्हर ब्लू\nनियमित किंमत $ 200.00 विक्री किंमत $ 100.00\nस्कोन मेनस् स्पोर्ट वॉच जपानी जपानी क्वार्ट्ज स्टेनलेस स्टील ब्लॅक / सिल्व्हर 30 मीटर ल्युमिनस कॅज्युअल वॉच एनालॉग फॅशन कलरफुल - व्हाइट रेड ब्लू टू इयर बॅटरी लाइफ\nनियमित किंमत $ 266.00 विक्री किंमत $ 133.00\nबागेला पुरुष स्पोर्ट वॉच जपानी जपानी क्वार्ट्ज स्टेनलेस स्टील गोल्ड / गुलाब गोल्ड 30 मीटर वॉटर रेसिस्टंट / वॉटरप्रूफ कॅलेंडर / तारीख / दिवस क्रोनोग्राफ एनालॉग - डिजिटल क्लासिक कॅज्युअल फॅशन - ब्लॅक\nनियमित किंमत $ 266.00 विक्री किंमत $ 133.00\nपुरुषांच्या स्पोर्ट वॉच क्वार्ट्ज गिफ्ट सेट लेदर ब्राउन 30 मी क्रोनोग्राफ क्रिएटिव्ह न्यू डिझाइन एनालॉग कॅज्युअल मिनिमलिस्ट - ब्राउन टू इयर बॅटरी लाइफ / लार्ज डायल\nनियमित किंमत $ 180.00 विक्री किंमत $ 90.00\nपुरुषांचे स्पोर्ट वॉच क्वार्ट्ज स्टेनलेस स्टील सिल्वर 30 मी / एनालॉग - डिजिटल व्हिंटेज - व्हाइट ब्लॅक डार्क ब्लू\nनियमित किंमत $ 360.00 विक्री किंमत $ 180.00\nपुरुषांच्या स्पोर्ट वॉच क्वार्ट्ज स्टेनलेस स्टील ब्लॅक / व्हाइट / गोल्ड 30 मी / एनालॉग - डिजिटल व्हिंटेज - पांढरा काळा पिवळा\nनियमित किंमत $ 666.00 विक्री किंमत $ 333.00\nमेन्स स्पोर्ट वॉच फॅशन वॉच रिलाई वॉच डिजिटल रबर ब्लू / पिंक एलईडी जीपीएस वॉच कूल डिजिटल ऑरेंज ब्लू\nनियमित किंमत $ 132.00 विक्री किंमत $ 66.00\nपुरुषांचे स्पोर्ट वॉच जपानी जपानी क्वार्ट्ज अस्सल लेदर ब्लॅक / ब्राउन 30 मीटर वॉटर रेसिस्टंट / वॉटरप्रूफ कॅलेंडर / तारीख / दिवस क्रॉनोग्राफ एनालॉग - डिजिटल क्लासिक कॅज्युअल फॅशन - ब्लॅक ब्राउन\nनियमित किंमत $ 266.00 विक्री किंमत $ 133.00\nपुरुष स्पोर्ट वॉच ऑटोमॅटिक सेल्फ-विंडिंग सिल्व्हर क्रिएटिव्ह एलसीडी कॅज्युअल वॉच alogनालॉग कॅज्युअल फॅशन - व्हाइट ब्लॅक ब्लू\nनियमित किंमत $ 300.00 विक्री किंमत $ 150.00\nआपल्या पॅकेजचा मागोवा घ्या\nनवीनतम बातम्या, ऑफर आणि शैलीसाठी साइन अप करा\nकॉपीराइट © 2021, अँजेलीना व्हिनस अ‍ॅक्सेसरीज.\nआता खरेदी अधिक भरणा पर्याय\nपूर्ण पृष्ठ रीफ्रेशमध्ये निवड परिणाम निवडणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/55928", "date_download": "2021-09-22T17:35:35Z", "digest": "sha1:TCABKJGKPTYEAX7GZD4QR5TJMLHSWXVF", "length": 6197, "nlines": 59, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "प्रेरणादायी गोष्टी 7 | 'A' for Appreciation| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nनुकत्याच एका मैत्रीणीच्या आजारी सासूला भेटून आले. दोघींचीही तक्रार एकच...\" एव्हढ केल मी हिच पण दोन शब्दांच कौतुक नाही. \" वास्तविक त्या मैत्रीणीने सासूच्या भरवशावर उत्तम नोकरी करत आपली मुले वाढवली... सासूला देखिल ठावूक आहेच की आपल्या लेकी जेव्हढ्या मायेन करत नाहीत सून करते... अगदी प्रेमानं ... ...\nगरज आहे ते आवर्जून बोलून दाखवायची.\nनेहमी एक गोष्ट तीव्रतेने जाणवते की आपण स्त्रिया सर्वाधिक कद्रू कश्यात असतो तर प्रशंसेत..\nकोणत्याही वयाच्या , कितीही शिकलेल्या ,नोकरी करणाऱ्या , व्यावसायिक वा गृहिणी असो....\nदुसऱ्या स्त्रीची तारीफ चटकन मनापासून करताच येत नाही.अत्यंत कोत्या मनानें, क्षुद्र मनोभूमिकेने आपण सतत एकमेकींना स्पर्धक समजत राहतो... जणू तिची रेषा मोठी झाली की माझी लहान होणार आहे. हे वाढता वाढता एव्हढे वाढते की आपल्याला काही सुंदर आगळे दिसणेच बंद होते.\nछान तयार होऊन भिशी ला स्वागत करणाऱ्या मैत्रीणी कडच्या फर्निचरची धूळ आपल्याला दिसते तर घर लक्ख आवरणाऱ्या सखीचा गबाळा अवतार आपल्या डोळ्यात सलतो. डाएट जिम वगैरे करून स्वतःला जपणाऱ्या मैत्रीणीला आपण नटवी म्हणतो तर सकाळ पासून रात्रीपर्यंत घरासाठी राबणाऱ्या गृहस्वामिनीला आपण काकूबाई म्हणतो. खरतर समस्या बरेचदा हीच असते की आपण काही म्हणतच नाही.\nएकीच्या मुलाला दहावीला 93% मिळाले... इतरांची प्रतिक्रिया \" मिळणार नाही तर काय हीने दुसर केलच काय वर्षभर ... मुलाची दहावी म्ह्णून भिशी सुध्दा बंद केलीनं .\"\nदुसरीच्या मुलीला 65% मिळाले प्रतिक्रिया \" जरा लक्ष नाही दिल हिने सदा घराबाहेर..\"\nगम्मत आहे ना अहो सोप आहे दोघिन कडेही जा मनापासून अभिनंदन करा ... आईचे कौतुक करा काय लागत हो यालां ... ह्म्म मन मात्र जरास मोठ लागत.\n.. माझ्या या मतावर तडकून एक जेष्ठ मैत्रीण म्हणाली.. \" मला नाही बाई येत अस लगेच चांगल म्हणता... जेव्हा फारच उत्तम performance असेल तेव्हाच मी छान म्हणते.\"\nका ग तू ऑस्करची ज्युरी आहेस \nबिटवीन यू अ‍ॅन्ड मी\nमाझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..\nएका दिशेचा शोध - संदीप वासलेकर\nआज घरी \"ती\" आहे म्हणून.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/pipeline-work-underway-relief-to-tenants-successful-mediator-of-bjp-city-president-and-mla-mahesh-landage-nrpd-148280/", "date_download": "2021-09-22T18:40:20Z", "digest": "sha1:2BHI335ZN6CIOOL36N2AEOI57GGTO3AB", "length": 16513, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पाणीप्रश्न अखेर सुटणार! | पाईपलाईनचे काम सुरू; सदनिकाधारकांना दिलासा -आमदार महेश लांडगे यांची यशस्वी मध्यस्थ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nपाईपलाईनचे काम सुरू; सदनिकाधारकांना दिलासा -आमदार महेश लांडगे यांची यशस्वी मध्यस्थ\nपिंपरी: अनियमित आणि कमी दाबणे पाणीपुरवठा, टँकरसाठी मोजावा लागणार लाखो रुपयांचा भुर्दंड, आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे मोशी येथील ‘साई हिरा क्लासिक सोसायटी’तील रहिवासी हतबल झाले होते. दरम्यान भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्याकडे सोसायटीधरकांनी गाऱ्हाणे मांडले असता त्यांनी प्रश्न समजून घेत तात्काळ पाठपुरावा केला. त्यानुसार नुकतीच सोसायटीधारक आणि पालिका प्रशासनाची बैठक झाली. त्यानंतर परिसरात पाईपलाईनचे काम सुरू झाले असून, सोसायटीधारकांचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे.\nमोशीतील प्रभाग क्रमांक तीन येथील शिवाजीवाडी परिसरात ‘साई हिरा क्लासिक सोसायटी’ आहे. सोसायटी धारकांना तीन वर्षांपूर्वी सदनिकांचा ताबा मिळाला. सोसायटीमध्ये ६६ सदनिका असून सर्व सदनिकांमध्ये रहिवासी आहेत. दरम्यान ताबा मिळाल्यापासूनच सोसायटीमध्ये कमी दाबाने तसेच अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे सोसायटीला दररोज पाच ते सहा टॅंकर मागावे लागत असून त्यामुळे वर्षाला सात ते आठ लाख रुपयांचा भुर्दंड बसत आहे. हा भुर्दंड न परवडणारा असल्याने सोसायटी धारक अक्षरशः हतबल झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी विविध ठिकाणी पाठपुरावा केला मात्र त्यांच्या प्रत्येक निवेदन आणि मागणीला पालिका प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली. यामुळे सोसायटी धारकांची ‘ना दाद ना फिर्याद’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने ते आंदोलनाच्या तयारीत होते.\nतत्पूर्वी, त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे धाव घेतली. आमदार लांडगे यांनी समस्या समजून घेत त्याबाबत पाठपुरावा सुरू केला. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार नुकतीच सोसायटी धारकांची पाणी पुरवठा अधिकारी आणि महेश लांडगे यांचे सहाय्यक शिवाजी घाडगे, सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीमध्ये पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी १० दिवसात हा प्रश्न पूर्णपणे सुटेल, असे आश्वासन दिले. त्यानुसार सोसायटी परिसरात तात्काळ पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे पुढील काही दिवसातच सोसायटीधारकांचा प्रश्न सुटनाच्या मार्गावर आहे. महेश लांडगे यांनी तात्काळ मध्यस्थी करून हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे सोसायटी धारकांनी त्यांचे आभार मानले आहेत.\nपाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल : चेअरमन गोरखनाथ जगदाळे\nगेल्या तीन वर्षांपासून याबाबत पाठपुरावा करत आहोत. मात्र स���ारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेसमोर उपोषण आणि आंदोलनाच्या तयारीत होतो. दरम्यान, आमदार लांडगे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. प्रश्न ऐकून घेतल्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत सूचना दिल्या. त्यानूसार बैठकीतही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सध्या पाईलाईनचे काम सुरू असून ती योग्य प्रकारे कार्यान्वित होईल तसेच हा प्रश्न कायमचा सुटेल अशी अपेक्षा आहे, असे साई हिरा क्लासिक सोसायटीचे चेअरमन गोरखनाथ जगदाळे यांनी सांगितले.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/chandukaka-saraf-and-sons-pvt-strict-compliance-of-covid-preventive-rules-in-all-showrooms-of-ltd-nrab-147754/", "date_download": "2021-09-22T18:43:46Z", "digest": "sha1:LQP3ENCBXHBUVJV6Q4V7ZA7TG5FY7MXT", "length": 13443, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सातारा | चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि.च्या सर्व शोरूम्समध्ये कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपालन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर २३, २०��१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nसाताराचंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि.च्या सर्व शोरूम्समध्ये कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपालन\nचंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. यांच्यावतीने ग्राहकांना ऑनलाईन खरेदीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन सुविधेचा उपयोग करून ग्राहकांना घर बसल्या आवडत्या दागिन्यांची, चोख सोने खरेदी व गोल्ड ट्री योजनेतील मासिक हप्ते भरता येणारआहेत.\nसातारा : आधुनिकता, नाविन्यता व शुध्दता या त्रिसूत्रीवर अविरतकाम करणार्याचंदुकाका सराफ अँडसन्सप्रा. लि. ची सुवर्णदालने लॉकडाउननंतर पुन्हा ग्राहकाच्यासेवेत दाखल झालीआहेत. केवळ व्यावसायिकता न पहाता ग्रहकांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले जात आहे.\nचंदुकाका सराफ अॅान्ड सन्स शोरूममध्ये कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे कोटेकोर पालन होताना पहायला मिळतआहे, त्याच बरोबर सर्व सुरक्षा नियमांचेही काटेकोर पालन होताना दिसतआहे. चंदुकाका सराफ अँन्ड सन्सच्या सुवर्ण दालनात एकावेळी किती ग्राहक असावेत हे निश्चित करण्यात येतआहे. दालनामध्ये सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन तसेच कर्मचारी व ग्राहक यांना मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. पल्स ऑक्सिमीटर��सने सर्व ग्रहकांची तपासणी केली जात असून ग्रहकांच्या वस्तूचे सॅनिटायझेशन केले जात आहे. याच बरोबर दालनातील कर्मचार्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. सुवर्ण दालनामध्ये गर्दीला संपुर्ण आळा घालण्यात आला आहे.\nचंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. यांच्यावतीने ग्राहकांना ऑनलाईन खरेदीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन सुविधेचा उपयोग करून ग्राहकांना घर बसल्या आवडत्या दागिन्यांची, चोख सोने खरेदी व गोल्ड ट्री योजनेतील मासिक हप्ते भरता येणारआहेत.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/category/featured/?filter_by=review_high", "date_download": "2021-09-22T17:37:14Z", "digest": "sha1:7CRIIRV4ZG35IGBMFB57734U4T4WN5FK", "length": 6184, "nlines": 168, "source_domain": "marathiboli.in", "title": "Featured Archives - marathiboli.in", "raw_content": "\nMarathi Story – कधी कधी माझं मला कळतच नाही …\nPremachi Gosht : प्रेमाची गोष्ट\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळ���च दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/benefits-of-google-my-business/", "date_download": "2021-09-22T17:37:02Z", "digest": "sha1:XNBXVJKWJ54ZMIRZPEROF3M2UKCIGF6N", "length": 12325, "nlines": 97, "source_domain": "udyojak.org", "title": "उद्योजकांसाठी उपयुक्त 'गुगल माय बिझनेस' - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nउद्योजकांसाठी उपयुक्त ‘गुगल माय बिझनेस’\nउद्योजकांसाठी उपयुक्त ‘गुगल माय बिझनेस’\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nगुगल सर्च इंजिन तर आपण सर्व जण वापरतोच, त्याचाच वापर करून आपण आपला उद्योग जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवू शकतो हे आपण या लेखात सविस्तर पाहणार आहोत. जाणून घेऊ या गुगल माय बिझनेस या विषयी. ‘गुगल माय बिझनेस’ या app द्वारे आपण आपल्या बिझनेसची नोंद गुगलवर मोफत करू शकता. गुगल माय बिझनेस app अँड्रॉइड आणि Apple स्टोअरवर उपलब्ध आहे.\n‘गुगल माय बिझनेस’ची वैशिष्ट्ये :\nफ्री गुगल लिस्टिंग – जेव्हा कोणी तुमचा किंवा तुमच्यासारखा व्यवसाय गुगलवर किंवा गुगल मॅपवर सर्च करेल त्या वेळी उजव्या बाजूस आपल्या व्यवसायाची सर्व माहिती दिसू लागेल.\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nफ्री वेबसाइट – गुगल माय बिझनेसद्वारे वेबसाइट तयार करणे अगदी सोपे आणि मोफत आहे. या वेबसाइटवर आपण फोटो, आपल्या व्यवसायाची माहिती (पत्ता, दूरध्वनी क्रमांक) अपलोड करू शकता तसेच आपल्या आवडीनुसार फॉन्ट, डिझाइन थीम बदलू शकता. अधिक फीचर्ससाठी आपण वेबसाइटचे पेड व्हर्जन घेऊ शकता.\nमोबाइल फ्रेंडली- ही वेबसाइट कॉम्प्युटर, मोबाइल, टॅबलेट अशा प्रत्येक डिवाइसवर उत्कृष्टरीत्या दिसण्यासाठी ऑटो अॅटडजस्ट होते.\nकस्टम डोमेन – कस्टम डोमेनमुळे आपली वेबसाइट आपला व्यवसाय प्रतिबिंबित करेल.\nऑटोमॅटिक अपडेट – वेबसाइट स्वयंचलितपणे आपल्या गुगल सूचीवर माहितीसह अपडेट करते, त्यामुळे ती माहिती नेहमी अपटुडेट असते.\nमॅनेज ऑन द गो – कोणत्याही डिव्हाइसवरून आपण आपली वेबसाईट तयार किंवा त्यात बदल करू शकता.\nकॉल अँड व्हिजिट – तुमचा फोन नंबर आणि पत्ता गुगल मॅपवर ठळकपणे प्रदर्शित केले जाईल.\nबिझनेस इन्फो – गुगल माय बिझनेसवर आपण आपल्या कामाच्या वेळा, सुट्टी, फोन नंबर, पत्ता अशी सर्व माहिती भरू शकता आणि कधीही त्यात बदल करू शकता.\nकॉल – जर कोणी आपला बिझनेस मोबाइलवरून सर्च करत असेल तर तो आपणास डायरेक्ट फोन करू शकतो.\nफोटोज – आपण आपल्या व्यवसायासंदर्भातले फोटो अपलोड करू शकता. (उदा : शॉपचे, प्रॉडक्टचे, मेनूचे फोटोज)\nरिव्हिव्यू – याद्वारे आपले ग्राहक आपल्या व्यवसायाबद्दल अभिप्राय नोंदवू शकतात.\nइन्साइट्स – ग्राहक आपण नोंदविलेल्या सूचीवरून परस्परसंवाद कसा साधतात, ते कुठून आपला व्यवसाय सर्च करतात, त्यांनी सर्च कसे केले, आपण याद्वारे कस्टमर अॅक्शन्स, जसे की आपल्या कोणता फोटो सर्वाधिक पाहिला जातो हे पाहू शकतो.\nपोस्ट्स – याद्वारे आपण आपल्या सूचीमध्ये विशेष किंवा हंगामी ऑफर्स पोस्ट करू शकता.\nगुगल माय बिझनेस ऍपवर नोंद कशी कराल\nगुगल माय बिझनेसवर आपला बिझनेस नोंदविण्यासाठी तुमचे जीमेलवर अकाऊंट असणे आवश्यक आहे.\nसाइन इन किंवा स्टार्ट नाऊवर क्लिक केल्यानंतर आपल्या व्यवसायाची पूर्ण माहिती भरावी.\nपूर्ण माहिती भरून झाल्यावर उजव्या कोपर्या्त मेल बटण दिसेल, त्यावर क्लिभक करा.\nत्यानंतर सेंड पोस्टकार्ड या ऑप्शनवर क्लि‍क करा.\nतुमच्या बिझनेसचा पत्ता गुगलतर्फे पोस्टकार्ड पाठवून व्हेरिफाय केला जातो. (पोस्टकार्ड साधारण ५ कामाच्या दिवसांपर्यंत तुमच्या दिलेल्या व्यवसायाच्या पत्त्यावर येते.)\nपोस्टकार्ड मिळाल्यानंतर व्हेरिफाय नाऊवर क्लिदक करून व्हेरिफिकेशन कोड भरावा.\nपोस्टकार्डमधील कोड फीड केल्यानंतरच आपला व्यवसाय गुगलवर ऑनलाइन दिसू शकेल.\nसविस्तर माहितीसाठी हेल्प सेंटरवर क��लिक करून हिंदीमध्ये माहिती वाचू शकता.\nगुगल माय बिझनेस ऍपमुळे तुमच्या बिझनेसला नक्कीच फायदा होईल.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो\nNext Post अहमदाबादचा अजब ‘उबर’वाला\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nपिंटरेस्टवर आपल्या व्यवसायाचा स्टोरीबोर्ड आहे का\nउत्तम सेल्समॅन होण्याची तयारी\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/55929", "date_download": "2021-09-22T17:03:00Z", "digest": "sha1:EL7T7J3R3OHSHHXQJ6PWJ75ZOD6SR2EK", "length": 4701, "nlines": 61, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "प्रेरणादायी गोष्टी 7 | जीवनसार...समुद्रा कडून शिका| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n*समुद्राच्या किना-यावर जेव्हा एक लाट आली तेव्हा जाताना एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत घेऊन गेली*... *तो मुलगा वाळुवर बोटाने लिहीतो कि*\n*त्याच समुद्राच्या दुस-या तटावर मासे पकडणारा खुप मासे पकडतो तो वाळुवर लिहीतो कि*\n*एक युवक समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते*\n*एका दूस-या किना-यावर एक गरीब वृध्द वाकड्या कंबरेने फिरत असतो त्याला एका मोठ्या सीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो तर तो वाळुवर कसा लिहीतो*\n*अचानक एक विशाल लाट येते *आणि सर्व लिहीलेले पुसले जाते*\n*लोकं काही म्हणू द्या*... *परंतु अथांग, विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो*... *आपली भरती आणि ओहोटी तो आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो*\n*जर अथांग समुद्र बनायचे असेल तर कोणाच्या निर्णयावर लक्ष न देता जे करायचे ते आपल्या पद्धतीने करायचे...*\n*भूतकाळातील विचार करत बसू नये*. *यश अपयश, मिळणे न मिळणे, सुख-दुख, या सगळ्यात मन विचलित होऊ देऊ नये*.\n*जर जीवन सुख शांति ने भरलेले असते तर मनुष्य जन्माला येताना रडला नसता*\n*जन्माला येताना रडणे आणि मेल्यानंतर रडवणे यामधील संघर्षमय वेळेलाच कदाचित जीवन म्हणतात...*\nबिटवीन यू अ‍ॅन्ड मी\nमाझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..\nएका दिशेचा शोध - संदीप वासलेकर\nआज घरी \"ती\" आहे म्हणून.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/preamble-of-constitution/", "date_download": "2021-09-22T16:47:17Z", "digest": "sha1:RUWN2XEBCDBWX5I55HXP3EVF2P55Y5K6", "length": 4522, "nlines": 76, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "preamble of constitution | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\n21 जानेवारी 2020 21 जानेवारी 2020\n२६ जानेवारी पासून शाळेत वाचली जाणार राज्यघटनेची उद्देशपत्रिका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये परिपाठात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आहे. २६\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://grahaksamachar.in/?p=1092", "date_download": "2021-09-22T18:13:28Z", "digest": "sha1:LBMQXLSRMRNIZUSDRRDG2NHMMHFUS6RJ", "length": 13888, "nlines": 201, "source_domain": "grahaksamachar.in", "title": "ओझर येथे भरवस्तीत दरोडा ! वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला ! ८ ते ९ तोळे सोने केले लंपास ! – Grahak Samachar", "raw_content": "\nदेशाचे संविधान सर्वांना माहिती असायला हवे : निलम गायकवाड\nओझर येथे भरवस्तीत दरोडा वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला ८ ते ९ तोळे ���ोने केले लंपास \nमोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक\nमंचर येथील सराईत गुन्हेगाराची भरदिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या \nराज्य उत्पादन शुल्क निरीक्षक जी.डी.कुचेकर सह अधिकारी व कर्मचारी अखेर निलंबित.\nबोरी खुर्दच्या”पटाडे बापलेक”यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या “महावितरण”चे अधिकारी य वायरमन यांच्यावर “सदोष मान्यष्य वधाचा गुन्हा दाखल\nयुनिटी फाउंडेशन व राजुरी ग्रामस्थांकडून चिपळून पूरग्रस्तांना मदत\nजुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथे रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूताकडून माती परीक्षणाबाबत जनजागृती\nपुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या मोटारसायकल चोरांच्या टोळीचा पर्दाफाश.\nनारायणगाव येथील विनोद सेल्स कॉर्पोरेशन कंपनीच्या कोहिनूर ब्रँडचा बनावट लोगो वापरून आटा चक्की विकणाऱ्या दुकानावर पोलिसांचा छापा\nHome/गुन्हेगारी/ओझर येथे भरवस्तीत दरोडा वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला ८ ते ९ तोळे सोने केले लंपास \nओझर येथे भरवस्तीत दरोडा वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला ८ ते ९ तोळे सोने केले लंपास \nओझर : जुन्नर तालुक्यातील श्री. श्री. विघ्नहर गणपती देवस्थान ओझर या गावात भरवस्तीमध्ये राहणाऱ्या शांताबाई बळवंत कवडे (वय ७०) व बळवंत बाबुराव कवडे (वय ७५) या वृद्ध जोडप्यावर बुधवार दि. २५ रोजी संकष्टी चतुर्थी च्या दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास तीन ते चार जणांनी घरात घुसून सशस्त्र हल्ला केला.\nओतुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार\nया घटनेमध्ये बळवंत कवडे यांना घरामध्ये बांधून ठेवून त्यांची पत्नी शांताबाई कवडे यांच्या गळ्यातील व अंगावरील सुमारे आठ ते नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले.\nयावेळी बळवंत कवडे यांनी आरडाओरडा केल्याने त्यांच्यावर अज्ञात चोरट्यांनी कोयत्या सारख्या धारदार शस्त्राने वार करून त्यांना जबर जखमी केले.\nया हल्ल्यात बळवंत कवडे यांच्या डोक्याला व खांद्याला दुखापत झाली आहे.\nअशाप्रकारे भर वस्तीमध्ये एका वृद्ध दाम्पत्यावर शेजारी पाजारी लोक जागे असताना हल्ला होणे म्हणजे ��ी चिंतेची बाब बनली आहे.\nया घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.\nया घटनेचा पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतुर पोलीस करत आहेत.\nबातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा\nमोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक\nदेशाचे संविधान सर्वांना माहिती असायला हवे : निलम गायकवाड\nदेशाचे संविधान सर्वांना माहिती असायला हवे : निलम गायकवाड\nमोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक\nमंचर येथील सराईत गुन्हेगाराची भरदिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या \nराज्य उत्पादन शुल्क निरीक्षक जी.डी.कुचेकर सह अधिकारी व कर्मचारी अखेर निलंबित.\nराज्य उत्पादन शुल्क निरीक्षक जी.डी.कुचेकर सह अधिकारी व कर्मचारी अखेर निलंबित.\nदेशाचे संविधान सर्वांना माहिती असायला हवे : निलम गायकवाड\nओझर येथे भरवस्तीत दरोडा वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला ८ ते ९ तोळे सोने केले लंपास \nमोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक\nमंचर येथील सराईत गुन्हेगाराची भरदिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या \nराज्य उत्पादन शुल्क निरीक्षक जी.डी.कुचेकर सह अधिकारी व कर्मचारी अखेर निलंबित.\nओझर येथे भरवस्तीत दरोडा वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला ८ ते ९ तोळे सोने केले लंपास \nमोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक\nमंचर येथील सराईत गुन्हेगाराची भरदिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या \nराज्य उत्पादन शुल्क निरीक्षक जी.डी.कुचेकर सह अधिकारी व कर्मचारी अखेर निलंबित.\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/friend-of-pm-modi-nitesh-kumar-refuse-to-implement-nrc-and-npr-in-bihar-437742.html", "date_download": "2021-09-22T16:55:13Z", "digest": "sha1:BEWPC3ASC3XVYTTOKCULG4VJRTOC33QO", "length": 9291, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जेव्हा पंतप्रधान मोदींचा मित्र त्यांना धोका देतो, बिहारच्या विधानसभेत NRC लागू न करण्याचा ठराव मंजूर – News18 Lokmat", "raw_content": "\nजेव्हा पंतप्रधान मोदींचा मित्र त्यांना धोका देतो, बिहारच्या विधानसभेत NRC लागू न करण्याचा ठराव मंजूर\nजेव्हा पंतप्रधान मोदींचा मित्र त्यांना धोका देतो, बिहारच्या विधानसभेत NRC लागू न करण्याचा ठराव मंजूर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आंतरराष्ट्रीय मित्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर असताना मोदी यांच्या देशातल्या मित्राने मात्र मोदींना मोठा धक्का दिला आहे.\nपाटणा, 25 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आंतरराष्ट्रीय मित्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर असताना मोदी यांच्या देशातल्या मित्राने मात्र मोदींना मोठा धक्का दिला आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी NRC लागू न करण्याचा प्रस्ताव विधानसभेत पारित केला आहे. याशिवाय NPR च्या विवरणपत्रातील वादग्रस्त कलमं हटवण्याची मागणी केली आहे. याशिवाय एन.आर.सी. लागू करण्याची काहीही गरज नसल्याचंही नितीशकुमार यांनी म्हटलं आहे. नितीशकुमार यांची ही भूमिका पंतप्रधान मोदी यांच्यासाठी धक्का मानली जाते. नितीश कुमार आणि जनता दल युनायटेड (JDU) हा केंद्रातल्या आघाडीतला सहकारी पक्ष मानला जातो. एन.आर.सी लागू न करण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयाचं लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि विधानसभेतले विरोधीपक्षनेते तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांचं अभिनंदन केलं आहे. या संदर्भातला मुख्य प्रस्ताव विरोधकांनीच मांडला होता. भाजपमुळे सभागृहात गोंधळ सरकारने विरोधाचा प्रस्ताव आणल्यामुळे सभागृहात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली. विरोधकांनी मात्र केंद्राचा हा कायदा ‘काळा कायदा’ असल्याची टीका करत सरकारच्या एन.आर.सी. लागू न करण्याच्या प्रस्तावाचं स्वागत केलं. वाचा - मोदींनी 24 तासात बदललं ट्रम्प यांचं मन पाक, काश्मीर आणि CAA वर काय म्हणाले पाक, काश्मीर आणि CAA वर काय म्हणाले सरकारने हा प्रस्ताव आणत असल्याची सभागृहात घोषणा करताच भाजप आणि जद च्या सदस्यांमध्ये जोरदार घोषणायुद्ध झालं. मला माझ्या आईचा जन्म कधी आणि कुठे झाला हे माहीत नसल्याचं मुख्यमंत्रि नितीश कुमार यांनी म्हटलं आणि सभागृहातल्या गोंदळात भर पडली. जद आणि भाजपच्या दरस्यांनी मोदी विरोधाचा आणि समर्थनाच्या जोरदार घोषणा दिल्या. सरकारला आमच्य��� मागणीगुढे गुढगे टेकावे लागले असा दावा विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. नितीशकुमारांना चिंता विधानसभेची एन.आर.सी. आणि एन.पी.आर. च्या विरोधात सभागृहात प्रस्ताव आणण्यासाठी विरोधकांच्या रणनितीला नितीशकुमारच्या सरकारने कोणताही विरोध केला नाही. याचं कारण सुद्धा वेगळं आहे. वाचा - महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक, ही नावं आहेत चर्चेत याच वर्षी ऑक्टोबर 2020 मध्ये बिहार विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. राज्यातल्या मतांची आकडेवारी पाहता ओबीसी मतं (45 टक्के), महादलित (15 टक्के), मुस्लीम मतं जवळजवळ 17 टक्के आहेत. मागच्यावेळी भाजपचं समर्थन मिळाल्यामुलेत नितीशकुमार यांना सत्ता स्थापन करता आली होती. सध्याचं देशातलं भाजप, मोदी-शहा आणि एन.आर.सी. च्या विरोधातला अल्पसंख्याक समाजातला रोष पाहता नितीश कुमार यांना मतांची चिंता आहे.\nजेव्हा पंतप्रधान मोदींचा मित्र त्यांना धोका देतो, बिहारच्या विधानसभेत NRC लागू न करण्याचा ठराव मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2021-09-22T17:28:28Z", "digest": "sha1:LIFKTYOSZQD7D3T2FG4VEBRK22Q5KX2O", "length": 4258, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "सोली सोराबजी - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Tags सोली सोराबजी\nSoli Sorabjee Death: माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनाने निधन\nहा जग संपवण्याचा प्रयत्न का \nकोरोना हे नाव ऐकल्यावर आता भीती वाटायला लागली आहे, कारण वुहानच्या एका छोट्या मार्केट मधून जन्माला आलेला हा रोग अख्या जगाच्या मानगुटीवर बसेल याची...\nदुग्गा, चारुलता, आरती आणि…\n‘देवी’मध्ये देवीपण लादलं जाण्याआधी ‘ती’ एक साधीसुधी गृहिणी असते || अरुणा अंतरकरज्येष्ठ दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्या चित्रपटांमधील नायिका आजही जुन्या झाल्या नाहीत. त्या...\nविनायक परब – @vinayakparab / [email protected] भाजपावर कुणीही कितीही टीका केली तरी एक मात्र निश्चित की २४ तास आणि वर्षांचे ३६५ दिवस फक्त आणि...\nभारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस असे ज्याचे वर्णन होते, तो आजचा दिवस. १९७५ मध्ये याच दिवशी रात्री उशीरा तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली व सर्वांच्या मूलभूत हक्कांवरच घाला घातला.\nआशा बोकील [email protected] मणिपूर राज्यातल्या पूर्व इम्फाळपासून साधारण ४४ किमी अंतरावर नाँगपोक कचिंग हे एक छोटंसं गाव आहे. या गावात ८ ऑगस्ट १९९४ रोजी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2021-09-22T18:26:00Z", "digest": "sha1:BM4HEYKWEVLVCTQ3GCV7UETOT2LGEFUZ", "length": 3584, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:प्रमाणपत्र - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया संपादन कसा करावा या संदर्भात आपण चांगले ( पॉवर पॉइंट) प्रेझेंटेशन मराठी भाषेतून बनवून दिल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे हे प्रमाणपत्र प्रदान करण्या येत आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०११ रोजी २२:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/tag/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8/page/4/", "date_download": "2021-09-22T17:24:30Z", "digest": "sha1:QGY2JGNLUK2GUU5YVN6UBQPCBDIZFCTR", "length": 3995, "nlines": 44, "source_domain": "udyojak.org", "title": "व्यक्तिमत्त्व विकास Archives - Page 4 of 4 - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nआपण उद्योजक आहात किंवा होऊ इच्छिता. तुम्ही करोडो रुपयांचे व्यवसाय करणार्‍या अशा मोठ्या कंपनी/संस्था पाहिल्या असतील. त्यांची उलाढालीची व नफ्याची वार्षिक टारगेट्स असतात. आपल ध्येय काय आहे\nआपल्या मुलांना उद्याचे उद्योजक घडवण्यासाठीच्या दहा पायर्‍या\n१. ध्येयनिश्‍चिती : आपल्या मुलांना आयुष्यात ध्येय निश्‍चित करण्यासाठी मदत करा. ध्येय कसे निश्‍चित करावे व ते पूर्णत्वास नेण्यासाठी काय करावे हे मुलांना समजावून देण्यास एक वेगळीच मजा असते. 80 टक्के…\nby स्मार्ट उद्योजक\t June 27, 2019\nकोणताही व्यवसाय करताना एका उद्योजकाला छोटी-मोठी टार्गेट्स ठरवावी लागतात. ती आपण कधी घाईघाईत किंवा फार विचार न करता ठरवतो आणि त्यांचा दूरगामी परिणाम आपल्याला सहन करावा लागतो. आपले ध्येय जर SMART…\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n��उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_54.html", "date_download": "2021-09-22T18:10:03Z", "digest": "sha1:STKJWLIJWNV33XY4JRI5QUK3POSTA5EE", "length": 3945, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "पेठ परिसरात आज पाच कोरोना पाॅझिटीव्ह", "raw_content": "\nHomeपेठ परिसरात आज पाच कोरोना पाॅझिटीव्ह\nपेठ परिसरात आज पाच कोरोना पाॅझिटीव्ह\nपेठ (रियाज मुल्ला) : पेठ व पेठ परिसरात आज एकूण 5 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती पेठ आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ.सौ. वैशाली देवापुरे यांनी दिली.\nपेठ गावातील 3 पुरुषांचे, महादेववाडी येथील 1 पुरुष तर रेठरेधरण येथील एका वृद्ध महिलेचा असे एकूण 5 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.\nमहादेववाडी सारख्या छोट्याशा वस्तीत परत एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nनागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर नियमित करावा, वारंवार हाथ धुवावेत, गर्दी ची ठिकाणे टाळावेत,45 वर्षे वरील नागरिकांनी लस घ्यावी असे आव्हान आरोग्य अधिकारी डॉ. सौ. वैशाली देवापुरे यांनी केले आहे.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nलाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-jilha/raise-voice-public-against-fuel-price-hike-pawar-appeals-83176", "date_download": "2021-09-22T18:20:01Z", "digest": "sha1:T7XOKJHBIUIII7CR5O6US7YIQR7KXJJ3", "length": 4996, "nlines": 25, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "इंधन दरवाढ विरोधात जनतेत आवाज उठवा : पवारांनी केले आवाहन", "raw_content": "\nइंधन दरवाढ विरोधात जनतेत आवाज उठवा : पवारांनी केले आवाहन\nतिन्ही पक्षाचे सरकार असल्याने काही प्रश्न निश्चित समोर येतात. त्यावर सरकार तोडगा काढेल.\nमुंबई : सतत पेट्रोल, डिझेल आणि स्वयपांक गॅसच्या दरात वाढ होत आहे. या वाढत्या महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या महागाई विरोधात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जनतेसमोर जायला हवे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले. मात्र, जनतेसमोर जाताना कोविड च्या नियमाचे तंतोतंत पालन करावे, असेही पवार म्हणाले. Raise voice in public against fuel price hike: Pawar appeals\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील बैठकीत ते बोलत होते.\nयावेळी राष्ट्रवादीचे आमदार आणि पराभूत उमेदवारांनी राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्र्याबाबत नाराजी व्यक्त करताना मतदार संघातील अनेक समस्यांबाबत शरद पवार यांना अवगत केले.\nहेही वाचा : भर पावसात पेटली घुग्घुस नगर परिषद, हेतुपुरस्सर आग लावल्याची शक्यता...\nराज्य सरकारकडील प्रलंबित प्रश्नावर जरूर निर्णय होतील. पण काही प्रश्न केंद्राच्या धोरणामुळे निर्माण झाले आहेत. तिन्ही पक्षाचे सरकार असल्याने काही प्रश्न निश्चित समोर येतात. त्यावर सरकार तोडगा काढेल. मात्र केंद्राच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर पक्षाने जनतेत जावून भूमिका मांडायला हवी, असे निर्देश शरद पवार यांनी दिले.\nओबीसींच्या जागेवर ओबीसीच उमेदवार...\nस्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी आरक्षणावर सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाने निर्बंध आले असले तरी ओबीसींच्या जागेवर ओबीसीचाच उमेदवार देण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसची हीच भूमिका आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.\nओबीसी आरक्षणावर जोपर्यंत निर्णय होणार नाही, तोपर्यंत निवडणूका होवू नयेत, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. त्यासाठी अनेकजण सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. पण सर्वोच्य न्यायालयाने निर्णय दिला तर निवडणूका रोखता येणार नाहीत, असेही पवार म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pimpri-chinchwad/kushnaprakash-will-give-books-flood-affected-area-arj90-81628", "date_download": "2021-09-22T17:18:08Z", "digest": "sha1:LQVNCJDLRTSZF4JTK2T6EHNWKZJU3TPN", "length": 6395, "nlines": 25, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "कृष्णप्रकाश यांनी वाढदिवशी जनतेकडे मागितली ही भेट....", "raw_content": "\nकृष्णप्रकाश यांनी वाढदिवशी जनतेकडे मागितली ही भेट....\nवाढदिवशीही केक, पुष्पगुच्छ वा भेटवस्तूऐवजी त्यांना पुस्तके भेट दिली, तर अधिक आनंद होतो.\nपिंपरी : पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishnaprakash) यावर्षीही आपल्या वाढदिवशी ( ता. १५ ) पुष्पगुच्छ, हारतुरे, केक वा इतर भेटी स्वीकारणार नाह��त. तर, त्याऐवजी प्रेरणादायी पुस्तके भेट म्हणून द्या, आनंद वाटेल, असे आवाहन त्यांनी केले आहे. जमा झालेली ही पुस्तके ते पूरग्रस्त भागातील ग्रंथालयांना देणार आहेत. याअगोदरही पूरग्रस्त भागातील मदतीत त्यांनी आपला खारीचा वाटा उचललेला आहे. (Kushnaprakash will give books to the flood affected area)\nहेही वाचा : ...म्हणून सहकार मंत्रालयाची स्थापना केली, पंतप्रधानांनी सांगितले कारण\nगतवर्षी ५ सप्टेंबर रोजी पिंपरीचे आयुक्त म्हणून पदभार हाती घेताच नंतरची दिवाळी त्यांनी अनाथ मुलासमवेत साजरी केली होती. तसेच वाढदिवशीही केक, पुष्पगुच्छ वा भेटवस्तूऐवजी त्यांना पुस्तके भेट दिली, तर अधिक आनंद होतो. तोच पायंडा पुढे चालू ठेवत यावर्षीही ते तरुणांना प्रेरणा देतील, ठरतील अशी पुस्तके ते भेट घेणार आहेत. इतर भेटवस्तू देणे आवर्जून टाळावे, असे आवाहन त्यांनी यानिमित्त केले आहे. ही पुस्तके ते पूरग्रस्त भागातील ग्रंथालयांना देणार आहेत.\nस्वत: कृष्णप्रकाश यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. ती त्यांच्या बोलण्यातून दिसूनही येते. त्यातही हिंदीत, तर शाहिरी अंदाजातील त्यांचे बोलणे ऐकतच रहावे, असे वाटते. सोशल मिडियावर अत्यंत सक्रिय असलेल्या त्यांच्या अनेक पोस्टमधूनही त्यांच्या वाचनाचा, अभ्यासाचा प्रत्यय येत असतो. त्यांच्या टेबलवरही पुस्तकांचीच गर्दी असते. वाचनासह त्यांच्या फिटनेस फंड्यामुळेही तरुणाईत त्यांची मोठी क्रेझ आहे. अत्यंत अवघड अशी जागतिक स्तरावरची स्पर्धा पूर्ण करून त्यांनी अल्ट्रामॅन हा किताब पटकावलेला आहे. तो मिळवणारे देशाच्या नागरी सेवेतील ते पहिले अधिकारी आहेत.\nहेही वाचा : धक्कादायक; पोलिस अधिकाऱ्यांच्याच बदलीची बनावट यादी व्हायरल\nआपल्या या फिटनेसचे तरुणांनी अनुकरण करावे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी वाचनातून प्रेरणा घ्यावी, यासाठीही त्यांची धडपड त्यांच्यापरीने सुरु असते. म्हणून आपल्या वाढदिवशीही अशीच प्रेरणादायी पुस्तके आपल्याला भेट द्यावी, मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे इतर भेटवस्तू टाळून तरुणांना उपयोगी पडतील व कायमस्वरुपी राहतील अशी पुस्तके भेट म्हणून देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.\nदरम्यान, कृष्णप्रकाशांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे तीन दिवसांपासून राज्यातून नाही, तर देशभरातून त्यांच्या अभिष्टचिंतनास सुरवातही झाली आहे. अनेकजण प्रत्यक्ष भेटूनही गेले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/07/blog-post_11.html", "date_download": "2021-09-22T18:00:35Z", "digest": "sha1:G7E6PQEOQP3IB6KTKDFJ2JQJR3QZWU3Z", "length": 17037, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "काँग्रेस राज ठाकरेंना टाळी देणार का? - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political काँग्रेस राज ठाकरेंना टाळी देणार का\nकाँग्रेस राज ठाकरेंना टाळी देणार का\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची राजधानी नवी दिल्लीत भेट घेतली. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दोन महत्त्वाच्या पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीमुळे चर्चांना उधाण येणे स्वाभाविक आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपविरोधी प्रचार करत अप्रत्यक्षपणे काँग्रेसची मदतच केली होती. मात्र राष्ट्रवादी अनुकूल असतानाही काँग्रेसने मनसेला सोबत घेणे टाळले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची वाताहत झाली. त्यामुळे आता तरी काँग्रेस राज ठाकरेंना टाळी देणार का, याची उत्सूकता अवघ्या महाराष्ट्राला लागून आहे. यापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही दिल्लीत भेट झाली होती. आता राज ठाकरे आणि सोनिया गांधी या त्यांच्या पुढच्या पिढीतील नेत्यांची भेट गांधी आणि ठाकरे घराण्याच्या भेटीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करणारी ठरणार का याचे उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच मिळेल\nराज ठाकरे - सोनिया गांधीं भेटी मुळे राज्यात नवी समीकरणे\nमहाराष्ट्रात पुढच्या तीन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्यावेळीही राज ठाकरेंनी मोदी-शाहंविरोधात जोरदार प्रचार करत अप्रत्यक्षपणे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला साथ दिली होती. त्यावेळी मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती. राज ठाकरेंच्या सभा भरपूर गाजल्या होत्या. या सभांची चर्चा भरपूर झाली. पण प्रत्यक्षात मतदारांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यावेळी मनसे लोकसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करेल मोबदल्यात दोन्ही पक्ष त्यांना विधानसभेला साथ देतील अशी अटकळ बांधील जात होती. त्याचा पहिला अंक नवी दिल्लीत पार पडला. दिल्ली दौर्‍यावर गेलेल्या राज ठाकरे यांनी सोनिया गांधींच्या भेटी मुळे विधानसभा निवडणुकीत नव्या समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या प्रयत्नांना काँग्रेसने विरोध केला होता. मात्र आता राज ठाकरे हे थेट सोनिया गांधींच्याच भेटीला गेल्याने मनसेला महाराष्ट्रातील महाआघाडीत सामावून घेण्याची प्रक्रिया नव्याने सुरू होण्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.\nमनसेच्या वेलीला कॉँग्रेसच्या खोडाचा आधार\nयाचा इतीहास देखील खूप रंजक आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीच्या प्लॅटफॉर्मवर घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या मनसेच्या इंजिनाची काँग्रेसने साखळी ओढून बे्रक लावला होता. मनसेला सोबत घेतल्यास उत्तर भारतातील काँग्रेसच्या पारंपारिक मतदारांवर परिणाम होईल, असा युक्तीवाद काँग्रेसतर्फे करण्यात आला होता. यानंतरही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिरवी झेंडी दाखविल्याने मनसे इंजिन राज्यात धावले. राज ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचार सभांदरम्यान केलेला ‘लाव रे तो व्हिडिओ’ प्रचंड गाजला. मात्र लोकसभा निकालानंतर राज ठाकरेंच्या सभांचा आघाडीला काडीमात्रही फायदा झाला नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांदरम्यान राजकीय गणिते काय असतील यावर चर्चा सुरु असतांना राज ठाकरे ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस व मनसे या दोन्ही पक्षांना उतरती कळा लागली आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असला तरी त्याची अवस्था एखाद्या प्रादेशिक पक्षासारखी झाली आहे. जसे राहूल गांधी व राजकीय पराभव हे एक सूत्र झाले आहे तशीच काहीशी परिस्थिती राज ठाकरेंचीही आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मनसे स्थापन झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेचे तब्बल १३ आमदार निवडून आले. हा अपवाद वगळता मनसेला उतरती कळाच लागली यास नाशिक महापालिकेचा अपवाद होता मात्र तेथेही करिष्मा करु न शकल्याने मनसेला मतदारांनी नाकारले. आता राज ठाकरे आपले बंद पडलेले इंजिन दुसर्‍याला जोडू पाहत आहेत. त्यांच्याकडे एकही आमदार, खासदार नाही म्हणून एकाकी झुंज देण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावाच लागतो. वेलीला झाडाच्या खोडाचा आधार मिळाला, तरच तो वेल उंचावर जातो. राज ठाकरेंच्या बाबतीत तसेच झाले आहे. विध���नसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या रुपाने खोड मिळाले तर मनसेचा वेल वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा बाळगून राज ठाकरेंनी राजकीय गाठीभेटी सुरु केल्या असतील, ही दाट शक्यता आहे.\nशत्रूचा शत्रू तो आपला मित्र\n‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या नात्याने राज ठाकरेंना जवळ केल्यास भविष्यातील संभाव्य धोक्यांचाही विचार काँग्रेसला करावाच लागणार आहे. कारण मनसेच्या भूमिकेमुळे काँग्रेसवर परिणाम होऊ शकतो. काँग्रेसची विचारधारा सर्वसमावेशक असेल आणि ती बदलणारी नाही. त्यांच्या मुलभूत भूमिकेत बदल होऊ शकणार नाही. त्यामुळे भाजपाविरोध हा सामायिक धागा सोडला तर काँग्रेस व मनसेत कोणतेच तार जुळत नाहीत. शिवाय, उद्या जर मनसैनिकांनी पुन्हा परप्रांतीय विद्यार्थ्यांना मारहाण करणे, काही ठराविक सिनेमांना विरोध करणे, बिहारी फेरीवाल्यांना मारहाण करणे, या आपल्या जुन्या कार्यक्रमांना सुरुवात केली तर काँगे्रसच्या अडचणी वाढू शकतात. या पार्श्‍वभूमीवर आता काँग्रेस मनसेची साथ घेणार का, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या करिष्म्याचा फायदा काँग्रेस करुन घेणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज ठाकरे यांचे नेतृत्व तरुणांमध्ये लोकप्रिय आहे, त्यांची भाषणशैली प्रभावी आहे. या गोष्टीचा फायदा करत काँग्रेस भाजपला मात देणार का, नवी राजकीय समीकरणे जन्माला येणार का, याबाबत महाराष्ट्रासह देशभरातील राजकारणात उत्सुकता आहे. त्याआधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यातही भाजप-शिवसेना यांच्या विरोधात महाआघाडी तयार करण्याबाबत चर्चा झाली. सर्व भाजपविरोधी पक्षांचा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याने त्यासाठीच राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे शेट्टी म्हणाले होते. विशेष म्हणजे, महाआघाडीत मनसेच्या समावेशाला असलेला काँग्रेसचा विरोधसुद्धा मावळेल असे भाकित त्यांनी वर्तविले होते. ते खरे ठरु पाहत आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंच��यत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/yuva-katta/best-home-remedies-use-by-bollywood-actress-like-malaika-arora-alia-bhatt-rakul-preet-singh-and-priyanka-chopra-to-tackle-skin-problems-and-acne-prone-skin/articleshow/84574962.cms", "date_download": "2021-09-22T17:36:55Z", "digest": "sha1:5DLRBQGEKS3OM22XP5T7O2RSOLCECYX5", "length": 23054, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "homemade face pack for instant glow and fairness: Acne Home Remedies : आलिया भट्ट, मलायकापासून प्रियांका चोप्रापर्यंत अनेक टॉपच्या अभिनेत्री आहेत ‘या’ समस्येच्या शिकार, बचावासाठी वापरतात हे मार्ग\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAcne Home Remedies : आलिया भट्ट, मलायकापासून प्रियांका चोप्रापर्यंत अनेक टॉपच्या अभिनेत्री आहेत ‘या’ समस्येच्या शिकार, बचावासाठी वापरतात हे मार्ग\nसामान्य मुलींप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्री आणि टीव्ही स्टार्ससुद्धा पुरळ आणि मुरुमांच्या समस्येने त्रस्त असतात आणि या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांना सुद्धा सामान्य मुलींप्रमाणे घरगुती उपचारांचाच वापर करायला आवडतं.\nAcne Home Remedies : आलिया भट्ट, मलायकापासून प्रियांका चोप्रापर्यंत अनेक टॉपच्या अभिनेत्री आहेत ‘या’ समस्येच्या शिकार, बचावासाठी वापरतात हे मार्ग\nकोणत्याही अभिनेत्रीच्या नेहमी सुंदर दिसणाऱ्या आणि ग्लो करणाऱ्या चेहऱ्याकडे पाहून आपल्याला वाटते की सर्वच अभिनेत्री या महागडी उत्पादने आणि ट्रिटमेंटचा वापर करतात, त्यामुळेच त्या इतक्या सुंदर दिसतात आणि त्यांना कोणतीही स्कीन समस्या होत नाही. पण हा आपला एक गोड गैरसमज आहे, कारण या अभिनेत्रींना सुद्धा अनेकदा त्वचेच्या समस्येंना सामोरे जावे लागते जसे की मुरूम, पुरळ इत्यादी. पण त्या आपल्या त्वचेची वेळेत काळजी घेतात आणि मुख्य म्हणजे घरगुती उपाय वापरण्यावरच सर्वाधिक भर देतात. काही अभिनेत्री अशा आहेत ज्या आपले सिक्रेट उपाय आपल्या चाहत्यांसोबत देखील शेअर करतात. जेणेकरून संदर त्वचा मिळवण्याची त्यांची इच्छा देखील पूर्ण होवो.\nजर तुम्हाला देखील चेहऱ्याच्या विविध समस्यांनी सतावले असेल तर काळजी करू नका आणि मुख्य म्हणजे या समस्या ���ूर करण्यासाठी उगाच वायफळ खर्च करू नका. आज आम्ही तुम्हाला काही खास पण साधेसोपे घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यांचा फायदा तुम्हाला नक्की होईल.\nहिना खान लावते ताजं जेल\nहिना खानची त्वचा किती सुंदर आणि आकर्षक आहे हे तुम्हाला वेगळ्याने सांगायला नको. पण तिला सुद्धा अनेकदा मुरूम आणि फोड्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी ती आपल्या चेहऱ्यावर ताजे ताजे ऐलोवेरा जेल लावते. सामान्यत: ती ऐलोवेरा जेल काढण्यासाठी ऐलोवेरा वरील साल काढून टाकते आणि त्यातून निघणारी ताजी, स्वच्छ व प्युर जेल त्वरित आपल्या चेहऱ्यावर लावते. जेल सुकल्यानंतर ती पाण्याने आपला चेहरा स्वच्छ करते. यामुळे तिला त्वरित फरक दिसतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की हा पर्याय वापरून पहा. बाजारात कुठेही कोरफड किंवा ऐलोवेरा जेल तुम्हाला सहज मिळू शकते.\n(वाचा :- Priyanka Chopra Beauty : अमेरिकेमध्ये सध्या आहे एकाच भारतीय नावाची चर्चा.. ती म्हणजे प्रियांका चोप्रा, देशीच नाही तर विदेशी लोकंही झालेत सौंदर्याचे फॅन\nआलिया भट्ट करते बर्फाचा वापर\nआलिया भट्ट आपल्या चेहऱ्यावर दररोज बर्फ लावते. आपण याला आईस फेशियल असे देखील म्हणू शकतो. त्वचेवर आईस लावल्याने पिंपल आणि ऐक्नेची समस्या दूर होते. शिवाय त्वचा सुद्धा अगदी तजेलदार होते. आईस लावल्याने चेहऱ्यावरची सूज सुद्धा दूर होते हे विशेष यामुळे चेहऱ्यावरचे मुरूम लवकर दूर होण्यास मदत होते किंवा मुरूम येणार असतील तर त्याला अटकाव होतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा आलिया भट्ट प्रमाणे रोज आईस फेशियल नक्की वापरून पहा. तुम्हाला सुद्धा त्याचा फायदाच होईल.\n(वाचा :- Jawed Habib : हेअर स्टाइल बादशाह जावेद हबीबचा केसांबाबत धक्कादायक खुलासा, सुंदर केसांशी जोडलेल्या ‘या’ अंधश्रद्धांचे शिकार आहोत आपण भारतीय लोक\nकेळ्याचा मास्क लावते रकुल प्रीत सिंह\nक्युट अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली रकुल प्रीत सिंह आपल्या त्वचेवरील मुरुमांपासून बचाव म्हणून केळ्यांपासून तयार केलेला फेस पॅक लावणे पसंत करते. यामुळे तिची त्वचा खूप मुलायम आणि ग्लोइंग होते असा तिला अनुभव आहे. केळ्याचा मास्क वापरल्याने त्वचेवरील डाग सुद्धा दूर होतात आणि शिवाय यामुळे त्वचेवर नवीन मुरूम सुद्धा येत नाहीत. आता आपण जाणून घेऊया कि हा केळ्याचा मास्क बनवतात तरी कसा\n(वाचा :- Kajal Agarwal Beauty : सेक्सी डीपनेक व बोल्ड ड्रेस घालून काज��� अग्रवालने केलं चाहत्यांना घायाळ, रूप असं की तुमचीही नजर हटणार नाही\nअसा तयार करा केळ्याचा मास्क\nकेळ्याचा फेस पॅक लावण्यासाठी तुमच्याकडे हवे एक पिकलेले केळे आणि थोडासे केळे घेऊन ते हाताने दाबून त्याचा चुरा करा आणि 2 चमचे पेस्ट बनवा.\n2 चमचे केळ्याच्या पेस्ट मध्ये 1 चमचा मध\n1 चमचा लिंबू रस मिसळा\nहळद आणि लिंबू तुमच्या त्वचेवरील मुरूम, पुरळ व फोड्या दूर करण्याचे काम करतात. तर केळी तुमच्या त्वचेवरील डाग दूर करण्याचे काम करतात. तर मध त्वचेला आर्द्रता देऊन पेशींना लवकर स्वस्थ बनवते. हा मास्क तुम्ही 15 ते 20 मिनिटे आपल्या त्वचेवर लावून ठेवा आणि मग ताज्या पाण्याने आपला चेहरा धुवून साफ करा. आठवड्यातून 3 ते 4 वेळा हा फेस पॅक लावावा.\n(वाचा :- Vidya Balan Beauty : ‘शेरनी’ विद्या बालनच्या सौंदर्याची चौफेर वाह वाह, बोल्ड डिझाइनर ड्रेस व गोब-या गोब-या गालांनी वाढवला हॉटनेस\nमलायका अरोरा सुद्धा आपल्या त्वचेची खूप काळजी घेते. तिलाही अनकेदा पिंपल्स, ऐक्ने, स्किन डॅमेज, स्किन डलनेस यांसारख्या समस्येचा सामना करावा लागतो. अशावेळी ती एका खास उपायाचा वापर करते. हा उपाय म्हणजे आहे एक विशिष्ट फेस पॅक हा फेस पॅक बनवण्यासाठी ती मध आणि लिंबूचा रस दालचिनी पावडर मध्ये मिक्स करते आणि 8 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर लावून त्यानंतर आपला चेहरा ताज्या पाण्याने साफ करते. दालचिनी आणि लिंबाचा हा फेस पॅक खूप प्रभावी असतो त्यामुळे जास्त वेळ चेहऱ्यावर लावून ठेवू नये. पण ह्या फेस पॅक मुळे खूप लवकर परिणाम दिसून येतो. तर मैत्रिणींनो आवर्जून हे उपाय वापरा आणि त्वचेच्या समस्यांपासून मुक्त व्हा.\n(वाचा :- Deepika Singh: श्वास रोखून बघा प्रसिद्ध सुनबाईचं हे घायाळ करणारं नवं रुप, फोटो बघून वाढतील काळजाचे ठोके\nप्रियांका लावते ही खास घरगुती क्रीम\nप्रियांका आपल्या त्वचेला मुरुमांपासून वाचवण्यासाठी बेसनच्या पिठापासून बनवलेलं घरगुती उटणं लावते. हे उटणं त्यांची त्वचा स्वच्छ ठेवते आणि चमक सुद्धा वाढवते.\nया सर्व गोष्टी मिसळून पेस्ट तयार करा आणि त्वचेवर लावून काही काळ सुकण्यासाठी ठेवा. त्यानंतर हलक्या हातांनी चोळून उटणं काढा व त्वचा स्वच्छ करा. आठवड्यातून 3 वेळा हे उटणं लावल्यामुळे मुरुमांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण होते. (फोटो साभार: Indiatimes/Instagram)\n(वाचा :- Korean Beauty Tips : कोरियन मुलींच्या मादकतेची संपूर्ण जगभर चर्चा, ग्लोइ��ग व सॉफ्ट स्किनसाठी करतात ‘हे’ साधेसोपे घरगुती उपाय\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nPriyanka Chopra Beauty : अमेरिकेमध्ये सध्या आहे एकाच भारतीय नावाची चर्चा.. ती म्हणजे प्रियांका चोप्रा, देशीच नाही तर विदेशी लोकंही झालेत सौंदर्याचे फॅन\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल स्वस्तातला स्मार्टफोन आणखी 'स्वस्त' मिळणार, किंमत आता खूपच कमी झालीय\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nमोबाइल WhatsApp युजर्ससाठी बॅड न्युज कंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणारकंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणार\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nकार-बाइक 500Km रेंज-फक्त २२ मिनिटात ८० टक्के बॅटरी चार्ज, भारतात पॉवरफुल Electric Car झाली लाँच\nधार्मिक मस्तमौजी असतात 'या' राशीचे लोकं, यांच्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नाही\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nटिप्स-ट्रिक्स आधार कार्डला डाउनलोड करणे झाले खूपच सोपे, फक्त 'हे' काम करा\nकरिअर न्यूज अकरावी प्रवेशाची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर\nकोल्हापूर हसन मुश्रीफ यांच्याविरोधात सोमय्या कागल पोलीस ठाण्यात देणार तक्रार\nठाणे काँग्रेसनेच शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला: केंद्रीय मंत्र्याचा दावा\nआयपीएल षटकार खेचत दिल्लीने पहिल्याच सामन्यात साकारला धडाकेबाज विजय, हैदराबादवर मात\nमुंबई पोलीस शिपाई भरती: 'त्या' उमेदवारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय\nक्रिकेट न्यूज रद्द झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यानंतर पाकिस्तान मंडळाला बिर्याणीचं बिलं आलं २७ लाख\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://miloonsaryajani.in/lata-chhatre/", "date_download": "2021-09-22T18:16:21Z", "digest": "sha1:3YJP5XRFLPQULMK33RIHI4LX7WGMSNHT", "length": 33525, "nlines": 63, "source_domain": "miloonsaryajani.in", "title": "थेरीगाथांमधील बौद्ध स्त्रीदर्शन - मिळून साऱ्��ाजणी", "raw_content": "\n‘ती’ आणि ‘तो’ या पलीकडचे सर्व ‘ते’ यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद व्हावा यासाठी…\nपरिचय – मिळून साऱ्याजणी\nभारतीय संस्कृती ही एक संपन्न संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या विविध धर्म, पंथ, तत्त्वज्ञान आणि विचारांनी या संस्कृतीला वैविध्यपूर्ण केलेले आहे. त्यामुळेच या संस्कृतीमध्ये आपल्याला जीवनाकडे तसेच बाह्य जगाकडे बघण्याचेही विविध दृष्टिकोन दिसतात. अशा या वैविध्यपूर्ण संस्कृतीमध्ये स्त्रियांकडे बघण्याचे दृष्टिकोनही भिन्न भित्र आहेत. हिंदू, जैन, बौद्ध आदी धर्म जरी वैदिक धर्माच्या एक मुशीतून तयार झालेले असले तरी त्यांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन भिन्न आहे. आजपर्यंत ही भिन्नता कोणी लक्षात घेतलेली आहे, असे दिसून येत नाही. द्रौपदी, सीता आदी पंचकन्यांच्या मानदंडातूनच भारतीय स्त्रीचे सामाजिक स्थान जोखले गेले. भारतीय स्त्रियांचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणूनच त्यांच्याकडे बघितले गेले. या स्त्रिया कितीही तेजस्वी, अलौकिक असल्या तरी त्यांच्याभोवती एक तर राजघराण्याचे तेजोवलय होते किंवा ऋषी-मुनींच्या साधेपणाचे बौद्धिक वलय होते. या पार्श्वभूमीवर समाजातील सामान्य स्त्रियांचे नेमके स्थान, त्यांचे व्यक्तिमत्त्व काय होते याचे उत्तर अनुत्तरितच राहाते जे आपल्याला बौद्ध धर्मग्रंथांमधील ‘थेरीगाथा’ च्या आधारे मिळते. या आधारे समाजातील सामान्य सियांच्या व्यक्तिमत्त्वावरच प्रकाश पडतो असे नाही तर एकूणच गौतम बुद्धांचा आणि बौद्ध धर्माचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता हे समजते.\nबौद्ध ग्रंथवाङ्मयातील ‘थेरीगाथा’ हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. बौद्धसंघामध्ये प्रवेश केलेल्या स्त्रियांना थेरी किंवा भिक्षुणी म्हणतात. या भिक्षुणींनी आपल्या पूर्वायुष्यात आलेल्या अनुभवांचे कथन या थेरीगाथांमध्ये केलेले आहे. अशा बऱ्याच थेरीगाथा आहेत. परंत लेखाच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यातील प्रातिनिधिक स्त्रियांचाच समावेश प्रस्तुत लेखात केलेला आहे.\nवास्तविक बौद्धसंघामध्ये प्रवेश केलेल्या बहुतेक स्त्रिया ह्या सामान्य घरातून आलेल्या आहेत. त्या जशा वादविवादपटू किंवा पंडिता नव्हत्या तसेच त्यांना राजघराण्याचे वलयही नव्हते. तरीसुद्धा त्यांच्यामध्ये अशा काही शक्ती आणि सामर्थ्��� होते की ज्याच्या बळावर त्यांनी स्वतःवरील संकटांवर मात करून स्वत.ला तर सावरलेच पण मोठमोठ्या विद्वानांनाही ज्या संसाराचा मोह पड़तो तो दूर करून निर्वाण पाप्त केले. म्हाणूनच या सामान्य वाटणाच्या स्त्रियांच्या असामान्य कामगिरीचा परिचय करून घेणे महत्त्वाचे आहे.\nथेरीगाथांमधील स्त्रिया या सामान्य घरातील असल्यामुळेच त्यांचे दुःख, त्यांचे अनुभव आपल्याला जवळचे वाटतात. ‘पटाचारा’ या भिक्षुणीच्या जीवनातील अनुभव तर काळजाला हात घालणारा आहे. आपल्या प्रियकरासाठी आईवडिलांचे घर सोडून गेलेल्या पटाचाराला काही काळाने आपल्या माहेरची ओढ लागते. माहेरी येत असताना वाटेतच तिला आपल्या पतीच्या आणि दोन मुलांच्या मृत्यूला सामोरे जावे लागते. मृत्यू हीच मुळी नको वाटणारी घटना आणि त्यातही आपल्या प्रिय व्यक्तींचा मृत्यू. तिचे मन सैरभैर झाले नाही तरच नवल. ती अगदी वेडीपिशी होते. तिला देहाचे भान राहात नाही की वस्त्राचे. अशाच अवस्थेत भटकत असताना गौतमबुद्ध जेथे प्रवचन करीत असतात तेथे ती येते. भगवंताचे ‘भगिनी शांत हो’ हे शब्द तिच्या कानी पडतात. भगवंतांच्या या शब्दांमध्ये काय जादू होती’ हे शब्द तिच्या कानी पडतात. भगवंतांच्या या शब्दांमध्ये काय जादू होती त्यात करुणा होती, करुणा म्हणजे निव्वळ सहानुभूती नाही. सहानुभूतीमध्ये दुसऱ्याचे दुःख पाहून वाईट वाटणे एवढीच भावना असते. करुणेमध्ये दुसऱ्याच्या दुःखाने स्वतःला वाईट वाटणे एवढेच अभिप्रेत नसते तर त्याच्या दुःखात सहभागी होऊन त्या व्यक्तीचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळेच करुणा ही सहानभूतीच्या वरची पायरी आहे. या करुणेचे वैशिष्ट्य म्हणजे ती उपेक्षा या भावनेबरोबर असते. उपेक्षा म्हणजे तटस्थता. तटस्थता म्हणजे भावनाशून्यता नाही तर कोणत्याही सुखद किंवा दुःखद घटनेचा अनुभव घेत असताना वाहावत न जाणे, वाहावत गेलो तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कसा सापडायचा त्यात करुणा होती, करुणा म्हणजे निव्वळ सहानुभूती नाही. सहानुभूतीमध्ये दुसऱ्याचे दुःख पाहून वाईट वाटणे एवढीच भावना असते. करुणेमध्ये दुसऱ्याच्या दुःखाने स्वतःला वाईट वाटणे एवढेच अभिप्रेत नसते तर त्याच्या दुःखात सहभागी होऊन त्या व्यक्तीचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळेच करुणा ही सहानभूतीच्या वरची पायरी आहे. या करुणेचे वैशिष्��्य म्हणजे ती उपेक्षा या भावनेबरोबर असते. उपेक्षा म्हणजे तटस्थता. तटस्थता म्हणजे भावनाशून्यता नाही तर कोणत्याही सुखद किंवा दुःखद घटनेचा अनुभव घेत असताना वाहावत न जाणे, वाहावत गेलो तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कसा सापडायचा म्हणूनच करुणेमध्ये जरी सहदुःखाचा अनुभव असला तरी तिच्याबरोबर उपेक्षा असल्यामुळे दु:खात बुडून न जाता त्या व्यक्तीला मदत करण्याची भावना असते.\nबुद्धांच्या ‘भगिनी शांत हो’ या वाक्यात हीच भावना होती. म्हणूनच त्यांच्या या आश्वासक वाक्याने तिला धीर आला. तिचे उद्ध्वस्त होऊ पाहणारे जीवन बुद्धांनी सावरले. त्यामुळेच तिला स्वत:मधील शक्तींची जाणीव झाली आणि स्वत:वरील संकट सहज पार करूनही दुःख निवृत्त होऊ शकली.\nयावरून आपल्याला काय दिसते, तर स्त्री ही संवेदनशील असते, पती, मुले हाच तिचा संसार असतो. हा संसार उद्ध्वस्त झाल्यावर ती सैरभैर होणे स्वाभाविकच असते. परंतु उद्ध्वस्त संसाराची वास्तविकता स्वीकारण्यासाठी लागणारे मनोधैर्य आणि त्याचे ज्ञान होण्यासाठी लागणारी बुद्धीची प्रगल्भताही तिच्यात असते म्हणूनच पटाचाराच्या रूपाने एकीकडे भावनाप्रधान, संवेदनशील स्त्री तर दुसरीकडे ज्ञानी आणि विचारी स्त्री असे स्त्रीच्या दोन रूपांचे दर्शन आपल्याला होते.\nजी कहाणी पटाचाराची तीच कहाणी गौतमी कृशाची. आपल्या एकुलत्या एका पुत्राच्या निधनाने ती अगदी वेडीपिशी होते. तो पुन्हा जिवंत व्हावा म्हणून वाटेल ते करण्यास ती तयार असते. बुद्धाच्या आशीर्वादाने आपला पुत्र पुन्हा जिवंत होईल या वेडया आशेने तो गौतमांकडे येते. बुद्धही तिला नाराज करीत नाहीत. तिच्या मृत मुलाला औषध द्यायला तयार होतात. फक्त अट घालतात, की ज्या घरात पूर्वी कधीही मृत्यू झाला नाही अशा घरातून मोहऱ्या आणून द्यायच्या. जितकी साधी तितकीच अवघड अट. जीवनात मन ही एक सत्य आणि अनिवार्य घटना आहे. मुलाच्या मृत्यूने सैरभैर झालेल्या कृशा गौतमीला हे सत्य समजणे तर सोडाच, पण स्वीकारणेही अवघड होते. म्हणूनच ती दारोदार फिरते; पण मृत्यू न झालेले घर तिला सापडत नाही. आणि मग तिचेच तिला उमगते की मृत्यू अनिवार्य आहे. ती पुन्हा गौतमांकडे येते आणि हसते. गौतमही हसतात. काय असते त्या ‘हसण्यात’ अशाश्वताला शाश्वत समजण्यात आपण किती वेडेपणा करीत होतो है गौतमीला समजते आणि म्हणून आपल्या वेडेपणालाच ती हसते. अनुभवातून आणि आत्मपरीक्षणातून गौतमी स्वत:मधील ज्ञानशक्ती जागृत करते. भावनेवर विचारांनी विजय मिळविते.\nगौतमी कृशाच्या रूपाने आपल्याला स्त्रीच्या रूपाचा आणखीन एक पैलू दिसतो. तो म्हणजे स्त्रिया या स्वयंज्ञानी असतात. त्यांना ज्ञानाचा मार्ग दिसला की त्या आपले ज्ञान आपणच मिळवितात. त्यासाठी त्यांना कोणाशी वादविवाद, चर्चा कराव्या लागत नाहीत की ब्रह्मचर्याश्रम स्वीकारून गुरूच्या गृही रहावे लागत नाही. अनुभव आणि आत्मपरीक्षण हेच त्यांचे गुरू असतात. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला वेदाध्ययनापासून वंचित केले होते. आपल्या ज्ञानाची भूक त्यांना केवळ पुराणांवरच भागवावी लागत असे. परंतु कृशा गौतमीने वेदाध्ययन न करताच अनुभवातून आणि स्व-विचारातून ज्ञान प्राप्त करून वेदाध्ययन हेच केवळ ज्ञान असते या विचाराला छेद दिला. कृशा गौतमीसारख्या सामान्य वाटणाऱ्या स्त्रियांमध्ये किती असामान्य गुण असतात हे या उदाहरणावरून दिसून येते.\nमाणसाच्या हातून चुका होतातच. तरुणपणी तर त्या अधिकच होतात, म्हणून चुका करणारा नेहमीच गुन्हेगार असतो त्याला क्षमा करून चुका सुधारायची संधी नाही द्यायची त्याला क्षमा करून चुका सुधारायची संधी नाही द्यायची जरूर द्यायला पाहिजे – मग ती स्त्री असो वा पुरुष, परंतु स्त्रीला अशी क्षमा भारतीय संस्कृतीमध्ये बुद्धकाळापूर्वी कोणी केलेली आहे असे दिसून येत नाही. उलट तरुण वयात स्त्रीचा कृतहलादाखल जरी पाय घसरला तरी तिला समाजाच्या रोषाला बळी पडावे लागत असे. वास्तविक स्त्री ही देखील एक मनुष्यप्राणी आहे. तिलाही भावभावना असू शकतात याचे भानच जणू काही समाजाला नव्हते. अशा भानरहित समाजाला सडेतोड उत्तर जर कोणी दिले असेल तर कुण्डलकेसा या तरुण भिक्षुणीने. कुण्डलकेसा ही थेरीगाथेमधील एक तेजस्वी तरुण भिक्षुणी आहे. भिक्षुणी होण्यापूर्वी एका चोरावर भाळून ती त्याला आपले सर्वस्व द्यायला तयार होते. त्याच्यासाठी घरची संपत्ती घेऊन ती आपल्या वडिलांचे घरदार सोडते, पण किती केले तरी तो चोरच जरूर द्यायला पाहिजे – मग ती स्त्री असो वा पुरुष, परंतु स्त्रीला अशी क्षमा भारतीय संस्कृतीमध्ये बुद्धकाळापूर्वी कोणी केलेली आहे असे दिसून येत नाही. उलट तरुण वयात स्त्रीचा कृतहलादाखल जरी पाय घसरला तरी तिला समाजाच्या रोषाला बळी पडावे लागत असे. वास्तविक स्त्री ही देखील एक मनुष्यप्राणी आहे. तिलाही भावभावना असू शकतात याचे भानच जणू काही समाजाला नव्हते. अशा भानरहित समाजाला सडेतोड उत्तर जर कोणी दिले असेल तर कुण्डलकेसा या तरुण भिक्षुणीने. कुण्डलकेसा ही थेरीगाथेमधील एक तेजस्वी तरुण भिक्षुणी आहे. भिक्षुणी होण्यापूर्वी एका चोरावर भाळून ती त्याला आपले सर्वस्व द्यायला तयार होते. त्याच्यासाठी घरची संपत्ती घेऊन ती आपल्या वडिलांचे घरदार सोडते, पण किती केले तरी तो चोरच तो आपले मन तिच्याजवळ उघड करतो. आपण तिच्यावर नाही तर तिच्या संपत्तीवर प्रेम केल्याचे कबूल करतो. त्याचक्षणी तिचे डोळे उघडतात, आपण फसवले गेल्याचे अतीव दुःख तिला होते. त्याचवेळी आपला विश्वासघात करणाऱ्या चोराचा बळी घेण्याचेही ती ठरविते आणि आलिंगन देण्याचे निमित्त करून त्याला दरीत ढकलून देते. आता पुढे काय तो आपले मन तिच्याजवळ उघड करतो. आपण तिच्यावर नाही तर तिच्या संपत्तीवर प्रेम केल्याचे कबूल करतो. त्याचक्षणी तिचे डोळे उघडतात, आपण फसवले गेल्याचे अतीव दुःख तिला होते. त्याचवेळी आपला विश्वासघात करणाऱ्या चोराचा बळी घेण्याचेही ती ठरविते आणि आलिंगन देण्याचे निमित्त करून त्याला दरीत ढकलून देते. आता पुढे काय कुण्डलकेसापुढे मोठा प्रश्न पडतो. कारण एकदा स्त्रीने मातापित्याचे घर सोडले की ते घर तिच्यासाठी कायमचे बंद असते. आपल्या प्रियकराने धोका दिल्यावर ती मात्यापित्याकडे जात नाही किंवा आत्महत्या करण्याचा भ्याडपणाही करीत नाही. या विश्वासघातामुळे तिला मानवी स्वभावाचे ज्ञान होऊन एकूणच विरक्ती आलेली असते. म्हणून ती बौद्धसंघात जाते. संघात गेल्यावर यथार्थज्ञान प्राप्त करून ती ‘अर्हत’ पद मिळविते. अशी ही कुण्डलकेसा. तिच्या रुपाने स्त्रीची विविध रूपे आपल्यासमोर येतात. प्रेमासाठी आत्मसमर्पण करणारी स्त्री, विश्वासघाताने आपला बळी जातोय हे आपला मार्ग आपणच शोधणारी स्त्री. इथे अर्थातच विश्वासघातक्याचाही ‘जीव’ घेणं हा गुन्हा आहे आणि तो निंदनीय आहे हे लक्षात घेऊनही बौद्ध काळातल्या या घटनेकडे तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा विचार करत बघितले पाहिजे. जीवनात येणाऱ्या प्रसंगांना मोठ्या धैर्याने आणि शौर्याने तोंड देत स्वत:चा विकास करणाऱ्या स्त्रीचा एक उत्कृष्ट नमुना आपल्याला कुण्डलकेसाच्या रूपाने पाहायला मिळतो.\nसौंदर्य ह��� स्त्रीसाठी कधी कधी शापही ठरते. द्रौपदी, सीतेसारख्या असामान्य तेज असणाऱ्या स्त्रिया आपल्या अद्वितीय सौंदर्यामुळे जिथे सतत होरपळत राहिल्या, तिथे सामान्य घरातील सौंदर्यवती स्त्रियांविषयी काय बोलायचे समाजाच्या विखारी नजरांपासून आपल्या सौंदर्यवती मुलींना कसे वाचवायचे, हा प्रश्न त्यांच्या मात्यापित्यांसमोर असणारच. अशाच मात्यापित्यांपैकी एक म्हणजे उप्पलवण्णाचे मातापिता. उप्पलवण्णा अतिशय लावण्यवती आणि विरक्त मनाची होती. वयात आल्यावर अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. विखारी नजरांपासून आपल्या मुलीचं संरक्षण कसे करायचे याची चिंता तिच्या मातापित्याला लागली. पित्याने उप्पलवण्णाला आपल्या मनाची व्यथा सांगून भिक्षुणी होण्याविषयी सुचविले. आपल्या मनासारखे झाले म्हणून उप्पलवण्णाही आनंदाने भिक्षुणी झाली. ज्या वयात भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीेने गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा त्या वयात तिने संन्यासाश्रमामध्ये प्रवेश करून निर्वाण प्राप्त करून घेतले. उप्पलवण्ण्णाचे हे तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे स्त्रिया या विषयासक्त असतात, त्यांना अध्यात्मातील काही समजत नाही; या भारतीय संस्कृतीमधील विचाराला भारतीय संस्कृतीमध्येच मिळालेले हे सडेतोड समर्पक उत्तर आहे.\nआदर्श पत्नी म्हणून सीतेचा परिचय आपल्या सर्वांनाच आहे. वनवासामध्ये पतीच्या बरोबर सावलीप्रमाणे राहून तिने हालअपेष्टा सहन केल्या. सीता एका बाबतीत सुदैवी आहे की या हालअपेष्टा सहन करीत असताना काही काळ का होईना, तिला आपल्या पतीचा सहवास मिळाला. पण पतीचा सहवास मिळत नसतानाही त्याच्या कार्याला साथ देणाऱ्या स्त्रिया आपल्या संस्कृतीमध्ये काही कमी नाहीत. अशाच स्त्रियांपैकी एक म्हणजे कच्चाना भिक्षुणी, कच्चाना म्हणजे गौतमाची पत्नी यशोधरा. गौतम बुद्धांनी परमसत्याचा शोध घण्यासाठी कडक तपश्चर्या केली, उपासतापास केले. आपल्या पतीवर नितांत प्रेम, श्रद्धा आणि निष्ठा असणाऱ्या यशोधरेनेही राजवाड्यात राहूनही राजसुखाचा त्याग केला. तिचा हा संयम नक्कीच वाखाणण्यासारखा आहे. पायाशी राजसुखे लोळण घेत असताना त्यांचा उपभोग घेणे तर सोडाच, पण त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहण्याचा संयम तिने दाखविला.\nआपल्या पतीला परमसुखाचा अनुभव आल्यावर तरी तो संसार करेल ही आशा मावळल्यावर निराश न ह���ता तिने सुद्धा बौद्ध संघात प्रवेश करून निरासक्त संन्यासी जीवन जगण्यास सुरुवात केली. म्हणूनच तिचा गौरव गौतम बुद्धांनी पुढीलप्रमाणे केलेला आहे. ‘उपकार करणारी, सुखदुःखामध्ये समानतेने वागणारी, सदर्थ दाखविणारी व अनुकंपा करणारी अशी जी, तीच खरी नारी.’ पतीने आपल्या पत्नीबद्दल असे उदगार काढणारी ही घटना इतिहासात कदाचित प्रथमच घडली असेल\nभारतीय समाजरचनेमध्ये व्यक्तीपेक्षा समाजाला महत्त्व दिले गेले होते. तसेच या समाजरचनेत व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या आयुर्मानानुसार बदलत जातो हे गृहीत घरले होते. म्हणूनच व्यक्तीने जीवनाच्या कोणत्या कालखंडात काय करावे हे आश्रमव्यवस्थेच्या द्वारा ठरत होते. येथेच व्यक्तीवर अन्याय केला जात होता. आयुर्मानाच्या आधारे व्यक्तीच्या जीवनाची विभागणी करणे हे कितीही सुसंगत वाटले तरी ते व्यक्तीच्या स्वभावाशी सुसंगत असतेच असे नाही. काही व्यक्ती या स्वभावत:च निरासक्त असतात तर काही कामयुक्त असतात. त्यामुळेच व्यक्तीच्या आयुर्मानानुसार आश्रमांमध्ये प्रवेश करावा असे सांगण्याऐवजी व्यक्तीच्या स्वभावानुसार करावा असे म्हटले पाहिजे.\n‘थेरीगाथां’च्या आधारे आपण स्त्री-व्यक्तिमत्त्वाचा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की त्यांनी संकटांवर मात करण्याचा प्रयत्न तर जरूर केलाच; पण काही प्रमाणात तत्कालीन समाजात अस्तित्वात असणाऱ्या रूढी परंपरांनाही शह देण्याचा प्रयत्न केला. पुरुषार्थ, आश्रमव्यवस्था आणि वर्णव्यवस्था यांच्यावर आधारलेली भारतीय समाजरचना अनेक दृष्टींनी आदर्श मानली गेली असली तरी स्त्री-स्वातंत्र्याच्या संदर्भात ती तशी आहे असे म्हणता येत नाही. ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थपिकी ‘अर्थ’ या पुरुषार्थामध्ये तिला दिले गेलेले मर्यादित स्थान आणि तिला नाकारला गेलेला मोक्ष हा पुरुषार्थ. या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा थेरीगाथांच्या आधारे ‘बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञान’ यामधील स्त्रियांच्या स्थानाचा विचार करतो तेव्हा आपल्याला असे दिसते की गौतम बुद्ध हे असे एक विचारवंत होते की ज्यांनी स्त्रियांना आपल्या संघामध्ये प्रवेश देऊन त्यांच्यासाठी ज्ञानाचे आणि मोक्षाचे द्वार खुले केले. बौद्ध उपासिकादेखील स्वत:चे आर्थिक निर्णय स्वतंत्रपणे घेत असत. त्यामुळेच बौद्धदर्शनामध्ये दिसणाऱ्या स्त्री-व्यक्तिरेखा या स्वतंत्र विचार असलेल्या धाडसी आणि तेजस्वी आहेत.\nटीप : भारतीय स्त्रीकाव्याची प्राचीनतम परंपरा पाली भाषेतील ‘थेरीगाथे’पर्यंत जाऊन पोहोचते. इ.स.पूर्व सहाव्या शतकातील काही बौद्ध भिक्षुणींच्या रचना यात समाविष्ट केल्या आहेत.\n(मिळून साऱ्याजणी, जानेवारी २००२)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-sagittarius-horoscope-in-marathi-25-11-2020/", "date_download": "2021-09-22T18:04:41Z", "digest": "sha1:GIS44WDNPKRIWWPIZKFKABQAHWZABIJB", "length": 13085, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays dhanu (Sagittarius) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nमिताली मयेकरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; पाहा VIDEO\nआयुष्याच्या सरत्या शेवटी, पुन्हा बांधली लग्नाची गाठ; 75 वर्षांच्या आजोबाचं लग्न\nIPL 2021, DC vs SRH : दिल्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद 'प्ले-ऑफ' मधून आऊट\nGood News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nधक्कादायक: UBER DRIVER चा महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून जबरदस्ती\nफायनान्स कंपनीवर ‘फिल्मी स्टाईल’ दरोडा, काही मिनिटांतच घडला क्लायमॅक्स\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nमिताली मयेकरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; पाहा VIDEO\nमीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीत 'या' व्यक्तीमुळे येणार ट्वीस्ट\n Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येतायत न\nVIDEO :‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेचे शीर्षकगीत 'असं' केलं संगीतबद्ध\nIPL 2021, DC vs SRH : दिल्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद 'प्ले-ऑफ' मधून आऊट\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\nअजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्याचं 'महाराष्ट्र कनेक्शन'\nGood News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nसोन्याच्या किंमतीत उसळी, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; काय आहे दर\nVIDEO: 'Amazonने दिली 8,546 कोटी रुपयांची लाच', काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप\n ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना लव्ह, स्विटी, हनी म्हणाल तर जाईल नोकरी\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nपुरुषांसाठी चांगली बातमी; प्रोस्टेटच्या कर्करोगावर इतक्या दिवसात होणार इलाज\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nExplainer : आखाड्यांकडे आहे किती संपत्ती कोणता आखाडा आहे श्रीमंत\nया राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण\nExplainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का मान्सूनचं चक्र बिघडलंय का\nExplainer : शेळी रोखू शकते जंगलातले वणवे; मेंढपाळ महिलेनं शोधला रामबाण उपाय\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nब्रिटनकडून COVISHIELD ला मान्यता, मात्र प्रवाशांच्या अडचणी ‘जैसे थे’\n ब्रिटनकडून अखेर COVISHIELD ला मान्यता\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n...अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य\n नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार\n लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का\nहोम » अ‍ॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nशरीरात व मनात उत्साहाचा अभाव असल्याचे दिसून येईल. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या प्रकृती संबंधी चिंता निर्माण होईल. सार्वजनिक मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. वेळेवर जेवण व झोप न मिळाल्यामुळे स्वभाव चिडचिडा होईल. महत्वाची खरेदी न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.\nधनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असत���त.\nVastu Tips : या 5 उपायांनी संपतील सगळ्या अडचणी; धनधान्यात होईल वृद्धी\nमुंग्यांकडून मिळतात शुभाशुभ संकेत;घरात येणाऱ्या छोट्या मुंग्याही आणतात समृद्धी\nलग्नाबद्दलचे सगळेच Secret उघडतात हस्तरेषा; पाहा कोणती रेषा महत्त्वाची\nआजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-09-22T18:53:11Z", "digest": "sha1:2B4NX26L5C6HBIMIYWBYU4RACD5RHHWD", "length": 83328, "nlines": 518, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महाराष्ट्र - विकिपीडिया", "raw_content": "\n(महाराष्ट्र राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)\nभगतसिंग कोश्यारी (इ.स. २०१९ – )\nउद्धव ठाकरे (इ.स. २०१९ – )\nमे १, इ.स. १९६०\n१९° ३३′ ३६″ N, ७६° २५′ १२″ E\n{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.\n१९° ३३′ ३६″ N, ७६° २५′ १२″ E\nक्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. किमी[१]\n• घनता ११,२३,७२,९७२ (२रा) (२०११)\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे (शिवसेना)\nस्थापित मे १, १९६०\nविधानसभा (जागा) Bicameral (= २८९ + ७८)\nआयएसओ संक्षिप्त नाव IN-MH\nसंकेतस्थळ: महाराष्ट्र सरकार संकेतस्थळ\nमहाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. मध्ययुगीन महाराष्ट्र सातवाहन राजवंश राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मुघल आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा समावेश आहे. विस्तार १, १८, ८०९ चौरस मैल (३,०७, ७१० चौरस किमी) असून, तो पश्चिम आणि कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदे�� आणि दादरा आणि नगर हवेली भारतीय राज्यांना अरबी समुद्र लागून आहे. महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास \"संतांची भूमी\" असेदेखील म्हटले जाते. येथूनच अभिनेते, राजकारणी आणि क्रिकेटपटू तयार होतात. जगात महाराष्ट्राचे नाव गाजविणारे सचिन तेंडुलकर हे क्रिकेटपटू महाराष्ट्रातले आहेत. मुघल साम्राज्याविरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज याच राज्यातील आहेत.\n२.१ मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य\n२.२ मराठे व पेशवे\n२.३ ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ\n२.४ महाराष्ट्र राज्याची निर्मिती\n१५ हे सुद्धा पहा\nमहाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये \"राष्ट्र\" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात \"राष्ट्रिक\" आणि नंतर \"महा राष्ट्र\" या नावाने ओळखले जाऊ लागले असे चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील \"महाराष्ट्री\" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे.तर काहींच्या मते महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय. .काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ मर \" व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.[२] चक्र्धर स्वामी यांनी \"महन्त् म्हणूनी महाराष्ट्र बोलिजे' अशी व्याख्या केली आहे.[३]\nया विषयाचा विस्तृत लेख पहा - महाराष्ट्राचा इतिहास\nमहाराष्ट्रातील विविध स्थळांचा - नदी, पर्वत, स्थळ इ.- रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. उपलब्ध ऐतिहासिक साधनातून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते. महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडांत व्यापले होते.\nमध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य\nमहाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात महाराष्ट्राचा इतिहास तिसऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. त्या काळात हा 'दंडकारण्याचा' भाग होता. मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते, परंतु सातवाहन राजा शालिवाहन आणि देवगिरीचे यादव यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी इ.स.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेले शालिवाहन शक पंचांग आजही रूढ आहे. त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अल्लाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स. १३४७ मध्ये तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.\n१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. इ.स. १६७४ साली राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली. शिवाजीराजांचे पुत्र संभाजी राजे भोसल्यांना मोगल बादशहा औरंगझेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्याची सूत्रे छ्त्रपतींचे प्रतिनिधी म्हणजेच पेशव्यांच्या हातात गेली. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपले वर्चस्व प्रस्थापित केले.\nइ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.\nब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ\nब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान बसवल्यावर मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स. १७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युद्धे झाली. इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले. महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात (मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये) कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. मराठवाडा निजामाच्या प्रभुत्वाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या पक्षपाती निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणीवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते.\nया विषयावरील विस्तृत लेख पहा - संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना प्रक्रियेत भाषावार प्रांतरचनेच्या विचाराचे वर्चस्व होते. तरीही भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पावित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली. अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.\nमहाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेलाआहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.\nगुजरात, दादरा आणि नगर-हवेली मध्यप्रदेश\nगोवा कर्नाटक आंध्र प्रदेश\nभारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासन मुख्यमंत्री, चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात. महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते. महाराष्ट्रात दोन विधान-सदने (bicamel) आहेत. विधान सभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या निवडलेले प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत ६७ प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत १९ प्रतिनिधी तर लोकसभेत ४८ प्रतिनिधी असतात. भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राज्य मुख्यत: कॉॅंग्���ेस पक्षाकडे आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार या काही महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. १९९५ साली शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली. कॉॅंग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉॅंग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला.१९९९ नंतर १५ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता राहिली.२०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात भाजपा शिवसेना युतीची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाली असून राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.\nया विषयाचा विस्तृत लेख महाराष्ट्रातील जिल्हे\nमहाराष्ट्र राज्य ३६ जिल्ह्यांत विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा महसुली विभाग आहेत- पुणे , नाशिक , औरंगाबाद , कोकण , नागपूर व अमरावती . हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत. भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: देश पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग), उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) , आणि कोकण (कोकण विभाग). २०१४ साली ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली, त्यामुळे एकूण जिल्ह्यांची संख्या वाढून ३६ एवढी झालेली आहे.\nराज्याचे वार्षिक उत्पन्न पुढील तक्त्यात दिले आहे. स्रोत सांख्यिकी मंत्रालय, भारत सरकार (आकडे- कोटी रु.)\nसन १९७०नंतरच्या दशकातील योग्य आर्थिक धोरणांमुळे महाराष्ट्र राज्य भारताच्या अग्रगण्य औद्योगिक राज्य बनले. आर्थिक क्षेत्रात पहिला क्रमांक मिळविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आणि प्रगतिशील, पुरोगामी अशा राज्यांपैकी ते एक आहे. परंतु महाराष्ट्रात विकास सारख्या प्रमाणात होऊ शकला नाही. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ, मराठवाडा व कोकण हे भाग मागास राहिले. महाराष्ट्रातील राजकारणात व नोकरशाहीतही पश्चिम महाराष्ट्राचा अधिक प्रभाव आहे[ संदर्भ हवा ]. राज्याचे २००४ सालचे वार्षिक उत्पन्न (gross state domestic product) १०६ अब्ज अमेरिकन डॉलर इतके आहे. महाराष्ट्र भारताच्या दुसरे सर्वांत जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे. एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३% महाराष्ट्राचे योगदान आहे. ६४.१४% लोक कृषी व संबंधित ��द्योगात रोजगार मिळवतात. एकूण वार्षिक उत्पन्नापैकी (GSDP) ४६% हिस्सा हा कृषी व संबंधित उद्योगातून मिळतो.\nमहाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे - रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलियम आणि तत्सम उद्योग हे आहेत.\nइतर महत्त्वाचे उद्योगधंदे - धातू उत्पादने, वाईन (द्राक्षापासून तयार केले जाणारे मद्य), दागिने, औषधे, अभियांत्रिकी सामान, यांत्रिक सामान, पोलाद व लोह उद्योग, प्लास्टिक वायर्स.\nमहत्त्वाची पिके- आंबा, द्राक्षे, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्ये.\nमहत्त्वाची नगदी पिके - शेंगदाणे, कापूस, ऊस, हळकुंड व तंबाखू. माहाराष्ट्रातील सिंचनाखालील जमीन ३३,५०० चौ.कि.मी. इतकी आहे.\nमुंबई, महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जवळजवळ सर्व प्रमुख बॅंका, आर्थिक संस्था, विमा संस्था व गुंतवणूक संस्थांची मुख्य कार्यालये येथे आहेत. भारताच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे पहिल्या क्रमांकाचे निर्मिती केंद्र मुंबई आहे. मुंबई शेअर बाजार (भारताच्या सर्वांत मोठा व आशियातील सर्वांत जुना) ही महत्त्वाची संस्था मुंबईत आहे. महाराष्ट्र सरकारने सॉफ्टवेअर पार्क्स पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, आणि औरंगाबाद येथे स्थापन केली आहेत. कोळसानिर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. जट्रोफा लागवडीसाठी महाराष्ट्राने नवा प्रयोग सुरू केला आहे. ४१% पेक्षा जास्त S&P CNX 500 कंपन्यांची महाराष्ट्रात कार्यालये आहेत.\nमुख्य लेख: महाराष्ट्रातील धर्म\nजय जय महाराष्ट्र माझा\nमहाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणाऱ्यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३७० कि.मी.२ (चौ.कि.मी.) इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.८३ कोटी पुरुष व ५.४० कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९४६ महिला इतका आहे. ८२.९% लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.\nमराठी ���ी महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी प्रामुख्याने बोलली जाते. इंग्रजी सुद्धा शहरी भागात काही प्रमाणात बोलली जाते. वायव्य महाराष्ट्रात अहिराणी बोलीभाषा तर दक्षिण कोकणात कोळी, कोंकणी, मालवणी व विदर्भात वऱ्हाडी आणि झाडीबोली या बोलीभाषा अस्तित्वात आहेत.\nमहाराष्ट्रामधील धर्म (२०११ नुसार)[४]\nइतर (पारसी व यहुदींचा समावेश) (0.16%)\nराज्यात ८०% हिंदू, ६% बौद्ध, १२% मुस्लिम, १% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय लोक आहेत. काही प्रमाणार शीख, ज्यू व पारशी धर्मीय देखील आहेत.\nसन २०११ च्या जनगणनेनुसार,महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता ३६५ प्रति चौरस किमी इतकी झाली आहे. सन २००१ मध्ये ती ३१५ इतकी होती.[५]\nजेजुरी देवस्थान, पुणे जिल्हा\nमहाराष्ट्रातील काही मंदिरे अनेक शतके जुनी आहेत. मंदिरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारताचा मिलाप आढळतो. मंदिरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबादजवळील अजिंठा व वेरुळची लेणी जगप्रसिद्ध आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच बीबी का मकबरा येथे पहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. रायगड, प्रतापगड व सिंधुदुर्ग ही काही उदाहरणे. महाराष्ट्राचे लोकसंगीत समृद्ध आहे. गोंधळ, लावणी, भारुड अभंग आणि पोवाडा हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. मराठी साहित्य भारताच्या अग्रगण्य असे असून ज्ञानेश्वर (भावार्थदीपिका अर्थात 'ज्ञानेश्वरी'चे रचयिते), संत एकनाथ, संत तुकाराम, पु.ल. देशपांडे, प्र.के.अत्रे, व्यंकटेश माडगूळकर हे काही प्रमुख लेखक व कवी आहेत. प्रत्येक वर्षी अनेक मराठी पुस्तके प्रकाशित होत असतात. मराठी नाटक, चित्रपट व दूरचित्रवाणीचे केंद्र मुंबई येथे आहे आणि बहुतेक कलाकार सर्व माध्यमातून कामे करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध व्यक्ति - पु.ल.देशपांडे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे आणि व्ही. शांताराम. मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला. तो काळ संगीत नाटके आणि नाट्यसंगीताचा होता. याच काळात बालगंधर्व, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनानाथ मंगेशकर या गायक-कलावंतानी रंगभूमीची सेवा केली.\nमराठी दूरचित्रवाणी वाहिन्या पुढीलप्रमाणे - दूरदर्शन-सह्याद्री, ABP माझा, कलर मराठी, झी मराठी, स्टार मा���ा, मी मराठी, झी टॉकीज, झी २४ तास, आयबीएन-लोकमत आणि साम मराठी. मागील काही वर्षांपासून मराठी वाहिन्यांनी लोकप्रियता मिळवली असून बहुतेक वाहिन्या २४ तास सुरू असतात. परदेशस्थ मराठी माणसेदेखील यांचा आस्वाद घेतात.\nमहाराष्ट्राची खाद्यसंस्कृती भागानुसार बदलते. कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जाते. सर्व प्रकारच्या डाळी, कांदे, बटाटे, टॉमेटो, मिरची, लसूण व आले हे पदार्थ मराठी जेवणात सर्रास वापरले जातात. सामिष अन्न अनेक जणांना आवडते.\nमराठी स्त्रियांचा पारंपरिक वेष नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे. परंतु शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात.\nत्याचबरोबर महाराष्ट्रातील खास महाराष्ट्राच्या राजधानीतील मुंबईमधील एक महत्त्वाची जात म्हणजे \" कोळी \". ह्या मुंबईला संपूर्ण समुद्र किनारा लाभल्याने येथील समुद्र किनाऱ्यावर आद्य अवलंबून असणारा कोळी समाज हा मूळ मुंबईचाच आहे, असे म्हणण्यात काहीही वावगे ठरणार नाही. मुळात मुंबई हे बेटच सात भूभागांनी एकत्र बनण्यात आले आहे. ते म्हणजे कुलाबा, जुने स्त्रीचे बेट ( लहान कुलाबा ), माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या कोळीवाड्यांमुळे बनली आहे. ह्या कोळी लोकांत फार जातीचे लोक असून त्यांच्यात स्त्रिया लुगडे (चोळी-पातळ-फडकी) आणि पुरुष रुमाल आणि कान टोपेरा आणि शर्ट असे असते. कोळी नृत्य हे महाराष्ट्रातील लावणी नृत्यानंतर प्रसिद्ध आहे.\nभारताच्या इतर प्रांतांप्रमाणेच क्रिकेट हा खेळ येथेही लोकप्रिय आहे. कबड्डीसुद्धा खेळली जाते. लहान मुलांत विटी-दांडू, पकडा-पकडी हे खेळ लोकप्रिय आहेत.\nदिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमी व गणेशोत्सव, होळी हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत. यांपैकी गणेशोत्सव सर्वांत मोठा व लोकप्रिय सण आहे जो आता देशभर साजरा केला जातो. दहा दिवस साजरा होणारा हा सण बुद्धी व विद्येचे दैवत असणाऱ्या गणपतीचा आहे. त्याचबरोबर शिव-जयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा इ. सण देखील साजरे केले जातात.\nस्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारणा व चळवळ व स्त्री शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रातूनच सुरू झाली. ह्यात महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे हे अग्रणी होते.\nराज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्य��त मोडतो. मार्चपासून सुरू असणारा उन्हाळा मे महिन्यात संपतो. जूनच्या आरंभापासून मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. पावसाळ्यात जमिनीवर पसरलेली हिरवळ त्यानंतर येणाऱ्या सौम्य हिवाळ्यात देखील टिकून राहते. मात्र एकदा का उन्हाळा सुरू झाला की हिरवळ वाळून जाते व सर्वत्र रूक्षपणा पसरतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणारा मोसमी पाऊस जोराचा असतो आणि घाटमाध्यावर त्याचे प्रमाण ४०० सें.मी. वर जाऊन पोहोचते. सह्यादीच्या पश्चिमेकडील, वाऱ्यांच्या दिशेत येणाऱ्या, कोकण भागात मुसळधार पाऊस पडतो. मात्र उत्तरेकडे त्याचे प्रमाण कमी होत जाते. सह्याद्रीच्या पूर्वेकडे पर्जन्यछायेच्या प्रदेश असून मावळ भागातून हळूहळू पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होते व महाराष्ट्र पठाराच्या (Deccan Plateau) पश्चिम भागात ते ७० से.मी. इतके खाली येते. सोलापूर व अहमदनगर हे जिल्हे कोरड्या भागाच्या मर्मस्थानीच आहेत. मोसमी ऋतूच्या उत्तरकाळात पूर्वेकडील मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण थोडेसे वाढते. मराठवाड्यात थोडासा वळवाचा पाऊस पडतो तर विदर्भात बंगालच्या उपसागरावरून येणारी मोसमी वाऱ्यांची शाखादेखील थोडासा पाऊस देते.\nभारतीय रेल्वेचे जाळे राज्यभर आहे व लांबच्या प्रवासाकरीता रेल्वे हे सोयीचे साधन आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक भागांना मध्य रेल्वे सेवा पुरवते. कोकण भागात कोकण रेल्वे तर इतर काही भागांना पश्चिम रेल्वे सेवा देते. सध्या मुंबई शहरात मोनोरेल व पुणे शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) सेवा बहुतेक शहरे व खेड्यांत उपलब्ध असते. एस.टी.चे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. विशेषत: ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत. अनेक शहरात एस.टी. बरोबरच खाजगी बससेवाही असतात.\nमहाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई असे एकूण पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. नागपूर व पुणे विमानतळांवर देशांतर्गत तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील होतात. औरंगाबाद, रत्‍नागिरी, कोल्हापूर व सोलापूर येथेही राष्ट्रीय विमानतळ आहेत. मुंबईतल्या बंदरांपासून कोकण किनारपट्टीवरील इतर बंदरात फेरी-सेवा (समुद्रावरून वाहतूक) होत असते. शहरी भागात ३ आसनी रिक्षा तर उपनगरात ��हाआसनी रिक्षा लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात महामार्गांचे मोठे जाळे आहे. मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग हा भारताच्या सर्वांत पहिला टोलमार्ग आहे. मुंबई–नागपूर दरम्यानच्या या प्रतीच्या मार्गाचे काम सुरू आहे. मुंबई व न्हावा-शेवा ही महाराष्ट्रातील मोठी बंदरे आहेत.\nमुंबई - मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारताच्या सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबईत व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने भारताच्या विविध भागांतून लोक रोजगारासाठी येथे मोठ्या संख्येने येतात.\nपुणे - शिवाजीपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. शिक्षण आणि संशोधनसंस्था येथे मोठ्या संख्येने आहेत. पुणे शहर परिसरात आधुनिक उद्योगव्यवसाय मोठ्या संख्येने उभे राहिले आहेत. विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताच्या आघाडीचे शहर असा लौकिक पुण्याने मिळवला आहे.\nनागपूर – विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर असलेले नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते.\nऔरंगाबाद - महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असा लौकिक असलेल्या या शहरात आणि परिसरात अनेक जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येथे आहे. वाहनांचे सुटे भाग आणि पेयनिर्मितीच्या कारखान्यांची संख्या औरंगाबाद परिसरात मोठी आहे. मराठवाडा विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.\nनाशिक - हे उत्तर महाराष्ट्रातील ऐतिहासिक व औद्योगिक शहर आहे. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या मुहूर्तावर गोदावरी नदीत स्नान करणे पवित्र मानले जाते. त्यासाठी हिंदू साधू आणि भाविक मोठ्या संख्येने येथे येतात.\nकोल्हापूर- शिवाजीच्या काळापासून व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर अंबाबाईच्या महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. त्याच बरोबर येथे शिवाजी विद्यापीठ आहे.\nसोलापूर- महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील एक प्रमुख शहर. एके काळी कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. येथील सिद्धेश्वराचे मंदिरही प्रसिद्ध.\nअमरावती- एक प्रमुख शहर. एके काळी कापूस उत्पादनात प्रसिद्ध होते. भारताच्या पहिल��या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे गांव. आधुनिक संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जिल्हा म्हणुन ओळख.\nसातारा- मराठी साम्राजाची राजधानी म्हणून प्रसिद्ध असणारे शहर. या शहरात इतिहासाच्या पाऊलखुणा प्रखरतेने जानवतात. शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळख.\nनांदेड- नांदेड हे गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे. येथे औरंगाबाद प्रशासकीय विभागाचे उप मुख्यालय आहे. येथेच शीख धर्मीयांचे दहावे गुरु श्री गोविंदसिंग यांची समाधी (गुरुद्वारा) आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथेच आहे.\nमुख्य लेख: महाराष्ट्र पर्यटन\nमहाराष्ट्र हा भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे. प्रवासासाठी चांगले लोहमार्ग, पक्के रस्ते, चांगली आणि स्वस्त उपाहारगृहे, धर्मशाळा यांची येथे रेलचेल आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाने महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून डेक्कन ओडिसी नावाची विशेष रेल्वे गाडी सुरू केली आहे. लेणी, मुंबई, थंड हवेची ठिकाणे, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसून येतात.\nमहाराष्ट्राच्या इतिहास-भूगोलावर आणि संस्कृतीवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांतली काही अशी:-\nआधुनिक महाराष्ट्राचे राजकारण - लेखक वसंत सिरसीकर\nमराठ्यांचा युद्धेतिहास - ब्रिगेडियर का.गं. पित्रे\nमहाराष्ट्र - लेखक प्रा. वि.पां. दांडेकर\nमहाराष्ट्र - एका संकल्पनेचा मागोवा - लेखक माधव दातार\nमहाराष्ट्र दर्शन (संपादक - सुहास कुलकर्णी)\nमहाराष्ट्र संस्कृती - लेखक पु.ग. सहस्रबुद्धे\nमहाराष्ट्र संस्कृती - प्रा. शेणोलीकर आणि प्रा. देशपांडे\nमहाराष्ट्राचा प्राचीन इतिहास - लेखक प्रा. द.बा. डिकसळकर\nमहाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास - लेखक डॉ. शं.दा. पेंडसे\nमहाराष्ट्रातील दुर्ग - लेखक निनाद बेडेकर\nमहाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी\n^ \"\"महाराष्ट्र\", भारत सरकार, गृह खाते, नॅशनल इनफॉरमेटिक्स सेंटर. (एनआयसी)\" (PDF). २२ जानेवारी २००८ रोजी पाहिले. [मृत दुवा]\n^ महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ\n^ प्रा. काळे, भगवान (२३ जानेवारी १९८८). सन्युक्त महाराष्ट्र काल आणि आज. जालना: सन्केत प्रकाशन, जालना. pp. पान क्रमान्क् २९९. ISBN उपलब्ध नाही Check |isbn= value: invalid character (सहाय्य).\n^ लोकसंख्येचे घनत्व \"Density of India\" Check |दुवा= value (सहाय्य). २९ नोव्हेंबर, इ.स. २०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) इंग्लिश मजकूर\nइंटरॅक्टीव्ह महाराष्ट्र नकाशा खेळ\nमहाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ\nमहाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळ\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ\nकोकण • औरंगाबाद • अमरावती • नागपूर • नाशिक • पुणे\nइतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन\nनागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्‍नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर• पालघर\nअहमदनगर • अमरावती• औरंगाबाद • इचलकरंजी • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • सोलापूर • धुळे • जळगाव • सांगली • कराड • सातारा• मिरज\nयशवंतराव चव्हाण · मारोतराव कन्नमवार · वसंतराव नाईक · शंकरराव चव्हाण · वसंतरावदादा पाटील · शरद पवार · अब्दुल रहमान अंतुले · बाबासाहेब भोसले · शिवाजीराव निलंगेकर · सुधाकर नाईक · मनोहर जोशी · नारायण राणे · विलासराव देशमुख · सुशीलकुमार शिंदे · अशोक चव्हाण · पृथ्वीराज चव्हाण · देवेंद्र फडणवीस · उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्र राज्यामधील सरकारी संस्था\nशहर आणि औद्योगिक विकास महामंडळ • अन्न व औषध प्रशासन • महाराष्ट्र राज्य माहिती आयोग • महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित • महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ • महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ • महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ • महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण • महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग • महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ • महाराष्ट्र लोकसेवा आयोग • महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग • महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ\nभारताची राज्ये आणि प्रदेश\nअरुणाचल प्रदेश • आंध्र प्रदेश • आसाम • उत्तर प्रदेश • उत्तराखंड • ओरिसा • कर्नाटक • केरळ • गु���रात • गोवा • छत्तीसगढ • झारखंड • तमिळनाडू • तेलंगण • त्रिपुरा • नागालँड • पंजाब • पश्चिम बंगाल • बिहार • मणिपूर • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मिझोराम • मेघालय • राजस्थान • सिक्कीम • हरियाणा • हिमाचल प्रदेश\nअंदमान आणि निकोबार • चंदीगड • दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव • पाँडिचेरी • राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली) • लक्षद्वीप • जम्मू आणि काश्मीर • लडाख\n१७व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार\n{{१६व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार}}\nचूकीच्या पद्धतीने रचलेल्या समन्वयक खूणपताकांसह असलेली पाने\n२००७ मधील मुखपृष्ठ सदर लेख\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nविकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nनकाशासह विकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०२१ रोजी १०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/06/resort-manager-dies-of-electric-shock.html", "date_download": "2021-09-22T17:19:55Z", "digest": "sha1:U7BSFW5YEHE73W74IPGEDDFU364CNNZZ", "length": 16963, "nlines": 101, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "ताडोबामधील रिसाॅर्ट व्यवस्थापकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू. - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / विद्युत शॉक / ताडोबामधील रिसाॅर्ट व्यवस्थापकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू.\nताडोबामधील रिसाॅर्ट व्यवस्थापकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू.\nBhairav Diwase सोमवार, जून १४, २०२१ चंद्रपूर जिल्हा, चिमूर तालुका, विद्युत शॉक\n(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात\nचिमूर:- जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्रप्रकल्पामधील कोलारा गेटजवळ असलेल्या देवरी (चैती) येथील वन्य विलास रि���ॉर्टमधील व्यवस्थापकाचा पाण्याची मोटार स्वच्छ करीत असताना विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी १ वाजता दरम्यान वन्य विलास रिसॉर्टमध्ये घडली.\nराघूदीप भवानी पांडा (३५ ) असे मृतकाचे नाव आहे. चिमूर तालुक्यातील व्हीआयपीसाठी प्रसिध्द असलेल्या वन्यविलास रिसॉर्टचे व्यवस्थापक आपल्या कर्मचाऱ्यांसह पाण्याची टॅंक साफ करून पाणी काढण्याची मोटार दुरुस्त करण्यासाठी पाण्याच्या टॅंकमध्ये उतरले.\nकर्मचाऱ्यांना बटन चालू बंद करण्यास सांगितले. बटन चालू करताच त्या मोटारपंपला विद्युत करंट असल्याने पांडा यांना जोरदार झटका लागला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी मोटारपंपचा प्रवाह बंद केला. मात्र त्रिफेज विद्युत प्रवाह असल्याने पांडा खाली कोसळले.\nदरम्यान उपस्थित रिसॉर्ट कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापक पांडा यांना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र ङॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती चिमूर पोलिसांना देताच पंचनामा केला. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.\nताडोबामधील रिसाॅर्ट व्यवस्थापकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू. Reviewed by Bhairav Diwase on सोमवार, जून १४, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमद��गर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/prime-minister-modi-tweeted-in-marathi-happy-ashadi-ekadashi/", "date_download": "2021-09-22T17:01:28Z", "digest": "sha1:5R5HKNX3T5TUWCKJT436UU24BRKKKG3G", "length": 7637, "nlines": 85, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "पंतप्रधान मोदी यांनी मराठीत ट्विट करत दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nपंतप्रधान मोदी यांनी मराठीत ट्विट करत दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा\n आषाढी एकादशीनिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोरोना महामारीचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता सलग दुसऱ्या वर्षी हा उत्सव कोरोना नियमांचे पालन करत साजरा करावा लागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी पहाटे ही शासकीय महापूजा पार पडली यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त मराठीतून ट्विट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.\nआज आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधानांनी मराठीत ट्विट करत वारकरी परंपरेचं महत्व पटवून दिले आहेत. ते ट्विट करत म्हटले की, “आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे.”\nराज कुंद्रानंतर आणखी एकाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई\n अस्लम शेख, के.सी.पाडवींना डच्चू \nकेंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची WHO च्या कार्यकारी मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती\n20 मे 2020 lmadmin केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची WHO च्या कार्यकारी मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती वर टिप्पण्या बंद\nशरद पवार दिल्लीत दाखल, सरकार विरोधात मोर्चेबांधणी की यूपीएच्या अध्यक्षपदाची\n28 डिसेंबर 2020 lmadmin शरद पवार दिल्लीत दाखल, सरकार विरोधात मोर्चेबांधणी की यूपीएच्या अध्यक्षपदाची\nआंध्रप्रदेश विधानसभेत ‘दिशा’ विधेयक मंजूर; बलात्काऱ्यांना २१ दिवसांच्या आत फाशीची तरतूद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/find-tractor-dealers/same-deutz-fahr/pune/", "date_download": "2021-09-22T16:46:24Z", "digest": "sha1:MKOE3PXVGFFT2TVOZ6JXHMEZK6TFU473", "length": 22873, "nlines": 184, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "पुणे मधील 1 सेम देउत्झ-फहर ट्रॅक्टर डीलर - पुणे मधील सेम देउत्झ-फहर ट्रॅक्टर विक्रेते आणि शोरूम शोधा", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nसेम देउत्झ-फहर ट्रॅक्टर डीलर आणि शोरूम पुणे\nसेम देउत्झ-फहर ट्रॅक्टर डीलर आणि शोरूम पुणे\nशोधा 1 सेम देउत्झ-फहर ट्रॅक्टर डीलर आणि पुणे मधील शोरूम. TractorJunction सह, आपण पुणे मधील सेम देउत्झ-फहर ट्रॅक्टर डीलर्सशी संबंधित सर्व माहिती आरामात संपर्क तपशील आणि त्यांच्या पूर्ण पत्त्यासह शोधू शकता. फक्त आमच्या सोबत रहा आणि पुणे मध्ये तुमच्या जवळचे सेम देउत्झ-फहर ट्रॅक्टर डीलर मिळवा.\n1 सेम देउत्झ-फहर ट्रॅक्टर डीलर पुणे में\nसेम देउत्झ-फहर जवळच्या शहरांमध्ये ट्रॅक्टर विक्रेते\nब्रांडद्वारे संबंधित ट्रॅक्टर डीलर\nलोकप्रिय सेम देउत्झ-फहर ट्रॅक्टर्स\nसेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोल्क्स 70\nसेम देउत्झ-फहर 3040 E\nसेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोमॅक्स 4050 E\nसेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोल्क्स 60 2WD\nअधिक बद्दल सेम देउत्झ-फहर ट्रॅक्टर्स\nतुम्ही पुणे मध्ये सेम देउत्झ-फहर ट्रॅक्टर डीलर शोधत आहात\nमग ट्रॅक्टरजंक्शन तुम्हाला 1 नाही. पुणे मधील प्रमाणित सेम देउत्झ-फहर ट्रॅक्टर डीलर्सचे प्रमाणित डीलर्स. आपल्या शहरानुसार निवडा आणि पुणे मधील सेम देउत्झ-फहर ट्रॅक्टर डीलर्स संबंधी सर्व माहिती मिळवा.\nमी पुणे मध्ये सेम देउत्झ-फहर ट्रॅक्टर डीलर कसा शोधू शकतो\nट्रॅक्टर जंक्शन पुणे मधील सेम देउत्झ-फहर ट्रॅक्टर डीलर्ससाठी एक स्वतंत्र विभाग प्रदान करते. आपल्याला फक्त आपल्या आवडीनुसार सर्व गोष्टी फिल्टर कराव्या लागतील. त्यानंतर, तुम्हाला पुणे मध्ये सेम देउत्झ-फहर ट्रॅक्टर डीलर्स आरामात मिळू शकतात.\nमी पुणे मध्ये माझ्या जवळच्या सेम देउत्झ-फहर ट्रॅक्टर डीलरशी कसा जोडला जाऊ शकतो\nतुमच्या सोयीसाठी आम्ही येथे सर्व संपर्क तपशील आणि सेम देउत्झ-फहर ट्रॅक्टर डीलरचा पूर्ण पत्ता प्रदान करतो. फक्त आम्हाला भेट द्या आणि पुणे मध्ये सेम देउत्झ-फहर ट्रॅक्टर शोरूम साध्या चरणात मिळवा.\nप्रश्न. पुणे मध्ये सेम देउत्झ-फहर ट्रॅक्टरचे किती डीलर्स आहेत\nउत्तर. सेम देउत्झ-फहर ट्रॅक्टरकडे पुणे मधील प्रमाणित डीलर्स 1.\nप्रश्न. आम्ही सर्व शहरांच्या डीलर्सबद्दल तपशील कोठे मिळवू शकतो\nउत्तर. ट्रॅक्टर जंक्शन वरून तुम्ही सर्व शहरांच्या डीलर्सबद्दल तपशील मिळवू शकता.\nप्रश्न. तुमचे ट्रॅक्टर जंक्शन डीलर प्रमाणित आहे हे मला कसे कळेल\nउत्तर. प्रमाणित विक्रेत्यांबद्दल जाणून घेण्यासाठी आमची वेबसाइट ट्रॅक्टर जंक्शन तपासा.\nप्रश्न. भारतातील किती शहरे जिथे ट्रॅक्टर जंक्शनचे डीलर्स आहेत\nउत्तर. ट्रॅक्टर जंक्शनला 6 शहरे जिथे आमचे प्रमाणित डीलर आहेत.\nप्रश्न. मी ट्रॅक्टर जंक्शनवर ट्रॅक्टर विक्रेते कसे शोधू शकतो\nउत्तर. आमच्या वेबसाइट ट्रॅक्टर जंक्शन भेट द्या आणि शोधा डीलर किंवा प्रमाणित डीलर पृष्ठावर जा आणि तुम्हाला तुमचे अपेक्षित परिणाम मिळतील.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-salman-khan-remains-bachelor-even-after-affairs-and-relations-4987951-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T17:34:09Z", "digest": "sha1:4U6OREC2M7BG3SW53STJZ4ARWA7DSCRG", "length": 5770, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Salman Khan remains bachelor even after affairs and relations | कुणी 35 कुणी 45 वर, सलमानसह हे 6 स्टार्स \\'नवरदेव\\' होण्याचा प्रतिक्षेत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकुणी 35 कुणी 45 वर, सलमानसह हे 6 स्टार्स \\'नवरदेव\\' होण्याचा प्रतिक्षेत\nमुंबई- हिट अॅंड रन प्रकरणी सलमान खानला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्याची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. सलमान प्रोफेशन लाईफमध्ये जेवढा चर्चेत राहतो तेवढीच चर्चा त्याच्या पर्सनल लाईफचीही होते. 49 वर्षीय हा स्टार अजूनही सिंगल आहे. आतापर्यंत त्याच्या आयुष्यात अनेक मुली आल्या. यातील अनेक रिलेशन लग्नापर्यंत जाईल असे वाटले होते. पण सलमान एकटाच राहिला. लग्नाबद्दल विचारले असता सलमान प्रश्न टाळतो. पण एका रियालिटी शोमध्ये सलमान खानने संकेत दिले होते, की 2015 मध्ये तो लग्न करणार आहे.\nसंगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ, लुलिया वंतूर यांच्यासह अनेक अभिनेत्रींसोबत सलमान खानचे नाव जोडण्यात आले. पण त्याचे रुपांतर लग्नात होऊ शकले नाही. यातील बहुतांश रिलेशन केवळ वाद झाला किंवा निराशा झाली यामुळे संपुष्टात आले.\nया तीन रिलेशनमध्ये सलमान होता सिरिअस\nसंगीता बिजलानी, ऐश्वर्या राय आणि कॅटरिना कैफ यांच्यासोबत सलमान अफेअर राहिले आहे. त्यांचे लग्न होईल असे त्यावेळी वाटत होते. पण अखेर कडू झाला. काही महिन्यांपूर्वी सलमानचे नाव रोमानियाची अभिनेत्री लुलियासोबत जोडले गेले होते. सलमानची बहिण अर्पिताच्या लग्नातही लुलिया दिसली होती.\nसलमानसारखे आणखी काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी लग्न केलेले नाही... जाणून घेऊयात अशा सेलेब्जबद्दल....पुढील स्लाईडवर क्लिक करा...\nजगातील 10वा श्रीमंत अभिनेता आहे सलमान, निकालाचा ब्रँड इमेजवर होणार ना���ी परिणाम\nहा तो सलमान नाहीच, ही \\'सल\\' कायम \\'मना\\'त राहिल (दिव्य मराठी ब्लॉग)\nही छायाचित्रे सांगतात \\'Helpfull\\' व्यक्ती आहे सलमान, पाहा त्याचे काही क्षण\nनिकालानंतर पहिल्यांदा दिसला सलमान, रात्री आईच्या गळ्यात पडून हमसून-हमसून रडला\nदिल्ली कॅपिटल्स ने सनरायजर्स हैदराबाद चा 8 गडी राखून पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/flood-situation-in-raigad-ratnagiri-kolhapur-satara-sangli-live-updates/articleshow/84780398.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2021-09-22T17:42:20Z", "digest": "sha1:ZTMTINQ77J5DJOOYLY7PANPLFVJRFRN2", "length": 11966, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMaharashtra Flood Live Update: राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे टाळावेतः शरद पवार\nकोकणवासी पूर ओसरल्यानंतर सावरत असतानाच, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मात्र अजून पूरस्थिती कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळी गावात अजूनही एनडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे. (Maharashtra Flood)\nमुंबईः कोकणवासी पूर ओसरल्यानंतर सावरत असतानाच, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मात्र अजून पूरस्थिती कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळी गावात अजूनही एनडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे. (Maharashtra Flood)\nराज्यातील काही जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. आता पुराचे पाणी ओसरले असली तरी पूरग्रस्तांच्या पुर्नवसनाचा प्रश्न कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली आहे. तसंच, अन्य नेत्यांनीही पूरग्रस्त भागात भेट दिली आहे.\nराष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडून पूरग्रस्तांना १६ हजार किटः शरद पवारांनी दिली माहिती\nराष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून अडीच कोटी रुपयांची पुरग्रस्तांना मदत जाहीर, दोन दिवसात मदत जाणार\nपुनर्वसनाबाबत राज्य सरकार लवकरच धोरण जाहीर करीलः शरद पवार\nसातारा, सांगली, कोल्हापुरातही मोठं नुकसान - पवार\nनेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळावेः शरद पवार\nराज्याला केंद्राची मदत हवी, राज्यपालांनी मदत मिळवून द्यावीः पवार\nमहापुरानंतर चिपळूणमध्ये चिखलाचे साम्राज्य; रोगराई प��रण्याची भीती\nनितीन राऊत आज महाड, नागोठणे व पेण दौऱ्यावर; विद्युतविभागाच्या झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेणार\nसांगलीला दिलासा; कृष्णेची पातळी ५ फुटाने ओसरली\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज चिपळूण, तळीये दौऱ्यावर\nशिरोळ गावातील पूरग्रस्तांची भेट घेऊन साधला संवाद\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा\nकोल्हापूरात पावसाची उसंत; नद्यांच्या पाणीपातळीत घट\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nराज्यात दिलासादायक चित्र; करोना रुग्णांची संख्या सोमवारी ५ हजारांच्या खाली महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nकोल्हापूर कोल्हापुरात IPL सामन्यावर बेटिंग; 'ती' चुरशीची लढत सुरू असतानाच...\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nबिग बॉस मराठी Bigg Boss Marathi Season 3 Full Episode 3 Live: बिग बॉसच्या घरात मिनल आखतेय वेगळाच प्लॅन\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nठाणे काँग्रेसनेच शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला: केंद्रीय मंत्र्याचा दावा\nमुंबई ओबीसी आरक्षणावर मोठं पाऊल; मंत्रिमंडळाने घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nदेश PM मोदींच्या वाढदिवसाला मृतांनाही दिली गेली करोनाची लस\nदेश 'सिद्धू पंजाबचे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून कुठल्याही त्यागासाठी तयार आहे'\nमुंबई पोलीस शिपाई भरती: 'त्या' उमेदवारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय\nअहमदनगर रेखा जरे हत्या प्रकरण; 'या' वर्तनामुळे बाळ बोठेला मिळाला नाही जामीन\nमोबाइल स्वस्तातला स्मार्टफोन आणखी 'स्वस्त' मिळणार, किंमत आता खूपच कमी झालीय\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nकार-बाइक 500Km रेंज-फक्त २२ मिनिटात ८० टक्के बॅटरी चार्ज, भारतात पॉवरफुल Electric Car झाली लाँच\nमोबाइल WhatsApp युजर्ससाठी बॅड न्युज कंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणारकंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/tag/webseries-samantar/", "date_download": "2021-09-22T17:02:10Z", "digest": "sha1:G3DEVAOEMA5O7TKNB76T6V3WB2O4UKT6", "length": 6267, "nlines": 162, "source_domain": "marathiboli.in", "title": "Webseries samantar Archives - marathiboli.in", "raw_content": "\nMarathi Kavita – सखी तुज़ दिल माझे, प्रिये म्हणते\nVinda Karandikar : त्याला इलाज नाही\nRape: बलात्कार … स्त्री ची कमजोरता की पुरुषाची लैगिकता\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A1_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2021-09-22T17:11:35Z", "digest": "sha1:UO762HK34X5YL25CTZ7GLFSNJF3HWTUG", "length": 4528, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कन्नड साहित्यिक - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nकन्नड नाटककार‎ (१ प)\nकन्नड लेखक‎ (२ प)\n\"कन्नड साहित्यिक\" वर्गातील लेख\nएकूण १६ पैकी खालील १६ पाने या वर्गात आहेत.\nशिवयोगी श्री सिद्धरामेश्वर सोलापूर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/milind-bennuarwar-workshops/", "date_download": "2021-09-22T18:30:53Z", "digest": "sha1:QPJPUBOY6DBVLE5KFM5OX45WPSMLLEAY", "length": 6408, "nlines": 78, "source_domain": "udyojak.org", "title": "कोठेही, केव्हाही, कधीही व्हा टेन्शन-फ्री; तेही फक्त ५ मिनिटांत! - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nकोठेही, केव्हाही, कधीही व्हा टेन्शन-फ्री; तेही फक्त ५ मिनिटांत\nकोठेही, केव्हाही, कधीही व्हा टेन्शन-फ्री; तेही फक्त ५ मिनिटांत\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\n▶️ मनातील विचार/निर्णय स्पष्ट ठेवा.\n▶️ अंतर्मनाचा ताकद मिळवा.\n▶️ चांगल्या संभाषण पद्धतीने एकाच वेळी अनेक ध्येय पूर्ती करा.\n▶️ स्वतःच्या अनुभवाने वागण्यात/बोलण्यात कृतीत व विचारात चांगला बदल घडवून पुन्हा नव्याने, नाविन्यपूर्ण जीवन जगा.\n▶️ नेतृत्व, व्यक्तिमत्व विकास स्वतःला स्वतःची मदत करा.\n▶️ मानसिक व मनोशारिरीक विकार व ताणतणावापासून दूर रहा.\n▶️ काही विशिष्ट मानसिक त्रासापासून स्वतःला कायम दूर ठेवा.\nआपले विचार बदलताच वेळ बदलेल\nसंपर्क : मिलिंद बेन्नूरवार : ९७६९५८४७५१\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post आम्ही शिकवत नाही, तर सवय लावतो शेअर बाजारातून पैसे कमावण्याची\nNext Post व्यावसायिक रजिस्ट्रेशन/लायसन्स ची सर्व कामे करून मिळतील\nआपल्या गावात सुरू करा बँकिंग व्यवसाय\nby स्मार्ट उद्योजक\t July 26, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t July 9, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t July 9, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nग्रामीण भागात कसा सुरू करता येईल पर्यटन व्यवसाय\nयशाचा मूलमंत्र सोपा की अवघड\nby स्मार्ट उद्योजक\t July 6, 2021\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उ���्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/money/punjab-national-bank-is-holding-nationwide-online-mega-e-auction-of-residential-and-commercial-properties-know-everything-mhjb-479515.html", "date_download": "2021-09-22T17:58:14Z", "digest": "sha1:SGXPWVQ5QUG35LFMWB3PJE52O6JFI2VH", "length": 7202, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्वस्त किंमतीत खरेदी करा प्रॉपर्टी, 29 सप्टेंबरपर्यंत ही बँक देतेय संधी – News18 Lokmat", "raw_content": "\nस्वस्त किंमतीत खरेदी करा प्रॉपर्टी, 29 सप्टेंबरपर्यंत ही बँक देतेय संधी\nपीएनबी रेसिडेन्शिअल/कमर्शिअल प्रॉपर्टीजचा राष्ट्रव्यापी ऑनलाइन मेगा ई-लिलाव (Auction) करणार आहे. हा लिलाव पारदर्शी पद्धतीने 15 आणि 29 सप्टेंबर रोजी केला जाणार आहे.\nघर घेण्याचे स्वप्न अनेकांचे असते. या लोकांपैकी तुम्ही एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. घर किंवा दुकान खरेदीचा विचार तुम्ही करत असात तर देशातील दुसरी मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) ही संधी देत आहेत.\nपीएनबी रेसिडेन्शिअल/कमर्शिअल प्रॉपर्टीजचा राष्ट्रव्यापी ऑनलाइन मेगा ई-लिलाव (Auction) करणार आहे. हा लिलाव पारदर्शी पद्धतीने 15 आणि 29 सप्टेंबर रोजी केला जाणार आहे. जाणून घेऊयात तुम्ही कसे या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता आणि खरेदी करू शकता.\nया कारणामुळे केला जात आहे लिलाव- बँकेच्या या संबंधित शाखांनी वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देखील दिल्या आहेत, त्याचप्रमाणे पीएनबीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देखील याबाबत पोस्ट केली आहे. ज्या संपत्तीचा लिलाव होणार आहे, ती अशा लोकांती प्रॉपर्टी आहे ज्यांनी बँकेचे कर्ज चुकवले नाही आहे आणि त्या प्रॉपर्टीज बँकेकडे गहाण आहेत. त्यामुळे ही थकबाकी वसुलण्याठी बँकेकडून लिलाव केला जाणार आहे.\nबँकेने दिलेल्या माहितीनुसार लिलावामध्ये इच्छूक असणाऱ्या व्यक्तींनी e-Bkray (e-B-क्रय) पोर्टल https://ibapi.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. याठिकाणी तुम्हाला नियम व अटी, कायदे, बिड साइझ, मालमत्तेचे मुल्य, ठिकाण ही माहिती मिळवता येईल. या लिलावामध्ये भाग घेण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.\nबिडर/खरेदीदाराचे रजिस्ट्रेशन-बिडरला या लिलावासाठी लिलावाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करावे लागेल. बिडला आवश्यक ते सर्व केवायसी डॉक्यूमेंट्स अपलोड करावे लागतील. KYC डॉक्यूमेंट्स ई-लिलाव सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारे व्हेरिफाय केले जातील. यामध्ये साधारण 2 कामकाजाचे दिवस जाऊ शकतात.\nबँक कोणत्या सर्कलमध्ये कोणत्या प्रकारच्या मालमत्तेचा कोणत्या दिवशी लिलाव करणार आहे, कोणाशी संपर्क साधता येईल, मालमत्तेची रिझर्व्ह रक्कम काय आहे ही सर्व माहिती https://etender.pnbnet.in:8443/banks/detail/pnb/MTQy वर उपलब्ध आहे.\nमालमत्तेच्या ई-लिलावासाठी पीएबीची सविस्तर नोटीस https://www.pnbindia.in/EAuction.aspx वर उपलब्ध आहे. ज्यामध्ये अन्य माहितीबरोबरच लिलावाची वेळ देखील आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2021-09-22T18:22:46Z", "digest": "sha1:LGCZ3X3UX5XVZMLT3KI7QAWMWHHRB2CN", "length": 4003, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:फुटबॉल संघ खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०१२ रोजी १२:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/tag/music-composer/", "date_download": "2021-09-22T18:38:37Z", "digest": "sha1:BXDD2CPXFRNQSTAY5FFKLPI72VBP7S66", "length": 2332, "nlines": 36, "source_domain": "udyojak.org", "title": "Music Composer Archives - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nउद्योजकाचे नाव : योगेश माटेगावकर जन्म ठिकाण : मुंबई विद्यमान जिल्हा : मुंबई शहर शिक्षण : PDCME equivalent to BE ( Computers) ई-मेल : contact@suranjali.in भ्रमणध्वनी : ९८१९००७११७ कंपनीचे नाव…\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-NMAH-JAL-dhule-civil-hospital-issue-3502905.html", "date_download": "2021-09-22T17:25:14Z", "digest": "sha1:Z77CU5HKPYNTYX3EURS4L4LC44P6EOYS", "length": 4966, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "dhule civil hospital issue | धुळ्यात सिव्हिल हॉस्पीटलने दडवली कुपोषितांची माहिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nधुळ्यात सिव्हिल हॉस्पीटलने दडवली कुपोषितांची माहिती\nधुळे - शासनातर्फे कुपोषणमुक्तीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत असले तरी कुपोषण रोखण्यात शासनाला अपयश येत असल्याचे चित्र आहे. धुळे जिल्हा रुग्णालयात आठ दिवसांत दोन कुपोषित बालके दाखल झाली आहेत. या बालकांविषयी अधिक माहिती देण्यास मात्र जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे.\nबालकांचे कुपोषण कमी व्हावे यासाठी शासनाकडून दरवर्षी विविध उपक्रम हाती घेण्यात येतात. सध्या अंगणवाड्यांमध्ये राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत बालकांना विशेष पोषण आहार देण्यात येतो. मात्र, तरीदेखील आदिवासी समाजातील तसेच ग्रामीण भागातील कुपोषण दूर करण्यात शासनाला यश आलेले नाही. सध्या पावसाळा सुरू असून कुपोषित बालके जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठ दिवसांत जिल्हा रुग्णालयात दोन कुपोषित बालके दाखल झाली आहेत. या दोन्ही बालकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. या दोन्ही बालकांना जिल्हा रुग्णालयातील बालरोग विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांची जिल्हा रुग्णालयात विशेष काळजी घेण्यात येत आहे. मात्र, या दोन्ही बालकांचे नाव, गाव तसेच इतर माहिती देण्यास जिल्हा रुग्णालय प्रशासनाने असर्मथता दर्शवली आहे. बालरोग विभागात दाखल होणार्‍या कोणत्याच रुग्णाची माहिती प्रसिद्ध होऊ देता कामा नये, असे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आल्याचे स्पष्टीकरण संबंधित कर्मचारी वर्गाकडून देण्यात आले आहे.\nदिल्ली कॅपिटल्स ला 16 चेंडूत 1.12 rpo प्रति ओवर सरासरी ने 3 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-bjp-use-bajranga-dal-against-shiv-sena-along-with-mim-5216257-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T16:46:21Z", "digest": "sha1:7BL7KUE3FLXTBIXLJ3GJZULSNGVJ54XE", "length": 5137, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "BJP Use Bajranga Dal Against Shiv Sena Along With MIM | बजरंग दलाला सशक्त करण्याच्या हालचाली, सेनेला शह देण्यासाठी भाजपने उपसले हत्यार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबजरंग दलाला सशक्त करण्याच्या हालचा��ी, सेनेला शह देण्यासाठी भाजपने उपसले हत्यार\nऔरंगाबाद - आक्रमक मित्रपक्ष शिवसेना तसेच प्रमुख विरोधक एमआयएम या दोघांनाही संघटनात्मक पातळीवर शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपले जुने हत्यार बाहेर काढण्याचे ठरवले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित आक्रमक अशी ओळख असलेल्या बजरंग दलाला सशक्त करण्याच्या हालचाली पक्ष पातळीवर सुरू झाल्या आहेत. लवकरच या संघटनेचे पुनर्गठण होणार असून त्यात शिवसेनेप्रमाणेच कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवणाऱ्या आक्रमक चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी म्हटले.\nगेली दोन दशके शिवसेनेसोबत युती असल्याने भाजपला कधीही आक्रमक होण्याची गरज पडली नाही. मात्र, अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होऊ शकली नाही. भाजपला एकहाती सत्तेचे डोहाळे लागले असल्याने भविष्यातील काही निवडणुकांत या मित्रांत युती होण्याचे संकेत कमीच आहेत. त्यामुळेच मवाळ अशी प्रतिमा असलेल्या वेळोवेळी ती मुद्दाम जोपासलेल्या भाजपला आता आक्रमक कार्यकर्त्यांची गरज भासू लागली आहे. मात्र, भाजपमध्ये असे कार्यकर्ते नाहीत, तसे तयार होण्याची शक्यताही नाही. दुसरीकडे असे कार्यकर्ते पक्षात आक्रमक झाले तर पक्षाची प्रतिमा खराब होऊ शकते. त्यामुळेच बजरंग दलाचा उपयोग या कामी घेण्याचे ठरवण्यात आल्याचे समजते.\nपुढे वाचा... सेनेसारख्या कट्टरतेची गरज, एमआयएममुळे निर्णय, असा होईल फायदा, पदाधिकाऱ्यांकडून जुन्या कार्यकर्त्यांची चाचपणी\nदिल्ली कॅपिटल्स ला 60 चेंडूत 6.6 rpo प्रति ओवर सरासरी ने 66 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/oxygen-plant", "date_download": "2021-09-22T17:53:52Z", "digest": "sha1:EH3PGW3VSYZ3GVJRECVDUEBKXVRKKVGN", "length": 4792, "nlines": 60, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Oxygen plant Archives - द वायर मराठी", "raw_content": "\n५० खाटांवरील रुग्णालयांना ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा सक्तीची\nमुंबईः : गेल्या दीड वर्षांपासून आपण कोविडशी मुकाबला करीत आहोत. अजूनही कोविडची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज् ...\nराज्यात दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती\nमुंबई: ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये ...\nवाढीव २०० मेट्रीक टन ऑक्सिजनची केंद्राकडे मागणी\nमुंबईः महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची देखील आ ...\nमुंबई महानगर क्षेत्रात १४ ऑक्सिजन प्लँट उभारणार\nमुंबई: ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बसवण्याचा निर्णय ...\nनेमक्या समालोचनाचा व निष्पाप मूल्यांचा वारसा\nएनएसएसच्या सर्वेक्षणातून दिसत आहे शेतकऱ्यांची स्थिती\nइंडस्ट्रियल रिलेशन कोड व कामगार संघटनांचे भवितव्य\n१२ आमदारांना निवडणूक आयोगाचा दिलासा\nन्यूझीलंडनंतर, इंग्लंडचीही पाकिस्तानातून माघार\nकंगनाचा थेट न्यायाधीशांवर आरोप\nअसहिष्णूतेची संस्कृती सर्व पक्षांमध्ये\nबॅ.नाथ पै: एक मनोज्ञदर्शन\nसोनाली नवांगुळ, मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमी पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t73/", "date_download": "2021-09-22T18:36:02Z", "digest": "sha1:4L24TLXMRAUEJIHB2ZNJQ3IM3Y6QXAZE", "length": 4224, "nlines": 104, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-बॉस .....", "raw_content": "\nबॉस खुप उशिरापर्यंत थांबायचा आणि वैताग आणायचा...\nलाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत रहायचा...\nआम्ही घरी निघालो की चुकचुकायचा...\nमी लग्नाळलेला... वाटायचं- 'चांगलं घरी जायचं सोडून\nकसलं हे उकरून उकरून काम करत रहाणं \nयथावकाश माझं लग्न झालं...\nनव्या नवलाईचे पक्षी घरटं सोडेना झाले...\nबघता बघता 'अतिपरिचित' झाले....\nआणि हळूहळू पंख सैलावत जाताना\nघरटयाची हाक आत तेवढीशी तीव्र उरली नाही...\nआता बॉसला 'थांब' सांगावं लागत नाही...\nकेबिनमध्ये तो आणि केबिनबाहेर मी\nएकमेकांना सोबत करत बसलेलो असतो...\nघरी न जाता काम करत रहाण्याची 'अनिवार्यता'\nदोघांनाही आता घट्ट धरून ठेवते...\nउकरून उकरून काम करत प्रश्नांशी भांडत बसण्यापेक्षा\nउकरून उकरून काम करणे सोपे असते,\nहे निर्जन ऑफिसमधल्या सुन्न रात्रींशी\nगुपचुप कबुल केलेए आहे मी...\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nग्रेट, असला जगावेगळा विचार संदीपच करू शकतो. He is just great \nपन्नास गुणिले दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2021-09-22T17:42:59Z", "digest": "sha1:MG7HYTF5DR6VEYPPSUTLUNSSHCJP55EO", "length": 4821, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Tags आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस\nTag: आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस\nInternational Dance day 2021: आतंरराष्ट्रीय नृत्य दिन का साजरा केला जातो...\nजोतिबांचे लेक : वंचितांचा आवाज\nउत्तर प्रदेशच्या रामपूर येथे जन्मलेल्या बिलालनं दिल्ली विश्वविद्यालयातून ‘राज्यशास्त्र’ विषयात पदवी घेतली. || हरीश सदानीझोपडपट्टीवासीयांचे आणि या वस्त्यांच्या पुनर्वसनाचे प्रश्न गंभीरच. मुंबईत झोपडपट्टीवासीयांच्या...\nस्मृती आख्यान : मेंदूला एकटेपणाचं\nकरोनाच्या काळात मात्र हे एकटेपण छोटय़ांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येकानंच अनुभवलं. एकाकीपणाच्या या प्रश्नाची थोडी ओळख करून घेऊया. मंगला जोगळेकर [email protected]माणसाला जाणवणाऱ्या एकटेपणाचा मेंदूचं कार्य...\nहा जग संपवण्याचा प्रयत्न का \nकोरोना हे नाव ऐकल्यावर आता भीती वाटायला लागली आहे, कारण वुहानच्या एका छोट्या मार्केट मधून जन्माला आलेला हा रोग अख्या जगाच्या मानगुटीवर बसेल याची...\nस्मृती आख्यान : मेंदू वापरा;नाहीतर विसरा\nजेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला जग कसं अगदी आश्चर्यांनी भरलेलं दिसतं, जगाकडे पाहाण्याची आपली दृष्टी कायमच विस्मयजनक असते. || मंगला जोगळेकरमेंदू वापरला...\nगद्धेपंचविशी : ‘बावऱ्या मना’चा ठाम निर्णय\nस्वानंद किरकिरे ‘‘माझ्या ‘गद्धेपंचविशी’ची सुरुवात मनात भरपूर गोंधळ घेऊनच झाली होती. नाटक-चित्रपटांची आंतरिक आवड नोकऱ्या करत फावल्या वेळात पुरवायचा मी प्रयत्न के ला खरा,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/pavana-dam-water-released-3450-ass97", "date_download": "2021-09-22T17:33:26Z", "digest": "sha1:HULBH6FQ347VTLESJ6FU56B7IHYVMHC7", "length": 22361, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पवना धरणातून विसर्ग सुरू; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा", "raw_content": "\nपवना धरणातून विसर्ग सुरू; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपिंपरी : शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. हवामानाच्या अंदाजानुसार धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढू शकते. धरणाच्या पातळीमध्येही वाढ होत आहे. पवना धरणातून १३५० क्युसेक प्रमाणे वीजनिर्मिती प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. त्��ात आज रविवारी रात्री आठ वाजता २१०० क्युसेकने वाढ केली जाणार आहे. त्यामुळे एकूण ३४५० क्युसेकने विसर्ग सुरू केला जाणार आहे. त्यामुळे पवना नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nपवना धरणाच्या खालील बाजूस नदी तिरावरील सर्व गावातील नागरिकांनी दक्ष राहून नदी तीरावरील त्यांचे सर्व जनावरे, मोटारी, अवजारे व इतर सामुग्री त्वरीत सुरक्षित हलविण्यात यावे. जेणे करून कुठलीही जिवित व वित्त हीनी होणार नाही याची काळजी घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.\nपवना धरणातून सुरू असलेला विसर्ग\nविद्युत जणित्राद्वारे १३५० क्युसेक\nसांडव्याद्वारे सुरू होईल २१०० क्युसेक\nपवना नदीच्या काठावर पिंपरी चिंचवड मधील रावेत, पुनावळे, वाल्हेकरवाडी, चिंचवड, काळेवाडी, थेरगाव, पिंपरी, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, सांगवी ही गावे आहेत. सांगवी व दापोडी येथे पवना व मुळा नद्यांचा संगम आहे. दोन्ही नद्यांच्या संगमावर सांगवी, दापोडी व पुण्यातील बोपोडी ही गावे आहेत. पुढे बोपखेल, पुण्यातील कळस, विश्रांतवाडी, बोपोडी, खडकी बाजार, संगमवाडी परिसर आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/02/blog-post_80.html", "date_download": "2021-09-22T17:05:28Z", "digest": "sha1:S4O3TBKFYOC2M3SKNIL2NBJA2ZMQQKN7", "length": 5259, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "केंद्र सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावेत : बाळकृष्ण यादव", "raw_content": "\nHomeकेंद्र सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावेत : बाळकृष्ण यादव\nकेंद्र सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावेत : बाळकृष्ण यादव\n: केंद्र सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावेत, अशी मागणी काँग्रेसचे जत तालुका निरीक्षक बाळकृष्ण यादव यांनी केले.जत येथे जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी सन्मान संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते, यावेळी जत तालुक्यातील काही शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.\nयावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराया बिराजदार ,माजी पं.स. सभापती बाबासाहेब तात्या कोडग, जि. प.सदस्य महादेव पाटील,सांगली मार्केट कमिटी माजी सभापती संतोष पाटील,माजी पं. स.सदस्य मलेश अण्णा कित्ती, मार्केट कमिटी संचालक अभिजित चाव्हन,नगरसेवक इरांना निडोनी, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष तुकाराम माळी, माजी नगरसेवक निलेश बामणे,माजी नगरसेवक महादेव कोळी,जत तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष विकास माने,जत शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश बनसोडे, काका शिंदे,दीपक शिंदे,प्रदीप ���ागणे,व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.\nयावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करावी, दिल्लीतील आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या मागे कुणाचा हात आहे, याची स्वतंत्र समिती नेमून चौकशी करावी आदी मागण्या केल्या.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pune-pimpri-chinchwad/state-government-approves-division-pune-city-and-rural-police", "date_download": "2021-09-22T18:15:15Z", "digest": "sha1:ANYJOCQ5O6RXCHEOKIEOGU6MEHNR5EJ3", "length": 8714, "nlines": 25, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "राष्ट्रवादीच्या आमदाराचा अजित पवार अर्धाच हट्ट पूर्ण करू शकले", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या आमदाराचा अजित पवार अर्धाच हट्ट पूर्ण करू शकले\nलोणी काळभोर, वाघोली व लोणीकंद पोलिस ठाण्यांचा पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nमुंबई : पुणे शहरात नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांसह वाढते शहरीकरण लक्षात घेऊन पुणे शहर आणि ग्रामीण पोलिस दलातील पोलिस ठाण्यांच्या विभाजनाला मान्यता देण्यात आली. तसेच, कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील वाघोली, उरूळी कांचन, नांदेड सिटी बाणेर, काळेपडळ, खराडी, फुरसुंगी, म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव या नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज (ता. 4 जानेवारी) घेण्यात आला.\nपुणे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी पोलिस दलाला दिल्या.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका आमदाराने पूर्वीचे लोणीकंद, वाघोली (नवे), लोणी काळभोर आणि उरुळी कांचन (नवे) ही दोन पोलिस ठाणी ग्रामीण पोलिस दलात कायम ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, यातील उरुळी कांचन वगळता नवीन तीनही पोलिस ठाणे पुणे शहर आयुक्तालयाशी जोडण्यात आली आहेत. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार हे त्या आमदाराचा अर्धाच हट्ट पूर्ण करू शकले आहेत.\nमंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात ��पमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी आमदार अशोक पवार, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल, \"पीएमआरडीए'चे आयुक्त सुहास दिवसे (व्हीसीव्दारे), पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख उपस्थित होते.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पुणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील चार झोनचे रुपांतर पाच झोनमध्ये करणे, कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आणि योग्य व्यवस्थापनासाठी लोणी काळभोर, वाघोली व लोणीकंद पोलिस ठाण्यांचा पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nत्याचबरोबर लोणीकंद पोलिस ठाण्यातून नवीन वाघोली पोलिस ठाणे, लोणी काळभोर पोलिस ठाण्यातून उरूळी कांचन पोलिस ठाणे, हवेली पोलिस ठाण्यातून नवीन नांदेड सिटी पोलिस ठाणे, चतु:श्रृंगी व हिंजवडी पोलिस ठाण्यातून नवीन बाणेर पोलिस ठाणे, हडपसर-कोंढवा व वानवडी पोलिस ठाण्यातून नवीन काळेपडळ पोलिस ठाणे, नवीन फुरसुंगी पोलिस ठाणे, चंदननगर पोलिस ठाण्यातून नवीन खराडी तसेच पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव अशा नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे.\nकायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शिरूरमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. तसेच, पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून पुणे शहर पोलिस आयुक्तालयाला आणि जिल्हा ग्रामीण पोलीसांना वाहन खरेदीसाठी प्रत्येकी एक कोटी, तर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.\nराज्यात कायदा-सुव्यवस्था कायम राखली जावी, पोलिस आणि सामान्य जनता यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करण्याच्या सूचना करत पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.viraltm.org/ka-nastam-baik-middle-diesel-engine/", "date_download": "2021-09-22T18:23:49Z", "digest": "sha1:JAWQZD4PQNDFDVMIFIWHY73CYCT3OG7C", "length": 11981, "nlines": 120, "source_domain": "www.viraltm.org", "title": "का नसतं बाईक मध्ये डिझेल इंजिन? कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल ! - ViralTM", "raw_content": "\nका नसतं बाईक मध्ये डिझेल इंजिन कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल \nबाईक चालवायला कोणाला नाही आवडत आजकाल प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीकडे बाईक आहे. तुमच्या पैकी बऱ्याच जणांना वाटलं ही असेल बाईक मधे डिझेल टाकता आलं असतं तर किती बरं झालं असतं. पण मित्रांनो तुम्ही कधी हा विचार केलाय का, कि बाईक मध्ये डिझेल इंजिन का नाही वापरत आजकाल प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीकडे बाईक आहे. तुमच्या पैकी बऱ्याच जणांना वाटलं ही असेल बाईक मधे डिझेल टाकता आलं असतं तर किती बरं झालं असतं. पण मित्रांनो तुम्ही कधी हा विचार केलाय का, कि बाईक मध्ये डिझेल इंजिन का नाही वापरत डिझेल हे स्वस्त, परवडणारे आणि जास्त ऊर्जेचे स्रोत मानले जाते. पण तरीही बाईक्स मध्ये आपण डिझेल इंजिन असलेले कधी पाहिलेले नाही.\nमग का नाही वापरत बाईक मधे डिझेल इंजिन आम्ही आज ह्या लेखात तुम्हाला ह्याच विषयी सांगणार आहोत. डिझेल इंजिन चा कंप्रेशन रेशिओ पेट्रोल इंजिन पेक्षा जास्त आहे. डोक्यावरून गेलं असेल तर सोप्प्या भाषेत सांगतो. इंधनाला लागणारी उष्णता वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा डिझेल इंजिन मध्ये पेट्रोल इंजिन पेक्षा जास्त असते. त्यामुळे ह्या उच्च दबावाला सांभाळण्यासाठी इंजिन मोठे आणि टणक धातूचे बनलेले असावे लागते. त्यामुळे डिझेल इंजिन हे पेट्रोल इंजिन पेक्षा मोठे असते आणि ते बाईक सारख्या छोट्या वाहनांवर बसवता येत नाही. उच्च कम्प्रेशन मुळे डिझेल इंजिन पेट्रोल इंजिन पेक्षा जास्त आवाज आणि वायब्रेशन निर्माण करते.\nह्या उच्च कंप्रेशन मुळेच हे इंजिन बनवण्यासाठी लागणारे धातू महाग मिळतात आणि त्यामुळे ह्याची किंमत सुद्धा वाढते. कमीतकमी ५०,००० चा फरक पडू शकतो. बाईक सारख्या छोट्या वाहनांची एवढी किंमत मोजणे परवडत नाही. मेन्टेनस आणि देखभालीचा खर्च येतो तो वेगळा. तसेच पेट्रोल इंजिनच्या तुलनेत डिझेल इंजिन मध्ये दर ५००० किलोमीटर वर तेल बदलावे लागते पेट्रोल इंजिनासाठी हेच १०,००० किलोमीटर आहे.\nह्या उच्च वायब्रेशन आणि आवाजाला सांभाळण्यासाठी छोट्या वाहनाला शक्य नसतं. त्यामुळे बाईक सारख्या छोट्या व���हनांमध्ये डिझेल इंजिन चा वापर केला जात नाही. तसेच डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनाच्या तुलनेत १३% अधिक कार्बनडायऑक्साईड बाहेर फेकते. म्हणून हे इंजिन पेट्रोल इंजिनाच्या तुलनेत जास्त प्रदूषण करते जे पर्यावरणासाठी हानिकारक आहे. म्हणून ह्याचा उपयोग फक्त मोठ्या वाहनांमध्येच केला जातो. मोठी वाहने हि छोट्या वाहनांच्या तुलनेत कमी असतात त्यामुळे डिझेल मुळे होणारे प्रदूषण हे कमी होते.\nडिझेल इंजिन ला हवा सिलेंडर मध्ये ढकलण्यासाठी टर्बोचार्जर किंवा सुपरचार्जर ची आवश्यकता असते ज्यामुळे त्याची साईज तर वाढतेच पण किंमत ही वाढते. तसेच डिझेल इंजिन ला सुरु करण्यासाठीच जास्त ऊर्जा लागते जी छोट्या वाहनांसाठी योग्य निवड नसते. रॉयल इन्फिल्ड ने सर्व चॅलेंजेस स्वीकारत तत्यांची पहिली डिझेल इंजिन बुलेट टॉरस लाँच केली, पण बुलेट ला आवाज जास्त होता आणि इंजिनामधे ही त्रुटी होत्या. तसेच जास्त वायब्रेशन मुळे आरोग्यविषयक समस्या येऊ लागल्या. त्यामुळे बाईक ला कार्बन उत्सर्जनाचे निकष भारतात पार करता आले नाहीत.\nहीच कारणं आहेत बाईक मधे डिझेल इंजिन नसण्याची. आता आपल्या मागे सतत हे डिझेल इंजिन च रडगाणं म्हणणाऱ्या बाइकवाल्या मित्राला ही हा लेख वाचायला द्या आणि इतरांसोबत ही शेयर करा.\nPrevious articleजुदाई चित्रपटाचा हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा स्टार नाव ऐकून व्हाल चकित \nNext articleबेसन कढी : पाहताच तोंडाला सुटेल पाणी, खाण्याचे आहे खूप सारे आरोग्यदायी फायदे जाणून दंग व्हाल \nप्रियांका चोप्राने केला मोठा खुलासा म्हणाली असा होता डायरेक्टरचा हट्ट ‘चड्डी जर दिसली तरच…\nजेंडर चेंज करून पुरुषापासून स्त्री बनले हे ६ कलाकार, बॉलीवूडच्या सुंदर अभिनेत्रींना देखील देतात टक्कर \nऐश्वर्या रायच्या मोबाईलवर लिहिले आहे असे काही खास, ZOOM करून पाहणारे झाले हैराण \nकन्या राशीमध्ये विराजमान राहणार चंद्र, या ४ राशीच्या लोकांना होणार अचानक...\nग्रह नक्षत्रांची स्थिती सुधारणार या ३ राशींच्या लोकांचे हाल, शुभ संयोगाने...\nसंकट मोचन हनुमान या ५ राशींच्या लोकांची कामे मार्गी लावणार, नशीब...\nविष्णूदेव आणि माता लक्ष्मीच्या कृपेने या ५ राशींना येणार चांगले दिवस,...\nकन्या राशीमध्ये विराजमान राहणार चंद्र, या ४ राशीच्या लोकांना होणार अचानक...\nग्रह नक्षत्रांची स्थिती सुधारणार या ३ राशींच्या लोकांचे हाल, शुभ संयोगाने...\nसंकट मोचन हनुमान या ५ राशींच्या लोकांची कामे मार्गी लावणार, नशीब...\nजुदाई चित्रपटाचा हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा स्टार नाव ऐकून...\nजिला समजत होतो छोटी-मोठी अभिनेत्री ती तर निघाली शाहीद कपूरची बहीण,...\nया झाडाची ४ पाने फक्त काही दिवस चघळा, रक्तवाहिन्यांत जमा झालेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-infog-10-food-which-man-should-avoid-for-good-health-5602721-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T17:54:33Z", "digest": "sha1:53GKIU7E3GEVIPGY5RELX2YQYBF2JKMN", "length": 4158, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 Food Which Man Should Avoid For Good Health | पुरुषांनी चुकूनही खाऊ नयेत हे 10 पदार्थ, अन्यथा होऊ शकते नुकसान... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुरुषांनी चुकूनही खाऊ नयेत हे 10 पदार्थ, अन्यथा होऊ शकते नुकसान...\nअसे अनेक फूड्स असतात, जे पुरुषांच्या आरोग्यास नुकसान पोहोचवतात. हे पदार्थ जास्त खाल्ल्याने कमजोरी व्यतिरिक्त लठ्ठपणा, हार्ट प्रॉब्लम, किडनी प्रॉब्लम सारख्या समस्या होऊ शकतात. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरचे आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. एस. के यादव सांगत आहेत अशाच 10 फूड्सविषयी जे पुरुषांना कमी खावे...\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या या पदार्थांविषयी सविस्तर माहिती...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\nRecipe रसरशीत आंब्याचे 7 चविष्ट पदार्थ, एकदा अवश्य करुन पाहा...\nAlert: जास्त खाल्ले हे 10 पदार्थ, तर तुम्ही व्हाल लवकर म्हातारे...\nपीरियड्समध्ये खाऊ नका हे 8 पदार्थ, वाढेल समस्या...\nझोपण्याअगोदर चुकूनही खाऊ नका आइस्क्रीम, येणार नाही झोप, असेच 8 पदार्थ...\nदिल्ली कॅपिटल्स ने सनरायजर्स हैदराबाद चा 8 गडी राखून पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F", "date_download": "2021-09-22T18:40:55Z", "digest": "sha1:GK3M3CGQFMCI3IO6O4VDT2VMKZFZHTF6", "length": 5380, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फर्डिनांड तिसरा, पवित्र रोमन सम्राट - विकिपीडिया", "raw_content": "फर्डिनांड तिसरा, पवित्र रोमन सम्राट\nफर्डिन��ंड तिसरा (१३ जुलै १६०८, ग्रात्स – २ एप्रिल १६५७, व्हियेना) हा १६२७ पासून मृत्यूपर्यंत बोहेमियाचा राजा; १६२५ पासून मृत्यूपर्यंत हंगेरी व क्रोएशियाचा राजा आणि १६३७ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट, जर्मनीचा राजा व ऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता.\nफर्डिनांड दुसरा पवित्र रोमन सम्राट\nइ.स. १६०८ मधील जन्म\nइ.स. १६५७ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/raosaheb-danve-at-maharashtra-bjp-conference-1106163/", "date_download": "2021-09-22T16:45:43Z", "digest": "sha1:SK37DFUFYY26DHLJC3XZCUYMV3NQLRJB", "length": 12649, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जागावाटप योग्य झाले, तरच युती टिकेल – Loksatta", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nजागावाटप योग्य झाले, तरच युती टिकेल\nजागावाटप योग्य झाले, तरच युती टिकेल\nभाजप-शिवसेनेची युती तुटल्यानंतर सरकार चालविण्यासाठी हे दोन पक्ष एकत्र आले आहेत. महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीने लढवाव्यात, अशी आमची भूमिका आहे.\nभाजप-शिवसेनेची युती तुटल्यानंतर सरकार चालविण्यासाठी हे दोन पक्ष एकत्र आले आहेत. महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीने लढवाव्यात, अशी आमची भूमिका आहे. पण योग्य जागावाटप झाले, तरच युती होईल, अन्यथा आम्ही स्वबळावर लढू, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे केले. दरम्यान, आपण सरकारकडे सुरक्षा मागितली नव्हती, पण सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने ती दिली अशावी, असे दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.\nअध्यक्ष अमित शहा यांनी भाजपने स्वबळावर विजय मिळविण्याचे आवाहन केले आहे. या पाश्र्वभूमीवर आगामी मुंबई व अन्य महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेशी युती करणार का, अ��े विचारता दानवे म्हणाले, युतीने या निवडणुका लढवाव्यात, असे भाजपला वाटते. पण जागावाटपाचे अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिले आहेत. त्यांचे समाधान होईल, असे जागावाटप शिवसेनेने केले, तर युती राहील, अन्यथा स्वबळावर लढावे लागेल, असे दानवे यांनी सांगितले.\nदानवे यांना सरकारने पुरविलेल्या सुरक्षा व्यवस्थेविषयी विचारता ते म्हणाले, मी सरकारकडे सुरक्षा व्यवस्था मागितलेली नाही किंवा सरकारनेही पोलिसांना त्यासाठी सूचना केलेली नाही. यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गृह विभागाची समिती असून या समितीने सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची शिफारस केली आहे. कोणाच्याही जीविताला किती धोका आहे, हे पाहून ही समिती कोणत्या दर्जाची सुरक्षा पुरवायची, याचा निर्णय घेते. आमची सत्ता नसल्याने याआधीच्या प्रदेशाध्यक्षांना सुरक्षेची गरज नव्हती. पण आता भाजपची सत्ता आल्याने ती वाटली असावी, असे मत दानवे यांनी व्यक्त केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nलसीकरणाचा वेग वाढविण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nराज्य सरक���रचा मोठा निर्णय; मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत\nप्रिसिजनने बनविली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस\nभाजपाच्या महिला आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र\n“ही तर अपरिपक्वता,” मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया\n“मुख्यमंत्री हतबल की प्रस्थापितांच्या पुढे नांगी टाकली”; ओबीसी आरक्षणावरुन पडळकरांचा हल्लाबोल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/two-arrested-with-a-sarait-criminal-two-pistols-four-cartridges-seized-nrms-175213/", "date_download": "2021-09-22T17:01:34Z", "digest": "sha1:DEV7Q6GSVDPZ3DSCZQ2JRGLOOSTJ7WZS", "length": 13815, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Pune | सराईत गुन्हेगारासह दोघे जेरबंद, दोन पिस्तुल ; चार काडतुसे जप्त | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nPuneसराईत गुन्हेगारासह दोघे जेरबंद, दोन पिस्तुल ; चार काडतुसे जप्त\nखंडणी विरोधी पथकाचे कर्मचारी फरार व तडीपार आरोपींबाबत माहिती घेत देहूरोड हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी गुन्हेगार राम पाटील हा माळवाडी - देहूगाव येथे थांबला असून त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती निशांत काळे व गणेश गिरीगोसावी यांना मिळाली. त्यानुसार, पाटील याला ताब्यात घेत ४० हजार ४०० रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले.\nपिंपरी- देहूगावात सराईत गुन्हेगारासह दोघांना जेरबंद करण्यात आले. खंडणी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत त्यांच्याकडून ८० हजार ८०० रुपये किंमतीचे दोन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.\nराम परशुराम पाटील (वय २७, रा. जय मल्हारनगर, थेरगाव), राजू बसवराज माने (वय २८, रा. यशोदिप चौक, वारजे – माळेवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी राम पाटील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वाकड, देहूरोड, खडकी पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.\nखंडणी विरोधी पथकाचे कर्मचारी फरार व तडीपार आरोपींबाबत माहिती घेत देहूरोड हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी गुन्हेगार राम पाटील हा माळवाडी – देहूगाव येथे थांबला असून त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती निशांत काळे व गणेश गिरीगोसावी यांना मिळाली. त्यानुसार, पाटील याला ताब्यात घेत ४० हजार ४०० रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले.\nहे पिस्तुल व काडतुसे राजू माने याच्याकडून घेतल्याचे सांगितल्याने राजू बसवराज माने याला सापळा रचून वारजे – माळेवाडी येथे जेरबंद करण्यात आले. त्याच्याकडून ४० हजार ४०० रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, फौजदार महेंद्र पाटील, सुनिल कानगुडे, प्रदीप गोडांबे, शैलेश मगर, अशोक गारगोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.viraltm.org/mahadev-these-four-zodiacs-will-get-success-in-marathi/", "date_download": "2021-09-22T18:31:58Z", "digest": "sha1:GXDLC7JEEH4SXXRLXINGDKT3VFHAXOQ3", "length": 11549, "nlines": 116, "source_domain": "www.viraltm.org", "title": "९ तारखेनंतर फक्त या ६ राशींचे असणार राज्य, देवांचे देव महादेव स्वतः करणार यांच्या कृपा दृष्टी ! - ViralTM", "raw_content": "\n९ तारखेनंतर फक्त या ६ राशींचे असणार राज्य, देवांचे देव महादेव स्वतः करणार यांच्या कृपा दृष्टी \nज्योतिष्यांच्या नुसार ग्रह नक्षत्रांची सतत बदलची स्थिती मनुष्याच्या आयुष्यावर अनेक प्रकारचे प्रभाव टाकते. जर ग्रहांची स्थिती व्यक्तीच्या राशीमध्ये ठीक असेल तर त्यामुळे मनुष्याला अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात आणि आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या दूर होतात पण ग्रहांची स्थिती ठीक नसेल तर आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात. कामामध्ये देखील समस्या येऊ लागतात. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची राशी त्याच्यासाठी खूपच महत्वपूर्ण मानली जाते. व्यक्ती आपल्या राशीच्या सहाय्याने भविष्यासंबंधी अनेक माहिती प्राप्त करू शकतो.\nज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार ग्रह नक्षत्रांच्या शुभ प्रभावाने काही राशींचे लोक असे आहेत ज्यांच्यावर देवांचे देव महादेवाची कृपा दृष्टी बनून राहील. या राशींच्या लोकांच्या आयुष्यामध्ये सुधार येईल आणि धन प्राप्तीचे अनेक मार्ग देखील सापडतील. नशिबाच्या सहाय्याने अनेक चांगले फायदे मिळतील. चला तर जाणून घेऊया महादेव कोण कोणत्या राशींचे आयुष्य सुधारणार. तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात सफल राहाल. तुम्ही एखाद्या लाभदायक प्रवासावर जाऊ शकता. एखादा जवळचा मित्र किंवा नातेवाईकाकडून भेटवस्तू मिळू शकते. कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व बाधा दूर होतील. तुम्ही एखादी जोखीम उचलण्याचा प्रयत्न कराल आणि त्यामध्ये सफल देखील व्हाल. वेळोवेळी आपल्याला आयुष्यामध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळतील.\nमहादेवाची कृपा दृष्टी तुमच्यावर बनून राहील. आयुष्यामध्ये वेगाने तुम्ही पुढे जाल. कौटुंबिक आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. समाजामध्ये तुमचा मानसन्मान दुप्पट होईल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे लाभ मिळतील. तुम्ही आयुष्यामध्ये एक आदर्श निर्माण कराल. अनेक लोकांच्या फायद्यासाठी देखील कारणीभूत राहाल. अंतरमनाने केलेले काम सफल होईल. कुटुंबामध्ये तुमचा आदर वाढेल. आम्ही इथे ज्या राशीबद्दल बोलत आहोत ज्यांच्यावर देवांचे देव महादेवाची कृपा दृष्टी राहणार आहे त्या राशी सिंह, तूळ, कुंभ, सिंह, मकर, मीन वृश्चिक आहेत. तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये खुशहाली हवी असेल आणि देवांचे देव महादेवाची कृपा दृष्टी मिळवायची असेल तर या पोस्टला लाईक आणि शेयर अवश्य करा आणि कमेंट मध्ये ●●हर हर महादेव●● अवश्य लिहा.\nटीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.\nPrevious articleखूपच कमी वयामध्ये या अभिनेत्रींनी केले लग्न, नंबर १ आणि २ बालि-क होण्या अगोदरच बनल्या आई \nNext articleसूर्य येणार चित्रा नक्षत्रामध्ये, जाणून घ्या या ६ राशींचे नशिब चमकणार येणार चांगले दिवस \nकन्या राशीमध्ये विराजमान राहणार चंद्र, या ४ राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ \nग्रह नक्षत्रांची स्थिती सुधारणार या ३ राशींच्या लोकांचे हाल, शुभ संयोगाने भाग्यशाली दिवस झाले सुरु \nसंकट मोचन हनुमान या ५ राशींच्या लोकांची कामे मार्गी लावणार, नशीब राहणार मजबूत, मिळणार मान-सन्मान \nकन्या राशीमध्ये विराजमान राहणार चंद्र, या ४ राशीच्या लोकांना होणार अचानक...\nग्रह नक्षत्रांची स्थिती सुधारणार या ३ राशींच्या लोकांचे हाल, शुभ संयोगाने...\nसंकट मोचन हनुमान या ५ राशींच्या लोकांची कामे मार्गी लावणार, नशीब...\nविष्णूदेव आणि माता लक्ष्मीच्या कृपेने या ५ राशींना येणार चांगले दिवस,...\nकन्या राशीमध्ये विराजमान राहणार चंद्र, या ४ राशीच्या लोकांना होणार अचानक...\nग्रह नक्षत्रांची स्थिती सुधारणार या ३ राशींच्या लोकांचे हाल, शुभ संयोगाने...\nसंकट मोचन हनुमान या ५ राशींच्या लोकांची कामे मार्गी लावणार, नशीब...\nजुदाई चित्रपटाचा हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा स्टार नाव ऐकून...\nजिला समजत होतो छोटी-मोठी अभिनेत्री ती तर निघाली शाहीद कपूरची बहीण,...\nया झाडाची ४ पाने फक्त काही दिवस चघळा, रक्तवाहिन्यांत जमा झालेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divakarsatam.com/tag/climbinglife/", "date_download": "2021-09-22T16:56:38Z", "digest": "sha1:4DJMJGQLRLTTH3QWJTZ6JFUAX5VN6ILP", "length": 7439, "nlines": 112, "source_domain": "divakarsatam.com", "title": "climbinglife – दिवा उवाच", "raw_content": "\nभटक्या दिवाच्या भन्नाट गोष्टी…\nवाघबीळ – वाघाची गुहा\nएक रात्र मोठ्या मनाच्या सावलीत…\nगडगडा किल्याच्याअजिंक्य भेगेची चढाई\nनाशिकचा सनडे वन सुळका\nडांग्या सुळका एक मानसिक आव्हान\nघोडबंदर किल्ल्याची रंजक सफर\nलाज वाटते मला ट्रेकर असल्याची…\nप्री वेडिंगचं वावटळं आत्ता गडकिल्ल्यावरही\nधोधो पावसातील किल्ले औंढा\nपावसाळ्यात हरिश्चंद्रगड नळीच्या वाटे…\n‘सत्य’ चप्पल घालून तयार होईपर्यंत.. ‘खोट’ गावभर फिरून आलेलं असतं \nचंद्रप्रकाशात अनुभवलेला मनोहारी चावंड किल्ला\nसमृद्ध परंतु दुर्लक्षित असा तांदूळवाडी किल्ला\nहागणदारी मुक्त किल्ले योजना (Nature Call in Right Way… )\nविजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा \nबदलाच्या दिशेने एक पाऊल\n१००.१ मेगाहर्ट्स एफ एम गोल्ड |युवा तरंग |भटक्या दिवाच्या भन्नाट गोष्टी\nअडगळीस आलेल्या एका विमानाची कहाणी\nसह्याद्रीतील अनेक डोंगर सुळक्यांना नवरा, नवरी, वऱ्हाड अशी नावं असल्यानं तिथं गेल्यावर एखाद्या लग्नमंडपात गेल्यासारखं वाटतं. कारण प्रत्येक ठिकाणी नवरा-नवरी हे आहेतच काही […]\nही भटकंती आहे २०१४ सालची… मुंबईपासून साधारण १३० किलोमीटवर शहापूरनजीक आजोबा किल्ला वसला आहे. घनदाट जंगलला सोबत सापांचा वावर हे […]\nगडगडा किल्याच्याअजिंक्य भेगेची चढाई\nकडक उन्हामुळे अंगाची काहिली होत होती… नजरेच्या टप्प्यात लक्ष्य दिसत होते… ते गाठण्याची जबर इच्छाशक्ती असल्यामुळे उन्हाची पर्वा न करता […]\nमित्रांनो, ही गोष्ट आहे, अंकाई-टंकाई किल्ल्याजवळच्या ‘���डबीची शेंडी’ या सुळक्याची. काही वर्षांपूर्वी जेव्हा अंकाई-टंकाई ही दुर्गजोडगोळी पाहिली, त्याच वेळी त्याच्या […]\nसमृद्ध परंतु दुर्लक्षित असा तांदूळवाडी किल्ला\nचंद्रप्रकाशात अनुभवलेला मनोहारी चावंड किल्ला\nवाघबीळ – वाघाची गुहा\nchandrakant satam on समृद्ध परंतु दुर्लक्षित असा तांदूळवाडी किल्ला\nSheetal Bandgar Vaidya on समृद्ध परंतु दुर्लक्षित असा तांदूळवाडी किल्ला\n – दिवा उवाच on किल्ले हडसर\nSheetal Bandgar Vaidya on चंद्रप्रकाशात अनुभवलेला मनोहारी चावंड किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-amazing-photographs-of-underwater-kids-by-adam-opris-4812401-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T17:16:16Z", "digest": "sha1:MWLCFVHEUAPHQX5DVSHPLIEYNUZBXOHN", "length": 4992, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amazing Photographs Of Underwater Kids By Adam Opris | फोटोग्राफरने क्लिक केली चिमुकल्यांचे अंडरवाटर छायाचित्रे, आहेत खूपच आकर्षक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफोटोग्राफरने क्लिक केली चिमुकल्यांचे अंडरवाटर छायाचित्रे, आहेत खूपच आकर्षक\n(पाण्यामध्ये फोटोग्राफीदरम्यान एक चिमुकला)\nसध्या अंडरवाटर छायाचित्रांची क्रेज वाढली आहे. कधी अंडरवाटर लग्नाची छायाचित्रे तर कधी प्रेग्नेंट महिलांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होतात. लोकांना अशी छायाचित्रे खूपच आकर्षक वाटतात. काहीतरी नावीन्य आणि वेगळी दिसणारी ही छायाचित्रे क्षणात हजारो लोक शेअर करतात. अलीकडेच एडम ओप्रिसने चिमुकल्याची अंडरवाटर छायाचित्रे क्लिक केलीत. या छायाचित्रांत चिमुकला आपल्या अंदाजात पाण्यात फोटोग्राफी करताना दिसत आहे. या चिमुकल्यांनी एकापेक्षा एक पोज दिल्या.\nफोटोग्राफर एडम ओप्रिस म्हणतो, मी यापूर्वी प्रेग्नेंट महिलाची छायाचित्रे क्लिक केली होती. त्यानंतर एका नवदाम्पत्याचे फोटो कैद केलीत. त्यानंतर माझ्या मनात एखाद्या लहान मुलाची छायाचित्रे क्लिक करण्याच विचार आला. ओप्रिसने असेही सांगितले, की प्रेग्नेंच महिलेचे छायाचित्रे क्लिक करत असताना माझ्या मनात हा विचार आला होता.\nमी पहिल्यांदाच एखाद्या चिमुकल्याची अंडरवाटर फोटो क्लिक करत आहे. मुलांना पोहता येत नाही, त्यामुळे काही वाईट घडून नये याची मला भीती होती. परंतु सर्वकाही ठिक झाल आणि मी फोटो क्लिक करू शकलो. ओप्रिस म्हणतो, अंडरवाटर फोटो क्लिक करणे खूप कठिण असते. परंतु चिमुकल्यांसोबत अशी छायाचित्रे काढणे त्यापेक्षा कठिण असते.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एडम ओप्रिसने क्लिक केलेली काही शानदार अंडरवाटर छायाचित्रे...\nदिल्ली कॅपिटल्स ला 24 चेंडूत 6.25 rpo प्रति ओवर सरासरी ने 25 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2020/10/blog-post_800.html", "date_download": "2021-09-22T18:41:09Z", "digest": "sha1:OW5GEOFELUACFHUGBFB3G2UYNT3FZOBO", "length": 9597, "nlines": 83, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सांगलीच्या कोरोना योद्धांची कामगिरी राज्यात गौरवास्पद : आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर.", "raw_content": "\nHomeसांगली महापालिकासांगलीच्या कोरोना योद्धांची कामगिरी राज्यात गौरवास्पद : आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर.\nसांगलीच्या कोरोना योद्धांची कामगिरी राज्यात गौरवास्पद : आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर.\nसांगली : महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, माजी महापौर सुरेश पाटील यांना चिन्मयसागर कोरोना नॅशनल वॉरियर पुरस्काराने सन्मानित करताना आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर.\n: चिन्मयसागर कोरोना वॉरियर' पुरस्काराचे वितरण\nकोरोनाच्या जागतिक संकटात सांगली जिल्ह्यातील कोरोना योद्धांनी केलेली कामगिरी संपूर्ण राज्यात गौरवास्पद आहे. त्यामुळे या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करणे आपले आद्य कर्तव्यआहे, असे प्रतिपादन आरोग्यराज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील - यड्रावकर यांनी केले.\nश्री चिन्मयसागर चॅरिटेबल ट्रस्ट आणि वर्ल्ड डॉक्टर्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने प. पु. मुनिश्री चिन्मयसागर महाराज यांच्या प्रथम समाधीवर्षाचे औचित्य साधून कोरोना सारख्या महामारीच्या काळात अतुलनीय योगदान देणाऱ्या समाजातील मान्यवरांचा ''चिन्मयसागर कोरोना वॉरियर''पुरस्काराने ना. यड्रावकर-पाटील यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.\nस्वागत व प्रास्तविक माजी महापौर सुरेश पाटील यांनी करताना, ' याचदिवशी चिन्मयसागर महाराजांनी समाधी घेतली होती. त्यांनी सर्व जातीधर्मासाठी मोठे योगदान दिले आहे. जेंव्हा मुनींचा इतिहास लिहला जाईल त्यावेळी चिन्मयसागर महाराजांचे नाव अग्रभागी असेल असे सांगितले. चिन्मयसागर महाराजांचे बालपणीचे मित्र असणाऱ्या डॉ. सोमशेखर पाटील यांनी महाराजांबद्दलच्या आठवणी सांगितल्या. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस या���नी मनोगत व्यक्त करताना,' कोरोनाबाबत दक्षता बाळगून स्वतःला सुरक्षित ठेवणारे सर्वजण कोरोना योद्धे आहेत. अजून कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट केंव्हाही येऊ शकते.आपले दोन मोठे सण येत आहेत. आमच्या सेवेत कधीही खंड पडणार नाही.आम्ही आमची जबाबदारी नेहमीच पूर्ण क्षमतेने पार पडू असे सांगितले.\nना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते चिन्मयसागर कोरोना नॅशनल वॉरियर पुरस्काराने जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस, माजी महापौर सुरेश पाटील, डॉ.सोमशेखर पाटील, डॉ,भरत मुडलगी, डॉ.जयधवल भोमाज, डॉ.महाधवल भोमाज, डॉ. शरद देसाई, डॉ. उमेश पाटील यांना तसेच चिन्मयसागर कोरोना वॉरियर पुरस्काराने दक्षिण भारत जैनसभा, डॉ. सुनील आंबोळे, डॉ. संजय साळुंखे, डॉ.भूपाल गिरीगोसावी, डॉ. रवींद्र ताटे, असिफ बावा, हयात फाऊंडेशन, पीरअली पुणेकर, संजय बेले, सतीश साखळकर, आयुष सेवाभावी संस्थेचे अमोल पाटील, सलगरे सरपंच तानाजी पाटील, शशिकांत पाटील, स्वच्छतादूत राकेश दड्डणावर, नगरसेवक अभिजित भोसले यांचा सन्मान करण्यात आला.\nआपल्या भाषणात आरोग्यराज्यमंत्री ना. पाटील-यड्रावकर यांनी,' आज सर्वजण मोठ्याधीराने कोरोनाशी लढत आहेत. कोरोनाबाबत दक्षता घेतली पाहिजे. हे संकट अजून संपलेले नाही. सरकार वेगवेगळ्या माध्यमातून जनगागृतीसोबतच विविध उपाययोजना करीत असल्याचे सांगितले. यावेळी राजगोंड पाटील, मोहन पाटील, रावसाहेब खोचगे यांच्यासह अन्य मान्यवर व नागरिक उपस्थित होते.\nआरोग्य महाराष्ट्र सांगली सांगली महापालिका\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nलाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%86", "date_download": "2021-09-22T18:25:49Z", "digest": "sha1:CFAO4SGFLB6DAUBLA3Q3XV7RF2P77EZR", "length": 3071, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "साचा:सेरी आ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअतालांता बी.सी. • बोलोन्या एफ.सी. १९०९ • काग्लियारी काल्सियो • काल्सियो कातानिया • ए.सी. क्येव्होव्हेरोना • ए.सी.एफ. फियोरेंतिना • जेनोवा सी.एफ.सी. • इंटर मिलान • युव्हेन्तुस एफ.सी. • एस.एस. लाझियो • ए.सी. मिलान • एस.एस.सी. नापोली • यू.एस. पालेर्मो • पार्मा एफ.सी. • देल्फिनो पेस्कारा • ए.एस. रोमा • यू.सी. संपदोरिया • ए.सी. सियेना • तोरिनो एफ.सी. • उदिनेस काल्सियो\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at ११:२०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ११:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2021-09-22T17:31:13Z", "digest": "sha1:465L3E3FROPLHEHY5K7UI3UBWMF4VVVU", "length": 18687, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया चर्चा:प्रमाणपत्र - विकिपीडिया", "raw_content": "\nराहुल विकिपीडिया:प्रमाणपत्र या प्रकल्पात प्रमाणपत्र बनवण्यात तुमचा सहभाग हवा आहे.बाकी सुद्धा या प्रकल्पाच्या प्रगतीकरता काही वेळ देता आलातर स्वागतच आहे.माहितगार ११:००, २० ऑगस्ट २०११ (UTC)\nजसे शाळेत विद्यार्थ्यांना सहभाग घेतल्याबद्दल एखादे प्रमाणपत्र किंवा सर्टीफिकेट दिले जाते तसेच बनवून हवे आहे. शक्यतो मराठी विकिपीडियावरच नाव गाव टाईप करता येईल असा साचा प्रिफरेबल शिवाय A4 साईज कागदावर सहज प्रिंटेबल आणि दिसावयास चांगले असावे.\nमी स्टॅटेजी विकिवर येथे बरेच सविस्तर लिहिले आहे. त्याचे चर्चा पानही पहावे.माहितगार ११:३८, २० ऑगस्ट २०११ (UTC)\n>> (लोगो, चिन्ह , आदी.) काही ब्र्याड रंग (असल्यास ) बाबदची माहिती द्यावी\nविकिपीडियाचा लोगो वापरू नये त्या साठी विकिमीडिया फाऊंडेशनची परवानगी लागते (तेही भविष्यात त्यांची परवानगी घेउन करण्यास हरकत नाही). मराठी आणि महाराष्ट्र या संदर्भाने आणि विकिपीडियाशी संबधीत आहे या दोन्ही गोष्टी दाखवणारा एखादी नवीन लोगो संकल्पना सुद्धा चालेल किंवा नविन काही सुचे पर्यंत सध्याचा महाराष्ट्र बार्नस्टारचित्र तसेच ठेवले तरी चालेल. रंग इंटरनेट आणि प्रिंटींग मध्ये दोन्हीकडे व्यवस्थीत येणारा कोणताही चालेल.\n>>मसुदा आणि इतर माहिती\nमसुदे मुख्य प्रकार दोन\n१) विकिपीडिया संपादन कसा करावा या संदर्भात आपण चांगले ( पॉवर पॉइंट) प्रेझेंटेशन मराठी भाषेतून बनवून दिल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे हे प्रमाणपत्र प्रदान करण्या येत आहे\n२) विकिपीडिया ज्ञानकोशातील ज्ञानाचा सुयोग्य वापर करून आपण चांगले ( पॉवर पॉइंट) प्रेझेंटेशन मराठी भाषेतून बनवून मराठी भाषिकांना मुक्तपणे वापरण्याकरता उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे हे प्रमाणपत्र प्रदान करण्या येत आहे\nसोबत \"अशा जगाचा विचार करा, जिथे पृथ्वीवरील प्रत्येक माणसाला अखिल मानवी ज्ञानाभांडारात मु्क्त विहरता येईल.\" हे विकिपीडियाचे ब्रीदवाक्य माहितगार २०:०१, २० ऑगस्ट २०११ (UTC)\n>>>माहितीगार,आपण विकिपीडिया च्या लोगो वापर संबंधी परवानगी साठी त्वरित हालचाल करावयास हवी (मान्यता येईल तेव्हा येईल पण सुरुवात करून द्यावी )कारण विकिपीडियाच्या ब्र्यांड व्ह्यालूचा आपणास फायदा घेता येईल असे वाटते.\nअशा कार्यक्रमास विकिमीडिया इंडिया चॅप्टर, इंडिया प्रोग्राम्स आणि सरते शेवटी विकिमीडिया फाऊंडेशनची अधिकृत मान्यता लागेल.येत्या विकिकॉफरन्स (नव्हेंबरातल्या) मध्ये कुणी हा मुद्दा रेटला तर काही प्रगतीची शक्यता आहे.पण त्या करता मराठी विकिपीडियास जे उपयूक्त आहे ते करण्याकरता थांबून रहावयाचे का असा मुळात प्रश्न आहे उलट आपण आपला कार्यक्रम स्वतंत्र पणे रेटावा त्याच यश इतरांना सिद्ध करून दाखवाव आणि पाठींबा मागावा याचा फायदा आप्ल्या कृती आपल्याला चालू करता येतात इतरांवर विसंबून रहावयास लागत नाही.\n>>>विकिपीडियाचा यु आर एल द्यावा का\nप्रमाणपत्रात यु आर एल असलेला बरा.\n>>>आपणास जे जे ठावे ..... मराठी विपी चे (अनधिकृत/अधिकृत) घोष वाक्य लिहावे का\nआपणास जे जे ठावे हे बऱ्याच लोकात लोकप्रिय आहे हे खरे असले तरी \"शहाणे करून सोडावे सकळ जन\" एका अर्थाने त्या वाक्यास दोन अर्थ छाटा आहेत,त्यातील एक अर्थ छटा ह विकिपीडियाच्या व्हॅल्यूज मध्ये परफेक्टली बसत नाही.कारण विकिपीडिया वाचकाला विवेक आहे यावर विश्वास ठेवत इतरांना शहाण करून सोडा म्हटल्या नंतर मला माझ व्यक्तिगत मत मांडण्याची मोकळीक अपेक्षीत होते ती विकिपीडियाच्या परिघात बसत नाही. त्यामुळे या बद्दल आग्रह धरू नये असे माझे प्रांजळ मत आहे.\n>>>प्रमाण पत्रावर सही राहणार आहे का (~~)\nबेसिकली मूळ कसेप्ट बार्नस्टार सारखाच कुणिही कुणालाही देण्याचे स्वातंत्र्य त्यामुळे ऑनलाईन सही पुरेशी ठरावी सोबत हवेतर प्रिंटेड सर्टीफिकेटवर सही करण्याकरता एखाद ओळीची जागा ठेवावी.\nकालावधीची आवश्यकता नाही तारीख प्रमाणपत्र देण्याची प्रिंटकरताना आपोआप त्यावेळची येईल अशी व्यवस्था केल्यास कसे असेल .\n>>>हा साचा असावा असे आपण म्हणता मग तो कोणीहि लावला/वापरला तर त्याचे वापराचे तंत्र कसे असावे.\nअसे कुणी सहसा वपरणार नाही आणि वापरले तर वापरू द्या बार्नस्टारचा पर्याय आहे, नुक्सान होण्या सारखे काही आहे असे वाटत नाही.\n>>>बंधू प्रकल्प वा इतर काही विपिशी निगडीत गोष्टी जाहिरातीसाठी द्यावे का\nबंधूप्रकल्पावर जरी असे काम केले तरी असे प्रमाणपत्र देता आले पाहिजे.\n\"जाहिरातीसाठी द्यावे का\" हे समजले नाही माहितगार २२:०२, २० ऑगस्ट २०११ (UTC)\nओके, तसे....या बंधूप्रकल्पाकरिता सूद्धा अशाच स्वरूपाची प्रेझेंटेशन्स बनवून देण्याचे आवाहन करून किंवा दुवा देण्यास हरकत नाहीमाहितगार २३:३२, २० ऑगस्ट २०११ (UTC)\nनमस्कार माहितीगार, मागे आपण सांगितल्या प्रमाणे प्रमाणपत्रासाठी साचा बनवला आहे. आपणास पुरवावलोकना साठी येथे देत आहोत. वापरास अत्यंत सोपा आणि छापता येण्यासारखा बनवण्याचा प्रयत्न आहे.\nसंकल्पना : तीमिरातुनी तेजा कडे\nअर्थबोध : सदर चित्रात मराठी भाषेचा प्रवास भूतकाळापासून उज्वल भविष्या कडे दाखवण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा तळाशी तिमिर म्हणजे काळा रंग वापरण्यात आला आहे ज्यात भूतकाळ असेपण अभिप्रेत आहे त्यासाठी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी घेतली आहे जसे बुरुज, किल्ले आणि काळा प्रमाणे आधुनिक गगनचुंबी इमारती ह्या प्रकाशात दाखवल्या आहेत सोबत भगवा झेंडा, राजमुद्रा आणि छत्रपती सम प्रतिमा ह्या मराठीस असलेला राजाश्रय आणि लोकाश्रय दाखवतात. तुतारी फुंकणारे प्रमाण पत्राची इतमानाने करण्यात येणाऱ्या घोषणेचे प्रतिक आहेत.\nसूचनांचे स्वागत आहे. राहुल देशमुख ०३:०४, २५ ऑगस्ट २०११ (UTC)\nविकिपीडिया संपादन कसा करावा या संदर्भात आपण चांगले ( पॉवर पॉइंट) प्रेझेंटेशन मराठी भाषेतून बनवून दिल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे हे प्रमाणपत्र प्रदान करण्या येत आहे.\nविकिपीडिया संपादन कसा करावा या संदर्भात आपण चांगले ( पॉवर पॉइंट) प्रेझ��ंटेशन मराठी भाषेतून बनवून दिल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे हे प्रमाणपत्र प्रदान करण्या येत आहे. धन्यवाद\"<<\nविकिपीडियावर संपादन कसे करावे या विषयावर आपण मराठीतून चांगला नमुना सादर केल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे आपणास हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहे.\nधन्यवाद नको, धन्यवाद प्रमाणपत्र घेणार्‍याने द्यायचे, देणार्‍याने नाही.\nखाली सही जर असलीच तर तारीख आणि सही करणाऱ्याच्या पदाचे नाव पाहिजे. सही नसली तरीही पदाचे नाव हवेच....J १४:५०, २९ ऑगस्ट २०११ (UTC)\npresentation ला सादरीकरण म्हणता येईल काय\nवि. नरसीकर (चर्चा • योगदान) १६:१६, २९ ऑगस्ट २०११ (UTC)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ फेब्रुवारी २०१२ रोजी २३:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_18.html", "date_download": "2021-09-22T17:26:53Z", "digest": "sha1:TCIZYVMGX2YDQTZHO4Q44XZIH7X3LKUC", "length": 6372, "nlines": 78, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजी आम.सदाशिवभाऊ पाटील यांचा मोठा निर्णय", "raw_content": "\nHomeखानापूर विटाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजी आम.सदाशिवभाऊ पाटील यांचा मोठा निर्णय\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजी आम.सदाशिवभाऊ पाटील यांचा मोठा निर्णय\nविटा (प्रतिनिधी) : विटा नगरीचे आराध्यदैवत श्री नाथ मंदिर येथे सालाबाद प्रमाणे पाडवा सणानिमित्त सर्व यात्रा कमिटी सदस्यांची होणारी बैठक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांनी दिली आहे.\nमाजी आमदार सदाशिव पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिवसाची जमावबंदी व रात्रीची संचारबंदी लागू केलेने यात्रा उत्सव तसेच सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. या अनुषंगाने विटा नगरीचे आराध्यदैवत श्री नाथ मंदिर येथे सालाबाद प्रमाणे पाडवा सणानिमित्त सर्व या���्रा कमिटी व गावकरी लिंब खाण्याच्या, पंचांग वाचनाच्या व नाथाअष्टमी यात्रेच्या नियोजनाच्या निमित्ताने एकत्र येत असतात. व हा सण आनंदाने साजरा करत असतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या महामारी मुळे ही बैठक स्थगित करण्याचा निर्णय सर्वानुमते आज आम्ही घेत आहोत.\nमात्र देवाची पाडव्याची पूजा हि मानकरी व गुरव यांच्या हस्ते रितीरिवाजाप्रमाणे होईल. मी आपणा सर्वांना विनंती करतो की पाडव्याच्या सणा दिवशी मंदिरात गर्दी करू नये सर्वांनी आपापल्या घरी सण उत्साहात साजरा करावा त्याचबरोबर प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करून स्वतःला व कुटुंबाला कोरोनापासून दूर ठेवावे मी या निमित्ताने नाथ बाबा चरणी प्रार्थना करतो की विटा शहर हे पूर्णपणे कोरना मुक्त होऊन लवकरात लवकर पहिल्यासारखे गुण्यागोविंदाने नांदावे आणि सर्वांच्या उद्योग-व्यवसायत भरभराटी येऊन सर्व विटेकर जनता समृद्ध व्हावी असे प्रतिपादन अॅड सदाशिवराव पाटील पत्रकारांशी बोलताना केले.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya-nagar/revenue-workers-agitation-parner-postponed-82821", "date_download": "2021-09-22T17:46:52Z", "digest": "sha1:KB62NQJMK73SH5477B5CXJT6GC452KGB", "length": 7352, "nlines": 27, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पारनेरमधील महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित", "raw_content": "\nपारनेरमधील महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित\nनागरिकांची महसूल विभागातील कामे व्हावीत यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तहसीलदार देवरे व महसूल कर्मचारी, तलाठ्यांना चर्चेसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले आहे.\nअहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर मनमानी कारभार व दडपशाहीचा आरोप करत पारनेर तालुक्यातील महसूल विभागातील कर्मचारी व तलाठ्यांचे 25 ऑगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. तहसीलदार देवरे यांची बदली करा अथवा आमच्या सर्वाच्या पारनेर तालुक्या बाहेर बदल्या करा अशी महसूल कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या आंदोलनामुळे पारनेर तालुक्यातील महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे.\nपारनेर तालुक्यातील महसूल कर्मचारी व तलाठ्यांच्या आंदोलनामुळे कामे होत नसल्याने तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी आंदोलन केले. नागरिकांची महसूल विभागातील कामे व्हावीत यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तहसीलदार देवरे व महसूल कर्मचारी, तलाठ्यांना चर्चेसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले आहे.\nदिवाळीपर्यंत थांबा, आपलंच सरकार येणार आहे\nत्यानुसार तहसीलदार देवरे व महसूल कर्मचारी, तलाठी आज सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू जाणून घेतल्या. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित व श्रीगोंदे-पारनेर प्रांत सुधाकर भोसले उपस्थित होते.\nजिल्हाधिकाऱ्यांनी पारनेर तालुक्यातील महसूल कर्मचारी व तलाठी यांना तहसीलदार देवरे यांची एक महिन्यात चौकशी करून योग्यती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार महसूल कर्मचारी व तलाठी यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.\nउद्यापासून पारनेर तालुक्यातील महसूल विभागातील सर्व कर्मचारी व तलाठी आपल्या कार्यालयात कर्तव्य बजावताना दिसणार आहेत. या निर्णयामुळे नागरिकांचे महसूल विभागातील कामे मार्गी लागतील. पारनेर तालुका महसूल कर्मचारी व तलाठी संघटनेकडून आंदोलन स्थगिती बाबत दुजोरा दिला आहे.\nनगरमध्ये महापालिका कामगार संघटनेची संपाची हाक\nकोरोना कालावधीत कर्तव्य बजावत असताना महापालिकेच्या 19 कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला. एक हजारपेक्षाही जास्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय कोरोना बाधित झाले. कोरोनाशी दोन हात करत त्यांनी शहराला कोरोनापासून वाचविण्यात महत्त्वाची भुमिका बजावली.\nमहापालिकेत तीन हजार कर्मचारी आहेत त्यातील एक हजार 850 कर्मचारी कायम स्वरूपी आहेत. मागील वर्षी कोरोनामुळे दिवाळी सानुग्रह अनुदान दोन टप्प्यात व महागाईच्या मानाने कमी मिळाले होते. यंदा दिवाळीत प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी अहमदनगर महापालिका कामगार संघटनेने करत 19 सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा महापालिका प्रशासनाला आज दिला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सचिव आनंदराव वायकर यांनी दिली. महापाल��केच्या तिजोरीत पुरेसे पैसे नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/04/blog-post_5.html", "date_download": "2021-09-22T18:38:22Z", "digest": "sha1:N3ZOZEP5NMASQSNN5JFV3BNG24RURC2C", "length": 16829, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "दुष्काळ दारात, नेते प्रचारात - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social दुष्काळ दारात, नेते प्रचारात\nदुष्काळ दारात, नेते प्रचारात\nसलग चार वर्षांपासून कमी अधिक प्रमाणात पडणार्‍या पावसामुळे दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. त्यात प्रशांत महासागरात एल निनो या चक्री वादळाचा प्रभाव असल्याने यंदा सरासरीच्या ९३ टक्के इतकाच पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. यामुळे आतापासूनच भविष्यातील संकटांची चाहूल लागली आहे. एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा बसत असल्याने वातावरण तापत आहे. एकीकडे सुर्य आग ओकत असतांना दुसरीकडे लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभांमुळे राजकीय वातावरण देखील तापायला सुरुवात झाली आहे. एरव्ही लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरील मुद्दे व विषयांना महत्त्व असते मात्र यंदा पाणीटंचाई, चाराटंचाई, ग्रामीण भागातील पाण्याचे, विहीर अधिग्रहणाचे प्रश्न हे मुद्दे घेऊन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतांना दिसत आहे. मात्र दुर्दव्य एवढेच की दुष्काळ दारात उभा असतांना त्यावर केवळ राजकारण केले जात आहे.\nशेतीमुळे १.३ अब्ज लोकांना रोजगार\nकृषीप्रधान अर्थव्यवस्था असल्याने भारताच्या दृष्टीने पाऊसमानाचा अंदाज अतिशय महत्त्वाचा असतो. भारतातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेतकर्‍यांचे डोळे आभाळाकडे लागलेले असतात. शेतीचे देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेतले योगदान १४ टक्के असले तरी, यामुळे देशातल्या १.३ अब्ज लोकांना रोजगार मिळतो. त्यामुळेच पावसाबद्दल व्यक्त करण्यात येणार्‍या अंदाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधीच गत तिन चार वर्षापासून कमी अधिक पडणार्‍या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. याचा विपरित परिणात सर्वच क्षेत्रांवर दिसून येत आहे. महागाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. दृष्काळाच्या दृष्टचक्रात शेतकरी व सर्वसामान्या भरडला जात आहे. गेल्यावर्षी सुरुवातीला पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र नंतर पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा पुन्��ा अडचणीत आला. झालेले नुकसान पुढच्या वर्षी भरुन काढू अशी आशा असतांना यावर्षीही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता ५५ टक्के असेल, असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. पावसावर अल निनोचा प्रभाव जाणवेल. पॅसिफिक महासागरात सक्रिय असलेल्या अल निनोमुळे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आशिया, भारताच्या काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल, असा धोक्याचा इशारा स्कायमेटने दिला आहे. यापार्श्‍वभूमीवर देशात विशेषत: शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.\nराजकीय नेते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात\nदुष्काळ हा भारतासाठी नवा नाही, त्यातही अल निनो हा शब्द अगदी परिचित झाला आहे कारण हवामान खात्याने केलेल्या संशोधनानूसार, १९५० ते २००० या सालापर्यंत एकूण तेरा वेळा एल निनो होता़ १९५१, १९६५, १९९६६, १९७२, १९७४, १९७९, १९८२, १९८३, १९८६, १९८७, १९९१, १९९२, १९९७ या वेळी एल निनो होता़ त्यात केवळ तीन वेळा म्हणजे १९५१, १९६५ आणि १९७२ मध्ये दुष्काळ पडला होता़ यानंतर २०१५ साली प्रबळ एल निनो होता तर, २०१६ साली मात्र उष्ण वर्ष असून ला निना होता़ विशेष म्हणजे २०१८ मध्ये ऑगस्ट महिन्यानंतर मात्र मध्यम ला निना व नंतर २०१९ मध्ये पुन्हा एल निनो हा उष्ण सागरी प्रवाह निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे़ या पार्श्‍वभूमीवर यंदा देखील एल निनोला गृहित धरुन मॉन्सून खराब होईल असा अंदाज स्कायमेंटने व्यक्त केला आहे़ एल निनोच्या प्रभावामुळे देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८८७ मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना कडक उन्हाळा आणि तीव्र दुष्काळाची चिंता जाणवू लागली आहे. पाण्याची टंचाईमुळे पिके मातीत गेली आहेत. आता पाणी, चारा यांची चिंता सतावू लागली आहे. यावर्षी अतिशय तीव्र दुष्काळाला तोंड द्यावे लागण्याची चाहूल ग्रामीण जनतेला झाली आहे. पाणीसाठे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच संपू लागले आहेत. मोठ्या जनावरांच्या चारा-पाण्याची सोय शेतकरी कशीबशी करत आहेत. परंतु मेंढपाळांना मेंढ्या, शेळ्या यांच्या चारा-पाण्याची सोय करत असताना नाकी नऊ आले आहे. अशा संकटकाळी शेतकर्‍यांना मदतीचा हात देणे अपेक्षित आहे. ग्रामीण भागात तात्पूरत्या स्वरुपात पाणी पुरवठा, चारा छावण्या, कृषी अनुदान आदी उपया योजना राबविण्याची अत्यावश्यकता आहे. मात्र याचे सोयसूतक कोणाला दिसत नाही. राजकीय नेते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अडकले आहे. शासनाने यासाठी ज्या योजना आधीच निश्‍चित केल्या आहेत, त्याची मंजूरी आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहे. अनेक ठिकाणी निधी असूनही तो खर्च करण्यात अडचणी येत आहेत. यामुळे राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकीय यंत्रणाही निवडणुकीच्या तयारीत मग्न झाल्यासारखी वाटते आहे. त्यामुळे या रणधुमाळीत आपले कसे होणार याची चिंता ग्रामीण भागातील जनतेला सतावू लागली आहे. काही ठिकाणी याचे पडसाद उमटत आहेत.\nराजकीय नेत्यांनी प्रथम दुष्काळासंबंधीची उत्तरे प्रथम द्यावीत, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि पाणी याची टंचाई यामधून कसा मार्ग काढावा यावर बोलावे, मग राजकारण करावे, असा संताप आता मतदारांनामध्ये दिसू लागला आहे. चारा छावण्या, चार डेपो, पिण्याच्या पाण्याचे टँकर आदी दुष्काळ निवारण्यासाठीच्या उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याची गरज आहे. दुष्काळाच्या विषयावरुन महिन्यापूर्वीच प्रशासनाला धारेवर धरणारे राजकारणी लोकसभेच्या निवडणुकीत पार गुंतून गेले आहेत. त्यामुळे पाणीटंचाई सोबतच चारा टंचाईच्या गंभीरतेच्या प्रश्नाकडे डोळेझाक होत आहे. सामान्य माणसाला मात्र पाणी हवे आहे. त्याचा प्रकर्षाने विचार करताना कोणी फारसे दिसत नाही. या मुद्यावर राजकारण्यांना सध्या बोलण्यास वेळ नाही. जो तो आपली प्रचार सभा, कॉर्नर बैठकांद्वारे थेट जनसामान्यांशी संवाद साधण्यात व्यस्त आहे. परिणामी लोकसभा निवडणुकीत दुष्काळ हरवल्याचे जाणवत आहे. या संवेदनशिल राजकारण्यांना धडा शिकवणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी जागरुकतेने मतदान करणे आवश्यक आहे, तर चला मग निरपेक्षपणे मुल्यमापन करुन मतदान करुया\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.smartnewsmarathi.com/social-smartnewsmarathi/credaai-conducted-vaccination-camp-for-labourers/", "date_download": "2021-09-22T17:33:29Z", "digest": "sha1:46AS2P76DIUQZJLLTOKTRMTZZDTQZEH2", "length": 5089, "nlines": 62, "source_domain": "www.smartnewsmarathi.com", "title": "क्रेडाईच्या वतीने लसीकरण शिबिर संपन्न -", "raw_content": "\nतयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला\nक्रेडाईच्या वतीने लसीकरण शिबिर संपन्न\nक्रेडाईच्या वतीने लसीकरण शिबिर संपन्न\nक्रेडाई बेळगाव संस्थेच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील सदस्य आणि कामगारांच्या कुटुंबीयांसाठी लसीकरण शिबिर नुकतेच घेण्यात आले . मंगळवार पेठ टिळकवाडी येथील क्रिशनेस्ट प्रकल्पाच्या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी हिरेमठ, राजेश हेडा, राजेंद्र मुतगेकर , सचिन कळीमनी , विजय भंडारी, युवराज हुलजी, अमर अकणोजी, गोपाळ कुकडोळकर, आनंद अकणोजी, प्रशांत वांडकर आणि इतर सदस्य उपस्थित होते.\nPrevious Previous post: माजी ज्येष्ठ फुटबॉलपटू मेलविन उर्फ मालू परेरा याचे निधन\nNext Next post: गणेशोत्सवानिमित्त आमचा गणराया हे गाणे भक्तांच्या भेटीसाठी दाखल\nतयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे September 20, 2021\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट September 20, 2021\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला September 20, 2021\nभारताचा टी-ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा \nBreaking News: विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले; वर्ल्डकपनंतर होणार पायउतार September 16, 2021\nगणेशोत्सवानिमित्त आमचा गणराया हे गाणे भक्तांच्या भेटीसाठी दाखल September 4, 2021\nक्रेडाईच्या वतीने लसीकरण शिबिर संपन्न September 4, 2021\nमाजी ज्येष्ठ फुटबॉलपटू मेलविन उर्फ मालू परेरा याचे निधन August 28, 2021\nज्येष्ठ आणि अष्टपैलू क्रिकेटपटू मिलिंद कुलकर्णी यांचे निधन August 28, 2021\nछाननी नंतर आता अर्ज माघारीचे वेध August 24, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://nemane-nemade.blogspot.com/2013/02/blog-post.html", "date_download": "2021-09-22T17:41:28Z", "digest": "sha1:M27CTLWOUZ6XCIK2YY5E7OMBPS2WWP3Z", "length": 6320, "nlines": 56, "source_domain": "nemane-nemade.blogspot.com", "title": "नेमाने नेमाडे", "raw_content": "\nगुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१३\nश्���ी.श्रिकांत उमरीकर ह्यांनी भालचंद्र नेमाडे ह्यांची ४० वर्षांपूर्वीची एक कविता देत नेमाडे कसे उस्फुर्तपणे धर्मांध मुस्लिमांना जवाब देत आहेत, त्यांच्या तुमानीत...वगैरे.. त्याची वाखाणणी केली आहे.\nकदाचित श्रेष्ठ विचारवंतांचे हे एक लक्षण असावे की त्यांच्या साहित्यात कायम परस्पर विरोधी विचारांचे दर्शन होत असते. कारण १९८३ साली लिहिलेल्या ( म्हणजे ३० वर्षांपूर्वी ) एका लेखात ते म्हणतात : ( टीकास्वयंवर पृ. १२०, ):\n\"देशीयतेचा अतिरेक एखाद्या समाजाला आत्मकेंद्रित करून र्‍हासशील करू शकतो, हे आपण मागे अंतर्जननासंबंधीच्या चर्चेत उल्लेखले. जगातल्या इतर समाजापासून विभक्त राहाण्याची प्रवृत्ती त्यामुळे आपोआपच बळावते. एक प्रकारचा वंशाभिमान आणि आत्मसंतुष्ट जीवनव्यवहार अशा समाजात वाढतात. साहजिकच अशा संस्कृती परकीय आक्रमणात नष्ट होण्याची भीती असते. अल्‌-बिरुणीने इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या आधी अस्तित्वात असलेल्या ब्राह्मण-केंद्री हिंदू समाजात अशा देशीयतेचा अतिरेक अतिशय स्पष्टपणे वर्णिलेला आहे. तथापि हिंदुस्थानला आपला देश मानून निर्माण झालेल्या, उदारमतवादी मुसलमान वर्ग आणि महानुभाव-वारकरी अशा ब्राह्मण्यविरोधी संप्रदायांनी देशभर उभारलेल्या आत्मशुद्धीपर देशीवादी चळवळींनी हिंदुस्थानातील समाजाचा पाया पुन्हा नव्याने घालून सर्वनाश चुकविला....... \"\nनेमाडेंच्या आगामी हिंदूनंतरच्या कादंबरीत कदाचित मुसलमानांच्या उदारमतवादाचे चित्र पहायला मिळणार असावे. कारण हिंदूतला हिरो पाकिस्तानात असूनही त्यात मुसलमानांसंबंधी काहीच ( चांगले वा वाईट ) नव्हते. कदाचित ब्राह्मणांनी हिंदू धर्म बिघडवला हे प्रमुख चित्र दाट करण्यासाठी त्यांनी हे केले असावे. आता मुसलमानांच्या तुमानीचे काही खरे नाही. बा अदब, मुलाहिजा....उदारमतवादी महानुभाव-मुसलमान-युती येत आहे..\nद्वारा पोस्ट केलेले the Bhalerao येथे ३:०५ AM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n---------------------- ओवेसी कदाचित उदारमतवादी---न...\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/flood/", "date_download": "2021-09-22T17:43:04Z", "digest": "sha1:Z6YBBAEX6H6RGUFNLY5QCCYRXODZHMIP", "length": 4996, "nlines": 82, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "flood | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nमुख्यमंत्र्यांनी महापूराच्या नुकसानीचा घेतला आढावा\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तं चिपळूण मधील बाजारपेठ, चिंचखरी नाका आणि अभिरुची हॉटेल येथे येऊन व्यापारी, स्थानिक नागरिक आणि छोटे छोटे व्यवसायिकांची\nपुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे… काय म्हणाले पालकमंत्री….\n जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळं पंचगंगेसह प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2020/10/blog-post_68.html", "date_download": "2021-09-22T17:37:17Z", "digest": "sha1:6UACAQ5XRILBJPO5CUPBUTQX37FIN3AU", "length": 4278, "nlines": 78, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "अमित ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल", "raw_content": "\nHomeराजकीयअमित ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल\nअमित ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना गेल्या दोन दिवसांपासून ताप येत असल्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल तसेच मलेरिया आणि इतर चाचण्याही निगेटिव्ह आल्या आहेत.\nयाबाबत अधिक माहिती अशी, दोन दिवसापासून अमित ठाकरे यांना ताप येत होता. त्यामुळे खबरदारी म्हणून अमित ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर अमित ठाकरे यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कोरोना चाचणी तसेच मलेरिया आणि इतर चाचण्याही निगेटिव्ह आल्या आहेत. हा ताप व्हायरल असण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचं म्हणणं आहे आहे. पुढील एक दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/10/blog-post_54.html", "date_download": "2021-09-22T17:57:16Z", "digest": "sha1:SS76MLJULNCDBZ575PKF4NFWMFVI5ZHX", "length": 16784, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "ऑनलाईन शॉपिंगच्या वाढत्या प्रस्थामुळे मंदी! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social ऑनलाईन शॉपिंगच्या वाढत्या प्रस्थामुळे मंदी\nऑनलाईन शॉपिंगच्या वाढत्या प्रस्थामुळे मंदी\nअमेरिका आणि चीन या दोन बलाढ्य देशांमधील व्यापार युध्दामुळे जागतिक अर्थव्यवस्था अनिश्‍चिततेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात असल्याने भारतातही मंदीचे मळभ दाटले आहेत. याचा पहिला फटका बांधकाम क्षेत्र व वाहन उद्योगाला बसला. अनेक उद्योगसमूह, कंपन्यांनी मंदीचे कारण पुढे करत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली. परिणामी बेरोजगारीचेही संकट गडद झाले. या मंदीतून सावरण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थमंत्रालयापेक्षा पत्रकार परिषदांमध्ये जास्त दिसू लागल्या तरीही मंदीचे सावट कमी होण्यास तयार नसल्याचे विरोधीपक्षासह व्यापारी व उद्योजकांचे म्हणणे आहे. मंदीमुळे बाजारपेठेतील मालाला उठाव नाही, धंदा मंदा आहे, अशी वाक्ये सतत कानावर पडत असतांना ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून सुरु असलेल्या फेस्टीव्ह सीझनमध्ये वनप्लस या कंपनीने दोन दिवसात तब्बल ५०० कोटींची कमाई केल्याचे वाचण्यात आले. दोन वर्षांपूर्वी चीनमध्ये देखील अलिबाबा नावाच्या एका ऑनलाइन कंपनीने चक्क १० तासात ५०० अरब रुपयांच्या वस्तू विकल्याचा दावा केला होता. याला चमत्कार म्हणायचा का खरेदीची बदललेली समीकरणे\n‘मंदीसदृश्���’ परिस्थिती खरंच आहे का \nभारतीय अर्थव्यवस्था ‘मंदीसदृश्य’ परिस्थितीकडे जात आहे. सरकार हे मान्य करायला तयार नसले तरी नीती आयोगासह अनेक अर्थतज्ज्ञांनी याची कबुली देवून टाकली आहे. अशा परिस्थितीत देशातील आर्थिक परिस्थितीला जागतिक मंदी कारणीभूत आहे आणि भारताचा आर्थिक विकासदर अन्य अर्थव्यवस्थांच्या तुलनेत घसघशीतच आहे, हा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा युक्तिवाद हास्यास्पद आहे. खरेतर भारतीय अर्थव्यवस्था अन्य अर्थव्यवस्थांशी किती जोडली गेली आहे आणि जागतिक व्यापारात भारताचा हिस्सा किती या अनुषंगाने विचार केला तर जागतिक मंदीसदृश्य परिस्थितीमुळे आपली वाताहात होत आहे, हे पूर्णपणे खरे नाही. आज ज्या आर्थिक आरिष्टाला आपण तोंड देतो आहोत ते संकट आपण आपल्या आर्थिक धोरणातून, खोलवर रुजलेल्या रचनात्मक त्रुटी आणि ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेतून ओढावून घेतले आहे. स्थानिक बाजारपेठेत आलेल्या मरगळीला जागतिक किंवा देशातील मंदी नव्हे तर बहुतांशी आपणच कारणीभूत आहोत. आज एकीकडे सणासुदीला बाजारपेठेत म्हणजेच दुकानांवर फारशी गर्दी नसल्याची ओरड होते मात्र त्याचवेळी ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून सुरू असलेल्या फेस्टीव्ह सीझनने धम्माल चालवली आहे.\nग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेतून पाहतांना\nबाजारपेठेत जाऊन होणार्‍या दिवाळीच्या खरेदीची समीकरणे ऑनलाइन शॉपिंगमुळे बदलत चालली आहेत हे आता मान्य करायलाच हवे. आजकालची तरुण पिढी मोबाईलचा त्यातही स्मार्टफोनचा मोठ्या प्रमाणात वापर करते. मोबाईलमधील सर्व ऑनलाइन शॉपिंग अ‍ॅप्स वापरकर्त्याची आवड-निवड, त्यांची ‘सर्च हिस्टरी’ वापरून, क्यू रिक्टिवली- म्हणजे तुमच्या सर्च हिस्टरीनुसार जाहिरात ‘पॉपअप’ या तंत्राचा वापर करून, त्यांच्या मनात चाललेल्या विचारांचे चित्र वस्तू रुपातून सातत्याने त्याच्यासमोर आणते. यातून अनेक जण ऑनलाईन शॉपिंगकडे वळतात. हे फॅड आता केवळ मोठ्या शहरांपुरतेच मर्यादित नसून ग्रामीण भागात कानाकोपर्‍यापर्यंत ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांचे डिलेव्हरी बॉईज पोहचले आहेत. यामुळे आता दिवाळी-दसरा सारख्या सणासुदीला पूर्वीसारखीच पारंपरिक पध्दतीने दुकानात जावून शॉपिंग करण्याऐवजी घरबसल्या ऑनलाइनच्या माध्यमातून ब्रॅण्डेड वस्तूंची खरेदी करण्यास पसंतील दिली जाते. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंगचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाइल, कपडे, शूज, गॅजेट्ससह टीव्ही व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर घसघशीत सुट मिळत असल्याने या वस्तू मोठ्या प्रमाणात ऑनलाईनच खरेदी केल्या जातात. अ‍ॅमेझॉनच्या अहवालानुसार महाराष्ट्रात मुंबई खरेदीच्या बाबतीत आघाडीवर आहे. तसेच होम अ‍ॅण्ड किचन वर्गवारीतील उत्पादनांना महाराष्ट्रातून असलेल्या एकूण मागणीमध्ये मुंबईतून असलेल्या मागणीचा वाटा सुमारे ४० टक्के आहे. मुंबई शहरातून किचन स्टोअरेज, कन्टेनर्स, किचन टूल्स, बेडिंग अ‍ॅण्ड लिनेन आणि स्मॉल किचन अप्लायन्सेस या उत्पादनांची सर्वाधिक विक्री झाल्याचे चित्र दिसते. यामुळे फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील, ईबेसारख्या अनेक ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांची चलती आहे. या कंपन्या विविध सेल सुरु करुन त्याच्या प्रसिध्दीवर कोट्यवधी रुपये खर्च करतात. यामुळे त्यांना मिळणारा प्रतिसाद देखील तितकाच मोठा असतो.\nकिरकोळ वस्तू स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करा\nगेल्या दोन वर्षांमध्ये वाढलेली मोबाइल कनेक्टिविटी, स्मार्टफोनची चलती यामुळे भारतातील दुर्गम गावांमध्ये इंटरनेट पोहोचले ते संगणकावर मात करीत थेट मोबाइलच्या माध्यमातून. त्याचाच थेट परिणाम यंदाच्या ऑनलाइन शॉपिंगच्या गावा-शहरांतील वाढलेल्या प्रमाणामध्ये दिसतो आहे. याचा विपरित परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होतो. यामुळेच मंदीची तीव्रता वाढते. याचे ताजे उदाहरण द्यावयाचे म्हटल्यास, सध्या अ‍ॅमेझॉन इंडियावर सुरु असलेल्या फेस्टिव्ह सीझनमध्ये प्रिमीयम स्मार्टफोन मेकर कंपनी वनप्लसने दोन दिवसात तब्बल ५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीला चक्क १०० टक्के अधिक फायदा मिळाला आहे. कंपनीच्या वनप्लस फोनने देखील विक्रीचा उंच्चाक गाठला आहे. जर भारतात खरोखरच मंदी असती तर कोट्यवधींची उलाढाल झाली असती का याचा प्रत्येकाने प्रामाणिकपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. आर्थिक मंदीच्या कारणामुळे अनेकांच्या नोकर्‍यांवर गंडातर आलेले असताना अ‍ॅमेझॉन इंडियाने फेस्टिव्ह सीझनमध्ये काम करण्यासाठी तब्बल ९० हजार लोकांना तात्पुरता रोजगार दिला आहे. ही सगळी आकडेवारी थोडीशी गोंधळात टाकणारी असली तरी आपणदेखील मंदीला कारणीभूत असलेल्या विविध घटकांपैकी एक आहोत, हे आता मान्य करायलाच हवे. यासाठी मोठ्या वस्तू जरी ऑनलाईन खरेदी करत असलो तरी किरकोळ वस्तू स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी केल्या तर स्थानिकांना रोजगार मिळू शकतो, कुणाची तरी दिवाळी आनंदात जावू शकते याचाही विचार करायला हवा.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/article/BOL-aamir-khan-to-produce-films-for-government-3461747.html", "date_download": "2021-09-22T17:49:59Z", "digest": "sha1:QIT4RA3VSVZAHX6WTL5PRECWWFR5D7WF", "length": 7539, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "aamir khan to produce films for government | सत्यमेव जयतेचा परिणाम : आमिर खानची सरकारबरोबर २०० कोटींची डील ? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसत्यमेव जयतेचा परिणाम : आमिर खानची सरकारबरोबर २०० कोटींची डील \nनवी दिल्ली - 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमानंतरही आमिर खानचे जनजागृती अभियान सुरु राहणार आहे. स्टार प्लस या वाहिनीवर 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमानंतर आमिर खानचे प्रॉडक्शन हाऊस केंद्र सरकारच्या विशेष विनंतीवर लघु चित्रपट तयार करणार आहे.\nदेशात बालकुपोषण या गंभीर समस्येविषयी जागरुकता निर्माण करण्याच्यादृष्टीने महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या प्रचार अभियानातल्या तब्बल ५० शॉर्ट फिल्मसची निर्मिती आमिर खान प्रॉडक्शन करणार आहे.\nमहिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, कुपोषणाच्या विरोधात सुचना, ज्ञान अभियान राबवण्यात येणार आहे. शॉर्ट फिल्मवर काम सुरु झाले असून या बिग बजेट प्रचार अभियानाला टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्रांव्यतिरिक्त मोबाईल फोन (एसएमएस)च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.\nआमिर खानने या अभियानाचा भाग बनण्यासाठी किती मानधन घेतले असा प्रश्न अधिका-यांना विचारण्यात आल्यावर, त्यांनी सांगितले की, या अभियानासाठी आमिर मानधन घेणार नाही. मात्र चित��रपट निर्मितीचा खर्च सरकार करणार आहे. त्यासाठी एक विशिष्ट रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ही रक्कम किती असणार, याबाबत अधिका-यांनी मौन बाळगले असले तरी या सरकारी अभियानाचे बजेट २०० कोटींहून अधिक असल्याचे बोलले जात आहे.\nमंत्रालयाला या अभियानासाठी सरकारबरोबरच यूनिसेफकडूनही आर्थिक मदत मिळाली आहे. यासाठी आमिर खान आणि सरकार यांच्यात करार झाला आहे.\nविशेष म्हणजे याआधी आमिरने पर्यटन मंत्रालयासाठी 'अतिथि देवो भव' हे अभियान केले होते. यासाठी आमिरने स्वतः कोणतेही मानधन घेतले नव्हते. मात्र ही जाहिरात आमिरच्याच प्रॉडक्शन हाऊसने तयार केली होती. या जाहिरात निर्मितीसाठी कोटी रुपये आमिरच्या कंपनीला मिळाले होते. 'अतिथी देवो भव' ही जाहिरात तयार करण्यात आमिरला प्रसुन जोशी आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी मदत केली होती.\nस्टार प्लसवर सुरु असलेल्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाच्या निर्मितीसाठी आमिरच्या कंपनीला प्रत्येक एपिसोडमागे चार कोटी मिळत आहे.\nकुपोषणावर आधारित चित्रपटाच्या निर्मितीवर काम सुरु असून प्रसुन जोशीसुद्धा या निर्मितीप्रक्रियेत सहभागी झाले आहेत. येत्या तीन महिन्यात हा अभियान राष्ट्रीय स्तरावर सुर होईल आणि आमिर खानचा सहभाग हा अभियान यशस्वी करण्यात मदत करेल, अशी आशा मंत्रालयाने व्यक्त केली आहे.\n'सत्यमेव जयेत' : हवेत विष पसरत आहे \nसत्यमेव जयते : टीआरपी घसरल्यामुळे जाहिरातदारांना फुटला घाम\nसत्यमेव जयते : आमिरने ओळख करून दिली 'रियल हिरोज्'ची\nसत्यमेव जयते : आमिरने नाही, डॉक्टरांनीच माफी मागावी - वाचकांचाही सूर\nदिल्ली कॅपिटल्स ने सनरायजर्स हैदराबाद चा 8 गडी राखून पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-cabinet-decision-adani-group-company-to-run-upcoming-navi-mumbai-international-airport/articleshow/83786314.cms", "date_download": "2021-09-22T17:14:38Z", "digest": "sha1:XA2BOAZ33NCDW3NLUG6RZSDG4HK6N7YD", "length": 22636, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMaharashtra Cabinet Meeting Update मंत्रिमंडळ बैठक: नवी मुंबई विमानतळ अदानींकडे; GSTबाबत राज्य सरकारचं मोठं पाऊल\nMaharashtra Cabinet Meeting Update: महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (सुधारणा) विधेयक, मराठवाडा पाण��� ग्रीड, नवी मुंबई विमानतळाच्या बांधकामातील सवलतधारक कंपनीच्या मालकी हक्कात बदल याबाबत आज मंत्रिमंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले.\nराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय.\nवस्तू व सेवाकर (सुधारणा) विधेयक प्रारूपास मान्यता.\nनवी मुंबई विमानतळाची ५० टक्के मालकी आता अदानींकडे.\nमुंबई: महाराष्ट्र वस्तु व सेवाकर (सुधारणा) विधेयक २०२१ च्या प्रारूपास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामातील सवलतधारक कंपनीच्या मालकी हक्कात बदल करण्याच्या प्रस्तावासही मान्यता मिळाली असून आणखीही काही महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाने घेतले आहेत. ( Maharashtra Cabinet Meeting Update )\nवाचा:मुंबई: पत्राचाळीबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; हजारो कुटुंबाना दिलासा\nकरदाते व वस्तू आणि सेवा कर विभाग यांच्यामध्ये भविष्यात उद्भवणारे वाद कमी होऊन कार्यपद्धती अधिक सुलभ करण्याच्या तसेच करदात्याचे हित जोपासण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र वस्तु व सेवा कर (सुधारणा) विधेयक २०२१ च्या प्रारुपास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये संपूर्ण कर दायित्वाऐवजी निव्वळ देय रकमेवरील व्याजाची आकारणी पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजचे वस्तू आणि सेवाकर पद्धतीच्या अंमलबजावणीपासून करण्याची सुधारणा प्रस्तावित करण्यात आली आहे. या सुधारणेमुळे करदात्यांनी उशिराने भरलेल्या करावरील व्याजाचा बोजा व कर अनुपालन खर्च दोन्ही कमी होण्यास मदत होईल.\nवाचा: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपदी कोण; 'या' महिला आमदाराचं नाव चर्चेत\nकरदात्यांचे कर अनुपालन अधिक सुलभ व्हावे यासाठी लेखापाल तसेच सनदी लेखापाल यांच्याद्वारे वस्तू आणि सेवा कर लेखापरिक्षण व आपसमेळ विवरण दाखल करण्याच्या प्रक्रियेस या सुधारणेमुळे सूट मिळणार आहे. केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ यामध्ये फायनांस ॲक्ट २०२१ अन्वये सुधारणा करण्यात आली असून त्या सुधारणा २८ मार्च २०२१ रोजीच्या राजपत्राद्वारे प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा, २०१७ व महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा २०१७ यामधील तरतुदींमध्ये एकसूत्रता राखण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर कायदा २०१७ मध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. त्याअनुषंगाने आज निर्णय घेण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मधील १२ कलमे आणि एक अनुसूची यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत.\nवाचा: 'तर शरद पवारांची तिसरी आघाडी प्रभावी ठरणार नाही'\nनवी मुंबई विमानतळ: त्या बदलास मान्यता\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामातील सवलतधारक कंपनीच्या मालकी हक्कात बदल करण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. नवी मुंबई येथे ११६० हेक्टर क्षेत्रावर सार्वजनिक खासगी भागिदारी तत्वावर ग्रीन फिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात येत आहे. यातील ११६० हेक्टर जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे पूर्ण झाली आहेत. या विमानतळाचा पहिला टप्पा २०२३-२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी सिडको नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे. या विमानतळाच्या बांधकामासाठी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. यांची सवलतधारक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. या कंपनीच्या मालकी हक्कामध्ये नुकताच बदल झाला असून यापूर्वी या कंपनीमध्ये ५०.५ टक्के सहभाग असणाऱ्या जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर लि. या कंपनीचे समभाग अदानी एअरपोर्ट होल्डिंग लि. यांनी घेतलेले आहेत. या बदलास केंद्र शासनाच्या नागरी विमान संचालनालय, विमानतळ प्राधिकरण, सेबी, कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडिया यांच्या मान्यता प्राप्त झाल्या आहेत. तसेच सिडको संचालक मंडळाने देखील मालकी हक्काच्या बदलास मान्यता देण्याचा ठराव केलेला आहे. याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प नियंत्रण व अंमलबजावणी समितीने निर्देशित केल्याप्रमाणे या मालकी हक्कात बदल करण्यास आज बैठकीत मान्यता देण्यात आली.\nवाचा: बुलडाण्यातील बडा नेता राष्ट्रवादीत; अजित पवार म्हणाले...\nमराठवाडा पाणी ग्रीड टप्प्याटप्प्याने\nमराठवाडा विभागातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी पिण्याचा पाण्याची ग्रीड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येणार आहे. प्रथम औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यात येईल. या संदर्भातील प्रस्तावास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यात जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास आणि त्यासाठी लागणाऱ्या २८५ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील इतर तालुके, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि उर्वरित पुढील टप्प्यांबाबत एकूण पाण्याची उपलब्धता व निधीच्या उपलब्धतेनुसार मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पश्चिम वाहिनी नद्यांमधून पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याबाबत जलसंपदा विभागाने अभ्यास अहवाल (सुसाध्यता) सादर करण्यात येणार आहे.\nअठरा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार\nजालना जिल्ह्यातील हातवन बृहत लघु पाटबंधारे या प्रकल्पासाठी आवश्यक अशा २९७ कोटी ३९ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. यामुळे जवळपासच्या १८ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सूटणार आहे. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. ही योजना गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत दुधना उपखोऱ्यात हातवन गावाजवळील कुंडलिका नदीवर होणार आहे. या योजनेसाठी २००७-८ च्या नियोजनानुसार ५३.३७ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली होती. हातवन पाटबंधारे प्रकल्प बळीराजा जलसंजीवनी योजनेत समाविष्ट आहे. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता १५.०३ दशलक्ष घन मीटर आहे. यातून जालना तालुक्यातील हातवन, हिवरा रोशनगाव, काल, ममदाबाद, वझर व सोलगव्हाण या ६ गावातील १ हजार ६९५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पांतर्गत २.१७ दशलक्ष घन मीटर पाणी पिण्यासाठी राखीव असेल.\nवाचा: लॉकडाऊननं त्याची नोकरी हिरावली; मोबाइलचं कर्ज मृत्यूचं कारण ठरलं\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nठाणे काँग्रेसनेच शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला: केंद्रीय मंत्र्याचा दावा\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nमुंबई म्हाडाचं घर घेताय; अर्ज प्रक्रियेसाठी आता 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nअहमदनगर रेखा जरे हत्या प्रकरण; 'या' वर्तनामुळे बाळ बोठेला मिळाला नाही जामीन\n समीर चौघुलेंच्या कौतुकात आदराने झुकले बिग बी\nदेश 'सिद्धू पंजाबचे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून कुठल्याही त्यागासाठी तयार आहे'\nबिग बॉस मराठी Bigg Boss Marathi Season 3 Full Episode 3 Live: बिग बॉसच्या घरात मिनल आखतेय वेगळाच प्लॅन\nअहमदनगर पारनेरमध्ये उद्या काय होणार; सोमय्यांबाबत राष्ट्रवादीची भूमिका ठरली\nआयपीएल करोनानंतर हैदराबादला मैदानातही मोठे धक्के, दिल्लीपुढे विजयासाठी माफक आव्हान...\nमोबाइल शानदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीसह येतात ‘हे’ ५जी स्मार्टफोन, किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी\nमोबाइल BSNL चे कमी किंमतीत जास्त फायदे देणारे प्लान्स, Jio-Airtel-Vi ला देतात जोरदार टक्कर; पाहा डिटेल्स\nकंप्युटर 'वर्क फ्रॉम होम' स्पेशालिस्ट लॅपटॉप, १० तास काम करू शकता, पाहा संपूर्ण यादी\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nकरिअर न्यूज अकरावी प्रवेशाची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/06/blog-post_99.html", "date_download": "2021-09-22T16:46:01Z", "digest": "sha1:PWSLL7ME7GH2YCBG626OFMJW6O3DD7DO", "length": 20535, "nlines": 103, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांकरीता चंद्रपुरात रुग्णालय. - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / भद्रावती तालुका / केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांकरीता चंद्रपुरात रुग्णालय.\nकेंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांकरीता चंद्रपुरात रुग्णालय.\nBhairav Diwase सोमवार, जून १४, २०२१ चंद्रपूर जिल्हा, भद्रावती तालुका\nदौलत बेले यांची पत्रपरिषदेत माहिती.\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती\nभद्रावती:- चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील केंद्रिय सेवानिवृत्त आणि कार्यरत कर्मचा-यांना मोफत औषध उपचार मिळावा याकरीता केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने चंद्रपूर येथे रुग्णालय मंजुर केले असून ते लवकरच सुरु होणार असल्याची माहिती चांदा आयुध न��र्माणीतील सेवानिवृत्त कर्मचारी तथा सोशल फोरम फाॅर सेंट्रल गव्हर्नमेंट पेंशनर्स चे संस्थापक दौलत बेले यांनी पत्रपरिषदेत दिली.\nपत्रपरिषदेत दौलत बेले यांनी सांगितले की,चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील केंद्रिय सेवानिवृत्त कर्मचा-यांना औषधोपचाराकरीता नागपूरला जावे लागते. सेवानिवृत्त कर्मचा-यांचे वाढते वय आणि चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील गावांपासून नागपूरचे दूर असलेले अंतर लक्षात घेता चंद्रपूर येथे केंद्रिय सेवानिवृत्त कर्मचा-यांकरीता रुग्णालय सुरु करण्यात यावे, अशी मागणी आपण प्रथम सन २००६ मध्ये केली होती. तसेच सन २०१२ मध्ये यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पब्लिक इंटरेस्ट लिटीगेशन ११७/२०१२ दाखल केली होती.केंद्रिय आरोग्य मंत्रालयाकडे सतत पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला. अखेर विद्यमान केंद्रिय आरोग्यमंत्री डाॅ.हर्षवर्धन यांनी १५०३५/४९/२०१९ सी.जी.एच.एस.दि.११ फेब्रुवारी २०२१ नुसार चंद्रपूरसह इतर १६ ठिकाणी रुग्णालय सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका आणि लिपिक असा कर्मचारी वर्ग राहणार आहे.\nअसेही बेले यांनी पत्रपरिषदेत सांगितले.\nमागणी पूर्ण केल्याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ.हर्षवर्धन,माजी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आ.सुधीर मुनगंटीवार यांचे बेले यांनी यावेळी आभार मानले.तसेच माजी केंद्रिय अर्थराज्यमंत्री स्व. शांताराम पोटदुखे यांनीही सहकार्य केल्याचे सांगितले.रुग्णालयाकरीता शासनाने त्वरीत जागा उपलब्ध करुन द्यावी अशीही मागणी बेले यांनी पत्रपरिषदेत केली. या मागणीकरीता सुहास साकळे, अनिल खमांकर, रंगाचारी, प्रमोद गौरशेट्टीवार, विनायक नामोजवार, पंढरी पिंपळकर, अण्णा कुटेमाटे, मनोहर साळवे, पुरुषोत्तम मत्ते, वामन नामपल्लीवार, मोहन मार्गनवार, शेखर घुमे, मधू अतकरे, लिलाधर चौधरी, प्रताप सुर्वे आणि तीनशे सक्रीय सभासद कार्यकर्त्यांनी प्रयत्न केल्याचे सांगत या रुग्णालयाची सुविधा चंद्रपूर जिल्ह्यतील २५ हजार केंद्रिय सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचा-यांना उपलब्ध होणार असल्याचेही बेले यांनी पत्रपरिषदेत सांगितले.\nपत्रपरिषदेला मनोहर साळवे, सुहास साकळे, वामन नामपल्लीवार, मोहन मार्गनवार, प्रमोद गौरशेट्टीवार, शेखर घुमे, पुरुषोत्तम मत्ते, ��ण्णा कुटेमाटे, पंढरी पिंपळकर, माणिक लाखे,विनायक नामोजवार, प्रताप सुर्वे, लिलाधर चौधरी, सुनील नामोजवार उपस्थित होते.\nकेंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांकरीता चंद्रपुरात रुग्णालय. Reviewed by Bhairav Diwase on सोमवार, जून १४, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडा���ोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बा��म्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/amir-khan-kareena-kapoor-khan-starts-shooting-for-second-installment-of-most-awaited-film-lal-singh-chadda-aad-97-2594426/", "date_download": "2021-09-22T18:42:11Z", "digest": "sha1:YFTHVIMPWPPUUGODWG7AUTMQUMTCNXBR", "length": 12963, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "amir khan kareena kapoor khan starts shooting for second installment of most awaited film lal singh chadda 'लालसिंग चड्ढा'चं चित्रीकरण अंतिम टप्प्यात, करीना-आमिरच्या प्रमुख भूमिकांमुळे चाहत्यांना उत्सुकता! | aad 97", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\n‘लालसिंग चड्ढा’चं चित्रीकरण अंतिम टप्प्यात, करीना-आमिरच्या प्रमुख भूमिकांमुळे चाहत्यांना उत्सुकता\n‘लालसिंग चड्ढा’चं चित्रीकरण अंतिम टप्प्यात, करीना-आमिरच्या प्रमुख भूमिकांमुळे चाहत्यांना उत्सुकता\nचित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nअभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता आमिर खान प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित चित्रपट ‘लालसिंग चड्ढा’ चे शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या सेटवरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत अमीरने टी-शर्ट, पॅन्ट आणि डोक्यावर पगडी परिधान केली आहे. तर करीनाने हॉस्पिटल गाऊन घातलेल्याचे दिसून येत आहे.\nकरीनाने देखील तिच्या टीमसोबत अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोला “लालसिंग चड्ढा आणि माझे प्रेमळ सहकारी”, अशा आशयाचे कॅप्शन दिले होते. तिने शेअर केलेल्या एका फोटोत ती मेकअप करताना दिसली होती. तर दुसऱ्या फोटोत ती कॅमेरासाठी पोझ देताना दिसली. या आधी आमिर खान या चित्रपटाचे शूटिंग लडाख मध्ये करत होता त्यावेळेस त्याच्या सोबत पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव, अभिनेत्री मोना सिंग, अभिनेता नागा चैतन्य देखील होते. त्यानंतर त्यांचे हे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.\nमागच्या वर्षी, करीनाने आमिर खानसोबत इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत, “प्रत्येक प्रवासाचा शेवट हा येतोच, आज माझ्या लालसिंग चड्ढा या आगामी चित्रपटाचे शूटिंग संपले, कोविड, माझी प्रेग्ननसी आणि भीती हे सगळं असले तरी सगळी काळजी घेऊन शूट केले आहे”, अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे. तसंच संपूर्ण टीमचे आभार देखील मानले आहेत. ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे. लॉकडाऊन नंतर आता राहिलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरु करण्यात आले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nदूरदर्शनची ५१० प्रक्षेपण केंद्रे लवकरच बंद\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nसिद्धार्थच्या निधनानंतर शहनाजने केली चित्रीकरणास सुरुवात\n‘या’ मराठमोळ्या हास्यसम्राटासमोर चक्क शहेनशाह आदराने झुकले, फोटो व्हायरल\nबिग बॉस ओटीटी विजेती दिव्याने वाहिली सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली; पोस्ट शेअर करत म्हणाली…\nबॉबी देओलच्या ‘या’ सवयीला कंटाळली होती प्रिती\nअभिनेत्री पायल घोषवर अ‍ॅसिड हल्ला, रामदास आठवलेंनी केली पोलीस सुरक्षा देण्याची मागणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2018/12/blog-post_23.html", "date_download": "2021-09-22T18:28:27Z", "digest": "sha1:IIFUSM6QYKUCPS23QOMUNZXHQ4M3C4KH", "length": 17759, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "शेतकर्‍यांचा अपेक्षाभंग करु नका! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social शेतकर्‍यांचा अपेक्षाभंग करु नका\nशेतकर्‍यांचा अपेक्षाभंग करु नका\nराज्यात यंदा पाण्याअभावी दुष्काळाची स्थिती गंभीर बनली आहे. दुष्काळाचे हे पहिले नव्हे तर सलग चौथे वर्ष आहे. राज्यात शेतीसाठी सिंचनालातर सोडाच मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. अनेक गावांमध्ये नोव्हेंबर महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या परिस्थिीतीची पाहणी करण्यासाठी व शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्यासाठी केंद्र शासनाने १० सदस्यांचे एक पथक दुष्काळ पाहणीसाठी राज्यात पाठवले आहे. या समितीने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रासह विविध भागांना भेटी देवून पाहणी केली. मात्र काही ठिकाणी त्यांनी अवघ्या तीन तासात १०० किलोमीटरचा प्रवास करत पाहणी केली, कुठे रात्रीच्या किर्रर्र अंधारात बॅटरीच्या उजेडात शेतकर्‍यांशी शेतात जावून संवाद साधला मात्र अंधारात त्यांना नेमकी परिस्थिती दिसली का हा विषय संशोधनाचा आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यात पाहणी करतांना ये गन्ना है या मका है, असा प्रश्‍न त्यांनी शेतकर्‍यांना विचारला; यामुळे शासन खरंच गांभीर्यांने शेतकर्‍यांच्या प्रश्‍न सोडविणार आहे का केवळ दिखावा करण्यासाठी हा पाहणी दौर्‍याचा सोपास्कार पार पाडत आहे हा विषय संशोधनाचा आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यात पाहणी करतांना ये गन्ना है या मका है, असा प्रश्‍न त्यांनी शेतकर्‍यांना विचारला; यामुळे शासन खरंच गांभीर्यांने शेतकर्‍यांच्या प्रश्‍न सोडविणार आहे का केवळ दिखावा करण्यासाठी हा पाहणी दौर्‍याचा सोपास्कार पार पाडत आहे असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.\nउजाड माळरान, ओसाड जमीन, प्यायला आणि पिकाला पाणी नाही, जनावरांना चारा नाही अशी परिस्थिती राज्यात सर्वत्र दिसून येत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेत राज्यातील २६ जिल्ह्यांमधल्या १५१ तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ११२ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर ३९ तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यात गावांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. दुष्काळ, कुठे अवकाळी पाऊस तर कुठे गारपीट अशा अस्मानी संकटांनी बळी राजा त्रस्त झाला आहे. त्यात दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे त्याचे कंबरडे मोडले आहे. परिणामी राज्यात व देशात शेतकरी आत्महत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कृषी प्रधान देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारतात शेतकर्‍यांना मुलभुत प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलने करावी लागत आहेत, हेच मोठे दुर्दव्य आहे.\nशेतमालाला दिडपट हमी भाव द्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफासशी लागू करा यासह अन्य न्याय्य मागण्यांसाठी गेल्या आठवड्यात देशभरातील २०० पेक्षा जास्त शेतकरी संघटना नवी दिल्लीत रस्त्यावर उतरल्या. शेतकर्‍यांचे पहिले आंदोलन होते असे नाही, यापूर्वी, अखिल भारतीय शेतकरी-शेतमजूर काँग्रेस आघाडीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात देशभरातील शेतकर्‍यांनी जंतरमंतरवर आंदोलन केले होते. ऑक्टोबरमध्ये उत्तर भारतातील हजारो शेतकर्‍यांनी किसान क्रांती यात्रा’ नावाने हरिद्वार-दिल्ली अशी पदयात्रा काढली होती. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, हरयाणा, छत्तीसगड, तामिळनाडू, कर्नाटक आदी राज्यांमध्ये शेतकरी सरकारविरूध्द रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रात नुकताच हिवाळी अधिवेशनात विधीमंडळावर भव्य मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र शासनाने सहा महिन्यांपूर्वी दिलेले आश्‍वासन पुर्ण केले नाही नाही म्हणून राज्यभरातील हजारो शेतकरी शेकडो मैल पायपीट करत मुंबईत धडकले, हे दुदैव्य नाही का शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्याऐवजी शासन केवळ आश्‍वासनांच्या भुलथापा मारत वेळ मारून नेते, असा आजवरचा अनुभव आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मागच्या जुलै महिन्यात डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार पीकाला दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला पाच महिने पूर्ण झाले आहेत. तरीही शासन अजून पाहणी व अभ्यासामध्येच अडकली आहे. मध्यंतरी सोशल मीडियावर एक मेसेज खुप व्हायरल होत होता. त्यात म्हटलं होतं की, ‘मेरा वचनही है मेरा शासन - बाहुबली, मेरा भाषण ही है मेरा शासन - नरेंद्र मोदी व अभ्यास करतयं महाराष्ट्र शासन - देवेंद्र फडणवीस’ यातील विनोदाचा भाग सोडला तर केंद्रात व राज्यात अशीच परिस्थिती दिसून येत आहे. पंतप्रधान घोषणा करतात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही तर मुख्यमंत्री फक्त अभ्यास करत असल्याचे सांगून वेळ मारुन नेतात. यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. याचं नुकतंच उदाहरण म्हणजे, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना पडलेल्या बाजारभावाने पुन्हा एकदा रस्त्यावर आणले. घाऊक बाजारात कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत आहे, त्यातून जे पैसे मिळतात त्यातून मालाचा वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याच्या तक्रारी आहेत. निफाडचे कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी घाऊक बाजारात आपला कांदा विक्रीसाठी आणला त्यावेळी त्यांना केवळ एक रुपया प्रतिकिलो अशा दराने भाव देऊ करण्यात आला. त्यांनी बरीच घासाघीस केल्यानंतर त्यांच्या कांद्याला १ रुपया चाळीस पैसे इतका भाव देऊ करण्यात आला. त्यांनी साडेसातशे किलो कांदा विकायला आणला होता. त्याचे त्यांना जेमतेम १ हजार ६४ रुपये मिळाले आहेत. चार महिने शेतात राबून आणि मोठा खर्च करूनही त्यांना इतकेच पैसे मिळाल्यामुळे निराश झालेल्या साठे यांनी हेच पैसे पंतप्रधान मोदींना मनिऑर्डरने पाठवून दिले. मनिऑर्डरसाठी त्यांना जो ५४ रुपयांचा वेगळा खर्च अला तो त्यांनी स्वत:च्या खिशातून केला. याची दखल पंतप्रधान कार्यालयाला घ्यावीच लागली त्यांनी लगेच चौकशीचे आदेश दिले मात्र राज्यात असे अनेक साठे आहेत ज्यांना कवडीमोल भावाने शेतमाल विकावा लागत आहे.\nअनेक शेतककरी शेतात उभ्या असलेल्या पिकांवर नांगर फिरवत आहेत. पिकांचे भाव कमी आल्याने पीक बाजारात नेण्याऐवजी शेतातच नष्ट करणे शेतकर्‍यांना सोयीचे ठरू लागले आहे. केंद्र सरकारने पीकाला दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही शेतकरी नाराज का आहेत दीडपट हमीभावाचा निर्णय खरंच फसवा आहे काय दीडपट हमीभावाचा निर्णय खरंच फसवा आहे काय कारण, हमीभाव मिळाला असता तर शेतकरी शेती सोडून रस्त्यावर कशाला उतरला नसता यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सरकारने गेल्या महिन्यात औपाचारिकपणे निम्म्यापेक्���ा जास्त महाराष्टृात दुष्काळाची घोषणा केली खरी, पण अशी घोषणा करण्यापलिकडेही शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे गाभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सततच्या दुष्काळामुळे उजाड माळरान, ओसाड जमीन, प्यायला आणि पिकाला पाणी नाही, जनावरांना चारा नाही अशा परिस्थिती शेतकर्‍यांना सरकारी मदतीची आस आहे. केंद्राची दुष्काळ पाहणी समिती पाहणी करुन गेल्यानंतर शेतकर्‍यांना मदतीची आस लागेल मात्र किमान यंदा तरी त्यांचा अपेक्षाभंग होवू नये अशी अपेक्षा आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kvksakoli.pdkv.ac.in/?p=1001", "date_download": "2021-09-22T17:44:14Z", "digest": "sha1:PK2UDAHHTDOBPFL3OZFVPY2AQDOTEU6W", "length": 9404, "nlines": 66, "source_domain": "kvksakoli.pdkv.ac.in", "title": "जैतपुर येथे शेती दिन साजरा – Krishi Vigyan Kendra, Sakoli, Bhandara", "raw_content": "\nजैतपुर येथे शेती दिन साजरा\nकृषि विज्ञान केंद्र, साकोली अंतर्गत नुकतेच मौजा जैतपुर येथे परंपरागत कृषि विकास योजने अंतर्गत हरभरा पिकाचे शेती दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मौजा जैतपुर येथे या वर्षीच्या रबी हंगामात हरभरा पिकाचे पीक प्रात्यक्षिक देण्यात आले होते. व त्या अनुषंगाने ५० इच्छुक शेतकर्‍यांची निवड करून जैविक गटाची स्थापना करण्यात आलेली होती. शेतकर्‍यांनी रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशिनाशके व तननाशकांचा अतिरेकी वापर न करता जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थांचा वापर शेतीमध्ये करावा हा या मागचा उद्देश्य होता. यासाठी निवड झालेल्या शेतकर्‍यांना हरभरा पिकाचे बियाणे तसेच वेळोवेळी विविध जैविक निविष्ठांचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने बायोमिक्स, एच.ए.एन.पी.व्ही., ट्रायकोडर्मा, बायोइनोकुलंट, कामगंध सापळे इत्यादी निविष्ठांचा समावेश होता. या सर्व जैविक साधनांचा उपयोग करून जास्तीत जास्त व विषयुक्त उत्पादन घेता यावे यासाठी शेतकर्‍यांना त्यांच्या गरजेनुसार विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या सर्व बाबींचा तुलनात्मक निष्कर्ष काढण्याकरिता पीक काढणीला आले असतांना जैविक शेतीबद्दल शेतकर्‍यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजण करण्यात आलेले होते. या प्रसंगी श्री. सूचित लाकडे, विषय विशेषज्ञ (उ|kनवि|k) यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की दिवसेंदिवस शेतीमध्ये रासायनिक घटकांच्या वाढत्या वापरामुळे जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे जमिनीमध्ये उपलब्ध असलेले सेंद्रिय कर्ब तसेच इतर अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे व जमिनीमध्ये विघटन न होणार्‍या क्षरांचे प्रमाण वाढले आहे व पर्यायाने जमिनी कडक होऊन नापीक होत चालल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून भविष्यातील दुष्परिणामांना सामोरे जावयाचे नसल्यास सेंद्रिय शेती हा एकाच पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले. येणार्‍या पिढीला रोगमुक्त व सुदृढ बनविण्यासाठी त्यांना विशमुक्त अन्न उपलब्ध करून देणे शेतकर्‍यांचेच कर्तव्य असून त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी लाभार्थी शेतकर्‍यांचे जैविक शेती विषयीचे व हरभरा पिकच्या जाकी-९२१८ या वाणाविषयी मनोगत घेण्यात आले. कार्यक्रमाला गावातील 45 शेतकरी उपस्थित होते.\n← डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ ,अकोला,विस्तार शिक्षण संचालनालय यांच्या द्वारे शेतकऱ्यांन करिता कोविड-१९ / कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालिन कृषि संदेश\nकुक्कुटपालन व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक नफा मिळवावा : डॉ. नरेश कापगते –ग्रामीण युवकांना कौशल्य विकास करिता कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न →\nउत्तम दुध उत्पादनाकरीता बहुवार्षिक चारा पिक (हायब्रीड नेपिअर) महत्त्वाचे\nविविध उपक्रमाद्वारे स्वच्छतेची जनजागृती\nअझोला लागवड तंत्रज्ञानावर पशु- सखीचे एक दिवशीय प्रशिक्षण\nशेतीच्या आधुनिकीकरणासाठी नवनवीन यंत्र अवजाऱ्यांच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी ”फार्म्स” अँप्सचा उपयोग करावा\nकुक्कुटपालन व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक नफा मिळवावा : डॉ. नरेश कापगते –ग्रामीण युवकांना कौशल्य विकास करिता कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nजैतपुर येथे शेती दिन साजरा\nडॉ.पंजाबराव देशमुख कृषि ���िद्यापीठ ,अकोला,विस्तार शिक्षण संचालनालय यांच्या द्वारे शेतकऱ्यांन करिता कोविड-१९ / कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालिन कृषि संदेश\nकोविड -19 च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचना-\nमहिला सशक्तीकरणाकरिता बचत गटांचे योगदान महत्त्वाचे- मा. श्री. सुनीलभाऊ मेंढे, खासदार,भंडारा -गोंदिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://blog.desdelinux.net/mr/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/3/", "date_download": "2021-09-22T18:02:46Z", "digest": "sha1:O7AUDDTI3DQTEYNIZPZVYYSGKJYGKELX", "length": 126668, "nlines": 615, "source_domain": "blog.desdelinux.net", "title": "विविध - लिनक्स वरुन | लिनक्स कडून (पृष्ठ 3)", "raw_content": "\nलॉगिन / नोंदणी करा\nसॅमसंगने वॉलेटची ओळख करुन दिली आणि Appleपलच्या पासबुककडे पाहिले\nवॉलेट तसेच पासबुक वापरकर्त्यास तिकिट, बोर्डिंग पास आणि कूपन एकाच ठिकाणी संग्रहीत आणि मध्यभागी ठेवण्यास परवानगी देतात. पासबुक प्रमाणेच, त्यास स्टोअरमध्ये विशिष्ट सवलत किंवा कार्ड वापरू शकतात तेव्हा वापरकर्त्यांना चेतावणी देण्यासाठी स्थान- आणि वेळ-आधारित पुश सूचना देखील आहेत.\nझेडटीई ग्रँड एस एलटीई: चीनची आश्चर्यकारक राक्षस\nझेडटीई ग्रँड एस एलटीई हा जगातील सर्वात पातळ 5 ”स्मार्टफोन आहे, फक्त 6,9 मिमी पातळ. ज्यांनी हे बार्सिलोना येथील एमडब्ल्यूसीमध्ये पाहिले होते, अशा वैशिष्ट्यांमुळे ते चकित झाले\nसोनी स्मार्टफोन फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टमसह लॉन्च करेल\nमोबाईल ऑपरेटिंग सिस्टमसाठी भयंकर बाजारपेठेत जागा जिंकण्याच्या प्रयत्नात मोझिलाने एक नवीन सहयोगी जिंकला पाहिजे. सोनीने फायरफॉक्स ओएससह सुसज्ज मोबाइल फोन बाजारात आणण्याची योजना आखली आहे - परंतु केवळ 2014 मध्ये.\nट्विटरने क्रॅशलाइटिक्स आत्मसात केले\nक्रॅशलाइटिक्स क्रॅश रिपोर्टिंग साधन ट्विटरद्वारे खरेदी केले. अनुप्रयोगास क्रॅश होण्यापासून साध्या बगपर्यंत काही प्रकारचे अयशस्वी झाल्यास हे जाणण्यासाठी वापरले जाते.\nAppleपल त्यांच्या नकाशेवर रेस्टॉरंटला \"माय बट\" म्हणतो\nसॅन फ्रान्सिस्कोमध्ये टेंडरलॉइन जिल्हा नावाचे एक स्थान आहे, Appleपलच्या नकाशे मध्ये असे दिसते की तेथे एक रेस्टॉरंट आहे ...\nसॅमसंग प्रीमियरिंग करीत आहे, नवीन एमपी 3 प्लेयर लॉन्च करीत आहे, चला पुढे पाहूया. गॅलेक्सी म्यूझ म्हणून बाप्तिस्मा घेतला आणि वायपी-डब्ल्यू 1 च्या तांत्रिक नावाने, त्यात वक्र किनार ��णि संगमरवरी निळा किंवा पांढरा रंग आहे, ज्याचे अनुकरण एक मौल्यवान दगड आहे. यात 4 जीबीची स्टोरेज क्षमता आहे आणि एमपी 3, डब्ल्यूएमए, एफएलएसी आणि ओजीजी खेळते, उत्कृष्ट वैशिष्ट्ये नाहीत, मला वाटते की सर्वात आश्चर्यकारक गोष्ट डिझाइनमध्ये आहे, नाव आणि स्पष्ट ब्रँड.\nव्हर्च्युअलायझेशन राक्षस, व्हीएमवेअर बदलांचा विचार करीत आहे. जगभरात 10.000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत ज्यात प्रोग्रामर, परीक्षक, प्रशासकीय, सर्व्हर देखभाल, विपणन इ.; त्यामुळे कोणताही बदल कितीही लहान असो, बर्‍याच लोकांवर आणि त्यांच्या संबंधित कुटुंबावर परिणाम होतो.\nAndroid साठी स्पॉटब्रोस असलेली रेस्टॉरंट्स शोधा\nआपण कधीही कोठेतरी भेट देत असाल किंवा दूर सुट्टीवर असाल तर, आपण आपल्या मोबाइल डिव्हाइसद्वारे भिन्न रेस्टॉरंट्स शोधू शकता एंड्रॉइड फॉर स्पॉटब्रोसचे आभार\nJarre AeroSkull कवटी स्पीकर्स\nजॅरे या विषयात उद्यम करणार्‍या प्रथम अग्रगण्य कंपन्यांपैकी एक होती, ज्यातून मोबाईल डिव्हाइस ठेवण्यासाठी बेससह ब्लूटूथद्वारे आयफोन 5 कनेक्ट करण्यासाठी जॅरे एरोस्कल स्कल स्पीकर्स विक्रीसाठी लाँच केली गेली.\nडॉ. ड्रे आणि डेव्हिड ग्वेटा हेडफोन्स द्वारा मॉन्स्टर बीट्स मिक्सर\nसंगीत accessoriesक्सेसरीजमधील फॅशन सर्वात मान्यताप्राप्त कलाकारांनी सेट केली आहे. यावेळी मॉन्स्टरने डेव्हिड ग्युटा यांनी डॉ. ड्रे हेडफोन्सचे नवीन बीट्स मिक्सर सादर केले. आयएफए २०११ (बर्लिनमध्ये आयोजित) येथे सादरीकरण केले गेले होते जिथे मॉन्स्टरने डीजे डेव्हिड ग्वेटाच्या हातातून (किंवा या प्रकरणात कान) नवे सहाय्य केले.\nAndroid सह पोलराइड कॅमेरा\nसीईएस (कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो) उत्सव दरम्यान, पोलॉरॉईड सीईओ कर्मचार्‍यांनी जाहीर केले की ते लवकरच एक Android कॅमेरा आणि काही छान वैशिष्ट्ये सोडतील.\nनवीन-84 इंचाचा सोनी टीव्ही\nआघाडीची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सोनीने inches 84 इंचापर्यंत पोहोचणारी राक्षस टेलिव्हिजनची नवीन ओळ सुरू केली आहे. या नवीन ओळीत लागू केलेले तंत्रज्ञान आतापर्यंतच्या सर्व एलसीडी टीव्हीपेक्षा मागे आहे.\nआयफोनसाठी व्हॉट्सअ‍ॅप आता विनामूल्य आहे\nस्मार्टफोनमध्ये एसएमएस पाठविण्याच्या अ‍ॅप्लिकेशनच्या दृष्टीने व्हॉट्सअ‍ॅपवर असलेल्या उच्च स्पर्धेमुळे कंपनीच्या आयफोनसाठी व्हॉट्सअ‍ॅप विनामूल्य देण्याचे ठरले आहे.\nIOS साठी यूट्यूब कॅप्चर - आपल्या व्हिडिओवर फिल्टर आणि रीचिंग लागू करा\nआपले व्हिडिओ पाहण्यात सक्षम होण्यासाठी, वेगवान मार्गाने अपलोड करण्यासाठी आणि व्हिडिओचे सौंदर्यशास्त्र सुधारण्यासाठी काही चिमटे लागू करण्यास सक्षम होण्यासाठी यूट्यूबने एक नवीन अनुप्रयोग लाँच केला.\nआपले सर्व ट्विट डाउनलोड करण्यासाठी ट्विटर साधन\nट्विटरने काही काळापूर्वीच आपले सर्व ट्विट डाउनलोड करण्यासाठी एक साधन तयार करण्याची टिप्पणी केली होती. हे मुख्य कार्यकारी अधिकारी, डिक कोस्टोलो होते ज्यांनी त्यापूर्वी उल्लेख केला होता ...\nIOS साठी Google + अद्यतनित केले\nवरवर पाहता माउंटन व्ह्यू कंपनी आपल्या सर्व उत्पादनांच्या अद्यतनांसह पूर्ण वेळ काम करीत आहे. उपयोजित तंत्रज्ञानामधील प्रगती दर्शविण्यासाठी, Google ने त्याच्या सामाजिक नेटवर्क गूगल + वर पैज लावली आणि Android आणि iOS साठी त्याच्या आवृत्तीमध्ये अद्यतनित केले.\nIOS साठी फ्लिकर अद्ययावत फिल्टर\nफ्लिकरने त्याच्या छायाचित्रांवर अर्ज करण्यास सक्षम होण्यासाठी आयओएस 16 पूर्णपणे नवीन फिल्टर्सच्या अनुप्रयोगासाठी वापरकर्त्यांना उपलब्ध करुन दिले, तसेच एपीकेच्या या अद्ययावतात नवीन कार्ये लागू केली.\nट्विटरने इंस्टाग्रामची तोतयागिरी करण्यासाठी नवीन फिल्टर अंतर्भूत केले\nसोशल मीडिया तंत्रज्ञानाच्या जगात (ज्याने स्वत: ची स्थापना देखील केली आहे) जगात उत्कृष्ट समाविष्ट करण्यास व्यवस्थापित केलेल्या इन्स्टाग्राम अनुप्रयोगाने ट्विटरसाठी आपल्या सेवा प्रदान करणे थांबवले आहे. म्हणूनच पक्ष्यांच्या सोशल नेटवर्कने इन्स्टाग्रामच्या समर्थनार्थ नवीन फिल्टर्सचा समावेश केला.\nयूट्यूबने पुन्हा आपला वेब इंटरफेस बदलला\nअलीकडे पर्यंत Google त्याच्या बर्‍याच वस्तूंमध्ये बदल करीत होता, म्हणून YouTube ने नवीन वेब इंटरफेससह बदल देखील केला.\nयूट्यूबने आयओएससाठी आपली आवृत्ती अद्यतनित केली\nAppleपलने आयओएससाठी यूट्यूब अ‍ॅप्लिकेशन लॉन्च न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, गुगल कामावर उतरला आणि आयपॅड आणि आयफोन for साठी यूट्यूब १.१ लॉन्च करण्यासाठी सर्व तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली.\nविंडोज 8 साठी Amazonमेझॉन आता उपलब्ध आहे\nAmazonमेझॉन हे इंटरनेटवरील सर्वात मोठे आणि सर्वात जास्त तस्करी केलेले ऑनलाइन स्टोअर आहे, म्हणून मायक्रोसॉफ्टने विंडोज 8 मध्ये समावि��्ट करण्यासाठी अधिकृत अनुप्रयोग सुरू करण्याचा निर्णय घेतला.\nAndroid साठी नवीन आउटलुक अॅप\nआउटलुक डॉट कॉमच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर जिथे हॉटमेल खात्याचा दुवा साधला जाऊ शकेल आणि त्याचा अंतर्ज्ञानी व आनंददायी इंटरफेस असेल, मायक्रोसॉफ्टने मोबाइल डिव्हाइसच्या तंत्रज्ञानासह जाण्याचा निर्णय घेतला आणि अँड्रॉइडसाठी नवीन अधिकृत आउटलुक अनुप्रयोग लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.\nविंडोज 8 साठी कीबोर्ड शॉर्टकट\nगोष्टी थोड्या सुलभ करण्यासाठी, यावेळी आम्ही विंडोज 8 साठी काही उपयुक्त कीबोर्ड शॉर्टकट सादर करतो. आपल्याकडे हा ओएस असल्यास आपण विविध विभागांमध्ये प्रवेश करण्यासाठी या शॉर्टकटचा लाभ घेऊ शकता.\nफायरफॉक्स 17 मध्ये फेसबुक चॅट समाविष्ट आहे\nआम्ही अगोदरच नवीन फायरफॉक्स अद्यतनित होण्याच्या बातमीची अपेक्षा केली आहे आणि ती कोठून घ्यावी, ही एक आवृत्ती आहे जी त्याच्या आधीच्यावर लक्षणीय सुधारली आहे. जणू हे पुरेसे नाही, फायरफॉक्स 17 च्या या नवीन आवृत्तीमध्ये मोझीलाने फेसबुक मेसेंजरचा समावेश केला.\nWii U साठी अधिकृत YouTube अॅप\nबाजारात उतरू लागल्याप्रमाणे Wii U बद्दलची बातमी अगदी ताजी आहे, परंतु सत्य हे आहे की बर्‍याच कंपन्या माग काढणे थांबवू इच्छित नाहीत. म्हणूनच YouTube ने Wii U वर व्हिडिओ पाहण्यासाठी अधिकृत अनुप्रयोग लाँच केले आहे.\nमायक्रोसॉफ्ट कडून नवीन ऑगमेंटेड रिएलिटी ग्लासेस\nहे आधीपासूनच माहित आहे की ऑगमेंटेड रिएलिटी तंत्रज्ञान आपल्यात आहे आणि भिन्न कंपन्या आधीपासून अनुप्रयोग आणि इतर घटकांसाठी याचा वापर करतात, मायक्रोसॉफ्टने स्वत: चे ऑग्मेंटेड रियल्टी चष्मा तयार केले आणि मार्केटमध्ये सामील होण्यासाठी त्याचे डिझाईन पेटंट केले.\nAppleपलची नवीन आयट्यून्स 11\nआपण आयओएस वापरकर्ता असल्यास आपण कदाचित आयट्यून्सची डेस्कटॉप आवृत्ती कधीही वापरली असेल. Appleपलने बाजारात आयपॉडची एक नवीन श्रेणी जोडली आणि या तंत्रज्ञानासह पीसीसाठी नवीन आयट्यून्स 11 जोडण्याचा निर्णय घेतला.\nविंडोज 8 मधील त्रुटी ओएस देण्यास अनुमती देते\nकाही महिन्यांपूर्वी विंडोज 8 ची बीटा आवृत्ती डाउनलोड करण्यासाठी प्रकाशीत केली गेली होती, परंतु अधिकृत आवृत्ती मिळविण्यासाठी आपल्याला सक्रियकरण कोड प्राप्त करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. सत्य हे आहे की विंडोजमधील त्रुटी किंवा ऑपरेटिंग स��स्टमला \"बोलण्याची\" परवानगी देते.\nनवीन मोझिला फायरफॉक्स 17\nमोझिला कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या फ्लॅगशिप उत्पादन फायरफॉक्सची नवीन आवृत्ती बाजारात आणण्यासाठी अधिकृत केले. अशा प्रकारे, मोझिला फायरफॉक्स 17 इंटरनेट ब्राउझर अद्यतन आता उपलब्ध आहे.\nAndroid साठी स्काईप 3.0\nतंत्रज्ञानातील अनुप्रयोग आणि प्रगती सतत अद्यतनांसाठी कॉल करतात. म्हणूनच स्काईपने त्याच्या गौरवांवर विश्रांती घेतली नाही आणि Android साठी स्काइप 3.0 सोडला.\nAndroid आणि iOS साठी टँगो अद्यतन\nमोबाईल डिव्हाइसेस दरम्यान विनामूल्य कॉल करण्यासाठी अनुप्रयोगांना अस्तित्त्वात असलेल्या मोठ्या मागणीनुसार, टॅंगो मागे नाही आणि त्याने Android आणि iOS साठी आधीपासूनच आवृत्ती अद्यतनित केली आहे.\nनोकिया येथे iOS साठी उपलब्ध आहे\nगेल्या महिन्यात नोकिया इथं नवीन नोकिया मॅपिंग सिस्टम उघडकीस आणला गेला जी गुगल मॅप्स आणि Appleपल स्टोअरमध्ये उपलब्ध असलेल्या नकाशेसह मुख्यत: एक स्पर्धा असेल.\nकार्यालय 2013 2 महिन्यांसाठी विनामूल्य असेल\nमायक्रोसॉफ्टने ऑफिस 2013 60 दिवसांसाठी विनामूल्य उपलब्ध करुन दिले. रेडमंडवर आधारित बहुराष्ट्रीय कंपनीने त्याच्या ऑफिस प्रोफेशनल प्लस २०१ package पॅकेजची नवीनतम आवृत्ती त्याच्या अधिकृत वेबसाइटद्वारे लोकांना विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध करुन दिली.\nनवीन निन्टेन्डो वाय यू - मुलभूत वैशिष्ट्ये\nरविवारी 18 नोव्हेंबर रोजी, निन्तेन्दोने त्याचे नवीन व्हिडिओ गेम कन्सोल अधिकृतपणे विक्रीवर ठेवले: निन्तेन्डो वाय यू. खाली तिच्या मूलभूत वैशिष्ट्याबद्दल जाणून घ्या.\nलाइन - व्हॉट्सअॅपची थेट स्पर्धा\nएनएचएन जपान या जपानी कंपनीने एक अ‍ॅप तयार केले आहे जे काही महिन्यांत व्हॉट्सअ‍ॅपच्या विरोधात डोके टेकू शकेल. ही लाईन आहे ज्याचे आधीपासूनच त्यांच्या देशात 70 दशलक्षाहूनही अधिक वापरकर्ते आहेत.\nइंग्रज - संवर्धित वास्तवतेसह Google गेम\nयात काही शंका नाही की या खेळाबद्दल बोलण्यासारखे काहीतरी आहे. हा गूगलचा इंग्रेस आहे, जो स्मार्ट फोनसह एकत्रित रिअल्टी तंत्रज्ञानाचा वापर करतो.\nAndroid आणि iOS साठी ब्लॉगर मोबाइल अनुप्रयोग अद्यतनित केला\nतंत्रज्ञान सतत प्रगती करत आहे आणि गुगलही मागे नाही. IOS आणि Android साठी बर्‍याच सुधारणांसह नवीन ब्लॉगर मोबाइल अद्यतन आता Google Play Store मध्ये उपलब्ध आहे.\nविंडोज फोन 8 साठी स्काईपचे पूर्वा���लोकन करा\nविंडोज फोन 8 साठी स्काईप आता मायक्रोसॉफ्टचे आभारी आहे आणि ते अद्याप प्राथमिक आवृत्तीत असले तरी ते आधीपासूनच रेडमंडमध्ये स्थित कंपनीच्या नवीनतम ओएसमध्ये वापरली जाऊ शकते.\nलिनक्ससाठी स्काईप 4.1.१ अद्यतनित\nमायक्रोसॉफ्टने व्हीओआयपी प्रोग्रामची आवृत्ती अद्ययावत केल्यामुळे लिनक्स पूर्णपणे सोडला नाही आणि आता ते डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. लिनक्सची ही स्काइप आवृत्ती 4.1.१ आहे.\nब्लॅकबेरी मेसेंजर व्हॉईस - आपल्या ब्लॅकबेरीपासून मुक्त बोला\nब्लॅकबेरी केवळ एक नवीन ओएस लॉन्च करणार नाही तर त्याचे बीबीएम व्हॉईस (ब्लॅकब्री मेसेंजर व्हॉईस) नावाचे उत्पादन सादर करेल ज्यामध्ये ते ब्लॅकबेरी वेगवेगळ्या उपकरणांना एकमेकांशी विनामूल्य संवाद साधण्याची परवानगी देते.\nगूगल शॉपिंग जगभर पसरते\nगूगल प्रॉडक्ट सर्चच्या नावाखाली यापूर्वी अमेरिकेत मर्यादीत असलेले सर्व काही आता गुगल शॉपिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांमध्ये विस्तारत आहे.\nब्लॅकबेरी 10 2013 मध्ये रिलीज होईल\nब्लॅकबेरी 10, अशा प्रकारे कॅनेडियन कंपनी रिमने सादर केलेल्या स्मार्टफोनसाठी ऑपरेटिंग सिस्टम म्हटले जाईल. हे लक्षात घेतले पाहिजे की हे त्याचे खरे नाव नव्हते कारण \"बीबीएक्स\" हे ज्याला मूळ म्हटले गेले होते परंतु कायदेशीर कारणांमुळे त्यांना त्याचे नाव उपरोक्तमध्ये बदलले जावे लागले.\nबॉक्सर - Android डिव्हाइसवर परिणाम करणारे ट्रोजन\nईएसईटी: प्रसिद्ध अँटीव्हायरस विकसित करण्याच्या प्रभारी लॅटिन अमेरिकेने घोषित केले की बॉकर नावाचा एक व्हायरस आहे ज्याचा अँड्रॉइड टर्मिनलवर परिणाम होऊ शकतो.\nउदासी शिकवण्या डाउनलोड करा\nउदासीपणा त्याच्या शैक्षणिक सामग्री आणि ऑनलाइन कोर्ससाठी वेबवरील एक ज्ञात पृष्ठ आहे. यावेळी, उडॅसिटी पृष्ठावरून अशी बातमी आली की आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत: तिची सामग्री आमच्या संगणकावर डाउनलोड करण्याची शक्यता.\nविंडोज लाइव्ह मेसेंजर अस्तित्त्वात नाही: स्काईप मेसेंजरचा जन्म झाला आहे\nकाही दिवसांपूर्वी एक बातमी प्रसिद्ध झाली की प्रसिद्ध एमएसएन 2013 च्या पहिल्या तिमाहीत अस्तित्त्वात नाही आणि स्काईपमध्ये विलीन झाली. मायक्रोसॉफ्टच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत निवेदन प्रकाशित करण्यात आले ज्यामुळे स्काईपला संप्रेषण प्लॅटफॉर्मच्या दृष्टीने त्याची सेवा वाढ��िण्याची संधी मिळाली.\nAppleपलने पेटंट केलेले हेडफोन जे स्पीकरमध्ये बदलले\nतंत्रज्ञानातील प्रगती आणि प्रगतीसाठी Appleपल हे अग्रदूत आहेत याबद्दल कोणालाही शंका नाही. यावेळी मी एक अतिशय व्यावहारिक हेडसेट पेटंट करतो जो प्रवाशांसाठी आणि घरगुती वापरासाठी एक अतिशय उपयुक्त पर्याय असू शकतो.\nसंतप्त पक्षी स्टार युद्धे डाउनलोड करा\nसंतप्त पक्ष्यांचा खेळ शेवटी बाजारावर आला आणि आता ते डाउनलोडसाठी सज्ज आहे. हे अँड्रॉइड, आयपॅड, आयफोन, विंडोज आणि मॅकसाठी अ‍ॅंग्री बर्ड्स स्टार वॉर्स आहे.\nIOS आणि Android साठी ऑफिस मोबाइल\nइंटरनेटवर बातम्या फिरत असतात पण त्या क्षणी त्या फक्त अफवाच आहेत. हे 2013 च्या सुरूवातीस, ऑफिस मोबाइल 2013 च्या आवृत्तीचे लाँचिंग आहे.\nमी.गा किम डॉटकॉमचे डोमेन सोडण्यापूर्वी निलंबित केले\nवरवर पाहता नवीन मेगापलोडसाठी सर्व काही उदास नाही. किम डॉटकॉमच्या सद्य प्रकल्पात मे.गा हे नवीन डोमेन असेल हे शिकल्यानंतर, गॅबॉनचे प्रतिनिधित्व करणारे विद्यमान संप्रेषणमंत्र्यांनी तत्काळ साइट बंद करण्याचा निर्णय घेतला\nनवीन निकॉन डी 5200 कॅमेरा - वैशिष्ट्ये\nनिकॉनने बाजारात नवीन कॅमेरा सादर करण्याची घोषणा केली आहे. ही नवीन डी 200 आहे. हा मध्यम श्रेणीचा डीएसएलआर कॅमेरा काही कमी व्यावसायिक छायाचित्रकारांच्या उद्देशाने आहे, परंतु तरीही हा एक चांगला पर्याय आहे.\nनवीन Nexus 4 - वैशिष्ट्ये\n13 नोव्हेंबर रोजी, Google ने Android सह नवीन टर्मिनल सोडण्याची घोषणा केली, नवीन Nexus 4 उघडकीस आणून, एलजीच्या संयोगाने, Google ने या नवीन स्मार्टफोनमध्ये Android 4.2 जेली बीन जोडले आणि बॉम्ब बनवण्याचे वचन दिले.\nआमची सवय असल्याने, Appleपल आपली उत्पादने सुधारण्यासाठी आणि सर्वोत्तम सेवा देण्यासाठी दररोज प्रयत्न करतो. यावेळी आपल्यासाठी ऑपरेटिंग सिस्टमचे नवीन अद्यतन आयओएस 6.0.1 आणले आहे.\nनवीन सॅमसंग गॅलेक्सी प्रीमियर - वैशिष्ट्ये\nकित्येक मागे व नंतर, सॅमसंगने आपल्या नवीनतम टर्मिनलचे अधिकृत सादरीकरण केले. या बातमीसंदर्भात यापूर्वीच काही विशिष्ट वैशिष्ट्य पुसली गेली होती, असे म्हटले जाऊ शकते की नवीन सॅमसंग गॅलेक्सी प्रीमियर आधीपासूनच अधिकृतपणे सादर केला गेला आहे.\nनवीन मेगाअपलोडचे डोमेन मी.गा\nमेगा हे नाव आहे की किम डॉटकॉमने मेगापलोडचा उत्तराधिकारी लाँच करण्याचे निवडले आणि ते डोमेन / नावाच्या नात्यात मौलिकतेचा स्पर्श देऊन मे.गा (डोमेन) अंतर्गत डोमेन नोंदणीकृत केले.\nनवीन Google Play संगीत\nगुगलचा सादरीकरण इव्हेंट चक्रीवादळ सॅंडीने निलंबित केला होता, परंतु तरीही त्यांनी त्यांच्या सादरीकरणाचा तपशील जाहीर केला. आपल्याला माहिती आहेच, तंत्रज्ञान बर्‍याचदा आम्हाला आश्चर्यचकित करते आणि मोठी जी जगातील 2.0 ची मुख्य चिन्हे आहे\nरोबोट बॅक्सटर एक नवीन सहकारी\nरीथिंक रोबोटिक्सने तयार केलेला रोबोट बॅकस्टर - कामगारांसाठी एक नवीन सहयोगी असेल.या कंपनीने आपला संपूर्ण विश्वास ठेवला आहे आणि भविष्यात रोबोट्स मनुष्यांसह त्यांच्या कार्य वातावरणात थेट कार्य करतील असा दावा त्यांनी केला आहे.\nSolusOS एक नवीन ऑपरेटिंग सिस्टम\nसोलूसओएस एक तुलनेने नवीन लिनक्स वितरण आहे जे लिनक्स युजर इंटरफेससाठी कमी लोकप्रिय पारंपारिक डेस्कटॉप रिप्लेसमेंटच्या पर्याय म्हणून व्याज प्राप्त करीत आहे. यात लिनक्स वापरकर्त्यांकडे बरेच काही उपलब्ध आहे जे जीनोम 3 डेस्कटॉप नाकारतात आणि केडीई आणि युनिटी डेस्कटॉप वातावरण अप्रिय वाटतात.\nअसे लाखो लोक आहेत जे ब्लॅकबेरी वापरतात आणि बहुतेक बहुसंख्य लोक आपणास येथे दर्शवित असलेल्या काही अडचणींमध्ये भाग घेतील. अर्थातच, या कारणास्तव तुम्हाला निराश करण्याची गरज नाही, तुमच्यासाठी सर्वात चांगले काय आहे हे जाणून घेण्यासाठी तपासणी करण्यापेक्षा आणखी काही चांगले नाही.\nआयफोन 5 ची खरी किंमत\n\"आयफोन 5\" ची वास्तविक किंमत त्याच्या नवीन परिमाण आणि अ‍ॅक्सेसरीजमुळे आहे. पहिल्या उदाहरणामध्ये, हे स्पष्ट केले पाहिजे की आयफोन 4 आणि 4 एसची उपकरणे नवीन मॉडेलमध्ये बसत नाहीत आणि म्हणूनच काही गोष्टींसाठी, नवीन मॉडेलसाठी अ‍ॅडॉप्टर खरेदी करणे आवश्यक आहे. क्लासिक बाह्य ध्वनी स्टीरिओ स्पीकर्स देखील नवीन मॉडेलशी सुसंगत नाहीत, म्हणून आपल्याला त्यांची नवीन आवृत्ती किंवा एखादी विद्यमान असल्यास अ‍ॅडॉप्टर विकत घ्यावे लागेल.\nफेसबुक त्याचे इंटरफेस पुन्हा डिझाइन करत आहे\nयावेळी बदल खासगी संदेशांवर आला आहे आणि प्रामाणिकपणे हे एक नूतनीकरण आहे जे मला खूप आवडले, अर्थातच फेसबुक गेममधील बदलांनंतर आणि त्याची 'टाइमलाइन' असलेल्या फियास्कोच्या विपरीत.\nविंडोज 8 ऑक्टोबरमध्ये संपणार आहे\nशेवटी मायक्रोसॉफ्टने या वर्षाच्या 8 ऑक्टोबरसाठी विंडोज 26 जाहीर करण्याची घोषणा केली आहे आणि आता ते आम्हाला सांगतात की आरटीएम / रेडी टू मॅन्युफॅक्चरिंग हा शेवटच्या टप्प्यात आहे आणि त्यानंतर ही नवीन प्रणाली उत्पादकांना पाठवा ज्यात त्या तारखेनंतर विंडोज समाविष्ट असेल. 8 नवीन संगणक प्रणाली म्हणून.\nटॅब्लेट नेहमी खेळायचे की कार्य करावे किंवा फॅशन oryक्सेसरीसाठी आपल्या बरोबरच असतात, टॅब्लेट आमच्या दिवसेंदिवस प्रवेश करतात. ते संप्रेषण सुलभ करतात, आमची कार्य सादरीकरणे अधिक गतिमान करतात आणि वजन घेणार नाहीत किंवा जागा घेणार नाहीत.\nआज सेल फोन फोन ओळींपेक्षा जास्त आहेत. त्यांचे कार्य परिपूर्ण आहेत आणि ते आधुनिक जीवनासाठी मूलभूत तुकडे बनले आहेत. या क्षेत्रात नवीन काय आहे\nअनेक प्रसिद्ध सेल फोनची निर्माता सोनी कंपनी आता आपल्या कॅटलॉगसाठी आपला नवीन स्मार्टफोन सादर करते, ती आता ...\nअशा सर्व लोकांसाठी ज्यांना सेल फोन घ्यायचा आहे आणि माहित नाही किंवा कोणता निवडायचा हे ठरवू शकत नाही, कारण तेथे आहेत ...\nनिकॉन कोलपिक्स पी 7000 कॅमेरा\nयेथे आम्ही हा नवीन डिजिटल कॅमेरा सादर करतो, त्यात क्लासिक कॅमेराचे स्वरूप आहे, कॉम्पॅक्ट कॅमेराची क्षमता आहे आणि डीएसएलआर (डिजिटल_एसएलआर) नावाच्या डिजिटल एसएलआर कॅमेराप्रमाणे प्रतिसाद देते.\nएचटीसी वन एक्स, सखोल विश्लेषण\nC कोर सेव्हसह स्मार्टफोन तयार करण्यासाठी देण्यात आलेले तंत्रज्ञान मुख्य उत्पादकांकडून अपेक्षित असलेले काहीतरी दिसते ...\nएलजी ऑप्टिमस 4 एक्स एचडी, एक क्वाड-कोर स्मार्टफोन\nएलजी प्रथम क्वाड-कोर स्मार्टफोन सादर करतो, ऑप्टिमस 4 एक्स एचडी एलजी कंपनी आम्हाला यामध्ये प्रभावित करण्यास अपयशी ठरणार नाही ...\nएलजी ऑप्टिमस 3 डी मॅक्स एमडब्ल्यूसी 2012 मध्ये असेल\nबार्सिलोना येथे होणा .्या मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस २०१२ मध्ये एलजी कंपनीच्या टर्मिनलचे “एलजी ऑप्टिमस 3D डी मॅक्स” स्पष्टपणे उघडले जाईल. कंपनीने आपले प्रयत्न मुख्य गोष्टी म्हणून 2012 डी तंत्रज्ञानावर आणि डिझाइनवर केंद्रित केले आहेत. एलजी ऑप्टिमस 3 डी मॅक्स त्याच्या मुख्य गुणधर्मांपैकी एक 3 जीएचझेड ड्युअल-कोर प्रोसेसर आणि 1.2-इंचाचा 3 डी स्क्रीन आहे.\nGoogle वर गोपनीयताः पारदर्शकता, निवड आणि नियंत्रण\nसिम्पल रेट्रो, आपल्या फोटोंवर ऑनलाईन व्हिंटेज आणि रेट्रो इफेक्ट लागू करा.\nऑनलाइन फोटोंवर रेट्रो इफेक्ट लागू करणे आणि ते सोशल नेटवर्क्सवर सामायिक करणे ह�� आधीच फॅशन आहे. या फॅशनमधून उद्भवते ...\nट्विटरवर बोलण्यासाठी ब्लेथर खासगी चॅनेल तयार करते\nब्लेथर, एक वेब अनुप्रयोग ज्याद्वारे आम्ही अनुसरण न करता ट्विटरवर बोलण्यासाठी खाजगी चॅनेल तयार करू शकतो ...\nऑडिओ संपादक मैना, मेघ मधील शक्तिशाली ऑडिओ संपादक\nमेघ तीव्र बदल करेल आणि सर्व विकसक त्याकडे पहात आहेत, असे अनुप्रयोग तयार करीत आहेत ...\nगूगल आपले एंड्रॉइड आईसक्रीम सादर करतो.\nगूगल आपली एंड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आईसक्रीम सादर करतो.\nतंत्रज्ञान: हालचालीतील संशोधनाने त्याच्या ब्लॅकबेरी बीबीएक्सची ओळख करुन दिली.\nमोशनमधील ब्लॅकबेरी रिसर्चने त्याच्या ब्लॅकबेरी बीबीएक्सची ओळख करुन दिली.\nDroid रेज़र तंत्रज्ञान नवीन मोटोरोला मॉडेल\nड्रॉइड रेज़र, ड्रॉइड रेज़र हे नवीन मोटोरोलाचे मॉडेल आहे\nतंत्रज्ञान: स्पॉटिफाई सेवा ब्लॅकबेरीवर येते\nतंत्रज्ञान: स्पॉटिफाई सेवा ब्लॅकबेरीवर येते\nमेसेंजरला फेसबुक चॅटसह कनेक्ट करा\nआपल्याला माहिती आहेच, जगातील प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात दररोज सोशल नेटवर्क्स अधिक महत्वाचे होत आहेत आणि हे आहे ...\nएचपी टचपॅड टॅबलेटची किंमत 99 डॉलर्स असेल\nया टचपॅड डिव्हाइसच्या बर्‍याच विक्रीच्या मूळ किंमतीत घट झाली, हे माहित झाल्यानंतर ...\nएचपी टचपॅड वेबओएस ऑपरेटिंग सिस्टमसह पहिले टॅब्लेट आहे ज्यात 9,7 इंचाचा स्क्रीन आणि 1024 ...\nहॅलो किट्टी सॉफ्टबँक फोन 007SH केटी\nकंपनीच्या अंतर्गत कंपनी शार्प, मोहक हॅलो किट्टी मांजरीच्या हजारो चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे ...\nAndroid WIMM मनगट घड्याळ\nAndroid तंत्रज्ञानास काही मर्यादा नसल्यासारखे दिसते आहे, म्हणून आपण इटालियन फर्म ब्लू स्काय गट दर्शवू शकत नाही, ...\nडेल वोस्त्रो व्ही 131 लॅपटॉप\nडेलने पुन्हा आम्हाला आश्चर्यचकित केले आणि यावेळी व्होस्ट्रो नावाच्या लाइनसह, डेल व्हॉस्ट्रो व्ही 131 नावाच्या लॅपटॉपसह…\nलेनोवो थिंकसेन्ट्रे M71z डेस्कटॉप पीसी\nलेनोवो, सरकारी संस्था आणि अभ्यास केंद्रांसाठी मोठ्या कंपन्यांचा विचार करीत आपला लेनोवो डेस्कटॉप संगणक सुरू करीत आहे ...\nऑलिंपस एसपी -810 यूझेड कॅमेरा\nओलंपस त्यांच्या एसपी मालिकेचे नवीन मॉडेल सादर करतात, ज्यास त्यांनी ऑलिंपस एसपी -810 यूझेड म्हटले आहे. त्याचा सेन्सर हायलाइट करणारा कॅमेरा ...\nटॅबलेट ह्युंदाई एच 800\nह्युंदाई आयटीची संबंधित तरुण कंपनी ह्युंदाई एच 8 नावा���ी 800 इंचाची टॅब्लेट सादर करते, जी प्रणालीसह कार्य करते ...\nमायक्रोसॉफ्ट एक्सप्लोरर टच माउस\nमायक्रोसॉफ्ट तंत्रज्ञानाच्या अग्रभागी असल्याची कल्पना घेऊन हे मनोरंजक मल्टी-टच माउस बाजारात ठेवते ...\nगिगाबाइट ए 2 छोटे पोर्टेबल हार्ड ड्राइव्ह\nचिनी कंपनी गीगाबाइट टेक्नॉलॉजी हार्ड ड्राइव्हचा विचार करत आहे तोपर्यंत आम्हाला एक मनोरंजक पर्याय सादर करते ...\nलेनोवो आयडिया पॅड पी 1 लॅपटॉप\nलेनोवोने एक रोचक लॅपटॉप रिलीझ करण्याची घोषणा केली, तो लेनोवो आयडिया पॅड पी 1 आहे, जो एक ...\nपॅनासोनिक लूमिक्स एफझेड 47 कॅमेरा\nपॅनासॉनिकने ल्युमिक्स मालिकेत नवीनतम डिजिटल कॅमेरा लॉन्च केला आहे, ज्याला त्यांनी पॅनासोनिक लूमिक्स एफझेड 47 असे नाव दिले आहे. खूप ...\nफ्लाय व्हिजन अँड्रॉइड टॅब्लेट\nफ्लाय ब्रँडने बाजारात नवीन 7 इंचाच्या अँड्रॉइड टॅबलेटसह आश्चर्यचकित केले, ज्याला त्यांनी फ्लाय व्हिजन म्हटले आहे. पूर्व…\nसॅमसंग एसई -3 ए 406 डी पोर्टेबल ब्ल्यू-रे डिस्क\nते म्हणतात की तंत्रज्ञान गोष्टी अधिक लहान आणि हलके बनविण्याकडे झुकत आहे, सॅमसंगला ते समजले आणि त्याने आपला नवीन प्लेअर लॉन्च केला ...\nसोनी वॉकमन एनडब्ल्यूझेड-डब्ल्यू 260 प्लेयर\nसोनीने पाण्यासाठी प्रतिरोधक नवीन पोर्टेबल म्युझिक प्लेयर लॉन्च केला, ज्याला त्यांनी वॉकमन एनडब्ल्यूझेड-डब्ल्यू 260 म्हटले आहे, जे athथलीट्स, leथलीट्ससाठी डिझाइन केलेले ...\nसॅमसंग गॅलेक्सी झेड फोन\nसॅमसंगने नुकताच आपला सेल फोन सॅमसंग गॅलेक्सी झेड सादर केला आहे किंवा बर्‍याच युरोपमध्ये सॅमसंग गॅलेक्सी म्हणून ओळखला जातो ...\nगेमरसाठी नोटबुकः प्राइम नोट गॅलरीया क्यूएफ 560 साठी दोन\nडॉसपारा या जपानी कंपनीने नुकतेच गेमर्ससाठी आपले नवीन पोर्टेबल कॉम्प्यूटर लॉन्च केले आहे, ज्याला डॉसपारा प्राइम नोट नोट गॅलेरिया क्यूएफ 560 म्हणतात. हे…\nपिक्स-स्टार डिजिटल फोटो फ्रेम\nपिक्स-स्टारने आपली नवीन डिजिटल फोटो फ्रेम लॉन्च केली आहे ज्याला फोटोकॉनेक्ट एचडी पीएक्सटी 510 डब्ल्यूआर02 म्हणतात, जे सुसंगत आहे ...\nविंडोज लाईव्ह मेसेंजर 2011\nविंडोज लाइव्ह मेसेंजर २०११ किंवा फक्त एमएसएन २०११ हा मागील वर्षांचा आवृत्ती २०११ मधील सर्वात यशस्वी इन्स्टंट मेसेजिंग प्रोग्राम आहे ...\nएलजी कॉसमॉस 2 क्वर्टी फोन\nत्वरित संदेशन पसंत करणा users्या वापरकर्त्यांना उद्देशून एलजी आपला नवीन सेल फोन सादर करतो, आमचा अर्थ ...\nऑलिंपस टीजी -615 डिजिटल कॅमेरा\nजपानी कंपनी ओलंपस आम्हाला डिजिटल कॅमेर्‍याच्या नवीन मॉडेलने आश्चर्यचकित करते, ज्यास त्यांनी ऑलिंपस टीजी -615, कॅमेरा म्हटले आहे ...\nअग्रगण्य सेल फोन कंपनी मोटोरोलाने नुकताच आपला नवीन अँड्रॉइड क्वर्टी स्मार्टफोन, मोटोरोला एक्सटी 316 सादर केला आहे. तर प्रविष्ट करा ...\nएलजी ऑप्टिमस प्रो सी 660 फोन\nएलजी फर्मकडे त्यांचे नवीन स्मार्टफोन (अँड्रॉइड) लॉन्च करण्यासाठी सर्वकाही सज्ज आहे, ज्यांना त्यांनी म्हटले आहे ...\nATube कॅचरची नवीनतम आवृत्ती\nयू ट्यूबवरून व्हिडिओ डाउनलोड करण्यास कोणास स्वारस्य नाही, कारण प्रत्येकालाच आनंद झाला आहे ...\nपायनियर एसई-सीएल 331 अंडरवॉटर हेडफोन्स\nआज, ध्वनी मध्ये निष्ठा हा जगातील एक महत्वाचा मुद्दा बनला आहे ...\nलेनोवो एस 1 सेल फोन\nलेनोवोला आम्हाला त्याच्या लॅपटॉपसाठी अधिक माहिती असू शकेल, परंतु यावेळी ते सेल फोनच्या बाजारात…\nफुजीफिल्म इंस्टेक्स मिनी 50 एस इन्स्टंट कॅमेरा\nआमच्या वेळाच्या फुजीफिल्म विचाराने वापरकर्त्याच्या आवश्यकता आणि आवश्यकतांसह एक कॉम्पॅक्ट आणि इन्स्टंट कॅमेरा लाँच केला आहे ...\nआपल्या सर्वांना अरेस प्रोग्राम माहित आहे, परंतु त्यापैकी बरेच जण हे विनामूल्य संगीत डाउनलोड करण्यासाठी वापरतात, परंतु नवीनतम आवृत्तीः अरेस…\nबर्‍याच लोकांसाठी स्काईप ही एक उत्तम इन्स्टंट मेसेजिंग सिस्टम आहे, आमचा विश्वास आहे की त्यांच्याकडे बरीच कारणे आहेत. स्काईप आवृत्ती 5.3.0.120…\nआज फेसबुक इंटरनेटवर सर्वात जास्त वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग चॅनेल आहे, काही बाबतीत लोक विसरत जातात ...\n फ्री एंटीवायरस एक अतिशय उपयुक्त विनामूल्य अँटीव्हायरस आहे, 8 वास्तविक-वेळेच्या संरक्षण कवच आणि विजेटसह सुसज्ज ...\nतोशिबा Qosmio F3 750 डी लॅपटॉप\nतोशिबा एक अतिशय मनोरंजक 3 डी लॅपटॉप सादर करतो, त्यासह चष्मा वापरण्याची आवश्यकता नाही, ही एक चांगली कल्पना आहे ...\nक्रेगल फर्म विंडोज 7 ओएस आणि इंटेल omटम प्रोसेसरसह सुसंगत टॅबलेट सादर करते, ज्यात ...\nआयसीएएनएएनने विनामूल्य डोमेन उघडण्यास मान्यता दिली\nआयसीएएनएन आंतरराष्ट्रीय संस्था जी इंटरनेटसाठी डोमेन नावाच्या नियमनाची जबाबदारी घेते, त्यांनी ...\nसॅमसंगचा नवीन गॅलेक्सी टॅब वाय-फाय\nसॅमसंग कडील नवीन गॅलक्सी टॅब वाय-फाय गतिशीलता आणि संप्रेष�� एकत्रित करते, एक सडपातळ आणि किमानचौकट डिझाइनसह सहजपणे बसते ...\nसॅमसंग आरएफ 510 लॅपटॉप\n\"उत्कृष्ट डिझाइन, वेगवान\" नवीन सॅमसंग आरएफ 510 लॅपटॉपचा नारा वाचतो, तो एक लॅपटॉप आहे ...\nलेनोवो आयडिया पॅड एस मालिका नेटबुक\nलेनोवो फर्म आपल्या बाजारपेठेत, हलके, आरामदायक, कोठेही प्रवासासाठी सज्ज असलेल्या व्यावहारिक नेटबुकसह जागतिक बाजारात अडथळा आणते.\nफिलिप्स सिनेमा 21: 9 टीव्ही\nफिलिप्स हा प्रख्यात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान ब्रँड त्याच्या आधुनिक सिस्टीमसह, त्याचा एक नवीनतम लेड प्रो टेलीव्हिजन सादर करतो ...\nसॅमसंग 9 मालिका लॅपटॉप\nसॅमसंग, नेहमीप्रमाणे तंत्रज्ञान आणि डिझाइनमध्ये नाविन्यपूर्ण आहे, तथाकथित बी सीरिजचा आपला नवीन लॅपटॉप सादर करतो, ज्या हायलाइट करते ...\nसॅमसंग टी 10 एचडी कॅमकॉर्डर\nनवीन एचडी टी 10 कॅमकॉर्डर सादर करताना सॅमसंग सादर करतो \"क्लासेससह आपले अ‍ॅडव्हेंचर रेकॉर्ड करा\" ही घोषणा आहे. काय आहे ...\nप्रत्येकास ठाऊक आहे की, आयपॅड एक प्रकारचा टॅबलेट आहे जिथे आपण लॅपटॉपप्रमाणे मल्टीटास्क करू शकता, कारण ...\nतंत्रज्ञानाच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असलेल्या एलजी कंपनीकडे आधीपासूनच बाजारात एक नवीन दूरदर्शन आहे जे क्रांती घडवते ...\nसॅमसंगचा गॅलेक्सी एस II फोन\nसॅमसंग एक शक्तिशाली ड्युअल-कोर प्रोसेसरसह एक पातळ आणि हलका स्मार्टफोन सादर करतो, ज्याच्या अभिनव संयोजनाने सुसज्ज आहे ...\nएओसीची ब्रीझ आगमन, 8 इंच टच स्क्रीन आणि यूएसबी 2.0 सह बाजारात एकमेव टॅबलेट आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आणि वायफाय व्यतिरिक्त. अवघ्या 500 ग्रॅम वजनाचे, एओसी टॅब्लेट खरोखरच आपल्या बोटाच्या टोकांवर इंटरनेट, ईमेल, गेम्स, चित्रपट आणि संगीत सहज उपलब्ध आहे. पुढील विस्तारासाठी यात 4 जीबी स्टोरेज स्पेस आणि मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आहे. कोणत्याही शंका न करता बाजारातील सर्वोत्तम टॅब्लेट. एओसी ब्रीझ टॅबलेट काय आणते हे शोधून घ्या.\nएलजी ऑप्टिमस 2 एक्स फोन\nएलजी त्याच्या तथाकथित ऑप्टिमस स्मार्टफोन श्रेणीमध्ये नवीनतम सादर करतो, तिचा ऑप्टिमस 2 एक्स, जो वेग आणि कार्यक्षमतेचे वचन देतो जे यापूर्वी कधीही बाजारात दिसला नाही. सर्वांच्या वेगवान स्मार्टफोनच्या बातम्या आणि वैशिष्ट्ये शोधण्यासाठी आमच्यात सामील व्हा.\nसॅमसंग एचएमएक्स-यू 20 कॅमेरा\nया नवीन कॅमेराचा नारा वाचतो \"स्मार्टली साधेपणा\", वरव�� पाहता तंत्रज्ञान कमी करण्याची प्रवृत्ती प्रचलित आहे, म्हणूनच सॅमसंगकडे आधीच बाजारात एचएमएक्स-यू 20 आहे, आधीपासूनच बाजारात अशाच कॅमेर्‍याची सुधारित आवृत्ती आहे काही काळ फायली सामायिक करण्यासाठी नवीन पर्यायांसह आणि यूट्यूब सारख्या सामाजिक नेटवर्कसाठी सहज प्रवेश. हा अष्टपैलू कॅमेरा आपल्यासमोर कोणती आणखी मनोरंजक वैशिष्ट्ये आणते हे शोधण्यासाठी आमच्यात सामील व्हा.\nएलजी सिनेमा 3 डी टीव्ही\n3 डी च्या प्रेमींसाठी हे टेलिव्हिजन येते जे आमच्या आरामात 3 डी मध्ये चित्रपटसृष्टीच्या साहसीसाठी वचन देते ...\nसॅमसंग गॅलॅक्सी प्लेयर player० प्लेयर बाजारात दाखल झाला: \"सोपी, मजेदार आणि वेगवान\" या घोषणेसह ...\nही आयटम चारही बाजूंनी सोनं आहे आणि कॅरेटमध्ये उच्च आहे, परंतु घाबरू नका, आपल्याला काही करण्याची गरज नाही ...\nहायब्रिड डिजिटल कॅमेरा सॅमसंग एनएक्स 100\nसॅमसंगच्या सॅमसंग एनएक्स 100 हायब्रिड डिजिटल कॅमेराची वैशिष्ट्ये आणि वैशिष्ट्य.\nAppleपल टीव्हीची मुख्य वैशिष्ट्ये शोधा.\nटॅबलेट सॅमसंग गॅलेक्सी टॅब\nआज या तंत्रज्ञानाच्या ब्लॉगमध्ये आम्ही सॅमसंगच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने भरलेल्या \"लहान परंतु धमकावणी\" टॅब्लेटबद्दल बोलत आहोत ...\nनोकिया 6700 स्लाइड मोबाइल फोन\nनोकिया 6700 स्लाइड मोबाइल फोनची वैशिष्ट्ये.\nब्लूस्टॅक्सः विंडोजवरील अँड्रॉइड अॅप्स\nबर्‍याच काळासाठी अँड्रॉइड Usingप्लिकेशन्स वापरणे हे ब्लूस्टॅक्सचे एक साधे वास्तव आहे. ही प्रणाली द्रुत आणि ...\nनवीन टॅब्लेट एसर इकॉनिया टॅब\nएसर कंपनीकडील नवीनतम इलेक्ट्रॉनिक टॅब्लेट हे काहीसे विशेष टॅबलेट आहे जे इतरांपेक्षा भिन्न आहे आणि ते आहे ...\nनवीन सॅमसंग क्यूएक्स 310१०-एस ०१ ईएस लॅपटॉप त्याच्या आकर्षक डिझाइनसाठी आहे जे उघडपणे अ‍ॅल्युमिनियमपासून बनविलेले दिसते, त्याचा मोठा टचपॅड ...\nपॅनासोनिक लूमिक्स एलएक्स 5 कॅमेरा\n5 मेगापिक्सेल पॅनासोनिक लूमिक्स एलएक्स 10,1 कॉम्पॅक्ट कॅमेराची सर्वात उत्कृष्ट वैशिष्ट्ये शोधा.\nनोकिया सी 6-01: नवीनतम नोकिया स्मार्टफोनपैकी एक\nफिनिश कंपनी नोकियाकडून सर्वात नवीन असलेल्या नोकिया सी 6-01 स्मार्टफोनची प्रत्येक वैशिष्ट्ये प्रविष्ट करा आणि शोधा.\nएलजी 3 डी एलईडी टीव्ही\n\"डिझाइन आणि तंत्रज्ञान पूर्णपणे एकत्रित केले आहे\", फर्मच्या इन्फिनिया लाइनच्या नवीन 3 डी एलईडी टीव्हीचा नारा ���ाचतो ...\nगुगलने अँड्रॉईड 3.0.० कोडचे प्रकाशन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे\nसॉफ्टवेअर मोबाईल फोनवर वापरासाठी अद्याप तयार नसल्याने गुगलने अँड्रॉईड of.० चे प्रकाशन अनिश्चित काळासाठी स्थगित केले आहे.\nएलजी टी 310 सेल फोन\nसर्वोत्कृष्ट सेलफोन कोणाची लाँच करण्याची स्पर्धा अतिशय कठीण आहे, एलजी ही एक ती संस्था आहे ...\nफिलिप्स गॉगियर म्युझिक Play. प्लेअर\nफिलिप्स या नाविन्यपूर्ण तांत्रिक ब्रँडने आपला नवीनतम पोर्टेबल मल्टीमीडिया प्लेअर सादर केला ज्याला गोज म्युझिक 3 म्हणतात. एका अभिनव मॉडेलसह ...\nनोकिया एन 7 सेल फोन\nनोकिया एन 7 ची एक वैशिष्ट्यपूर्ण, कार्यशील आणि संपूर्ण स्मार्टफोन प्रविष्ट करा आणि शोधा.\nआज Nex8 मध्ये आम्ही TuneUp उपयुक्तता च्या नवीनतम आवृत्तीबद्दल बोलत आहोत. या नवीन आवृत्तीची सर्वात थकबाकी अंमलबजावणी ...\nथिंकपॅड एक्स 220: लॅपटॉप आणि टॅब्लेट\nप्रख्यात लेनोवो फर्म आम्हाला नवीन लॅपटॉप आणि अधिक आधुनिक टॅबलेट सादर करते, ज्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला आहे ...\nफेसबुक सोशल गेम रेस्टॉरंट सिटीसाठी आतापर्यंत अस्तित्त्वात असलेल्या सर्व युक्त्या शोधा आणि आपल्या व्हर्च्युअल रेस्टॉरंटमध्ये जास्तीत जास्त करा.\nट्विटर खात्याचा बॅकअप कसा घ्यावा\nसंपर्क, ट्वीट इ. सारख्या डेटाचा संभाव्य तोटा टाळण्यासाठी आपल्या ट्विटर खात्यावर सहज आणि द्रुतपणे बॅकअप कॉपी कशी करावी हे शोधा.\nनवीन थिंकपॅड एक्स 220 लॅपटॉप\nनिर्माता लेनोवो पुढचा लॅपटॉप शोधा, नवीन थिंकपॅड एक्स 220 जे त्याच्या उत्कृष्ट स्वायत्ततेसाठी आणि त्या विशिष्ट डिझाइनसाठी सर्वांना आश्चर्यचकित करेल.\nसोनी वेगास व्हिडिओ संपादक\nआतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्वोत्तम व्हिडिओ संपादक आणि प्रोसेसरच्या नवीनतम आवृत्तीची वैशिष्ट्ये शोधा; सोनी वेगास प्रो 10.\nवाहून HD170; कृती कॅमेरा\nआपल्याला अत्यंत क्रीडा खेळ करताना खासकरून फोटो काढण्यासाठी डिजिटल कॅमेर्‍याची माहिती आहे आज आम्ही तुम्हाला Nex8 ला ...\nट्विटडेक वरून आपले ट्विटर व्यवस्थापित करा\nआपला ट्विटर व्यवस्थापित करा आणि विनामूल्य आपल्या पीसीसाठी ट्वीटडेक क्लायंट स्थापित करुन अद्यतनित रहा.\nक्रिएटिव्ह ZiiO 7 Tablet\nनवीन क्रिएटिव्ह झीओ 7 इलेक्ट्रॉनिक टॅब्लेटला एक अनन्य टॅबलेट बनविणारी प्रत्येक वैशिष्ट्य शोधा.\nहाय-डेफिनिशनमध्ये सर्व प्रकारच्या सामग्री प्ले करण्यास सज्ज, डी-लिंक बॉक्सी बॉक्स मल्टीमीडिया प्लेयरचे कोणतेही तपशील गमावू नका.\nAmazonमेझॉन किंडल 3 वाय-फाय\nसुप्रसिद्ध ऑनलाइन स्टोअर Amazonमेझॉन कडून वाय-फाय कनेक्शनसह नवीन ईबुक किंडल 3 चे फायदे आणि तोटे शोधा.\nट्विटरसह नवीन फिलिप्स टीव्ही\nफिलिप्सने त्याच्या दूरदर्शनवरील नवीन श्रेणीमध्ये समाविष्ट केलेले नवीन नेटव्हीटी व्यासपीठ शोधा\nमोबी एसएक्सः आयपॅडसाठी बाह्य हार्ड ड्राइव्ह\nकिंग्स्टन पुढील तिमाहीत duringपल आयपॅड टॅबलेटसाठी एक अभिनव बाह्य हार्ड ड्राइव्ह लॉन्च करेल, त्यातील सर्व वैशिष्ट्ये गमावू नका.\nसोनी वायो व्हीपीसीएल 13 एम 1 ई / एस\nकाही दिवसांपूर्वी आम्ही आपल्याला एक उत्कृष्ट ऑल-इन-वन कॉम्प्यूटर, एसर pस्पिर Z5710 सादर केला. आज पाळीची पाळी ...\n7 जीबी कॉवन एक्स 160 प्लेयर\nत्या क्षणातील सर्वात पूर्ण प्लेअरच्या सर्व वैशिष्ट्यांविषयी, 7 जीबी अंतर्गत स्टोरेजसह कावॉन एक्स 160 आणि 4,3. inch इंचाची टच स्क्रीन जाणून घ्या.\nनिकॉन कूलपिक्स एस 1100 पीजे\nएकत्रित प्रोजेक्टरसह निकॉनच्या नवीन डिजिटल कॅमेर्‍याबद्दल सर्व शोधा, एक कॅमेरा ज्याद्वारे आपण आपले सर्वोत्तम फोटो मोठ्या प्रमाणात दर्शवू शकता.\nनवीन एसर लिक्विड मेटल\nएसरने बाजारात दाखल केलेल्या या नवीन, सुंदर आणि स्वस्त पूर्ण स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्या आणि ते नक्कीच कोणाचेही लक्ष वेधणार नाही.\nझेडटीई लिंक आणि झेडटीई व्ही 9: कमी किंमतीची Android डिव्हाइस\nचीनी निर्माता कंपनी झेडटीई कडून अँड्रॉइड laक्लेअर ऑपरेटिंग सिस्टमसह या दोन नवीन उपकरणांच्या उत्कृष्ट वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्या.\nनवीन एसर pस्पिर Z5710 सर्व इन-वन संगणकाची कोणतीही माहिती गमावू नका जो बाजारात सर्वाधिक रॅम असलेला संगणक बनला आहे.\nऊर्जा 7516 गडद लोहा मीडिया प्लेयर\nएनर्जी सिस्टेममधील नवीन एनर्जी 7516 आयर्न मल्टीमीडिया प्लेयरसह कोणतीही गोष्ट गमावू नका. आम्ही आपल्याला त्याबद्दल आणि त्याच्या सर्व फायद्यांविषयी माहिती देतो.\nबाह्य हार्ड ड्राइव्ह यूएसबी 3.0\nसादर करीत आहे नवीन 3.0 तेराबाइट लासी रिकी यूएसबी 1 बाह्य हार्ड ड्राइव्ह. त्याची कोणतीही वैशिष्ट्ये गमावू नका.\nस्थापित करण्यासाठी सर्वात सुरक्षित आणि सर्वात सोपी कार डीव्हीडी\nकिंमत: 235 9 (व्हॅट समाविष्ट) मॉडेल: नेटिकल नेक्स्टबेस डीव्हीडी क्लिक करा XNUMX आपल्यापैकी बर्‍याचजण कल्पना���नी आकर्षित होतात ...\nसॅमसंग एनएक्स 11 कॅमेरा\nसॅमसंग कॅमेरा एनएक्स 11 सॅमसंग, सर्वात महत्वाच्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक नुकताच आपला नवीन कॅमेरा ...\nएलजी एक्स 140 नेटबुक\nएलजी इलेक्ट्रॉनिक्स, नामांकित कंपनीने नुकतीच एलजी एक्स 140 नेटबुकची नवीन आवृत्ती बाजारात आणली असून यात बर्‍याच प्रकारच्या सुधारणांसह ...\nस्प्रिंट फर्मने नुकतेच सॅन्यो इन्युएन्डो नावाचा आपला नवीन सेल फोन जाहीर केला आहे, जो इंटरनेट, नेटवर्कवरील वापरासाठी आदर्श आहे ...\nवैयक्तिकृत सेल फोन किंवा विविध क्षेत्रांसाठी, म्हणूनच पॅंटेक कंपनीने ...\nसॅमसंग टिक टोक प्लेअर\nप्रतिष्ठित सॅमसंग कंपनीने नुकतेच एक्सीलरोमीटरसह सुसज्ज आणि नवीन ... मिनी सॅमसंग तिकिट टोक प्लेयर सादर केले आहे.\nयुरोकॉम पँथर 2.0 लॅपटॉप\nयुरोकॉमने नुकतेच आपले नवीन यूरोकॉम पॅंथर २.० लॅपटॉप सादर केले आहे, ज्यात त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे जे काम करण्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे ...\nQWERTY कीबोर्ड असलेला पहिला फोल्डिंग सेल फोन नुकताच बाजारात आला आहे, तो ब्लॅकबेरी 9670 XNUMX०० ऑक्सफोर्ड आहे. ए…\nसॅमसंग ईएस 75 कॅमेरा\nसॅमसंगने नुकताच काही नवीन युरोपियन देशांमध्ये आपला नवीन सॅमसंग ईएस 75 कॅमेरा लाँच केला आहे, या नवीन कॉम्पॅक्ट कॅमेर्‍यामध्ये एक…\nएटी अँड टी या अमेरिकन कंपनीच्या भागीदारीत मोटोरोलाने मोटोरोला बॅकफ्लिप सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन उपलब्ध असेल ...\nकिंगस्टन डीटी 3 256 जीबी स्टोरेजसह\nकिंग्स्टन ब्रँड आपला नवीन पेन ड्राईव्ह डीटी 3 सादर करतो, जो 256 जीबी यूएसबी स्टोरेज आहे, जो जवळजवळ कोणत्याहीसारखा दिसत आहे ...\nलेगो ब्रिक आयपॉड स्पीकर्स\nआयपॉडने आणलेली नवीन तंत्रज्ञान यावेळी आमच्यासाठी लेगो विट टाइप स्पीकर्सची आवृत्ती ...\nकाही ठिकाणी आम्ही सर्व खेळ खेळले आहेत आणि कोणास ठाऊक आहे की नवीन तंत्रज्ञानाचे चाहते तेथे आहेत ...\nगूगल आणि इटली इंटरनेटवर महत्त्वाची इटालियन लायब्ररी आणतील\nइंटरनेटवरील सर्वात महत्वाचे शोध इंजिन, गूगल, इटली सरकारबरोबर सैन्यात सामील होते आणि कोट्यावधी पुस्तकांचे डिजिटायझेशन प्रक्रिया सुरू करण्याच्या करारावर स्वाक्षरी करते.\nAppleपल 3 एप्रिल रोजी विक्रीसाठी आयपॅड बाजारात आणणार आहे\nAppleपलने नुकताच आपला टॅब्लेट संगणक लॉन्च केला आहे, आम्ही त्या आयपॅडबद्दल बोलत आहोत जे बाजारात येण्यापूर्वीच ��्ञात झाले आहे.\nएमएसआय एअर कीबोर्ड, गती संवेदनशील\nनवीन तंत्रज्ञान देखील कीबोर्डवर पोहोचले, कंपनी एमएसआयने नवीन एअर वायरलेस कीबोर्ड सादर केले. या मिनी-कीबोर्डमध्ये क्यूवेर्टी कीबोर्ड आहे आणि त्यात गेमपॅड आणि जायरोस्कोपिक सेन्सर समाविष्ट आहेत, जे Wii नियंत्रकांसाठी आदर्श आहेत, कारण या पर्यायासाठी त्याचे खास क्रॉसर आहे.\nAsus Eee पीसी T101MT मल्टीटॉच\nसंगणक आणि तंत्रज्ञान कंपनी असूसने नुकतेच आपले नवीन संगणक सादर केले आहे, ते त्याच्या आयई पीसी टी 101 एमटी मल्टी-टच नेटबुकपेक्षा काहीच कमी नाही, जे टी M१ एमटीचा उत्तराधिकारी आहे. या संगणकाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे त्याच्या स्क्रीनची अष्टपैलुत्व, जे 91 × 10.1 च्या रेजोल्यूशनसह 1024-इंच एलईडी-बॅकलिट मल्टी-टचशिवाय इतर काहीही नाही.\nकॅनन IXUS 210 कॅमेरा\nप्रसिद्ध कॅनॉन कॅमेरा कंपनीने नुकतेच आपला नवीन कॅनॉन आयएक्सयूएस 210 कॅमेरा जाहीर केला आहे, जो त्याच्या मुख्य ...\nपूर्वीच्या सोनी एरिक्सन फेथचे नाव सोनी एरिक्सन अस्पेन असे ठेवले गेले आहे, हा स्मार्टफोन-प्रकारचा सेल फोन ...\nपॅनासोनिक टफबुक सीएफ-एफ 9\nज्यांनी नवीनतम तंत्रज्ञानाची लॅपटॉप मागितली त्यांच्यासाठी पॅनासोनिक टफबुक सीएफ-एफ 9 आला जे त्याच्या सामर्थ्यवान गोष्टीसाठी ...\nAndroid 2.0 स्मार्टफोन मोटोरोला मोटोरोइ\nमोटोरोला सेल फोनमधील अग्रणी कंपनीने नुकताच कोरियामध्ये आपला नवीन मोटोरोई, प्रथम अँड्रॉइड स्मार्टफोन सादर केला आहे ...\nकॅसिओने नवीन डिजिटल आर्ट फ्रेम सादर केले आहे ज्याची मुख्य नाविन्यपूर्ण म्हणजे त्याची 10,2 आहे ...\nसॅमसंग एनएक्स 10 कॅमेरा\nसर्व फोटोग्राफी प्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे कारण नामांकित सॅमसंग कंपनीने नुकतेच सादर केले ...\nतेथे सोन्याचे आणि डायमंड सेलफोन, सोन्याचे आणि डायमंडचे आयपॉड आणि इतर काही लक्झरी गॅझेट्स का आहेत ...\nअनन्य आणि मोहक आयपॉड टच सुपरप्रेस आधीपासून रिलीझ केले गेले आहे, स्टुअर्ट ह्यूजने तयार केलेली आवृत्ती आणि तिचे सर्वात मोठे पुण्य नाही ...\nडेल इंस्पिरॉन मिनी 10\nडेल थोड्या वेळाने त्याच्या डेल इंस्पिरॉन मिनी 10 नेटबुकचे नवीन अद्यतन लाँच करण्याचा निर्णय घेतो,…\nसॅमसंग फर्मने आम्हाला नवीन सेल फोनद्वारे आश्चर्यचकित केल्याची बातमी यापुढे नाही ...\nनिःसंशयपणे बोलण्यासाठी बरेच काही देणारी संस्था, आम्ही तिसर्‍या नवीन जॉर्जिओ अरमानी ��ॅमसंग सेल फोनचा संदर्भ घेतो ...\nहॅलो किट्टी एलसीडी टीव्ही\nहॅलो किट्टी नावाच्या या गोंडस किट्टीच्या हजारो चाहत्यांसाठी, तिच्या आधीपासूनच तयार केलेल्या बर्‍याच गॅझेटमध्ये अशी भर घालत आहे ...\nसर्वोत्कृष्ट लॅपटॉप मिळविण्याची स्पर्धा अत्यंत तीव्र आहे, सर्व कंपन्या जास्तीत जास्त मिळविण्यासाठी संघर्ष करतात ...\nएवरिओ जीझेड-एचडी 620 कॅमकॉर्डर\nप्रख्यात ब्रॅण्ड जेव्हीसीने नवीन एव्हरिओ जीझेड-एचडी 620 सह आपल्या कॅमकॉर्डरची श्रेणी नुकतीच वाढविली आहे, जी यामध्ये उत्कृष्ट आहे ...\nप्रसिद्ध कॅमेरा कंपनी प्राक्टिकाने नुकतेच 3-10 रोजी नवीन लक्समेडिया मॉडेलमध्ये 03 नवीन मॉडेल्स सादर केल्या आहेत…\nपुन्हा आम्ही एका नवीन सेल फोनसह सॅमसंग कंपनीद्वारे आश्चर्यचकित झालो आहोत, यावेळी तो सॅमसंग आहे ...\nत्यांनी नुकताच नवीन मेडियन ई 3211 लॅपटॉप सादर केला आहे, हा लहान परंतु मनोरंजक लॅपटॉप व्यावसायिक लोकांसाठी आहे….\nअपेक्षित नफा निर्माण करण्यासाठी नोकिया नेहमीप्रमाणेच मोबाईल फोनची अगोदर घोषणा करतो, म्हणूनच आधीच ...\nअग्रगण्य कंपनी असण्याव्यतिरिक्त सेल फोन कंपन्यांपैकी एक प्रमुख कंपनीने नुकतीच आपली नवीन ...\nलहान लॅपटॉप अधिकाधिक फॅशनेबल बनत आहेत, म्हणूनच स्पिगाने आपले नवीन ...\nनोकिया 5800 एक्सप्रेसप्रेस म्युझिक\nनोकिया नावाच्या सेल फोन कंपन्यांपैकी एक कंपनीने नुकतेच आपला नवीन नोकिया 5800 एक्सप्रेसप्रेस म्युझिक हा फोन बाजारात आणला आहे.\nगीगाबाइट बुकटॉप एम1305 सीयूएलव्ही\nगीगाबाईट या कंपनीने आपले नवीन लॅपटॉप बुकटॉप एम1305 सीयूएलव्ही बाजारात आणले असून यात पुढील नाविन्य आहे ...\nव्हिडिओ गेम्स निन्तेन्दोला समर्पित कंपनीने नुकतेच अधिकृतपणे त्याच्या पोर्टेबल गेम कन्सोल डीएसआय एलएलच्या लाँचिंगची घोषणा केली ...\nएफ 305 मॅक्सिमाएफएम प्रोमो - मॅक्सिमा एफएमसाठी सोनी एरिक्सनचा गेमिंग मोबाइल\nसोनी एरिक्सन आणि प्रीसा समूहाचे नृत्य रेडिओ स्टेशन, मेक्सिमा एफएम यांनी एफ 305 मोबाइल लॉन्च करण्याची घोषणा केली आहे ...\nरेगेन रेनु सौर चार्जर\nरेजेन कंपनीने नुकतेच आपले रेन्यू मॉड्यूलर सौर पॅनेल चार्जर सादर केले आहे, ज्यास सौर ऊर्जेचा आकार दिला जाऊ शकतो ...\nसंप्रेषण तंत्रज्ञान उत्पादनातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एकाने आपला नवीन मोबाइल फोन सादर केला आहे, ज्याचा अर्थ नोकिया ...\nएसर अस्पायर 1420 पी\nएसरने चीनमध्ये आपली नवीन ब्रांडर एसर pस्पिर 1420 पी सादर केली आहे, एक मनोरंजक टॅब्लेट पीसी-प्रकार लॅपटॉप, जो ...\nएलजी केपी 501 नुकतेच युरोपमध्ये सादर केले गेले आहे, नवीन येलडेक्स अनुप्रयोगांना समर्थन देण्यास सक्षम असलेला सेल फोन आणि ...\nलेनोवो आयडिया पॅड U550\nलेनोवोने नुकतेच लेनोवो आयडियापॅड यू 550 नावाचे आपले नवीन लॅपटॉप बाजारात आणले असून त्यातील मुख्य वैशिष्ट्यांपैकी ...\nसॅमसंग लॅफिट एलडी 220 जी आणि एलडी 190 XNUMX एन मॉनिटर्स\nतंत्रज्ञान नवकल्पनांमध्ये सॅमसंग ही आघाडीची कंपनी असल्याचे म्हटले जाऊ शकते आणि यावेळी त्याने आपले नवीन मॉनिटर्स सादर केले ...\nसान्यो या प्रसिद्ध जपानी कंपनीने नुकतेच आपले नवीन प्रोजेक्टर सादर केले ज्याला फक्त 100 व्ही एसी आवश्यक आहे. आम्ही कशाबद्दलही बोलत नाही ...\nबाजारात उच्च स्पर्धा असल्यामुळे एक छोटा डेस्कटॉप संगणक समोर आला आहे, ते काही नाही ...\nहे प्रतीक्षा करण्यासारखे आहे असे दिसते, विशेष मोटोरोला शॉल्सची वैशिष्ट्ये यापूर्वीच अनावरण केली गेली आहेत आणि यासाठी ...\nलेनोवो आयडिया पॅड U150\nबरीच वेळ जाहीर झाल्यानंतर, आम्हाला शेवटी नवीन लेनोवो लॅपटॉपची वैशिष्ट्ये माहित आहेत, आम्ही…\nसोनी वॉकमन डब्ल्यू 205\nवॉकमन संकल्पकाचा शोधकर्ता, म्हणजेच, सोनी कंपनीने काही काळ बाजारात अनेक फोन ठेवले होते ...\nअसे दिसते आहे की विविध भागांचे संगणक यापूर्वीच पुरातनतेमध्ये गेले आहेत, आता हा ट्रेंड संपूर्ण संगणक आहे ...\nयावेळी सॅमसंगने बाजारात एक पर्यावरणीय सेल फोन बाजारात आणला आहे आणि तो पर्यावरणीय तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडीवर आहे; पुढील…\nआधुनिक गेम कन्सोल बाहेर आल्यापासून, जे जगभरातील विक्री तेजीत बनले आहेत ...\nआपण छायाचित्रांमध्ये जे पहात आहात ते विकीरिडरबद्दल आहे, हे एक लहान पॉकेट ज्ञानकोश आहे, द्वारा निर्मित ...\nसीएईटीईसी जपान २०० show चा शो नुकताच आयोजित करण्यात आला आहे, जिथे कोहजिनशा या देशातील प्रतिष्ठित ब्रँड ...\nमोटो Appleपल आयफोन किट\nअधिक आणि अधिक नेत्रदीपक गॅझेट्स येत आहेत आणि यावेळी Appleपल कंपनीने एक विशेष जाहीर केले आहे ...\nएलजी सौर ई-बुक रीडर\nजगातील प्रसिद्ध तंत्रज्ञान ब्रँड एलजीने नुकताच आपला सौर ई-बुक रीडर सादर केला ...\nआम्ही यूएसबी आधीपासूनच बर्‍याच विचित्र मार्गांनी पाहिले आहे परंतु यावेळी यूएसबी फुटबॉलसाठी पोचते, आणि…\nप्रत्येक ���ेळी कंपन्या मोठा आणि मोठा टीव्ही आणतात; आम्हाला माहिती आहे की बाजारात टेलीव्हिजन भरलेले आहेत ...\nया ऑक्टोबरमध्ये सॅमसंग इंट्रीपिड स्प्रिंट लाइनच्या बाहेर येणार आहे, हा एक नवीन सेल फोन आहे जो ...\nघोस्ट हंटर ईएमएफ मीटर\nघोस्टबस्टर कदाचित या गॅझेटमुळे आनंदी असतील; हे भूत हंटर ईएमएफ मीटर (भूत शिकार) आहे, हे दुर्मिळ ...\nसोनी वायो एक्स एक्स जगातील सर्वात हलके लॅपटॉप\nप्रथम होणारी स्पर्धा म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या युद्ध होय, सर्व कंपन्या सर्वात वेगवान मिळविण्यासाठी लढा देतात, ...\nही कल्पना नवीन नसली तरी ती एक नवीन कल्पनारम्य गोष्ट आहे कारण वायरलेस चार्जर ज्यात होते ...\nबहुतेक आज बहुतेक तरुणांना काय टाइप करावे हे माहित नसते आणि त्यांनी नक्कीच टाइपरायटर कधीच पाहिले नाही आणि ...\nजपानकडे बहुधा विचित्र आणि असामान्य गॅझेट्सचा विक्रम आहे, काहीजण अगदी वेडा देखील म्हणतील; बरं, जपान चुकीचं नाही ...\nआम्ही कॉम्पॅक्टनेसच्या युगात आहोत, जेथे जास्तीत जास्त जागा घेणे फार महत्वाचे आहे, म्हणूनच सोनी ...\nमोबाईल टेलिव्हिजन बाजारात बर्‍याच काळापासून बाजारात उपलब्ध आहे, वेगवेगळ्या कंपन्या आहेत, ज्यांच्याकडे ...\nजगातील सर्वात छोटा स्पर्श पाहण्याचा फोन\nख James्या जेम्स बाँड शैलीमध्ये, अद्याप अज्ञात वॉच ब्रँड केम्पलर अँड स्ट्रॉसने आपला नवीन ...\nलॅसी बाह्य हार्ड ड्राइव्हस्\nप्रसिद्ध फॅक्टरी लॅकी हार्ड ड्राइव्हने अनन्य आणि जगभरात डिझाइन केलेले त्याचे दोन नवीन हार्ड ड्राइव्ह सादर केले आहेत ...\nबांबू कीबोर्ड आणि माउस\nआम्ही पर्यावरणीय गॅझेटच्या श्रेणीमध्ये बसू शकू, हा बांबू कीबोर्ड आणि ब्रँडो नावाचा माउस खरोखरच ...\nकाही काळासाठी बाजारात बर्‍याच एचटीसी आहेत, परंतु आम्ही सर्वांना सर्वोत्कृष्ट एचटीएमचा सामना करीत आहोत ...\nजनरल इमेजिंगचे जी 3 डब्ल्यूपी वॉटरप्रूफ\nअसे दिसते आहे की आम्ही दिवसांत बाहेर पडतो असा विचार करून सर्व तंत्रज्ञान जलरोधक बनविणे फॅशनेबल आहे ...\nया महिन्यात सॅमसंगने हा नवीन सेल फोन सॅमसंग बी 3310 लाँच केला असून त्याचे सर्वात वैशिष्ट्य म्हणजे रंग गुलाबी ...\nआयबॉल २.० कॅमेरा आणि मायक्रोफोन\nआयबॉल २.० ब्लू मायक्रोफोन ब्रँडने लाँच केला आहे, त्याच वेळी कॅमेरा आणि मायक्रोफोनची नाविन्यपूर्ण कल्पना, ...\nपुन्हा सॅमसंगने आम्हाला नवीन सेल फोनसह आश्चर्यचकित केले, यावेळी ते सॅमसंग हेअर II आहे, जो टी-मोबाइलसाठी अनन्य आहे ...\nहॅलेरॉन स्वोर्डफिश नेट 102 ड्युअल\nहॅलेरॉनने नुकतेच दोन इंटेल ofटम प्रोसेसरसह पहिले नेटबुक लॉन्च करून लॅपटॉपच्या जगात नवीनता आणली….\nशॉक आणि वॉटर रेझिस्टंट हार्ड ड्राइव्ह\nए-डेटाने नुकतीच प्रथम शॉक आणि वॉटर प्रूफ हार्ड ड्राइव्ह विकसित केली आहे, ती उघडपणे हार्ड ड्राईव्ह आहे ...\nजबरा एरो ब्लूटूथ हेडफोन्स\nजबरा कंपनीने हे ब्लूटूथ हेडफोन आपल्या ओळीत जोडले आहेत, जे प्रवासात प्रवास करणा in्या लोकांसाठी आहेत ...\nसुप्रसिद्ध एसर फर्मने नुकतेच आपले नवीनतम लॅपटॉप रिलीज केले आहे, आम्ही एसर pस्पिर 5542 पेक्षा कमी कशाबद्दल बोलत आहोत, ...\nएक महिन्याच्या बॅटरीसह फिलिप्स एक्स 650 झेनियम\nफिलिप्स ब्रँड तंत्रज्ञानामध्ये नवीन बदल घडवतो ही बातमी नाही, हे विसरू नका की फिलिप्स अनेक स्वरूपांचे निर्माता आहेत ...\nनेक कंपनीने 3 नवीन अ‍ॅक्यूसिंक डेस्कटॉप मॉनिटर्सचे नूतनीकरण आणि समावेश केले. नवीन मॉडेल नुकतीच ...\nASUS एगुरु एसव्ही 1 टी व्हिडिओ फोन\nAsus आणि स्काईप कंपन्या नुकत्याच सामील झाल्या आहेत आणि ASUSAiGuru SV1T व्हिडिओ फोन जारी केला आहे आणि…\nसॅमसंग अरमानी एसपीएच-डब्ल्यू 8200\nपुन्हा सॅमसंग आपण म्हणू, बाजारावर सुरु झालेल्या किती सेल फोनचा मागोवा ठेवू शकेल\nडेल अक्षांश झेड 600\nअमेरिकन कंपनी डेलने नुकतेच अक्षांश झेड 600 लॉन्च केले आहे, ज्यात असण्याचे आश्चर्यकारक वैशिष्ट्य आहे ...\nसॅमसंगने नुकतेच आम्हाला त्याचे नवीन आगामी प्रकाशन दर्शविले आहे, तो सॅमसंग सी 5130 सेल फोन आहे. एक व्यावहारिक आणि आरामदायक फोन ...\nआपल्या आयपॉड किंवा आयफोनसाठी व्हिडिओ प्रोजेक्टर\nआयपॉड आणि आयफोन वापरकर्त्यांसाठी ही चांगली बातमी आहे, एक व्हिडिओ प्रोजेक्टर आधीच जारी केला गेला आहे ...\nनवीन एलजी सेल फोन लाँच करणे आधीच अधिकृत केले गेले आहे, ते एलजी जीडी 510 पेक्षा कमी नाही, मला माहित आहे ...\nसोनी डीपीपी- F700 फ्रेम\nसोनी सोनी डीपीपी-एफ 700 फ्रेम नावाची एक नवीन डिजिटल फोटो फ्रेम लॉन्च करणार आहे, ज्यात एक…\nILuv i1166 डिजिटल प्लेयर\nआयलव फर्मने Appleपल उपकरणांच्या समर्थनासह नवीन iLuv i1166 डिजिटल प्लेयर सादर केले आहे. हे…\nविज्ञान कल्पित चित्रपटाच्या बाहेर, या आश्चर्यकारक ग्लोव्हजचे निर्माता अँथ्रोट्रॉनिक्स आहे, परंतु त्याबद्दल खास गोष्ट ...\nसॅमसंगने नवीन सेल फोन आणला आहे ही आता एक नवीनता नाही, कदाचित ती बाजारात सर्वात मॉडेल्सची टणक आहे, ...\nलॅपटॉप अधिक हलके आणि पातळ होत आहेत आणि याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे ...\nआतापासून, आपणास विनामूल्य इंटरनेटवरून टेलीव्हिजन पाहू इच्छित असल्यास, आपल्याला केवळ फायरफॉक्स वापरण्याची आवश्यकता असेल, कारण…\nदृष्टी पुनर्संचयित करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान\nवैद्यकीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ओस्टिओ-ओडोनटो-केराप्रोस्थेसीस आणि ... म्हणतात व्हिजन पुनर्प्राप्त करण्यासाठी एक नवीन तंत्र शोधण्यात आले.\nप्रसिद्ध कंपनी एसरने आपली पुढील लाँचिंग दर्शविली आहे, तो एसर ए 1 सेल फोन आहे, जो आधीच जाग आला आहे ...\nगीक प्रेमींसाठी, आता आपण हे देखील घालू शकता, टी-शर्ट आधीच बाजारात आहेत ...\nबर्‍याच काळापासून, इलेक्ट्रॉनिक पुस्तके असण्याव्यतिरिक्त एक वाचनात्मक पर्याय बनले आहेत ...\n4 मेगापिक्सलचा एच 60 डी कॅमेरा\nहस्सलब्लाडने नुकताच आपला 4 मेगापिक्सेलचा एच 60 डी कॅमेरा सादर केला आहे, जो आधुनिक तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे, यात एक…\nजगप्रसिद्ध एचपीने नुकतेच आपले नवीन मिनी 311 मॉडेल लॉन्च केले आहे ज्यात एनव्हीआयडीए ग्राफिक्स प्रोसेसर आहे ...\nव्हर्तूने कन्स्ट्रलेशन एफ आयक्स्टा अधिकृतपणे सादर केला, अपारंपरिक साहित्यासह बनवलेला अतिशय अनोखा सेल फोन, व्हर्डूने वापरला आहे ...\nप्रसिद्ध इटालियन कंपनी स्टोको यांनी नुकताच पहिला स्मार्ट आरसा प्रसिद्ध केला, तंत्रज्ञानाची ही नवीनता जवळजवळ ...\nआम्ही आधीच्या नोट्समध्ये एक लहान यूएसबी रेफ्रिजरेटर दर्शविला होता, परंतु आता आम्ही तुम्हाला हेन्झ यूएसबी मायक्रोवेव्ह दाखवतो, थोड्या वेळाने ...\nजगप्रसिद्ध फिलिप्सने नुकताच नवीन औषध शोधक शोध लावला आहे, रक्त वापरल्याशिवाय, ते फक्त यासह कार्य करते ...\nफिलिप्स झेनियम के 700\nयावेळी फिलिप्सने आम्हाला सेलफोनद्वारे आश्चर्यचकित केले, फिलिप्स झेनियम के 700 आहे, अभिनव डिझाइनसह, यात एक…\nआपण जे पहात आहात ते खरे आहे, आज बहुतेक सर्व काही यूएसबी द्वारे कनेक्ट केलेले आहे आणि आता ...\n3 जी आयआरएक्स ई-बुक रीडर\nआयआरएक्सने अमेरिकन बाजारासाठी डीआर 300 एसजी नावाचे पहिले इलेक्ट्रॉनिक पुस्तक वाचक बाजारात आणले असून त्यात स्क्रीन ...\nया आठवड्यात सॅमसंगने सॅमसंग इन्स्टिंक्ट एचडी लाँच केला आहे, या नवीन सेल फोनमध्ये एक समाकलित कॅमेरा आहे ...\nबहुतेक वेळा तंत्रज्ञान इतर मार्ग घेते आणि घराकडे दुर्लक्ष करते, परंतु यावेळी असे नव्हते ...\nपॅनासोनिककडे आधीपासूनच बाजारात सीवाय-बीबी 1000 डी ब्ल्यू-रे प्लेयर आहे, हा प्लेयर त्याच्या प्रकारचा पहिला ...\nएपसन कलरिओ मी ई 800\nएप्पसन प्रिंटरच्या जगप्रसिद्ध ब्रँडने नुकताच जपानमध्ये आपला एपसन कलरिओ मी ई -800 पोस्टकार्ड प्रिंटर सादर केला ...\nया आठवड्यात सॅमसंगने आणखी एक नवीन सेल फोन सादर केला आहे, तो सॅमसंग एम 3310 पेक्षा काही कमी नाही, तो आहे ...\nआपल्याकडे कधीही मॅक मालकीचे असल्यास आणि आपण ते चुकवल्यास, चित्ता-एक्स आपल्यासाठी आहे. सर्व designsपल डिझाइन, याशिवाय ...\nआवृत्ती 2009 मधील ट्यूनअप उपयुक्तता हा एक प्रोग्राम आहे जो आपल्या संगणकाची कार्यक्षमता दुरुस्त, सानुकूलित आणि सुधारित करतो, ...\nबिट डिफेन्डर अँटीव्हायरस २०१० मध्ये, इतर अँटीव्हायरसच्या आधी दोन अतिशय मनोरंजक भेद आहेत, जे त्यास सर्वोत्कृष्ट बनवते, ...\nनिन्जा कुनाई मॉडेलसह यूएसबी\nहे नोंद घ्यावे की गीक तंत्रज्ञान बर्‍याच लोकांना प्रभावित करत आहे, अगदी पारंपारिक देखील आधीच त्यांचे अद्यतनित करीत आहेत ...\nमेसेंजर प्लस लाइव्ह 4.82.368\nमेसेंजर प्लस लाइव्हची नवीन आवृत्ती वैयक्तिकृत ध्वनी आणि स्थिती, संयोजन यासारख्या नवीन वैशिष्ट्यांसह आमच्यामध्ये आधीच आहे.\nयेथे मी एक स्कॅनर पेन सादर करतो ज्याचे कार्य कोणत्याही ऑब्जेक्टचा रंग स्कॅन करणे आणि लिहिण्यासाठी वापरणे ...\nकिगो व्हिडिओ कनव्हर्टर विनामूल्य 1.1.0\nकिगो व्हिडिओ कनव्हर्टर विनामूल्य 1.1.0 हे जवळजवळ सर्व स्वरूपांमध्ये व्हिडिओ कनव्हर्टर आहे, आपल्याकडे देखील हा पर्याय आहे ...\nनॉर्टन ™ अँटीव्हायरस २००.\nनॉर्टन ™ अँटीव्हायरस २०० एक शक्तिशाली अँटीव्हायरस आहे जो वेगवान नाडी अद्यतनांसह, आपल्या संगणकास सर्व धोक्यांपासून मुक्त ठेवेल ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-chocolates-are-healthfully-5046077-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T17:35:29Z", "digest": "sha1:ZSAZ4K3NCUVXNQCJ5MQEMVUY4EBXW4SN", "length": 4606, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chocolates are Healthfully | चॉकलेट खा, तणाव पळवा...चॉकलेटचे फायदे जाणून घ्या... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचॉकलेट खा, तणाव पळवा...चॉकलेटचे फायदे जाणून घ्या...\nचॉकलेट हे केवळ बालकांना आणि तरुणींना पसंत नाही तर आता वाढदिवस आणि इतर कोणत्याही कार्यकामातील भेटव���्तू बनली आहे. चॉकलेट आता विविध फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहेत. आकर्षक पॅकिंग आणि एकदम मस्त चवीमुळे आपण चॉकलेट खाण्याचा मोह आवरु शकत नाही. परंतु तुम्हाला माहीत आहे का... चॉकलेट खाण्याचे कोणते फायदे आहेत. आम्ही सांगत आहोत चॉकलेटचे अशे फायदे ज्यामुळे तुम्हाला चॉकलेट खाण्यापासुन कोणीच थांबवु शकणार नाही.\nचॉकलेटमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये सर्वात चांगले आणि फायदेशीर चॉकलेट म्हणचे डार्क चॉकलेट. यामध्ये साखरेचे प्रमाण खुप कमी असते, हे चॉकलेट आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर आहे.\n1. तणाव दुर करते\nतणाव आणि डिप्रेशन दुर करण्यासाठी चॉकलेट मदत करते. चॉकलेट खाल्ल्यावर तुम्हाला बोलण्यासाठी मित्राची गरज नाही. तणाव आपोआप दुर होईल. जेव्हा तणावामध्ये असाल तेव्हा चॉकलेट खायला विसरु नका. तुम्हाला रिलॅक्स वाटेल.\nपुढील स्लाईडवर वाचा... चॉकलेट खाल्याने कोणते फायदे होतात...\nओठांना कोमल आणि गुलाबी ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय\nपावसाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी ८ नियम\nकेस गळतीच्या समस्येपासुन त्रस्त आहात... रोज बालायाम करा\nपावसाळ्यात या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या आणि फीट राहा\nदिल्ली कॅपिटल्स ने सनरायजर्स हैदराबाद चा 8 गडी राखून पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.angelinavenusaccessories.com/collections/men-wallet", "date_download": "2021-09-22T17:17:29Z", "digest": "sha1:O6AI6B6MPGJYZ5OZBMTL7H65444J6ASL", "length": 11040, "nlines": 159, "source_domain": "mr.angelinavenusaccessories.com", "title": "मेन वॉलेट - अँजेलीना व्हिनस अ‍ॅक्सेसरीज", "raw_content": "\nघर > पुरुष वॉलेट\nत्यानुसार क्रमवारी लावा वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमाने, अ.झ. वर्णानुक्रमाने, ZA किंमत, कमी ते उच्च किंमत, कमी ते उच्च तारीख, जुने ते नवीन तारीख, जुने ते नवीन\nपुरुषांच्या कोहाइड वॉलेट सॉलिड रंग काळा / निळा / कॉफी\nनियमित किंमत $ 112.00 विक्री किंमत $ 56.00\nओल्ड लायन हेड लेयर काउहाइड अँटी-थेफ्ट क्रेडिट कार्ड बॅग कॉइन पर्स\nनियमित किंमत $ 112.00 विक्री किंमत $ 56.00\nएल.वेस्ट - पुरुषांच्या एम्बॉस्ड वॉलेट नप्पा लेदर सॉलिड रंग काळा / तपकिरी / गडी बाद होण्याचा क्रम आणि हिवाळा\nनियमित किंमत $ 72.00 विक्री किंमत $ 36.00\nशॉपिंग / डेली ब्लॅकसाठी मेन्स बॅग्स कोहाइड मनी क्लिप\nनियमित किंमत $ 112.00 विक्री किंमत $ 56.00\nपुरुषांसाठी एसएसडीएएसएसए कोरियन स्टाईल पु फॅशन सॉलिड कलर वॉलेट\nनियमित किंमत $ 52.00 विक्री किंमत $ 26.00\nपुरुषांचे जिपर पीयू (पॉलीयुरेथेन) / पु वॉलेट ब्राउन / ग्रे / कॉफी\nनियमित किंमत $ 60.00 विक्री किंमत $ 30.00\nपुरुष कॉन्ट्रास्ट कलर पातळ अनुलंब दोन पट मऊ लाँग ओपन वॉलेट\nनियमित किंमत $ 60.00 विक्री किंमत $ 30.00\nमल्टी-फंक्शनल पु लेदर आडवे फोन टोट वॉलेट\nनियमित किंमत $ 80.00 विक्री किंमत $ 40.00\nपुरुष सॉलिड रंग पत्र सुशोभित कंटाळवाणा पोलिश उघडा अनुलंब वॉलेट\nनियमित किंमत $ 66.00 विक्री किंमत $ 33.00\nपुरुष सॉलिड कलर लेटर हॅस्प झिपर वर्टिकल क्लच पोर्टेबल वॉलेट\nनियमित किंमत $ 60.00 विक्री किंमत $ 30.00\nपुरुष सॉलिड रंग पत्र आडवे वॉलेट उघडा\nनियमित किंमत $ 46.00 विक्री किंमत $ 23.00\nमेन स्ट्रिप पैटर्नची सजावट खुली क्षैतिज पाकीट\nनियमित किंमत $ 46.00 विक्री किंमत $ 23.00\nयुनिसेक्स सॉलिड कलर क्षैतिज शॉर्ट ओपन वॉलेट\nनियमित किंमत $ 60.00 विक्री किंमत $ 30.00\nयुनिसेक्स ओपन क्षैतिज पु लेदर शॉर्ट हार्ड मनी क्लिप\nनियमित किंमत $ 52.00 विक्री किंमत $ 26.00\nझिओमी मी ए 2 लाइटसाठी काऊबॉय पु लेदर वॉलेट प्रकरण\nनियमित किंमत $ 66.00 विक्री किंमत $ 33.00\nबॅलेरी पुरुष पु लेदर मेन हंडी बिझिनेस लाँग वॉलेट\nनियमित किंमत $ 86.00 विक्री किंमत $ 43.00\nपुरुषांसाठी बुलकॅप्टेन अस्सल लेदर बायफोल्ड वॉलेट\nनियमित किंमत $ 132.00 विक्री किंमत $ 66.00\nपुरुषांसाठी बुलकॅप्टेन लेझर अस्सल लेदर वॉलेट कार्ड धारक\nनियमित किंमत $ 92.00 विक्री किंमत $ 46.00\nपुरुषांसाठी बुलकॅप्टेन अस्सल लेदर बायफोल्ड वॉलेट\nनियमित किंमत $ 100.00 विक्री किंमत $ 50.00\nपुरुषांसाठी बुलकॅप्टेन मिनिमलिस्ट लेदर बायफोल्ड वॉलेट\nनियमित किंमत $ 92.00 विक्री किंमत $ 46.00\nआपल्या पॅकेजचा मागोवा घ्या\nनवीनतम बातम्या, ऑफर आणि शैलीसाठी साइन अप करा\nकॉपीराइट © 2021, अँजेलीना व्हिनस अ‍ॅक्सेसरीज.\nआता खरेदी अधिक भरणा पर्याय\nपूर्ण पृष्ठ रीफ्रेशमध्ये निवड परिणाम निवडणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1024420", "date_download": "2021-09-22T17:39:11Z", "digest": "sha1:QY5BZPLKZADKMDU6SISDVKR3TYFLNQHV", "length": 2123, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८७०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८७०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:००, १९ जुलै २०१२ ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: lv:870. gads\n११:३४, ४ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने ��ाढविले: simple:870)\n२०:००, १९ जुलै २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: lv:870. gads)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vinitdhanawade.blogspot.com/2014/12/", "date_download": "2021-09-22T16:39:20Z", "digest": "sha1:J24JZAT5WUB5QAP6POP6UKJUYTOJU67P", "length": 145094, "nlines": 376, "source_domain": "vinitdhanawade.blogspot.com", "title": "थोडसं ........कधीतरी ............ : December 2014", "raw_content": "\nनमस्कार .मी विनीत धनावडे.मुंबई चा.लहानपणापासून मला विचार करायला फार आवडते ..मग तो कसलाही विचार असु दे..त्याचबरोबर खूप अनुभवही आले ..काही चांगले तर काही वाईट .त्यातूनच मग मी माझे एक जग तयार केले ..आणि त्याच जगात मला राहायला आवडते ..तुम्हाला पण आवडेल ..माझा बद्दल जास्त असे काही नाही सांगण्यासारखे .या blog मध्ये माझ्या कविता ,माझे लेख मी सादर करणार आहे. काही चुकले तर नक्की सांगा .मला आवडेल ते.(आणखी एक मला पाऊस खूप खूप आवडतो . जर तुम्हाला या blog मध्ये जास्त पाऊसच दिसला तर जरा मला समजून घ्या )\n ( ( भाग दुसरा )\nअक्षता तशीच उभी होती मोबाईलकडे पाहत…डोळ्यातून पाणी. काकूंना काही समजण्यापलीकडे. \" काय झालं अक्षता… कशाला रडतेस काही प्रोब्लेम आहे का \" , अक्षता तरी गप्पच. काही वेळ असाच गेला. काकूंनी अक्षताला त्यांच्या रूममध्ये आणलं. \" हं… बोल आता… रडू नकोस… मला कसं कळणार काय झालं नक्की ते. \", अक्षताने डोळे पुसले, घोटभर पाणी घेतलं. शांत झाली. आणि काकूंना सगळी स्टोरी सांगितली.\n\" त्या आजी, तुझ्या ओळखीच्या होत्या का \n\" मग आता काय करणार तू … \n\" काय करू ते कळत नाही.\" ,\n\" तो रस्ता मला सुद्धा माहित आहे. तिथे खूप traffic असते. आणि त्या गोलाकार बागेजवळ तर अपघात तर जवळपास नेहमीचाच. शिवाय तू बोललीस , त्या आजींना रात्रीचं दिसत नाही बरोबर. \",\n\" हो ना… त्या कश्या जातील घरी आता.… काकू… \" ,\n\" खरंच गं… \" ,\n\" आणि त्या फोन पण करत असतील मला, माझा फोन तर बंद आहे.\",\n\" तरीसुद्धा फोन चालू होण्यासाठी वेळ लागणारच काकू… \" दोघीही विचार करत बसल्या.\n\" आता एकच पर्याय उरला आहे, अक्षता. \" ,\n\" जे काही झालं ते विसरून जा आता. \" अक्षता काकूंकडे बघत राहिली.\n\" कसं काय काकू त्या तिकडे हतबल होऊन फिरत असतील, वयस्कर बाई… रात्रीचं दिसत नाही त्यांना, घरी जायचं आहे पण रस्ता माहित नाही. फक्त मुलाच्या ओढीने त्यांना अजून घरी जायचे आहे. आणि तुम्ही बोलता विसरून जा… शक्य नाही ते. \",\n\" मग तू काय करणार आहेस त्यांच्याकडे एकच option होता. तुझा मोबाईल नंबर आणि तू सांगितल्याप्रमाणे त्या घरी जायला निघाल्या होत्या. आता तुझा मोबाईल तर बंद आहे. मग त्या काय करणार आता त्यांच्याकडे एकच option होता. तुझा मोबाईल नंबर आणि तू सांगितल्याप्रमाणे त्या घरी जायला निघाल्या होत्या. आता तुझा मोबाईल तर बंद आहे. मग त्या काय करणार आता \n\" म्हणजे … मला काही कळत नाही , तुम्ही काय बोलत आहात ते. \" ,\n\" यात त्यांच्या मुलाची चुकी तर आहेच, परंतू तुझी पण चूक आहे. \" ,\n\" हो… तुझी चूक आहे… तू जर तेव्हाच त्यांना सांगितलं असतेस ना कि तुम्ही जिकडे असाल तिकडेच थांबा, तर बंर झालं असतं. \" ,\n\" तो Area निदान त्या आजींसाठी तरी safe होता. कदाचित त्यांचा मुलगा त्यांना शोधत आला असता तिथे. \" काकूंचं बोलणं बरोबर होतं. मी आजींना तिथेच थांबायला सांगितलं असतं तर फार बऱ झालं असतं. आपलीच चूक आहे. अक्षता दुःखी झाली.\nतशीच ती मोबाईल हातात धरून बसली होती. \" काय करणार तू आता अक्षता \", अक्षता विचार करत होती तशीच. \" चल. मी चहा करते आहे, घेतेस का तुही \", अक्षता विचार करत होती तशीच. \" चल. मी चहा करते आहे, घेतेस का तुही \" . अक्षता तशीच बसली होती. अचानक तिच्या मनात आलं काहीतरी… ती उठली आणि तशीच बाहेर पडली. तश्या काकू तिच्या मागून गेल्या. \" अक्षता… अक्षता… कूठे चाललीस \" . अक्षता तशीच बसली होती. अचानक तिच्या मनात आलं काहीतरी… ती उठली आणि तशीच बाहेर पडली. तश्या काकू तिच्या मागून गेल्या. \" अक्षता… अक्षता… कूठे चाललीस \" , विचारेपर्यंत ती जिना उतरून खाली पोहोचलीही. काकूंचा आवाज ऐकून अक्षता थांबली.\n\" कूठे चाललीस तू \n\" आजींना त्यांच्या घरी सोडायला जाते आहे मी. \" ,\n\" तुला काय वेड लागले आहे का तू बरोबर विरुद्ध दिशेला आहेस आणि आता त्या कूठे असतील ते सुद्धा तुला माहित नाही. \" ,\n\" तरीसुद्धा मला जावेच लागेल, आजींसाठी. त्यांना मला शोधावंचं लागेल, काही झालं तरी. \" काकू गप्प झाल्या.\n\" ठीक आहे , पण अशीच जाऊ नकोस. थांब जरा , मी येते लगेच. \" म्हणत काकू वर घरात धावत गेल्या. आणि लगेच हातातून त्यांचा मोबाईल घेऊन आल्या.\n\" घे… हा माझा मोबाईल घेऊन जा. \" ,\n\" नको काकू… \" ,\n\" नको कशाला, घे… आणि तुझा मोबाईल मी charging ला लावते. \" ,\n\" आणि तुम्हाला नको का मोबाईल . \" ,\n\" नको… तसे कोणाचे call येत नाहीत. ठीक आहे ना \n\" चालेल , Thanks काकू… तुम्ही माझा मोबाईल charging ला लावा आणि त्या आजींचा call आला पुन्���ा तर तुम्ही मला call करा तुमच्या मोबाईल वर \" ,\n\" चालेल चालेल आणि काही समजलं तर तू मला call कर , घरच्या फोन वर. आणि तिथे कशी जाणार आता \n\" बघते, रिक्षाने जाते, लवकर पोहोचीन तिकडे.\" ,\n\" जा लवकर आणि आजींना घरी पोहोचलोस कि मला call कर \",\" नक्की \" म्हणत अक्षता धावत गेली.\nलगेच रिक्षाही मिळाली. आणि अक्षता निघाली. इकडे काकूंनी तिचा मोबाईल charging ला लावला. अक्षता रिक्षातून जात होती. तसं तिला बरोबर विरुद्ध दिशेला जायचे होते , त्यामुळे वेळ तर लागणारच होता. अक्षता पुन्हा विचार करू लागली. आपण निघालो तर आहे आजींना शोधायला. पण त्यांना ओळखणार कसं आपण …. कधी पाहिलं तर नाही त्यांना आपण. फक्त त्यांचं वर्णन आहे डोक्यात.… हो… त्यांच्या साडीवरून त्यांना ओळखता येईल. निळ्या रंगाची साडी, त्यावर मोराची नक्षी… आजींचं वय असेल ६०-६१ च्या आसपास. अक्षताच्या मनात एक चित्र उभं राहिलं, आजींचं. अश्याच असल्या पाहिजे. नाहीतर मी त्यांना ओळखूच शकत नाही.\nअक्षताची रिक्षा पळत होती. रिक्षात बसल्या पासून ती सारखी हातातल्या घड्याळाकडे पाहत होती. वेळ काय पटापट जात होता. जणू काही घड्याळाचे काटे नुसते पळत होते. ७.१० वाजता सुरु झालेला प्रवास, ७.३० झाले तरी सुरूच होता. अक्षता तर त्या ठिकाणाची वाट पाहत होती. \" जरा जल्दी चलो ना \" , अक्षता रिक्षावाल्याला सांगत होती. \" अरे madam, ट्राफिक तो देखो… अभी उड के चलावू क्या… \" तशी अक्षता गप्प बसली. ती तिथे पोहोचण्याची वाट बघण्याशिवाय काही करू शकत नव्हती. मजल दरमजल करत शेवटी अक्षता त्या गोल बागेजवळ पोहोचली. बघते तर ७.४५ वाजले होते. रिक्षावाल्याला पैसे देऊन अक्षता धावत त्या बागेजवळ गेली.\nबाग तर समोरच होती. पण अक्षता आजींना शोधत होती. कूठे असतील … रस्त्यावर दिवे होते तरी काळोख होताच. ह्या आजी कूठे गेल्या… अक्षता सैरभैर पाहत होती. आजींचा शेवटचा फोन आला तेव्हा ७ वाजले होते. आणि जवळपास तासभराने ती तिकडे होती. या आजी कूठे तरी गेल्या वाटते, अक्षताला चिंता वाटू लागली. ६ रस्ते होते, कूठल्या रस्त्याने गेल्या असतील आजी… अक्षताने पहिल्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला. तिकडे जाणार इतक्यात बाजूलाच असलेल्या रस्त्याकडे तीची नजर गेली. खूप गर्दी जमली होती तिथे. \" Ohhh … No \" , अक्षता धावतच गेली तिथे. आजी असतील का तिथे अक्षता गर्दीत पोहोचली. खूप गर्दी… अक्षताला काय झालं ते कळत नव्हतं. डोकावून पाहिलं तरी काही दिसलं नाही, \" क्या हूआ भाईसाहब अक्षता गर्दीत पोहोचली. खूप गर्दी… अक्षताला काय झालं ते कळत नव्हतं. डोकावून पाहिलं तरी काही दिसलं नाही, \" क्या हूआ भाईसाहब \" , अक्षताने एकाला विचारलं. \" ऐ आजकल के लडके…बडी जल्दी होती है सबको… Bike से जा रहा था, स्लीप हो गयी बाईक… \" , तरी अक्षता डोकवून पाहत होती. खरोखरंच एक मुलगा होता तिथे बसलेला. खूप जखमी झालेला होता. अक्षताला त्याची काही काळजी वाटली नाही, \" Thank You देवा… \" म्हणत अक्षता तिथून निघाली. थांबली. पुन्हा उलट फिरून त्या गर्दीत ती आजींना पाहू लागली. तिथे फक्त पुरुष मंडळीच होती. आजी इकडे तर नाहीच आहेत. मग कुठल्या रस्त्याने गेल्या असतील त्या. पुन्हा अक्षता, पहिल्या रस्त्याच्या दिशेने निघाली. बाजूलाच एक खड्डा खणून ठेवला होता. बहुतेक पाण्याचे पाईप टाकण्याचे काम चालू असेल. अक्षता कसल्याश्या भीतीने, त्या खड्यात डोकावून आली. हुश्श \" , अक्षताने एकाला विचारलं. \" ऐ आजकल के लडके…बडी जल्दी होती है सबको… Bike से जा रहा था, स्लीप हो गयी बाईक… \" , तरी अक्षता डोकवून पाहत होती. खरोखरंच एक मुलगा होता तिथे बसलेला. खूप जखमी झालेला होता. अक्षताला त्याची काही काळजी वाटली नाही, \" Thank You देवा… \" म्हणत अक्षता तिथून निघाली. थांबली. पुन्हा उलट फिरून त्या गर्दीत ती आजींना पाहू लागली. तिथे फक्त पुरुष मंडळीच होती. आजी इकडे तर नाहीच आहेत. मग कुठल्या रस्त्याने गेल्या असतील त्या. पुन्हा अक्षता, पहिल्या रस्त्याच्या दिशेने निघाली. बाजूलाच एक खड्डा खणून ठेवला होता. बहुतेक पाण्याचे पाईप टाकण्याचे काम चालू असेल. अक्षता कसल्याश्या भीतीने, त्या खड्यात डोकावून आली. हुश्श कसला सुद्धा विचार करतेस तू… आजींना काही झालं नसेल, त्या सुखरूप असतील. फक्त कूठे तरी गेल्या असतील… पण गेल्या तरी कूठे… कूठे शोधू मी त्यांना… अक्षता विचार करत करत पुन्हा त्या गोल बागेजवळ आली. काहीच सूचत नव्हतं.\nकूठल्यातरी एका रस्त्याने जायला पाहिजे आणि आजींना लवकरात लवकर शोधलं पाहिजे , नाहीतर अश्याच कूठेतरी भटकत जातील त्या.… पण जाऊ तरी कूठे , अक्षता डोक धरून तिकडेच त्या बागेजवळ उभी होती. विचार करत करत ती त्या बागेभोवती फिरू लागली. तेव्हाच, तिची नजर आत, बागेत गेली. बाग तशी रिकामीच होती. आत काही प्रेमी युगुलं तिथे गप्पा- गोष्टी , मस्करी करत बसली होती. पण तिथेच एका दिव्याखाली, एक म्हातारी बाई बसलेली दिसली. जरा निरखून पाहिलं अक्षताने. निळ्या रंगाची साडी… पांढरे केस… याच असतील का आजी… कळत नाही. निळ्या रंगाची साडी तर आहे, पण मोराची नक्षी कशी दिसणार जवळ जाऊन पाहूया का … तशी अक्षता आणखी जवळ गेली. एका बाजूने पाहिलं तेव्हा अक्षताला त्या साडीवर मोराची नक्षी दिसली. Perfect एकदम जवळ जाऊन पाहूया का … तशी अक्षता आणखी जवळ गेली. एका बाजूने पाहिलं तेव्हा अक्षताला त्या साडीवर मोराची नक्षी दिसली. Perfect एकदम याच आजी आहेत. तशी अक्षता लगबगीने त्यांच्याजवळ पोहोचली. आजी अंग चोरून बसल्या होत्या, बाकड्यावर. घाबरीघुबरी नजर. सगळीकडे भीतीदायक नजरेने पाहत होत्या… Yes , याच आजी आहेत, पण घाबरल्या आहेत खूप.\n\" आजी… \" , अक्षताने आजींना हाक मारली. तसं आजींनी वळून पाहिलं. आणि घाबरून लगेच मान वळवली.\n\" आजी… आजी…,मी अक्षता… तुम्ही मला फोन करत होतात ना … ती मी , अक्षता. \" , हे ऐकून आजींनी लगेच अक्षताकडे पाहिलं. \" हो… आजी तुम्ही हरवल्या आहात ना आणि तुम्ही मला फोन करत होतात … मी तुम्हाला तुमच्या घरी जाण्याचा रस्ता सांगत होते फोनवर…. आठवलं ना… \" या आजी मला विसरल्या तर नाहीत ना.… हो, नाहीतर त्यांच्या काही लक्षात राहत नाही.\n\" हो…ग , पोरी. आठवलं … अक्षता ना तू… \" ,\n\" बर झालं आठवलं ते, मला वाटलं विसरलात कि काय … \" ,\n\" नाही गं, पण तू इकडे कूठे आलीस… तू तर तुझ्या घरी होतीस ना… \" ,\n\"हो आजी,पण मला तुमची काळजी वाटली म्हणून आले मी शोधायला तुम्हाला. चला , तुमच्या घरी जाऊ आपण. \", ते ऐकून आजींना किती आनंद झाला.\n\" चल… चल पोरी… \" , आजींना उभं राहताना सुद्धा किती त्रास होत होता. किती दमल्या असतील ना.\n\" चला आजी, आपण रिक्ष्याने जाऊ… मग लवकर पोहोचू. \" ,\n\" नको, चालत चालत जाऊया. नाहीतरी ते रिक्ष्यावाले नाही आवडत मला. शिवाय घर जवळ आहे ना.\",\n\" तुम्ही दमल्या असाल ना म्हणून \" ,\n\"नाही… चल चालत जाऊया.… बोलत बोलत. \", या आजींना बोलायला खूप आवडते.चालेल ना. माझं पण चालणं होईल ना तेवढं .तेव्हा अक्षताच्या लक्षात आलं कि आजींच्या कमरेला बटवा नाही आहे.\n\" आजी… तुमचा बटवा कूठे आहे पडला कि काय … \" ,\n\" माहित नाही गं… पडला असेल नाहीतर विसरले असेन कुठेतरी. \" बागेत तर नाही आहे, अक्षताने शोधलं. मग गेला कूठे … हा… आजी त्या फोनबूथ वर विसरल्या असतील, कदाचित.\n\" चला आजी… कदाचित तुम्ही त्या फोनबूथ वर विसरलात बटवा. कूठे आहे तो फोनबूथ \n\" लक्षात नाही, असेल इकडेच कूठे���री. \". विसरल्या… आजी पण ना… अक्षताला काहीतरी आठवलं. तिने लगेच काकूंना call लावला.\n\" Hello, काकू… मला भेटल्या आजी. \" ,\n\" हो का, बर झालं… कश्या आहेत त्या. \" ,\n\" बऱ्या आहेत आणि मी त्यांना त्यांच्या घरी घेऊन जात आहे. \" ,\n\" हा, काकू … माझा मोबाईल आता सुरु झाला असेल ना… \n\" अरे हो… विसरले मी. थांब हा , चालू करते. \" ,\n\" OK आणि चालू झाला कि सांगा मला. \" ,\n\" हा… चालू झाला मोबाईल… काय करू आता \n\" शेवटी ज्या नंबर वरून call आला होता , तो नंबर सांगता का मला . \" ,\n\" शेवटी ना… कोणी शलाका नावाच्या मोबाईल वरून call आला होता. \" . शलाका काकू अश्या का बोलत आहेत.\n\" अहो काकू… शेवटचा नंबर बघा, या आजी त्या टेलिफोन बूथ वर त्यांचा बटवा विसरल्या बहुतेक, त्यांनी तिथून call केलेला शेवटी. शलाकाने त्यांच्या आधी call केलेला मला. \" ,\n\" अगं अक्षता, शेवटचा call शलाकाचाच आहे. \" ,\n\" अगं call आलाच नाही तर तो दिसेलच कसा मोबाईल वर \" . या काकूंना काय झालंय … वेड्यासारखं बोलत आहेत , अक्षता मनातल्या मनात बोलत होती.\nतेव्हा आजी म्हणाल्या,\" जाऊ दे गं अक्षता… नाहीतरी त्यांत पैसे तर नव्हतेच. जाऊ दे बटवा… शिवाय जुना पण झालेला. \" ,\n\" तरी सुद्धा \" ,\n\" नको तो बटवा मला, मला घरी सोड लवकर. मंदारला बघायचे आहे मला.\" नाईलाजाने अक्षताने काकूंचा call कट केला.\n\" चला मग , जाऊया तुमच्या घरी. \" निघाल्या दोघीही.\n\" तुला माहित आहे ना रस्ता , माझ्या घराचा \n\" तसा माहित नाही मला, पण विचारत विचारत जाऊ. \" ,\n\" चालेल.\" तसं अक्षताने एकाला त्या गोल मंदिराचा रस्ता विचारला. पाचवा रस्ता. त्या रस्ताने चालत गेलं कि गोल मंदिर लागते, \" चला आजी, कळला रस्ता. \"\nचालता चालता आजीने अक्षताला विचारले, \" तुला नंतर फोन लावत होते मी, पण लागलाच नाही म्हणून या बागेत येऊन बसले मी. \" ,\n\" अहो आजी, माझा मोबाईल बंद झाला, मग तुमचा फोन कसा लागणार मला, बरं … इकडे कोणालाही विचारलं असता ना , तर कोणीही सोडलं असतं घरी तुम्हाला. एव्हाना, तुम्ही मंदार सोबत असता आता.\",\n\" नको गं , मला भीती वाटते अनोळखी लोकांची. \" … खरंच या आजी म्हणजे ना… विचारायचे ना जरा, जाऊ दे…. या घरी गेल्या असत्या तर मला कश्या भेटल्या असत्या ना, बरं झालं , कोणाला विचारलं नाही ते… पण यांचा मुलगा तर नसेल ना फिरत यांना शोधत.\n\" आजी, तुमचा मुलगा मोठा आहे ना… \" ,\n\" हो . लग्न झालं आहे, चांगला मोठा आहे तो.\",\n\"मग तुम्हाला शोधायला कसा आला नाही तो.\",\n\"असेल गं, तोही फिरत असेल. मी एकदा घरी पोहोचले कि म��� येईल तोही. \" . किती आनंदाने सांगत होत्या आजी. खूप प्रेम करतात वाटते आजी, मुलावर .\n\" खूप प्रेम आहे वाटते तुमचं मंदारवर… \",\n\" हो..ग, खूप लाडाचा आहे तो. आणि माझी काळजी पण घेतो खूप.\" . आजींच्या चेहऱ्याची कळी खुलली मंदार विषयी बोलताना.\n\" चांगला उंच आहे,अगदी वडिलांवर गेला आहे. \" ,\n\" हो… आणि सून कशी आहे \".चालता चालता छान गप्पा चालू होत्या त्यांच्या.\n\" आहे बरी. पण मंदार सारखी नाही. जरा राग करते माझा. वय झालेली माणसं तिला आवडत नाहीत बहुतेक. \" आजींच्या आवाजातला आंनद कमी झाला जरा.\n\" का… ओरडली का तुम्हाला \n\" ओरडते कधी कधी. विसरते ना मी. मग ओरडते मला ती. कूठे काही वस्तू ठेवली कि विसरून जाते ना मी. \" नको विषय काढायला सुनेचा... त्यांना आवडत नाही ते... मंदारचा विषय काढते. अजून तरी यांची इमारत लांब आहे तशी.\n\" दम नाही लागला ना तुम्हाला…\",\n\" नाही … सवय आहे मला चालायची. \" ,\n\" आजी , मंदारला काय आवडते \n\" मंदारला ना… फिरायला खूप आवडते. पुन्हा , त्याला ना माझ्या हातचं जेवण आवडते. मग मी सुनबाईला सांगत नाही जेवण करायला, मीच करते. तुला सांगते ना अक्षता, कधी कधी मी मीठ टाकायला विसरते, तरी तो काही बोलत नाही गं… सुनबाई लगेच बोलून दाखवते.… कूठे लक्ष असते तुमचं,मी करते जेवण… मग मी ऐकून घेते तिचं, पण जेवणाच्या बाबतीत नाही. \" आजी हसत सांगत होत्या.\n\" मग मंदार काही बोलत नाही का बायकोला, तुम्हाला ओरडते तेव्हा. \" ,\n\" मंदार ना… शांत आहे तो खूप. ती ओरडली तरी तिला काही बोलत नाही तो, त्याला पण ते आवडत नाही. मग मला सांगतो तो कि देवळात जाऊन बस तू .मग मी आपली , देवळात येऊन बसते जप करत देवाचा. \" आजीबाई चा मुलगा शांत आहे, पण सून जरा तापट वाटते, अक्षता विचार करत होती.\nबोलता बोलता त्या दोघी गोल मंदिराजवळ पोहोचल्या ते कळलचं नाही. \" आजी… आज्जी , पोहोचलो आपण मंदिराजवळ. \" . आजींचा चेहरासुद्धा उजळला. समोरच मंदिर होतं. अक्षता अगदी बरोब्बर घेऊन आली होती आजींना. मंदिराच्या बाजूलाच दोन इमारती होत्या , अगदी लागूनच.\n\" आजी… कोणत्या इमारतीत राहता तुम्ही. आजींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. बहुतेक विसरल्या वाटते या. इमारती तर खूप उंच आहेत.\n\" आजी, तुम्हाला जमेल का जिने चढायला. लिफ्ट तर असेल ना. \" ,\n\" अक्षता… मला जरा दम लागला आहे गं. मी इकडे बसते देवळात. तू मंदार भेटला कि सांग त्याला, मग तो येईल खाली.\" ,\n\" पण आजी, मी कूठे पाहिलं आहे मंदारला. \" ,\n\" अगं, तिकडे पाटी वर ��्याचा नांव आहे ना, तुला कळेल. \" , OK .. OK , name list मध्ये असेल नावं मंदारच.\n\" पण आजी, एवढया इमारतीत मंदार नावाचा एकंच मुलगा आहे का \n\" मला तरी आठवत नाही दुसरा मंदार कोणी आहे ते. \" ,\n\" ठीक आहे आजी. तुम्ही इकडे देवळात बसून राहा, मी येते पटकन. \" अक्षता पळत पळत एका इमारतीत गेली. पहिल्याच इमारतीत एक नांव होतं. मंदार सोनावणे. ५ वा मजला.\nअक्षता लिफ्टने लगेच पोहोचली. ५०७ नंबरची रूम. मंदार सोनावणे. अक्षताने बेल वाजवली. एका बाईने दरवाजा उघडला.\n\" नमस्कार..कोण पाहिजे तुम्हाला \n\" तुम्ही , मिसेस सोनावणे का \n\" आणि तुमचे मिस्टर आहेत का घरात \n\" नाही,अजून आले नाहीत ते. \" ,\n\" कूठे गेले आहेत \n\" हो, पण तुम्ही कोण आहात आणि कशाला एवढी चौकशी करत आहात \n\" त्यांची आई मला सापडली आहे, त्या हरवल्या होत्या ना.\" हे ऐकून त्या बाईंच्या चेहऱ्याचा रंग उडाला.\n\" कोण… कोण बोललात तुम्ही \n\" तुमच्या मिस्टरांची आई…म्हणजे तुमची सासू. त्या हरवल्या होत्या ना, भटकत होत्या घर शोधत… त्यांना आणलं आहे मी. \" अक्षता आनंदाने सांगत होती. परंतू त्या बाईंच्या चेहऱ्याचे भाव काही वेगळे होते, शिवाय त्या आता गप्प झाल्या होत्या अगदी.\nन राहवून अक्षताने त्यांना विचारलं,\" तुमचे मिस्टर कूठे आहेत… ते सुद्धा त्यांच्या आईला शोधायला गेल्या आहेत ना, त्यांना सांगा फोन करून कि आई भेटल्या आहेत . \" तरीही त्या गप्पच. आता मात्र अक्षताला राग आला. आजी बोलल्या त्या बरोबर होतं, त्यांच्या सूनेला वयस्कर मंडळी आवडत नाहीत. मी एवढया लांबून आले, त्या आजींना घरी सोडायला. आपला हरवलेला माणूस घरी आला आहे, त्याचं काहीनाही यांना.\n\" अहो… तुमच्या मिस्टरला फोन लावत आहात ना तुम्ही… बोलवा त्यांना. \" अक्षताच्या वाढलेल्या आवाजाने त्या बाई दचकल्या,\n\" हं… हो, येतील ते आता कामावरून… \". कामावरून काय मुलगा आहे. आपली आई हरवली आहे आणि हा चक्क कामाला गेला आहे , कमाल आहे … म्हणून आजींना तो भेटलाच नाही. मला वाटते , मंदारने आजींना मुददाम सोडून दिलं. किंवा मी वेगळ्या घरात आले असेन.\n\" Madam… मला वाटते, मी चुकीच्या घरात आले असेन. त्या बाजूच्या बिल्डींगमध्ये आहे का कोणी मंदार नावाचा. \n\" अहो मग… तुमच्या सासू हरवल्या आहेत आणि त्यांचा मुलगा कामाला गेला आहे. तुम्हाला कसलाही आनंद झाला नाही, त्या आल्याचा. कसली माणसं आहात तुम्ही. \" तरीही ती बाई शांतच. अक्षता आता जाम भडकली होती. ती पुढे काही बोलणार ���तक्यात , मागून आवाज आला.\n\" excuse me… काही हवं आहे का तुम्हाला \" . अक्षताने मागे वळून पाहिलं. एक माणूस उभा होता, ३३-३५ वय असेल . त्याला बघून त्या बाई लगेच बोलल्या,\n\" मंदार … यांना काहीतरी सांगायचे आहे तुला. \",\n\" काय सांगायचे आहे \" , त्यावर अक्षता चिडून म्हणाली,\n\" तुमच्या आई सापडल्या आहेत मला. \" त्यावर त्याचा चेहरासुद्धा पाहण्यासारखा होता. अक्षता दोघांकडे पाहतच राहिली. अरे… काय चाललंय हे… \" तुम्हाला… जाऊ दे , तुला तुझी आई नको आहे का \". अक्षता मंदारकडे रागाने पाहत म्हणाली.\n\"एक मिनिट… तुम्ही जरा शांत रहा. आणि आपण आत घरात जाऊन बोलूया. ठीक आहे \n\" अरे … पण तुझी आई तिकडे खाली देवळात बसली आहे. कधीपासून त्या भटकत होत्या. त्यांना तर घरात घेऊन ये. \" ,\n\" ठीक आहे, पहिलं तुम्ही घरात तर चला. मी सांगतो सगळं. \" . अक्षता रागात होती, तरी तीही दमली होती. आजींना देवळात बसू दे थोडावेळ. त्याही दमलेल्या आहेत आणि इकडचे वातावरण काही बरोबर नाही. सूनबाईला सासू आलेल्या आवडलेलं नाही बहुतेक, थोडावेळ जाऊ दे. वातावरण शांत झालं कि आजींना घरात घेऊन येऊ. अक्षता बसली.\n\" मी मंदार आणि हि माझी बायको, स्वाती. \" ,\n\" हो… बोलल्या होत्या मला आजी. सून आहे म्हणून. \" .\n\" हो का… \" स्वाती म्हणाली.\n\" मग… खूप सांगत होत्या त्या , आम्ही चालत चालत आलो ना. छान गप्पा मारत होतो आम्ही. त्यांना बोलायला खूप आवडते ना. \" अक्षता सांगत होती.\n\" पण तुम्हाला त्यांचा काही प्रोब्लेम आहे का… त्यांना घेऊन ये ना वरती तू . \" मंदार आणि स्वाती तशीच बसून होती. यांना सांगून काही फायदा नाही. \" मीच घेऊन येते त्यांना \" , अक्षता जाण्यासाठी उठली.\nतसं मंदारने तिला थांबवलं, \" थांबा जरा, बसा खाली. \" ,\n\" काय आहे आणि काय चाललंय तुमच्या दोघांच त्या वस्यकर बाई… कधीपासून एकटया फिरत आहेत… रात्रीचं दिसत नाही म्हणून नाहीतर कधीच पोहोचल्या असत्या घरी. कशाला येत आहेत, फक्त मुलाला बघायचं आहे म्हणूनच ना… आणि इकडे तर कोणाला काहीच फरक पडत नाही. मुलगा कामाला गेलेला, तर सुनेला त्या नकोच आहेत घरात… \" ,\n\" हे बघा …. तुम्ही शांत बसा जरा.. तुम्हाला सगळं सांगतो मी. \" मंदार म्हणाला.\n\" प्लीज… बसा खाली. \" स्वाती म्हणाली तेव्हा अक्षता खाली बसली.\n\" तुम्ही ज्या आजींचे वर्णन केलंत, त्या कश्या होत्या दिसायला तो तिकडे फोटो आहे, त्या होत्या का तो तिकडे फोटो आहे, त्या होत्या का \" , अक्षताने फोटोकडे पाहिल��. भिंतीवरच्या फोटोमधल्या आजी त्याचं होत्या. अक्षता उठून त्या फोटो जवळ गेली.\n\" हो … याच तर आहेत. म्हणजे मी बरोबर घरात आले आहे.\",\n\" हो… ती माझीच आई आहे. \" ,\n\" हा…. मग त्या आहेत ना बसलेल्या तिथे… त्यांना घेऊन ये ना वर… \" .\n\" माझी आई, तिला ६ वर्ष झाली हरवून.\" अक्षता ते ऐकतच राहिली.\n\" ६ वर्ष… कसं शक्य आहे त्या तर बोलल्या कि आम्ही दोघे फिरायला गेलो होतो आणि तुमची चुकामुक झाली.\" ,\n\" हो… बरोबर आहे ते.. ६ वर्षापूर्वी तसंच झालं होतं. आम्ही दोघे गेलेलो फिरायला. मी आणि माझी आई. तेव्हा गर्दी खूप होती,आईचा हात सुटला आणि गर्दीत ती कूठे चालत गेली ते कळलचं नाही मला. \" ,\n\" मग त्या आजी आणि त्या फोटोतल्या आजी तर एकच आहेत… आणि तू बोलतोस कि ६ वर्षापूर्वी हरवल्या. मग त्या कोण आहेत \n\" एक मिनिट .\" म्हणत स्वाती उठून आतल्या खोलीत गेली आणि एक फोटो घेऊन आली. अक्षताने फोटो बघितला.\n\" अरे हो… हीच साडी नेसली आहे त्यांनी… In fact, याच तर आहेत त्या आजी.\" ,\n\" हा… फोटो, त्याचं दिवशी सकाळी काढलेला होता.\" स्वाती सांगत होती.\n\" आजच्याच दिवशी त्यांचा वाढदिवस असतो. तेव्हा त्यांचा ६० वा वाढदिवस होता. म्हणून संद्याकाळी घरी पार्टी होती. सासुंना साड्या खूप आवडायच्या, म्हणून मीच हि साडी त्यांना आणली होती. आवडलेली त्यांना. हीच साडी नेसून त्या फिरायला गेलेल्या. आणि हरवल्या. \" स्वाती सांगत होती. अक्षताच्या ते सगळं डोक्यावरून गेलं.\n\" तुम्ही काय बोलत आहात ते मला कळत नाही. तुम्ही खरं सांगत आहात कि खोटं ते माहित नाही. या फोटोमधल्या आजी , त्याचं आहेत … ज्यांना मी इकडे घेऊन आले. आणि अजूनही त्या तिथेच बसलेल्या आहेत,देवळात. \" अक्षता म्हणाली.\n\" OK , तुम्हाला कूठे भेटल्या त्या आजी \n\" म्हणजे मला एक call आला होता, मोबाईल वर . त्याचं आजींनी call केलेला. तुझा नंबर समजून त्यांनी मला फोन लावला. त्याचं बोलल्या, त्या हरवल्या आहेत ते. मग त्यांना मी सांगितलं कसं घरी जायचे ते. तू त्यांना तुझा नवीन नंबर का नाही दिलास माझाही मोबाईल बंद झाला तेव्हा मी आले शोधत त्यांना आणि नशीब भेटल्या मला त्या. मग त्यांना इकडे आणलं मी. \"\n\" तुमचा नंबर कोणता आहे, मोबाईलचा \n\"८३१९५०७८९० \" तो नंबर ऐकून दोघांनाही अचंबा वाटला. अक्षताला ते लगेचच कळलं.\n\" तुम्ही ५ व्या व्यक्ती आहात. \".\n\" हा नंबर पहिला मंदारचा होता, पण सासू हरवल्या त्याचं दिवशी त्याचा मोबाईल सुद्धा हरवला होता. नंतर त्यान�� त्यांचा मोबाईल नंबर बदलला होता. आता वेगळा आहे. \" ,\n\"हा… मग त्याचा काय प्रोब्लेम आहे \" , अक्षताने विचारलं.\n\" मी सगळं सविस्तर सांगतो तुम्हाला. मग तुम्हीच ठरवा कि खरं काय नी खोटं ते.\" .\n\" पण तुझी आई, ती देवळात बसून असेल ना अजून. तिला तर घेऊन ये आधी. \" अक्षता म्हणाली.\n\" तुम्ही पहिलं ऐकून तर घ्या, पुढंच नंतर बघू. \" स्वाती म्हणाली. अक्षताला काहीतरी गडबड जाणवली. \" ठीक आहे, सांगा काय ते \n\" OK, ६ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आईचा ६० वा वाढदिवस होता. तिला माहित नव्हत ते. actually तिच्या काहीच लक्षात राहायचं नाही. पण स्वातीच्या लक्षात होतं ते, म्हणून आम्ही सकाळी घरच्या घरी पार्टी केली, केक वगैरे कापून. आणि संध्याकाळी मोठी पार्टी ठरवली होती, आईला फिरायला खूप आवडायचं. मी तिला घेऊन जायचो नेहमी. त्या दिवशीसुद्धा असंच आम्ही फिरत होतो. काहीतरी होतं त्यादिवशी. नक्की आठवत नाही मला, पण खूप गर्दी होती. त्या गर्दीत माझा मोबाईल कोणीतरी चोराला. त्यात नकळत आईचा हात कधी सुटला ते कळलंच नाही मला. मीही विसरलो मोबाईलच्या नादात. दरम्यान आई कूठेतरी चालत गेली गर्दी सोबत. संध्याकाळची वेळ होती ना आणि आईला काळोखात दिसायचे नाही. कूठे गेली ते कळलंच नाही मला. कितीतरी वेळ तिला शोधत होतो मी. रात्री ११ वाजता घरी आलो. मला वाटलं आली असेल घरी ती. पण आलीच नाही ती. खूप रडलो मी तेव्हा. मोबाईल च्या नादात आईला विसरलो मी. \",\n\" मग काय केलंत तुम्ही आईला शोधायचा प्रयन्त नाही केलास का आईला शोधायचा प्रयन्त नाही केलास का \" अक्षताने पुढे विचारलं.\n\" केला, खूप प्रयन्त केला शोधायचा. मी आणि मंदारने. जवळपास ६ महिने शोधत होतो. पण त्या भेटल्याच नाही. पोलिसांना सुद्धा नाही. त्यांची Missing Person मध्ये अजून केस चालू आहे, पोलिस स्टेशनमध्ये. \" स्वातीने माहिती पुरवली.\nपुन्हा अक्षताच्या डोक्यात काही शिरलं नाही.\n\" ठीक आहे. मग मला भेटल्या त्या… त्या तर तुझ्या आईचं आहेत ना कि कोणी सारखी दिसणारी दुसरी व्यक्ती आहे आणि मघाशी तू बोललीस , ५ वी व्यक्ती… म्हणजे काय आणि मघाशी तू बोललीस , ५ वी व्यक्ती… म्हणजे काय \" , अक्षताने विचारलं.\n\" तुम्हाला जी बाई भेटली किंवा नाही भेटली, त्यावर मी काही बोलू शकत नाही. पण तुमचा मोबाईल नंबर आणि या घटनेचा संबंध आहे. \" ,\n\" आई हरवली तेव्हा,तिच्याजवळ तिचा बटवा सोडला तर बाकी काहीच नव्हतं. पैसेही नव्हते. असतील ते पण थोडेच होते. आणि मी माझा मोबाईल नंबर त्या बटव्यात एका कागदावर लिहून ठेवला होता.\" ,\n\"हो … आजी बोलल्या तसं मला. \" ,\n\" तर गेल्या ४ वर्षात तुमच्या सारख्याच, ४ व्यक्तींनी मला हेच सांगितलं कि तुमच्या आई भेटल्या मला. पहिल्या वेळेस जेव्हा एक माणूस मला सांगत आला होता आईबद्दल तेव्हा मला किती आनंद झालेला ना. मी तर धावतच गेलेलो, आईला भेटायला. पण ती नव्हतीच तिथे. मला वाटलं, तो माणूस माझ्याबरोबर मस्करी करत आहे. परंतु त्याने मला किंवा माझ्या आईला पहिलं कधीच बघितलं नव्हतं, तरीही त्याने आईचा फोटो बरोबर ओळखला. तुमच्या सारखंच तो आईला मंदिरात बसवून मला बोलवायला आला होता. आई नव्हतीच मंदिरात. तेव्हा सुद्धा खूप शोधलं मी आईला. नव्हतीच ती. तेव्हा त्या माणसाचा मोबाईल नंबर घेऊन ठेवला होता. दुसऱ्या वर्षीही तसंच झालं. तेव्हाही मी नंबर घेऊन ठेवला होता. थांबा जरा.\"म्हणत मंदार उठला आणि त्याने कपाटातून एक फाईल काढली.\nत्या फाईल मध्ये, आजींचा फोटो, त्यांची हरवल्याची तक्रार आणि काही कागदपत्र होती.\n\" हे बघा. त्या ४ व्यक्तींचे पत्ते आणि नंबर लिहून ठेवले आहेत. तुम्हीही चेक करा.\" अक्षताने फाईल घेतली. अक्षताचा चेहरा आता बघण्यासारखा होता.\n\" त्यात तुम्हाला एक गोष्ट कळली असेल. सगळ्यांचे मोबाईल नंबर एकच आहेत, जो आता तुमचा नंबर आहे.\",\n\" अरे… हो… नंबर तर एकच आहे, माझाच नंबर आहे हा… पण सगळ्यांचे नंबर सेम कसे \n\" पहिला हा नंबर माझा होता, तो नंतर मी बदलला. तो फिरून पुन्हा use मध्ये आला. तेव्हा तो त्या माणसाला भेटला, त्यानेही तो change केला तेव्हा दुसऱ्याला भेटला. तिसऱ्या आणि चौथ्या वेळेला, त्यांना मीच सांगितलं होतं कि नंबर change करा तुमचा. शिवाय मोबाईल कंपनीतसुद्धा मी एक अर्ज केलेला, कि हा नंबर कायमचा बंद करण्यासाठी. आणि आता तो नंबर तुम्हाला मिळाला. बरोबर ना… \" अक्षताने होकारार्थी मान हलवली.\n\" म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे त्या देवळात बसलेल्या आजी…. \" अक्षता बोलता बोलता थांबली.\n\" आम्हालाही तेच कळत नाही. जर तुम्हाला आणि त्या इतर ४ जणांना आई दिसली तर मग मला का नाही दिसत.\" मंदार दुःखी झाला. अक्षता तर अशीच बसून राहिली होती गप्प. थोडावेळ तर कोणीच काही बोलले नाही. आता इकडे थांबून काही उपयोग नाही, अक्षता मनात बोलली.\n\" निघते मी.\" अक्षता म्हणाली.\n\" थांबा… मी पण येते सोबत.\" स्वाती म्हणाली आणि दोघीही इमारतीच्या खाली आल्या. अक्षताने पु��्हा एकदा त्या मंदिरात डोकावून पाहिलं. मंदारच बोलणं बरोबर होतं, त्या नाहीच होत्या तिथे बसलेल्या. स्वातीला ते कळलं होतं.\n\" हे बघा, तुम्ही जास्त विचार करू नका आता. तो तुम्हाला भास झाला असेल. नाहीतर वेगळं काहीतरी. इतरांचे अनुभव सुद्धा असेच होते, विलक्षण जरा. \" ,\n\" तुम्ही सांगितलं ना… तुम्हाला call आला, मी हरवले आहे. घरी जायचे आहे. वगैरे वगैरे… तसेच इतर जणांना call आले.\",\n\" आणि तुम्हाला call आला तेव्हा ६.३० वाजले असतील ना… \",\n\" कारण इतर जणांनीसुद्धा तेच सांगितलं. शिवाय ६ वर्षापूर्वी मंदारची आई हरवली तेव्हा ६.३० चा कालावधी होता.\" अक्षता आता गांगरून गेली होती.\n\" माझ्या सासुंना तेव्हा वयामुळे काही लक्षात राहायचं नाही. नाहीतर त्या हरवल्या तेव्हाच घर शोधत आल्या असत्या. लक्षात राहायच्या त्या फक्त दोन गोष्टी. एक म्हणजे मंदार आणि दुसरं म्हणजे त्याचा मोबाईल नंबर. शिकलेल्या नव्हत्या त्या , पण तो नंबर मात्र त्यांच्या बरोब्बर लक्षात राहिला होता. म्हणून कदाचित तुम्हाला फोन येत होते. \" अक्षता नुसतं ऐकत होती. तितक्यात देवळातले पुजारी बाहेर आले.\nस्वातीने त्यांना थांबवलं.\" काका,… यांना तुम्ही पाहिलंत का देवळात आलेल्या ते… \n\" या एकट्याच होत्या का कि कोणी सोबत होतं कि कोणी सोबत होतं \n\" नाही. एकट्याच होत्या आणि काहीसं बडबडत होत्या एका बाजूला बघून. मला वाटलं कि काही माणस देवाकडे साकडं घालतात ना , तसं काहीतरी करत आहेत. \" आणि पुजारी निघून गेले.\n\" पाहिलंत का … त्या पुजारी काकांनी सुद्धा पाहिलं नाही त्यांना. तुम्ही फक्त ५ जण आहात,ज्यांना त्या दिसल्या आणि इथं पर्यंत आल्या. \",\n\" पण तुम्हाला का दिसत नाहीत त्या, आम्हालाच का दिसल्या \" अक्षता बऱ्याच वेळाने धीर करून बोलली.\n\" माहित नाही का ते आणि त्यांचं काय झालं ते ही माहित नाही मला. पण एक होतं, त्यांचा खूप जीव होता मंदारवर. कधी मंदारला उशिरा झाला तरी त्या घाबरायच्या. त्यांना नेहमी मंदार त्यांच्या जवळच राहावा असं वाटायचं. आता माझा भूत, प्रेत, आत्मा यांवर विश्वास नाही. पण मंदार खूप अंधश्रदाळू आहे. तो म्हणतो ती मला शोधत असेल. म्हणून जो नंबर पहिला मंदारचा होता आणि त्यांच्या लक्षात होता, त्याचं नंबर वर call आले, तेही आजच्याच दिवशी, त्यांच्या वाढदिवशी, त्या हरवल्या त्याचं वेळेला. फक्त त्या या देवळापर्यंत येतात आणि नंतर त्यांचा काही पत्ता लागत ना��ी. आता ते काय आहे ते मला माहित नाही.\" अक्षताला काय बोलावं ते कळत नव्हतं.\n\" मला वाटते, जे इतरांनी केलं तेच तुम्ही सुद्धा करा. मोबाईल नंबर बदला तुम्ही. आणि मीही पुन्हा अर्ज करते , तो नंबर कायमचा बंद करण्यासाठी.… खूप जणांना त्याचा त्रास होतो आहे. \" . अक्षता अजूनही देवळात पाहत होती.\n\" मला वाटते, तुम्हाला आता निघायला हवे. खूप लांबून आला आहात तुम्ही.\" ,\n\" हो \" , अक्षता भानावर आली. \" निघते मी , तुम्ही जा तुमच्या घरी. \" ,\nअक्षता निघाली घरी… काय झालं नक्की… आपण खरोखर भेटलो का आजींना… कि भास झाला आपल्याला. विचार करत करत ती त्या गोल बागेजवळ आली. अचानक तिला काहीतरी आठवलं, काकूंना विचारलं तेव्हा त्या काय म्हणाल्या, कि call आलेच नाहीत तर ते मोबाईल वर कसे दिसणार … याचा अर्थ काय … याचा अर्थ काय , तिने काकूंना पुन्हा फोन लावला.\n\" अक्षता बोलतेय. \",\n\"हा बोल गं अक्षता… आजींना घरी सोडलंसं का \n\" ते नंतर सांगते मी. पहिलं तुम्ही माझ्या मोबाईल वर चेक करा जरा… आणि शेवटचा call कोणाचा होता ते सांगा. \" ,\n\" थांब हा जरा. \" म्हणत काकूंनी आलेले नंबर चेक केले.\n\" हा… तुला मघाशी बोलले ना मी… शेवटचा नंबर शलाकाचा आहे. \",\n\" आणि त्यांच्या आधी कोणाचा नंबर आहे \n\"मला वाटते कि तो कोणतातरी कंपनीचा सर्विस call आहे. आणि त्यांच्या आधी तुझ्या एका मित्राचा call आहे.\",\n\" Thanks काकू. \" म्हणत अक्षताने call बंद केला.\nमग आजींनी मला call केलेचं नाही का, विचित्र आहे काहीतरी. आजींचा शेवटचा call , या बागेजवळूनच आला होता… इकडे कूठेतरी टेलिफोन बूथ असला पाहिजे. अक्षताने संपूर्ण बागेभोवती फेरी मारली. एकही टेलिफोन बूथ तिच्या नजरेस पडला नाही. हि गोष्ट जरा डोकं सुन्न करणारी होती. तरीही , अक्षताने तिथेच उभ्या असलेल्या, ट्राफिक पोलिसाला विचारलं, \"अहो काका… इकडे एखादा टेलिफोन बूथ आहे का कूठे जवळपास \" , \" नाही madam , इकडे नाही आहे कूठेच, परमिशन नाही आहे इथे टेलिफोन बूथ . मोठा रस्ता आहे ना म्हणून. \" , \"Thank You . \" म्हणत अक्षता पुढे आली चालत चालत. तीन रस्त्यांच्या सुरुवातीला आली ती. इकडे त्या आजी घाबरल्या होत्या म्हणून त्या टेलिफोन बूथ मधल्या बाईंनी त्यांना रस्ता सांगितला होता. तो तरी टेलिफोन बूथ असला पाहिजे इथे. तिने पाहिलं सगळीकडे. एका कोपऱ्यात एक टेलिफोन बूथ दिसला तिला. तशी ती धावत गेली तिथे. एक माणूस होता उभा तिथे. \" काका… इथून मघाशी कोणी आजींनी फोन केलेला का … \" , \" नाही madam , इकडे नाही आहे कूठेच, परमिशन नाही आहे इथे टेलिफोन बूथ . मोठा रस्ता आहे ना म्हणून. \" , \"Thank You . \" म्हणत अक्षता पुढे आली चालत चालत. तीन रस्त्यांच्या सुरुवातीला आली ती. इकडे त्या आजी घाबरल्या होत्या म्हणून त्या टेलिफोन बूथ मधल्या बाईंनी त्यांना रस्ता सांगितला होता. तो तरी टेलिफोन बूथ असला पाहिजे इथे. तिने पाहिलं सगळीकडे. एका कोपऱ्यात एक टेलिफोन बूथ दिसला तिला. तशी ती धावत गेली तिथे. एक माणूस होता उभा तिथे. \" काका… इथून मघाशी कोणी आजींनी फोन केलेला का … आणि इथल्या बाई कूठे गेल्या टेलिफोन बूथ मधल्या. आणि इथल्या बाई कूठे गेल्या टेलिफोन बूथ मधल्या. \" . तो माणूस तिच्याकडे बघतच राहिला. \" कोण बाई आणि हा टेलिफोन बूथ , मी २ दिवसांनी उघडला आहे, मला बंर नव्हतं म्हणून. मग कोण कसा फोन करेल इथून.\" डोकं बधीर होतं आलेलं अक्षताचं.\nकाकूंचं बोलणं बरोबर होतं मग. संध्याकाळी मित्राचा call आला म्हणून मला जाग आली. तो call , त्यानंतर एक लोन साठी call आलेला आणि नंतर शलाकाचा call आला तो…. म्हणजे मला भास होतं होता… कसं काय… काकूंचा बोलणं तिला आठवलं पुन्हा,\" call आलेलेच नाहीत तर दिसणार कसे \" … call आलेलेच नाहीत मला. … आजींनी call केलेलेच नाहीत, म्हणजे आजी…. त्या थंड हवेत सुद्धा अक्षताला घाम फुटला.\nआजींनी … मला चुकून call केलेलाच नव्हता. त्यांनी त्यांच्या मुलाच्या मोबाईल वर call केलेले होते सगळे. त्यात त्या आईची काही चुकी नव्हती, त्या आईला मुलाशी भेटायचं होतं फक्त… call चुकीचे नव्हतेच मुळी. अक्षताला आठवलं… आपणच तो मोबाईल नंबर निवडून घेतला होता, आवडला होता म्हणून . आजींचा पहिला call आला तेव्हा आपण त्यांना बोललो होतो , कि तुम्ही चुकीचा नंबर लावला आहे. call चुकीचा नव्हताचं. तो नंबरचं चुकीचा निवडला होता, चुकीचा नंबर…… Wrong Number …. \n ( ( भाग पहिला )\n\" शट् यार…. चार्जर कुठे राहीला…. \" अक्षता तिच्या मोबाईलचा चार्जर शोधत होती घाईघाईत. कुठे ठेवला ते तिला आठवतंच नव्हतं. तशी अक्षता विसळभोळी नव्हती. तरीही आज तिला चार्जर भेटतच नव्हता. खूप शोधला पण चार्जर समोर येण्यास तयार नव्हता.\nआता अचानक चार्जरची आठवण कशी झाली . काल ऑफिसमधून उशिरा घरी आली अक्षता. मोबाईल तसाच बेडच्या बाजूला ठेवून झोपी गेली. खूप दमलेली ती ना. नाहीतर रोज ऑफिस मधून आल्या आल्या , खूप लोकांसारखी ती सुद्धा प्रथम मोबाईल charging ला लावते. बरं, रात्री मोबाईल charge केला तरी, सकाळी सुद्धा ऑफिसला जाण्याआधी तिला मोबाईल charge करण्याची सवय. त्यात आज रविवार. सुट्टीचा दिवस म्हणून रोज लवकर उठणारी अक्षता, आज जरा बेडवरच झोपून Time-pass करत होती. आज काही घाई नाही, धावपळ नाही. मस्त time-pass करायचा आज. बेडवर पडल्या पडल्याच मोबाईल वरून तिची chatting चालू होती , friends नी काय काय post केलं आहे FB वर ते चेक करत होती, कोणाचा वाढदिवस आहे वगैरे. सगळी काम झोपूनच चालू होती.\nथोडयावेळाने तयार होऊन घरातली कामे सुरु झाली. आवराआवर , केरकचरा वगैरे गोष्टी झाल्या आरामात. ऑफिस नसल्याने डब्बा करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे दुपारचे जेवण बाहेरून मागवले , छानपैकी एकदम. त्यात मध्ये मध्ये मोबाईल बरोबर चाळे चालू होते तिचे. भरपेट जेवून , TV बघत बघत छान दिवस गेला. दुपारची मस्त झोप काढून झाली होती तिची. संद्याकाळचे ५ वाजले तेव्हा तिच्या मोबाईलच्या रिंगने तिला जाग आली. मित्राचा call आला होता. त्याच्या बरोबर जरा वेळ बोलून झाले आणि तिचे लक्ष मोबाईलच्या Battery indicator गेलं. \" १६%\" एवढीच charging राहिली होती मोबाईल मध्ये. तेव्हा तिला चार्जरची आठवण झाली आणि लागलीच ती चार्जर शोधायला लागली.\nअर्धा - पाऊण तास कसा गेला कळलंच नाही , चार्जर नव्हताच घरात. ऑफिसच्या bag मध्ये नव्हता. रोजच्या ठिकाणी नव्हता. मोबाईल charge तर केलाच पाहिजे नाहीतर तो बंद होईल. आणि एकदा का मोबाईल बंद झाला कि जवळपास सगळ्या जगाशी संबंध तुटण्यासारखे. सगळे contacts त्यात save केलेले, पाठ कशाला करायला पाहिजे. chatting बंद होईल, FB Update कुठे पाहणार , news कश्या कळणार , news कश्या कळणार . अक्षताला काहीच आठवत नव्हतं. मेंदूवर जरा ताण देऊन तिने आठवण्याचा प्रयन्त केला. काल रात्री, उशिरा आले म्हणून charging लावलं नव्हतं. मग चार्जर bag मधून काढलाच नाही. bag मध्ये तर चार्जर नव्हताच. म्हणजे तो bag मध्ये ठेवलाच नाही. ऑफिस मधून निघताना घाईघाईत तिकडेच राहिला वाटते चार्जर.\nआता ती काहीच करू शकत नव्हती. शेजारच्या काकूंकडे असा चार्जर आहे, हे तिला आठवलं तशी ती काकूंकडे धावत गेली. पण काकूंचा दरवाजा बंद…… बाहेर गेल्या होत्या कुठेतरी . आता आली ना पंचाईत… आता कुठे जाणार , …. मोबाईल तर charge करावाच लागेल नाहीतर तो बंद होईल. निराश होऊन अक्षता तिच्या रूममध्ये आली. मोबाईलचा वापर आता कमीतकमी करावा लागेल, battery फार कमी राहिली आहे. कोणाचा call आला तरी battery कमी होणार, काय करायचं , …. मोबाईल तर charge करावाच लागेल नाहीतर तो बंद होईल. निराश ह��ऊन अक्षता तिच्या रूममध्ये आली. मोबाईलचा वापर आता कमीतकमी करावा लागेल, battery फार कमी राहिली आहे. कोणाचा call आला तरी battery कमी होणार, काय करायचं काय करायचं अक्षता विचार करत बसली होती.\nघड्याळाकडे पाहिले तिने…. संद्याकाळचे ६.१५ वाजले होते. काकू आल्या कि पटकन चार्जर घेतला पाहिजे त्यांच्याकडून……… नाहीतर उद्या direct ऑफिसमधे गेल्यावरच चार्जर मिळणार…. \" काकू लवकर या…लवकर या…\" अक्षता मनातल्या मनात बोलत होती. इतक्यात मोबाईल वाजला.…. अनोळखी नंबर , \" कोणी call केला आता \" त्रासिक चेहऱ्याने अक्षता मनातल्या मनात बोलली…. \" Hello… कोण बोलतंय… \" , \" हेलो… बाळा… कुठे आहेस तू \" त्रासिक चेहऱ्याने अक्षता मनातल्या मनात बोलली…. \" Hello… कोण बोलतंय… \" , \" हेलो… बाळा… कुठे आहेस तू \" , बाळा … .. \" Hello, कोण पाहिजे तुम्हाला \" , \" अरे… तू कोण…. सून बाई का \" , \" अरे… तू कोण…. सून बाई का \" , \" नाही …. तुमचा wrong number लागला आहे…sorry. \" म्हणत अक्षताने call, cut केला. पाचंच मिनिटे झाली असतील, पुन्हा call आला. \" हेलो… मंदार…. कुठे आहेस रे तू … \" , अक्षताने ओळखलं…. तोच आवाज होता… \" Hello,…… हा Wrong Number आहे. तुम्ही चुकीचा Number लावला आहे. \", म्हणत अक्षताने पुन्हा call , cut केला.\n१० मिनिटे गेली असतील… अक्षता बाल्कनीत उभी होती. मोबाईलची रिंग वाजली पुन्हा, अनोळखी नंबर. परंतू मघाशी आलेल्या २ call पेक्षा वेगळा नंबर होता. म्हणून अक्षता ने call उचलला. \" हेलो… \" , \" Hello …… कोण बोलतंय \" , अक्षताने विचारलं. \" हेलो, मंदार आहे का \" , अक्षताने विचारलं. \" हेलो, मंदार आहे का \" अक्षताने यावेळीही ओळखलं , तोच आवाज होता. एका वयस्कर अश्या , जवळपास ६०-६१ वय असलेल्या बाईंचा आवाज होता. पण यावेळी अक्षताला जरासा राग आला.\nएकतर मोबाईलची battery कमी, त्यात चार्जर ऑफिसमध्ये राहिला, वरून तिसऱ्यांदा तोच Wrong Number.…\" अहो.... तुम्हाला काही कळते का नाही…. दोनदा सांगून सुद्धा… हा Wrong Number आहे , मस्करी खूप झाली हा तुमची…. \", पलीकडून काहीच आवाज आला नाही. थोडयावेळाने मात्र पलीकडून कोणीतरी बोललं, \" माफ करा हा…. मला काही सुचत नाही आहे म्हणून हा एकच नंबर पुन्हा पुन्हा लावत आहे…. माफ करा मला. \" यावेळीस पलीकडचा आवाज जरा घाबरा-घुबरा वाटला. अक्षताला जरा गडबड वाटली, तिनेच विचारलं , \" Hello madam, …………आहात का …. काही प्रोब्लेम आहे का तुम्हाला \" पलिकडून आवाज आला , \" काही नाही…मी जरा घरचा रस्ता विसरले आहे गं \" , \" रस्ता विसरलात …. अरे बापरे…. काही आठवते आ���े का ते बघा. \" अक्षता म्हणाली. \" नाही गं पोरी…. मला आठवतच नाही आहे कुठे जायचे ते… आणि आता वय पण झाले आहे , कुठे राहणार या वयात लक्षात. \" अक्षताला त्याच्या आवाजावरून कळत होते कि , आजी खरं बोलत आहेत ते. त्यांच्या आवाजात कमालीची भीती जाणवत होती. \" ठीक आहे आजी ………… तुम्हाला आजी बोललं तर चालेल ना \" , \" हो गं पोरी …. चालेल .\",\" तुम्ही असं करा…. थोडं आठवण्याचा प्रयन्त करा,…… नक्की आठवेल काहीतरी तुम्हाला . ठीक आहे ना .\" अक्षता म्हणाली. \" आठवते हा पोरी…. बरं वाटलं गं तुझ्यासोबत बोलून \" आणि आजींनी फोन cut केला.\nअक्षताने लगेच मोबाईलच्या \" battery indicator \" वर लक्ष टाकलं. \" १४%\" शट्ट यार…. काकू लवकर यायला हव्या… , नाहीतर मोबाईल बंद होईल माझा.…. अक्षता मनातल्या मनात बोलत होती. अजून काही मिनिटे गेली असतील… अक्षताचा मोबाईल पुन्हा वाजला. अनोळखी नंबर…. call उचलला. \" Hello… \" ,\" Hello Madam, नमस्कार…मे Loan के बारे मे आपसे २ मिनिट बात कर सकता हुं \" ,\" Hello Madam, नमस्कार…मे Loan के बारे मे आपसे २ मिनिट बात कर सकता हुं \" ते ऐकून अक्षताच्या डोक्यात आग गेली. काहीही न बोलता तिने call cut केला. यांना काय दुसरं काम नसते वाटते, कोणालाही कधीही call करतात. एकतर मोबाईलची battery कमी, त्यात call वर call. पुन्हा फोनची रिंग वाजली. Unknown Number…. काहीही न बोलता तिने मोबाईल कानाला लावला, \" हेलो …. हेलो … मंदार आहे का \" ते ऐकून अक्षताच्या डोक्यात आग गेली. काहीही न बोलता तिने call cut केला. यांना काय दुसरं काम नसते वाटते, कोणालाही कधीही call करतात. एकतर मोबाईलची battery कमी, त्यात call वर call. पुन्हा फोनची रिंग वाजली. Unknown Number…. काहीही न बोलता तिने मोबाईल कानाला लावला, \" हेलो …. हेलो … मंदार आहे का \" , अक्षताने ओळखलं पुन्हा…. त्याच आजी…\n\" Hello…. आजी, तुम्ही परत मलाच फोन लावला आहात. तुमच्या मुलाचा नंबर वेगळा आहे. हा माझा नंबर आहे, माझं नावं अक्षता , तुमच्या मुलाचा नंबर वेगळा असेल, हा नाही. \" , \" माफ कर हा पोरी…. अगं हाच नंबर आहे ना माझ्याकडे . म्हणून पुन्हा लावला फोन. \" , \"असं करा . तुमच्या मुलाचा दुसरा नंबर असेल तो मला द्या.…. मी करते call त्याला. \" , \" नाही आहे गं. \" , आजी म्हणाल्या. \" नाही आहे म्हणजे , असेल बघा . तुमच्या मोबाईलमध्ये असेल बघा. \" अक्षता म्हणाली. \" मोबाईल कुठे आहे गं पोरी माझ्याकडे…आणि तो मला कळतच नाही कसा वापरायचा…\" , \" मग तुम्हाला हा नंबर कोणी दिला , असेल बघा . तुमच्या मोबाईलमध्ये असेल बघा. \" अक्षता म्हणाली. \" मोबाईल कुठे आहे गं पोरी माझ्याकडे…आणि तो मला कळतच नाही कसा वापरायचा…\" , \" मग तुम्हाला हा नंबर कोणी दिला \" , \" अगं …मंदारने तो माझ्या बटव्यात ठेवला होता कधी …. ऐका कागदावर लिहून ठेवला होता. म्हणून तो नंबर पाहून मी फोन करते आहे. \"\nअक्षताला आता काहीतरी आहे हे वाटायला लागलं होतं. या आजी खरंच हरवल्या आहेत आणि इकडून तिकडे फिरत आहेत… बापरे … \" आजी तुमच्याकडे मोबाईल नाही, मग घरातून बाहेर कशाला पडलात आणि एकट्या कशाला आलात बाहेर …. बघा ना काहीतरी आठवेल तुम्हाला , घर कुठे आहे ते …. \" , \" नाही गं आठवत मला …. माझं वयही झालं आहे आता आणि सध्या तर काहीच लक्षात राहत नाही.… रोजच्या औषधांच्या गोळ्या घ्यायला विसरते, कधी कधी सकाळी आठवतच नाही कि देवपूजा केली ते , मग दोनदा - तीनदा देवपूजा करते मी . ते सगळं लांब राहिलं.…. मला माझचं नावं आठवत नाही आता. \" असं म्हणत त्या आजींना जरा हसायला आलं. पण इकडे अक्षताला tension आलं होतं.\n\" आजी …. तुम्हाला आठवत नाही ना काही…मग घरातून कशाला एकटया बाहेर आलात. कोणाला तरी घ्यायचे ना सोबत… \" , \" होता गं मंदार बरोबर… पण आमची गर्दीत चुकामूक झाली आणि तो कुठे गेला ते कळलंच नाही मला… तेव्हा पासून शोधते आहे त्याला मी. \" जरा विचित्र होतं ते , मुलगा सोबत असताना आजी हरवल्या कश्या …. काय करायचं आता , \" OK …. आजी ठीक आहे… तुम्हाला घरी जायचे आहे ना, मी सांगते तुम्हाला पत्ता. आता तुम्ही कुठे आहात ते सांगा पहिले… \" पलीकडून आजींचा आवाज आला नाही… थोडयावेळाने आजी बोलल्या, \" माहित नाही गं , …… मला नाही कळत मी कुठे आहे ते … \", \" आजी , आजूबाजूला कोणी असेल त्याला विचारा ना …. नाहीतर कूठे काही लिहिलं असेल ते वाचून सांगा मला . \" , \" पोरी…. मी गावची राहणारी… मला काही लिहिता वाचता नाही येत गं आणि या शहरात तर सगळेच अनोळखी मला. कोणाला विचारू मी. भीती वाटते मला.\" …. अडचणींवर अडचणी., आजींना काय सांगू आता…. खूप वेळ झाला होता बोलता बोलता. तिने battery indicator नजर टाकली. \" १० % \" … आजींचे बरोबर होते, गावची जुनी लोकं शिकलेली नसतात. त्यात ती सहसा अनोळखी व्यक्ती बरोबर बोलत नाहीत.\n\" Hello आजी…. चालेल, नका बोलू कोणाशी…. असं करा… तुमच्या आजूबाजूला काय आहे ते सांगा मला… आणि फोन करा मला. \" आजींनीच फोन बंद केला.…. काय नक्की कळत नव्हतं अक्षताला…. कदाचित त्यांचा मुलगाही हरवला असेल… नाही, मोठा असेल मुलगा त्यांचा, मघाशी त्या सूनबाई पण बो���ल्या होत्या… म्हणजे लग्न झालेलं आहे मुलाचं. तरी ते दोघे हरवले…. विचार करत होती अक्षता आणि फोन वाजला , \" हेलो… अक्षता का … \" , \" हा …. हेल्लो , बोला आजी…आता कूठे आहात तुम्ही, ते सांगा मला. \" , \" हा… इकडे ना एक बाग आहे… तिकडे उभी आहे मी. \" , \" तसं नाही, तुम्ही नाशिक मध्येच आहात ना… \" , \" हा …. हेल्लो , बोला आजी…आता कूठे आहात तुम्ही, ते सांगा मला. \" , \" हा… इकडे ना एक बाग आहे… तिकडे उभी आहे मी. \" , \" तसं नाही, तुम्ही नाशिक मध्येच आहात ना… \" , \" हो… हो… \" , \"ठीक आहे , पण नाशिक मध्ये खूप बागा आहेत. असं काही वेगळं आहे का \" , \" हो… हो… \" , \"ठीक आहे , पण नाशिक मध्ये खूप बागा आहेत. असं काही वेगळं आहे का \", \"हा… हा… , बागेच्या तोंडावर ना एक हत्तीची मूर्ती आहे गं , पांढरी. \", अक्षताला एकदम आठवलं. एक बाग होती अशीच , नाशिक रेल्वेस्टेशन पासून जवळच. म्हणजेच आजी स्टेशन परिसरात आहेत कुठेतरी…. आजी कूठे आहेत ते कळलं. \" OK, आजी, मग तुम्ही कुठे राहता ते आठवा जरा पुन्हा एकदा. \", \" नाहीच आठवत गं , खरचं . \". काय करावं…आजी बोलल्या होत्या कि त्यांना देवपूजेची आवड आहे.…. \" आजी , तुमच्या घराच्या आजूबाजूला काही आहे का , एखादी इमारत , मंदिर वगैरे… आठवा जरा . \" . थोड्यावेळानंतर आजी बोलल्या , \" हो… गं, माझं घर आहे ना, ते एका इमारतीत आहे. त्या इमारतीचं नाव नाही आठवत मला पोरी. त्या इमारतीच्या शेजारी एक मोठ्ठ मंदिर आहे , गणपतीचं…. गोल मंदिर आहे ते . \" , \" ठीक आहे, आजी. मला थोडयावेळाने फोन कराल का , मी आठवते कुठे मंदिर आहे ते . आणि तुम्ही कुठे जाऊ नका हा … असाल तिकडेच राहा. \" म्हणत अक्षताने call cut केला.\nअक्षता सुद्धा नाशिकला राहायची. पण स्टेशनपासून खूप लांब राहायची. तसं तिला नाशिकला येऊन ५ वर्ष झाली होती. आई-वडील कोल्हापूरला राहायचे. अक्षता जॉबसाठी नाशिकला राहत होती, एकटीच. ती राहत असलेली रूमसुद्धा भाडयाची होती. अक्षता जरी एकटी राहत असली तरी ती खंबीर होती. कितीही कठीण परिस्तिथी समोर आली तरी घाबरून जायचे नाही हे तिला माहित होतं. त्यामुळेच ती स्वतंत्र, एकटी राहू शकली होती. तशी ती जॉब मधेच बीझी असायची, तरीही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती शहरात भटकायला जायची एकटीच . अक्षताला नाशिक शहर बऱ्यापैकी कळलं होतं आता. कोणता रस्ता कुठे जातो , एखादा short-cut वगैरे तिला चांगलं माहित झालं होतं. असचं एकदा फिरता फिरता ती त्या गोल मंदिराजवळ गेलेली हे तिला आठवलं… जरा मेंदूवर अधिक ताण दिला तेव्हा तिला आठवलं ते , \" हो…. अगदी बरोबर… मी गेले होते तिथे, दोनदा. आणि एक short-cut पण शोधला होता मी तिथे जाण्याचा… \" … आणि तेव्हाच त्या आजींचा विचार तिच्या मनात आला, शट्ट यार…म्हणजे आजी कित्ती लांब आहेत त्यांच्या घरापासून. … बापरे … अक्षता विचार करत होती आणि फोन वाजला. \" हेल्लो अक्षता, \" , \" हा आजी… मला कळलं आहे कि तुमचं घर कुठे आहे ते … \" , \" कळलं का … अक्षता विचार करत होती आणि फोन वाजला. \" हेल्लो अक्षता, \" , \" हा आजी… मला कळलं आहे कि तुमचं घर कुठे आहे ते … \" , \" कळलं का …. खूप खूप आभारी आहे गं पोरी तुझी… \" , किती आनंद होता त्या आवाजात. \" आजी , एक अडचण आहे पण … \" , \" काय गं पोरी … …. खूप खूप आभारी आहे गं पोरी तुझी… \" , किती आनंद होता त्या आवाजात. \" आजी , एक अडचण आहे पण … \" , \" काय गं पोरी … \" , \" मला त्या Area चं , त्या विभागाचे नावं नाही माहित… मग तुम्हाला काय सांगू मी \" आजींना बहुतेक वाईट वाटलं असावं , कारण त्यावर त्या काहीच बोलल्या नाहीत. \" Hello…. आजी…. आजी… \" , \" हो...ग… पोरी…. काय करायचं आता \" , \" मला त्या Area चं , त्या विभागाचे नावं नाही माहित… मग तुम्हाला काय सांगू मी \" आजींना बहुतेक वाईट वाटलं असावं , कारण त्यावर त्या काहीच बोलल्या नाहीत. \" Hello…. आजी…. आजी… \" , \" हो...ग… पोरी…. काय करायचं आता \" , अक्षता विचारात पडली. \" कुठे आहे गं घर माझं, सांग मला मी जाते … \" आता आजींना कसं सांगायचं कि त्या किती लांब आहेत घरापासून…. काय सांगू …काय सांगू …\nआजी मघाशी बोलल्या होत्या, त्यांच्याकडे बटवा आहे. बटवा म्हणजे म्हाताऱ्या, जुन्या लोकांची पर्स, पाकीट. त्यात पैसे तर असतीलच. शिवाय मघापासून त्या call करत होत्या, कदाचित टेलिफोन बूथ वरून. असतील त्यांच्याकडे पैसे मग… \" हेलो आजी…. तुम्ही म्हणालात ना मघाशी… तुमच्या मुलाने फोन नंबर लिहून ठेवला होता बटव्यात … \",\" हो \" ,\" मग तुमच्या बटव्यात पैसे पण असतील ना… \",\" आहेत गं … पण एक- दोन रुपयाची नाणी आहेत… जास्त नसतील गं… तेच वापरते आहे फोन करायला… \",\" तरी सुद्धा किती असतील … मोजता का जरा… \",\" थांब जरा… फोन नाही बंद करत मी … थांब. \" म्हणत आजी नाणी मोजू लागल्या. \" अक्षता … आहेस का ग पोरी \" ,\" हा बोला आजी… किती आहेत आहेस का ग पोरी \" ,\" हा बोला आजी… किती आहेत \", \" जास्त नाही… १६ रुपये आहेत फक्त. \"\n१६ रुपये…. या आजी पण ग्रेट आहेत. आणि त्यांचा मुलगा त्यांच्याहून ग्रेट… १६ रुपयात काय होते… ते सुद्धा चिल्लर. र���क्षावाला, तो घेणारसुद्धा नाही रिक्षात. आजी खूप मोठ्या संकटात आहात तुम्ही. अक्षता मनातल्या मनात बोलत होती , \" हेल्लो पोरी… बोल काही… पैसे कशाला पाहिजे होते. \" ,\" आजी , मला नाही. रिक्षाने घरी गेला असता ना तुम्ही. आता १६ रुपयात कश्या घरी जाणार तुम्ही \" , \" अगं… रिक्षाने मंदार असला तरच जाते मी, ते रिक्षावाले अजिबात आवडत नाहीत मला . मला बस सांग ना एखादी…. बसने जाते मी… \" , \" आजी तुम्ही राहता तिथे बस नाही जात कोणती…. एक जाते, ती सुद्धा खूप लांब थांबते… आता मलाच tension आलं आहे आजी. तुम्ही जाणार कश्या घरी…. \" थोडावेळ कोणीच काही बोललं नाही. आजीचं बोलल्या मग. \" पोरी, मला सांगशील का रस्ता… \" , \" अगं… रिक्षाने मंदार असला तरच जाते मी, ते रिक्षावाले अजिबात आवडत नाहीत मला . मला बस सांग ना एखादी…. बसने जाते मी… \" , \" आजी तुम्ही राहता तिथे बस नाही जात कोणती…. एक जाते, ती सुद्धा खूप लांब थांबते… आता मलाच tension आलं आहे आजी. तुम्ही जाणार कश्या घरी…. \" थोडावेळ कोणीच काही बोललं नाही. आजीचं बोलल्या मग. \" पोरी, मला सांगशील का रस्ता… तुला माहित आहे ना… मी जाते चालत चालत… \" , \" अहो… आजी. , तुम्हाला माहित नाही , तुम्ही किती लांब आहात ते घरापासून. आणि मी सुद्धा राहते , ती विरुद्ध दिशेला. नाहीतर मीच आले असते तुम्हाला घरी सोडायला. \" , \" नको गं पोरी … , तू सांग मला कसं जायचे ते , मी जाते चालत चालत. \" अक्षता काय बोलणार आता. दुसरा option च नव्हता., \" आजी , …. तुमचं घर खूप लांब आहे, सरळ रस्त्याने जरी चालत गेलात तरी ४५ मिनिटे लागतात. आणि short cut ने गेलात, म्हणजेच गल्ली-बोळातून गेलात तर ३० मिनिटे लागतील. तुम्ही चालू शकता का एवढं तुला माहित आहे ना… मी जाते चालत चालत… \" , \" अहो… आजी. , तुम्हाला माहित नाही , तुम्ही किती लांब आहात ते घरापासून. आणि मी सुद्धा राहते , ती विरुद्ध दिशेला. नाहीतर मीच आले असते तुम्हाला घरी सोडायला. \" , \" नको गं पोरी … , तू सांग मला कसं जायचे ते , मी जाते चालत चालत. \" अक्षता काय बोलणार आता. दुसरा option च नव्हता., \" आजी , …. तुमचं घर खूप लांब आहे, सरळ रस्त्याने जरी चालत गेलात तरी ४५ मिनिटे लागतात. आणि short cut ने गेलात, म्हणजेच गल्ली-बोळातून गेलात तर ३० मिनिटे लागतील. तुम्ही चालू शकता का एवढं \" , \" हो… गं, गावाला असताना मी खूप चालायची. आता पण चालते. वय झालं असलं तरी पायात ताकद आहे अजून माझ्या. तू सांग मला कसं जायचे ते. मी जाते चालत. \" , ते ऐकून अक्षताला जरा हुरूप आला. , \" चालेल आजी, मी सांगते तुम्हाला तुमच्या घरी कसं जायचे ते.\" , \" पण सगळा रस्ता नको सांगूस मला. माझ्या काही लक्षात राहत नाही. तू सांगशील पण विसरून जाईन मी. \" , हो… ते सुद्धा बरोबर आहे. त्यांना लक्षात राहत नाही काही. आणि त्यांना सांगितलेले short-cuts जर त्या विसरल्या तर कुठल्या कुठे जातील भटकत. पुन्हा प्रोब्लेम.\nअक्षताला पुन्हा आठवलं काहीतरी… त्या वेगवेगळया गल्यांमध्ये , short-cuts मध्ये, कुठे ना कुठे , एखादं दुसरा टेलिफोन बूथ आहेच. लगेच तिने आजीना सांगितलं , \" आजी… आपण असं करूया…, मी तुम्हाला लहान लहान वाटा सांगते. म्हणजे तुम्ही विसणार नाही. \" , \" हो… चालेल चालेल. \" , \" मग तुम्ही मी सांगितलेल्या गल्लीत किंवा रस्त्यावर पोहोचलात कि तिथून मला फोन करा. तिथे वाटेवर खूप टेलिफोन बूथ आहेत. मला फोन केलात कि मग तुम्हाला पुढचा रस्ता सांगेन. चालेल ना. \" , \" चालेल चालेल पोरी … \" आजींच्या आवाजात खूप आनंद होता, अक्षताला सुद्धा बरं वाटलं जरा. \" चला आजी , मग सुरुवात करूया… तुम्ही तयार आहात ना \" , \" हो… \" , \" तुमचं काही सामान वगैरे असेल तर ते घ्या बरोबर.… तुमचा बटवा, bag, चष्मा… \" , \" सामान नाही आहे गं आणि बटवा… तर कमरेला बांधलेला आहे. चष्मा वाटते मी घरीच विसरली . \" म्हणजे आजींकडे चष्मा सुद्धा नाही. मग चालत कश्या जाणार घरी आता. \" आजी… चष्माशिवाय दिसते का तुम्हाला \" , \" हो… \" , \" तुमचं काही सामान वगैरे असेल तर ते घ्या बरोबर.… तुमचा बटवा, bag, चष्मा… \" , \" सामान नाही आहे गं आणि बटवा… तर कमरेला बांधलेला आहे. चष्मा वाटते मी घरीच विसरली . \" म्हणजे आजींकडे चष्मा सुद्धा नाही. मग चालत कश्या जाणार घरी आता. \" आजी… चष्माशिवाय दिसते का तुम्हाला . \" , \" तसं दिसते गं… पण रात्रीच नीटसं दिसत नाही… कोणी बाजूला उभा असलं तरी नाही दिसणार मला. \" अक्षताने घड्याळाकडे पाहिलं. संद्याकाळचे ६.३० वाजले होते. अर्ध्या तासात अंधार होईल आता. घाई करायला हवी. \" आजी, आपल्याला घाई करायला हवी आता…. अर्ध्या तासात रात्र होईल , त्या अगोदर घरी पोहोचायला हवं तुम्हाला. \" , \" हो गं पोरी…. तू सांग मला कुठे कसं जायचे ते लवकर. \" आजींच्या आवाजात लगबग होती.\n\" ठीक आहे आजी…. आपण सुरुवात करूया. मी सांगते तश्याच चालत जा म्हणजे आपण लवकरात लवकर पोहचू. \" , \" हो… हो . \" , \"चला… नीट लक्ष देऊन ऐका… तुमच्या समोर बाग आहे ना… पांढरा हत्ती. \" ,\" हा… मग तुम्हाला, त्या हत्तीच्या बाजूला एक रस्ता दिसत असेल ना. \" , \" हो… आहे एक रस्ता. \" , \" हा… मग त्या रस्त्याने चालायला सुरुवात करा. तो बहुतेक ५ मिनिटात संपेल.… तो रस्ता संपेल ना , तिकडे गेल्यावर अजून चार रस्ते आहेत. तुम्ही असं करा, तो रस्ता संपला कि मला तिथूनच फोन करा. आणि नक्की फोन करा. चला. \" , \" करते हा मी फोन तुला… \" म्हणत आजींनी फोन बंद केला.\nफोन अक्षताने बेडवर ठेवला. \" ८%\" battery राहिली होती मोबाईलची…. या आजी जातील ना बरोबर, वयस्कर आहेत. थोडयावेळाने काळोख पडेल. कश्या जातील. ते जाऊ दे, रस्ता पूर्ण आठवायला पाहिजे आपल्याला. Laptop असता तर Map वरून शोधून काढला असता ना… पण Laptop कुठे घरी आणायला देतात ऑफिसवाले… आठवं रस्ता अक्षता. short-cut , आठवं… आठवं, या काकू कधी येणार काय माहित … चार्जर तरी घेतला असता ना… आजींचा call कसा आला नाही अजून… पोहोचल्या का बरोबर… , कि विसरल्या पुन्हा. कितीतरी विचार अक्षताच्या डोक्यात एकाच वेळेस. १-२ मिनिटे गेली असतील, फोन वाजला अक्षताचा, \" हेल्लो अक्षता , पोहोचले गं मी… बरोबर अगदी. \" ,अक्षताच्या जीवात जीव आला. \" छान आजी… आता मला सांगा , समोर काय दिसते ते. \" , समोर ना … चार रस्ते आहेत अजून , कुठे जाऊ नक्की. … चार्जर तरी घेतला असता ना… आजींचा call कसा आला नाही अजून… पोहोचल्या का बरोबर… , कि विसरल्या पुन्हा. कितीतरी विचार अक्षताच्या डोक्यात एकाच वेळेस. १-२ मिनिटे गेली असतील, फोन वाजला अक्षताचा, \" हेल्लो अक्षता , पोहोचले गं मी… बरोबर अगदी. \" ,अक्षताच्या जीवात जीव आला. \" छान आजी… आता मला सांगा , समोर काय दिसते ते. \" , समोर ना … चार रस्ते आहेत अजून , कुठे जाऊ नक्की. \" अक्षताने डोळे बंद केले आणि विचार करू लागली.\nचार रस्ते… आपण पण असेच गोंधळलेलो होतो तेव्हा, त्यातला एक रस्ता हा त्या मंदिरापर्यंत जायचा, short-cut होता. तिथूनच मग वेगवेगळे लहान रस्ते त्या मंदिरापर्यंत सोडतात. पण चारपैकी नक्की कोणता . आजींना काही वाचता येत नाही. नाहीतर कळलं असतं काहीतरी., \" आजी , तुम्हाला त्या चार रस्त्यांच्या आजूबाजूला काय दिसते आहे ते सांगा मला. \" , \" हा… हो … हो. सांगते. हा एका रस्त्याच्या बाजूला एक मोठी काचेची इमारत आहे. दुसऱ्या रस्त्याच्या बाजूला , ते रस्त्यावरचे पोलिस असतात ना, त्यांची बसायची जागा आहे वाटते, तिसऱ्या रस्त्याच्या बाजूला , एका ठिकाणी लोकं रांगा लावून उभी आहेत, काहीतरी आहे वाटते तिथे. आणि चौथा रस्ता खूप्प मोठ्ठा आहे गं… \" , \" बरं ���जी \", अक्षता विचार करू लागली. तिच्या नजरेसमोर तो रस्ता येऊ लागला हळूहळू. चौथा रस्ता म्हणजे महामार्ग. , तिसऱ्या रस्त्यावर लोकांनी रांगा लावल्या आहेत, पण कशाला . आजींना काही वाचता येत नाही. नाहीतर कळलं असतं काहीतरी., \" आजी , तुम्हाला त्या चार रस्त्यांच्या आजूबाजूला काय दिसते आहे ते सांगा मला. \" , \" हा… हो … हो. सांगते. हा एका रस्त्याच्या बाजूला एक मोठी काचेची इमारत आहे. दुसऱ्या रस्त्याच्या बाजूला , ते रस्त्यावरचे पोलिस असतात ना, त्यांची बसायची जागा आहे वाटते, तिसऱ्या रस्त्याच्या बाजूला , एका ठिकाणी लोकं रांगा लावून उभी आहेत, काहीतरी आहे वाटते तिथे. आणि चौथा रस्ता खूप्प मोठ्ठा आहे गं… \" , \" बरं आजी \", अक्षता विचार करू लागली. तिच्या नजरेसमोर तो रस्ता येऊ लागला हळूहळू. चौथा रस्ता म्हणजे महामार्ग. , तिसऱ्या रस्त्यावर लोकांनी रांगा लावल्या आहेत, पण कशाला . जाऊ दे. दुसऱ्या रस्त्यावर ट्राफिक पोलिसांची चौकी आहे. आणि पहिल्या रस्त्यावर काचेची इमारत म्हणजे बँक आहे…. यापैकी कोणत्या रस्त्याने मी गेले होते… \nतेव्हाच तिला काहीतरी आठवलं… चालता चालता तिला तहान लागली होती. आणि तिथेच असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन तिने कोल्ड ड्रिंक घेतलं होतं. Yes…. बरोबर , त्या हॉटेलमध्ये गर्दी असते, खाण्यासाठी. आणि हॉटेल लहान असल्याने तिथे बाहेरच लोकांच्या रांगा लागतात. तोच रस्ता … तिसरा रस्ता , \" आजी… आजी , \" आजी… आजी तुम्ही तिसऱ्या रस्त्यावरून पुढे चालत राहा. त्या रस्त्यावरून जरा पुढे गेलात कि एक मोठ्ठ वडाचे झाड दिसेल तुम्हाला… मला तरी आठवते कि तिकडे एक झाड होते. कळलं ना कसं जायचे ते… \" , \" हो… हो , तू पुढे सांग \" , \" हा… मग त्या झाडाच्या अगदी बाजूलाच एक वाट दिसेल तुम्हाला. तिथून पुढे चालत जा… आणि ती वाट संपली कि तिथूनच मला पुन्हा फोन करा. चालेल ना, आहे ना लक्षात सगळं… तुम्ही तिसऱ्या रस्त्यावरून पुढे चालत राहा. त्या रस्त्यावरून जरा पुढे गेलात कि एक मोठ्ठ वडाचे झाड दिसेल तुम्हाला… मला तरी आठवते कि तिकडे एक झाड होते. कळलं ना कसं जायचे ते… \" , \" हो… हो , तू पुढे सांग \" , \" हा… मग त्या झाडाच्या अगदी बाजूलाच एक वाट दिसेल तुम्हाला. तिथून पुढे चालत जा… आणि ती वाट संपली कि तिथूनच मला पुन्हा फोन करा. चालेल ना, आहे ना लक्षात सगळं… \" , \" हो…ग अक्षता , आहे लक्षात. \" , \" माझा नंबर तेवढा विसरू नका… नक्की फोन करा मला , वाट ���ाहते आहे मी तुमच्या फोनची. \" आणि फोन cut केला अक्षताने.\nbattery - : ७ % , प्रत्येक call बरोबर battery ही कमी होत होती.… काकू आल्या आहेत का ते बघू. अक्षता बाहेर आली. अजूनही काकूंचा दरवाजा बंद. तशीच रूम मध्ये आली अक्षता. पण आजींकडे माझा नंबर कसा त्या तर बोलल्या , कि हा नंबर त्यांच्या मुलाने एका कागदावर लिहून त्यांच्या बटव्यात लिहून ठेवला होता, कधी गरज लागली तर call करण्यासाठी. मग त्याच्याकडे तरी माझा नंबर कसा त्या तर बोलल्या , कि हा नंबर त्यांच्या मुलाने एका कागदावर लिहून त्यांच्या बटव्यात लिहून ठेवला होता, कधी गरज लागली तर call करण्यासाठी. मग त्याच्याकडे तरी माझा नंबर कसा का त्याने असाच उगाचच काहीतरी नंबर लिहायचा म्हणून लिहिला असेल. पण तो असं का करेल का त्याने असाच उगाचच काहीतरी नंबर लिहायचा म्हणून लिहिला असेल. पण तो असं का करेल शिवाय आजींना माहित असेल कि या नंबर वर फोन केला कि त्यांच्या मुलाला फोन लागतो ते . म्हणजेच आजींनी या नंबर वरून आधीसुद्धा call केले असतीलच ना… त्याचं आणि त्यांच्या मुलाचं या नंबर वरून बोलणं झालं असेलच आधी कधीतरी. म्हणूनच आजी सारखा हाच नंबर लावत होत्या. अक्षताचं डोकं भणाणून गेलं अगदी. डोकं शांत झालं तसं तिच्या लक्षात आलं काहीतरी. एका वर्षापूर्वी, तिचा मोबाईल हरवला होता. आणि नवीन मोबाईल सोबत नंबरही नवीनच घेतला होता तिने. बरोब्बर… शिवाय आजींना माहित असेल कि या नंबर वर फोन केला कि त्यांच्या मुलाला फोन लागतो ते . म्हणजेच आजींनी या नंबर वरून आधीसुद्धा call केले असतीलच ना… त्याचं आणि त्यांच्या मुलाचं या नंबर वरून बोलणं झालं असेलच आधी कधीतरी. म्हणूनच आजी सारखा हाच नंबर लावत होत्या. अक्षताचं डोकं भणाणून गेलं अगदी. डोकं शांत झालं तसं तिच्या लक्षात आलं काहीतरी. एका वर्षापूर्वी, तिचा मोबाईल हरवला होता. आणि नवीन मोबाईल सोबत नंबरही नवीनच घेतला होता तिने. बरोब्बर… आता कळलं मला, आजींच्या मुलाने सुद्धा नवीन नंबर घेतला असेल सीम कार्ड चा. आणि त्याचा जुना नंबर माझ्याकडे आला असेल. त्याने आजींना नवीन नंबर दिला नाही किंवा विसरला. आजींकडे तोच जुना नंबर आहे. आणि त्यामुळेच त्या मला फोन लावत होत्या. असा प्रकार आहे सगळा. अक्षता मनातच खूप बोलत होती.\nलवकरच आजींचा फोन आला, \" हेलो अक्षता… पोहोचले गं मी… आता पुढे सांग… \" , \" आजी… आता समोर काय दिसते आहे ते सांगा मला. \" , \" समोर ना�� दोन लहान गल्ल्या आहेत वाटते. \" , \" बरोबर… त्यांच्या आजूबाजूला काय आहे ते सांगा मला. \" , \" मला वाटते ना, एका गल्लीच्या तोंडावरच साड्यांचे दुकान आहे. \" , \" तुम्हाला दिसते आहे का ते तिथून. \" , \" हो… गं, समोरच साड्या दिसत आहेत मला, काचेतून. \", आजींच्या आवाजावरून त्या खूष वाटतं होत्या. आजीबाईना साड्या आवडतात वाटते. \" आज्जी… तुम्हाला आवडतात वाटते साड्या. \" , \" हो… खूप आवडतात. आज बघ ना, मंदारने नवीन साडी आणून दिली. \" अक्षताला जरा गंमत वाटली. किती खूष होत्या आजी. तिलाही जरा विचारावंसं वाटलं. \" कोणत्या रंगाची साडी दिली मंदारने तुम्हाला \" , \" हो… गं, समोरच साड्या दिसत आहेत मला, काचेतून. \", आजींच्या आवाजावरून त्या खूष वाटतं होत्या. आजीबाईना साड्या आवडतात वाटते. \" आज्जी… तुम्हाला आवडतात वाटते साड्या. \" , \" हो… खूप आवडतात. आज बघ ना, मंदारने नवीन साडी आणून दिली. \" अक्षताला जरा गंमत वाटली. किती खूष होत्या आजी. तिलाही जरा विचारावंसं वाटलं. \" कोणत्या रंगाची साडी दिली मंदारने तुम्हाला \". \" अगं अक्षता… मला ना निळा रंग खूप आवडतो. म्हणून त्याने निळ्या रंगाची साडी आणली, त्याला ना छान अशी मोराची नक्षी पण आहे. तीच साडी नेस म्हणाला, आपण फिरायला जाऊ, छानपैकी नेसली साडी, फिरायला आलो आणि हरवली मी. \" बोलताना आजींच्या आवाजात जरा दुःख जाणवलं. \" काळजी करू नका आजी. \" यावेळात अक्षताने पुढचा रस्ता आठवला होता. तिनेही ते साडीचे दुकान पाहिले होते. ती गल्ली सोडून दुसऱ्या गल्लीतून जायचे होते. \" आजी , तुम्ही पोहोचाल घरी लवकर. …. तुम्ही त्या दुसऱ्या गल्लीतून चालत जा. आणि गल्लीच्या शेवटी पोहोचलात कि फोन करा. \" , \" बरं … बाई . \" म्हणत आजींनी फोन ठेवून दिला.\nमोबाईलची battery \" ५ %\"… घड्याळात संद्याकाळचे ६.४५ …अक्षता पुढचा रस्ता आठवू लागली. आता १५ मिनिटांचा रस्ता राहिला आहे फक्त. आजी काळोख व्हायच्या आत घरी पोहोचतील. त्यांच्या Area मध्ये पोहोचल्या तरी खूप झालं. तिथे कोणीतरी ओळखीचं भेटेल त्यांना. मग जातील घरी. अक्षता फोनची वाट पाहत होती. अक्षताला करमत नव्हतं. T.V. लावू का नको उगाच… लक्ष विचलित होईल माझं. ती तशीच बाल्कनीत आली. रस्त्यावरून चालणाऱ्या गर्दीकडे उगाचच बघत उभी राहिली. काही वयस्कर मंडळीही चालत होती , फुटपाथ वरून. त्यांना पाहून , त्या फोनवरच्या आजींची प्रतिमा तिच्या डोळ्यासमोर उभी राहिली. ६० च्या आसपास असेल वय… , आवाजावर��न तसंच वाटते, केस पिकलेले असतील. चष्मा तर घरीच राहिला. निळ्या रंगाची साडी, आवडता रंग. त्यावर मोराची नक्षी. छानच एकदम… मुलासोबत फिरायला आल्या आणि हरवल्या. गावात राहणाऱ्या , शहरात मुलाकडे आल्या असतील कदाचित भेटायला. लिहिता - वाचता येत नाही. आणि अनोळखी व्यक्ती बरोबर बोलायची सवय नाही. नाहीतर, एव्हाना विचारत विचारत घरी पोहोचल्या असत्या. बटव्यात असतील २० - २२ रुपयांची चिल्लर, फोन करण्यात ४-५ रुपये गेले असतील, उरले १६ रुपये. , १६ रुपयात रिक्षावाले त्यांना त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकत नाहीत, बस तर जातंच नाही तिकडे . शिवाय आजींना रिक्षावाले आवडत नाहीत. त्यात आजीबाईना विसरण्याची सवय.…. या वयात नाहीच राहत काही लक्षात… मला वाटते त्यांची स्मरणशक्ती कमी असावी. घराचा पत्ता माहित नाही, इमारतीचं नाव माहित नाही… स्वतःच नावं विसरल्या… मुलाचं नावं तेवढं लक्षात आहे, शेवटी आई कसं विसरणार मुलाचं नावं…\nआजींचा फोन आला , अक्षताने लागलीच तो उचलला. \" हेल्लो अक्षता … आहेस का गं \" , \" हो… आजी, बोला… तुम्ही कूठे पोहोचलात \" , \" हो… आजी, बोला… तुम्ही कूठे पोहोचलात \" , \" हो गं… आले मी… इकडे गल्लीच्या तोंडावर.\",\"ठीक आहे आजी , पुन्हा सांगा काय आहे समोर \" , \" हो गं… आले मी… इकडे गल्लीच्या तोंडावर.\",\"ठीक आहे आजी , पुन्हा सांगा काय आहे समोर \" , \" हो … हो, समोर ना , ३ गल्ल्या आहेत.… कुठे जाऊ \" , \" हो … हो, समोर ना , ३ गल्ल्या आहेत.… कुठे जाऊ \" , अक्षता विचार करू लागली. ३ तीन गल्ल्या कुठे होत्या.… दोनच तर होत्या. आजी चुकल्या तर नाही ना… \" आजी… मी सांगितलं तसंच गेलात ना . \" , \" हो गं पोरी , साडीच्या दुकानाची गल्ली सोडून दुसरी गल्ली… बरोबर ना… \" ,\" हो \" . मग तिसरी गल्ली कुठून आली… माझ्या आठवणीत तर २ रस्ते होते, नवीन रस्ता बनवला वाटते. \" OK … काय आहे ते सांगा समोर तुमच्या. \" , \" तसं काही सांगता येत नाही गं. \" , \" काय झालं आजी… \" , \" अगं काळोख होतो आहे ना . मला जरा भीती वाटायला लागली आहे. \" बरोबर होतं… काळोख होत होता. \" आजी , घाबरू नका तुम्ही. तुमचं घर आता जवळ आलं आहे. \",\" मलाही घरी जायचे आहे गं पोरी . \" , \" जायचे आहे ना… मग सांगा , काय आहे समोर \" , अक्षता विचार करू लागली. ३ तीन गल्ल्या कुठे होत्या.… दोनच तर होत्या. आजी चुकल्या तर नाही ना… \" आजी… मी सांगितलं तसंच गेलात ना . \" , \" हो गं पोरी , साडीच्या दुकानाची गल्ली सोडून दुसरी गल्ली… बरोबर ना… \" ,\" हो \" . मग ति���री गल्ली कुठून आली… माझ्या आठवणीत तर २ रस्ते होते, नवीन रस्ता बनवला वाटते. \" OK … काय आहे ते सांगा समोर तुमच्या. \" , \" तसं काही सांगता येत नाही गं. \" , \" काय झालं आजी… \" , \" अगं काळोख होतो आहे ना . मला जरा भीती वाटायला लागली आहे. \" बरोबर होतं… काळोख होत होता. \" आजी , घाबरू नका तुम्ही. तुमचं घर आता जवळ आलं आहे. \",\" मलाही घरी जायचे आहे गं पोरी . \" , \" जायचे आहे ना… मग सांगा , काय आहे समोर \" , \" एका ठिकाणी ना, विहीर आहे बहुतेक , कदाचित … दिसत नाही एवढं स्पष्ट, दुसऱ्या वाटेवर… लहानसं घर आहे. तिसरी वाट फारशी नीट दिसत नाही मला. काय करू \" , \" एका ठिकाणी ना, विहीर आहे बहुतेक , कदाचित … दिसत नाही एवढं स्पष्ट, दुसऱ्या वाटेवर… लहानसं घर आहे. तिसरी वाट फारशी नीट दिसत नाही मला. काय करू \" , अक्षताला नीटसं आठवत नव्हतं. कोणती वाट नेमकी \" , अक्षताला नीटसं आठवत नव्हतं. कोणती वाट नेमकी विहीर तर होती तिकडे. तिला ते आठवलं. तिसरी वाट विहीर तर होती तिकडे. तिला ते आठवलं. तिसरी वाट आणि ते दुसऱ्या वाटेवरच घर. ते कधी पासून होते तिकडे. मोठी पंचाईत. अक्षताला हे आठवत होतं कि एका वाटेवरून गेलं कि त्या वाटेच्या शेवटी , एक गोलाकार बाग लागते. परंतू कोणती वाट ते कळत नव्हतं.\n\" आजी, मला नीटसं आठवत नाही आहे आणि तुम्हाला काळोखात दिसत नाही आहे. एक गोष्ट करावी लागेल तुम्हाला आजी आता . \" , \" काय गं \" , \" तिथे आसपास , शेजारी कोणी असेल ना. त्यांना विचारावं लागेल. \", आजी त्यावर काही बोलल्या नाहीत. \" हेल्लो… हेल्लो , आजी आहात ना \" , \" तिथे आसपास , शेजारी कोणी असेल ना. त्यांना विचारावं लागेल. \", आजी त्यावर काही बोलल्या नाहीत. \" हेल्लो… हेल्लो , आजी आहात ना \" , पलीकडून काहीच आवाज नाही. \" आज्जी … आज्जी … \" , मग आजी बोलल्या. \" कोणाला विचारू… मला भीती वाटते गं. \" , \" आजी , घाबरू नका. तुम्हाला घरी जायचे आहे ना. आणि मला तिकडे नेमकं काय आहे ते माहित नाही. म्हणून तुम्हाला कोणाला तरी विचारावं लागेलच. \" , \" कसं विचारू आणि काय विचारू \" , पलीकडून काहीच आवाज नाही. \" आज्जी … आज्जी … \" , मग आजी बोलल्या. \" कोणाला विचारू… मला भीती वाटते गं. \" , \" आजी , घाबरू नका. तुम्हाला घरी जायचे आहे ना. आणि मला तिकडे नेमकं काय आहे ते माहित नाही. म्हणून तुम्हाला कोणाला तरी विचारावं लागेलच. \" , \" कसं विचारू आणि काय विचारू \". आजी आता खूप घाबरल्या होत्या. अक्षताला आजींचा राग आला.\nच्यायला … मी यांना पत्ता शोधून देते आहे आणि यांना एवढंसं हि करता नाही येत.पण तिचा राग लगेच मावळला. संकटात सापडलेले कोणीही घाबरणार. आणि या आजी तर गावात राहणाऱ्या आहेत. त्या अजून घाबरल्या. \" आजी… शांत व्हा… \" , अक्षताने आजींना धीर दिला. \" तुम्हाला नाही विचारायचे ना कोणाला… नका विचारू कोणाला, मी जरा आठवण्याचा प्रयन्त करते पुन्हा. \" तेव्हाचं मोबाईल वर message आला. \" connect your charger \" बघते ते मोबाईलची battery \" ३ % \" , बापरे जास्त वेळ नाही आहे आता. ती घाई करू लागली.\n\" हेल्लो आजी, तुम्ही जिथून फोन करत आहात ना, तिथे कोणी आहे का बसलेले… म्हणजे टेलिफोन बूथ मध्ये कोणी व्यक्ती आहे का बसलेली \", \" हो… हो, एक बाई आहेत बसलेल्या. \" , \" हा … मग त्यांना देता का फोन जरा . \" , \" देते हा. \" , आजींनी टेलिफोन बूथमध्ये बसलेल्या बाईकडे फोन दिला. \" हॆलो \", \" हो… हो, एक बाई आहेत बसलेल्या. \" , \" हा … मग त्यांना देता का फोन जरा . \" , \" देते हा. \" , आजींनी टेलिफोन बूथमध्ये बसलेल्या बाईकडे फोन दिला. \" हॆलो \" , \" हेल्लो. नमस्कार. त्या आजी आहेत ना, त्या रस्ता विसरल्या आहेत त्यांच्या घराचा. त्यांना जरा मदत कराल का \" , \" हेल्लो. नमस्कार. त्या आजी आहेत ना, त्या रस्ता विसरल्या आहेत त्यांच्या घराचा. त्यांना जरा मदत कराल का \" , \" अहो पण… मी त्यांना ओळखत नाही आणि टेलिफोन बूथ सोडून मी नाही जाणार कुठे. \", आता अक्षताला त्या बाईंचा राग आला.\nकाय माणसं आहेत आत्ताची. जरा कोणाला मदत नको करायला.सगळा राग अक्षताने कंट्रोल केला आणि बोलली. , \" ठीक आहे. तुम्ही नका जाऊ त्यांना सोडायला. पण रस्ता तर सांगू शकता ना तुम्ही त्यांना. \" , \" हा … रस्ता सांगू शकते त्यांना. \" , \" OK, मग मला सांगा, तुम्हाला समोर ३ गल्ल्या दिसत आहेत ना. \" , \" हो. आहेत ना. \" , \" OK. मग यातली कोणती गल्ली त्या गोल बागेजवळ जाते. तुम्हाला माहित आहे ना , ती बाग. गोलाकार बाग आहे ती. \" , \" हो . माहित आहे मला. ह्या मधल्या गल्लीतून पुढे चालत गेलं कि ती बाग लागते. \" , \" मधली म्हणजे कोणती गल्ली ती त्या आजींना सांगा जरा, प्लीज. \" थोडावेळ काहीच आवाज नाही आला फोनवर. नंतर आजीच बोलल्या. \" सांगितलं हा मला त्या बाईनी, कसं जायचे ते. \" , \" OK आजी, तुम्ही त्या गोलाकार बागेजवळ पोहोचलात कि मला तिथून फोन करा. \" या आजी कधीपासून फोन करत आहेत मला. पैसे तरी आहेत ना त्यांच्याकडे आता, \" आजी … पैसे आहेत ना फोन करायला. \" , \" ६-७ रुपये आहेत अजून. चल मी जाते आणि तिकडे पोहोचले कि फोन करते तुला. \" म्हणत आजींनी फोन बंद केला.\nBattery \" २ % \" , अक्षता बाहेर आली पुन्हा. शेजारच्या काकू अजूनही आलेल्या नव्हत्या. Battery संपत आली आहे मोबाईलची आणि तिकडे आजींचे पैसे संपत आले आहेत. या सगळ्या गोंधळात घड्याळाकडे बघायचे राहून गेले. बघते तर ६.५० झालेले.… बाहेरचा प्रकाश बऱ्यापैकी कमी झाला होता. रस्त्यावरचे दिवे हळूहळू चालू होत होते. मोबाईल वर पुन्हा \" connect your charger \" चा message आला. काय करू… काय करू… मोबाईल बंद झाला तर आजींना रस्ता कसा सांगू …. एक विचित्र गोष्ट होती. आजी कधीपासून फिरत आहेत , घरी जाण्यासाठी. त्यांचा मुलगा काय झोपला आहे अजून… तो कसा शोधत नाही आपल्या आईला …. एक विचित्र गोष्ट होती. आजी कधीपासून फिरत आहेत , घरी जाण्यासाठी. त्यांचा मुलगा काय झोपला आहे अजून… तो कसा शोधत नाही आपल्या आईला , काहीतरी गडबड आहे. नाहीतर तो मोठया रस्ताने शोधत असेल. आणि आजी चालल्या आहेत short-cut ने. … पण या काकू कश्या आल्या नाहीत अजून.\nअक्षता पुन्हा बाल्कनीत आली. मोबाईल हातातच होता तिच्या. ती विचार करू लागली. पुढचा रस्ता कसा होता ते. गोलाकार बाग होती तिकडे, तशी ती बाग जरा मोठीच होती. तिथून आजींना नीट रस्ता सांगितला पाहिजे.नाहीतर तिथे रस्ता चुकण्याची हमकास तयारी. कारण तिथून वेगवेगळे ६ मोठे रस्ते लागायचे. कोणत्या रस्त्याने जायचे माहित नसेल तर तिथे राहणाऱ्या लोकांचाही गोंधळ उडायचा. मी ही गांगरली होती तिथे गेल्यावर. आणि एका माणसाला विचारलं होतं मी , त्या गोल मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता.… हो… तिथे तेव्हा एक झाड होतं, पेरूचं झाड.… आताही असलं पाहिजे. नाहीतर आजींना रस्ता कसा सांगू… असलच पाहिजे. मोबाईलची battery अजूनही \" २ % \" .\nकाळोख तर झालाच होता. आजींचा फोन कसा आला नाही अजून… विचार करत होती अक्षता. इतक्यात फोन वाजला. \" हेल्लो… आजी … पोहोचलात का \" , \" Hello… अक्षताच आहेस ना… \" , \" Hello… अक्षताच आहेस ना… \" , \" हो… हो, मीच बोलते आहे.\" , \" अरे मी शलाका बोलतेय… कोण आजी \" , \" हो… हो, मीच बोलते आहे.\" , \" अरे मी शलाका बोलतेय… कोण आजी माझ्या मोबाईलचा नंबर save आहे ना तुझ्याकडे \" , \" अगं… तू होय… मी घाईघाईत फोन उचलला, न बघता. \" , \" OK , माझं काम होतं जरा तुझ्याकडे अक्षता. \" , \" आता नको गं प्लीज… माझ्या मोबाईलची battery फार कमी आहे… मी तुला नंतर call करते हा, प्लीज जरा. BYE . \" म्हणत अक्षताने call , cut केला. हिने पण आताच call करायला पाहिजे होता का…\"१ % \"\nआणि अक्षताला बाल्कनीतून शेजारच्���ा काकू येताना दिसल्या. त्याचबरोबर आजींचा फोनही आला. \" पोहोचले मी अक्षता… समोर बाग आहे मोठ्ठी. \" , \" आजी… कुठे थांबल्या होता का तुम्ही… वेळ लागला फोन करायला तुम्हाला. \" , \" अगं, काळोखात नीट दिसत नाही ना. म्हणून हळूहळू चालत होते. \" ,\" ठीक आहे . \" म्हणत अक्षता मोबाईल घेऊन रुमच्या बाहेर आली. काकू जश्या आल्या, तसं तिने लागलीच त्यांच्याकडे चार्जर मागितला. \" काकू… या मोबाईलचा चार्जर असेल तर त्या ना लवकर, प्लीज. \" , \"अगं थांब… दरवाजा तर उघडू दे मला. आणि तुझा कुठे गेला चार्जर \" , \" अगं, काळोखात नीट दिसत नाही ना. म्हणून हळूहळू चालत होते. \" ,\" ठीक आहे . \" म्हणत अक्षता मोबाईल घेऊन रुमच्या बाहेर आली. काकू जश्या आल्या, तसं तिने लागलीच त्यांच्याकडे चार्जर मागितला. \" काकू… या मोबाईलचा चार्जर असेल तर त्या ना लवकर, प्लीज. \" , \"अगं थांब… दरवाजा तर उघडू दे मला. आणि तुझा कुठे गेला चार्जर \" , \" तो ऑफिसमध्ये राहिला. हा मोबाईल बंद होतं आला आहे, बंद झाला तर मोठा प्रोब्लेम होईल. प्लीज काकू… घाई करता का जरा. \" तश्या काकूं दरवाजा उघडून आत पळाल्या.\n\" हेल्लो आजी, आता जरा सांभाळून जा हा… अंधार झाला आहे आणि पुढचा रस्ता गोंधळून टाकणारा आहे.\" , \" सांग मला तू… जाते मी बरोबर. \" आजीच्या आवाजात उत्साह होता. \" बरं आजी, समोर जी गोलाकार बाग दिसते आहे ना. तिथे तुम्ही जा पहिले.… तिकडे सहा रस्ता लागतात. त्यातला एक रस्ता, त्या गोल मंदिराकडे जातो. त्या रस्ताच्या बाजूला…. \" आणि फोन cut झाला. आजींनी फोन cut का केला … \" हेल्लो… हेल्लो, आज्जी… \". फोन cut झाला होता. अक्षताने मोबाईलकडे पाहिलं. आजींनी फोन cut केला नव्हता , अक्षताचाच मोबाईल बंद झाला होता. Battery संपली होती. अक्षता तशीच उभी राहिली मोबाईलकडे पाहत. काकू चार्जर घेऊन बाहेर आल्या. \" अक्षता… हा घे चार्जर. \" , अक्षता तशीच उभी मोबाईल घेऊन, अक्षताच्या डोक्यात विचार चालू होते.…. तो रस्ता खूप वर्दळीचा आहे, प्रचंड ट्राफिक , मोठ्या गाड्यांची वाहतूक…. त्यात आजींना काळोखात दिसत नाही. घर तसं लांबच आहे अजून त्यांचं… अक्षता काहीच बोलत नव्हती, तशीच उभी होती. काकूंना काहीच कळत नव्हतं. \" काय झालं अक्षता… बोल काहीतरी… बोल ना… \" , अक्षताच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं…… \" आज्जी… … \" हेल्लो… हेल्लो, आज्जी… \". फोन cut झाला होता. अक्षताने मोबाईलकडे पाहिलं. आजींनी फोन cut केला नव्हता , अक्षताचाच मोबाईल बंद झाला होता. Battery संपली होती. अक्षता तशीच उभी राहिली मोबाईलकडे पाहत. काकू चार्जर घेऊन बाहेर आल्या. \" अक्षता… हा घे चार्जर. \" , अक्षता तशीच उभी मोबाईल घेऊन, अक्षताच्या डोक्यात विचार चालू होते.…. तो रस्ता खूप वर्दळीचा आहे, प्रचंड ट्राफिक , मोठ्या गाड्यांची वाहतूक…. त्यात आजींना काळोखात दिसत नाही. घर तसं लांबच आहे अजून त्यांचं… अक्षता काहीच बोलत नव्हती, तशीच उभी होती. काकूंना काहीच कळत नव्हतं. \" काय झालं अक्षता… बोल काहीतरी… बोल ना… \" , अक्षताच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं…… \" आज्जी… \n ( ( भाग दुसरा )\n ( ( भाग पहिला )\n\" सूड… ( भाग पहिला ) \"\n\"खाड्ड…\",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं....\n \" (भाग पहिला )\nफोनच्या रिंगने अभिषेकच्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळ...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग पहिला)\n\"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू \" , \" का गं \" , \" नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. \", &...\nभटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग पहिला)\nआकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पाव...\nएक होता राजा…. (भाग दोन )\nबघता बघता मार्च महिना जवळ आला, निलमचं लग्नसुद्धा. सगळीकडे पत्रिका वाटून झालेल्या. फक्त राजेश-मंगेशकडे देयाची राहिली होती...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग तिसरा)\nपाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विवेक आणि मानसी एकमेकांसमोर तसेच उभे होते. मानसी त्याला बघून हसली. पण ते हसणं वेगळं होतं, तूच्छत...\n\" सूड… ( भाग दुसरा ) \"\nपुढचे चार दिवस तर inspector अभिषेकला \"त्या\" केसमध्ये लक्षच देता आले नाही. एका मंत्र्याच्या मुलाचे लग्न असल्याने त्याची...\n ( भाग २ )\nदोन दिवस झाले… पाऊस थांबायचं नावं घेत नव्हता.... वादळचं आलेलं ना, त्यामुळे पुढचे दोन दिवस कॉलेज बंदच होतं. संजयने कॉलेजमध्ये...\n\" अरे .... विनू ...... अजून घरी नाही गेलास ...... अजून घरी नाही गेलास \", \" हो. निघतोच आहे सर आता.\", \" OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/railways-allowed-pregnant-women-to-travel-in-handicap-coach-of-local-train-38079", "date_download": "2021-09-22T18:27:25Z", "digest": "sha1:6MUSADFU453YZ5T2TM5HOZSOSWZULTC5", "length": 10206, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Railways allowed pregnant women to travel in handicap coach of local train | लोकलच्या दिव्यांगांच्या डब्यातून गरोदर महिलांना करता येणार प्रवास", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nलोकलच्या दिव्यांगांच्या डब्यातून गरोदर महिलांना करता येणार प्रवास\nलोकलच्या दिव्यांगांच्या डब्यातून गरोदर महिलांना करता येणार प्रवास\nगरोदर महिला प्रवाशांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी, रेल्वेनं या प्रवाशांना दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. रेल्वेनं परवानगी दिल्यानं गरोदर महिलांना दिलासा मिळाला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nरेल्वे रुळांना तडा, सिग्नल यंत्रणेत बिघाड, ओव्हरहेड वायर तटणे यांसारख्या विविध कारणात्सव रेल्वेची वाहतूक नेहमीच विस्कळीत होते. त्यामुळं रेल्वे स्थानकांत प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, धक्काबुक्कीच्या त्रासाला प्रवाशांना सामोरं जावं लागतं. अशावेळी महिला प्रवासांची विशेषत: गरोदर महिला प्रवाशांची मोठी गैर सोय होते. त्यामुळं गरोदर महिला प्रवाशांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी, रेल्वेनं या प्रवाशांना दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. रेल्वेनं परवानगी दिल्यानं गरोदर महिलांना दिलासा मिळाला आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी रेल्वेच्या समस्यांबद्दल चर्चा करण्यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी गरोदर महिलांना रेल्वेतून प्रवास करताना दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती. अमित ठाकरेंच्या या मागणीनंतर सोमवारी रेल्वे प्रशासनानं गरोदर महिलांना दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला.\nया बैठकीदरम्यान अमित ठाकरे आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. तसंच, रेल्वेत महिला प्रवासी सुरक्षित नसल्याचं अमित ठाकरे म्हटलं होतं. प्रवासावेळी सुरक्षेसाठी केवळ सीसीटीव्ही पुरेसे नाहीत. तर सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं. दर रविवारी मेगाब्लॉक असतो. तरीही पावसाळ्यात वारंवार लोकलची रखडपड्डी होते. यावर कायमस्वर��पी तोडगा काढणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.\nगोविंदा पथक आणि आयोजकांना परवानग्या सुलभतेने द्या - आशिष शेलार\nमुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीचा मुहुर्त ठरला\nलोकलगरोदर महिलामहिला प्रवासीदिव्यांग डबारेल्वे प्रशासनपरवानगीमनसेअमित ठाकरेसमस्याचर्चासंदीप देशपांडेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाशिष्ठमंडळ\nलवकरच विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम, फक्त असेल 'ही' अट\nकोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत\nमुंबई वगळता राज्यात ३ सदस्यीय प्रभाग पद्धत मंजूर\nBig Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nसर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले\nगेल्या ८ महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींवर अत्याचार\nएसटीचे ८५००हून अधिक कर्मचारी कोरोनामुक्त\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2018/12/blog-post_33.html", "date_download": "2021-09-22T18:21:23Z", "digest": "sha1:NZXJD6D7HJPOFSMTGAURK6KG47EVJDK6", "length": 17415, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "एनडीएची पडझड - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political एनडीएची पडझड\nमध्यप्रदेश, राजस्थान, छत्तिसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा दणदणीत पराभव झाल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वीच तडे जावू लागले आहेत. गेल्या आठवड्यात बिहारमधील प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देत एनडीएचीही साथ सोडली. त्यापाठोपाठ बिहार मधीलच प्रमुख नेते मानले जाणारे लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख रामविलास पासवान एनडीएची साथ सोडून यूपीएमध्ये सामिल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात एनडीएचा प्रमुख घटक पक्ष असलेली शिवसेना नाराज असून ते भाजपाची साथ सोडण्याची राजकीय परिस्थिती दिसून येत आहे. मोदी-शहा या जोडीची अतिमहत्वकांक्षा व ���्यासाठी पार्टी विथ डिफरन्सचा मुखवटा बाजूला काढून ठेवत भाजपाने केलेल्या स्वार्थी व आत्मघातकी युती-आघाड्या यास कारणीभूत आहेत. यात काश्मिरमध्ये भाजपची पीडीपीबरोबरची आघाडी किंवा दीर्घकाळ भाजपविरोधी राजकारण केलेल्या तेलगू देसमसोबतची युती असो, यांचा प्रामुख्याने उल्लेख करावाच लागेल.\nराष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ही भारतामधील समवैचारिक राजकीय पक्षांची एक आघाडी आहे. १९९८ साली भारतीय जनता पक्ष व इतर १२ पक्षांनी एकत्र येऊन रालोआची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी इत्यादी वरिष्ठ नेते रालोआचे संस्थापक होते. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रालोआने लोकसभेमधील ५४३ पैकी ३३६ जागा जिंकून दणदणीत बहुमत मिळवले. २६ मे २०१४ रोजी भाजप नेते नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. मात्र भाजपाला मिळालेल्या अपुतपूर्व यशानंतर एनडीएच्या घटकपक्षांना दुर्लक्षित करणे सुरु झाले.\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी काँग्रेसमुक्त भारतासोबतच शतप्रतिशत भाजपच्या दिशेने वाटचाल सुरू केली. मित्रपक्षांना चेपून स्वत: मुसंडी मारण्याचे प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरु झाले. भाजपच्या या स्वार्थी राजकारणामुळे मित्रपक्षांमध्ये आधीपासून नाराजी होती, पण गेल्या काही दिवसांपासून ती चव्हाट्यावर येऊ लागली आहे. यात सर्वाआधी बंडाचा झेंडा फडकावला तो भाजपचे सर्वांत जुने मित्रपक्ष शिवसेना आणि अकाली दल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आगामी सर्व निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचं जाहीर केलं आहे. अकाली दलानेही भाजप युतीचा धर्म पाळण्यात कमी पडत आहे, असं म्हणत एकट्याने लढण्याचे संकेत दिले आहेत. आंध्र प्रदेशाला विशेष दर्जा देण्याच्या वचनाला वाटाण्याच्या अक्षता लावून आवश्यक निधी न दिल्यामुळे तेलगू देसम पक्ष मोदी सरकारवर नाराज आहे. या सर्व नाराजी नाट्यात एनडीएमधून बाहेर पडण्यासाठी पहिले पाऊल टाकले ते उपेंद्र कुशवाह यांनी, 'लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आम्हाला ज्या जागांची ऑफर दिली आहे ती आम्हाला सन्मानजनक वाटत नाही.' अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त करत, नितीशकुमार यांनी त्यांच्याशी जागावाटपावरून चर्चाही करण्यास नकार दिला. नितीशकुमार यांचे समर्थन करणारे भाजपचे नेते सुशिलकुमार मोदी यांच्यावरही यावेळी कुशवाह यांनी तोंडसुख घेतले. मुळात त्यांचे कट्टर विरोधक नितिश कुमार यांच्याशी भाजपने परस्पर युती केल्याचं त्यांना अजिबात रुचलेलं नाही. यामुळे त्यांनी थेट केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत युपीएचा ‘हात’ धरला. जसे मध्यप्रदेश, राजस्थान व छस्तिसगड मध्ये झालं तसचं बिहारमध्येही होईल, अशी भीती त्यांना सतावत आहे.\nदुसरे महत्वाचे कारण म्हणजे मोदींची घसरती लोकप्रियता, २०१४ नंतरची दोन वर्षे स्वत: मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर होते. मात्र गेल्या वर्षभरात त्यांचा आलेख खाली उतरला आहे. नोटबंदी, जीएसटी, महागाई, शेतमालाला नसलेला हमी भाव अशा अनेक कारणांमुळे मोदींवरील नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ खाली घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, हेच हेरत राहूल गांधी मोदींवर पुर्ण ताकदीनिशी तुटून पडले आहे. तिन राज्यात मिळालेल्या यशामुळे त्यांचा उत्साह दुणावला आहे. काही महिन्यांपूर्वी ही परिस्थिती नव्हती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एनडीए घटक पक्षांची बैठक नवी दिल्लीत आयोजित केली होती. यावेळी २०१९ सालची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लढण्याचा ठराव घटकपक्षांनी एकमताने मंजूर केला होता. भाजपच्या दुर्लक्षित वागणुकीमुळे नाराज असलेल्या शिवसेनेनेही या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी मंत्रीमंडळ विस्तारासह अनेक महत्वपूर्ण विषयांवर शिवसेनेला विश्‍वासात न घेतल्याने शिवसेना प्रचंड संतापली आहे.\nभाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात, एनडीए ही फक्त कागदावर आणि बैठकांपुरती उरली आहे. प्रत्यक्षात एनडीएचा मृत्यूच झाला आहे,’ अशी जळजळीत प्रतिक्रिया शिवसेनेनचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच दिली होती. 'राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदासाठी मतं हवी असतात तेव्हा किंवा एखाद्या अधिवेशनापुरती भाजपला एनडीएची आठवण येते. हा सगळा आकड्यांचा खेळ आहे. आज त्यांच्याकडं बहुमत आहे आणि बहुमत अनेकदा पाशवी असतं. त्यांच्याकडं बहुमत नसतं तर त्यांनाही मुंबईला आणि हैदराबादला यावं लागलं असतं.' हे त्यांचे विधान खुप काही सांगून गेलं. यामुळे शिवसेनेची नाराजी दुर करणे भाजपाला आता अवघड झाले आहे. आता एनडीएच्या नाराज घटक पक्षांम���्ये रामविलास पासवान यांचेही नाव जोडले गेले आहे. पासवान सध्या केंद्रात मंत्री आहेत. त्यांचे पुत्र खा. चिराग यांनी राहुल गांधी हे परिपक्व नेते असल्याचे विधान नुकतेच केले होते. त्याआधी मंदिर हा एनडीएचा अजेंडा नसल्याचेही ते म्हणाले होते. लोकसभा निवडणुकांत एनडीएशी जागावाटपावरून लोकजनशक्ती पक्षाचेही मतभेद झाले आहेत. रामविलास पासवान हे हवामानतज्ज्ञ आहेत. वारे कोणाच्या दिशेने वाहत आहेत, कोणत्या पक्षाला सत्ता मिळण्याची शक्यता आहे, याचा त्यांना बरोबर अंदाज येतो व ते मग त्या पक्षाशी युती करतात, असे लालूप्रसाद यादव यांनीही म्हटले होते. यामुळे बिहारमध्ये पासवान यांची साथ सुटणे हे भाजपाला परवडणारे नाही. भाजपाची दिवसेंदिवस होणारी ही पडझड भाजपासाठी येणार्‍या संकटांची चाहुल तर नाही ना याचा अंदाज घेणे गरजेचे आहे. अन्यथा नरेंद्र मोदींचे पुन्हा पंतप्रधान होण्याचे स्वप्न भंगण्यास वेळ लागणार नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gromor.in/blog/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F-1963", "date_download": "2021-09-22T16:53:00Z", "digest": "sha1:HVMCKQ2INTQ3QS3EAVH5GQRLHWO2WULM", "length": 9880, "nlines": 73, "source_domain": "gromor.in", "title": "डिजिटल पेमेंटचे ५ महत्त्वाचे प्रकार : Gromor - Blog", "raw_content": "\nYou are here: Home / Marathi (मराठी) / डिजिटल पेमेंटचे ५ महत्त्वाचे प्रकार\nडिजिटल पेमेंटचे ५ महत्त्वाचे प्रकार\nडिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक पेमेंट वापरणे सोयिस्कर व जलद असल्यामुळे आपला वेळ वाचतो\nडिजिटल पेमेंटचे पर्याय स्वस्त व सोपे असल्याने ग्राहकांना पसंत असतात आणि ते लघु उद्योगांसाठी अतिशय उपयुक्त ठरतात. ईकॉमर्स, लॉयलटी योजना व ऑनलाइन खरेदी करताना ग्राहक डिजिटल पेमेंटचा उपयोग करतात ज्यामुळे व्यवसायाचे उत्पन्न आणि विक्री वाढते.\nडिजिटल पेमेंटचे हे ५ प्रकार लक्षात ठेवा\nमोबाइल वॉलेटमध्ये तुमचे सर्व तपशील सुरक्षितपणे साठवले जातात. तुम्हाला वॉलेटमध्ये पैसे टाकता येतात किंवा त्यातून काढता येतात व वस्तूंची खरेदी वॉलेट वापरुन करता येते. पे-टीएम, फ्रीचार्ज, मोबीक्विक ही मोबाइल वॉलेटची उदाहरणे आहेत.\nमोबाइल वॉलेट वापरल्यामुळे तुम्हाला बँकेच्या कार्डचे सीव्हीव्ही किंवा ४ अंकी पिन लक्षात ठेवावा लागत नाही. अनेक बँकांनी सरलपणे डाऊनलोड करता येणारे स्वतःचे मोबाइल वॉलेट विकसित केले आहेत.\n2. एईपीएस (आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम – आधार वर चालणारी पेमेंट व्यवस्था):\nएईपीएस वापरुन पैसे काढणे, बॅलन्स जाणून घेणे, पैसे डिपॉझिट करणे, इतर लोकांना पैसे पाठविणे इत्यादी बँकेची कामे करता येतात. आधार कार्डची पडताळणी करून सगळे व्यवहार रोख न वापरता करता येतात.\nतुम्हाला ही सुविधा बंकेत रजिस्टर केलेल्या आधार कार्डाद्वारे करता येते आणि बँकेत जायची गरजच नसते.\n3. यू एस एस डी (अनस्ट्रक्चर्ड सप्लीमेंटरी सर्विस डेटा)\nकोणतेही मोबाइल अॅप डाऊनलोड न करता ही सेवा वापरुन भारतात डिजिटल उलाढाली करता येतात. ह्या सेवेला एनपीसीआय (नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडिया) यांचा पाठिंबा आहे. यूएसएसडी हिन्दीमध्ये पण उपलब्ध असून कोणाला पैसे पाठवणे, बँकेचे स्टेटमेंट मिळवणे व बॅलेन्स रक्कम तपासणे असे सर्व व्यवहार ही सेवा वापरुन करता येतात.\n4. यूपीआय (यूनीफाईड पेमेंट इंटरफेस)\nकोणत्याही बँकेत खाते असले तरी ग्राहक यूपीआय अॅप वापरू शकतो. तुम्हाला एकापेक्षा अधिक बँक खाती यूपीआय अॅपला जोडता येतात व पैशांचे व्यवहार करता येतात.\nही सेवा वापरण्यासाठी फक्त बँक खाते आणि बँकेत तुमचा मोबाइल नंबर रजिस्टरर्ड असणे गरजेचे असते. तुम्ही यूपीआय मधून पैसे पाठवू व प्राप्त करू शकता. यूपीआयचे सर्व व्यवहार निशुल्क असतात. यूपीआय आयडी व पासवर्ड हरविला तर सहजपणे परत मिळविता येतो.\nडिजिटल पेमेंटचा हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. विसा, मास्टरकार्ड, रुपे सारखे कार्ड प्रसिद्ध आहेत. ऑनलाइन खरेदी, ऑनलाइन व्यवहार व पीओएस मशीनमध्ये बँकेचे कार्ड वापरता येतात.\nग्राहकांना डिजिटल पेमेंट करायचे पर्याय दिल्यास एक लघु उद्योजक म्हणून तुम्हाला नक्कीच फायदा होईल.\nउद्योगाचा विस्तार करण्याचा अजून एक उत्तम मार्ग म्हणजे उपलब्ध असलेले भांडवल वाढवणे. तुम्हाला उद्योग वाढवायचा असेल आणि रु १० लाखापेक्षा कमी रकमेचे कर्ज हवे असेल तर आजच ग्रोमोर फायनॅन्सशी संपर्क साधा.\nAlso Read: भारत में छोटे व्यापार के मालिकों के द्वारा सामना की जाने वाली कुछ आम दिक्कतें और अपने व्यापार को सफल बनाने के लिए उन्हें कैसे दूर करना चाहिए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/bank/all/", "date_download": "2021-09-22T17:56:57Z", "digest": "sha1:EAMRMEH3M6AKHUREI7DGIOATKOIIMZIR", "length": 14875, "nlines": 174, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "All details about Bank - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nIPL 2021, DC vs SRH : दिल्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद 'प्ले-ऑफ' मधून आऊट\nGood News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार\nएक नव्हे तर 100 महिलांना लग्नाचं आमिष देऊन फसवलं, प्रेमराज अखेर अटकेत\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nधक्कादायक: UBER DRIVER चा महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून जबरदस्ती\nफायनान्स कंपनीवर ‘फिल्मी स्टाईल’ दरोडा, काही मिनिटांतच घडला क्लायमॅक्स\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nमीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीत 'या' व्यक्तीमुळे येणार ट्वीस्ट\n Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येतायत न\nVIDEO :‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेचे शीर्षकगीत 'असं' केलं संगीतबद्ध\n2 घटस्फोटानंतर 11 वर्षांनी लहान तरुणासोबत अफेअर; स्नेहा वाघ आहे तरी कोण\nIPL 2021, DC vs SRH : दिल्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद 'प्ले-ऑफ' मधून आऊट\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\nअजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्याचं 'महाराष्ट्र कनेक्शन'\nGood News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nसोन्याच्या किंमतीत उसळी, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; काय आहे दर\nVIDEO: 'Amazonने दिली 8,546 कोटी रुपयांची लाच', काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप\n ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना लव्ह, स्विटी, हनी म्हणाल तर जाईल नोकरी\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nपुरुषांसाठी चांगली बातमी; प्रोस्टेटच्या कर्करोगावर इतक्या दिवसात होणार इलाज\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nExplainer : आखाड्यांकडे आहे किती संपत्ती कोणता आखाडा आहे श्रीमंत\nया राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण\nExplainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का मान्सूनचं चक्र बिघडलंय का\nExplainer : शेळी रोखू शकते जंगलातले वणवे; मेंढपाळ महिलेनं शोधला रामबाण उपाय\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nब्रिटनकडून COVISHIELD ला मान्यता, मात्र प्रवाशांच्या अडचणी ‘जैसे थे’\n ब्रिटनकडून अखेर COVISHIELD ला मान्यता\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n...अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य\n नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार\n लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का\nGood News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार\nDICGC ने 21 बँकांची लिस्‍ट जारी केली आहे. अशा घोटाळा किंवा दिवाळखोरीच्या बँकेत अकाउंट असणाऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम 90 दिवसांत काढता येईल.\n या फेक कस्टमर केअर क्रमांकावरुन फोन आला असेल तर वेळीच व्हा सावधान\nSBI Clerk Prelims Result 2021: क्लर्क प्रीलिम्स रिझल्ट जाहीर, इथे तपासा निकाल\nMinimum balance नसणाऱ्या खातेधारकांना मोठा झटका; बँकेने वसूल केले कोट्यवधी रुपये\n Bank of Baroda करतंय स्वस्त घरांची विक्री, यादिवशी होणार लिलाव\nफेस्टिव्ह सीझनमध्ये पूर्ण करा स्वत:च्या घराचं स्वप्न, SBI नंतर आता HDFC ने घटवला\nOnline Banking वापरून मिळवता येईल 5 वर्षांपूर्वीचे बँक स्टेटमेंट\nनाशकातील तरुणाचा 'Money Heist' स्टाइलने बँकेवर दरोडा; लुटलं साडेतीन कोटींचं सोनं\n30 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येकाला मिळतील 5 लाख रुपये तुमचं या बँकेत अकाऊंट आहे का\nकर्ज द���ल्लीच्या व्यक्तीचं वसुली बीडच्या फिरोजकडून; मोठ्या बँकेचा भोंगळ कारभार\nडिश टीव्हीमध्ये संशयास्पद गुंतवणूक YES बँकेने व्यक्त केली शंका; काय आहे प्रकरण\nघर घेण्याचा विचार करताय तर SBI देतेय कमी व्याजदरात कर्ज, प्रोसेसिंग फी देखील माफ\n SBI च्या सेवेअंतर्गत घरबसल्या मिळतील सुविधा\nIPL 2021, DC vs SRH : दिल्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद 'प्ले-ऑफ' मधून आऊट\nGood News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार\nएक नव्हे तर 100 महिलांना लग्नाचं आमिष देऊन फसवलं, प्रेमराज अखेर अटकेत\nघ्यायला गेला थंडा पण झाला मोठा वांदा; Cold drink ची एक बाटली पडली 36 लाखांना\nPhoneचोरी झाल्यास या Government Portalवर असा करा Block,सुरक्षित राहील तुमचा डेटा\nकेवळ महिला कर्मचारी चालवणार जगातील सर्वात मोठा Ola E-scooter Plant\nBigg Boss15: 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड गायिका बनणार 'बिग बॉस'ची स्पर्धक\n अभिनेत्रीला सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे पाठवून दिला जातोय त्रास; पोलिस\n Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष\n लग्नातच सासूचा प्रताप पाहून नवरीबाईची सटकली\n नक्की पाहा स्ट्रीट शॉपिंगसाठीची पाच बेस्ट ठिकाणं\n16000 पुरुषांसोबत शारीरिक संबंध; होणाऱ्या बायकोचं सत्य समजताच उचललं असं पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://manatilchandane.blogspot.com/", "date_download": "2021-09-22T17:29:25Z", "digest": "sha1:KMZVPFCN7TCE2FBLXH5DI4H4X3ZP4OS4", "length": 22645, "nlines": 183, "source_domain": "manatilchandane.blogspot.com", "title": "मनातील चांदणे .......", "raw_content": "\n(अर्थ शब्दाचे ,स्वप्न आनंदाचे ,नाती मोलाची , भावना मनाची )\nमैत्रीचे प्रेम हे कधी पलीकडे गेले याचे भान हि मला राहिले नव्हते मात्र मला हे कधीच पटवून देता आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही अश्रू तुझ्या डोळ्यात असायचे मात्र मन माझे हळवे व्हायचे झालेला हळवेपणा मला कधी दाखवताच आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही कित्येक आठवणी साठवून ठेवल्या , प्रत्येक आठवणी लिहून ठेवल्या मात्र त्या कधी तुझ्या समोर मांडता आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही बघताच तुला मन फुलून यायचं , सगळी कडे आपला सुवास पसरून बेभान करायचं त्या फुलांचा सुगंध तुला देताच आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही नकळत तुझ्याशी तासंतास बोलायची , दाटलेल्या भावनांशी झुंज माझी चालायची ओठांवरचे शब्द तुझ्या कानापर्यंत पोहचवता आले नाही कारण म���हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही होताच तुझा स्पर्श मला , थोडी लाजून जायची मी शहारलेल्या हात मग अलगद तुझ्या कडे सरकवयाची बिनधास्त तुझ्या मिठीत यायला मला कधी जमले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही\nमी , तो आणि समुद्र ..... 3\nनिल त्याच्या घरी पोहचतो.तिच्याच विचारात तो मग्न झालेला असतो तेच क्षणर्थात त्याला चक्कर येऊन तो खाली कोसळतो आणि बेशुद्ध होतो . निलच्या घरचे गोंधळलेल्या अवस्थेत डॉक्टरला बोलावून त्याची तपासणी करतात , आणि घरच्यांसमोर गंभीर असे सत्य बाहेर येते . हल्ली रोज निल स्वतः या दुःखांमध्ये सतत अस्वस्थ असायचा , कारण घरच्या लोकांकडे त्याला द्यायला असा वेळच नसायचा .म्हणून कोणालाही न सांगता तो हे दुःख सहन करत होता , हे घरच्यांना कळताच सगळे घर हादरून जात . पण निल खंबीर होऊन सगळ्यांना सांभाळतो . तेवढ्यात डॉक्टर बोलतात निलकडे खुप कमी वेळ आहे साधारणतः १ ते २ महिने . तेवढ्यात निल खचून जातो , त्याच्या डोळ्यांसमोर लगेच सई चा चेहरा येतो . त्याचे वचने , त्याचे प्रेम , घालवलेले ते क्षण त्याच्या पुढे येऊन पावसाच्या सरी सारखे बरसु लागतात . दुसरीकडे सईला मात्र याची काहीच कल्पना नसते. ती आपली स्वप्न सजवण्यात एवढी मग्न होते की आपले घर कसे असणार , आपण कुठे राहणार हे सुद्धा तिने ठरवून घेतले होते . शिवाय तिच्या नि निलबद्दलच्या नात\nमी , तो आणि समुद्र ..... 2\nत्या दोघी आता किनाऱ्याच्या दिशेने धावू लागल्या. सई अंतरा ला खेचून समुद्राच्या दिशेने घेऊन जात होती . रोजच्या जागेवर सई आणि अंतरा येऊन बसल्या आणि गप्पा करू लागल्या . अर्धा तास झालेला मात्र निलचा अजून पर्यन्त पत्ता नव्हता . तीचा उत्साह आता रागात रूपांतर करून गेला . कुठेय हा , आला का नाही , मुद्दाम तर नसेल ना आला , पण आज काय झाले असेल.......त्याला काही झाले तर नसेल ....(नाही नाही असे मनात ती पुटपुटली ). आता तिचा राग त्याच्या काळजीमध्ये बदले होते . ती व्याकुळ होऊ लागली , नानाप्रकारचे विचाराने तिचे मन भरून आले , १तास उलटून गेला होता . एव्हाना तो येऊन जातो मग आज काय झाले (सई अंतरा ला सांगत).......त्याला काही झाले तर नसेल ....(नाही नाही असे मनात ती पुटपुटली ). आता तिचा राग त्याच्या काळजीमध्ये बदले होते . ती व्याकुळ होऊ लागली , नानाप्रकारचे विचाराने तिचे मन भरून आले , १तास उलटून गेला होता . एव्हाना तो येऊन जातो मग आज काय झाले (सई अंतरा ला सांगत) आज ती निराश झाली होती एकूण ४५ दिवसांमध्ये हे पहिल्यांदा घडले होते सई आणि निलची भेट झाली नव्हती . सई अंतरा ला म्हणत ....ऐकना आज ती निराश झाली होती एकूण ४५ दिवसांमध्ये हे पहिल्यांदा घडले होते सई आणि निलची भेट झाली नव्हती . सई अंतरा ला म्हणत ....ऐकनातू जा घरी मी थांबते थोड्यावेळ इथे, कदाचित तो आला नि मी इथे नसेल तर तो गोंधळून जाईल . अंतरा तिला विनवणी करू लागली नको तू चल आपण घरी जाऊन यावर बोलू . सई काही केल्या ऐकत नव्हती,शेवटी अंतरा तिथून निघून गेली . सई एकटक समुद्राच्या ला\nमी , तो आणि समुद्र .....\nसांजवेळ झाली एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत होता तर दुसरीकडे तिचे डोळे पाणावले होते . मधेमधे विजा कडकडत होत्या नि त्याच्या प्रकाशाने तिचे ते अश्रू मोत्याच्या मणीप्रमाणे चमकू लागली . एका हातात डायरी तर एका हातात पेन , मन भरून आले , डोक्यामध्ये हजारो प्रश्न रेंगाळत होती. बाल्कनीमध्ये बसल्यामुळे पावसाच्या सरी तिला स्पर्श करू बघत होत्या , हवेचे गार झुळूक तिला धक्का मारून आपली वाट काढत होते , क्षणार्थात मोगऱ्याचा सुगंध दरवळू लागला . नाही म्हणता म्हणता तिचे अश्रू अनावर झालेत आणि ती हळूहळू हुंदके देत ती डायरी वाचू लागली . जुनी डायरी आणि...... तिचे प्रेम याचे combination म्हणजे तिचे लिखाण आणि त्याची शब्द . आवडत नव्हते तिला लिहायला मात्र त्याच्यामुळे ती लिहायला लागली होती .गाणी ,कविता , चारोळी , शायरी हे सगळे त्याच्याकडून ती शिकली होती . भावना व्यक्त करू लागली होती . डायरीचे पाने ती एकापाठोपाठ वाचू लागली.......\"आज त्याची नि तिची भेट झाली . थोडा आगाऊ पण मनाने चांगला वाटत होता , (त्याच्या स्वप्नात रंगून) त्याच्या खोडकर स्वभावामुळे कदाचित ती त\nविरहाचे लिहायला मला कधी जमलेच नाही... तू आयुष्यात नसणे मला कधी पटलेच नाही ...... तुझ्यामुळे पडलेली भुरळ कशी बरे विसरेल मी..... सात रंगाने रंगलेले आयुष्य माझे कसे बरे पुसेल मी....\nबऱ्याच दिवसांपासून माझे नि दादाचे आमच्या लहानपणाच्या विषयांवर गप्पा रंगत होत्या . आम्ही कसे होतो किंवा आम्ही काय काय खोडकरपणा केला , हे आईपण मधे मधे सांगू लागली .खरं तर त्या गोष्टी ऐकून ते चित्र डोळ्यासमोर येऊन थबकले . आणि लगेच आपण ह्या गोष्टी लिहाव्या आणि परत जुन्या आठवणींना उजाळा द्यावा असे कुठे तरी मनात वाटले . आणि आठवला आप्पाजी चा कामठा (काम करण्याची खोली त्याला आम्ही कामठा असे म्हणत असे) . हा कामठा आम्हा भावंडासाठी तिजोरी होती आणि त्या तिजोरीचे मालक होते स्वतः आमचे आप्पाजी. खाऊसाठी पैसे आईकडून मिळायचे नाही तेव्हा आमच्यासाठी तो शेवटचा पर्याय असायचा कामठा आणि तिथून आम्ही कधी निराश होऊन बाहेर पडलो नाही किंवा तशी वेळ आम्ही आणली नाही . कारण पैसे आम्ही घेणार म्हणजे घेणारच हट्टीपणा (आता तो हट्टीपणा नाहीये) शेवटी , म्हणून आप्पाजीही वैतागून आम्हाला पैसे देत असे . आप्पाजींची एक खुबी म्हणजे आम्हा चौघांमधले गोड व्यवहार हे आईला कळायचे नाही , त्याची आप्पाजी नेहमी दखल घेत असे . जरी आईला याची भनक लागली तरी आमची ढाल म्हणजेच आप्पाजी सदैव आमच्या सोबत असायचे . आम्ह\nचित्र रेखाटले तुझे आज माझ्या मनातले जोडले मी सात जन्मी ऋणानु बंधनात रे कसला हा खेळ सारा ध्यास तुझा लागला हळवे झाले मन हे माझे आसुसले भेटाया तुला\nमी , तो आणि समुद्र .....\nसांजवेळ झाली एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत होता तर दुसरीकडे तिचे डोळे पाणावले होते . मधेमधे विजा कडकडत होत्या नि त्याच्या प्रकाशाने तिचे ते अश्रू मोत्याच्या मणीप्रमाणे चमकू लागली . एका हातात डायरी तर एका हातात पेन , मन भरून आले , डोक्यामध्ये हजारो प्रश्न रेंगाळत होती. बाल्कनीमध्ये बसल्यामुळे पावसाच्या सरी तिला स्पर्श करू बघत होत्या , हवेचे गार झुळूक तिला धक्का मारून आपली वाट काढत होते , क्षणार्थात मोगऱ्याचा सुगंध दरवळू लागला . नाही म्हणता म्हणता तिचे अश्रू अनावर झालेत आणि ती हळूहळू हुंदके देत ती डायरी वाचू लागली . जुनी डायरी आणि...... तिचे प्रेम याचे combination म्हणजे तिचे लिखाण आणि त्याची शब्द . आवडत नव्हते तिला लिहायला मात्र त्याच्यामुळे ती लिहायला लागली होती .गाणी ,कविता , चारोळी , शायरी हे सगळे त्याच्याकडून ती शिकली होती . भावना व्यक्त करू लागली होती . डायरीचे पाने ती एकापाठोपाठ वाचू लागली.......\"आज त्याची नि तिची भेट झाली . थोडा आगाऊ पण मनाने चांगला वाटत होता , (त्याच्या स्वप्नात रंगून) त्याच्या खोडकर स्वभावामुळे कदाचित ती त\nमैत्रीचे प्रेम हे कधी पलीकडे गेले याचे भान हि मला राहिले नव्हते मात्र मला हे कधीच पटवून देता आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही अश्रू तुझ्या डोळ्यात असायचे मात्र मन माझे हळवे व्हायचे झालेला हळवेपणा मला कधी दाखवताच आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही कित्��ेक आठवणी साठवून ठेवल्या , प्रत्येक आठवणी लिहून ठेवल्या मात्र त्या कधी तुझ्या समोर मांडता आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही बघताच तुला मन फुलून यायचं , सगळी कडे आपला सुवास पसरून बेभान करायचं त्या फुलांचा सुगंध तुला देताच आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही नकळत तुझ्याशी तासंतास बोलायची , दाटलेल्या भावनांशी झुंज माझी चालायची ओठांवरचे शब्द तुझ्या कानापर्यंत पोहचवता आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही होताच तुझा स्पर्श मला , थोडी लाजून जायची मी शहारलेल्या हात मग अलगद तुझ्या कडे सरकवयाची बिनधास्त तुझ्या मिठीत यायला मला कधी जमले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही\nमी , तो आणि समुद्र ..... 3\nनिल त्याच्या घरी पोहचतो.तिच्याच विचारात तो मग्न झालेला असतो तेच क्षणर्थात त्याला चक्कर येऊन तो खाली कोसळतो आणि बेशुद्ध होतो . निलच्या घरचे गोंधळलेल्या अवस्थेत डॉक्टरला बोलावून त्याची तपासणी करतात , आणि घरच्यांसमोर गंभीर असे सत्य बाहेर येते . हल्ली रोज निल स्वतः या दुःखांमध्ये सतत अस्वस्थ असायचा , कारण घरच्या लोकांकडे त्याला द्यायला असा वेळच नसायचा .म्हणून कोणालाही न सांगता तो हे दुःख सहन करत होता , हे घरच्यांना कळताच सगळे घर हादरून जात . पण निल खंबीर होऊन सगळ्यांना सांभाळतो . तेवढ्यात डॉक्टर बोलतात निलकडे खुप कमी वेळ आहे साधारणतः १ ते २ महिने . तेवढ्यात निल खचून जातो , त्याच्या डोळ्यांसमोर लगेच सई चा चेहरा येतो . त्याचे वचने , त्याचे प्रेम , घालवलेले ते क्षण त्याच्या पुढे येऊन पावसाच्या सरी सारखे बरसु लागतात . दुसरीकडे सईला मात्र याची काहीच कल्पना नसते. ती आपली स्वप्न सजवण्यात एवढी मग्न होते की आपले घर कसे असणार , आपण कुठे राहणार हे सुद्धा तिने ठरवून घेतले होते . शिवाय तिच्या नि निलबद्दलच्या नात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/pbks-vs-rcb-score/", "date_download": "2021-09-22T16:39:36Z", "digest": "sha1:ZM4OX6QFWJ3GC4HMB4GGFS54TNTYLYYG", "length": 4847, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "PBKS vs RCB Score - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nPBKS vs RCB, 1st Innings Score: पंजाबचं बंगळुरुसमोर 180 धावांचं आव्हान,...\nसकल कलांचा तू अधिपती\nमाधुरी ताम्हणे [email protected] पंजाबमधील मूर्तिपूजा न करणाऱ्या घरातील आणि पत्रकारितेचं शिक्षण घेतलेल्या किरण जहांगीर यांनी एके ठिकाणी मूर्तिकारांना गणेशमूर्ती घडवताना पाहिलं आणि यापुढे आपणही...\nजगणं बदलताना : मी एकटा एकटा ..\nअपर्णा देशपांडे [email protected] ‘‘मला कान हवाय.. शांतपणे माझं ऐकणारा. माझा ताण हलका होईल, अशी समजूत काढणारा. ‘तू बोल, मी ऐकतोय’ म्हणणारा’ कुणी आपल्याला असं...\n‘बाबा का ढाबा’ चा विडीयो झाला सोशल मीडियावर वायरल, वाचा बाबांच्या संघर्षाची गोष्ट\nसोशल मीडिया मध्ये किती ताकद आहे सर्वांनाच ठाऊक आहे आणि संकटाच्या वेळी, हे बर्‍याच गरजू लोकांसाठी उपयोगी ठरले आहे. 80 वर्षीय गरीब कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ मध्ये अन्नाची विक्री न झाल्यमुळे ते रडताना दिसले.\nडॉ. अंजली जोशी [email protected] एका अल्पवयीन मुलीने आपल्या आईची गळा दाबून हत्या के ली आणि ती आत्महत्या असल्याचे भासवल्याची घटना नुकतीच घडली. अत्यंत टोकाची...\n‘तेजस एक्सप्रेस’ पुन्हा सुरु करण्याचा रेल्वे मंडाळाचा इशारा\nसात महिन्यांच्या कालावधीनंतर आयआरसीटीसी आता १७ ऑक्टोबर, २०२० पासून तेजस एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्यास तयार आहे. वृत्तानुसार तेजस एक्स्प्रेस गाड्या लखनऊ-नवी दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबई या मार्गावर धावतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/author/jayeshmestry/page/2/", "date_download": "2021-09-22T18:32:22Z", "digest": "sha1:WZ3Q3YAR6REMKD4CXRYSJTPH3KOFAHPS", "length": 2526, "nlines": 39, "source_domain": "udyojak.org", "title": "जयेश मेस्त्री, Author at स्मार्ट उद्योजक - Page 2 of 2", "raw_content": "\nPosts by जयेश मेस्त्री\nमराठी माणसा, उद्योगी हो…\nआपण आपलं आयुष्य बर्‍याचदा नकारात्मक पद्धतीने जगत असतो. बरेच लोक पुष्कळ परिश्रम करतात; पण त्यांना यश येत नाही. असं का होतं काही जण लगेच यशस्वी होतात, तर काही जणांना यशाचे…\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://vinitdhanawade.blogspot.com/2016/02/", "date_download": "2021-09-22T18:18:09Z", "digest": "sha1:KDNQQO7NPKBY3S6PBSYIIW2ICAD37J7Z", "length": 105946, "nlines": 350, "source_domain": "vinitdhanawade.blogspot.com", "title": "थोडसं ........कधीतरी ............ : February 2016", "raw_content": "\nनमस्कार .मी विनीत धनावडे.मुंबई चा.लहानपणापासून ��ला विचार करायला फार आवडते ..मग तो कसलाही विचार असु दे..त्याचबरोबर खूप अनुभवही आले ..काही चांगले तर काही वाईट .त्यातूनच मग मी माझे एक जग तयार केले ..आणि त्याच जगात मला राहायला आवडते ..तुम्हाला पण आवडेल ..माझा बद्दल जास्त असे काही नाही सांगण्यासारखे .या blog मध्ये माझ्या कविता ,माझे लेख मी सादर करणार आहे. काही चुकले तर नक्की सांगा .मला आवडेल ते.(आणखी एक मला पाऊस खूप खूप आवडतो . जर तुम्हाला या blog मध्ये जास्त पाऊसच दिसला तर जरा मला समजून घ्या )\nतुझ्या त्या चेहऱ्यावरचं हसू तसंच रहावं, सदा…. असंच मला वाटते नेहमी. म्हणून मनातलं कधी ओठांवर आणलं नाही. कदाचित ते ऐकून तुझ्या चेहऱ्यावरचं smile नाहीसं झालं असतं किंवा अजूनच खुललं असतं…. आणि ते नाहीसं होणे, हे स्वयम परमेश्वरालाही रुचलं नसतं.… हा, अजून खुललं असतं तर ते किती छान … त्या उजव्या गालावर… नाही… नाही, डाव्या गालावर पडणारी खळी तर काही औरच…. त्यातून स्तुती केली तर काय खुलते खळी ती,… क्या बात … स्वर्गीय क्षण अगदी… मुळात ती खळी नाहीच, डोह आहे तो… मोहाचा डोह… कायम त्या डोहात बुडून जावे असा.\nगालावरची खळी तर फक्त निमित्त मात्र, तुझ्या चेहराच किती बोलका आणि सुंदर…. इतका सुंदर चेहरा बनवणं त्या देवाला पुन्हा काही जमलं नसावं बहुतेक… चंद्र, चांदण्याची उपमा मला देयाची नाही त्या चेहऱ्याला.… उगाचच कशाला ना. त्या चेहऱ्याची किंमत मला कमी करायची नाही. त्याला दुसरं कोणतचं नावं शोभलं नसतं. म्हणून मी \"सुंदर\" च नावं ठेवलं तुझं.…\"सुंदर\" फक्त बोललं तरी किती छान वाटते मनाला, \"सुंदर… सुंदर… सुंदर\"…… किती वेळा नाव घेतलं तरी मन भरत नाही… पाणीदार डोळे, केसही काळेभोर… मागे बांधलेल्या केसांपेक्षा… मोकळे केस, छानच वाटतात तुला. येत-जाणाऱ्या वाऱ्यासोबत ते डोलत असतात. कधी तुझ्या चेहऱ्यावर मुद्दाम येतात. मग हळूच तू ते केस मानेवर एका बाजूला करतेस… तो सोहळा तर देखणा अगदी… त्या क्षणाला मनात खूप काही होते… अर्थात चांगलचं… तुझ्याविषयी वाईट असं येत नाही मनात.\nहा, फक्त एकदाचं आलं होतं… वाईट म्हणू शकत नाही. पण आलेलं… तू जेव्हा जीभ काढून वेडावून दाखवलंसं ना तेव्हा… हो तेव्हाच… वाटलं,असंच तुला कूठेतरी पळवून घेऊन जाऊ. या जगापासून लांब… खूप लांब, अश्या ठिकाणी, जिथे कोणत्याच भावना नसाव्यात.… सुख-दुःख, ते तर खूप लांब असावं. फक्त तिथे असाव्यात आपल्या आठ��णी… धुरकट असल्या तरीही चालतील, मग तिथेच एखादं छान असं टुमदार घर बांधावं… एखादी तुटकी-मुटकी झोपडीही चालेल. तुला आनंदात ठेवलं पाहिजे,बस्स… एवढंच मनात. दुःखाची सावली सुद्धा नसावी त्या संसारावर… आनंदाचं झाड असावं, आनंदाचे ढग, आनंदाची जमीन… सगळीकडेच आनंद… आभासी जग सगळं… तरीही तुझ्यासाठी निर्माण करीन मी.\nएकदा पावसात भिजून आली होतीस… तेव्हा तर कळलं होतं, प्रेम काय असते ते, तेव्हापासून पाऊस मुद्धाम आवडायला लागला… तुझ्यामुळे पाऊस आवडायला लागला. प्रत्येक पावसात तुलाच बघतो.… अजूनही आणि पुढेही तसाच बघत राहीन… तुला रोज बघायची सवय तुच लावली आहेस ना. रोज एकतरी फोटो पाठवतेस मला… प्रत्येक फोटोत निराळीच वाटतेस.… वाटते, सगळ्या फोटोजचे फ्रेम करून घरात लावून टाकू, घराची शोभा वाढेल… पण लोकांच्या नजरा कश्या टाळायच्या ना… उगाचच नजर लागली असती तुला… म्हणून मनातचं सगळे फोटो फ्रेम करून लावून दिले … अगदी खिळे ठोकून.\nतसा मी एकटाच…. status : Single म्हणजे… रोज घरी येता-जाता एखादं-दुसरं \"couple\" तरी दिसतेच. कधी बाहेर फिरायला गेलो तरी तिथेही \" प्रेमी युगुल\" असतात. मॉलमध्ये गेलो तरी तिथे एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना पाहतो. तेव्हा मनात वाटून जाते, आपली सुद्धा अशी कोणी \"G.F.\" असावी. G.F. चा full-form सांगायची गरज नाही ना… तसंच वाटते नेहमी, आपल्या सोबत कोणीतरी अशीच असावी, बाईकच्या मागच्या सीटवर बसून मला घट्ट धरणारी, ट्रेनमध्ये विंडो सीटजवळ बसून हळूच, नकळत माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी जाणारी, समुद्र किनाऱ्यावर वाळूत पाय मोकळे सोडून बसणारी आणि माझ्या call ची वाट बघणारी.\nहे बघ,… असं होतं नेहमी, तुझ्याबद्दल बोलताना… काहीच लक्षात राहत नाही… असो, आता विषय सुरु केला आहे तर सांगूनच टाकतो मनातलं… तू खूप आवडतेस मला आणि मी तुला मनापासून आवडलो पाहिजे म्हणून सतत प्रयन्त करत राहीन… मला तुझं वेडं लागलं आहे, तरी माझा श्वास तुझी गरज बनावं असं वाटते मला.… तू समोर नसताना एक अस्तित्वहीन जग निर्माण होते… तरी माझा वावर तुझं जग निर्माण करणारा असावा, असं वाटते मला.… तू भेटायला येताना नेहमी उशिरा येतेस,तशी तुझी तासनतास वाट बघायची आहे मला… आणि मी उशिरा आलो तरी तुझ्या रागावलेल्या प्रत्येक भावनांना एक छान गोड हास्य देऊन पळवायचे आहे मला.…. तू तर रोज स्वप्नात येतेस माझ्या, तरी तुझ्याकडून \" स्वप्नात येतं जाऊ नकोस रे माझ्या, नीट झोप लागत नाही\" असं ऐकायचं आहे मला.… रोजच्या गर्दीत, रोजचं शोधत असतो तुला… चुकून भेट झाली तर…. पण माझ्यासाठीही तू त्या गर्दीत , टाचा उंच उंच करून शोधावं असं वाटते मला.… तुझ्यावर कविता करून करून वहीची किती पानं भरून गेली, तरी तुझ्याकडून एखादी छानशी \"चारोळी\" ऐकायची आहे मला.\nखरंच… तुझ्यासाठी मी जन्मभर वाट बघत राहीन, अगदी शेवटपर्यंत… तू कधी ना कधी येशीलच… ज्या क्षणाला तू माझ्याजवळ येशील, त्या क्षणालाच माझ्या हृदयाच्या तुरुंगात तुला डांबून ठेवीन, ते माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत…. तू कितीही विनवण्या केल्यास तरी, कोणताही वकील… साक्षात परमेश्वर वकील बनून आला तरी… त्यातून तुला मुक्तता नाही मुळीच… मी कूठेही गेलो तरी तुला सोबतच घेऊन जाईन… आणि तुझ्यासोबत कूठेही येईन , अगदी जगाच्या अंतापर्यंत… मनापासून येईन तिथे… मनात कोणतेही भाव नसताना… फक्त तुझी साथ असणंचं खूप आहे.… कधी रागावलीसं कि जरा मुद्दाम घाबरेनं किंवा त्या फुगलेल्या गालांना बघून हसेन… उलट उत्तर नसेल कधीही माझ्याकडून…. तुझे फोटो हे मी असे मनात फ्रेम करून ठेवले आहेत, त्यांना तसंच ठेवीन जन्मभर… तुला आवडलं तर… नाही आवडलं तर ते काढून टाकीन, खिळ्यासहित… खिळे काढताना जखमा होतील मनात, तोंडातून साधा आवाज काढणार नाही… रक्त आलं तरी… पावसाच्या प्रत्येक थेंबात तुलाच शोधत राहीन… आणि तू म्हणालीस तर तुझ्यासाठी त्या पावसालाही विसरून जाईन मी, कायमचा…. विसरून जाईन ते, कसं असतं वेडयासारखं भिजणं पावसात…. सरीवर सारी कोसळताना गरम चहाचा घोट काय भावना देतो तेही विसरून जाईन मग… सुसाट वाहणाऱ्या वाऱ्यात हात पसरून उभं राहणं काय असते ते विसरून जाईन कायमचा…\nतुला हव्या असणाऱ्या, प्रेमळ वस्तूंचा तुझ्या समोर एखादा डोंगरच उभा करीन… आणि नको असलेल्या, वाईट वस्तूंचा या जगातून समूळ नायनाट करीन तुझ्यासाठी… नृत्यात तुझ्या प्रत्येक पावलात ठेका धरीन, पाय दुखेपर्यंत…. आणि अखेर पायात त्राण नसतानाही तुला विचारीन, अजून कोणत्या गाण्यावर नाचायचे आहे का, …. कधी ऑफिस मधून, थकून-भागून आल्यानंतर,\" एक long drive ला जाऊया ना… \" असं म्हणालीस तरी मी लगेच तयार होईन…. आणि घेऊन जाईन सुसाट अश्या मोकळ्या रस्त्यावरून…. तू मागे निवांत बसून राहशील, हा… जरासा क्षीण येईल अंगात, तरी तुला माझ्याबरोबर long drive ला जायचे हो���े, हाच आनंद मनात भरून राहील.\nरात्री झोपताना तुझ्याच चेहऱ्याकडे बघत राहीन, त्या शांत झोपलेल्या चंद्रासारख्या चेहऱ्याकडे बघत… पापणी न लवता. आणि कायमच तसा बघत राहीन… तुझे श्वास घुमत रहावे माझ्या कानात सदैव. मीच तुझ्या स्वप्नात येऊन तुला सतवावं…. झोपेतच गालावर खळी पडावी तुझ्या… आणि मी हरवून जावं, त्या आठवणीत… तुझ्या आठवणीत…. त्या धुक्यासारख्या धुरकट तरी गडद अश्या, त्यांच्याशी बोलण्याचा एक तोकडा प्रयत्न करीन, ज्यांच्यामुळे मी असा उभा राहिलो तुझ्यासमोर…. स्वतःच्या पायांवर, या जगाच्या विरुद्ध…. , त्यांनी मला कधी जखडून ठेवलं…. आणि कधी सोडून दिलं मोकळं… सैरावैरा धावणाऱ्या वाऱ्यासारखं, पूर आलेल्या पाण्यासारखं आणि उंचच उंच उडणाऱ्या पाखरासारखं… त्या आठवणी…. अभंग, अमर्याद, अविस्मरणीय… काहीश्या अपूर्ण…. त्यांना तुझ्या सोबतीने पूर्ण करीन… तुटलेल्या आठवणींना जोडण्याचा प्रयत्न करीन… अगदी त्या धारदार आठवणी जमवताना हातातून रक्त ओघळू लागलं तरी… त्या आठवणी तुझ्याच होत्या आणि तुझ्याच राहतील…. फक्त मला त्याचा एक अंश बनवं…\nहे Love letter…असचं अपूर्ण राहिलं… तू त्याचा स्विकार केलास तर ते पूर्णत्वास जाईल… फक्त तू ठरवलंसं तर…. त्या गालावर पडणाऱ्या खळीच्या डोहात मला कायमचं बुडून नष्ट, नामशेष होयाचे आहे… तुझं उत्तर काहीही असो,…. माझं निस्सीम, निर्मळ प्रेम तुझ्यावर तसंच राहिलं… आणि मी शेवटपर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहीन…. जळून जाईन त्या प्रेमाच्या अग्नीत…तरी प्रेम तसंच तेवत ठेवीन मनात…… कायमचं.\nएक होता राजा…. (भाग दोन )\nबघता बघता मार्च महिना जवळ आला, निलमचं लग्नसुद्धा. सगळीकडे पत्रिका वाटून झालेल्या. फक्त राजेश-मंगेशकडे देयाची राहिली होती. जाणार तरी कसं देयाला.… निलम विचार करत होती. त्या टपरीवरच्या \"मिटिंग\" नंतर एकदाही भेट नाही तिघांची, वा फोन नाही कोणाचा.…. साधा miss call सुद्धा नाही. massage तर लांबची गोष्ट. राजेशने तर बोलणं सोडलं होतं जवळपास. गप्प-गप्प असायचा. मंगेशने सुद्धा या २-३ महिन्यात निलमला फोन लावला नाही. पत्रिका तर दिलीच पाहिजे, राजेशच्या आईसमोर जायची हिम्मत नव्हती निलमकडे. राजेशसमोर तर मुळीच नाही. शेवटी न राहवून निलमने मंगेशला call लावला.\n\"Hi… \" एवढंच बोलला मंगेश.\n\" कसा आहेस मंगेश \n\"मी ठीक आहे… \",\n\" आणि राज… \" निलम थांबली बोलता बोलता.\n\" आणि कोण… राजेश… राजेश म्हणायचे आहे का तुला… \" निलम काही बोलली नाही त्यावर. \" राजेशचं विचारत असशील तर तुला स्पष्टच सांगतो… मला माहित नाही… ok \" निलमला वाईट वाटलं.\n\"बरं, काय काम होतं… कशाला फोन लावलास.\",\n\"भेटायचं होतं तुला… \",\n\"प्लीज यार मंगेश…. एकदा भेटूया ना आपण. \",\n\"ठीक आहे. मी येऊ शकतो… पण राजेशचं मी काही सांगू शकत नाही, आणि मला फोर्स पण करू नकोस… \" निलम गप्प झाली.\n\" उद्या भेटू, त्याच टपरीवर… रात्री ९ च्या दरम्यान… चालेल का… \",\n\"हो… हो, चालेल पण नक्की ये, वाट बघते तुझी.\"\nबोलल्याप्रमाणे, मंगेश ९ वाजता टपरीजवळ आला.राजेश आधीच निघून गेलेला घरी. निलम आलेली तिथे.\n\" Hi मंगेश… \" निलमने मंगेशला येताना बघताच, त्याच्या मागे कोणी आहे का ते पाहिलं. मंगेशला कळलं ते.\" मी एकटाच आलो आहे, त्याला सांगितलं नाही हे मी.\",\n\"सांगायचे ना, एकदा तरी… \",\n\"तो आला असता, असं वाटतं का तुला.\" निलम खाली बघू लागली. \"बरं, ते जाऊ दे, काय काम होतं ते सांग.\" निलमने लग्नाचे निमंत्रण हातात ठेवलं. \" अरे व्वा…. very good.\" मंगेशने तिचं अभिनंदन केलं.\n\" दोन पत्रिका… मी तर एकटाच आहे.\" ,\n\"एक राजा साठी… \",\n\" तू दे ना मग…. माझ्याकडे कशाला… साखरपुड्याचे आमंत्रण देयाला तर आली होतीस ना घरी त्याच्या…. मग आता सुद्धा जाऊ शकतेस त्याच्याकडे आणि हो, आता तो घरी भेटेल पण तुला… \",\n\" प्लीज मंगेश, असा का वागतोस…\",\n\"असंच… आणि sorry , तुला वाईट वाटलं असेल तर… \",\n\"आणि engagement ला का आला नाहीत दोघे.\" त्यावर मंगेश हसला फक्त.एवढ्या मोठ्या लोकांमध्ये आम्ही कूठे दिसणार हिला.\"चल bye… देतो मी पत्रिका राजाला… \" मंगेश निघाला.\nलग्नाचा दिवस, खूप मोठा सोहळा… केवढा मोठ्ठा हॉल… सगळी मोठी माणसं, पुरुष मंडळी सुटा-बुटात तर बायका-मुली… भरजरी साड्या आणि महागातले ड्रेसेस मध्ये, श्रीमंती तर डोळे दिपवणारी. निलम त्या लग्नाच्या साडीत, दागिन्यात राणी दिसत होती अगदी. तिचा होणारा नवरा, स्वप्निल… त्याने सुद्धा राजा सारखा पेहराव केला होता. भव्य-दिव्य लग्न अगदी… अर्थात त्या दोघांच्या परिस्तिथीला साजेशा असा. या सर्व लवाजम्यात, मंगेश एका कोपऱ्यात उभा राहून ते सर्व पाहत होता. त्याला माहित होतं, कि हा सोहळा मोठा असणार, मोठी नावाजलेली माणसं येणार म्हणून त्याने एक सूट भाड्याने घेतला होता, एका दिवसासाठी. तरीसुद्धा त्याला अवघडलेलं वाटतं होतं. सरतेशेवटी, गिफ्ट्स आणि फोटोशेसन ची वेळ आली. सगळे एका मागोम��� एक असे, त्या जोडीला स्टेजवर जाऊन गिफ्ट देत होते, फोटो काढत होते. मंगेश गेला स्टेजवर… निलमला किती आनंद झाला. \" अभिनंदन निलम… \" मंगेशने दोघांचे आभिनंदन केलं.\" राजा…. राजा नाही आला. \" निलमचा प्रश्न… नकारार्थी मान हलवली मंगेशने… \"थांबा सर… एक फोटो… \" फोटोग्राफरने मंगेशला थांबवलं. हातानेच 'नको' अशी खूण केली आणि मंगेश स्टेजवरून खाली उतरला. तसाच बाहेर निघाला. जाता जाता वळून बघितलं एकदा… सोहळा खूप छान आहे… राजा-राणीचा जोडा… तसाच पेहराव आहे अगदी दोघांचा. निलम एखादी राणीचं दिसते आहे आज… फक्त तिचा राजा वेगळा आहे… मंगेशच्या मनात विचार चमकून गेला…. आणि घरी निघाला तो.\nनिलम लग्न झाल्यानंतर एका आठवड्याने दुबईला गेली राहायला. आठवड्यात तिची सगळी कामं पूर्ण करून घेतली तिने. स्वतःची बदली करून घेतली तिथे. इकडच्या सामानाची आवराआवर करून घेतली. तिच्या मित्र-मैत्रीणीना, नातेवाईक… सगळ्यांना भेटून आली. आणि बरंच काही… एक-दोनदा , मंगेश,राजेश आणि त्याची आई… यांना भेटायचा विचार तिच्या मनात आला होता, पण गेली नाही.दररोज राजेशला एक call करावा असं वाटे, पण तेही जमलं नाही तिला. शेवटी त्याचा विचार करत करत निलम दुबईला गेली कायमची… आणि आपला राजा.… तो राहिला इथेच, त्याच्या आईसोबत, सोबतीला मंगेश होताच… राजा-राणीची कहाणी अपूर्ण राहिली.\nत्या दिवशी, खूप पाऊस होता… मुसळधार अगदी. समोरचं काय दिसेल तर शप्पथ… निलम कशीबशी गाडी चालवत होती…. शिवाय, या रस्त्यांची तिला सवय राहिली नव्हती आता. airport वरून थेट ती घरी निघाली होती. तब्बल १५ वर्षांनी निलम पुन्हा भारतात येत होती,ऑफिसच्या कामानिमित्त. पहिली, २ दिवस दिल्लीला होती. त्यानंतर मुंबईला येत होती. इतक्या वर्षांनी तिला रस्ते कसे लक्षात असणार ना… १५ वर्षात खूप बदल होते मुंबईत. रस्ते, नवीन इमारती… खूप बदललेलं होतं, त्यात पावसाचे दिवस. त्यामुळे अजून त्रास होतं होता निलमला गाडी चालवताना. निलमचे मम्मी-पप्पा तिथेच राहत होते अजून. त्याच सोसायटी मध्ये. निलमचे काम होते मुंबईला आणि मम्मी-पप्पांना भेटण्यासाठी मुंबईला आली होती.\n\"काय वैताग आहे या पावसाचा… \" निलम घरात येत म्हणाली. \"ये… ये…\" तिच्या पप्पांनी तिचं स्वागत केलं. \"आणि काय झालं एवढं… पाऊसच तर आहे ना… \" पप्पा हसत म्हणाले. \" अहो… तिथे कुठे असतो पाऊस… म्हणून तिला त्रास झाला असेल… \" निलमची मम्मी म्हणाली. \" ते जाऊ दे… तू कशी आहेस… किती वर्षांनी बघते आहे तुला… \" घट्ट मिठी मारली आईने तिला. निलमला बरं वाटलं…\n\" काय चाललंय माय-लेकीच…. मी सुद्धा आहे इथे… शिवाय ४ वर्षापूर्वी तर गेलेलो ना तिला भेटायला.… मग तेव्हा तर भेटली होतीस ना… \",\"तरी पण… \",\"ok बाबा… भेटा तुम्ही… पण तिला पहिलं फ्रेश तर होऊ दे… \",\"हा मम्मी… पहिली फ्रेश होते… खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्यासोबत…. \" निलम आत गेली फ्रेश होण्यासाठी…. आणि तिची आई, तिच्या आवडीचं जेवण बनवायला किचनमध्ये गेली. थोड्यावेळाने त्यांच्या गप्पा रंगल्या, जेवणाच्या टेबलावर… मस्तपैकी जेवण झालं. झोपायची वेळ झाली. निलमला झोप येत नव्हती. ती जागीच होती. बाहेर पाऊस सुरु होता. शेवटी बाल्कनीत येऊन उभी राहिली. मम्मी शेजारी कधी येऊन उभी राहिली ते कळलचं नाही.\n\"काय निलम…. झोप येत नाही का…. \",\n\"हम्म… तशी झोप कमीच झाली आहे माझी… तिथे असताना सुद्धा उशिराच झोपते मी.… कामच चालू असते ना…. \",\n\"कशाला एवढं काम करायचं आणि कोणासाठी…. \" निलम फक्त पावसाकडे पाहत होती.\n\" किती वर्षांनी बघते आहे पाऊस मी… १५ वर्ष झाली ना… \" ,\n\"हो… तिथे गेल्यापासून असा पाऊस कधी बघितलाच नसशील ना… आता आलीस तेव्हा किती वैतागून पावसाबद्दल बोलत होतीस…. तेव्हा लग्नाआधी…. किती भिजायचीस पावसात…. \",\n\"नको मम्मी…. पुन्हा त्या आठवणी नको…. झोपते मी आता… तू पण जाऊन झोप आता… \" निलम झटपट तिच्या बेडरूम मध्ये गेली झोपायला.\nपण झोप तर आली पाहिजे ना… तशीच तळमळत होती बेडवर निलम. शेवटी उठली पुन्हा आणि खिडकीजवळ आली. पाऊस तसाच कोसळत होता. इतक्या वर्षांनी बघत होती ना ती पाऊस.…. नकळत भूतकाळात गेली ती. काय वेड्यासारखी भिजायची ना पावसात… या सोसायटीमध्ये तर फार कमी भिजली असेन,राजाच्या चाळीत तर मुद्दाम भिजायला जायची… राजाची आई, मस्त भजी बनवायच्या… त्याची चव अजून रेंगाळते जीभेवर… कधी पावसात गरमा-गरम चहा व्हायचा त्या टपरीवर, निदान २ कप तरी… किती छान ना…. पावसात भिजत भिजत चहा पीत बसायचो… आम्ही तिघेच…मी,मंगेश आणि राजेश…अचानक निलमच्या डोक्यात राजेशचा विचार आला.… राजा… कसा असेल ना तो… त्या टपरीवरची भेट शेवटची… मंगेश लग्नाला तरी आलेला, राजेशला तर त्या दिवसापासून पाहिलंचं नाही मी… किती मनात होतं त्याच्याशी बोलावं एकदातरी…हिंमत झाली नाही कधी… सांगायचं होतं मनातलं, ते सुद्धा राहून गेलं… गालावर काही पडलं तिच्या, गालावून हात फिरवला तिने… पाण्याचा थेंब… पावसाचं पाणी होतं का ते… नाही… तिच्या डोळ्यातूनच येत होतं पाणी… तेही कळलं नाही तिला… तशीच उभी राहिली पावसाकडे पाहत… आज काही झोप येणार नव्हती तिला.\nनिलम मुंबई ब्रांचला जाऊ लागली. त्यासाठीच तर आली होती ना ती. २ दिवस झालेले, पुन्हा कामात गुंतली निलम. उशिराच निघायची ती ऑफिसमधून. त्यादिवशी काम लवकर संपलं, खूपच लवकर…. निघाली घरी कारमधून.बाहेर मुख्य रस्त्यावर आली. जरासं ट्राफिक लागलं. गाडीतूनच आजूबाजूला पाहू लागली. अचानक तिला आठवलं, राजेश आणि मंगेशचं ऑफिस जवळच होतं ना. जाऊया का तिथे… कदाचित भेट झाली तर. निलमने गाडी तिकडे वळवली. किती वर्षांनी आली होती तिथे. अनोळखी सगळं. निलम कार मधून उतरली. काहीच ओळखीच नाही. ती पुढे आली. राजेश-मंगेशचं ऑफिस होतं, तिथे आता अर्धवट बांधकाम सुरु होतं. मग तिथे उभ्या असलेल्या watchman ला विचारलं तिने… \" ते ऑफिस….ते तर कधीच बंद झालं, ते पाडून हि नवीन इमारत बांधत आहेत.\",\"मग त्या ऑफिस मधले कर्मचारी… ते कूठे गेले, माहित आहे का तुम्हाला… \" त्याने नाही म्हणून मान हलवली. निलम नाखुशीने निघाली. गाडी सुरु केली. आता ट्राफिक थोडं कमी झालेलं. त्या bus stop जवळ आली. राजेशची आठवण एकदम उफाळून आली तिच्या मनात.… मुद्दाम थांबून रहायची मी… त्या दोघांची वाट बघत… मग एकत्र जायचो घरी. गप्पा मारत मारत कधी घरी पोहोचायचो, कळायचे नाही. काय दिवस होते ते. निलमला सगळं जुनं आठवत होतं. या २ दिवसात वेगळ्या रस्त्याने घरी आलेली ती. आज तिला \"त्या\" रस्त्याने जावसं वाटलं. त्याच जुन्या रस्त्याने कार घेऊन गेली ती. त्यावेळी कसा होता हा area… आणि आता,… एका मागोमाग एक चाळी होत्या इथे… आता तर इमारतीच दिसत आहेत. निलम हळू हळू कार चालवत होती, बाहेर बघत बघत. एका ठिकाणी गाडी थांबवली तिने. उतरली गाडीतून. छानपैकी बाग होती तिथे. निलम तिथेच घुटमळत होती. इकडेच तर ती चहाची टपरी होती ना.… एवढी वर्ष इकडेच चहा घेयाला यायची मी. तोडली वाटते ती टपरी. अडचण होत असेल ना त्या सोसायटीवाल्यांना…आपण सुद्धा सोसायटी मध्ये राहतो ना… निलम स्वतःशीच हसली. थोडावेळ थांबली अजून. आणि गाडीत बसून पुढे आली. काही मिनिटांवर चाळ होती ती, राजेश-मंगेश रहायचे ती… लांबूनच बघितलं तिने. ती चाळ मात्र तशीच होती. निलमला हायसं वाटलं. गाडीतून उतरून जाऊया असं क्षणभरासाठी तिच्या मनात आलं. पण मनातच ठेवलं तिने. गाडी start केली, गेली निघून घरी तिच्या.\nपुढचे २-३ दिवस, निलमचा तोच उपक्रम.… ऑफिस मधून निघाली कि मुद्दाम त्या रस्त्याने यायची. क्षणभर का होईना… थांबायची चाळीकडे बघत… तशीच निघून जायची.आता तर मुंबईतले काम सुद्धा होतं आलेले. एकदातरी भेटायला हवे राजाला… खूप वेळा मनात आलं, तसंच राहिलं मनात. अशीच एकदा तिने गाडी थांबवली आणि चाळीकडे बघू लागली. त्याक्षणी, अचानक कोणीतरी गाडी समोर येऊन उभं राहिलं. बघते तर मंगेश,… मंगेशला सुद्धा निलमला बघून आश्चर्य वाटलं. \"अरे तू… \" मंगेश बोलला. तशी निलम गाडीच्या बाहेर आली.\n\" अरे… निलम, कशी आहेस… किती वर्षांनी बघतो आहे तुला…\", मंगेश उत्साहात विचारात होता अगदी. निलमला सुद्धा आनंद झाला मंगेशला बघून.\n\"पण… तुला कसं कळलं, गाडीत मी आहे ते. \",\n\"मला कसं कळणार ते… \",\n\"मग गाडीच्या समोर आलास ते… \",\n\"ते होय… अगं, तुझी गाडी बघतो आहे, गेले ४-५ दिवस… गाडी थांबायची, कोणी बाहेर यायचे नाही, आणि ५ मिनिटांनी निघून जायची. म्हणून आज बोललो, बघू कोण आहे ते. तर तू निघालीस.\" मंगेश हसत हसत म्हणाला.\n\" अगं… मग यायचे ना वर घरी… का आली नाहीस.\" निलम त्यावर काही बोलली नाही. \"चल… आता येतेस का…\",\n\"न… नको, आज नको… काम आहे घरी… नंतर येईन कधीतरी.\" मंगेश त्यावर हसला.\n\" का रे हसलास… \",\n\"असंच…. तुला आवडत नसेल आता… चाळीत कशी येणार तू… ते जाऊदे… इकडे कशी…\",\n\"मुंबईला काम होतं… actually, दोनच आठवडे झाले… पहिली दिल्लीला होते… आता मुंबई ब्रांचला काम होतं. म्हणून आली इंडिया मध्ये.\",\n\"अच्च्चा… आनंद आहे… मला वाटलं,भेटायला आलीस… \" निलम खोटंखोटं हसली. थोडावेळ असाच गेला. कोणीच बोललं नाही.\nनिलम बोलली मग, \" काय चाललंय मग… \",\n\"माझं… मजेत चालू आहे… \",\n\"हो मग… तुला mail केली होती लग्नपत्रिका… तुला भेटली का माहित नाही… नाहीतरी तू कूठे आली असतीस…\" पुन्हा गप्प निलम.\" आणि एकटीच आलीस का इंडियात… कि मिस्टर आहेत सोबत.एकदा ये घेऊन गरीबाकडे… त्यांनी तर अशी चाळ पण बघितली नसेल ना कधी… \" मंगेश हसत म्हणाला. निलम शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती.\n\"अरे हा… तुझी पोस्ट पण वाढली असेल ना आता. \",\n\"आणि तुमचं ऑफिस…. बंद झालं ना… \" ,\n तिथे पण जाऊन आलीस.पण इथे यायचे नाही ,अस सांगून ठेवलं आहे वाटते नवऱ्याने… \"मंगेश तिला चिडवत म्हणाला.\n\" मंगेश प्लीज… \" निलम रागात म्हणाली.\n\"राग आला का…. त्यांना बोललो म्हणून… राह���लं मग… मस्करी करत होतो… खूप वर्षांनी भेटलीस ना म्हणून मस्करी केली.\",\n\"तसं नाही रे पण…. \"निलम थांबली बोलता बोलता. \"चल,मी निघते… घरी पोहोचायला उशीर होईल मग… \" मंगेशला कळलं ते.\n\"sorry यार… प्लीज रागावू नकोस… खरंच मस्करी केली मी. तेवढातरी अधिकार आहे ना या मित्राला… बरं… त्यांची माफी मागतो मी… झालं का समाधान, मला फक्त विचारायचे होते कि ते पण आले आहेत का… \" निलम गप्पच.\n\"बोलं गं… sorry बोललो ना आता… \",\n\"तो नाही आला… \",\n\"ok, ठीक आहे… कामातून वेळ मिळत नसेल, कसे आहेत ते… \",\n\"मला माहित नाही.\" मंगेश अचंबित.\n\"अरे… माहित नाही म्हणजे काय… \",\n\"आम्ही नाही राहत एकत्र…तो कूठे असतो ते मला माहित नाही.\",\n\"काय चाललंय… निलम,काय झालं.\"निलम शांत. मंगेशला कळत नव्हतं काय ते.\n\" निलम… एक काम करू… तुला वेळ असेल तर… इकडे पुढे एक छोटंसं हॉटेल आहे. मी तिथे जातो आहे चहा घेयाला. तू पण चल… असं रस्त्य्यात नको बोलणं… \" निलम तयार झाली. गाडीत बसून दोघे पोहोचले हॉटेलमध्ये.\nचहाची order दिली मंगेशने. चहा आला.\" हा… काय झालं नक्की निलम… एकत्र का राहत नाही तुम्ही दोघे.\",\n\"आमचा divorce झाला आहे.\" मंगेश उडालाच.\n\"काय बोलतेस तू… \" निलम काही न बोलता चहा पिऊ लागली. मंगेश अजून shock मध्ये, निलम शांतपणे चहा पीत होती. मंगेश थोड्यावेळाने पुन्हा बोलला.\n\" मला वाटते मी काहीतरी चुकीचं ऐकल आहे , बरोबर ना निलम… \",\n\"नाही, जे ऐकलंसं ते खरं आहे.\",\n\"कधी झालं हे… \" ,\n\" लग्नाच्या second anniversary ला… मी त्याला गिफ्ट दिले divorce papers… त्याने सही केली आणि आम्ही वेगळे झालो.\",\n\"जमलं नाही मला… \",\n\"काय जमलं नाही.\" ,\n\"त्याच्या सोबत राहणं जमलं नाही मला.\",\n\"तू काय बोलते आहेस… तुला तरी कळते का… \" ,\n\"सांगते सगळं… पहिला तो चांगला वागायचा.म्हणजे सुरुवातीला… तेव्हाचे दिवस छान होते, तो वेळेत घरी यायचा…. मोठा flat आहे दुबईला त्याचा… छान वाटायचं मोठ्ठ घर तेव्हा. वरचेवर तो दुबई दाखवायला घेऊन जायचा. कधी कधी घरी पार्टी असायची. मज्जा यायची तेव्हा. वाटायचं किती छान life झाली माझी… आता खऱ्या अर्थाने settle झाली मी, असंच वाटायचं. हे फक्त सुरुवातीला हा… नंतर त्याने खरी life काय आहे ते दाखवून दिलं. माझं मुक्त वागणं त्याला आवडायचे नाही. कोणा अनोळखी व्यक्ती बरोबर बोलणं त्याला नको असायचे. उशिरा यायचा ऑफिस मधून. कूठे बाहेर फिरायला जाऊ म्हटलं तर वैतागायचा. वर बोलली मी एकटी जाते तर बोलायचा, दुबई माहित नाही तुला अजून. चडफडत घरी थांबायला लागे. कधी कधी सुट्टीच्या दिवशीपण कामावर तो, मग एकटीच त्या घरात… TV बघून तरी किती बघणार ना… सुरुवातीला आवडणारं ते मोठ्ठ घर, खायाला उठायचे अगदी. वेडी होऊन जायचे मी… मग हा यायचा रात्री उशिरा.…. न बोलता तसाच झोपायला जायचा. नंतर नंतर तर, त्याच्या ऑफिसच्या सिनिअरने काढलेले राग माझ्यावर काढायचा.… भांडणं सुरु झाली ती अशी…. उगाचच कसलेशे वाद काढत राहायचा. रोजच्या रोज भांडणं… भांडण झालं कि हा जाऊन बसायचा त्याच्या reading room मध्ये. तिथेही काम करत बसायचा.… मी एकटी पडली होती.… रडत बसायचे मग. एकदा खूप ताप होता अंगात… मला वाटलं तेव्हा तरी थांबेल तो…बोलला,\"डॉक्टर येतील, त्यांना call केला आहे मी… मी थांबू शकत नाही… महत्त्वाची मिटिंग आहे. आणि निघून गेला. ताप खूप होता म्हणून हॉस्पिटलमध्ये होते ३ दिवस…. हा माणूस… ३ दिवसात फक्त एकदा आला,मला बघायला… ते पण कशाला, तर त्याची कार बंद पडली होती आणि माझ्या कारची चावी भेटत नव्हती म्हणून…. चावी कूठे आहे ते विचारलं,डॉक्टरसोबत काही बोलला आणि निघून गेला… म्हणजे मी कोणीच नाही का याची… तेव्हा ठरवलं, बस्स झालं बरी होऊन घरी आली. तेव्हा याने पार्टी ठेवली होती. मला वाटलं माझ्यासाठी….तेही चुकीचं होतं. पार्टी होती एक मोठा प्रोजेक्ट भेटल्याची… तेव्हा आपण हे सगळं खोटं खोटं, बनावट जीवन जगतो आहे, याची जाणीव होऊन गेली. पार्टीत आलेल्या लोकांसमोर उगाचच खोटी smile देयाची… आपण किती सुखी आहोत ते दाखवायचं…. कशाला ते.… जीव गुदमरत होता माझा,त्या मोठ्या घरात.… मग एकदा तो लवकर आलेला घरी, वाटलं हीच वेळ आहे बोलायची… बोलून टाकलं मनातलं सगळं… तो शांत होता, आणि शांतपणेच बोलला, divorce papers घेऊन ये… मी sign करतो. सगळे divorce papers तयार होण्यास वेळ लागला आणि बरोब्बर… लग्नाच्या second anniversary ला पेपर्सवर sign झाली…. वेगळे झालो.\" निलमचं बोलणं संपलं.\nमंगेश स्तब्ध झाला होता. आपल्याला काय वाटतं होतं आणि काय झालं हे… काय बोलावं कळत नव्हतं… शेवटी बोललाच मंगेश…\n\" अगं… मग आम्हाला का सांगितलं नाहीस… मित्र होतो ना… आणि एवढी वर्ष कूठे होतीस मग… \",\n\"तिथेच दुबईला… माझी पोस्ट वाढली होती ना, मग कंपनीने घराची व्यवस्था केली. तिथेच होती राहत मी.\",\n\"इकडे का आली नाहीस पुन्हा… \",\n\"कशी येणार होती मी इथे… आणि कोणत्या तोंडाने… सगळं मागे सोडून अगदी अभिमानाने गेली होती India सोडून. सगळे परतीचे मार्ग मीच बंद केले होते ना… कोणत्या वाटेने येणार होती परत… \" निलमच्या डोळ्यात पाणी आलं. ते आवरलं तिने. चहा संपवला.\n\" त्या टपरीवरच्या चहाची सर नाही ना या चहाला… \" विषय बदलला मुद्दाम निलमने.\n\"हम्म… \" मंगेश बोलला.\n\" कधी तोडली रे ती टपरी… \",\n\"झाली… ३ वर्ष तरी झाली असतील. त्या सोसायटीला त्यांची बाग करायची होती ना आणि टपरीमुळे त्या बागेचं \"सौदर्य\" झाकलं जात होतं… तोडली म्हणून.\",\n\"आणि तुझा जॉब कसा चालू आहे… \",\n\"छान… तोही छान आहे… आता इकडे जवळच जॉब आहे आमचा. salary सुद्धा चांगली आहे. प्रवासाचा खर्च नाही कि दगदग नाही.…. \",\n\"तेव्हाचं आठवतंय… एकत्र यायचो कार मधून….\" निलमला आठवण झाली आणि हसली ती.\n\" राजासाठी थांबायचीस ना मुद्दाम… \" मंगेश… निलम काही बोलली नाही त्यावर.\n\" बोल आता तरी निलम… \" खूप वेळाने निलमच्या तोंडातून शब्द आले.\n\"हो… मुद्दाम त्याच्यासाठीच यायची मी आणि थांबायची… छान वाटायचं बोलताना त्याच्याशी… कायम तो जवळ असावा असं सुद्धा वाटे मला… \",\n\"मग कधी बोलली नाहीस ती.\",\n\"नाहीच बोलू शकले… माझ्या पप्पांना राजा आवडायचा पण फक्त मित्र म्हणून… त्यांच्या मनात वेगळेच विचात होते…जावयाबद्दल आणि त्यांना भेटला तसाच जावई… मी फक्त त्यांच्यासाठी लग्न केलं हे… राजा मनापासून आवडायचा मला.\",\n\"खूप मोठी चूक केलीस निलम… \",\n\"हो… म्हणून तर एवढी वर्ष वनवासात होती जणूकाही… एकटीच राहायची तिथे.… पप्पा-मम्मी सांगायचे,परत ये मुंबईला… मीच नाही आले… वाटायचे, राजा समोर आला काय बोलेल… आयुष्यात बहुतेक निर्णय बरोबर घेतले मी… हा एकाच निर्णय चुकला माझा.\" निलम सांगत होती.\" एवढी वर्ष, खूप काही मीस केलं मी रे … इकडचे सण, पाऊस, या वास्तू, आपल्या भेटण्याच्या जागा आणि… \",\n\" आणि राजेशला… बरोबर ना… \" मंगेशने तिचं वाक्य पूर्ण केलं.\n\" हो… आज बोलू शकते मी… राजाला खूप मीस केलं मी… \" पुन्हा शांतता… मंगेश निलमकडे पाहत होता आणि निलम बाहेर कूठे तरी.\n\" राजा… कसा आहे रे… \" निलमने विचारलं.\n\" राजा ना… मस्त आहे अगदी.\" निलम जरा हसली.\n\" त्या टपरीवर भेटलो होतो ते शेवटचं. लग्नात सुद्धा आला नव्हता राजा ना. माझा राग आला असेल म्हणून आला नसेल कदाचित.\",\n\"नाही ग… राजाला कधी बघितलस का कोणावर रागावलेलं… आईंना खूप ताप होता त्यादिवशी… तरी ती सांगत होती, तू जा लग्नाला… पण राजा आईला सोडून येणार होता का… नाही ना… तेच कारण होतं, लग्नाला न येण्याचं.\",\n\"तसाच आहे का अजून राजा… \",\n\"तसाच म्हणजे… स्वभाव तर तसाच आहे, जो लहानपणापासून आहे. फक्त जरासा जाडा झाला आहे बस्स.… तेव्हा कसं, तुझ्यासमोर यायचे म्हणून टापटीप असायचा. जेवणाकडे लक्ष असायचे. बाहेरचं तेलकट, तुपट खायचा नाही. फक्त तुझ्या सोबत असायचा म्हणून हे सगळं करायचा.… तू निघून गेल्यावर कशाला पाहिजे ते… शिवाय कधी आईला बरं नसलं कि बाहेरचं खाणं होयाचे ना… वेळेअवेळी जेवण… सुटला आहे जरासा… \",\n\"मी नव्हते, पण तू तरी होतास ना…\",\n\" मी… मी कधीच सोडणार नाही त्याला… तशी शप्पतच घेतली आहे मी. बायकोला पण लग्न करायच्या आधी सांगून ठेवलं आहे मी.… कधी काही झालं आणि तुमच्या दोघांमध्ये जर कोणी निवड करायला सांगितली,तर मी राजेशची निवड करणार. अशी माणसं आता दुर्मिळ होत आली आहेत. माझ्यासोबत आहे एक, तेच माझं नशीब… आयुष्याच्या शेवटपर्यंत त्याला सोडणार नाही मी, हे नक्की… \" निलम सगळं ऐकत होती.\n\" आणि राजाची family…\",त्यावर मंगेश हसला.\n\"येऊन बघ एकदा… मोठी family आहे राजाची आता… आणि त्यात तो खूप आनंदी आहे, सुखी आहे.\" निलम गप्प झाली त्यावर.\nबोलता बोलता रात्रीचे ९ वाजले. निघायला हवं म्हणून दोघेही बाहेर आले हॉटेलच्या.\n\"चल निलम… छान वाटलं बोलून, इतक्या वर्षांनी… नशीब आठवण तरी ठेवलीस आमची… \",\n\"हो रे… तुम्हाला कुठे विसणार होती मी…\",\n\"बरं…. आता किती दिवस आहेस इंडिया मध्ये…\",\n\"actually…मी आता बदली करून घेणार आहे, प्रोसेस सुरु झाली आहे, दिल्ली ब्रांचला बदली करून घेईन.\",\n\"आणि इकडे नाही येणार का… \",\n\" may be नाही… पप्पा-मम्मीनी ठरवलं आहे, ते सुद्धा दिल्लीला शिफ्ट होतील. पप्पा तर retire झालेत ना…. मग तसं पण काम नाही त्याचं इथे… सगळेच तिथे राहू मग… पण अजून नक्की नाही… \",\n\"ठीक आहे… पण जाण्याआधी, एकदातरी…. राजेशला भेटून जा… कारण आता फक्त या २ चाळी शिल्लक आहेत… त्या पाडल्या तर कूठे जाऊ ते माहित नाही आम्हाला… बघ , जमलं तर… \" म्हणत मंगेश निघून गेला. निलम तशीच उभी होती विचार करत.\nपुढच्या २ दिवसात निलमचं मुंबईतलं काम संपलं. अजून २ दिवसांनी परतीचा प्रवास सुरु होणार होता तिचा. पुन्हा एकदा निलम त्या रस्त्याने आली. चाळीसमोर कार थांबवली आणि बघत बसली चाळीकडे. काय मनात आलं तिच्या. उतरली गाडीतून आणि आली चाळीत… जुने दिवस आठवले… पुढच्या महिन्यात गणपती आहेत बहुतेक… चाळीत मंडपाची तयारी चालू होती, त्यावरून तिने ओळखलं. त्या सार्व��निक आरत्या आठवल्या तिला.… मस्त मज्जा करायचो. रात्रभर जागायचो, मग कॉलेजला lecture ला झोप यायची. निलमला हसायला आलं. राजाची आठवण झाली पुन्हा तिला. चाळीकडे मोर्चा वळवला तिने. तिसरा मजला ना… हो, तिथून ५वी खोली… असेल का राजेश घरात… ८ वाजले होते रात्रीचे… निलम पोहोचली राजेशच्या खोली जवळ.… या बाल्कनीत किती वेळा गप्पा मारत उभे असायचो आम्ही…. तासनतास गप्पा चालायच्या तिघांच्या… मंगेशचं घर शेजारी… त्या खोलीला कुलूप होतं… बाहेर गेला असेल मंगेश कदाचित… राजेशच्या खोलीचं दार बंद, पण कुलूप नाही… म्हणजे आतून बंद असेल… आत असेल कोणीतरी… राजेश may be… निलमने दरवाजा ठोठावला.\n \",एका लहान मुलीने दरवाजा उघडला.\n\"sorry, sorry…. राजेश… इकडेच राहतो ना… \",\n\"बाबा… बाबा पाहिजे का तुम्हाला… बाबा आला नाही अजून\",\n\"मग कोण आहे का घरात … \",\n\"आज्जी आहे ना… थांबा हा जरा… \" म्हणत ती मुलगी धावत आत गेली. राजाची मुलगी वाटते… छान आहे, मंगेश बोलला होता ना छान family आहे त्याची… निलम मनातल्या मनात बोलली.\n\" हि बघा आज्जी… \"त्या लहान मुलीने राजेशच्या आईचा हात धरून बाहेर आणलं.\n\" कोण आहे ग बबडी… \" राजेशची आई म्हणाली. निलमला पाहिलं आणि थक्क झाली. तोंडातून शब्दच फुटत नव्हते. \" रा… राणी ना तू… \",हो आई… \" आणि दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खूप वेळ तश्याच रडत होत्या दोघी. खूप वेळानंतर दोघी शांत झाल्या. \" ये … आत ये. \" म्हणत राजेशच्या आईने तिला घरात आणलं.\"बस हा… पाणी आणते.\" आई लगबग करत गेली. निलम ती खोली बघू लागली. तशीच अगदी. काहीच फरक नाही. जशी शेवटची पाहिली होती तशीच. आई सुद्धा तश्याच आहेत, फक्त केस पांढरे झाले आहेत… आणि घरात ३ लहान मुलं… सगळी कुतूहलाने निलमकडे बघत होती. \" हे घे पाणी… \" निलमने ग्लास घेतला.\nआई निलमच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होती, डोक्यावरून हात फिरवत होती. आनंद तर चेहऱ्यावर दिसत होता तिच्या.\n\" कशी आहेस ग राणी… \",\n\" अगदी आहेस तशीस आहेस, जरा बारीक झाली आहेस…जेवत नाहीस का \", निलम हसली त्यावर.\n\"जेवते आई… काम जास्त असते ना म्हणून… \",\n\"जरा स्वतःकडे पण लक्ष देयाचे ना… \",\n\"हो आई… नक्की देईन. \"छान वाटतं होतं निलमला… तिलाही किती आनंद झाला होता.\n\" मग, कधी जाणार आहेस दिल्लीला राहायला \",त्यावर मात्र निलम चाट पडली.\n तू… तुम्हाला कसं माहित \n\"मंगेश… ज्यादिवशी तुमची भेट झाली ना, त्याचरात्री मला सांग��तलं सगळं त्याने. \", निलमला मंगेशचा राग आला. आईंना कळलं ते.\n\" मंगेश पण माझाच मुलगा आहे ना… तू मुलगीच आहेस ना माझी, त्याला खूप वाईट वाटत होतं तुझ्याबद्दल… सांगावसं वाटलं म्हणून सांगून टाकलं त्याने.\" ,\n\" आणि राजाला…. \" ,\n\"घाबरू नकोस, त्याला माहित नाही हे आणि सांगणार सुद्धा नाही त्याला…. \", निलमला हायसं वाटलं.\n\" आई… मला सांगायचे नव्हते कोणाला, मंगेश विचारू लागला म्हणून सांगितलं त्याला.\",\n\"म्हणजे तू राजेशला ओळखलं नाहीस… \" ,\n\"त्याला वाईट वाटू नये म्हणून मी त्याच्यासमोर आली नाही कधी. \" निलम ते बोलून शांत बसली.\n\"राजा ना… बघ आता येईल थोड्यावेळात… \",\n\"ऑफिसला गेला आहे का \n\"नाही गं, पुढच्या महिन्यात गणपती आहेत ना, तो खालीच आहे मंडपाजवळ… तुला दिसला नाही वाटते तो… \" ,\n\" नाही…. पण मला भेटायचे आहे त्याला… \" तेवढ्यात राजेश दारात हजर… निलम उभी राहून त्याच्याकडेच पाहत होती. राजेशचं लक्ष तिच्यावर गेलं, तोही तिच्याकडे बघू लागला. \" बाबा …. \" म्हणत तिन्ही मुलं राजेशला जाऊन बिलगली तेव्हा राजेश भानावर आला. \"बाबा… खाऊ काऊ आणला… \" एका मुलाने विचारलं. \" नाही रे… उद्या आणीन हा नक्की. \" तशी तिन्ही मुलं जाऊन पुन्हा अभ्यासात गुंतली.\nराजेश घरात आला. आईने पाणी आणून दिलं. राजेश निलमकडे पाहत नव्हता आता. पण निलम त्याच्याकडेच बघत होती अजूनही. निरखून अगदी. राजा खूप बदलला होता आता. अर्थात मंगेश बोलला तसा. त्याची हेअर स्टाईल खूप आवडायची निलमला. आता सुद्धा तशीच होती, फक्त काही पांढरे केस बऱ्यापैकी काळ्या केसांतून डोकावत होते… पहिलं एकदम क्लीन शेव असायचा, आता दाढीही पांढरी होती बहुतेक.… पहिला बारीक म्हणजे ठीकठाक होता शरीरयष्टीने… आता त्याने घातलेल्या त्या ढगळ शर्टातून वाढलेलं पोट दिसत होतं. पहिला नेहमी उत्साही असणारा राजा, आता थकलेला वाटत होता.\n\", राजेशच्या त्या प्रश्नाने निलम भानावर आली.\n\" हं… हा , छान आहे मी… तू कसा आहेस… \",\n\" मी…. कसा वाटतो तुला… \" ,\n\" छान वाटतोस. \",\n\" का रे हसलास… \",\n\"कुठल्या angel नी मी तुला छान वाटतो…\" पुन्हा हसला राजेश… हा, ते एक होतं… त्याचं हसू …. अगदी लहान गोंडस बाळासारखा हसायचा तो. ते तसंच होतं अजून. हसू आवरत राजेश बोलला.\n\" कधी आलीस मुंबईला\",\n\"कालच आली आणि तुला भेटायला आली.\" खोटं बोलली निलम.\n\" अजून किती दिवस मग… आणि मिस्टर असतील ना सोबत… \",\n\"काम होतं ना मुंबईला, म्हणून एकटीच आली आहे, त्याला वेळ नाही ना भेटत, नाहीतर आला असता तोही. \",\n\"हा… काम असतील ना खूप… बरोबर मग. \" निलमला वाईट वाटत होतं.आपण जास्त काही थांबू शकत नाही राजासमोर म्हणून ती उठली. \"चल मग… निघते मी, घरी काम आहे थोडं… नंतर भेटू कधीतरी… \",\"ठीक आहे.\" म्हणत राजेश सुद्धा उठला.\nखोलीच्या बाहेर पाऊल टाकलं आणि जोरात पावसाला सुरुवात झाली.\" थांब निलम… पाऊस थांबला कि जा… भिजशील उगाच… \" निलम थांबली. आता, दोघे त्या बाल्कनीत उभे राहून पावसाकडे बघत होते. राजेशची आई… दोघांना आतूनच पाहत होती. किती वर्षांनी ते असे उभे होते. निलम बोलली थोड्यावेळाने.\n\"भिजतोस का अजून पावसात…. मी तर किती miss केलं पावसाला… \"राजेशने smile दिली.\n\"तिथे दुबईला नसेल ना पाऊस वगैरे… तुला खरं सांगू… मला पाऊस असा आवडला नाही कधी. शाळेत असताना तर, बाहेरच पडायचो नाही मी, पाऊस सुरु झाला असेल तर…. वाटायचं, आपण विरघळून जाऊ आपण पावसात. तरी लहानपणी कूठे अक्कल असते एवढी… पण नाही आवडायचा पाऊस मला. फक्त तू भिजायला यायचीस म्हणून… तुझ्यासाठी मी भिजायचो पावसात… मला थंड सहन होत नाही ना… लगेच शिंका सुरु होतात.\",\n\"तू असायचीस ना म्हणून… तुझं भिजून झालं कि तू घरी जायचीस. आणि मी इथे शिंका देत बसायचो.\" राजेश हसत म्हणाला.\n\" तुला थंड चालत नाही, मग…. मी ice -cream देयाचे ते… \",\n\"तुझ्यासाठी फक्त… नाहीतर इकडे कूठे , कोणाला सवय आहे ice-cream ची… \",\n\"अरे… पण आधी सांगायचे ना… \",\n\"कशाला… तुझ्यासाठी काहीही करायची तयारी असायची माझी तेव्हा… \"निलमला काय बोलावं ते कळत नव्हतं.\nपाऊस काही कमी होतं नव्हता. निलमच्या डोक्यात खूप विचार सुरु होते.विचारू का राजेशला…. नको… विचारूया…. पुन्हा नको… शेवटी विचारलं तिने.\n\"खूप miss केलंस का मला\",राजेशने एकदा पाहिलं निलमकडे…\n\"खूप……. खूप म्हणजे खूप, सांगता येणार नाही एवढं… सगळीकडे तुलाच शोधात असायचो. दिवस सुरु झाला कि पहिला मोबाईल चेक करायचो… तुझा एखादा missed call , निदान massage तरी… ते नाही दिसलं तर दिवसभर वाट बघायचो तुझ्या call ची… ते घडलंच नाही कधी, तरी रोज करायचो. ऑफिस मधून निघालो कि मुद्दाम २-३ बस सोडून द्यायचो. वाटायचे…. आता तू कार घेऊन येशील… मग तिघे तश्याच गप्पा मारत घरी जाऊ… मंगेश वैतागून मग मला बळजबरीने बसमध्ये कोंबायाचा…. त्यानंतर घरी आलो कि पुंन्हा तेच… तुझ्या call ची किंवा massage ची वाट बघत बसायचो.…. एवढ्या वर्षात तसं काही घडलंच नाही.\" निलम शांतपण�� ऐकत होती. \"त्यानंतर…. हे उत्सव,सण आणि हा पाऊस…. वाटायचं, एकदातरी येशील पावसात भिजायला…. आणि आलीस कि खालूनच आवाज देशील…. \"ये राज्जा ये भिजायला… \" मला आवडायचे ते… त्या टपरीवर… आता तोडली ती… जाऊन चहा पीत बसायचो, एकटाच जायचो… तू नसलीस तरी, २ चहा सांगायचो. तू काही यायची नाहीस. थोड्यावेळाने तो थंड झालेला चहा मीच प्यायचो.…. रंगपंचमीला कशी धावत यायचीस खोलीत,रंग लावायला… आठवतेय. \" निलमने होकारार्थी मान हलवली.\"एवढ्या वर्षात एकदाही बाहेर गेलो नाही मी रंगपंचमीला… आई बोलायची, जा खेळायला… मी बोलायचो, निलम येऊन घेऊन जाईल,तेव्हा जाईन मी… दिवाळीत पण… तुझा फराळ वेगळा काढून ठेवायचो मी… दरवर्षी हा, न चुकता… शेवटी तो खराब व्हायचा आणि आई टाकून द्यायची मग… म्हणजे खरंच…. सांगता येणार नाही एवढं miss केलं तुला… \" निलमच्या डोळ्यात पाणी जमा झालेलं. \"तुला आठवतंय…. आपण तिघे फिरायला जायचो ते… कित्ती मज्जा करायचो… movie बघायला जायचो… महिन्यातून एकदातरी.… मी पैसे साठवून ठेवायचो त्यासाठी. तू निघून गेल्यावरही, मी २ तिकीट काढून ठेवायचो,अर्थात गेलो नाही कधी movie ला… तू घेऊन जायचीस म्हणून मी जायचो… एकटा जाण्याची हिंमत नव्हती माझ्यात… तरी दर महिन्याच्या , एका रविवारची २ तिकीट काढून ठेवायचो. आणि वाट बघायचो तुझी. कधीच आली नाहीस तू. जास्तच आठवण झाली कि तुझा फोटो बघत बसायचो. ठरवायचो, कंटाळा येईपर्यंत बघत राहीन फोटो… कंटाळा तर कधी आलाच नाही असा… हा, पण वेडं लागलं होतं, तुझ्या फोटोबरोबर बोलायचं…. आई बोलते कि वाईट सवय पटकन लागते… कितीवेळ तुझ्या फोटोसोबत गप्पा मारायचो… आपण जसं बोलायचो ना, अगदी तसचं… ऑफिसमध्ये काय झालं दिवसभर… ते सगळं तुला सांगायचो, सगळा त्राण नाहीसा होत असे तेव्हा…. \" निलमच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागलं. पटकन पुसून टाकलं तिने,राजेशला न दाखवता.\n\"एवढं प्रेम करायचास माझ्यावर… सांगितलं नाहीस कधी \",\n\"सांगणार होतो गं… राहून गेलं ते… तू केरळला गेली होतीस ना… त्याच्या आधीच विचारायचे होते… राहून गेलं, सगळ ठरवलं होतं मी… तू नकार दिला असतास तरी त्यात आनंद मानला असता, होकार दिला असतास तर काहीतरी वेगळंच झालं असत म्हणा… किती स्वप्न पाहिली होती मी… आपली जोडी छान दिसायची ना, आई म्हणायची… राहून गेलं ते सुद्धा…\" राजेश मनापासून सांगत होता.निलम बोलली,\n\"मग आता सुखी आहेस ना संसारात… किती छान बाळं आहेत तुझी… अरे हो…. तुझी बायको नाही दिसली… जॉबला आहे का \", राजेश नाही म्हणाला.\n\"लग्न तर करायला हवं ना, बायको असायला… \" ,\n\"means…अरे मग हि मुलं…. तुला बाबा म्हणतात ना… मला काही समजत नाही आहे. \" ,\n\"आठवतेय तुला, मी त्या रस्त्यावरच्या मुलांना मदत करायचो ते… एकदा मंगेश बोलला कि यांना मदत करतोस ते चांगलं आहे, पण अनाथाश्रमात तर त्या मुलांना माहित पण नसते… कोण पालक आपले… तेव्हा वाटलं, त्यांचा पालक होऊ आपण… म्हणून या दोघांना घेऊन आलो. एकाच दिवशी आलेले हे दोघे, लहान बाळ होती… \",\n\"आणि ती लहान मुलगी… \" ,\n\"हा…. ती मला अशीच सापडली होती,रस्त्यात… एका रस्त्याच्या कडेला कोणीतरी ठेवून दिली होती… काहींना आवडत नाही ना मुली… टाकून दिलं असेल मग, आलो घरी घेऊन मग… तिचं नावं सुद्धा 'निलम' ठेवलं आहे मी.\" राजेश हसला.\n\"अरे… लग्न का केलं नाहीस तू… \",\n\"तुझी माझ्या मनातली जागा कोणी कधीच घेऊ शकत नाही.…. तुझ्या जाण्याने एक,खूप मोठी जागा रिकामी झाली होती… त्यात दुसऱ्या कोणाचा विचारसुद्धा करू शकलो नाही मी कधी…. मग लग्न करून एखाद्या मुलीचं आयुष्य कशाला बरबाद करायचे… तिच्यावर प्रेम करणार नसेन तर त्या लग्नाला काही अर्थ नव्हता… म्हणून केलं नाही… तसं पण माझं कुटुंब छान आहे आता… तुला कसं वाटते…\" निलम काही बोलली नाही त्यावर.\"हा… एक बरं वाटते, तुझ्याकडे बघून… खूप छान दिसतेस… एवढी वर्ष तिथे राहून सुद्धा बदलली नाहीस तू… आठवण ठेवलीस मित्राची… छान… त्यातून एक गोष्ट, एवढं सुखी ठेवू शकलो नसतो तुला, जेवढी आता आहेस… पण मला जेवढे प्रयन्त करता आले असते तेवढे केले असते मी.… तरी आता बरं वाटते…. नाहीतर हि मुलं कूठे भेटली असती ना मला…\" निलमला आता रडू येत होतं… कसबसं आवरलं तिने स्वतःला…\n\" अजून फोटो बघतोस का माझे… \",\n\"हा… कधी जास्त आठवण झाली कि… तसं हि तू नेहमी असतेस हृदयाजवळ… \" राजेशने त्याच्या शर्टाच्या खिश्यातून निलमचा एक फोटो काढला… निलमने ओळखला फोटो… एकदा दोघेच फिरायला गेले होते तेव्हा राजेशनेच काढला होता तो फोटो. मस्त lamination करून ठेवला होता फोटो… आता निलम खरंच रडू लागली. राजेशला फोटो परत केला आणि त्याला घट्ट मिठी मारली.\nथोडावेळ दोघे तसेच होते. निलमने त्याला मिठी मारली होती,मात्र राजेशने नाही. नंतर राजेशने स्वतःच तिची मिठी सोडवली. \"असं बरं नाही गं आता… तुझं लग्न झालंय… मिस्टरांना काय वाटेल त���झ्या… \" पाऊस थांबला होता… \" पाऊस थांबला आहे तो पर्यंत निघ तू… शिवाय घरी काम सुद्धा आहे ना घरी तुझं… \" निलमने डोळे पुसले आणि निघाली. \" बघ… जमलं तर…. पुढच्या महिन्यात इथे सार्वजनिक गणपती आहेत… बहुतेक शेवटचा असेल यावर्षी…. माहित नाही… चाळ तोडून इमारत बांधायची आहे… try कर हा… पुढच्या महिन्यात…\" निलमने होकारार्थी मान हलवली.\"चल… कार पर्यंत सोडतो तुला… \" निलम आणि राजेश कारजवळ आले, निलम बसली गाडीत. निघायचा विचार नव्हता तिचा. राजेशला समजलं.\n\" जेवून जातेस का… \",\n\"नको… एक शेवटचं विचारू का… \",\n\"स्वतःसाठी काही केलंस का कधी…. आतापर्यंत… \" राजेश उगाचच हसला.\n\" तुला आठवतेय का मला माहित नाही. आपण नाटक केलं होतं कॉलेजमध्ये… \",\n\"हो… ते कसं विसरणार…तेव्हापासून ओळख झाली आपली… म्हणून तर तुला 'राजा' बोलते मी… राजा झालेलास ना तू… \",\n\"हो… राजा केलेलं मला… त्यात एक dialogue होता मला… अजून आठवतो मला… \"राजाला स्वतःच असं आयुष्य नसतेच.प्रत्येक वेळेस त्याला दुसऱ्यासाठीच जगावं लागते… एक राजा जातो,दुसरा येतो. फक्त नाव बदलतं… जबाबदारी तीच राहते…. त्याची प्रजा आनंदात रहावी म्हणून… \"…. तसाच जगतो आहे मी. बस्स, बाकी काही नाही.\" तितक्यात वरून राजेशच्या \"निलम\" ने हाक दिली.\" बाबा… जेवायला ये. \" तेव्हा राजेश निघाला. \" Thanks निलम… आठवण ठेवल्याबद्दल… पुन्हा आपली भेट होईल का ते माहित नाही… तरी माझी निलम माझ्याजवळच आहे… एक ती… आणि एक हि… \" राजेशने शर्टाच्या खिशाला हात लावला. निलमने गाडी स्टार्ट केली आणि घरी निघून आली, खूप रडली.\nरात्रीचे १२ वाजत होते. पुन्हा पाऊस… थोडासा रिमझिम असा, सोबतीला गार वारा… गणपतीच्या मंडपात मंडळी त्यांचे काम करत होती. राजेश घरी येऊन झोपला होता शांत… तिकडे निलम, तळमळत होती आजही… तिच्या त्या महागड्या, मऊ अश्या बेडवर तिला झोप येत नव्हती.काहीतरी टोचत होतं तिला… उठली आणि बाल्कनीत येऊन रडू लागली पुन्हा… पावसाच्या सोबतीने… इकडे राजेश, त्या थंड झालेल्या जमिनीवर शांत झोपला होता. त्याच्या वर खाली होणाऱ्या मोठ्या पोटावर त्याची चिमुकली निलम झोपली होती आणि बाजूला अजून एक मुलगा… त्यातल्या एकाला झोप येत नव्हती… तो आजीजवळ बसला होता… त्याचे नावं राजेशने \" राजा\" ठेवलं होतं. आजी तिचं आवडीचं गाणं ऐकत होती. \"याद पिया कि आये… \" सोबतीला राजेश आणि निलमचे विचार होते. राहून राहून तिला तेच वा��तं होतं, यांची जोडी जमायला पाहिजे होती. गाणं संपलं. तिला वाटलं, राजा झोपला असेल… पण तो जागाच होता.\n\" काय रे… झोप येत नाही का आज… \",\n\"नाही ना… आज्जी, एक गोष्ट सांग ना…. छान अशी…. राजा-राणीची… \"छोटा राजा तिच्या मांडीवर जाऊन झोपला.\n\"हं… सांग आता.\" ,\n\"आठवते आहे… थांब जरा… हा आठवली. एक आटपाट नगर होते, तिथे एक राजा राहत होता… मग \",\n\" प्रश्न आहे एक…\",\n\"गोष्ट तर पूर्ण होऊ दे… \",\n\"नको… मला सांग आधी… शाळेत शिकवलं मला, शिवाजी महाराज… ते राजा होते ना… त्याच्यासोबतीला पण खूप राजा होते… मग, गोष्टीत असा का म्हणतात, एक राजा होता… म्हणून.\"आजीला त्या बाल-प्रश्नावर हसू आलं.\n\" सांगते हो… झोप तू… \" आजीची नजर झोपलेल्या राजेशवर गेली. कसा शांत निजला होता तो.\n\"सांग ना आज्जी… \",\n\"सांगते… राजा खूप होते… खूप सम्राट होऊन गेले… खूप जणांनी राज्य केलं. पण जो मनावर राज्य करतो, आपल्या प्रजेची काळजी घेतो, तो खरा राजा… लोकांच्या मनावर राज्य करणारा खरा राजा… तसे फार कमी झाले आतापर्यंत… आणि फार कमी लोकांना तो तसा राजा बघायला भेटला.\" पुन्हा तिने राजेशकडे नजर टाकली. स्वतःशीच हसली. \" समजलं ना आता तुला….चल, तुला आता एक वेगळीच गोष्ट सांगते… गोष्टीच नावं आहे,…. एक होता राजा… \"\nएक होता राजा…. (भाग दोन )\n\" सूड… ( भाग पहिला ) \"\n\"खाड्ड…\",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं....\n \" (भाग पहिला )\nफोनच्या रिंगने अभिषेकच्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळ...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग पहिला)\n\"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू \" , \" का गं \" , \" नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. \", &...\nभटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग पहिला)\nआकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पाव...\nएक होता राजा…. (भाग दोन )\nबघता बघता मार्च महिना जवळ आला, निलमचं लग्नसुद्धा. सगळीकडे पत्रिका वाटून झालेल्या. फक्त राजेश-मंगेशकडे देयाची राहिली होती...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग तिसरा)\nपाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विवेक आणि मानसी एकमेकांसमोर तसेच उभे होते. मानसी त्याला बघून हसली. पण ते हसणं वेगळं होतं, तूच्छत...\n\" सूड… ( भाग दुसरा ) \"\nपुढचे चार दिवस तर inspector अभिषेकला \"त्या\" केसमध्ये लक्षच ��ेता आले नाही. एका मंत्र्याच्या मुलाचे लग्न असल्याने त्याची...\n ( भाग २ )\nदोन दिवस झाले… पाऊस थांबायचं नावं घेत नव्हता.... वादळचं आलेलं ना, त्यामुळे पुढचे दोन दिवस कॉलेज बंदच होतं. संजयने कॉलेजमध्ये...\n\" अरे .... विनू ...... अजून घरी नाही गेलास ...... अजून घरी नाही गेलास \", \" हो. निघतोच आहे सर आता.\", \" OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/38101", "date_download": "2021-09-22T18:47:42Z", "digest": "sha1:7THH3GAMUYGB2ZU7OK7G7SCMRVT7EBGP", "length": 3927, "nlines": 45, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम | बालपण | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nरामानुजम हा कुंभकोणम शहरातील एका गरीब वैष्णव अय्यंगार ब्राह्मण कुळातला पहिला मुलगा. पाठची काही भावंडे अल्प वयात वारली. दोन भाऊ जगले ते त्याच्यापेक्षा खूप लहान. बालवयात देवी आल्या व चेहेऱ्यावर खुणा ठेवून गेल्या. शरीरप्रकृति साधारण, खेळांमध्ये रुचि नाही. अभ्यासातील हुशारी मात्र बालवयातच दिसून येई. अंकगणितात आपल्यापेक्षा कोणाला जास्त मार्क मिळाले तर त्याला राग येई इतर विद्यार्थ्याना शिकवणे त्याला आवडे. शालेय शिक्षण संपेपर्यंत त्याची प्रगति उत्तमच होती व त्यामुळे त्याला कॉलेज शिक्षणासाठी शिष्यवृत्ति मिळाली. त्याच्या स्वत:च्या किंवा मातुल कुळात उच्च बौद्धिक कामगिरीची कोणतीहि परंपरा नव्हती. ब्राह्मणकुळात जन्म एवढाच वारसा होता. वडील नगण्य व घरात आईचा वरचष्मा होता. घरातील वातावरण सर्व ब्राह्मणी आचारधर्म निष्ठेने पाळणारे होते व त्याचीहि मनोवृत्ति तशीच होती. शाळकरी वयापासून त्याचे गणिताचे आकलन व आकर्षण असामान्य होते.\nथोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम\nगणिताची आवड कशी निर्माण झाली\nकरिअरच गणित जरा चुकलच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/02/blog-post_60.html", "date_download": "2021-09-22T17:10:01Z", "digest": "sha1:IMHOHIWXUWRVZENBX6IOFLWZF7L4JETE", "length": 20692, "nlines": 102, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "कोरोना सारख्या जागतिक संकट काळाशी संघर्ष करून सरकारचे जनहितकारी अर्थसंकल्प:- हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री. - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / चंद्रपूर जिल्हा / कोरोना सारख्या जागतिक संकट काळाशी संघर्ष करून सरकारचे जनहितकारी अर्थसंकल्प:- हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री.\nकोरोना सारख्या जागतिक संकट काळाशी संघर्ष करून सरकारचे जनहितकारी अर्थसंकल्प:- हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री.\nBhairav Diwase सोमवार, फेब्रुवारी ०१, २०२१ चंद्रपूर जिल्हा\nचंद्रपूर:- कोरोना सारख्या जागतिक संकट काळाशी संघर्ष करून केंद्र सरकारने जनहितकारी, सर्वसमावेशक व सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे, या अर्थसंकल्पाचा नक्कीच सर्व स्तरातून स्वागत होईल असा विश्वास पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला आहे.\nकोरोना लसीवर २०२१- २२ या वर्षात ३५००० कोटी रुपये खर्च होणार होणार असून गरज पडल्यास अधिक निधी सरकार उपलब्ध करून देणार आहे. देशातील शेतकरी हा आर्थिक बळकट व समृद्ध असला पाहिजे हे मोदी सरकारची प्राथमिकता असून खराब होणाऱ्या २२ पिकांचा समावेश ऑपरेशन ग्रीन स्कीम मध्ये करण्यात आला आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी पर्यंत आता कृषी उत्पन्न बाजार समिती ची पर्यंत पोहचेल. कोरोना लॉक डाऊन काळात जवळपास ८० कोटी जनतेला मोफत धान्य उपलब्ध करून देखील असा बळकट अर्थसंकल्प सादर करणे म्हणजे सरकारची फलश्रुतीच आहे असे गौरवोद्गार हंसराज अहीर यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना काढले.\nमहिला सक्षमीकरण व सशक्तीकरण यावर केंद्र सरकारचे विशेष लक्ष असतांनाच उज्वला योजनेचा लाभ १ करोड महिलांपर्यंत पोहचविण्याचे लक्ष या अर्थसंकल्पातून मांडण्यात आले आहे. मत्स्य व्यवसायींना अधिक समृद्ध करण्यासाठी व त्यांना मासेमारीच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोच्ची, चेन्नई, विशाखापटणम, पारादीप, पेटुआघाट असे ५ नवीन फिशिंग हार्बर तयार करण्यात येणार असल्याने देशात स्वयंरोजगाराचे नवीन दालन मत्स्य व्यवसायिंकांना उपलब्ध होणार असल्याचे समाधान हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.\nवित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा व आरोग्य सुविधा यावर विशेष भर देण्यात आला आहे. पारदर्शकता हि या अर्थसंकल्पाची महत्वाची बाजू असतांना देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत असतांना ७५ वर्षावरील जेष��ठ नागरिकांना आता इन्कम टॅक्स फाईल करण्याची गरज नाही हि जेष्ठ नागरिकांना समाधानकारक बाब आहे असेही यावेळी अहीर यांनी सांगितले.\nमिशन पोषण २.०, शहरी भागातील जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना, इंटीग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन पोर्टल, असे अनेक महत्वाकांक्षी योजना या अर्थसंकल्पात असून सर्वसमावेशक व देशाला आर्थिक बळकट करणारा अर्थसंकल्प असल्याचा विश्वास पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना व्यक्त केला.\nकोरोना सारख्या जागतिक संकट काळाशी संघर्ष करून सरकारचे जनहितकारी अर्थसंकल्प:- हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री. Reviewed by Bhairav Diwase on सोमवार, फेब्रुवारी ०१, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना ���ोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दु��खाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/congress-bjp-election-run-for-meters-of-sangli-corporation-sbk97", "date_download": "2021-09-22T17:55:20Z", "digest": "sha1:CWULTJX3YGYIMOQ5PHO2YGBFQ7W3IQFE", "length": 25282, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महापालिका स्थायी सभापतीसाठी 'काँग्रेस-भाजप'मध्ये जुंपणार", "raw_content": "\nतीन वर्षापूर्वी महापालिकेत सर्वाधिक 41 जागा जिंकून भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत आले होते.\nमहापालिका स्थायी सभापतीसाठी 'काँग्रेस-भाजप'मध्ये जुंपणार\nसांगली : सांगली, मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या (Sangli Update) स्थायी समिती सभापती पदासाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी फिरोज पठाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे. (Sangli Election 2021) आज दुपारी पठाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, उपमहापौर उमेश पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते (NCP) मैनुद्दीन बागवान तसेच नगरसेवक संतोष पाटील, करण जामदार, नर्गिस सैय्यद, संगीता हारगे, मनगु सरगर, काँग्रेसचे अमर निंबाळकर, रवींद्र वळवडे आ��ी उपस्थित होते.\nमहापालिकेत स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. तीन वर्षापूर्वी महापालिकेत सर्वाधिक 41 जागा जिंकून भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत आले होते. मात्र सहा महिन्यापूर्वी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी (Congress-NCP) आघाडीने भाजपचे सहा सदस्य फोडून सत्तांतर घडवून महापालिकेची सत्ता हस्तगत केली होती. त्यामुळे महापौरपद सध्या राष्ट्रवादीकडे असून विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच आहे. मात्र संख्याबळाच्या जोरावर भाजप अजूनही स्थायी समितीमध्ये वर्चस्व राखून आहे.\n महिलांसाठी NDAतून सैन्यात अधिकारी होण्याचा मार्ग खुला\nस्थायी समितीमध्ये भाजपचे नऊ तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे एकूण सात सदस्य आहेत. स्थायी समिती सभापतिपद काँग्रेसला देण्याचे आघाडीचे धोरण असल्याने या निवडणुकीसाठी काँग्रेसने फिरोज पठाण यांना उमेदवारी दिली आहे. स्थायी समिती मध्येही सत्तांतर करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न चालवले होते. मात्र भाजपने आठ दिवसांपूर्वीच आपले स्थायी समितीचे सर्व सदस्य एकत्रित हैदराबाद येथे हलवल्याने त्यांच्या खेळीत यश येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्थायी समिती भाजपकडेच राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.\nउद्या गुरुवारी सकाळी 11 वाजता सभापती निवडीसाठी स्थायी समितीची विशेष सभा होणार आहे. यासाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांची विभागीय आयुक्तांनी नेमणूक केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत सुरवातीचे 15 मिनिटे अर्ज छाननीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर उमेदवारी माघार घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात येणार असून त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने मतदान होणार आहे. ही विशेष सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याने भाजपने आपले सर्व सदस्य निवडणूक होईपर्यंत बाहेरच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व सदस्य उद्या सोलापुरातून अथवा इतर ठिकाणाहून ऑनलाइन पद्धतीने या निवडणूकीत मतदान करणार आहेत.\nहेही वाचा: रशियाच्या मंत्र्याचे निधन; कॅमेरामनला वाचवताना दुर्घटना\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरह�� न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड र��ल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/akurdi-toran-for-decoration-prefers-flowers-tmb01", "date_download": "2021-09-22T17:44:01Z", "digest": "sha1:5DOU32Z32JK5GMQVKQJTP5WUNT64QTNZ", "length": 23864, "nlines": 222, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Akurdi : सजावटीसाठी तोरण, फुलांना पसंती", "raw_content": "\nAkurdi : सजावटीसाठी तोरण, फुलांना पसंती\nआकुर्डी : बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंद अन् उत्साहाचे वातावरण असते. तोच उत्साह आणखी द्विगुणित करण्यासाठी गणरायाची आरास केली जाते. गौरी-गणपती सजावटीसाठी लागणाऱ्या नवीन वस्तू खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत.\nगौरी-गणपतीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांच्या माळा, तोरणे, दिवे, मोती, जाळीचे पडदे, पेपर कटआऊट, कार्डबोर्ड, फोम शीट, क्रेप पेपर, लटकन अशा विविध नावीन्यपूर्ण वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे फेटे आणि मुकुटही पाहायला मिळत आहेत. तसेच, सजावटीसाठी सर्वांत जास्त वापर फुलांचा केला जातो. त्यामुळे पेपरपासून बनवलेल्या फुलांना जास्त मागणी आहे.\nगणपतीसाठी काही ज्वेलर्सनी खास कलेक्शन बाजारात आणले आहे. त्यामध्ये मुकुट, सोंड, मोदक हार, समई, जास्वंद, केवड्याचे पान, पान-सुपारी, दूर्वा आणि त्रिशूळ तसेच, ग्राहकांना आवडतील अशाच आकारातील चांदी आणि सोन्याचं पाणी दिलेल्या विविध आकारांतील मूर्तीदेखील आहेत. या मूर्ती देव्हाऱ्यातही ठेवता येतील.\nबाप्पाच्या डोक्यावर लावण्यासाठी जी छत्री असते, त्यातही वेगवेगळ्या आकार व किमतीत छत्री उपलब्ध आहेत. त्याची किंमत सुमारे ९०, १२०, १५० रुपयांपासून सुरू होते.\nकृष्ण पगडी, शाही फेटा, जय मल्हार पगडी, कोल्हापुरी फेटा, स्वामिनारायण फेटा, पुणेरी फेटा अशा विविध प्रकारचे फेट्यांना यंदा मोठी मागणी आहे. ५० पासून ते पाचशे रुपयांपर्यंत या फेट्यांची किंमत आहे.\nमोती, लोकर, एम्ब्रॉयडरी केलेली, फुलांची अनेक तोरणे उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती ९० पासून ते एक हजार रुपयांपर्यंत आहेत. याशिवाय पडद्यांमध्येही विविध प्रकार आहेत. रंगीबिरंगी, मणी व जाळीच्या पडद्यांचा समावेशआहे.\nमनोज वनवारी (सजावट साहित्य विक्रेते) : या वर्षी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. त्यात सजावटीच्या साहित्यातील पेपरपासून बनवलेल्या फुलांना जास्त मागणी आहे. यंदा फेट्यांचे विविध प्रकारही विक्रीस आले आहेत.\nनीलेश वर्मा (सराफ व्यावसायिक) : गेल्या दोन वर्षांपासून आमचा व्यवसाय कमी प्रमाणात चालत होता. मात्र, गणेशोत्सवामुळे व्यवसाय उत्तम चालत आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ५० टक्के सूटदेखील दिली आहे. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 ���ाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokbhramanti/tripura-tours-1301555/", "date_download": "2021-09-22T17:20:44Z", "digest": "sha1:HB3KCJONYU4JZN32D7LE55ZBTXJM6TV5", "length": 11325, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tripura Tours|त्रिपुरा", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nत्रिपुरा हे राज्य बांगलादेश व एका बाजूने आसाम व मिझोरामला लागून आहे.\nWritten By लोकसत्ता टीम\nत्रिपुरा हे राज्य बांगलादेश व एका ब���जूने आसाम व मिझोरामला लागून आहे. आगरतळा या राजधानीत विमानतळ आहे. नसíगक संपत्ती व ऐतिहासिक वारसा हे या राज्याचे वैशिष्टय़ आहे. राज्याचा भूप्रदेश १०० फूट ते ३००० फूट उंचीच्या डोंगररांगांनी व्यापलेला आहे. समृद्ध जंगले, अभयारण्ये, ऐतिहासिक वास्तू, खडकातील कोरीव काम, प्रस्तर शिल्प, हिंदू व बौद्ध धर्मस्थळे आणि विविध जमाती येथे आढळतात.\nराज्यातील १९ जमातींपकी त्रिपुरी जमात सर्वात मोठी असून रेआंग जमातीची लोकसंख्या त्याखालोखाल आहे. जमातीया, नाओतिया, डार्लोग, हलाम, गारो, चकमा, काली या इतर जमाती राज्यात आहेत.आगरतळा येथील महाराजा राधाकीशोर यांनी सन १९०१ मध्ये बांधलेला उज्जयंता राजवाडा प्रेक्षणीय आहे. महाराजा कल्याण यांनी खोदकाम सुरू केलेला कामलासागर तलाव येथून २७ किमीवर आहे. या तलावाच्या काठावर १६ व्या शतकातील प्रसिद्ध काली मंदिर आहे. आगरतळापासून ३० किमीवर सिपाहीजाला अभयारण्य आहे.\nआगरतळाहून ५५ किमीवर उदयपूर नगर आहे. येथे जवळच रुद्रसागर तलावात भव्य नीरमहाल बांधलेला आहे. हे पूर्व भारतातील एकमेव जलमहाल. गोमती नदीच्या काठावर वसलेले उदयपूर ही राजवाडे व तलावांची नगरी आहे. येथे पुरातन भूबनेश्वरी मंदिर, जगन्नाथ मंदिर आहे. येथून जवळच गोमती नदीच्या काठावरील टेकडीच्या कातळ भिंतीवर शिव, विष्णू, काíतक, महिषासुर मर्दनिी व इतर देवतांच्या भव्य प्रतिमा कोरलेल्या आहेत. उदयपूरपासून ६१ किमीवर पिलक येथे ८व्या- ९व्या शतकातील हिंदू व बौद्ध वसाहतींचे पुरातत्त्वीय अवशेष सापडले आहेत. त्रिपुरा हे वेत व बांबूच्या कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे.\nत्रिपुरात भ्रमंतीसाठी ऑक्टोबर ते मार्च कालावधी उत्तम असतो. उत्तम हवामान, हिरवीगार जंगले, संत्र्याच्या बागा, ऑचड व इतर फुलांनी बहरलेल्या निसर्गाचे वरदान लाभेला त्रिपुरा या काळात पाहता येईल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उ��्डाणपूल मार्गी\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/beforesignup.html", "date_download": "2021-09-22T16:52:59Z", "digest": "sha1:SH6GOTLXKDWEZP4GIHQFHDQOB6HT7MUT", "length": 18970, "nlines": 180, "source_domain": "www.misalpav.com", "title": "सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही. | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही.\nनीलकांत in पुस्तक पान\nमिसळपाव.कॉम परिवारात सामील होताय त्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत. हा लेख तुम्ही मिसळपाव.कॉमवर अगदी नवीन आहात आणि सोबतच मराठी आंतरजालावर(इन्टरनेट) सुध्दा नवीन आहात असं गृहीत धरून लिहीलेला आहे. त्यामुळे सदस्यं नोंदणीकरण्याच्या आधी हा लेख वाचला तर सहसा येणार्‍या अडचणी येणार नाहीत.\n१) मिसळपाववर तुम्ही मराठीत सदस्यं नाव घेऊ शकता. नव्हे तुमचं नाव मराठीतच असावं हा आग्रह आहे. मराठीत नाव लिहीता येईल का अशी आपली पहिली शंका असू शकते. मात्र त्याची काळजी नाही. आपण सर्वांनी मोबाईलमध्ये इंग्रजी अक्षारांमध्ये मराठी मजकुर लिहीलेला असेलच तेथे तो इंग्रजीतच दिसतो. येथे मिसळपाववर मात्र त्याच पध्दतीने म्हणजे इंग्रजी अक्षरांत लिहीलेला मजकुर सरळ मराठीत दिसतो. :) याचा अर्थ असा की तुम्हाला मिसळपाव.कॉम वर मराठीत लिहायला केवळ ��� मिनीटे पुरतील.\nतरीही काही अडचण आलीच तर कुठल्या शब्दासाठी काय लिहावे याचा तक्ता तयार आहे तुमच्या मदतीला. तो तक्ता येथे आहे.\nथोडा वेळ जरा येथे घालवा म्हणजे आयुष्यात मिसळपाव किंवा आंतरजालावर कुठेही बिनचुक लिहायला लागाल.\n२) समजा असे झाले की सदस्यंनाव घेताना काही चुक झाली तर काळजी करू नका. तुम्हाला आलेल्या ईमेल मधील माहिती सोबत तुम्ही खाली दिलेल्या ईमेल वर मेल करा. तुमच्या नावातील चुक दुरुस्त करून दिल्या जाईल.\n३) तुम्ही सदस्यं खाते बनवण्यासाठी जसे सदस्यं नाव देणे गरजेचे आहे तसेच एक कार्यरत ईमेल पत्ता देणे गरजेचे आहे. तुमच्या खात्याचे संकेताक्षर (पासवर्ड) याच खात्यावर पाठवले जाईल. तसेच पुढे सुध्दा काही कामा निमीत्तं तुमच्याशी संपर्क साधायला हाच ईमेल वापरल्या जाईल.\n४) तुम्ही खाते बनवल्यावर ते व्यवस्थापनाकडे सक्रिय करण्यासाठी पाठवले जाते. या प्रक्रियेला जरा वेळ लागतो. तो पर्यंत तुम्ही मिसळपाव वर वाचन करू शकता. जरा जास्तंच वेळ लागत असेल तर तुम्हाला आलेला ईमेल खाली दिलेल्या ईमेल वर पाठवून खाते लवकर सक्रिय करण्याची विनंती करू शकता.\n५) मिसळपाव.कॉम हे मराठी भाषेतून मराठी लोकांसाठीचे संकेतस्थळ आहे. त्यामुळे येथे केवळ मराठीतूनच चर्चा व अन्य लेखन अपेक्षीत आहे. आणि हो येथे केवळ तुमचेच लेखन किंवा कविता प्रकाशित करता येतात. अन्य कुणाचेही चोरलेले लेखन येथे प्रकाशित करता येत नाही.\n६) येथे सर्वांनी एकत्रीत येऊन चांगल्या वातावरणात लेख लिहावेत चर्चा कराव्यात अशी अपेक्षा आहे. मात्र तुम्हाला कुणाचाही त्रास झाल्यास तुम्ही येथील संपादक मंडळाला तसे कळवल्यास त्याची काळजी घेतली जाईल.\n७) नवीन सदस्यं आहात तर येथे रूळायला जरा वेळ लागेल. कधी आपल्या लेखांचे लोक कौतुक करतील तर कधी चेष्टा करतील. मात्र एक नक्की आहे की थोडा वेळ येथे टिकून रहा म्हणजे तुम्हाला तुमच्यासारखे मित्र नक्की भेटतील. आणि पुढे मिसळपाव सोडवणार नाही. यासाठी गरज आहे ती नवीन असताना टिकून राहण्याची. हवं तर ही कसोटी क्रिकेट आहे असं समजा. खेळपट्टीवर टिकून राहणे सर्वात आधी आवश्यक आहे. एकदा टिकलो की हव्या तेवढ्या धावा काढू. :)\n८) येथे सदस्यं झाल्यावर तुम्ही लेखन करू शकता. विविध विषयांवर चर्चा करू शकता. अन्य विषयांवर प्रतिक्रिया देऊ शकता. इतर सदस्यांशी खरडवहीतून व्यक्तिगत निरोपांतून बोलू शकता. खरडफळ्यावर चालू घडामोडींवर गप्पाटप्पा आणि अन्य सदस्यांसोबत कुठल्याही विषयावर गप्पा करू शकता. तुम्हाला आवडलेल्या लेखांची सूची बनवून आपल्या वाचनखूना ठेवू शकता. आपल्या आवडत्या लेखकाचे आधीचे सर्व लेखन बघु शकता.\n९) मिसळपाव.कॉमचे स्वत:चे एक धोरण आहे. तुम्ही आता या परिवारात सामील होताय तर कृपया हे धोरण एकदा नक्की वाचा. म्हणजे येथे कोण कसं आणि का वागतं याचा अंदाज येईल. संपादक मंडळ व व्यवस्थापनाचा भूमीकेचा परिचय होईल. हे धोरण येथे वाचता येईल.\n१०) सर्वात शेवटी , मिसळपाव तुम्हाला आवडले असेल तर येथे सक्रिय सहभागी व्हा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना मिसळपावबद्दल सांगा. जास्तीत जास्त मराठी लोकांना मिसळपाव आपलंसं वाटावं असा प्रयत्न आहे. त्यात सक्रिय सहभागी व्हा.\nसंपर्कासाठी ईमेल पत्ता :- neelkant.akl@जीमेल.कॉम (जीमेल इंग्रजीतूनच लिहा. स्पॅम मेल वाचवण्यासाठी तो प्रयत्न आहे. :) )\nनविन सदस्य नोंदणी करण्याअगोदर ह्या लेखाचा दुवा ह्या पानावर असावा.\nतसेच नोंदणी झाल्यावर मिपाची नियमावली, कोणत्याप्रकारचे लेखन धोरणात बसते याची मार्गदर्शक तत्वे असे सदस्याला व्यनि द्वारा, इ-पत्राद्वारा मिळेल अशी सोय आहे का\nएक सूचना: 'वाविप्र'साठी एक कॅटेगरी बनवून हे सर्व धागे याखाली टाकावेत. मग ते कधीही चटकन सापडतील.\nसदस्यं होण्यापुर्वी वाचलेच पाहिजे असे काही.\nअहो इथे काही दिसत नहिये धाग्यावर.. हे वाचण्यात माला रस आहे...कोणी मदत करेल काय\nखुप तत्परतेने द्रुश्य केलेत लिखाण...\nअजून दोन सूचनावजा मुद्दे\nअजून दोन सूचनावजा मुद्दे टाकायला पाहिजे होते \n१. हे फेसबुक नाही त्यामुळे स्टेटस अपडेट केल्यासारखे धागे टाकू नयेत\n२.हे फ्लिकर किंवा पिकासा नाही - सगळेच फोटो अपलोड करू नयेत\nहा हा हा. शेमत आहे.\n'सदस्य'चे अनेकवचन आणि इतर काय काय करूनही 'सदस्यं' पर्यंत मी पोचलो नाही आहे. नक्की काय आहे म्हणे हे\nफार तर सदस्य हा शब्द नपुंसकलिंगी धरला तर त्याचे अनेकवचन 'कपाट-कपाटं'नुसार 'सदस्यं' होऊ शकेल\nसरळ साध्या मराठीत 'मेंबरं' म्हणून सोडा की हो..\nअजून एक- जेव्हा कैतरी शोधल्या\nअजून एक- जेव्हा कैतरी शोधल्या जाते तेव्हा \"तुमच्या शोधातून कसलेच निष्पण्ण झाले नाही\" असा मेसेज दिसतो. त्याजागी\n\"तुमच्या शोधातून काहीच निष्पन्न झाले नाही\" असे वाक्य बदलावे ही इणंती.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pune-pimpri-chinchwad/nitin-gadkari-suggests-new-pune-should-built-beyond-malshej-ghat-yk75-82624", "date_download": "2021-09-22T17:41:14Z", "digest": "sha1:EYEL5QN35GAQFHI4PD57XSFO5PQEJV3Z", "length": 9837, "nlines": 33, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "नितीन गडकरींचे भव्य-दिव्य स्वप्न : नवीन पुणे हे माळशेज घाटाच्या पलीकडे उभारा..", "raw_content": "\nनितीन गडकरींचे भव्य-दिव्य स्वप्न : नवीन पुणे हे माळशेज घाटाच्या पलीकडे उभारा..\nपुण्यापासून कोल्हापूरपर्यंत किंवा पंढरपूर अथवा आळंदीपर्यंत ब्रॉडगेज मेट्रोचा सुचविला पर्याय...\nपुणे :‘‘पुणे शहरापासून कोल्हापूर, पंढरपूर आदी २५० किलोमीटरपर्यंतच्या तसेच आळंदीसारख्या ठिकाणांसाठी ब्रॉडगेज मेट्रोचे जाळे तयार करणे शक्य आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती हवी. या मेट्रोचा खर्च प्रती किलोमीटर अडीच कोटी रुपये आहे. या मेट्रोची अंमलबजावणी झाल्यास पुण्यातून कोल्हापूरला अवघ्या अडीच तासांत नागरिकांना पोचता येईल. त्यासाठीचा आराखडा तयार आहे, असे केंद्रीय भूपृष्ठमंत्री वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सोमवारी सांगितले.\nगडकरी यांनी ‘सकाळ’च्या संपादकीय सहकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. त्यावेळी हायड्रोजन व इथेनॉलसह इंधनाचे बहुविध पर्याय, इथेनॉलचा इंधनातील वाढता वापर आणि त्याचे पंप, तेलबिया क्षेत्रातील देशाचा ‘रोडमॅप’, महाराष्ट्राशी संबंधित पालखी महामार्गासह मेट्रोचे प्रकल्प आदी विषयांवर गडकरी यांनी चर्चा केली. ‘सकाळ’चे समूह ���ंपादक- संचालक श्रीराम पवार यांनी प्रास्ताविक केले. संपादक सम्राट फडणीस यांनी स्वागत करून चर्चेचा उद्देश स्पष्ट केला.\nआयात इंधनावरील परावलंबित्व कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक महत्त्वाची ठरणार असल्याचा मुद्दा अधोरेखित करून गडकरी म्हणाले, ‘‘पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत किंवा पंढरपूर अथवा आळंदीपर्यंत ब्रॉडगेज मेट्रो शक्य आहे. आम्ही नागपूरमध्ये दहा मार्गांसाठी ब्रॉडगेज मेट्रो करीत आहोत. नेहमीच्या मेट्रो प्रकल्पासाठी प्रती किलोमीटर किमान ३५० कोटी रुपये खर्च येतो. मात्र, ब्रॉडगेज मेट्रोसाठी अवघा दोन कोटी रुपये प्रती किलोमीटर खर्च आहे. पुणे- कोल्हापूरसाठी सहा किंवा आठ डब्यांची ब्रॉडगेज मेट्रो होऊ शकते. त्यातील दोन डबे बिझनेस तर, चार डबे ‘इकॉनॉमी’ वर्गासाठी असतील. त्यात विमानासारख्या सुविधा मिळतील. त्याचे भाडेही एसटी बसच्या तिकिटाएवढेच असेल.’’\nते म्हणाले, की, नागपूरच्या ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पासाठी सर्व परवाने मिळाले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या धर्तीवर कोणत्या शहराला कोठे प्रकल्प करायचा असेल तर, सर्व प्रकारचे सहकार्य मी करू शकतो. पुणे- कोल्हापूरमधील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास वाहतूक मंत्री म्हणून मी त्यांना हवे असलेले सगळे सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र, त्यासाठी झटपट निर्णय घेऊन कामाला सुरुवात करायला हवी.\nनव्या पुण्यासाठी जागा उपलब्ध\nपुण्याच्या वाढीला आता मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे नवे पुणे तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी मुंबई-नगर दरम्यान कल्याण माळशेज घाटाच्या पलीकडे २५ लाख लोकसंख्येसाठी नवे पुणे उभारणे शक्य आहे. त्याचा आतापासूनच विचार करण्याची गरज आहे. या प्रक्रियेसाठी काही कालावधी लागू शकतो. परंतु, त्यासाठी आपली दृष्टी हवे, असेही गडकरी यांनी आवर्जून नमूद केले.\nनगर रस्त्यावर तीन मजली उड्डाण पूल\nपुणे - नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाघोली- शिरूर दरम्यान ५० किलोमीटरचा तीन मजली पूल उभारण्यात येणार आहे. तळात आठ पदरी रस्ता, पहिल्या मजल्यावर सहा पदरी पूल, त्यावर मेट्रो धावू शकेल, अशी या पुलाची रचना असेल. त्यामुळे वाहतूक थेट होऊ शकेल. जागतिक दर्जाचा हा प्रकल्प असेल, असे गडकरी यांनी सांगितले. तसेच पुण्याजवळील चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या मार्गातील अडथळे दूर झाल्याचेही त���यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे पुण्यातून दक्षिणेत जाणारी वाहतूक वळविण्यासाठी मी सुरतपासून नवीन मार्ग आखला आहे. त्यामुळे शहरात होणारी जड वाहतूक कमी होऊन प्रदूषण घटेल, असेही त्यांनी सांगितले.\n- पालखी मार्गाशी माझी भावनिक जवळीक\n- पालखी मार्गाचे दीड वर्षांत उद्‍घाटन होईल\n- देहू- पंढरपूर, आळंदी- पंढरपूर मार्गासाठी १४ हजार कोटींचा खर्च\n- वारकऱ्यांचे पाय भाजू नये यासाठी विशिष्ट पद्धतीचा रस्ता\n- पालखी मार्गाच्या दुतर्फा स्वच्छतागृहे, वारकऱ्यांना विश्रामासाठी जागा\n- ज्ञानेश्वरीत उल्लेख केलेली झाडे राज्य सरकारच्या मदतीने रस्त्याच्या दुतर्फा लावणार\n- या मार्गासाठी नागरिकांची सूचना केल्यास त्याचा विचार करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/these-feature-phones-support-whats-app-price-less-than-2000-know-details/articleshow/83573090.cms", "date_download": "2021-09-22T17:48:34Z", "digest": "sha1:CXPXGXXWSHD22TPLPYU2X5OUN5GX3BJG", "length": 16270, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nWhatsAppसाठी स्मार्टफोनची गरज नाही, १९९९ रुपयाच्या किंमतीतील 'हे' हायटेक फीचर फोन\nभारतीय बाजारपेठेत सध्या JioPhone, JioPhone 2, मायक्रोमॅक्स भारत 1 इंटेक्स टर्बो + 4G, सॅमसंग मेट्रो XL, कॉलबार C63 बोल्ड 310, नोकिया 216 आणि नोकिया 208 हे फोन उपलब्ध आहे. जे What's App ला सपोर्ट करतात.\nया फीचर फोनमध्ये आहे व्हॉट्सअॅप उपलब्ध\nकिंमत ३,००० रुपयांपेक्षा कमी\nबजेट वापरकर्त्यांसाठी चांगला पर्याय\nनवी दिल्ली. व्हॉट्सअ‍ॅप, जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग App आहे. जगभरातील कोट्यावधी युजर्स याचा वापर करतात.भारतात प्रत्येकासाठी Whats Appचा वापर खूप महत्वाचा झाला आहे. असे म्हटले तर, ते चुकीचे ठरणार नाही. परंतु, आजही भारतात असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आणि ते फीचर फोन वापरतात. तुम्ही देखील त्या वापरकर्त्यांपैकी एक आहात आणि तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वापरायचे आहे. परंतु, स्मार्टफोन नाही. तर, तुम्हाला निराश व्हायची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा फीचर फोनविषयी सांगत आहोत ज्यात तुम्हाला Whats App वापरता येईल.\nभारताच्या या विद्यार्थ्यानं इंस्टाग्राममधील चूक शोधली, फेसबुककडून २२ लाखांचं बक्षीस जाहीर\nया फिचर फोनमध्ये २ इंच रंग प्रदर्शन आहे. यात २ एमबी रॅम आणि ४ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे जे मायक्रोएसडी कार्डद्वारे १२८ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन केएआय ओएसवर काम करतो. कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचे तर यात २ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि समोर एक व्हीजीए कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G VoLTE, ३.५ मिमी ऑडिओ जॅक, एफएम, वायफाय, ब्लूटूथ ४.१ एलई आणि जीपीएस आहेत. बॅटरी बॅकअप बद्दल सांगायचे तर या फोनमध्ये २०००mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन व्हॉट्सअॅपसह इतर अ‍ॅप्सना देखील सपोर्ट करतो. फोनची किंमत १,९९९ रुपये आहे.\nया फीचर फोनमध्ये ३२०x २४० पिक्सल रिजोल्यूशनसह २.४ इंच क्यूव्हीजीए डिस्प्ले आहे. या फोनमध्ये ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे जे मायक्रोएसडी कार्डद्वारे १२८ जीबी पर्यंत वाढवता येते. हा फोन केएआय ओएसवर काम करतो. कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचे तर, यात २ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि पुढच्या बाजूला ०.३ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G VoLTE, ३.५ एमएम ऑडिओ जॅक, एफएम, वायफाय आहे. बॅटरी बॅकअप बद्दल सांगायचे तर या फोनमध्ये २००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन व्हॉट्सअॅपसह इतर अ‍ॅप्सना सपोर्ट करतो. याची किंमत २,९९९ रुपये आहे.\nया फीचर फोनमध्ये २.४ इंचचा क्यूव्हीजीए डिस्प्ले आहे ज्याचे रेझोल्यूशन ३२०x२४०पिक्सल आहे. या फोनमध्ये ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. जे मायक्रोएसडी कार्डद्वारे १२८ जीबी पर्यंत वाढविले जाऊ शकते . हा फोन १.१ GHz ड्युअल कोअर क्वालकॉम १०५ वर काम करतो. या फोनमध्ये २ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि पुढील बाजूस ०.३ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या फीचर फोनमध्ये ४ जी व्हीएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ ४.१ एलई, जीपीएस आणि यूएसबी २.० आहेत. या फोनमध्ये २००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन व्हॉट्सअॅपसह इतर अ‍ॅप्सना देखील सपोर्ट करतो. मायक्रोमॅक्स भारत १ ची किंमत सुमारे १, ७९९ रुपये आहे.\nइंटेक्स टर्बो + 4 जी:\nया फीचर फोनमध्ये २.४ इंचचा डिस्प्ले आहे, ज्याचे रेझोल्यूशन ३२० x२४ पिक्सल आहे. या फोनमध्ये ५१२ मबी रॅम आणि ४ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. जे, मायक्रोएसडी कार्डद्वारे ३२ जीबी पर्यंत वाढविले जाऊ शकते . हा फोन ड्युअल कोअरवर काम करतो. हा फोन केओएस वर काम करतो. कॅमेरा सेटअपबद्दल सां��ायचे तर, यात २ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि पुढच्या बाजूला ०.३ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या फीचर फोनमध्ये ४ जी व्हीएलटीई, वाय-फाय, ब्ल्यूटूथ आणि जीपीएस आहेत. यात २००० mAh बॅटरी आहे. हा फोन व्हॉट्सअॅपसह इतर अ‍ॅप्सना देखील सपोर्ट करतो. इंटेक्स टर्बो + 4 जीची किंमत दोन हजार रुपये आहे.\nApple TV+ ची एक वर्षाची मोफत सबस्क्रिप्शन सेवा समाप्त, ऑफरमध्ये मोठा बदल\nकोविड लसचा स्लॉट बुक करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स\nमुंबईकर आणि पुणेकरांना जिओची गुड न्यूज, लवकरच मिळणार 'ही' सुविधा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nAirtel vs Vi: दोन्ही कंपन्यांचा ४४९ रुपयांचा रिचार्ज, मात्र या प्लानमध्ये मिळेल दुप्पट डेटा आणि बेनिफिट्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल स्वस्तातला स्मार्टफोन आणखी 'स्वस्त' मिळणार, किंमत आता खूपच कमी झालीय\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nधार्मिक मस्तमौजी असतात 'या' राशीचे लोकं, यांच्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नाही\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nमोबाइल WhatsApp युजर्ससाठी बॅड न्युज कंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणारकंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणार\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nकार-बाइक 500Km रेंज-फक्त २२ मिनिटात ८० टक्के बॅटरी चार्ज, भारतात पॉवरफुल Electric Car झाली लाँच\nकरिअर न्यूज अकरावी प्रवेशाची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर\nटिप्स-ट्रिक्स आधार कार्डला डाउनलोड करणे झाले खूपच सोपे, फक्त 'हे' काम करा\nकोल्हापूर कोल्हापुरात IPL सामन्यावर बेटिंग; 'ती' चुरशीची लढत सुरू असतानाच...\nअहमदनगर रेखा जरे हत्या प्रकरण; 'या' वर्तनामुळे बाळ बोठेला मिळाला नाही जामीन\nठाणे काँग्रेसनेच शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला: केंद्रीय मंत्र्याचा दावा\n समीर चौघुलेंच्या कौतुकात आदराने झुकले बिग ब���\nदेश 'सिद्धू पंजाबचे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून कुठल्याही त्यागासाठी तयार आहे'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AC_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95_-_%E0%A4%97%E0%A4%9F_%E0%A4%A1", "date_download": "2021-09-22T18:01:44Z", "digest": "sha1:YQUV6ND2D5C55ZLCHNX4O7CQP3JRSOAN", "length": 15196, "nlines": 556, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२००६ फिफा विश्वचषक - गट ड - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२००६ फिफा विश्वचषक - गट ड\n२००६ फिफा विश्वचषकाच्या गट ड मधून पोर्तुगाल आणि मेक्सिको दुसर्‍या फेरीत गेले तर अँगोला आणि इराण हे संघ पुढे गेले नाहीत.\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nपोर्तुगाल ९ ३ ३ ० ० ५ १ +४\nमेक्सिको ४ ३ १ १ १ ४ ३ +१\nअँगोला २ ३ ० २ १ १ २ -१\nइराण १ ३ ० १ २ २ ६ -४\nजून ११ इ.स. २००६\nजून ११ इ.स. २००६\nजून १६ इ.स. २००६\nजून १७ इ.स. २००६\nजून २१ इ.स. २००६\nजून २१ इ.स. २००६\nSunday, जून११ इ.स. २००६ - १८:००\nमेक्सिको ३ – १\nचौथा सामना अधिकारी: Jerome Damon\nपाचवा सामना अधिकारी: Enock Molefe\nSunday, जून११ इ.स. २००६ - २१:००\nचौथा सामना अधिकारी: Kevin Scott\nपाचवा सामना अधिकारी: Chris Strickland\nFriday, जून१६, इ.स. २००६ - २१:००\nमेक्सिको ० – ०\nचौथा सामना अधिकारी: Trachya Permpanich\nपाचवा सामना अधिकारी: Eisa Ghoulum\nSaturday, जून१७ इ.स. २००६ - १५:००\nपोर्तुगाल २ – ०\nचौथा सामना अधिकारी: Lionel Dagorne\nपाचवा सामना अधिकारी: Vincent Texier\nWednesday, जून२१, इ.स. २००६ - १६:००\nपोर्तुगाल २ – १\nचौथा सामना अधिकारी: Essam Abd El Fatah\nपाचवा सामना अधिकारी: Mamadou Ndoye\nWednesday, जून२१ इ.स. २००६ - १६:००\nइराण १ – १\nचौथा सामना अधिकारी: Carlos Simon\nपाचवा सामना अधिकारी: Aristeu Tavares\n२००६ फिफा विश्वचषक stages\nगट अ गट ब गट क गट ड गट इ\nगट फ गट ग गट ह नॉक आउट फेरी Final\n२००६ फिफा विश्वचषक general information\nLast edited on ९ ऑक्टोबर २०१८, at ०७:३१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑक्टोबर २०१८ रोजी ०७:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/38102", "date_download": "2021-09-22T18:23:51Z", "digest": "sha1:EWH36IXEXWLMX6U7BQVOGBJMY2BF4APZ", "length": 4671, "nlines": 45, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम | गणिताची आवड कशी निर्माण झाली | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nगणिताची आवड कशी निर्माण झाली\nत्याच्या घरात भाडेकरू असलेल्या काही कॉलेज विद्यार्थ्यानी जी. एस. कार नावाच्या लेखकाच्या एका गणिताच्या पुस्तकाशी त्याचा परिचय करून दिला. त्याच्या वयाच्या मानाने ते फारच पुढचे होते. त्याचा रामानुजमच्या आयुष्यावर फार परिणाम झाला. ५००० निरनिराळी प्रमेये, फॉर्म्युले, इक्वेशन्स यांचा हा हा एक संग्रह होता. आल्जिब्रा, जॉमेट्री, ट्रिगॉनॉमेट्री, डिफरन्शिअल इक्वेशन्स अशा अनेक विषयांचा त्यांत समावेश होता. फॉर्म्युले दिले होते पण त्यांच्या सिद्धता दिलेल्या नव्हत्या. हे पुस्तक काही विशिष्ट हेतूने बनवलेले होते. केंब्रिज विद्यापीठाची गणित विषयाची ट्रायपॉस ही परीक्षा तेव्हां फार गाजलेली होती. केंब्रिजचे हुशार विद्यार्थी या परीक्षेला बसत. प्रथम वर्गात पास होणाराना रॅंग्लर ही पदवी मिळे. प्रथम क्रमांकाला सीनियर रॅंग्लर म्हणत. कित्येक भारतीय या परीक्षेला बसत. महाराष्ट्रातील महाजनी व परांजपे ही नावे वाचकाना आठवतील. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक होते. परीक्षा पास होणारा विद्यार्थी विषेश बुद्धिमान समजला जाई व पुढील आयुष्यात हमखास चमकत असे मात्र तो असामान्य गणिती वा गणितसंशोधक हॊईलच असे नसे उलट, कित्येक असामान्य गणितज्ञाना ही परीक्षा जड जाई\nथोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम\nगणिताची आवड कशी निर्माण झाली\nकरिअरच गणित जरा चुकलच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/palghar-dahanu-gholvad-chiku-writes-prasad-joshi-ass97", "date_download": "2021-09-22T18:33:10Z", "digest": "sha1:YFWMFRYRMAPWN24JKIP75DQIZEHUGCNP", "length": 25943, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बदलती गावे : चिकूमुळे ओळख पोहोचली सातासमुद्रापार", "raw_content": "\nबदलती गावे : चिकूमुळे ओळख पोहोचली सातासमुद्रापार\nपालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यापासून १५ किलोमीटर अंतरावरील घोलवड गाव. समुद्रकिनारी वसलेल्या या गावाचा प्रमुख व्यवसाय आहे बागायती शेती आणि पर्यटन. या गावाची खास ओळख असलेले ‘घोलवडचे चिकू’ फक्त महाराष्ट्रातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहेत. वाडवळ, भंडारी, आदिवासी, माच्छी, पारसी, ब्राह्मण, बारी, जैन अशी या गावाची वैविध्यपूर्ण समाजरचना आहे. चिकूच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे येथील चिकू ‘जिआॅग्राफिकल इंडेक्स’ मानांकनप्राप्त आहेत.\nघोलवड, बोर्डीत चिकू उत्पादनाची उलाढाल वार्षिक ३५० कोटी रुपयांच्या वर आहे. पोर्तुगाल काळात चिकू लॅटिन अमेरिकेतील ब्राझीलहून भारतात आला. हळूहळू त्याचा विस्तार गोवा, कोलकाता आणि नंतर मुंबई परिसरात झाला. गोव्यात चिकू लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्याने इराणी कावसजी पटेल यांनी १९०१ मध्ये घोलवड येथे चिकूच्या लागवडीला सुरवात केली. उत्पन्न उशिराने मिळत असल्याने सुरवातीला फारसे कोणी या व्यवसायात उतरले नाहीत. पारशी मुलांना इंग्रजी शिकवणारे चिंतामण नाना पाटील आणि त्यांचे बंधू कुशा नाना पाटील यांना शिक्षणाच्या मोबदल्यात चिकूची दोन रोपे देण्यात आली आणि त्यांनी ती बोर्डी येथे लावली. घोलवड गावातदेखील चिकूच्या उत्पादनाला सुरुवात झाली खरी; मात्र १९६० पर्यंत चिकूचे फार मोठं बागायत क्षेत्र नव्हते. १९६८ मध्ये गावात वीज आली आणि बागायतदारांना विकासाच्या दृष्टीने ‘प्रकाश’वाट दिसली.\nसात हजार हेक्टरात लागवड\nघोलवड आणि परिसरात सद्यस्थितीत वाडवळ, बारी, ब्राह्मण, आदिवासी, भंडारी समाजाने सात हजार हेक्टर जमिनीवर चिकूची लागवड केली आहे. बरीच वर्षे चिकू मुंबईत विक्रीसाठी जायचे; मात्र त्यानंतर मध्य प्रदेश, इंदूर, दिल्ली, गुजरात या राज्यांच्या दिशेने येथील चिकूची वाटचाल सुरू झाली. येथील चिकूला जी. आय. मानांकन मिळाल्यामुळे निर्यातीला वाव मिळाला आणि दुबई, कुवेत या आखाती देशांसह इंग्लंडपर्यंत घोलवडच्या चिकूची निर्यात सुरू झाली. उत्तरोत्तर त्याची निर्यात वाढत असल्याचे दिसते. लेखिका शारदा पाटील यांनी चिकूपासून तयार करण्यात ���ेणाऱ्या १४६ प्रकारांबाबत माहिती देणारे पुस्तक प्रकाशित केले आहे. लतिका पाटील आणि शारदा पाटील चॉकलेट, पावडर, चिप्स तयार करत आहेत. चिकूपासून फोडी, भुकटी यासह विविध पदार्थ तयार करण्यात येतात. चिकूच्या बिया काढून सुकवल्यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाते.\nगेल्या सात वर्षांपासून चिकू महोत्सवाचे आयोजन येथे केले जाते. चिकूपासून तयार करण्यात येणारे विविध पदार्थ या महोत्सवाचे खास आकर्षण असते. शासनाने ठोस पाऊल उचलले, तर चिकू उत्पादनातून पालघर जिल्ह्याच्या कृषी विकासाला मोठा हातभार लागणार आहे. मात्र या प्रक्रिया उद्योगात सरकारने फारसे लक्ष घातले नाही. त्यामुळे उत्पादनासाठी जरी मेहनत केली गेली, तरी पाहिजे त्या प्रमाणात फायदा होत नाही, अशी खंत येथील चिकू उत्पादक व्यक्त करतात.\nपरदेशातदेखील घोलवडच्या चिकूने स्थान मिळवले आहे. त्यामुळे आपसूकच पालघर जिल्ह्याला प्रगतीची झळाळी मिळत असल्याचे दिसते. चिकू उत्पादनामुळे आर्थिक उलाढालदेखील गावाच्या आणि जिल्ह्याच्या प्रगतीसाठी हातभार लावत आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ���ज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/02/blog-post_44.html", "date_download": "2021-09-22T18:31:04Z", "digest": "sha1:GAG5LXSGRNRRZLLGGJMTRFA5A6NO33TA", "length": 6490, "nlines": 80, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "उद्योगपती स्व. काकासाहेब चितळे यांना प्रथम पुण्यस्मरण दिनी भिलवडीत अभिवादन", "raw_content": "\nउद्योगपती स्व. काकासाहेब चितळे यांना प्रथम पुण्यस्मरण दिनी भिलवडीत अभिवादन\nदुग्ध व्यवसायाचा माध्यमातून चितळे समूहाने क्रांती केली. काकासाहेब चितळे यांनी उद्योगा बरोबर सामाजिक क्षेत्रात निर्माण केलेल्या विचारांचा वारसा सर्वांनी पुढे नेऊया असे प्रतिपादन आमदार मोहनराव कदम यांनी केले. भिलवडी ता.पलूस येथे स्व.काकासाहेब चितळे अभिवादन समितीच्या वतीने आयोजित प्रथम पुण्यस्मरण दिननिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nयावेळी आमदार मोहनराव कदम,उद्योगपती नानासाहेब चितळे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड,ज्येष्ठ नेते आनंदराव मोहिते,माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.\nयावेळी बोलताना नानासाहेब चितळे म्हणाले की, काकांनी उद्योगाबरोबर सामजिक उपक्रमातून भिलवडी गावचा नावलौकिक पुढे नेण्यासाठी काम केले.त्यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे गरजेचे आहे.\nजिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड म्हणाले की, चितळे समूहाने दूध उद्योगाच्या माध्यमातून ��्रामीण भागातील शेतीला उद्योगाला प्रोत्साहन दिले,नवऊद्योजक घडविले. सार्वजनिक सामाजिक, शैक्षणिक,वाचन चळवळीत ते अग्रेसर राहिले.सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचा वसा निर्माण केला. यावेळी विश्वास चितळे,श्रीपाद चितळे,गिरीश चितळे,मकरंद चितळे,रघुनाथ देसाई, विलास पाटील,बाळासाहेब मोहिते,चंद्रकांत पाटील,राजेंद्र मोहिते आदी मान्यवरांसह भिलवडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.प्रास्ताविक व स्वागत बी.डी.पाटील यांनी, सूत्रसंचालन सुभाष कवडे यांनी तर, आभार माजी सरपंच शहाजी गुरव यांनी मानले.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nलाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta/jwelley-of-rs-5-50-lakh-stolen-136314/", "date_download": "2021-09-22T16:46:40Z", "digest": "sha1:VZYO3ZLA4JXM3MFVXRT2BO3XXFC7BO33", "length": 12478, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "साडेपाच लाख रुपयांचे दागिने तिघा चोरटय़ांनी केले लंपास – Loksatta", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nसाडेपाच लाख रुपयांचे दागिने तिघा चोरटय़ांनी केले लंपास\nसाडेपाच लाख रुपयांचे दागिने तिघा चोरटय़ांनी केले लंपास\nदेवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबीयांना मारहाण करून दोन महिलांकडील सुमारे साडेपाच लाख रुपयांचे दागिने तिघा चोरटय़ांनी लंपास केले. हा प्रकार जैन तीर्थक्षेत्र असलेल्या कुंथुगिरी येथे शुक्रवारी दुपारी घडला.\nदेवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबीयांना मारहाण करून दोन महिलांकडील सुमारे साडेपाच लाख रुपयांचे दागिने तिघा चोरटय़ांनी लंपास केले. हा प्रकार जैन तीर्थक्षेत्र असलेल्या कुंथुगिरी येथे शुक्रवारी दुपारी घडला. याबाबत हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये लक्ष्मण अजित हुंडेकरी (रा.नागाळा पार्क, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.\nलक्ष्मण हुंडेकरी हे व्यापारी आहेत. ते त्यांच्या मारूती अल्टो मोटारीतून (एम.एच.०९-सी.एम.-५८१०) हातकणंगलेजवळील कुंथुगिरी येथे देवदर्शनाला गेले होते. या तीर्थक्षेत्री चोवीस तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. प्रति संमेदशिखरजी म्हणून या स्थानाला ओळखले जाते. मंदिराकडे जाणारा रस्ता विचारण्यासाठी हुंडेकरी हे रस्त्यात थांबले. त्यांनी दुचाकीवरून चाललेल्या एका व्यक्तीकडे रस्त्याची विचारणा केली. त्याचवेळी आणखी एका दुचाकीवरून दोघेजण तेथे पोहोचले. त्या तिघांनी मोटारीतून प्रवास करणाऱ्या लोकांना काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. चोरटय़ांनी महिलांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढून घेऊन पळ काढला. या प्रकाराबद्दल हुंडेकरी यांनी हातकणंगले पोलिसांशी संपर्क साधला. चोरटय़ांनी सुमारे साडेपाच लाख रुपयांचे दागिने पळविल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यामध्ये पावणेदोन लाख रुपये किमतीचे गंठण, पावणे दोन लाख रुपये किमतीची कर्णफुले, २५ हजार रुपये किमतीची अंगठी, ३५ हजार रुपये किमतीचे गंठण, सात हजार रुपयांची कर्णफुले, सात हजार रुपयांची अंगठी, सव्वा लाख रुपये किमतीचे गंठण, १० हजार रुपये किमतीच्या कानातील सोन्याच्या रिंग या दागिन्यांचा समावेश आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nपंतप्रधान जर विदेशातही हिंदीत बोलतात, तर आपल्याला का लाज वाटते\n‘प्राणवायू निर्मितीसाठी सहकार, उद्योग क्षेत्राने पुढे यावे’\nपरभणीतील प्र���णवायू यंत्रणा कार्यान्वित\nकरोना रुग्ण, नातेवाइकांच्या मदतीसाठी ‘माझं लातूर’चा हात\nजालन्यातील चार उद्योगांमध्ये हवेतून प्राणवायू घेणारे प्रकल्प\nनिकृष्ट व्हेंटिलेटरचा पुरवठा म्हणजे रुग्णाच्या जिवाशी खेळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscexams.com/math-practice-paper-141/", "date_download": "2021-09-22T17:06:47Z", "digest": "sha1:YIEWN6WQEIT2Q5Z2OT6E675JKJ3265LL", "length": 23023, "nlines": 588, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "अंकगणित सराव पेपर 141 - MPSCExams", "raw_content": "\nपोलीस भरती २०१९ पेपर्स\nअंकगणित सराव पेपर 141\nअंकगणित सराव पेपर 141\nमित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील\nसराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा\nLeaderboard: अंकगणित सराव पेपर 141\nटेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा\nअंकगणित सराव पेपर 141\n1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा\n2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.\n3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील\n4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा\n5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे\n6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा\nत्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\n52 नंतर येणारी पाचवी विषम संख्या कोणती \nपुढील उदाहरणात चौकटीतील अंक कोणता असेल \n9600 रुपये देऊन 50 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा मिळतील\nप्रत्येकी ₹65 प्रमाणे 45 जणांची जेवढी वर्गणी जमायला हवी होती, त्यापेक्षा ₹ 378 ने कमी असलेली रक्कम जमा झाली; तर किती रक्कम जमा झाली\nपुढील पदावल्यांच्या जोडीतील योग्य क्रमसंबंध दाखवण्यासाठी चौकटीत कोणते चिन्ह लिहाल \n25345 या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे येणाऱ्या संख्येस 3 व 4 या दोन्ही संख्यांनी भाग जाईल\nपुढीलपैकी कोणत्या गटातील अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले आहेत\nआठ पूर्णाांक पाच छे�� सात’ हा अपूर्णांक अंकांत कसा लिहाल \nआर्यनने साडेपंचवीस रुपयांची रंगपेटी, ₹4.50 किमतीचे पेन व 22 रुपयांची एक वही विकत घेतली तर त्याने दुकानदारास किती रुपये द्यावेत \nएका पाण्याच्या पिंपाची धारकता 150 लीटर आहे. ते पिंप 3/5 भाग भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी त्यात आणखी किती लीटर पाणी भरावे लागेल.\nमध्यान्हपूर्व 7 ते मध्यान्होत्तर 7 हा किती मिनिटांचा कालावधी आहे \nअमेयकडे ₹5 ₹ 10 व ₹ 20 च्या काही नोटा आहेत. या सर्व प्रकारच्या नोटा मिळून त्याच्याकडे एकूण ₹ 2450 आहेत. जर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या समान असेल, तर प्रत्येक प्रकारच्या किती नोटा असतील\nएक वस्तू 550 रुपयांस विकली असता ₹ 50 तोटा होतो. जरती वस्तू 700 रुपयांना विकली तर किती नफा होईल \n20% चे 60% म्हणजे किती \n600 रु. मुदलाचे एका विशिष्ट दराने एका वर्षाचे सरळव्याज ₹66 आहे, तर 400 रुपये मुहलावर त्याच दराने किती व्याज मिळेल \nकाननने एक बंद टी. व्ही. दोन हजार रुपयांना विकत घेतला व तो दुरुस्त करण्यासाठी 350 रुपये खर्च करून तो 3000 रुपयांनी विकला तर त्याला किती फायदा झाला \n300 चा शेकडा पाच म्हणजे किती \n3693 या संख्येत तीनच्या स्थानिक किंमतीतील फरक किती आहे \n4 9/6 या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णाकात रूपांतर करा.\nएका वर्तुळास किती केंद्र असतात \n1 रीम कागदापैकी ग्रोस कागद वापरले तर शिल्लक किती डझन राहतील\n4 ते 9 या अंकाना प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणारी सहा अकी लहानात लहान विषम संख्या कोणती \nमंजूकडे 50 रुपयांची नोट, वीस रुपयांची नोटा, 10 रुपयांच्या तीन नोटा आहेत तर त्याच्याकडे एकूण किती रुपये आहेत\nदोन विषम संख्याचा ….. विषम संख्या असते/असतो.\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\n✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो \nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nLeaderboard: अंकगणित सराव पेपर 141\nटेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा\nअंकगणित सराव पेपर 141\nसूचना : 1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा 2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा. 3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील 4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा 5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे 6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nसुरू असलेल्या पोलीस भरती २०१९ चे झालेले पेपर्स\nनवी मुंबई चालक भरती परीक्षा चे पेपर सेट डाऊनलोड आणि उत्तर…\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : Sangali Police Driver Paper\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 11 MUMBAI\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 1 Pune\nपोलीस भरती सराव पेपर 383\nपोलीस भरती सराव पेपर 382\nपोलीस भरत�� सराव पेपर 381\nपोलीस भरती सराव पेपर 380\nपोलीस भरती सराव पेपर 379\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 12\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 11\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 10\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 09\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 08\nमराठी व्याकरण प्रॅक्टिस पेपर्स\nमराठी व्याकरण सराव पेपर 363\nमराठी व्याकरण सराव पेपर 362\nमराठी व्याकरण सराव पेपर 361\nमराठी व्याकरण सराव पेपर 360\nमराठी व्याकरण सराव पेपर 359\nशुद्ध शब्द – अशुद्ध शब्द\nमराठी वाक्यप्रचार संपूर्ण लिस्ट\nTET Practice Paper इयत्ता १ ली ते५ वी (पेपर १)\nTET Practice Paper इयत्ता ६ वी ते८ वी (पेपर २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://agrobhumi.com/agrobhumi-aboutus", "date_download": "2021-09-22T18:25:30Z", "digest": "sha1:UEHUBJ5HWMB36MK5WAPGBHCUURYUVD7J", "length": 14086, "nlines": 73, "source_domain": "agrobhumi.com", "title": "माझे खाते", "raw_content": "\nकृषी बातम्या आणि योजना\nकृषी बातम्या आणि योजना\nकृपया रोल निवडा शेतकरी विक्रेता कृषीशास्त्रज्ञ विक्री आणि विपणन कार्यकारी कृषी तज्ज्ञ कृषी कामगार कृषी सल्लागार माती चाचणी सल्लागार शेती- अध्यापन सहकारी कृषी यंत्र हाताळणी विशेषज्ञ पीक रोग सल्लागार खते, बियाणे आणि शेत उपकरणे विक्रेता\nसर्व आयकार्डी अजित 102 अजित 109 अजित 109 अजिना पर्पल अलिबाबा एम्बर -28 आवळा आम्रपाली अंकुर वार्षिक साल्विया अनुपम सफरचंद अरेबिका अर्का ज्योति अर्का केशव अर्का कुसुमकर अर्का माणिक अर्का शिरीष असाही यमातो आसाम निंबू ॲस्टर आझाद क्रांती बदामी केळी बनारसी बेंगळुरू निळे बसराई बीटरूट बेनिशन सुपारी बिरसा सोयाबीन १ बिटरऑरेंज ब्लॅकबेरी काळा सोनका बीओ 128 (प्रमोद) बोक चोई बॉम्बे बोंबे बोनिका वांगे बीएसआर -१ (भवानीसागर) कोबी कॅमिओ कॅनबॉल शिमला मिर्ची कार्नेशन गाजर फुलकोबी चकया चौसा क्रायसॅन्थेमम क्लेमेंटिन को-7219 (संजीवनी) को 8014 (महालक्ष्मी) को-8371 (भीमा) को-85004 (प्रभा) को-86032 (नयना) को-86249 (भवानी) को-87025 (कल्याणी) को-87044 (उत्तरा) को-87263 (सरयू) को- 87268 (मोती) को-88121 (कृष्णा) को- 89029 (गंडक) को 91010 (धनुष) को 94008 (श्यामा) को- 419 को- 7125 (सम्पदा) को-7527 कॉफी कोपेनहेगन मार्केट सीओएस 1230 (रसेली) सीओएसएफव्ही - 5 क्रिमसन ग्लोब क्रॉस्बी मिस्री सीताफळ दशहरी डीबीडब्ल्यू 14 डीबीडब्ल्यू -17 देशी डेट्रॉईट गडद लाल डायना डबल जर्बीरा डेझीस ड्रॅगन फळ डीआरएसएच 1 दुर्गा (JS 72-280) दुर्गा -4 दुर्गापुरा केसर दुर्गापुरा मिथा बौने कावेन्डिश अर्ली ड्रम हेड कुंवरी अर्ली वंडर फालस्टॅफ फाजली फ्रान्सिस गाला गॅगल गौडीना जीडीडब्ल्यू -1255 जेनोवा जर्बीरा जर्बेरा जर्दाळू जर्बीरा ऑरंटियाक जर्बीरा हायब्रीडा(गुलाबी सेंट्रिकसह जर्बीरा फिक्शन बेज) जर्बीरा हायब्रीडा(ऑरेंज जर्बीरा डेझी) जर्बीरा हायब्रीडा(ऑरेंज स्पायडर जर्बीरा) जायंट केव गोल्डन एकर ग्रँड नाईन ग्रँडिफ्लोरा ग्रॅनी स्मिथ द्राक्षे ग्रॅव्हेलो गुलाब खास हापूस एचडी -2864 एचडी 2733 (व्हीएसएम) एचडी -2581 एचडी -3086 एचडी -41212 एचआय -2026 हिमगिरी (एचएस 375) हिमसागर हिसार अरुण हिसार ललित हिसार -1 हनीक्रिस्प एचपी -1303 एचपीडब्ल्यू -360 एचपीडब्ल्यू - 249 एचएस -१११ एच एस-102 एचएस-542२ (पूसा विनामूल्य) एचडब्ल्यू - 971 हायब्रीड को 2 आयआयएचआरपी -1 इम्पेरेटर इंद्र फणस जोहा जंबो के -1 के- परिवी (क -7410 शकर) के -402 कनक (IET-1009) काशी केबीएसएच 1 केबीएसएच 44 केसर किन्नू किरण किशन भोग कोंकण राजा कृष्णा कुफरी आनंद कुफरी अशोक कुफरी बादशाह कुफरी बहार कुफरी चंद्रमुखी कुफरी चिप्सोना -1 कुफरी जवाहर कुफरी ज्योति कुफरी लालिमा कुफरी लौवकर कुफरी पुखराज कुफरी सिंधुरी कुफरी सतलज लखत लक्ष्मणभोग लाल वेलची लालबाग लंग्रा लिंबू लाइमऑरेंज लिस्बन लोक 1 एमएसीएस -13 महादेव मल्लिका मंदारिन मंगला आंबा माणिक चमन मारुती मॉरिशस मिडसेसन मार्केट मिलीफ्लोरा मोहितनगर मॉनिटा एमपी 4010 एमटीयू 1121 मुलगोवा मल्टीफ्लोरा एनए -5 (कांचन) एनए -6 एनए -10 एनए -4 (कृष्णा) एनए -7 नागपूर ऑरेंज नानासाहेब नॅन्टेस नापा कोबी नाथ जांबो नीलम ऊटी -1 ओपल केशरी ओरोबेल इतर पेरी पंत शुभ्रा पवना बारमाही साल्व्हिया पेटुनिया फालसा पीके -415 पीके -415 पीके - 472 पोमेलो पोमेलो बटाटा पोटोमाक प्राइड ऑफ इंडिया पुसा दीपाली पुसा ड्रम हेड पुसा हायब्रीड -२ पूसा हाइब्रिड -4 पूसा हायब्रीड -5 पुसा केसर पुसा मेघळी पुसा मुक्ता पूसा जांभळा क्लस्टर पूसा जांभळा लांब पूसा पर्पल राउंड पुसा रुबी पूसा शुभ्रा पूसा स्नोबॉल के -1 पूसा स्नोबॉल -१ पूसा सिंथेटिक पूसा सिंथेटिक पूसा -120 रेनबो नॉकआउट मनुका आणि करंट (सुलताना) राजापुरी राजेली नेन्द्रन रसपुरी रत्नागिरि -1 रत्नागिरि -2 लाल केळी रेड ग्लोब्स आरजीएल 2537 तांदूळ रोबस्ट रोबस्टा रोजा फ्लोरिबुंडा रोजा ग्रँडिफ्लोरा गुलाब रुफुस सफेद वेलची साकोली -7 (IET-10651) साल्विया संदेरशा सव्हॉय कोबी सप्टेंबर अर्��ी शरद श्रीमंती एसएल 4 एसएल 96 स्नोबॉल स्नोबॉल -16 सोनका सोयाबीन श्रीमंगल सुबमंगला शुगर बेबी ऊस शुगर क्वीन सुमंगला सूर्यफूल सुवर्णरेखा SYE-ER-1 (IET-9296) ताहिती सूर्यास्त टेंजरिन टीझिंग जॉर्जिया टेरना थॉम्पसन टोमॅटो टर्बो व्हिलाफ्रान्का व्हीएल सोया –1 टरबूज तरबूज शाइन 007 हाइब्रिड वेव्ह पेटुनिया गहू\nअ‍ॅग्रोभूमी - शेतकरी विक्रेता कनेक्शनच्या बातम्यांबद्दल सांगा\nसाइन अप करून, मी अ‍ॅग्रोभूमी - शेतकरी डीलर कनेक्शनच्या सेवा अटी, गोपनीयता धोरण यांना सहमती देतो..\nनमस्कार साइन अप करण्यात रस घेण्यात आल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपल्याला हे सांगण्यात आनंदित आहोत की आपल्याला स्वारस्य असलेल्या पिकांच्या बाबतीत आपल्याला ईमेल प्राप्त होईल आपण आपल्या फोनवर आपल्या स्वारस्यपूर्ण पिकांचा मजकूर संदेश प्राप्त करू इच्छित असाल तर फक्त रेफरल दुवा कॉपी करा आणि त्यास वापरकर्त्यांना पाठवा\nनमस्कार आपल्याला नोंदणी करण्यास स्वारस्य आहे हा व्यासपीठ आपला नफा वाढविण्यात मदत करेल. कृपया आत्ताच आपले प्रोफाइल नोंदविण्यासाठी प्रथम पाऊल उचला\nमाझा पासवर्ड लक्षात ठेवा\nआम्ही आपली डीलरशिप आणि शेती नवीन स्तरावर नेण्यास मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही आपणास शेतकरी व व्यापा-यासाठी शक्य ते उत्तम उपाय आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.\nआम्ही नवीन पिढीतील शेती आणि विक्रेते आणि शेतकरी आणि व्यापारी यांच्या वाढीसाठी सहकार्याने प्रयत्न करीत आहोत. आम्ही विक्रेता आणि शेतकरी डिजिटलकरणाकडे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत.\nआम्ही कसे कार्य करतो\nआम्ही शेतकर्‍याला त्यांचे उत्पादन बाजारपेठेत मिळवून देण्यासाठी त्यांच्या उत्पादनाच्या दृष्टीने सर्वोत्तम योग्य विक्रेता शोधण्याऐवजी मदत करू आणि आम्ही इच्छुक असलेल्या शेती उत्पादनास मदत करण्यासाठी या व्यवसायाला आम्ही या प्रणालीशी जोडत आहोत.\nनवीनतम अद्यतने मिळविण्यासाठी आमच्या मेलिंग यादीसाठी साइन अप करा.\nआम्ही आपल्या गोपनीयतेचा आदर करतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/38103", "date_download": "2021-09-22T17:52:03Z", "digest": "sha1:XVLMQEAKKGV3F6V6YQ2JIL3FSR5DUQ2T", "length": 4165, "nlines": 45, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम | गणित एके गणित | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशाळकरी वयापासून या पुस्तकाने व गणित या एकाच विषया��े रामानुजमला झपाटून टाकलेले होते. कॉलेजमध्ये गेल्यावर इतर कोणत्याच विषयात त्याला रस वाटेना. परिणामी शिष्यवृत्ति मिळवणारा हा विद्यार्थी कॉलेजात चक्क नापास होऊ लागला. इंग्लिश बऱ्यापैकी येत असूनहि त्याही विषयात नापास एक दोन वर्षे असे चालून अखेर शिष्यवृति बंद झाली व गरिबीमुळे कॉलेज सोडून घरी बसावे लागले. शिक्षण संपले पण गणिताचा अभ्यास चालूच होता. नोकरी शोधावी तर शिक्षण अर्धवट त्यामुळे काही जमेना. किरकोळ कामे करणे व गणित शिकवणे यावर कसेबसे चालले होते. गणित शिकवणेहि साधारण विद्यार्थ्याच्या डोक्यावरून जाणारे. गणितातला तज्ञ अशी त्याची कीर्ति झाली होती व त्या विषयात रस असलेल्या अनेकांशी मैत्री झाली होती. गणिताचा अभ्यास जोरात चालू होता व नवनवीन मूलगामी तत्वे, फॉर्म्युले, प्रमेये त्याला सुचत होती व स्फुरत होतीं. त्याच्या वह्या भरून जात होत्या. मात्र कोणत्याही प्रमेयाची सिद्धता तो पायरीपायरीने लिहीत नव्हता, ते बरोबर आहेच असा त्याचा ठाम विश्वास असे\nथोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम\nगणिताची आवड कशी निर्माण झाली\nकरिअरच गणित जरा चुकलच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/07/covid-vaccine.html", "date_download": "2021-09-22T18:53:38Z", "digest": "sha1:TPHHAPNHG6OZQBR655F5Y2OWNIE7GLHG", "length": 16790, "nlines": 98, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "पाटण पि एस सी अंतर्गत नायवाडा येथे आरोग्य अधिकारी डॉ बागे यांच्या उपस्थितीत कोव्हिड लसीकरणाचे आयोजन. #Covid #vaccine - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / Unlabelled / पाटण पि एस सी अंतर्गत नायवाडा येथे आरोग्य अधिकारी डॉ बागे यांच्या उपस्थितीत कोव्हिड लसीकरणाचे आयोजन. #Covid #vaccine\nपाटण पि एस सी अंतर्गत नायवाडा येथे आरोग्य अधिकारी डॉ बागे यांच्या उपस्थितीत कोव्हिड लसीकरणाचे आयोजन. #Covid #vaccine\nBhairav Diwase शुक्रवार, जुलै ३०, २०२१\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती\nजिवती:- प्राथमिक आरोग्य केद्र पाटण अतंर्गत कोरोना महामारी बचाव करण्यासाठी नायवाडा येथे आरोग्य अधिकारी डॉ बागे सर यांच्या उपस्थितीत कोव्हिड १९ लसीकरणाचे आयोजन करण्यात आले व कोव्हिड बद्दल जनजागृती करण्यात आली व नायवाडा येथिल ४७ लोकांनी लसीकरणाचे पहिला डोज घेऊन शासनाने सुरु केलेल्या कट्टीबद नियंमाचे पालन केले आहे या वेळी डॉ बागे सर यांनी जास्तीत जास्त वयोगट १८ वर्षावरील लोंकानी कोव्हिड १९ बचावासाठी लसीकरन आवश्यक असल्याचे सांगीतले या वेळी प्रामुख्याने उपस्थित पाटण पि एस सी चे आरोग्य अधिकारी डॉ बागे सर तसेच आरोग्य सेविका सौ जाधव मॅडम तसेच गावातील प्रतिष्ठित लक्ष्मण राठोड रामराव राठोड सुधाकर राठोड नामदेव जाधव देविदास राठोड बापुराव राठोड संतोष जाधव नामदेव पवार रमेश जाधव मारोती राठोड अनिल राठोड गणेश पवार सुनिल राठोड व महीला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.\nपाटण पि एस सी अंतर्गत नायवाडा येथे आरोग्य अधिकारी डॉ बागे यांच्या उपस्थितीत कोव्हिड लसीकरणाचे आयोजन. #Covid #vaccine Reviewed by Bhairav Diwase on शुक्रवार, जुलै ३०, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझि���िव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्र��त्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/mi-vs-rr-match-preview/", "date_download": "2021-09-22T16:54:53Z", "digest": "sha1:RGGY2TNN5LGIIVV54PBRWUTHNHBXESQL", "length": 4900, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "MI vs RR Match Preview - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nMI vs RR, IPL Match Preview : पराभवाची मालिका मोडण्यासाठी मुंबई...\nइथपासून पुण्याचा उल्लेख ‘कसबे पुणे’ होवू लागला…\n१३ व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यावर यादव घराण्याचा राजा रामदेव हा राज्य करीत होता. हा या घराण्याचा शेवटचा राजा होय. इ.स. १२९४ ला अल्लाउद्दीन खिलजीने हा मुलुख जिंकून आपल्या ताब्यात घेतला.\nया कारणामुळे अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी मुंबईहून पुण्यास हलविली\nपेशव्यांच्या काळात पुणे शहरात दारुगोळा तयार करण्याचे काम खुप मोठ्या प्रमाणावर चालत असे. सन.१७३९ साली एका फ्रेंच प्रवाश्याने येथील या व्यवसायाची फार तारीफ केली होती.\nजगातील सर्वात भीतीदायक महिला सिरियल किलर, जी कुमारी मुलींच्या रक्ताने स्नान करीत असे\nइतिहासामध्ये अशा अनेक कथा आहेत, ज्या समोर आल्या की अंगावर काटा येतो. अशीच ही कथा आहे एका महाराणीची, जिच्या कारनाम्यान मुळे लोकांच���या मनात भीती पसरली होती. ही राणी एक भयानक सिरीयल किलर होती.\nस्मृती आख्यान : मेंदूला एकटेपणाचं\nकरोनाच्या काळात मात्र हे एकटेपण छोटय़ांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येकानंच अनुभवलं. एकाकीपणाच्या या प्रश्नाची थोडी ओळख करून घेऊया. मंगला जोगळेकर [email protected]माणसाला जाणवणाऱ्या एकटेपणाचा मेंदूचं कार्य...\nलोकसंख्या नियंत्रण सक्ती की मतपरिवर्तन\nलोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत चीनची नेमकी काय अडचण झाली, हे समजण्यासाठी गेल्या चार-पाच दशकांतील त्या देशानं घेतलेले निर्णय तपासून पाहावे लागतील. || डॉ. किशोर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/38104", "date_download": "2021-09-22T17:18:36Z", "digest": "sha1:F2UJI2XYNWFKUOTUR7UFLNXYTZWW2DRS", "length": 4808, "nlines": 46, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम | करिअरच गणित जरा चुकलच | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकरिअरच गणित जरा चुकलच\nत्याला कोणी डिग्री देणार नव्हते याची त्याला पर्वा नव्हती पण आपले काम कोणातरी विद्वानाने पहावे, चर्चा करता यावी यासाठी तो आसुसला होता. भारतात हे कसे जमावे हे कळत नव्हते. पोटाचा प्रष्न होताच. प्रथेप्रमाणे बालवयातच लग्न झालेले होते. पत्नी खूप लहान व अजून माहेरीच होती. मित्रांच्या मध्यस्थीने त्याचे काही संशोधन ‘भारतीय गणित संस्थे’च्या प्रकाशनात छापले गेले होते एवढेच रामचंद्रराव नावाच्या एका मित्राने एक वर्ष त्याचा खर्च चालवला.\nअखेर त्याची लायकी ओळखणाऱ्या कही वजनदार मित्रांच्या मध्यस्थीने त्याला मद्रास पोर्ट ट्रस्ट मध्ये कनिष्ठ कारकुनाची नोकरी लागली व पोटाचा प्रष्ण काहीसा सुटला. मोकळा वेळहि मिळू लागला कारण त्याने झटून काम करावे अशी कचेरीतहि कोणाची अपेक्षा नव्हतीच नोकरी मिळाल्यावर पत्नी घरी आली व संसार कसाबसा सुरू झाला. सासूसुनेचे पटत नव्हते व सासू सुनेचा, प्रथेप्रमाणे, छळ करत होती. शिक्षण अर्धवट राहिल्यामुळे कार च्या जुन्या झालेल्या पुस्तकाच्या नंतरच्या गणित विषयातील नवीन घडामोडी त्याला अज्ञात होत्या. मात्र त्याची प्रतिभा स्वयंभू होती व इतरांनी शोधलेली कित्येक प्रमेये त्याला स्वतंत्रपणे सुचली होती व त्याच्या वहीत सिद्धतेशिवाय लिहिलेली होती. पण एक प्रकारे त्याची प्रगति खुंटली होती व पुढचा मार्ग दिसत नव्हता.\nथोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम\nगणिताची आवड कशी निर���माण झाली\nकरिअरच गणित जरा चुकलच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://surreta.com/?q=content/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2021-09-22T18:07:23Z", "digest": "sha1:NIFSJZXU4CNVNVCPAM24NKE723CHGDSM", "length": 3374, "nlines": 39, "source_domain": "surreta.com", "title": "श्री प्रशांत बुवा | SURRETA", "raw_content": "\n एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ \nनमस्कार मी प्रशांत बुवा ,सांगली\nसुरेटा नोकरी मदत केंद्र या पोर्टल विषय आणि त्यांच्या टीम विषय बोलायचे झाले तर शब्द कमी पडतील येवढे छान पोर्टल आणि सर्व्हिस आहे. आमच्या सारख्या VLE ना या पोर्टल ची खूप चांगल्या पद्धतीने मदत होते कोणती ही अडचण असली तर कॉल किव्हा मेसेज करून विचारू शकतो महत्वाचे म्हणजे काही मिनिटा मध्ये जो प्रॉब्लेम असेल त्या वर ते मार्ग शोधून आमच्या सारख्या VLE पर्यंत पोचवतात.\nमाझ्या आता पर्यंत च्या माहिती प्रमाणे बोलायला गेलो तर सुरेटा पोर्टल किव्हा सुरेटा टीम आता पर्यंत ते चांगलेच देत आहेत. त्याच्या कडून मला तर कोणती चुकीची माहिती किव्हा जाहिरात भेटली नाही. अगदी मी 100 % विश्वास ठेवतो.\nसुरेटा टीम चे आणि आमच्या सारख्या VLE चे एक कुठे तर कुटुंब बनतं चाले आहे आणि हे कुठंब येवढे मोठे झाले आहे आणि होईल असेच आपले कुटुंब वाढत जाऊ अशी ईश्वर चरणी प्रार्थना करो आणि आता पर्यंत आपण चांगल्या पद्धतीने मदत केली आहे आणि पुढे ही कराल अशी आशा मनामध्ये बाळगतो\nलिहताना काही चुकले असेल किव्हा माझ्या बोलण्याचे वाईट वाटले असेल लहान तोंडी मोठा गास घेतला असेल तर आपण मला मोट्या मनाने माफ करा\nदुभेवाडी ता. कवठेमहांकाळ जिल्हा सांगली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/category/marathi-actress-2/?filter_by=review_high", "date_download": "2021-09-22T18:22:13Z", "digest": "sha1:DIXWPXBK2SSBJRBIWTNKGRFWKN2JA3GE", "length": 6211, "nlines": 167, "source_domain": "marathiboli.in", "title": "Marathi Actress Archives - marathiboli.in", "raw_content": "\nMarathi Movie Govinda Review – मराठी चित्रपट गोविंदा – चित्रपट परीक्षण\nMarathi Movie Zapatalela 2 – झपाटलेला २ चित्रपट परीक्षण\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t3604/", "date_download": "2021-09-22T16:44:20Z", "digest": "sha1:K6ULNCJ2MMB4TBBVPTAJRKURASQRN5DW", "length": 35483, "nlines": 158, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-दैवाचे फासे..................", "raw_content": "\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nपहिल्यांदाच गावाकडून आलेली मंदा. राहणीमानानं गावंढळ असली तरी सुशिक्षित, सुरेख आणि निर्मळ मनाची.\nमुंबईला जाण्याच्या संकल्पनेने अगदी गोंधळून गेली होती. पंचांगातील तारीख आणि घडयाळाचे काटे सांगितल्याने थांबण्यासारखे नव्हते. काही दिवस उलटून गेले. तिने अण्णांना विचारलंच कारण, अण्णांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख. “अण्णा केव्हाच्या एस.टी. नं जायचय\nमंदा म्हणजे अण्णांची सख्खी मुलगी नव्हती. अण्णांनाही मुलबाळ नव्हतं. अण्णांची पत्नी एका अपघातात मरण पावली होती. त्यांनी मंदाला अनाथ आश्रमातून ती एक वर्षाची असताना दत्तक घेतलं होतं.\nअण्णा वाडीतल्या नारळीवरचे नारळ ठाकराकडून उतरवून घेत होते. तिथूनच त्यांनी उत्तर दिलं, “उद्या सकाळी सहा वाजता संतोच्या घराकडून निघू”. संतो त्यांच्याच आळीमधला रहिवाशी. गावाच्या वेशीवर बरीचशी जमीन होती त्यांची. भावाभावात वाद नको म्हणून.... जमिनी संदर्भात सारखं मुंबईला वकिलांकडे येणं जाणं असायचं त्याचं. सांगितल्याप्रमाणे मंदाने तयारीला सुरुवात केली पण, मन तिला आतून डिचवत होतं. अण्णांनी तडकाफडकी मुंबईला जाण्याचा निर्णय का बरं घेतला असावा हा प्रश्न तिला सारखा सतावत होता.\nशेवटी तिच्याने रहावलं नाही. घरून निघताना तिने अण्णांना विचारलं, “आपण मुंबईला कशासाठी जातोय” अण्णांनी तिच्याकडे पाहत चेहरा हसरा केला, “अगं वेडे तू काय आता वाडयात खेळण्यासारखी लहान राहिली नाहीस. मुंबईच्या शंकररावांनी तुझ्यासाठी स्थळ आणलंय. त्याचीच बोलणी करायला चाललोय”.\nएवढं बोलून ती सुब���द्ध झाली.\nपुढे अण्णांनी प्रवासात सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या.\n“पण, अण्णा तुम्हांला सोडून जायचं” ... मला नाही पटत.\n“अगं वेडे हिच वेळ तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील भाग्योदयाची वेळ असते. सौभाग्य हा तर स्त्रीचा खरा दागिना मानला जातो”. – अण्णा.\nमंदाचा उदासीन चेहरा पाहून अण्णांनी संतोला तिच्या मनाची समजूत काढायला सांगितली. बोलण्या बोलण्यात वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. झाडाझुडपांना मागे टाकत एस.टी. मोठे मोठे पूल चढ उतार करत होती. मंदा हे सारं पहिल्यांदाच अनुभवत होती. उंच इमारती, पक्के रस्ते, माणसांची रहदारी. इतक्यात एस.टी. तील एक एक व्यक्ती पुढे येऊन उभा राहू लागला. संतोही उठला, पाठोपाठ अण्णा नंतर मंदा. त्यांनी सीटखालच्या बॅगा खेचल्या आणि उतरायच्या रांगेत उभे राहिले. एस.टी. स्टँन्डवर उतरताच मंदाची नजर चारी दिशांना एक टक फिरत होती. ते सारं ती न्याहाळून पाहत होती. मुंबई अशी असते हे तिला पहिल्यांदाच बघायला मिळाली होती. निरनिराळ्या रंगानी नटलेली मुंबई तिच्या डोळ्यांत उरत नव्हती. ते न्याहाळत असताना ती इथं कशासाठी आली आहे याचा तिला विसर पडला होता.\nतिघंही तिच्या मावशीच्या घरी वस्ती करणार होते. तिकडेच तीन दिवसांचा कार्यक्रम आटोपून पुन्हा गावी परतण्याचा बेत ठरला. मंदाच्या मावशीची मुलगी सुरेखा ही जवळपास तिच्याच वयाची होती. नुकतीच बी.ए.ची परीक्षा दिली होती. शिवाय मॉर्डन. दोघीही मनमिळावू स्वभावाच्या असल्याने दोघींची चांगलीच जोडी जमली.\nमंदाला पहायला येण्याचा दिवस उगवला.\nसुरेखा मुंबईचीच असल्याने तिला फॅशनबद्दल बरीच माहिती होती. सुरेखाने मंदाला गृहिणीच्या वेशात नटवली होती.\nअण्णाही खादीचे कपडे घालून दारात खुर्ची मांडून पाहुण्यांची वाट बघत बसले होते.\nसंतोही वकिलांची भेट घेऊन आला होता.\nठरलेल्या वेळेनुसार दिड तास अधिक उलटून गेला तरी पाहुण्यांचा पत्ता नव्हता. आता अण्णा खुर्चीवरून उठून वऱ्हांडयात येरझारा घालीत होते. घरातल्या साऱ्या मंडळींची मनस्थिती चिंतातूर झाली होती. संतोही इमारतीच्या गेटपाशी पाहून आला. काही कळायला मार्ग नव्हता.\nदिड तास उशिरा का होईना पण पाहुणे आले कळताच सर्वांचे चेहरे प्रफुल्लीत झाले. मावशीनं सुरेखाला बोलावलं आणि चहा पाण्याचं बघायला सांगितलं.\nलागलीच सुरेखा स्वयंपाक घरात गेली आणि मंदाला पाहुण्यांना चहा करून घेऊन जाण्यास सांगितला. पाहुण्यांसोबत मावशी शंकरराव, अण्णा आणि संतो बोलणी करत होते.\nमुलासोबत त्याचे आई-वडिल आणि धाकटा भाऊ देखील आला होता. मुलगा एम.ए झालेला शिवाय सरकारी ख्यात्यात क्लार्क होता. थोरल्या बहिणीचं लग्न झालं होतं ती मुंबईतच असते. धाकटया भावाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती आणि आता कुठे कॉम्पुटरचं प्रशिक्षण घेतोय. वडिल गिरणी कामगार.\nमावशीने मंदाला सर्वाना चहा दयायला सांगितला. चहा पाण्याचं झाल्यावर मावशीने मध्येच नांगी मोडली. “तुम्हां दोघांना काही वैयक्तिक प्रश्न विचारायचे असतील तर विचारा”.\nपहिल्या भेटीतच मंदा त्यांना पसंत पडली होती आणि मंदालाही मुलगा पसंत होता. मुलाकडच्यांनी त्यांचा निर्णय तिथेच सांगितला.\nमावशीने मंदाला आतल्या खोलीत जायला सांगितलं. त्यांना काही घेण्यादेण्याच्या गोष्टी करायच्या होत्या. सुरेखाने मंदाच्या मनाची स्थिती ओळखली होती. मंदाच्या ओठांवरचं स्मित बरंच काही सांगत होतं म्हणून सुरेखा मुद्दामच तिची छेड काढत होती.\nपाहुणे निघायच्या तयारीत होते. साखरपुडयाची तारीखही त्याच दिवशी ठरली आणि त्यानंतर काही दिवसांत लग्नाचा कार्यक्रम पार पाडण्याचं ठरलं. अण्णांना दोन महिन्यात सगळी तयारी करायची होती.\nतिघेही पुन्हा आपल्या गावी परतले.\nजसजशी साखरपुडयाची तारीख जवळ येत होती तसतशी दोघांच्या मनाची स्थिती चिंतातूर होत होती. एके दिवशी अण्णा गंभीरपणे विचार करत बसले असताना मंदा त्यांच्या जवळ आली. अण्णा तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत राहिले. एकाएकी मंदाने त्यांचे पाय धरले. आपलं डोकं त्यांच्या डोक्यावर ठेऊन ढसाढसा रडू लागली. अण्णा स्तब्धच होते. मनमोकळं रडून झाल्यावर मंदा हलक्या स्वरात अण्णांना म्हणाली.\n“अण्णा मी लग्न करणार नाही”.\nअण्णांनीही तिला त्याच स्वरात उत्तर दिलं.\n“असं वेडयासारखं काय बोलतेस मंदा” तुला मुलगा पसंत नाही का\n“तसं नाही अण्णा” – मंदा\n”मग त्याच्या घरची माणसं\n” पुन्हा मंदाने दोन अश्रू ढाळले.\nमग झालं तरी काय\n“मी तुम्हांला सोडून जाणार नाही, अण्णा तुम्ही माझ्यासाठी घरजावईच शोधा.”\nअण्णा डोळ्यातले अश्रू पुसत हसत म्हणाले, “अगं वेडे, माझी अक्का मला सांगायची” (अक्का म्हणजे अण्णांची मानलेली बहिण), ती सांगायची आपल्या मुलांना मार्गी लावणं म्हणजे आपल्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडे करून घेण्यासारखं असतं.\n“ते काही मला माहित नाही, घरजावईच बघा\n“कसाही असला तरी चालेल” – मंदा मुरडतच म्हणाली.\nकशीतरी अण्णांनी मंदाच्या मनाची समजूत काढली.\nकाही दिवसांनी मंदाचा साखरपुडा पार पडला आणि अखेर मंदाची लग्नमंडपात उभी राहण्याची वेळ आली. सर्व मंगलविधी व्यवस्थित पार पडल्या.\nआता पाठवणीची वेळ. अण्णांच्या सहवासात वाढलेल्या आठवणींच्या वियोगात सोबत नवी नाती जुळली. सुख दुखांचे अश्रू अगदी भळभळून वाहू लागले. काही वेळाने दोघांनी एकमेकांच्या भावनांवर आवर घातला.\nमंदाचा काही वेळ प्रवासात निघून गेला. मंदा तिच्या सासरी पोहचली. तिने तिच्या नविन घरात गृहप्रवेश केला. तिने आजवर कधी न अनुभवलेली नाती तिला लाभली होती. काही महिने तिचा संसार अगदी सुरळीत चालला होता. त्यानंतर तिला देवासारखी वाटणारी माणसं तिच्यावर नागासारखी फुस्कारू लागली. सरडयाप्रमाणे बदलणारे सगळ्यांचे रंग तिला दिसु लागले.\n घडावं तिच्या आयुष्यात असं की, तिला स्वत:च्या अस्तित्वाची चिड येवू लागली. माणसं जशी दिसतात तशी खरंच नसतात. सासू म्हणजे अगदी चुलीतला विस्तव, जरा जरी गोष्ट इकडची तिकडे झाली की, मंदाची खैर नसायची. सासरेबुवा अट्टल दारुडे, तोंडाला येईल त्या शब्दाने मारायचे. धाकटा दिर वाईट नजरेचा. रामासमान भासणारा नवरा देखील अट्टल जुगारी नी अय्याश वृत्तीचा निघाला. बाहेरच्या भानगडीचा सारा राग मंदावर काढायचा. कधी पट्ट्याचा मार, कधी गरम गरम कावित्याचे चटके.\nया सगळ्याला ती कंटाळून गेली होती. अण्णांना सांगायच तर त्यांना काय वाटेल म्हणून मुकाटपणे सगळं सहन करत होती. लग्नाचं एक वर्ष उलटून गेलं नाही तर मंदाचे हे हाल.\nतीन चार महिने झाले यंदा मंदा अण्णांना भेटली नव्हती म्हणून अण्णाच तिला भेटायला तिच्या सासरी गेले. तेव्हा शेजाऱ्यांकडून त्यांना तिच्या हालअपेष्टा कळल्या. ते ऐकून अण्णांच हृदयात एकदम धस्स झालं. मंदाच्या बाबतीत असं घडेल याची त्यांना जराही कल्पना नव्हती.\nअण्णांनी तिच्या सासरी तिला माहेरी घेऊन जाण्याचा प्रस्ताव मांडला पण तिच्या सासरच्या माणसांनी अण्णांना सरळसोट नकार दिला.\nकाही महिन्यांनी अण्णांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच अण्णांच निधन झालं. अण्णांच्या कार्याच्या दिवशी सगळी नातेमंडळी जमा झाली होती. त्यात त्यांच्या प्रॉपर्टीवर मंदाचा वारसा हक्क रा���ील यावर चर्चा झाली. जवळपास आठ दहा लाखांची प्रॉपर्टी मंदाची होणार हे कळताच तिच्या सासरच्या माणसांनी तिच्यावर तिची प्रॉपर्टी बळकावण्याकरता दबाव आणला. अखेर तिने नेहमीच्या होणाऱ्या शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून नवऱ्याकडून सोडचिट्ठी मागितली, पण ते शक्य नव्हतं. कारण नवऱ्यावर आधीच जुगारात हरल्याचं दोन लाखाचं कर्ज होतं. तिने आपला सगळा भूतकाळ मावशीच्या कानावर घातला. मावशीच्या मदतीने तिने संतोच्या वकिलांशी बोलणी करून कोर्टात केस उभी केली, आणि अखरे केसचा निकाल मंदाच्या बाजूने लागला.\nआता मंदा तिच्या माहेर गावी निघून आली. तिचे काही दिवस असेच जुन्या आठवणीत निघून गेले. हळुहळु तिच्या लक्षात आलं नुसती लाखो रुपयांची प्रॉपर्टी असली म्हणजे पोट भरता येतं असं नाही. त्यासाठी आता आपल्याला हात पाय हलवावे लागतील. याचा विचार करत ती ओटीवर बसली होती. तेवढयात तिला समोरून तिच्या दिशेने एक इसम येताना दिसला आणि तो तिच्या समोर येऊन थांबला.\nव्यवस्थित इन शर्ट केलेला, पायात पॉलीश केलेले बुट पण त्यावर वाटेवरची थोडीशी धुळ चिकटलेली होती म्हणून ते मधूनच चमकत होते, डोळ्यांवर काळा गॉगल यावरून तो वेल एज्युकेटेट असल्याचे दर्शवत होता. मंदा त्याच्याकडे प्रश्नचिन्ह होऊन पाहत होती. तिला त्याला ओळखणं कठीण होत होतं. त्याने अंगणातच तिला विचारलं तू मंदा ना\nती एकदम गडबडून गेली.\nतिने उत्तर दिलं हो\n“अण्णांबद्दल कळलं म्हणून आलो होतो, कसं काय घडलं हे सारं” त्याने दबक्या आवाजात विचारलं.\n“त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते गेले” मंदाचा आवाज जड झाला होता, पण आपली ओळख\nत्याने डोळ्यांवरचा गॉगल डोक्यावर चढवला. आपण बसून बोललो तर चालेल का\n“माफ करा मी विसरलेच होते, या ना आत या” मंदाने त्याला बसायला खुर्ची दिली. पाण्याचा ग्लास आणून त्याच्या पुढयात ठेवला.\nआपली ओळख म्हणजे मी तुमच्यासोबत बारावीला कॉलेजमध्ये होतो. तुम्हांला आठवतं ... मी तुम्हांला इकोच्या नोट्स दिल्या होत्या. परीक्षेचे काही दिवस आपण एकत्रच अभ्यास केला होता. हो माझ्या चेहऱ्यात, वागण्यात थोडा बदल झाला आहे म्हणूनच तुम्हांला आठवत नसेलही कदाचित. जाऊ दे मीच सांगतो “मी सुधीर सुधीर मालाडकर”. मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून काम करतो. तुमचं लग्न झाल्यानंतर मी अण्णांची भेट घ्यायला यायचो. अण्णा माझ्य��� वडिलांचे चांगले मित्र होते.\nमध्येच मंदाला आठवलं “सुधीर तू नाही म्हणजे सुधीर तुम्ही” मंदा स्वत:ला सावरत म्हणाली.\nकाही हरकत नाही, तुम्ही मला सुधीर म्हणालात तरी चालेल. पण मी एकदा त्यांना भेटलो होतो त्यावेळी ते मला फार अस्वस्थ वाटले, त्याचं कारण मला त्यांनी कळू दिलं नाही आणि तुम्ही तर मुंबईला राहता ना मग तुम्ही ... एवढयात मंदाच्या डोळ्यांतून अश्रु गालावर तरळले. तेव्हा तिने एका मैत्रीच्या नात्याने त्याला मन अगदी उघडं करून सारी कहाणी सांगितली.\nनाही मी फक्त त्यांची मोलकरीणच होते. त्यांनी पत्नी म्हणून माझा कधीच स्वीकार केला नाही. सासरच्या जाचाला कंटाळून मी त्यांच्याशी सगळे संबंध तोडून कायमची इथे निघून आले आणि अण्णांनाही माझ्याबद्दल कळलं होतं त्यामुळेच ते अस्वस्थ असायचे आणि त्याचं जाण्यामागचं कारणही तेच आहे.\nतुम्ही घेतलेला निर्णय मला पटला. का म्हणून स्त्रीने अशा छळाला बळी पडायचं “यु आर एबसुलेटली राईट” मनगटावरच्या घडयाळाकडे पाहत सुधीरने आपले विचार व्यक्त केले.\nआता फार उशिर झालाय, मला निघायला हवं. “पुन्हा कधीतरी येईन सवडीने तुम्हांला भेटायला, तुमची हरकत नसेल तर” पायात बुट सरकवत सुधीर निघून गेला.\nकाही महिन्यांनी सुधीर मंदाला भेटायला आला. तोवर मंदा पुर्णपणे स्थिरावली होती. सुधीरचही नात्यातलं कोणीच नव्हतं. आईवडील लहानपणीच वारले होते. दोघांची मैत्री अगदी जमून गेली. महिन्यांच्या भेटी आठवडयात होऊ लागल्या आणि आता तर नेहमीच भेट होत होती. दोघांची मने आणि विचार एकदम जुळत होते.\nबोलण्या बोलण्यात एकदा सुधीरने तिच्या जवळ तिच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्याच्या या अशा प्रस्तावाने मंदा एकदम गोंधळून गेली.\n“अरे सुधीर तुला माहित असुन आधी माझं लग्न झालेलं असुन तू असा वेडेपणा करतोस आणि तू अजून अविवाहित आहेस”.\n पुरुषांनीच दोन लग्न करायची असतात का स्त्रियांना दुसरं लग्न करण्याचा अधिकार नाही स्त्रियांना दुसरं लग्न करण्याचा अधिकार नाही त्यांनी आपलं जीवन असंच एकटीने का म्हणून जगावं\nत्याच्या या अशा विक्षिप्त प्रश्नांनी मंदाचं डोकं भिनभिनत होतं.\n“ते काही नाही मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, अरे आपला समाज काय म्हणेल\nमंदा मला एक सांग जेव्हा सासरची माणसं तुझा छळ करत होते तेव्हा हा समाज तुझ्या मदतीला धावून आला होता का आज तू एकटी पडलीस तेव्हा ��ा तुझा समाज तुझी विचारपुस करण्यासाठी येतो का आज तू एकटी पडलीस तेव्हा हा तुझा समाज तुझी विचारपुस करण्यासाठी येतो का तुला तुझं स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार नाही तुला तुझं स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार नाही तू तुझ्या भावना आणि आशांना का मनातल्या मनात दाबून टाकतेस तू तुझ्या भावना आणि आशांना का मनातल्या मनात दाबून टाकतेस समाज तुला फक्त अडवू शकतो, तुझं जीवन घडवू शकत नाही समाज तुला फक्त अडवू शकतो, तुझं जीवन घडवू शकत नाही ते तुझं तूच घडवू शकतेस आणि जर का तुला वाटत असेल हा समाज तुझ्या आणि माझ्या आड येत असेल तर मी येईल त्या संकटाला सामोरं जायला तयार आहे. आता तुझं तू ठरव ... आणि सुधीर तिथून निघून गेला.\nमंदा रात्रभर त्याच्या बोलण्यावर विचार करत होती. अधून मधून तिला सुधीरचं बोलणं पटत होतं. मध्येच तिला तिचा भुतकाळ आठवत होता. तिची या कुशीवरून त्या कुशीवर सारी रात्र विचार करण्यातच निघून गेली. तिला एक विचार सारखा सतावत होता.\n“माणसं जशी दिसतात तशी नसतात, सुधीरही तसाच निघाला तर” ...\nपण यावेळेस तिने ठरवून टाकलं, आपणही एक जीवनाचा जुगार खेळून पाहू, पुढे असेल ते माझं प्रारब्ध\nतिने सुधीरला होकार दिला.\nमंदा तू पूर्ण विचार केलास ना नाही आधी म्हणजे तुझं ...\nहो मावशी त्याला माहित आहे सारं – मंदा\nअखेर मंदा पुन्हा एकदा लग्नमंडपात उभी राहिली. लग्न अगदी साध्या पद्धतीने आटोपलं आणि पाहता पाहता सुधीरने मंदाचे पूर्ण जीवनच बदलून टाकलं. ज्या ज्या सुखांपासून ती वंचित होती ती सारी सुखं दैवाने तिच्या झोळीत टाकली.\nया गोष्टीला आज वीस वर्षे उलटून गेली. ऐकण्यात आलंय आता तिने सुधीरच्या मदतीने वाडयात महिला मार्गदर्शन केंद्र उघडलंय आणि तिच्या सोबत तिच्या कार्याला हातभार लावण्यास तिची मुलगी असते आणि मंदा आता विश्वासाने सर्वाना सांगते, “काही माणसं अगदी दिसतात तशीच असतात”.\n- सुनिल संध्या कांबळी.\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nकाही माणसं अगदी दिसतात तशीच असतात\nपन्नास गुणिले दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/old-vegetables-double-rates-farmers-problem-effect-ras97", "date_download": "2021-09-22T17:03:43Z", "digest": "sha1:5SRKL4YRXGWUS72Q5KFWD2AEFA3PADR2", "length": 25450, "nlines": 226, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शिळा भाजीपाला दुप्पट ते चौपट दराने; शेती करणे उठले जीवावर", "raw_content": "\nशिळा भाजीपाला दुप्पट ते चौप�� दराने; शेती करणे उठले जीवावर\nधानला (जि. नागपूर) : एकामागून एक येणाऱ्या नैसर्गिक व मानवी संकटांतून स्वत:ला सावरत असलेल्या शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकाला भाव मिळत नसल्याने मोहभंग होत आहे. शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला मातीमोल भावाने विकत घ्यायचा आणि नंतर तोच शिळा झालेला भाजीपाला दुप्पट ते चौपट दराने विकायचा, असा गोरखधंदा केला जात आहे. घाम गाळून फुलविलेल्या भाजीपाल्याच्या अत्यल्प दरानेही शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडत आहे. विविध कारणांमुळे शेती करणे परवडेणासे झाल्याचा सूर शेतकरीवर्गातून निघत आहे.\nहेही वाचा: पाच जण बुडून मेल्याचे प्रकरण : तिघांचे मृतदेह सापडले\nमौदा तालुक्यातील अनेक शेतकरी शेतात सिंचनाची सुविधा करून पारंपारिक शेतीला आळा घालून भाजीपाला पीक घेत आहेत. लागवड ते बाजारपेठेपर्यंतचा भाजीपाल्याचा प्रवास मोठा कठीण आहे. तळहातावरील फोडाप्रमाणे जपल्यानंतर भाजीपाला कुठे बाजारपेठेपर्यंत पोहोचतो. वन्यप्राण्यांचा हैदोस, निसर्गाचा लहरीपणा, हवामान बदल यामधून बचावलेला भाजीपाला शेतकरी मोठ्या आशेने बाजारात आणतात. मात्र, येथे आल्यानंतर त्यांचा ताजा भाजीपाला मातीमोल भावाने हर्रासी पद्धतीद्वारे खरेदी केला जातो.\nठोक पद्धतीने शेतकऱ्यांकडून अत्यल्प दरात वांगे, टमाटे, कोबी, कारले, चवळी, गवार, भेंडी आदी भाजीपाला घेतला जातो. नंतर हाच भाजीपाला व्यापाऱ्यांकडून पाव, अर्धा किलो, एक किलो अशा स्वरुपात ग्राहकांना विकला जातो. सद्यस्थितीत भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र, याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच होत असल्याचे या आकडेवारीवरून सांगते.\nहेही वाचा: चंद्रपूर : माराई देवीला बकरा चढवला अन् सोडला; मात्र...\nशेतकऱ्यांकडून ५-१० रुपये किलोप्रमाणे खरेदी केलेली कारली नंतर ग्राहकांना २५ ते ३0 रुपये दराने व्यापारी विकतात. भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडत असल्याची ओरड होत आहे. प्रत्यक्षात मात्र या भावाचे दाम शेतकऱ्यांच्या खिशात जशास तसे जात नसल्याचे वास्तव आहे. समाधानकारक भाव नसल्याने फारसे उत्पन्न हाती येत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.\nप्रति किलो दराने खरेदी-विक्री\nठोक खरेदी रुपये व्यापारी चिल्लर विक्री रुपये\nहेही वाचा: राजेंद्र शिंगणेंचा रस्त्यावर उतरण्याचा अजब सल्ला; पाहा व्हिडिओ\n\"मागील वर्षी चवळी हे भाजीपाला ५५ रुपये किलोपर्यंत ठोक बाजारात जात असल्याने मी पारंपरिक धान, कापूस व इतर पिकांना आळा घालून भाजीपाला पिकाकडे वळलो. आधी कमी असलेली शेती यंदा वाढवली. मात्र भाव नसल्याने निराशा हातात अली आहे.\"\n- रामकृष्णा देवनेनी, प्रगतशील धानला\n\"माझ्याकडील कमी शेती असल्याने भाजीपाला शेतीकडे गेल्या काही वर्षांपासून वळलो. परंतु यंदाचे वर्ष तर मारक ठरले, लागवड खर्चही निघत नाही. आधीच कोरोनामुळे बरबादीचे लक्षण समोर आले. आता कसे सावराव हेच कुणाला ठाऊक.\n- राजेश हटवार, भाजीपाला उत्पादक, दहेगाव\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालया���\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा ���ोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/how-to-reduce-love-handle-waist-and-hips-fat-and-extra-fat-from-body-know-tips/articleshow/84091263.cms", "date_download": "2021-09-22T18:25:14Z", "digest": "sha1:7W6XFETJFPCWI6LULMZXQVGZ6GVVDORQ", "length": 22110, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nTips for losing belly fat and love handles : कंबरेच्या कडांचे व हिप्सचे वाढलेले फॅट झटक्यात कमी करतात ‘हे’ 7 उपाय, Weight loss सुद्धा होईल\nGet rid of love handles: जर तुम्ही शरीरावरील अतिरिक्त चरबीमुळे त्रस्त असाल आणि प्रयत्न करूनही चरबी कमी होत नसेल तर आम्ही येथे आपल्याला काही साध्यासोप्या टिप्स सांगणार आहोत. त्या नक्की ट्राय करा.\nTips for losing belly fat and love handles : कंबरेच्या कडांचे व हिप्सचे वाढलेले फॅट झटक्यात कमी करतात ‘हे’ 7 उपाय, Weight loss सुद्धा होईल\nलव्ह हँडल (love handle fat) ऐकायला तर छान वाटतं पण ते वास्तव नाही. जर तुम्हाला वाटत असेल की इथे आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या लव्ह हँडल बद्दल बोलत आहोत तर थांबा, चुकताय तुम्ही हे लव्ह हँडल प्रकरण जरा वेगळं आहे. हे लव्ह हँडल शरीराशी निगडित आहे. लव्ह हँडल हे अतिरिक्त चरबीचे दुसरे नाव आहे हे कंबरेच्या काठावर दिसून येते. कंबरेच्या आसपास जमा होणाऱ्या फॅट वा चरबीला मफीन टॉप (muffin top) असे देखील म्हणतात. हे फॅट कमी करणे प्रत्येकासाठीच अतिशय कठीण काम असते. खूप लोक हे वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करतात पण त्यांना यश मिळत नाही.\nया लव्ह हँडलने तुम्हाला देखील त्रास दिला असेल आणि तुम्हाला सुद्धा यापासून सुटका मिळवायची असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात, व्यायामात आणि जीवनशैली मध्ये काही बदल करावे लागतील. तेव्हाच लव्ह हँडल कमी होईल. आज या लेखातून आम्ही तुम्हाला लव्ह हँडल पासून सुटका मिळवण्याचे काही नैसर्गिक आणि साधेसोपे उपाय सांगणार आहोत. चला त�� जाणून घेऊया.\nजास्त शुगरच्या सेवनाने शरीरात फॅट जमा होते. जर तुम्ही तुमच्या आहारातील शुगर कमी केली तर तुमचा आहार संतुलित होईल. कुकीज, कॅन्डीज, स्पोर्ट्स ड्रिंक्स आणि सोडा सारखे पदार्थ यांमध्ये जास्त शुगर असते आणि त्यामुळे कॅलरीचे प्रमाण जास्त असते. व याचा परिणाम म्हणून फॅट वाढते. जास्त शुगर घेतल्याने हृदय रोग, मेटाबॉलिज्म सिंड्रोम आणि मधुमेह यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक संशोधनांमधून हे सिद्ध झाले आहे की जास्त गोड खाल्ल्याने पोटाची चरबी वाढत जाते.\n(वाचा :- White Bread : पांढऱ्या ब्रेडमुळे कमकुवत होतंय तुमचं शरीर, ‘या’ गंभीर आजारांचा करावा लागेल सामना)\nहेल्दी फॅटवर फोकस करा\nअॅव्हाकाडो, नट्स यांसारख्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा हेल्दी फॅट केवळ चवीलाच चांगले नसतात तर यामुळे आरोग्य सुद्धा सुधारते आणि वजन देखील वाढत नाही. 7000 पेक्षा जास्त लोकांवर केलेल्या एका संशोधनात हे दिसून आले की या पदार्थांमुळे त्यांचे वजन खूप कमी झाले आणि पोटात चरबी सुद्धा वाढली नाही. कमी पोषक तत्वांनी युक्त खाद्यपदार्थांच्या ऐवजी असे खाद्यपदार्थ तुमच्या शरीरातील चरबी कमी करू शकतात.\n(वाचा :- Quick weight loss: तरुणीने जेवणातून 'हा' पदार्थ बाद करून फक्त २ महिन्यांत घटवलं तब्बल 16 Kg वजन\nखूप वेळ एकाच जागी बसून राहणे\nखूप वेळ एकाच जागी बसून राहिल्याने सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात आणि लव्ह हँडल वाढू लागते. त्यामुळे तुम्ही जर एकाच जागी खूप वेळ बसून काम करत असाल तर मध्ये मध्ये उठून ब्रेक घ्या, चाला आणि थोडा आराम करा. यामुळे शरीराची हालचाल होत राहील आणि फॅट बर्न होईल. ज्याचा परिणाम म्हणून लव्ह हँडल निर्माणच होणार नाही. हा अत्यंत एक साधा सोपा उपाय आहे जो तुम्ही या स्थितीत करायलाच हवा.\n(वाचा :- Celeb Weight Loss : सुप्रसिद्ध फॅशन डिझायनरचं ‘या’ आजारामुळे वाढलं होतं वजन, सांगितली थक्क करणारी वेट लॉस जर्नी)\nशरीराला योग्य शेप मध्ये आणण्यासाठी कार्डिओ वर्कआउट केले जाते. लव्ह हँडल्स कमी करण्यासाठी तुम्ही एरोबिक्स, डान्सिंग, स्विमिंग, झुंबा, रनिंग हे व्यायाम प्रकार ट्राय करू शकता. जाणकार देखील लव्ह हँडल कमी करण्यासाठी कार्डिओ खूप प्रभावी असल्याचे सांगतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की वापरा. यामुळे तुम्हाला अगदी काही दिवसांतच फरक दिसून येईल आणि मग तुम्ही सुद्धा हळ��हळू आपल्या लव्ह हँडल पासून कायमची सुटका मिळवाल.\n(वाचा :- Pneumonia: न्यूमोनियाची ‘ही’ लक्षणे ठरत आहेत करोनाला जबाबदार, नसीरूद्दीन शाहांनाही केलं होतं रुग्णालयात दाखल\nआपल्या आहारात उच्च गुणवत्तेचे प्रोटीन समविष्ट केल्याने लव्ह हँडल कमी करण्यात सहाय्यता मिळू शकते. प्रोटीन तुमच्या आहाराला पूर्ण करते आणि पोट देखील पूर्ण भरते यामुळे भूक नियंत्रित राहते. कमी खाल्ले तरी भूक पूर्ण झाल्या सारखी वाटते. अभ्यासातून हे दिसून आले आहे की प्रोटीनने समृद्ध असलेला आहार पोटाची चरबी कमी करण्यासाठी कमी प्रोटीनयुक्त आहाराच्या तुलनेमध्ये अधिक प्रभावी असते. आपल्या आहारात अंडी, नट्स, बीज, फळे यांसारख्या जास्त गुणवत्तेच्या प्रोटीनचा समावेश करा. यामुळे लव्ह हँडल लवकर कमी होईल.\n(वाचा :- Covishield booster dose : कोविशील्ड वॅक्सिनचा तिसरा डोस आवश्यक आहे का व या डोसचा फायदा काय रिसर्चमध्ये झाला खुलासा\nभरपूर पाणी प्या आणि स्ट्रेस कमी घ्या\nशरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे देखील आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला वजन कमी करणे सोपे होईल आणि पोटावर चरबी जमा होणार नाही. पाणी आपल्याला बर्‍याच वेळेसाठी संतुष्ट ठेवते जेणेकरून आपण कमी कॅलरीजचे सेवन करतो. मानसिक स्ट्रेसमुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक प्रभाव पडतो आणि पोटाची चरबीही वाढू शकते. कारण तणाव हार्मोन कोर्टिसोलच्या उत्पादनास ट्रिगर करतो. तसेच याला स्ट्रेस हार्मोन म्हणून सुद्धा ओळखले जाते.\n(वाचा :- एका दिवसात किती वेळा लघुशंका होणं आहे सामान्य गोष्ट यापेक्षा जास्त वेळा जावं लागत असेल तर व्हा सावध यापेक्षा जास्त वेळा जावं लागत असेल तर व्हा सावध\nशांत व पूर्ण झोप घ्या\nकमी झोप घेणे हे देखील शरीरात चरबी जमा होण्यासाठी जबाबदार घटकांपैकी एक महत्वाचा घटक आहे. यामुळे शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढते, ज्यामुळे वजन वाढण्यास सुरवात होते. असे दिसून येते की जे लोक पुरेशी झोप घेत नाही त्यांचे वजन वाढते. पाच वर्षांत 1000 हून अधिक लोकांवर केल्या गेलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की जे लोक रात्री दररोज पाच तासांपेक्षा कमी झोपतात त्यांचे वजन जास्तीत जास्त वाढते आणि रात्री 7 ते 8 तास झोप घेतात त्यांच्या तुलनेत कमी झोप घेणा-या लोकांच्या पोटाची चरबीही अधिक असते.\n(वाचा :- Yoga For Diabetes : मधुमेह न��यंत्रित ठेवण्यासाठी रामबाण ठरतील ही '७' योगासनं, कधीच वाढणार नाही साखरेची पातळी)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nWhite Bread : पांढऱ्या ब्रेडमुळे कमकुवत होतंय तुमचं शरीर, ‘या’ गंभीर आजारांचा करावा लागेल सामना महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल स्वस्तातला स्मार्टफोन आणखी 'स्वस्त' मिळणार, किंमत आता खूपच कमी झालीय\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nमोबाइल WhatsApp युजर्ससाठी बॅड न्युज कंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणारकंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणार\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nधार्मिक मस्तमौजी असतात 'या' राशीचे लोकं, यांच्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नाही\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nकार-बाइक 500Km रेंज-फक्त २२ मिनिटात ८० टक्के बॅटरी चार्ज, भारतात पॉवरफुल Electric Car झाली लाँच\nटिप्स-ट्रिक्स आधार कार्डला डाउनलोड करणे झाले खूपच सोपे, फक्त 'हे' काम करा\nकरिअर न्यूज अकरावी प्रवेशाची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर\n १८ वर्षीय मुलीचा मृत्यू; वडिलांवरच संशयाची सुई\nआयपीएल षटकार खेचत दिल्लीने पहिल्याच सामन्यात साकारला धडाकेबाज विजय, हैदराबादवर मात\nफ्लॅश न्यूज IPL 2021, SRH vs DC : हैदराबाद विरुद्ध दिल्ली Live स्कोअर कार्ड\nबिग बॉस मराठी Bigg Boss Marathi Season 3 Full Episode 3 Live: बिग बॉसच्या घरात मिनल आखतेय वेगळाच प्लॅन\nमुंबई राज्यात करोना नियंत्रणात; आज ३,६०८ नव्या रुग्णांचे निदान; मृत्यूही घटले\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/tech/reviews/infinix-hot-10s-review-best-budget-phone-with-camera-and-battery-features/articleshow/82908898.cms", "date_download": "2021-09-22T17:57:44Z", "digest": "sha1:QOT34PQ6BF7BH5WZRZ4APWRPEFPJWQ7J", "length": 26440, "nlines": 196, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nInfinix Hot 10s Review : कमी बजेटमध्ये मिळतात जबरदस्त नवीन फीचर, बॅटरी देखील दमदार\nInfinix ने काही दिवसांपूर्वीच बजेट स्मार्टफोन Infinix Hot 10s ला भारतीय बाजारात लाँच केला होता. या फोनमध्ये कॅमेरा आणि बॅटरीच्या बाबतीत अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. कमी बजेटमध्ये उत्तम पर्याय शोधत असाल तर या फोनचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता.\n(सौजन्य – नवभारत टाइम्स)\nमूव्ही रेट करण्यासाठी स्लाइड\nInfinix Hot 10s कमी बजेटमध्ये अनेक दमदार फीचर्स मिळतात.\nफोनची किंमत ९,९९९ रुपये ते १०,९९९ रुपये आहे.\nफोनमध्ये ६००० एमएएचची बॅटरी मिळेल.\nनवी दिल्ली : Infinix ने काही दिवसांपूर्वीच बजेट स्मार्टफोन Infinix Hot 10s ला भारतीय बाजारात लाँच केले आहे. फोनला दोन व्हेरिएंटमध्ये बाजारात लाँच करण्यात आले आहे. यात ४ जीबी + ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे, तर ६ जीबी + ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे. कंपनीने फोनला 95° Black, 7° Purple, Heart Of Ocean आणि Morandi Green रंगात उपलब्ध केले आहे. फोनची विक्री २७ मे पासून सुरू होईल. पहिल्या सेलवर ग्राहकांना ५०० रुपये सूट मिळेल. जर तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा विचार असेल तर फोन कसा आहे हे रिव्ह्यूमधून जाणून घ्या.\nवाचाः कर्व्ड डिस्प्ले सोबत येतोय Vivo X60 स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत\nInfinix Hot 10s : बॉक्समध्ये काय काय मिळेल \n(सौजन्य – नवभारत टाइम्स)\nफोनच्या बॉक्समध्ये हँडसेट व्यतिरिक्त १०W चार्जर, चार्जिंग केबल, एक प्लास्टिक केस, एक स्क्रीन गार्ड, वॉरंटी कार्ड, यूजर मॅन्युअल गाइड आणि सिम इजेक्टर टूल मिळेल. लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे या बॉक्समध्ये ऑडिओ केबल देण्यात आलेली नाही.\n(सौजन्य – नवभारत टाइम्स)\nरिव्ह्यासाठी आम्हाला फोनचे Morandi Green व्हेरिएंट मिळाले, जे पाहताना सुंदर वाटते. फोनच्या बॅक पॅनेलवर कंपनीने डायमंड पॅटर दिला आहे, जो सर्व कलर व्हेरिएंटमध्ये पाहायला मिळतो, चांगली गोष्ट म्हणजे बॅक पॅनेलवर फिंगरप्रिंट न च्या बरोबरच आहे. म्हणजेच फोनला विना बॅक कव्हरचे देखील वापरता येईल. फोनची बिल्ट क्वालिटी देखील चांगली आहे.\nफोनच्या उजव्या बाजूला सिम ट्रे (२ नॅनो सिम+१ मेमरी कार्ड) आहे. डाव्या बाजूला वॉल्यूम रॉकर्स आणि पॉवर ऑन-ऑफ बटन मिळते. वरील बाजूला काहीच नाही. खाली ३.५ एमएम ऑडिओ जॅक, मायक्रोफ���न, मायक्रो-यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि स्पीकर ग्रिल आहे. लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे टाइप-सी च्या काळात कंपनीने चार्जिंगसाठी मायक्रो-यूएसबी पोर्टसोबत नवीन फोन आणला आहे. फोनच्या बॅक पॅनेलवर कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय फिंगरप्रिंट सेंसर देम्यात आली आहे व खालील बाजूला कंपनीचे ब्रँडिंग आहे.\nडिझाइनबद्दल सांगायचे तर फोन दिसायला शानदार आहे. मजबूत आणि ड्युरेबल आहे. वजन देखील जास्त नाही व हातात सहज फिट बसतो. फोन फक्त थोडा मोठा असून, छोटे हात असणाऱ्यांना एका हातानी वापरण्यास थोडी समस्या होऊ शकते. मात्र, फिंगरप्रिंट सेंसरपर्यंत बोट सहज पोहचते.\n(सौजन्य – नवभारत टाइम्स)\nफोनमध्ये ६.८२ इंच एचडी प्लस (७२०x१६४० पिक्सल) IPS-LCD डिस्प्ले आहे, जे ९०Hz रिफ्रेश रेट आणि १८०Hz टच सँपलिंग रेटसोबत येते. डिस्प्लेचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो ९०.६६ टक्के, आस्पेक्ट रेशियो २०.५:९, पीक ब्राइटनेस ४४० नीट्स आणि कॉन्ट्रॅस्ट रेशियो १५००:२ आहे. डिस्प्ले खूपच इम्प्रेसिव्ह असून, चित्रपट पाहताना किंवा गेम खेळताना एवढ्या मोठ्या डिस्प्लेमध्ये उत्तम अनुभव मिळेल. प्रकाशात देखील व्हिजिबिलिट चांगली राहते व प्रकाशानुसार डिस्प्ले ब्राइटनेस ऑटोमॅटिक एडजस्ट होते. डिस्प्लेच्या चारही बाजूला थोडे बेजल्स आहे, जे खालील बाजूला अधिक जाड आहेत, जे विचित्र वाटते.\nफोन अँड्राइड ११ वर आधारित अपग्रेडेट XOS 7.6 यूआयवर काम करतो. नवीन यूआयमध्ये अनेक मजेशीर फीचर्स आहेत. यात 360 फ्लॅश लाइट, पीक प्रूफ, थेफ्ट अलर्ट, पॉवर बूस्ट, थंडर बॅक सारखे अनेक फीचर्स मिळतात. इंफिनिक्सच्या या फोनमध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.\nफोन ऑक्टा-कोर MediaTek Helio G85 प्रोसेसरसोबत येतो. यात ६ जीबी पर्यंत रॅम आणि ६४ जीबी पर्यंतचे स्टोरेज मिळते. स्टोरेजला २५६ जीबी पर्यंत वाढवता येते. बजेटनुसार पाहिले तर हीलियो जी ८५ एक उत्तम प्रोसेसर आहे.\nफोनमध्ये अ‍ॅप लाँचिंग टाइम वाढवम्यात आला आहे आणि गेमर्सला लक्षात ठेवून कंपनीने गेम झोन अ‍ॅप देखील दिला आहे. याद्वारे न केवळ गेमबाबत सेटिंग करता येते, तर यात गेम अँटी-एडिक्शन फीचर देखील मिळते. जेणेकरून, यूजरला हेल्थ रिमाइंडर मिळते. गेम झोनमध्ये पॅरेंटल कंट्रोल फीचर मिळते, जे मुलांच्या गेमिंग टाइमला नियंत्रित करण्यास मदत करते.\n(सौजन्य – नवभारत टाइम्स)\nफोनमध्ये ६००० एमएएचची बॅ��री देण्यात आली आहे, १८ फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळते. मात्र, बॉक्समध्ये केवळ १० वॉटचा फास्ट चार्जर मिळेल. बॅटरी मोठी आहे, त्यामुळे बॅकअप देखील जबरदस्त मिळतो.\nफूल चार्जिंमध्ये यात ६२ दिवसांचा स्टँडबाय टाइम मिळतो, जे खूपच इम्प्रेसिव्ह आहे. मोठ्या बॅटरीचे अनेक फायदे आहे. एकदा चार्ज केल्यावर ७६ तास कॉलिंग करता येईल, १८२ तास गाणी ऐकू शकता, तसेच १८ तास गेम देखील खेळता येईल. जर तुम्हाला मोकळ्या वेळेत चित्रपट पाहण्याची आवड असेल तर फोनमध्ये मोठ्या डिस्प्लेसोबत चांगली बॅटरी लाइफ देखील मिळेल.\nकंपनीने यात Power Marathon चे फीचर दिले आहे. यात Power Boost चे फीचर मिळते, जे सुरू केल्यावर फोनच्या सेटिंगमध्ये बदल करत बॅटरी लाइफ ऑटोमॅटिक वाढवते.\nया व्यतिरिक्त यात Ultra Power Saving Mode चे फीचर देखील आहे, जे सुरू केल्यावर बॅटरी लइप जवळपास ३०० तासांपर्यंत एक्टेंड होते. एकूणच बॅटरी तुम्हाला निराश करणार नाही. कंपनीने फोनमध्ये सेफ चार्जिंग टेक्नोलॉजीचे फीचर देखील आहे, जे बॅटरी १०० टक्के चार्ज झाल्यावर आपोआप पॉवर ऑफ करेल.\n(सौजन्य – नवभारत टाइम्स)\nफोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत. यातील ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि एक एआय लेंस आहे. फोनमध्ये शॉर्ट व्हिडीओ, एआय कॅम. व्हिडीओ, ब्यूटी, पोट्रेट, सुपर नाइड सारखे मोड दिले आहेत. यात एचडीआर सपोर्ट मिळणार नाही. रियर फोटोग्राफासाठी यात क्वाड एलईडी लाइटचा सपोर्ट देण्यात आला आहे.\nसेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिलेल. यात शॉर्ट व्हिडीओ, एआय कॅम, व्हिडीओ, ब्यूटी, पोट्रेटसोबत एआर शॉटचे फीचर मिळेल. कॅमेरा अ‍ॅपमध्ये शटर साउंड, ग्रिट, टच कॅप्चर, ऑटो वॉटरमार्कसह पिक्चर साइज, डिलेय कॅप्चर, आय ऑटोफोकस, लोकेशन, लेव्हल, फिंगरप्रिंट सेंसरद्वारे फोटो काढण्याची सुविधा मिळते. फोनच्या कॅमेऱ्यात अनेक फीचर्स मिळतात, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.\n(सौजन्य – नवभारत टाइम्स)\nफोटो क्वालिटी सरासरी, खूपच चांगली व खूपच खराब असेही म्हणता येणार नाही. फोटोमध्ये ४८एमचा पर्याय मिळतो, यातून फोटो काढल्यावर चांगले शॉट्स मिळतात. झूम केल्यावर देखील डिटेलिंग कायम राहते. शॉर्ट ब्राइट असण्यासोबतच क्लियर आणि नेच्युरल कलरसोबत होते. फोनमध्ये १०X झूम सपोर्ट मिळतो. मात्र, झूम केल्यावर पिक्चर क्वालिटी खराब होते.\n(सौजन्य – नवभारत टाइम्स)\n��ोनचा डेप्थ सेंसर उत्तमरित्या काम करतो. वस्तूचे जवळून शॉट्स घेतल्यावर फोटो चांगले येतात. मात्र, काही काही ठिकाणी डिटेलिंगमध्ये कमरता राहते. फोटोत एआय कॅमेऱ्याची देखील कमाल पाहायला मिळते.\n(सौजन्य – नवभारत टाइम्स)\nसेल्फी कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर चांगल्या प्रकाशात फोटो चांगले येतता. मात्र, रात्री फ्लॅश लाइटमध्ये फोटो काढल्यास फोटो चांगले येत नाही. रात्री केलेली फोटोग्राफी तुम्हाला निराश करेल. फोनद्वारे काढलेल्या व्हिडीओंची क्वालिटी देखील सरासरी होती. स्टेबल असल्यावर चांगला आउटपूट मिळतो, मात्र चालता-फिरता व्हिडीओ काढल्यास चांगली क्वालिटी मिळणार नाही.\nफोनमध्ये कॅमेरा आणि बॅटरीशी संबंधित अनेक नवीन फीर्स मिळतात. बिल्ट क्वालिटी देखील चांगली आहे. कमी बजेटमध्ये मोठा डिस्प्ले आणि चांगली बॅटरी असणारा फोन हवा असणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे. मात्र, कॅमेरा क्वालिटीकडे दुर्लक्ष करावे लागेल, कारण फोटो क्वालिटी सरासरीच मिळेल.\nवाचा : Mi चा ४० इंचचा स्मार्ट टीव्ही १ जूनला भारतात लाँच होणार, पाहा किंमत आणि फीचर्स\nवाचा : स्वस्त स्मार्ट टीव्ही OnePlus TV 40Y1 भारतात लाँच, पाहा किंमत-फीचर्स आणि ऑफर्स\nवाचा : 'या' ट्रिक्स वापरा अन् तुम्हीही प्रोफेशनल फोटोग्राफर व्हा\nइंफिनिक्स हॉट 10एस स्पेसिफिकेशन्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n१५०० रुपयांमध्ये Truke buds S1 आणि Truke buds Q1 हे एकाच कंपनीचे दोन प्रोडक्ट, पण वरचढ कोण \nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nस्मार्टफोन इंफिनिक्स हॉट 10 एस इंफिनिक्स Infinix Hot 10S review Infinix Hot 10S\n तब्बल २१ बँकांच्या ठेवीदारांना मिळणार ५ लाखांची विमा भरपाई, जाणून घ्या बँकांची नावे\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nमुंबई गुजरातनंतर मुंबईत मोठी कारवाई; आई आणि मुलीकडून २५ कोटींचे अमली पदार्थ जप्त\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nआयपीएल एका ओव्हरने स्टार झालेला कोण आहे कार्तिक त्यागी; १९ वर्षाखाली वर्ल्डकप गाजवले आणि...\n साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह ६ जणांना अटक\nदेश 'नोकरशहांची काय लायकी, ते आमच्या चपला उचलतात', उमा भारती वादात\nदेश धर्मांतरण प्रकरणी मौलाना सिद्दीकींना एटीएसकडून अटक, मोठा खुलासा होण्याची शक्यता\nमुंबई 'अजित पवार मोठे नेते नाहीत, शरद पवारांमुळे राजकारणात संधी मिळाली पण...'\nसिनेमॅजिक BBM 3 - उत्कर्ष शिंदेला राजकीय अनुभवाचा फायदा होणार का\nमोबाइल Jio च्या या ३ रिचार्ज प्लानवर २० टक्के कॅशबॅक, १६८ जीबीपर्यंत डेटा आणि सोबत फ्री कॉलिंग\nमोबाइल Samsung ने लाँच केला A52s 5G स्मार्टफोन, पाण्यातही होणार नाही खराब, पाहा किंमत-फीचर्स\nब्युटी बॉलीवूडमधील सर्वात मादक अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणा-या 'या' 7 मुली कधीकाळी होत्या..\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nकार-बाइक ७७,५०० रुपयांत किती पैसा वसूल बाइक आहे TVS Raider 125, २ मिनिटात बघा डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/pbks-vs-rcb-match-prediction/", "date_download": "2021-09-22T17:22:07Z", "digest": "sha1:W7UOEK7ZLPOVGL2C66FMO5UDQF2LNKTR", "length": 4327, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "PBKS vs RCB match prediction - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nIPL 2021, PBKS vs RCB : नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब विरुद्ध...\nजोतिबांचे लेक : वंचितांचा आवाज\nउत्तर प्रदेशच्या रामपूर येथे जन्मलेल्या बिलालनं दिल्ली विश्वविद्यालयातून ‘राज्यशास्त्र’ विषयात पदवी घेतली. || हरीश सदानीझोपडपट्टीवासीयांचे आणि या वस्त्यांच्या पुनर्वसनाचे प्रश्न गंभीरच. मुंबईत झोपडपट्टीवासीयांच्या...\n१ मे २०२१. अवघा महाराष्ट्र सुट्टीचा आस्वाद घेत होता आणि ताडोबाच्या जंगलात १० जणांचं एक पथक पानगळ तुडवत झपाझप चाललं होतं. || अनंत...\nजमलेले लोक सापाला मारण्याचा आग्रह करत होते. || संपदा सोवनीघरात, परिसरात साप निघाला की कुणीतरी सर्पमित्राला बोलावणं आणि त्यानं साप पकडून नेणं, हे...\nपडसाद : ‘ज्येष्ठांचे लिव्ह इन’ स्तंभ माहितीप्रद\n‘ज्येष्ठांचे लिव्ह इन’ हा स्तंभ फारच महितीप्रद आहे. त्यातील १४ ऑगस्टच्या लेखात एका स्त्रीचा संघर्ष आणि जीवन फारच सुरेख शब्दांकित केले आहे. मन...\nजगणं बदलताना : आजच्या समंजस ‘अहो आई’\nसुनेची नीट काळजी घेतोय म्हणून तिच्यातल्या सासूला विशेष आनंद झाला. ||अपर्णा देशपांडेकाळ बदलला तशा सुनांसाठी कायम ‘सासूबाई’च असणाऱ्या ‘अहो आई’ हळूहळू बदलत आहेत....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/38106", "date_download": "2021-09-22T18:30:51Z", "digest": "sha1:FQIRDH6AENGNOQ77JIECQIUWJDIIERET", "length": 2952, "nlines": 45, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम | हार्डी| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nहार्डी हा जगप्रसिद्ध गणितज्ञ, शिक्षकी पेशाच्या आईबापांचा मुलगा, मध्यमवर्गीय, क्रिकेटची आवड असणारा, अंतर्बाह्य ब्रिटिश, केंब्रिज विद्यापीठाचा फेलो, अशा व्यक्तिमत्वाचा होता. रामानुजमच्या पत्रात त्याला त्याच्या असामान्य प्रतिभेच्या खुणा दिसत होत्या. त्याने त्याचे वजन वापरण्याचे ठरवले. ब्रिटिश सरकारचे इंडिया ऑफिस, मद्रासचा गव्हर्नर, मद्रास युनिव्हर्सिटी या सर्व ठिकाणी त्याने रामानुजमला मद्रास युनिव्हर्सिटीने शिष्यवृत्ति द्यावी यासाठी आग्रह चालवला.\nथोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम\nगणिताची आवड कशी निर्माण झाली\nकरिअरच गणित जरा चुकलच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}