diff --git "a/data_multi/mr/2021-39_mr_all_0396.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-39_mr_all_0396.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-39_mr_all_0396.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,436 @@ +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/farmers-protest-pm-modi-ficci-agm-speech-new-agriculture-laws/articleshow/79693009.cms", "date_download": "2021-09-22T18:18:41Z", "digest": "sha1:PZ6SZFQDCAXHZ2IGIIRWLPGEFMARX7WY", "length": 14015, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसगळं काही तुमच्यासाठी, पंतप्रधान मोदींची शेतकऱ्यांना साद\nPM Narendra Modi : भारतीय वाणिज्य व उद्योग संघाच्या एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कृषी विधेयकांवर शेतकरी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केलाय. हे सगळे प्रयत्न केवळ तुमच्यासाठीच आहेत, असं सांगत त्यांनी शेतकऱ्यांना साद घातलीय. सोबतच कृषी कायद्याचे फायदेही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.\nपंतप्रधानन नरेंद्र मोदी (फाईल फोटो)\nनवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारतीय वाणिज्य व उद्योग संघाच्या (FICCI) ९३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि वार्षिक बैठकीच्या उद्घाटन सत्राला डिजिटल माध्यमातून संबोधित केलं. यावेळी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विधेयकांवर शेतकरी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.\n'कृषी क्षेत्र आणि शेती, पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया, स्टोरेज, कोल्ड चैन यांसारख्या इतर क्षेत्रांदरम्यान काही अडथळे आढळले, या सगळ्या अडचणी हटवण्याचा प्रयत्न केला जातोय. या सुधारणेनंतर नवीन बाजारपेठ, नवीन पर्याय आणि तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकेल. देशातील कोल्ड स्टोरेजच्या पायाभूत सुविधा अत्याधुनिक असतील. या सर्व कृषी क्षेत्रात अधिक गुंतवणूक होईल. या सर्व गोष्टींचा माझ्या देशातील शेतकऱ्याला सर्वाधिक फायदा होणार आहे, असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.\nशेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, हाच यामागचा प्रामाणिक प्रयत्न आहे. देशातील शेतकरी समृद्ध व्हायला हवा. जेव्हा देशातील शेतकरी समृद्ध झाला तर देशही समृद्ध होईल\n- पंतप्रधान नरेंद्र मोदी\nवाचा : शेतकरी आंदोलन LIVE : आंदोलक दिल्ली - जयपूर महामार्ग रोखण्याच्या तयारीत\nवाचा : पंतप्रधानांनी घेतला शेतकऱ्याचा हात हातात, जाहिराती प्रसिद्ध\nआज भारतातील शेतकऱ्यांके आपली पिकं बाजार समित्यांसोबतच बाहेरही विकण्याचा पर्याय आहे. आज भारतात ब���जार समित्यांचं आधुनिकीकरण होत आहे, शेतकऱ्यांना डिजिटल व्यासपीठावर पिकांची विक्री व खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, हाच यामागचा प्रामाणिक प्रयत्न आहे. देशातील शेतकरी समृद्ध व्हायला हवा. जेव्हा देशातील शेतकरी समृद्ध झाला तर देशही समृद्ध होईल, असंही यावेळी पंतप्रधानांनी म्हटलंय.\nअर्थव्यवस्थेबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या अर्थव्यवस्थेला क्षेत्राच्या अडथळ्याची गरज नाही तर यांना एकमेकांशी सांधण्यासाठी आणि एकमेकांना आधार देण्यासाठी पुलाची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांत असे अडथळे दूर करण्यासाठी काही सुधारणा केल्या आहेत. गेल्या सहा वर्षांत भारतानंही असं सरकार पाहिलंय जे केवळ आणि केवळ १३० कोटी देशवासीयांना पुढे नेण्यासाठी झटत आहे.\nउल्लेखनीय म्हणजे, गेल्या १७ दिवसांपासून शेतकरी कृषी विधेयकाविरोधात राजधानी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या जवळपास डझनभर चर्चेनंतरही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघू शकलेले नाही.\nवाचा : शेतकरी आंदोलन डावे-माओवाद्यांच्या हातात : पीयूष गोयल\nवाचा : शेतकरी आंदोलन: अखेर शरद पवार यांनी केंद्र सरकारला केली 'ही' विनंती\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nवृत्तपत्र उद्योगासाठी द्या प्रोत्साहन पॅकेज महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nशेतकरी आंदोलन भारतीय वाणिज्य व उद्योग संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी कायदे pm modi ficci agm speech FICCI AGM farmers protest\nमुंबई राज्यात करोना नियंत्रणात; आज ३,६०८ नव्या रुग्णांचे निदान; मृत्यूही घटले\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nकोल्हापूर हसन मुश्रीफ यांच्याविरोधात सोमय्या कागल पोलीस ठाण्यात देणार तक्रार\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nबिग बॉस मराठी Bigg Boss Marathi Season 3 Full Episode 3 Live: बिग बॉसच्या घरात मिनल आखतेय वेगळाच प्लॅन\nआयपीएल Delhi vs Hyderabad Scorecard Latest Update : हैदराबादचे दिल्लीपुढे माफक आव्हान\nफ्लॅश न्यूज IPL 2021, SRH vs DC : हैदराबाद विरुद्ध दिल्ली Live स्कोअर कार्ड\nदेश 'सिद्धू पंजाबचे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून कुठल्याही त्यागासाठी तयार आहे'\nकोल्हापूर ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाने कोल्हापुरातील गणितं बदलली\nक्रिकेट न्यूज रद्द झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यानंतर पाकिस्तान मंडळाला बिर्याणीचं बिलं आलं २७ लाख\nमोबाइल WhatsApp युजर्ससाठी बॅड न्युज कंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणारकंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणार\nमोबाइल स्वस्तातला स्मार्टफोन आणखी 'स्वस्त' मिळणार, किंमत आता खूपच कमी झालीय\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nकरिअर न्यूज अकरावी प्रवेशाची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर\nकार-बाइक 500Km रेंज-फक्त २२ मिनिटात ८० टक्के बॅटरी चार्ज, भारतात पॉवरफुल Electric Car झाली लाँच\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51364", "date_download": "2021-09-22T17:57:33Z", "digest": "sha1:SKKARZUMY3V67KPSZQEVHFT72FQFJXPS", "length": 5112, "nlines": 44, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "लोकमान्य टिळक | बालपण| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकेशव गंगाधर टिळक उर्फ लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. ते जातीने चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण होते. टिळकांचे पूर्वज सात-आठ पिढ्यांपासून रत्नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते.गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती.वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका ऍंग्लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला.तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली. पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या आणि वयाच्या सोळाव्या वर्ष��� त्यांच्या वडिलांचा पण स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. गोविंदपंत स्वतः अशिक्षित असले तरी त्यांनी टिळकांना नेहमी प्रोत्साहन दिले. मृत्युपूर्वी गंगाधरपंतानी त्यांचा विवाह दहा वर्षाच्या तापीबाई बरोबर करून दिला.\nटिळक-आगरकर मैत्री व वाद\nन्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्यूकेशन सोसायटी\nदु्ष्काळ व प्लेगची साथ\nपहिला राजद्रोहाचा खटला व तुरूंगवास\nपुण्यातल्या भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta/gold-rate-price-today-on-6-september-2021-forecast-outlook-silver-price-rate-today-ttg-97-2587503/", "date_download": "2021-09-22T18:43:33Z", "digest": "sha1:TPBUR7MB6VL6NMWWF26OSKPMRZ7QZI56", "length": 13154, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Gold Rate Today, Gold Price on 6 September 2021 Gold Price Forecast, Gold Price Outlook, Silver Price Today, Silver Rate | आज १० ग्रॅम सोने-चांदीची किंमत किती? जाणून घ्या आजचे दर", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nआज १० ग्रॅम सोने-चांदीची किंमत किती जाणून घ्या आजचे दर\nआज १० ग्रॅम सोने-चांदीची किंमत किती जाणून घ्या आजचे दर\nअनेक कारणांमुळे सोने-चांदी सारख्या मौल्यवान धातूंच्या किंमतीमध्ये बदल दिसून येत असतो.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nआजचा सोने-चांदीचा भाव (फोटो:Financial Express)\n२२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १० रुपयांनी वाढून ४६,४२० रुपये झाला आहे. पूर्वीच्या व्यवहारात सोने प्रति १० ग्रॅम ४६,४१० रुपयांवर बंद झाले होते. गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, चांदी १०० रुपयांनी कमी होऊन ६५,३०० रुपये प्रति किलोवर विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यानच्या किंमतीमध्ये भारतभर बदल दिसून येतो.\nकाय आहे आजचा सोन्याचा दर\nनवी दिल्ली आणि मुंबई येथे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे ४६,६७० आणि ४६,४२० रुपये असा आहे, असे वेबसाइटने म्हटले आहे. २४ कॅरेट सोन्याचा दरही १० रुपयांनी वाढून ४७,४२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४९,४२० रुपये झाली आहे. पुण्यामध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४५,८४० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,०७० रुपये आहे. नागपूरमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४५,८४० आहे आणि २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४९,०७० रुपये आहे. नाशिकमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्��ॅम सोन्याची किंमत ४५,८४० रुपये आहे तर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४९,०७० रुपये आहे.\nकालच्यापेक्षा चांदीच्या भावामध्ये १० रुपयांनी घट झाली आहे. आजचा चांदीचा दर हा ६५३ रुपये प्रति १० ग्रॅम असा आहे.(नमूद केलेल्या सोन्याच्या किंमतीमध्ये थोडा फरक असू शकतो, कारण किंमतींमध्ये चढ -उतार होतो आणि म्हणूनच स्थानिक ज्वेलर्सकडे किंमत तपासा)\nभारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो\nसर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nबंद झालेल्या २१ सहकारी बँकांच्या ठेवीदारांना मिळणार ५ लाखांपर्यंतचं इन्शूरन्स; महाराष्ट्रातील १० बँकांचा समावेश\nझी एंटरटेनमेंट सोनी पिक्चर्समध्ये विलीन; डिजिटल आणि टीव्ही व्यवसायांचा समावेश\nठेवींच्या ��्याजावरील कर आकारणीच्या फेरविचाराची स्टेट बँक अर्थतज्ज्ञांची मागणी\nरोखे उलाढाल करसंकलन १०,००० कोटींवर\nGold-Silver: सलग चौथ्या दिवशी भाव घसरले; खरेदीची ठरू शकते योग्य वेळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/07/blog-post_51.html", "date_download": "2021-09-22T17:34:20Z", "digest": "sha1:V4ML576QP5CF6CHIC5QENGAG5IMEYG5X", "length": 17939, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "पुतीन,ओबामांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social पुतीन,ओबामांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी\nपुतीन,ओबामांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी\nराष्ट्रपती किंवा पंतप्रधानपदावरील व्यक्तींच्या साहसाची चर्चा जेव्हा होते तेव्हा सर्वप्रथम नाव येते ते, रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांचे समुद्रतळाशी जाणे, पॅराशुटच्या मदतीने आकाशातून उडी मारणे, हिंस्त्र प्राण्यांना हाताळणे असे अनेक धाडसी किस्से त्यांच्या नावाशी जोडले गेले आहेत. त्यांच्या फिटनेसची चर्चादेखील जगभरात चर्चेचा विषय ठरते. गेल्या काही वर्षांपूर्वी हेच धाडस अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा यांनी केले होते. ओबामा यांनी घनदाट जंगले, बर्फाच्छादित प्रदेश, वाळवंट, महानद्या, अथांग समुद्र अशा धोकादायक स्थळी जगण्याचा मंत्र देणार्‍या बेअर ग्रिल्स याच्या जगप्रसिद्ध ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ या डिस्कव्हरी चॅनेलवरील मालिकेत हजेरी लावली होती. या दोन जागतिक नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील बेअर ग्रिल्स यांच्यासोबत ‘मॅन वर्सेस वाइल्ड’मध्ये झळकणार आहेत. पुतिन यांच्याप्रमाणे मोदी देखील त्यांच्या योगा व फिटनेसमुळे चर्चेत राहतात. आता तर तब्बल १८० देशांतील नागरिक मोदी यांच्या कधीही न पाहिलेल्या पैलूशी एकरूप होतील. मोदींच्या या धाडसामुळे अनेकांच्या काळजात धडकी भरली नसती तर नवलच समुद्रतळाशी जाणे, पॅराशुटच्या मदतीने आकाशातून उडी मारणे, हिंस्त्र प्राण्यांना हाताळणे असे अनेक धाडसी किस्से त्यांच्या नावाशी जोडले गेले आहेत. त्यांच्या फिटनेसची चर्चादेखील जगभरात चर्चेचा विषय ठरते. गेल्या काही वर्षांपूर्वी हेच धाडस अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा यांनी केले होते. ओबामा यांनी घनदाट जंगले, बर्फाच्छादित प्रदेश, वाळवंट, महानद्या, अथांग समुद्र अशा धोकादायक स्थळी जगण्याचा मंत्र देणार्‍या बेअर ग्रिल्स याच्या जगप्रसिद्ध ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ या डिस्कव्हरी चॅनेलवरील मालिकेत हजेरी लावली होती. या दोन जागतिक नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील बेअर ग्रिल्स यांच्यासोबत ‘मॅन वर्सेस वाइल्ड’मध्ये झळकणार आहेत. पुतिन यांच्याप्रमाणे मोदी देखील त्यांच्या योगा व फिटनेसमुळे चर्चेत राहतात. आता तर तब्बल १८० देशांतील नागरिक मोदी यांच्या कधीही न पाहिलेल्या पैलूशी एकरूप होतील. मोदींच्या या धाडसामुळे अनेकांच्या काळजात धडकी भरली नसती तर नवलच मात्र पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी या मोहिमेचा संदर्भ जोडला गेल्याने मोदींना अनेक प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.\n‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर प्रसारित होणार्‍या ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाचा चेहरा म्हणजे बेअर ग्रील्स हा जगभरामध्ये त्याच्या साहसासाठी प्रसिद्ध आहे. एखादा माणूस संकटात अडकला तर तो कसा वाचू शकेल याबद्दलचे प्रात्यक्षिके दाखवणारा बेअरचा चेहरा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मुळे घराघरात पोहचला आहे. जंगलामध्ये एकटेच अडकल्यावर आपण नैसर्गिक साधनांचा वापर करुन लोकवस्तीपर्यंत कशाप्रकारे पोहचू शकतो याबद्दल भाष्य करणारा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या खास पसंतीस पडला असून १८० हून अधिक देशांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित होतो. काही महिन्यांपूर्वी मोदी यांनी ग्रिल्स यांच्यासोबत या मालिकेकरिता विशेष भागाचे चित्रीकरण केले होते. भारतामधील प्रसिद्ध नद्या आणि जंगलांमध्ये हे चित्रीकरण पार पडले. हा भाग १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. ग्रिल्स यांनी याविषयीची माहिती ट्विटरव्दारे दिली. बेअरसोबत हाती लाकडाचे शस्त्र हाती घेतलेले, रानवाटा तुडवणारे, नदीचा प्रवाह कापणार्‍या पंतप्रधानांचा व्हिडीओ सोमवारी प्रसिद्ध झाला आणि पंतप्रधानांचे हे नवे रूप पाहून सर्वच चकित झाले. फिटनेसबाबत जागृत असलेले मोदी सर्वांना परिचित आहेत. मात्र बेअरसोबतच्या व्हिडीओमध्ये ते रिव्हर राफ्टींग करतांना दिसत आहेत. त्यांच्या या धाडसाचे जागतिकस्तरावर कौतुक होत आहे मात्र त्याच वेळी काँग्रेसने मॅन व्हर्सेस वाईल्डचे पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी कनेक्शन जोडल्यामुळे हा कार्यक्रम वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे.\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याशी कनेक्श���\nमोदी विरोधकांना आयते कोलित मिळाल्यामुळे या कार्यक्रमावर टीकादेखील होणे अपेक्षित होते. कारण, पुलवामा दहशतवादी हल्ला सीआरपीएफच्या जवानांवरच नव्हे तर प्रत्येक भारतीयाच्या मनावर झालेला आहे. यामुळे या विषयाशी निगडीत प्रत्येक बाबी महत्त्वाच्या ठरतात. हा हल्ला जेव्हा झाला होता तेव्हा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. कारण जेव्हा पुलवामा हल्ला झाला होता, त्यावेळी पंतप्रधान मोदींची जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्यातील काही छायाचित्रे समोर आली होती. फेब्रुवारी २०१९ मध्ये काँग्रेसने म्हटले होते, सीआरपीएफ जवानांवर हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी जिम कॉर्बेटला गेले आणि एक जाहिरात शूटिंग करण्यात व्यस्त होते. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले होते, नरेंद्र मोदींनी तर वेळेवर प्रतिक्रिया पण दिली नाही. दिवसभर जिम कॉर्बेटमध्ये फिरत राहिले. जाहिरातीचे शूटिंग करत होते. देश आपल्या शहिदांचे मृतदेह गोळा करत होता आणि पंतप्रधान मोदी आपली घोषणाबाजी करून घेत होते. हे मी नाही, पत्रकारांनी फोटोसह लिहिले आहे. मात्र पीएमओने हे सर्व आरोप फेटाळून लावत सभेनिमित्ताने मोदी उत्तराखंडमध्ये गेल्यानंतर त्यांनी केवळ जिम कॉर्बेटसह परिसराला भेटी देवून माहिती घेतल्याचा दावा केला होता. आता खुद्द बेअर ग्रिल्सने या मोहिमेबद्दलची माहिती दिल्याने कोण खोटे बोलत होते व कोण खरे याचा उलगडा होत आहे. जनतेच्या दरबारात याचा खुलासा मोदींना करावाच लागेल. मात्र या गदारोळात मोदींचा हा धाडसी उपक्रम दुर्लक्षून चालणार नाही.\nजगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या देशाचा पंतप्रधान अशा साहसी मोहिमांमध्ये सहभागी होतो, यातून मोदींचा कणखरपणा जगासमोर येईल. याचे राष्ट्रीयपेक्षा आंतराष्ट्रीय पातळीवर अनेक फायदे आहेत. आक्रमक व कणखर नेतृत्त्वाच्या नादी सहसा कोणी लागत नाही व जर कोणी लागला तर तो कोणाच्या नादी लागायच्या लायकीचा राहत नाही, असा आजवरचा इतिहास सांगतो. यामुळे ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ कार्यक्रमामुळे मोदींची प्रतिमा आणखीनच कणखर होईल, यात तिळमात्र शंका नाही. मोदींच्या या जंगलसफारीची चर्चा करतांना जंगलातीलच एक अत्यंत महत्त्वाची बाब दुर्लक्षित झाली. ती म्हणजे. देशात नुकत्याच झालेल्या व्याघ्रगणनेची वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय आपण अमेरिकेच्या तुलनेत आधी पूर्ण केले आहे. एकट्या भारतात ३ हजार वाघांचे अस्तित्व आहे. त्यामुळे आपण हे अभिमानाने सांगू शकतो की, जगात भारत हा वाघांसाठी सुरक्षित देश मानला जातो. व्याघ्रगणना अहवालातील माहितीनुसार, देशात वाघांची संख्या २९६७ इतकी आहे. २०१० मध्ये भारतात १७०६ वाघ होते. २०१४ मध्ये वाघांच्या संख्येत वाढ होऊन ती २२२६ इतकी झाली. तर २०१८मध्ये वाघांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊन २९६७ ती इतकी झाली आहे. म्हणजेच मागील गणनेच्या तुलनेत यंदा वाघांच्या संख्येत ७४१ ने वाढ झाली आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे वाघांची संख्या वाढली तरी त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे मृत्यूच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. महाराष्ट्रात २३०-२४० इतके वाघ आहेत, असेही हा अहवाल सांगतो. ‘एक था टायगर’ पासून सुरु झालेला हा प्रवास आता ‘टायगर जिंदा है’ पर्यंत पोहोचला आहे. ही निश्‍चितच अभिमानाची बाब आहे. जंगल स्टोरीज् आवडत नाही, असा व्यक्ती क्वचितच सापडेल. व्याघ्रगणनेची स्टोरी प्रत्येकाला आवडली असेलच, यात शंका नाही मात्र मोदींची जंगल सफारीची स्टोरी आवडते का नाही वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय आपण अमेरिकेच्या तुलनेत आधी पूर्ण केले आहे. एकट्या भारतात ३ हजार वाघांचे अस्तित्व आहे. त्यामुळे आपण हे अभिमानाने सांगू शकतो की, जगात भारत हा वाघांसाठी सुरक्षित देश मानला जातो. व्याघ्रगणना अहवालातील माहितीनुसार, देशात वाघांची संख्या २९६७ इतकी आहे. २०१० मध्ये भारतात १७०६ वाघ होते. २०१४ मध्ये वाघांच्या संख्येत वाढ होऊन ती २२२६ इतकी झाली. तर २०१८मध्ये वाघांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊन २९६७ ती इतकी झाली आहे. म्हणजेच मागील गणनेच्या तुलनेत यंदा वाघांच्या संख्येत ७४१ ने वाढ झाली आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे वाघांची संख्या वाढली तरी त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे मृत्यूच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. महाराष्ट्रात २३०-२४० इतके वाघ आहेत, असेही हा अहवाल सांगतो. ‘एक था टायगर’ पासून सुरु झालेला हा प्रवास आता ‘टायगर जिंदा है’ पर्यंत पोहोचला आहे. ही निश्‍चितच अभिमानाची बाब आहे. जंगल स्टोरीज् आवडत नाही, असा व्यक्ती क्वचितच सापडेल. व्याघ्रगणनेची स्टोरी प्रत्येकाला आवडली असेलच, यात शंका नाही मात्र मोदींची जंगल स���ारीची स्टोरी आवडते का नाही याचे उत्तर येणारा काळच देईल.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2020/02/blog-post_78.html", "date_download": "2021-09-22T18:26:38Z", "digest": "sha1:26OEWDSTPI7LI7H52CPFOPZJ25ZICMSS", "length": 17906, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "डळमळीत अर्थव्यवस्थेला अर्थमंत्री सावरणार कशा? - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome General डळमळीत अर्थव्यवस्थेला अर्थमंत्री सावरणार कशा\nडळमळीत अर्थव्यवस्थेला अर्थमंत्री सावरणार कशा\nमोदी सरकार २.०चा पहिला अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होत आहे. एकीकडे अर्थव्यवस्थेचा घसरणारा विकास दर आणि दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे सरकारसमोरच्या अडचणी वाढत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्यावर्षी दोन-तीन वेळा आर्थिक सुधारणांविषयीच्या घोषणा केल्या होत्या. याला मिनी बजेट म्हटले गेले होते. पण ही पावले उचलूनही ना देशातील आर्थिक मरगळ दुरु झाली ना जीडीपीची आकडेवारी सुधारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासह देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचे स्वप्न १३० भारतियांना दाखविले असले तरी गेल्या दोन वर्षांपासून देशाची अर्थव्यवस्था अनिश्‍चिततेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात आहे. सध्या देशातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापलेले आहे. सीएए, एनआरसीवरुन सरकार विरोधात निदर्शनांची धार दिवसेंदिवस तेज होत असल्याने त्याचाही परिणाम अर्थव्यवस्थेवर होतांना दिसत आहे. दिवसेंदिवस वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. चहुबाजूने घेरल्या गेलेल्या भारतिय अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यंदाच्या बजेटमध्ये कोण कोणत्या घोषणा करतात, यावर सर्वकाही अवलंबून आहे.\nगुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावर��� नाही\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थव्यवस्थेवरील मरगळ दुर करण्यासाठी केंद्र सरकारकडून या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. यामुळे देशवासियांना या बजेटची उत्सुकता लागली आहे. चालू वर्षात अर्थव्यवस्थेची कामगिरी सुमार राहिली आहे. विकासदर (जीडीपी) सहा वर्षांचा नीचांकी स्तरावर आला आहे. नुकताच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा विकासदर ४.८ टक्के राहील, असे भाकीत केले आहे. मंदीत रुतणार्‍या अर्थचक्राला गती देण्याबरोबरच रोजगार निर्मिती आणि पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी भक्कम गुंतवणूक आणण्याचे आव्हान सीतारामन यांच्यापुढे आहे. देशात गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण नसल्याने खासगी क्षेत्र फारशी गुंतवणूक करत नाहीत. देशातले राजकीय वातावरण तापलेले आहे. सरकारच्या विरोधात निदर्शने होत आहे. याचाही परिणाम गुंतवणुकीवर होतो, कारण तणावाची परिस्थिती असेल तर खासगी क्षेत्र गुंतवणुकीच्या दृष्टीने आखडता हात घेते. दुसरीकडे बँकांकडून कर्ज घेण्यातही या क्षेत्राला अडचणी येत आहे. बँका खासगी क्षेत्राला कर्ज देण्यासाठी उत्सुक नसल्याचे उघड सत्य आहे. यासाठी अर्थमंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांना दिलासा देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल. ग्राहकांच्या हाती पैसा राहिला तर त्यांची क्रयशक्ती वाढेल. परिणामी वस्तूंची मागणी वाढेल आणि अर्थचक्राला गती येईल.\nअर्थव्यवस्थेतील मूलभूत समस्यांवर उपाय शोधणे आवश्यक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेला ५ लाख कोटी अमेरिकी डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्धिष्ट ठेवले आहे. मात्र जोपर्यंत वस्तूंची मागणी वाढत नाही आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जात नाही तोपर्यंत अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारणार नाही. अर्थव्यवस्थेतील मूलभूत समस्यांवर तातडीने उपाय शोधणे आवश्यक आहे, जसे की रोकड टंचाई, पायाभूत प्रकल्पांमधील अडथळे, बँकांमधील समस्यांचे सरकारला तातडीने निराकारण करावे लागेल. सामान्य माणसाला करांबद्दल काही दिलासा द्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वीच आयकर दरात कपात करण्याचे संकेत दिले होते. यामुळे यंदा इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. १० ते २० लाख उत्पन्न असणार्‍यांना २० टक्के टॅक्स लावण्याचा सरकार विचार करत आहे. ३० ऐवजी २० टक्के टॅक्स द्यावा लागला, तर या मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गीयांना थोडा दिलासा मिळू शकतो. ‘मेक इन इंडिया’ उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून आगामी अर्थसंकल्पात मोठी घोषणा करणे अपेक्षित आहे. डिसेंबरच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख उद्योगपतींशी चर्चा केली होती. यात त्यांनी विविध क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. शिवाय उद्योजकांनीही भारत हे भविष्यात इलेक्ट्रॉनिक वस्तू, सुटे भाग आणि मोबाइलचे केंद्र कसे बनू शकते, यादृष्टीने पंतप्रधानांना पटवून दिले होते. मोबाइल हॅण्डसेटचे निर्यात केंद्र बनण्याची भारतात क्षमता आहे. त्यादृष्टीने सरकारने उद्योगाला सवलती दिल्या पाहिजेत. यामुळे देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होवून बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.\nशेतकर्‍यांनाही योग्य न्याय देण्याची अपेक्षा\nगेल्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकर्‍यांना सातत्याने बसत आहे. वाढत्या शेतकरी आत्महत्या, त्याचाच परिणाम आहे. यामुळे देशातील शेतकर्‍यांनाही योग्य न्याय देण्याची अपेक्षा सीतारमण यांच्याकडून आहे. अर्थसंकल्पात शेतकरी उत्पादक गट स्थापन करण्याचे संकेत सीतारामन यांनी काही महिन्यांपूर्वी दिले होते. शेतकरी उत्पादक गटांकरिता किमान ७००० कोटींची तरतूद करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यातून किमान १० हजार शेतकरी उत्पादक गटांना फायदा होईल, अशी शक्यता आहे. ही योजना छोटे आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांना डोळ्यासमोर ठेवून राबवली जाणार आहे. सध्या शेतकर्‍यांना बँक सहजासहजी कर्ज देत नाहीत. त्यामुळे सरकारच्या हमीने बँका शेतकरी गटांना कर्ज देण्यास पुढाकार घेतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असला तरी याची अमंलबजावणी कशी होते, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. या व्यतिरिक्त पीकपद्धतीत बदल करण्याच्या दृष्टीने सरकार ठोस भूमिका घेण्याची अपेक्षा आहे. नवोद्योग किंवा स्टार्टअपसाठी स्वतंत्र दूरचित्रवाहिनी असावी, हा विचार मागील अर्थसंकल्पात मांडला गेला. या दूरचित्रवाहिनीवर नवोद्योगांसाठी उपयुक्त माहिती, सल्ले, मार्गदर्शन करण्यात येणार होते परंतु ही दूरचित्रवाहिनी सुरू झालीच नाही तसेच वर्ष २०१९-२० साठी मांडलेल्या अर्थसंकल्पात सामाजिक स्तरावर काम करणार्‍या संस्थांसाठी इलेक्ट्रॉनिक पारदर्शी निधी संकलन आणि सोशल स्टॉक एक्स्चेंज यांची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात त्याविषयी हालचाल झालेली दिसत नाही. नव्या घोषणा करतांना गेल्या अर्थसंकल्पात घोषणा झालेल्या मात्र प्रत्यक्षात न उतरलेल्या योजनांकडेही अर्थमंत्र्यांनी लक्ष दिल्यास भारतिय अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येण्यास वेळ लागणार नाही.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divakarsatam.com/tag/fort/", "date_download": "2021-09-22T18:28:07Z", "digest": "sha1:SCLRLNAADJRUHFLNMKX27SIT4NIYOVVQ", "length": 7933, "nlines": 116, "source_domain": "divakarsatam.com", "title": "fort – दिवा उवाच", "raw_content": "\nभटक्या दिवाच्या भन्नाट गोष्टी…\nवाघबीळ – वाघाची गुहा\nएक रात्र मोठ्या मनाच्या सावलीत…\nगडगडा किल्याच्याअजिंक्य भेगेची चढाई\nनाशिकचा सनडे वन सुळका\nडांग्या सुळका एक मानसिक आव्हान\nघोडबंदर किल्ल्याची रंजक सफर\nलाज वाटते मला ट्रेकर असल्याची…\nप्री वेडिंगचं वावटळं आत्ता गडकिल्ल्यावरही\nधोधो पावसातील किल्ले औंढा\nपावसाळ्यात हरिश्चंद्रगड नळीच्या वाटे…\n‘सत्य’ चप्पल घालून तयार होईपर्यंत.. ‘खोट’ गावभर फिरून आलेलं असतं \nचंद्रप्रकाशात अनुभवलेला मनोहारी चावंड किल्ला\nसमृद्ध परंतु दुर्लक्षित असा तांदूळवाडी किल्ला\nहागणदारी मुक्त किल्ले योजना (Nature Call in Right Way… )\nविजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा \nबदलाच्या दिशेने एक पाऊल\n१००.१ मेगाहर्ट्स एफ एम गोल्ड |युवा तरंग |भटक्या दिवाच्या भन्नाट गोष्टी\nअडगळीस आलेल्या एका विमानाची कहाणी\nखिळ्याच्या वाटेचा थरार आजवर शिवरायांच्या जन्मानं पावन झालेल्या जुन्नर तालुक्यात अनेकदा भ��कण्याचा योग आला आहे. अगदी शाळेतून गेलेली शिवनेरी किल्ल्यावर […]\nरामटेक | नगरधन | अंबाला तलाव | खिमजी तलाव | ड्रॅगन पॅलेस डहाणूला काय एकटा फिरून आलो… एकट्याने फिरण्याची झिंग […]\nघोडबंदर किल्ल्याची रंजक सफर\n‘दिव्याखाली अंधार’, ही उक्ती ठाणे शहराजवळ असलेल्या घोडबंदर किल्ल्याबाबत अगदी तंतोतंत लागू होते. कारण इतक्या मोठ्या शहराजवळ असलेला हा किल्ला अजूनही […]\nपावसाळ्यात हरिश्चंद्रगड नळीच्या वाटे…\nहरिश्चंद्रगड म्हणजे समस्त ट्रेकरची पंढरी. ट्रेकर जमातीमधील प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी या हरिश्‍चंद्रगडावर जाऊन येतोच येतो. गडावरील शिवमंदिर, पुष्पकर्णी,तिथल्या गुहेतील […]\nधोधो पावसातील किल्ले औंढा\nसह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग म्हणजे थेट इगतपुरी पासून ते थळघाटाच्या पूर्वेकडील परिसर जाते. याच रांगेत महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणारे कळसुबाई […]\nसमृद्ध परंतु दुर्लक्षित असा तांदूळवाडी किल्ला\nचंद्रप्रकाशात अनुभवलेला मनोहारी चावंड किल्ला\nवाघबीळ – वाघाची गुहा\nchandrakant satam on समृद्ध परंतु दुर्लक्षित असा तांदूळवाडी किल्ला\nSheetal Bandgar Vaidya on समृद्ध परंतु दुर्लक्षित असा तांदूळवाडी किल्ला\n – दिवा उवाच on किल्ले हडसर\nSheetal Bandgar Vaidya on चंद्रप्रकाशात अनुभवलेला मनोहारी चावंड किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/'-'-3488/", "date_download": "2021-09-22T16:40:44Z", "digest": "sha1:7YWFCTEAUGI5OFUXHCH75JAVHHOACU6B", "length": 3942, "nlines": 83, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Shrungarik Kavita-\"ओल्या वणव्यात चिंब\"", "raw_content": "\nनभाच्या ओंजळीत... तुझं विरह चांदणं\nओल्या वणव्यात चिंब माझं भिजंलं आंगण\nहा वारा माझा होता... जो आता तुझं गाणं गातो...\nमाझा पाऊसही हल्ली... तुझ्या केसात नहातो...\nमाझ्या श्वासांचं वादळ तु केसात बांधणं...\nओल्या वणव्यात चिंब माझं भिजंलं आंगण...\nहि तुझी आठवण... की हा माझाच शहारा \nसंधीप्रकाशाचं गाणं... की तु छेडलेल्या तारा \nतुझी उन्मत्त सतार माझ्या उरात वाजणं...\nओल्या वणव्यात चिंब माझं भिजंलं आंगण...\nमाझ्या फितुर श्वासाला... तुझा रातराणी वास\nमाझ्या आतुर मनाला... तुझ्या पावलांचा भास\nरात्रभर पाचोळ्याचं तुझ्या वाटेत जागणं...\nओल्या वणव्यात चिंब माझं भिजंलं आंगण...\nमाझी पहाट बावरी... शोधे सडा अंगणात\nमैफिलीत पडे तुझ्या.. झिंगुन माझा पारीजात\nजीव घेणं बरसुन हे तुझं आघोरी वागणं...\nओल्या वणव्यात चिंब माझं भिजंलं आंगण...\nअकरा वजा दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51365", "date_download": "2021-09-22T17:26:16Z", "digest": "sha1:YJMNJ75XDTE3L4PUX2ZE7EJHOOM3DRGQ", "length": 3200, "nlines": 44, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "लोकमान्य टिळक | शेंगांची गोष्ट| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nते शाळेत असतांनाची एक घटना प्रसिद्ध आहे. एकदा वर्गात शिक्षक नसतांना काही मुलांनी शेंगा खाऊन त्यांची टरफले वर्गातच टाकली होती. अपेक्षेप्रमाणे हा कचरा पाहून शिक्षक रागावले आणि कचरा करणार्‍यांची नावे विचारली. पण जेव्हा कुणीच स्वतःहून पुढे आले नाही, तेव्हा त्यांनी सर्व मुलांना टरफले उचलायला सांगितले. पण टिळकांनी टरफले उचलायला नकार दिला. ते म्हणाले, \"मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही\" तसेच शिक्षकांनी त्यांना कचरा करणार्‍या मुलाचे नाव विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला.\nटिळक-आगरकर मैत्री व वाद\nन्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्यूकेशन सोसायटी\nदु्ष्काळ व प्लेगची साथ\nपहिला राजद्रोहाचा खटला व तुरूंगवास\nपुण्यातल्या भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/a-52-year-old-man-committed-suicide-by-hanging-himself-in-a-well/", "date_download": "2021-09-22T17:33:25Z", "digest": "sha1:N37DEOO6S4ELW7DI2MHC3QUECGDJ32E7", "length": 7763, "nlines": 85, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "५२ वर्षीय व्यक्तीने विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nउत्तर महाराष्ट्र खान्देश जळगाव\n५२ वर्षीय व्यक्तीने विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना\nजामनेर : शहरातील एका ५२ वर्षीय व्यक्तीने विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.\nवल्लभ नगर भागातील रहिवाशी कुलभूषण चतुर असे मयत व्यक्तीचे नाव आहे. कुलभूषण चतुर यांनी स्व. रवींद्र क्रीडा संकुलच्या मागे कांग नदीकाठी असलेल्या विहिरीत गळ्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.घटनास्थळी पोलिसा��नी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनसाठी नेण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत. कुलभूषण चतुर यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी व एक मुलगा असा परीवार आहे.\nकृषि दिनाच्या निमित्ताने पाचोरा कॉग्रेस ने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतकरी राजा चा सन्मान\n560 बालविवाह रोखण्यात महिला आणि बालकल्याण विभागाच्या जिल्हा बालसंरक्षण विभागास यश\nभाजप वैद्यकीय आघाडीने कोरोना संबंधित महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस निवेदन\n3 जून 2021 lmadmin भाजप वैद्यकीय आघाडीने कोरोना संबंधित महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस निवेदन वर टिप्पण्या बंद\nपहूर पोलिसांची कारवाई पाळधी आणि चिलगाव येथील दारु अड्यांवर छापे ; तीन जण अटकेत ;गुन्हा दाखल.\n27 मार्च 2021 lmadmin पहूर पोलिसांची कारवाई पाळधी आणि चिलगाव येथील दारु अड्यांवर छापे ; तीन जण अटकेत ;गुन्हा दाखल. वर टिप्पण्या बंद\nराष्ट्रीय मंदिर-संस्कृती रक्षा अभियाना’अंतर्गत ‘ऑनलाईन’ चर्चासत्राला २२५ मान्यवरांची उपस्थिती \n2 जून 2020 lmadmin राष्ट्रीय मंदिर-संस्कृती रक्षा अभियाना’अंतर्गत ‘ऑनलाईन’ चर्चासत्राला २२५ मान्यवरांची उपस्थिती \nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/satara/", "date_download": "2021-09-22T17:32:12Z", "digest": "sha1:Z57SGH2NDSSGBUKAAA22CMQITTQBEYDT", "length": 6656, "nlines": 94, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "satara | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\n मासे पकडण्यासाठी टाकले जाळे, अन् हाती आले ग्रेनाईड बॉम्ब\nसातारा : तौक्ते चक्रीवादळाच्या संकटातून महाराष्ट्र अजून सावरला नाही तेच सातार्‍यात धक्कादायक घटना घडली आहे. सातार्‍यात कराड तालुक्यातील तांबवे गावच्या हद्दीतील कोयना नदीपात्रात ग्रॅनाईड\nसाताऱ्यात पाइपलाइन फोडून दोन हजार लिटर पेट्रोलची चोरी\nसातारा : सर्वसामान्यांना झटक्यांवर झटके मिळत आहेत. कारण पेट्रोल व डिझेलच्या वाढीमुळे लोक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, साताऱ्यातील सासवड येथे धक्कादायक घटना समोर आली\nपिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने साताऱ्यात दोघांचा मृत्यू\nसातारा: डबेवाडी येथील रुपाली माने (वय २३) आणि जकातवाडी येथील देवानंद लोंढे (वय २५) या युवक व युवतीचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने मृत्यू झाला\n16 जानेवारी 2020 16 जानेवारी 2020\nराऊत, आव्हाडांच्या नावाच्या पाटीची गाढवावरून धिंड; साताऱ्यात उदयनराजेंचे समर्थक आक्रमक\nसातारा: खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ उदयनराजेंच्या समर्थकांनी गुरुवारी थेट सातारा बंदचे आवाहन करत सातारा बंद ठेवला. तसेच संजय राऊत यांच्या विरोधातही\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.smartnewsmarathi.com/social-smartnewsmarathi/beynon-smith-students-honoured-corona-warriors/", "date_download": "2021-09-22T18:28:04Z", "digest": "sha1:DGQRZRPZZV2XFZSGSY6CG7D4SAX5HZIG", "length": 7333, "nlines": 70, "source_domain": "www.smartnewsmarathi.com", "title": "बेनन स्मिथच्या माजी विद्यार्थ्यांनी केला कोरोना योद्ध्यांचा सत्कार -", "raw_content": "\nतयारीला लागा …��्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला\nबेनन स्मिथच्या माजी विद्यार्थ्यांनी केला कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nबेनन स्मिथच्या माजी विद्यार्थ्यांनी केला कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nबेननस्मिथ हायस्कूलच्या १९८६ बॅचच्या विद्यार्थ्यांनी पंचाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कोरोना काळात महत्वाची कामगिरी बजावलेल्या कोव्हिड योद्ध्यांचा यथोचित सन्मान केला.\nगेल्या दोन वर्षांपासून या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.\nलॉकडाऊन काळातसुद्धा या विद्यार्थ्यांनी गरजवंताना मदत केली असून मराठा मंदिर येथील आयसोलेशन सेंटरला सुध्दा मदत केली होती.\nमहाराष्ट्र एकीकरण समितीच्या आयसोलेशन सेंटरमध्ये रुग्णांची सेवा केल्याबद्दल मदन बामणे,अंकुश केसरकर, कोव्हिडमुळे मृत पावलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारे शंकर पाटील,गोसेवा करणारे नारू निलजकर, शववाहिनी चालक निस्सार समशेर यांचा कोव्हिड योद्धे म्हणून स्मृतिचिन्ह, शाल,पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.\nसामाजिक कार्यकर्ते सुनिल मुरकुटे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.\nयावेळी सत्काराला उत्तर देतांना मदन बामणे यांनी कोव्हिड काळात आलेले अनुभव कथन केले आणि जनतेच्या सहकार्यानेच आयसोलेशन सेंटरच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करू शकलो असे सांगितले.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल मुरकुटे यांनी केले.\nयावेळी अमर कारेकर, दिगंबर प्रभू, संजय देसाई, विश्वनाथ बड्डे ,शुभम मोरे, महादेव केसरकर,रोहित मुरकुटे आदी उपस्थित होते.\nसूत्रसंचालन राजू लोंढे यांनी केले\nPrevious Previous post: एल. आय. पाटील हे सीमाप्रश्नाचा ध्यास घेतलेले नेते\nNext Next post: लसीकरणाचा वेग वाढवावा यासाठी म. ए. युवा समितीच्या वतीने निवेदन\nतयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे September 20, 2021\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट September 20, 2021\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला September 20, 2021\nभारताचा टी-ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा \nBreaking News: विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले; वर्ल्डकपनंतर होणार पायउतार September 16, 2021\nगणेशोत्सवानिमित्त आमचा ���णराया हे गाणे भक्तांच्या भेटीसाठी दाखल September 4, 2021\nक्रेडाईच्या वतीने लसीकरण शिबिर संपन्न September 4, 2021\nमाजी ज्येष्ठ फुटबॉलपटू मेलविन उर्फ मालू परेरा याचे निधन August 28, 2021\nज्येष्ठ आणि अष्टपैलू क्रिकेटपटू मिलिंद कुलकर्णी यांचे निधन August 28, 2021\nछाननी नंतर आता अर्ज माघारीचे वेध August 24, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51366", "date_download": "2021-09-22T16:46:24Z", "digest": "sha1:IQPWEC3RZPGVAJ6IULZF4F65MO4HBWJE", "length": 3976, "nlines": 44, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "लोकमान्य टिळक | कसरतीचे महत्त्व| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n१८७२ मध्ये मॅट्रीक उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच टिळक अत्यंत कृष होते. त्यांच्या पत्नी तापीबाईपण त्यांच्यापेक्षा दणकट होत्या. यावरून त्यांचे मित्र अनेकदा त्यांना चिडवत असत. त्यांनी हे आव्हान स्विकारले आणि एक वर्ष आपले लक्ष पूर्णपणे शारिरिक सामर्थ्य संपादन करण्यावर केंद्रित केले. त्यांनी व्यायामशाळेला जाणे चालू केले आणि नियमित कसरती व व्यायाम करणे चालू केले. कुस्ती, पोहणे व नौका चालन हे त्यांचे आवडते खेळ होते. यासोबतच त्यांनी परिपूर्ण आहार पण चालू ठेवला. एका वर्षाअंती त्यांची शरीरयष्टी जोमदार बनली. परंतु या काळात त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले व ते प्रथम वर्षाच्या परिक्षेमध्ये नापास झाले. पण त्यांच्या मते, ते एक वर्ष व्यर्थ गेले नव्हते व त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात अनेक शारिरीक व मानसिक कष्टांना सामोरे जाण्यात झाला.\nटिळक-आगरकर मैत्री व वाद\nन्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्यूकेशन सोसायटी\nदु्ष्काळ व प्लेगची साथ\nपहिला राजद्रोहाचा खटला व तुरूंगवास\nपुण्यातल्या भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2021-09-22T17:08:24Z", "digest": "sha1:JOUREHCYTYNKHU6MI3KJA7GJLGV7V3JR", "length": 8034, "nlines": 85, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "आधी पाच लाख जमा करा तरच याचिकेवर सुनावणी, हायकोर्टाने भाजप आमदार आशीष शेलार यांना बजावले", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान म��दींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nआंतरराष्ट्रीय औरंगाबाद करोना व्हायरस\nआधी पाच लाख जमा करा तरच याचिकेवर सुनावणी, हायकोर्टाने भाजप आमदार आशीष शेलार यांना बजावले\nकोविड काळात पालिकेने औषधांसाठी तसेच जंतुनाशकांसाठी वाढीव दराने निविदा मागवल्या असून यात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करत हायकोर्टात धाव घेणाऱ्या भाजप आमदार आशीष शेलार यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज फैलावर घेतले. आधी पाच लाख कोर्टात जमा करा तरच याचिकेवर सुनावणी घेऊ, अशा शब्दांत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने शेलार यांना बजावले.\nपालिकेने औषध तसेच जंतुनाशकांसाठी 21 ऑगस्ट 2020 साली टेंडर काढले होते. या निविदा काढताना पालिकेने जागतिक आरोग्य संघटना तसेच पेंद्र सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही तसेच जंतुनाशकांचा दर्जाही राखला गेला नसल्याचा आरोप करत आमदार आशीष शेलार यांनी अॅड. दीपा चव्हाण यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली असून या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश पुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. पालिकेची निविदा प्रक्रिया ही नियमाप्रमाणे युक्तिवाद मुंबई महापालिकेमार्फत आज करण्यात आला.\nवाळूची टीप देण्याच्या वादातून दोन चुलत भावांचा खून\nकोहलीची खेळी व्यर्थ, इंग्लंडची मालिकेत आघाडी\nकेंद्र सरकारकडून महाराष्ट्राला समज , चाचण्या वाढवा नाहीतर..\n21 सप्टेंबर 2020 lmadmin केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला समज , चाचण्या वाढवा नाहीतर.. वर टिप्पण्या बंद\ncoronavirus : नाशिक जिल्ह्यात आणखी ५ तर शहरात ७ रूग्ण पॉझिटिव्ह\nCoronaVirus : मुंबईत भाजी विक्रेत्यांकडे ई पासच नाही; रहिवाशांनी केली पोलिसात तक्रार\n25 मे 2020 lmadmin CoronaVirus : मुंबईत भाजी विक्रेत्यांकडे ई पासच नाही; रहिवाशांनी केली पोलिसात तक्रार वर टिप्पण्या बंद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, स���ंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b6-172177.html", "date_download": "2021-09-22T18:37:05Z", "digest": "sha1:TFGMYLJS5VCUAGRAUP4KLAMGCI2TQBPN", "length": 5358, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मॅगीला किचनमध्ये प्रवेश नाहीच !, राज्यात बंदी कायम – News18 Lokmat", "raw_content": "\nमॅगीला किचनमध्ये प्रवेश नाहीच , राज्यात बंदी कायम\nमॅगीला किचनमध्ये प्रवेश नाहीच , राज्यात बंदी कायम\n12 जून : 2 मिनिटांत तयार होणार्‍या चटकदार मॅगीत शिशाचं अतिरिक्त प्रमाण आढळून आल्यामुळे देशभरात ठिकठिकाणी बंदी घालण्यात आलीये. महाराष्ट्रातही मॅगीवर बंदी घालण्यात आलीये. या विरोधात नेस्लेनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र, उच्च न्यायालयाने बंदीचा निर्णय कायम ठेवत मॅगीला किचन प्रवेश बंदच ठेवलाय. तसंच मॅगीच्या ब्रँड ऍम्बेसेडरवर कारवाई का करणार , असा सवालही उच्च न्यायालयानं विचारला आहे मॅगीवर देशभरात संक्रांत आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने मुंबई, ठाणे, सांगलीत मॅगीचे 15 सॅम्पल घेतले आणि चाचणी घेतली. या चाचणी मॅगीमध्ये शिशाचं प्रमाण वेगवेगळं आढळल्यामुळे राज्यात बंदी घालण्यात आली. या विरोधात नेस्ले इंडिया कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली. नेस्ले महाराष्ट्रात मॅगीवर बंदी उठवावी अशी याचिका दाखल केली. पण नेस्ले कंपनीला राज्यात दिलासा मिळाला नाहीये. कारण मॅगीवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवलीये. मॅगीबाबत संबंधितांनी दोन आठवड्यांत उत्तर द्यावं असा आदेशही उच्च न्यायालयानं दिलेत. तसंच मॅगीच्या ब्रँड ऍम्बेसेडरवर कारवाई का करणार असा सवालही उच्च न्यायालयानं विचारला आहे. यापुढची सुनावणी 30 जूनला होणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत\nमॅगीला किचनमध्ये प्रवेश नाहीच , राज्यात बंदी कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/36490", "date_download": "2021-09-22T17:20:14Z", "digest": "sha1:VGQNMT73TUKA7TMRCBY2MOXIDVKKQKFR", "length": 3717, "nlines": 46, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "रामायणातील ऐकिवात नसलेल्या काही गोष्टी | सीता ही मंदोदरीची कन्या होती| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसीता ही मंदोदरीची कन्या होती\nरावण हा आपण मारलेल्या साधूंचे रक्त एका मोठ्या मडक्यात भरून ठेवत असे. साधू ग्रीतास्मद हे देवी लक्ष्मीला आपल्या कन्येच्या रुपात प्राप्त करून घेण्यासाठी प्रार्थना करत होते. त्यांनी दर्भापासून दूध काढून ते मंत्रांनी शुद्ध करून एका मडक्यात बंद केले जेणेकरून लक्ष्मी त्याच्यामध्ये वास करू शकेल. रावणाने या मडक्यातील दूध आपल्या मडक्यात टाकले. मंदोदरी रावणाच्या पापकर्मांनी हैराण झाली होती आणि आत्महत्या करण्यासाठी तिने त्या मडक्यातील पदार्थांचे सेवन केले. आणि तिचा मृत्यू होण्याऐवजी तिच्या गर्भात देवी लक्ष्मीचा अवतार स्थापित झाला. मंदोदरीने त्या कन्येला कुरुक्षेत्रात पुरून टाकले जिथे ती राजा जनकाला मिळाली आणि त्याने त्या कन्येचे नाव सीता असे ठेवले.\nरामायणातील ऐकिवात नसलेल्या काही गोष्टी\nसीता ही मंदोदरीची कन्या होती\nलक्ष्मण रावणाचा व्याही होता\nजेव्हा रावणाने आपला आत्मा लपवून ठेवण्यासाठी दिला\nहनुमान आणि श्रीराम यांचे युद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/44833", "date_download": "2021-09-22T17:58:14Z", "digest": "sha1:GUTBYCM5NM2QE2PG6BSQFZN52GBLMMPI", "length": 4858, "nlines": 47, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "नाईट वॉक : लघुकथा संग्रह | दोन मनांतील अंतर| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nएकदा एका साधुने त्याच्या शिष्यांना विचारले, \" आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का\". सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दीले, \"रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचीत ओरडून बोलतो.\"\nयावर साधुमहाराज म्हणाले, \" पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरीसुध्...दा आपण ओरडतो जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरीदेखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो\". यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याच उत्तराने साधुचे समाधान झाले नाही. शेवटी साधुमहाराजांनी स्वतःच उत���तर दीले. ते म्हणाले , \" जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढया आवाजात बोलतात.\"\n\"आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतीशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का\" असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले,\" कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते.\nआणि जसजसे दोन व्यक्तीमधील प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतुनच किंवा देहबोलीतुनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.\nनाईट वॉक : लघुकथा संग्रह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramaza.info/2021/09/blog-post.html", "date_download": "2021-09-22T18:38:11Z", "digest": "sha1:6DQBGXPRS4YXVWA3FQV6MSYKSNZND2J6", "length": 7147, "nlines": 65, "source_domain": "www.maharashtramaza.info", "title": "कराळे कोचिंग क्लासेस चा सत्कार", "raw_content": "\nकराळे कोचिंग क्लासेस चा सत्कार\nप्रा बबन कराळे व प्रा सुनिल कराळे यांना बेस्ट कोचिंग क्लास अवार्ड मिळाल्याबद्दल सत्कार करताना\nमा आमदार संग्राम (भैया) जगताप आणि अहमदनगर मनपा.सेवानिवृत्त पाणीपुरवठा विभागप्रमुख श्री.महादेव काकडे साहेब आणि श्री. दिगंबर कराळे.\n'कराळे मॅथ्स अकॅडमी अहमदनगर ' चे संचालक प्रा . सुनिल कराळे व\nB K PHYSICS अकॅडमीचे संचालक प्रा . बबन कराळे हे दोन भावंडे गेल्या दशकापासून शहरात 11वी,12वी science & इंजिनियरिंग,मेडिकल प्रवेश परीक्षेचे क्लासेस चालवित आहेत.\nप्रा .सुनिल यांनी Government Autonomous College मधून B.Tech व प्रा . बबन यांनी BE पूर्ण केल्यानंतर नोकरीची संधी खुणावत असतानाही क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. आर्थिक परिस्थितीमुळे खाजगी क्लासेस लावण्यासाठी आपल्याला जो संघर्ष करावा लागला तो इतर गरीब विद्यार्थ्यांच्या वाटेला येऊ नये म्हणून तसेच या व्यवसायाकडे PASSION म्हणून बघता कराळे बंधूंनी या क्षेत्रात पाऊल टाकले. अहमदनगर शहरात अवघ्या चार विद्यार्थ्यांना घेवून सुरू झालेला त्यांचा हा उपक्रम आज सुमारे एक दशकानंतर अकॅडमीमध्ये रूपंतरित झाला. दरवर्षी सुमारे 400 ते 500 विद्यार्थी कराळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपले स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्नशील असतात.\nअकॅडमी मधून IIT 'S, Government Autonomous college तसेच विविध ���ामांकित इंजिनिअरिंग कॉलेज ,medical collage ला अॅडमिशन घेणाऱ्या विदयार्थ्यांचा आलेख वाढतच आहे. तसेच अकॅडमी मधून उत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत याचबरोबर खूप सारे विदयार्थी National/Multinational कंपन्यामध्ये जॉब करत आहेत . त्याचबरोबर काही विद्यार्थी सरकारी व निमसरकारी क्षेत्रातही काम करत आहेत. त्यामुळेच तर खऱ्या अर्थाने Class हा सरांचा Passion आहे हे सिदध झाले आहे .याबाबद्दल मा आमदार साहेबांनी कौतुक केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.\nसुजलाम अभियान अंतर्गत जिल्हयात ४० हजार शोषखड्डयाची निर्मितीचे उद्दिष्ट - - मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर\nकराळे कोचिंग क्लासेस चा सत्कार\nकराळे कोचिंग क्लासेसला मानाचा पुरस्कार, मुंबईत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला\nटकाटक-2 बॉक्स अॉफिसवर घालणार \"धुमाकूळ\"\nनगर जिल्ह्यात आजपासून कडक जनता कर्फ्यू, पालकमंत्री मुश्रीफ यांचे सूतोवाच\nशाहरूखच्या केकेआर टीममध्ये खेळतो गोविंदाचा जावई\nशिष्य पंतकडून हारल्यानंतर गुरू धोनी चिडला\nपॅन कार्ड लिंक न केल्यास होईल निष्क्रिय, उरलेत तीनच दिवस\nएक तारखेपासून काय काय महागणार पहा\nबारादरीचे भूमिपुत्र पीएसआय दत्तात्रय पोटे भिंगारमध्ये ठरलेत हिरो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/the-shock-of-her-husbands-death-was-unbearable-wife-commits-suicide-by-jumping-from-12th-floor-with-child-nrvk-145953/", "date_download": "2021-09-22T17:28:41Z", "digest": "sha1:YG4WASVD4F7HVLSJ7DIZ55IHQNCAGWEX", "length": 15759, "nlines": 181, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पतीला कोरोना झाला म्हणून... | पतीच्या मृत्यूचा धक्का सहनच झाला नाही; पत्नीची मुलासह १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\n��ाज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nपतीला कोरोना झाला म्हणून...पतीच्या मृत्यूचा धक्का सहनच झाला नाही; पत्नीची मुलासह १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या\nअंधेरी पूर्व येथे राहणाऱ्या एका ४४ वर्षीय महिलेने सात वर्षांच्या मुलासोबत आत्महत्या करुन जीवन संपवले. तिने मुलाला घेऊन इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारली. सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने ३० मे रोजी फेसबुकवर पोस्ट अपलोड केली होती, त्यात कोविडमुळे त्यांच्या पतीचा अचानक मृत्यू झाल्यामुळे परिस्थिती खालवल्याबाबत लिहिले होते.\nमुंबई : अंधेरी पूर्व येथे राहणाऱ्या एका ४४ वर्षीय महिलेने सात वर्षांच्या मुलासोबत आत्महत्या करुन जीवन संपवले. तिने मुलाला घेऊन इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारली. सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने ३० मे रोजी फेसबुकवर पोस्ट अपलोड केली होती, त्यात कोविडमुळे त्यांच्या पतीचा अचानक मृत्यू झाल्यामुळे परिस्थिती खालवल्याबाबत लिहिले होते.\nचांदिवली येथील नहर अमृत रोडवरील तुलिपिया इमारतीत हा प्रकार घडला. रेश्मा त्रेंचिल (४४) असे मृत महिलेचे नाव असून त्यांच्यासोबत गरूड (७) या त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला. त्यांचे मुंबईत कोणीही नातेवाईक नसून त्यांचा भाऊ अमेरीकेतून येणार आहे. त्यानंतर मृतदेह कुटुबिंयांना सुपूर्द करण्यात येतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शरद मुलूकुट्ला (४९) असे रेश्मा यांच्या पतीचे नाव होते. ते ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफोर्वर अॅग्रीकल्चरल कमोडिटी विभागात प्रमुख म्हणून काम करत होते. रेश्मा या गृहिणी होत्या.\nत्यांच्या पतीचे आई-वडील वाराणसीमध्ये राहतात. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार मिळावे म्हणून शरद ��े वारणसीला गेले होते. पण दुर्दैवाने त्यांनाही कोविड झाला. चार आठवडे कोविडशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांचा मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर रेश्मा यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. त्यात पतीच्या अचानक झालेल्या निधनामुळे जीवन कसे बदलले आहे. हे त्यांनी मांडले. जीवनात कशा अडचणी आल्या आहेत, याबाबत त्यांनी लिहीले होते. त्यानंतर ही घटना घडल्यामुळे त्यांनी याच कारणामुळे आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान रेश्मा यांच्या घरी अद्याप कोणतीही सुसाईड नोंट सापडलेली नाही. याप्रकरणी साकीनाका पोलिस अधिक तपास करत आहेत.\nएकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nसकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे तुमचा दिवस शुभ जाईल\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/the-first-promo-release-of-bigg-boss-13-has-appeared-as-station-master-1566799767.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T18:38:38Z", "digest": "sha1:DBKHMJNPPEX4BPBRFR3OBBWOLFHR3IOV", "length": 4636, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The first promo release of 'Bigg Boss 13' has appeared as Station Master | 'बिग बॉस 13' चा पहिला प्रोमो रिलीज, स्टेशन मास्टरच्या रूपात दिसला सलमान खान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'बिग बॉस 13' चा पहिला प्रोमो रिलीज, स्टेशन मास्टरच्या रूपात दिसला सलमान खान\n'बिग बॉस-13' पहिला प्रोमो समोर आलेला आहे. कलर्स चॅनलने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर हा प्रोमो शेअर केले आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही शोचा होस्ट सलमान खान असणार आहे. प्रोमोमध्ये सलमान स्टेशन मास्टरच्या रूपात दिसत आहे. अंदाज लावला जात आहे की, यावेळी सलमान स्टेशन मास्टर बनूनच हाउस मेट्सचा प्रवास सांभाळणार आहे.\nइंस्टाग्रामवर 'बिग बॉस' चा प्रोमो...\n'सितारा स्पेशल' असेल 'बिग बॉस'ची गाडी...\nप्रोमोमध्ये सलमान एका ट्रेनमध्ये बसून आगामी सीजनबद्दल सांगत आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान म्हणतो, 'कृपया लक्ष द्या, यावेळी बिग बॉसची गाडी असेल सितारा स्पेशल, लवकर या नाहीतर पस्तावाल.' या प्रोमो व्हिडिओसाठी सलमान खानने प्रेक्षकांच्या मनात 'बिग बॉस 13' विषयी एक्साइटमेंट आणखीनच वाढवली आहे. प्रोमो पाहून हेदेखील म्हणता येऊ शकते की, शोमध्ये यावेळी काहीतरी धमाका होणार आहे.\nयावेळी गोरेगावमध्ये बनेल शोचा सेट...\nयावेळी 'बिग बॉस' च्या प्रवासात प्रेक्षकांना खूप ड्रमासोबत खूप सर्प्राइझेस मिळणार आहेत. सलमानचे हे 10 वे सीजन असेल. इंग्रजी वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, यावेळी 'बिग बॉस' मध्ये चंकी पांडे, सिद्धार्थ शुक्ला, देवोलीना भट्टाचार्जी, आदित्य नारायण, मुग्धा गोडसे आणि ऋचा भद्रा यांसारखे सेलिब्रिटीज दिसू शकतात. शोचा सेटदेखील यावेळी लोणावळ्याऐवजी गोरेगाव फिल्म सिटीमध्ये तयार केला जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/was-kings-xi-punjab-going-to-win-the-match-preity-zinta-along-with-sehwag-got-angry-over-that-mistake-of-umpire-up-mhmg-481461.html", "date_download": "2021-09-22T17:05:22Z", "digest": "sha1:5C37RM7QXTCXWA2W7O3SLLRFH62LPXE2", "length": 7867, "nlines": 86, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंजाब जिंकणार होता सामना? Umpire च्या त्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली – News18 Lokmat", "raw_content": "\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या त्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या त्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nविरेंद्र सेहवाग, इरफान पठाणसह प्रीती झिंटानेही आपला राग व्यक्त केला आहे\nमुंबई, 21 सप्टेंबर : रविवारी आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स यांनी किंग्स इलेवन पंजाबला सुपर ओवरमध्ये हरवलं. मात्र आता या सामन्यावर मोठा वाद सुरू झाला आहे. माजी भारतीय ओपनर वीरेंद्र सेहवागपासून इरफान पठाणपर्यंत खेळाडूंचं म्हणणं आहे की, सामना सुपर ओव्हरपर्यंत जाण्याची गरज नव्हती. पंजाब खेळत असताना 18 व्या ओव्हरमध्ये दिल्लीकडून जलद गोलंदाज कागिसो रबाडा हे खेळत होते. ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर त्यांनी फुलटॉस दिला, यावेळी फलंदाज मयंक अग्रवाल यांनी कव्हरच्या दिशेने खेळला आणि दोन धावा पूर्ण केल्या. मात्र तेव्हा फिल्ड एम्पायर नितीन मेनन यांनी सांगितले की, हा शॉर्ट रन आहे आणि पंजाबच्या खात्यात केवळ एकच रन आला. मात्र रीप्लेमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, फलंदाज मयंक अग्रवाल याने आपल्या बॅटीच्या क्रीज लाइनना स्पर्श करीत एक धाव पूर्ण केली आहे आणि तो शॉर्ट रन नव्हता. एम्पायरच्या या चुकीच्या निर्णयामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेले. जेझे पंजाबला अपयश मिळालं. हे ही वाचा- मैदानात एम्पायरकडून मोठी चूक झाली असली तरी अनेक माजी क्रिकेटर्स आणि क्रिकेट तज्ज्ञांना याबाबत लक्षात आलं. माजी भारतीय ओपनर विरेंद्र सेहवाग यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरुन ट्विट करीत लिहिले आहे की, मी मॅन ऑफ द मॅच निवडीबाबत समर्थन देत नाही. ज्या एम्पायरने याला शॉर्ट रन दिले आहे, त्याला खरं मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायला हवं. शॉर्ट रन नसतानाही त्याने तो निर्माण केला.\nपंजाबच्या अपयशानंतर आयपीएलमध्ये खेळलेले पंजाबचे खेळलेले इरफान पठान यांनी ट्विट केलं आहे की, त्या एका शॉर्ट रनच्या निर्णयाचं काय करायचं\nन्यूजीलँडचे माजी ऑलराउंडर स्कॉट स्टायरिस म्हणाले की, आज अत्यंत चुकीचा शॉर्ट रनचा निर्णय दिला, तरी तुम्हाला जिंकण्यासाठी शेवटच्या 2 रात बहुत ही खराब शॉर्ट रन का फैसला दिया गया हालांकि अगर आपकों जीत के लिए आखिरी बॉलमध्ये 1 धावाची गरज आहे आणि तरी तुम्ही जिंकू शकला नाही तर तुम्ही स्वत:ला दोष देऊ शकता. के\nदिल्लीने पंजाबच्या समोर 158 धावाचं लक्ष्य ठेवलं होतं. ��ंजाबकडून मयंक अग्रवाल(89) याने पूर्ण प्रयत्न केला होता मात्र टीम जिंकू शकली नाही.\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या त्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/44834", "date_download": "2021-09-22T17:27:00Z", "digest": "sha1:FT2H4ZYB56OCNLRYUGK5IKM2KR56WZUL", "length": 5319, "nlines": 47, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "नाईट वॉक : लघुकथा संग्रह | इतरांना प्रेम द्या!| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nवयाच्या साठीनंतर शरीर व मनाची थकण्यास सुरवात होते. वृद्धावस्था सुखकारक होण्यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम, योगा, आहार यांची मदत घेऊन समाधान, शांती मिळविता येते हे आयुर्वेद, अध्यात्म, विज्ञान, ज्ञान आदीने सिद्ध केलेच आहे.\nभारतीय संस्कृतीत विवाहसंस्था व कुटुंबसंस्था यांच्या मदतीने मानव स्वतःचा उत्कर्ष करू लागतो. मुलांचे मागच्या पिढीकडे म्हणजेच आई-वडिलांकडे दुर्लक्ष होते असा वृद्ध मातापित्यांचा कधी समज तर कधी गैरसमज होतो. यातूनच वृद्ध मातापित्यांना एकाकीपण येते व त्यांचे एकाकी जीवन सुरू होते, असे निरीक्षणाअंती दिसते.\nआई-वडिलांची वृद्धावस्था ही समाजातील स्वतःचे अस्तित्व निर्माण करून, मान-सन्मान उपभोगून, स्थिरस्थावर होऊन, मुलांच्या जबाबदाऱ्यांतून मुक्त होऊन नंतर आलेली असते. या काळात मुलांच्या उत्कर्षाच्या वाटचालीला सुरवात झालेली असते. त्यांना त्यांचे अस्तित्व आता सिद्ध करायचे असते. सामाजिक मान-सन्मान, प्रतिष्ठा मिळविण्याची त्यांची धडपड चालू असते. अशा अवस्थेत वृद्ध आई-वडिलांनी काय करावे मुलांना आपल्या कौटुंबिक व सामाजिक स्तराप्रमाणे आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होण्याची आवश्यिकता असते. त्यांना त्या दृष्टीने धडपड करायची असते. अशा वेळी वृद्ध मातापित्यांनी वृद्धावस्थेचे, एकाकीपणाचे दुःख सांगून त्यांना व त्यांच्या वाटचालीला अंकुश लावणे योग्य आहे का\nमुलांच्या विचारशक्तीला, मानसिक विकासाला आपणच उत्तेजन देऊन मोठे केलेले असते. अशा वेळी त्यांच्याशी, त्यांच्या जीवनशैलीशी तडजोड करणे हितावह नाही का आपणच आपल्या मुलांच्या वाटचालीत \"स्पीडब्रेकर' होणे कोणत्याही मातापित्यांना आवडणार नाही.\nनाईट वॉक : लघुकथा संग्रह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51368", "date_download": "2021-09-22T18:05:09Z", "digest": "sha1:YVBFXZ73ZSULUQEP4UVLS3GJKF7FIJVK", "length": 4232, "nlines": 44, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "लोकमान्य टिळक | टिळक-आगरकर मैत्री व वाद| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nटिळक-आगरकर मैत्री व वाद\nडेक्कन कॉलेजमध्ये असतांना त्यांची मैत्री आगरकरांबरोबर झाली. दोघेही त्या काळात राष्ट्रप्रेमाने भारलेले होते. ते मिळून युरोपियन लेखकांची राजनीती, अर्थशास्त्र आणि सामाजिक परिवर्तनावरील पुस्तके वाचत आणि त्यावर चर्चा करत. जेव्हा त्यांनी डेक्कन कॉलेज सोडले, तेव्हा त्यांनी दोन निश्वय केले होते. एक म्हणजे सरकारी नोकरी नाही करायची आणि दुसरे म्हणजे आपले जीवन राष्ट्रसेवेसाठी अर्पण करायचे. टिळक आगरकर हे एकेकाळी खूप जवळचे मित्र होते पण देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या मतांतरामुळे दोन परममित्रांमध्ये वादाची दरी उभी राहिली. स्वातंत्र्याआधी समाज सुधारला पाहिजे, तसे झाले तरच स्वातंत्र्याला अर्थ उरेल असे आगरकरांचे मत होते तर समाजसुधारणेला बराच वेळ लागेल, स्वातंत्रासाठी इतके दिवस थांबणे शक्य नाही असे टिळकांचे म्हणणे होते. या वादामुळेच या द्वयीने एकत्र काम करणे सोडलं, मूळच्या गरीब घराण्यातल्या आगरकरांनी प्रचंड दारिद्र्य अनुभवून वयाच्या अवघ्या चाळिशीत देह ठेवला.\nटिळक-आगरकर मैत्री व वाद\nन्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्यूकेशन सोसायटी\nदु्ष्काळ व प्लेगची साथ\nपहिला राजद्रोहाचा खटला व तुरूंगवास\nपुण्यातल्या भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscexams.com/police-bharti-practice-paper-321/", "date_download": "2021-09-22T17:52:36Z", "digest": "sha1:EN37YAHD7K3NZRUR5EXJ5VFMXT345K2K", "length": 22561, "nlines": 584, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "पोलीस भरती सराव पेपर 321 - MPSCExams", "raw_content": "\nपोलीस भरती २०१९ पेपर्स\nपोलीस भरती सराव पेपर 321\nपोलीस भरती सराव पेपर 321\nमित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील\nसराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा\nLeaderboard: पोलीस भरती सराव पेपर 321\nटेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा\nपोलीस भरती सराव पेपर 321\n1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा\n2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.\n3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील\n4) सर्व प्रश्न सोडवून झाल्या���र फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा\n5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे\n6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा\nत्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nखालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी ‘देवनागरी’ आहे \nभोळा’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते \nयेता का आपण शिकारीला\nमांढरदेवीच्या यात्रेला “पुष्कळ” लोक आले होते. अधोरेखित शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा.\nआजीने नातीला गोष्ट सांगितली.’ या वाक्यात किती कर्मे आहेत.\nसात अंकी सवात लहान विषम संख्यामध्ये पाच अंकी सर्वांत मोठी सम संख्या मिळवल्यास किती उत्तर येईल \nशाळेच्या वाचनालयात 54090 पुस्तके आहेत. त्यापैकी 19909 पुस्तके नोंदवली नाहीत. तर किती पुस्तके नोंदवून झाली \nएका दुकानदाराने 205 रु. डझन या दराने 90 डझन बह्या खरेदी केल्या. तर त्याने किती रुपयांची खरेदी केली \n928 20= ▢ यामध्ये बाकी व भागाकार अनुक्रमे किती\nप्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा . BCD 9, FGH 21, JKL 33, \n२१, ३१, ४२, ६२, ८४, \nखालील शब्दांपैकी गटात न बसणारा शब्द/विसंगत शब्द/विजोड शब्द/चुकीचा शब्द ओळखा. (Odd man out)\nगणपती : पार्वती : : हनुमान : \nपाठीच्या कण्यात एकूण 33 मणके असतात त्यापैकी ———- मणके मानेमध्ये असतात \n———- हे कार्बनचे सर्वात शुद्ध रूप मानले जाते.\nपेनीसीलीन या औषधाचा जनक ——— आहे \nखालीलपैकी कोठे औष्णिक वीज केंद्र नाही \nआझोला तसेच निळे हिरवे शेवाळ ———- या पीकासाठी जैविक खत म्हणून वापरले जाते \nनांगरलेल्या शेताचा पुरावा सिंधु संस्कृतीमध्ये कोणत्या शहरात सापडतो \nलवसा’ प्रकल्प पुणे जिल्ह्यातील ————– नदीच्या खोऱ्यात उभारला जात आहे.\nसन 2001 ते 2011 या दरम्यान भारतातील लोकसंख्येच्या वृद्धीदर दर हजारी खालीलपैकी किती होता \nप्रकाशसंश्लेषण, साठवण व स्त्रवण असे कार्य पुढीलपैकी कोणत्या ऊतीचे आहे.\nमोजमापनाची GS पद्धत आणि FPS पद्धत अनुक्रमे कोणत्या देशाची पद्धत होय \nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पे���र मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\n✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो \nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nLeaderboard: पोलीस भरती सराव पेपर 321\nटेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा\nपोलीस भरती सराव पेपर 321\nसूचना : 1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा 2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा. 3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील 4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा 5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे 6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nपोलीस भरती सराव पेपर\nसुरू असलेल्या पोलीस भरती २०१९ चे झालेले पेपर्स\nनवी मुंबई चालक भरती परीक्षा चे पेपर सेट डाऊनलोड आणि उत्तर…\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : Sangali Police Driver Paper\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 11 MUMBAI\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 1 Pune\nपोलीस भरती सराव पेपर 383\nपोलीस भरती सराव पेपर 382\nपोलीस भरती सराव पेपर 381\nपोलीस भरती सराव पेपर 380\nपोलीस भरती सराव पेपर 379\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 12\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 11\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 10\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 09\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 08\nमराठी व्याकरण प्रॅक्टिस पेपर्स\nमराठी व्याकरण सराव पेपर 363\nमराठी व्याकरण सराव पेपर 362\nमराठी व्याकरण सराव पेपर 361\nमराठी व्याकरण सराव पेपर 360\nमराठी व्याकरण सराव पेपर 359\nशुद्ध शब्द – अशुद्ध शब्द\nमराठी वाक्यप्रचार संपूर्ण लिस्ट\nTET Practice Paper इयत्ता १ ली ते५ वी (पेपर १)\nTET Practice Paper इयत्ता ६ वी ते८ वी (पेपर २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://surreta.com/", "date_download": "2021-09-22T17:41:15Z", "digest": "sha1:JQQYK3HEW26IFKAYP4XR6ZCKGL557F62", "length": 4153, "nlines": 40, "source_domain": "surreta.com", "title": "SURRETA | !! एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ !!", "raw_content": "\n एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ \nसुरेटा नोकरी मदत केंद्र\nसरकारी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असून त्या आपल्या पर्यंत पोहचू शकत नाहीत. अर्ज कसे भरावे कुठे भरावे तसेच त्या बद्दल लागणारी सर्व माहिती आपल्या कडे असेलच असे नाही. त्या साठी आपल्याला आपल्या \"मराठी\" भाषेत इच्छित नोकरीचा शोध घेणे सोपे व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nसंगणक युगात विद्यार्थ्यांनी नौकरी/स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा आणि नोकरीच्या संधी हातून जावू नये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवून स्पर्धकाला त्याच्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग साधता यावा म्हणून या वेबसाईट ची आम्ही निर्मिती करत आहोत. काही इंटरनेट कॅफे अथवा कॉम्पुटर क्लास ���धून ऑनलाईन अर्ज भरून दिले जातात\nसुरेटा डिजिटल वेबसाईट आणि व्हिजिटिंग कार्ड\nयाचे फायदे पुढील प्रमाणे असतील - एकाच क्लिक वर फोन, व्हॉटसअप, मेल करू शकता., आपल्या फोनवरून कोणालाही कितीही वेळा सहज शेअर करू शकता, आपल्या पत्त्यावर क्लिक करून ग्राहक गुगल मॅप द्वारे आपल्यापर्यंत पोहचू शकतो, आपले फेसबुक , इन्स्टाग्राम, ट्वीटर यांसारखे सोशल मीडिया जोडू शकता, आपली वेबसाईटला जोडू शकता. ग्राहकाकडून आपण ऑनलाईन पद्धतीने पैसे घेऊ शकता.\nSurreta.org वर अश्या प्रकारे आपण आपल्या दुकानाची जाहिरात बनवून पाहिजे तितक्या लोकांना शेअर करू शकता यात आपल्याला मिळणार एक डिजिटल व्हिजिटिंग कार्ड आणि दुकानाची एकपानी वेबसाईट तर लगेच पुढील पद्धतीने नोंदणी करा आणि आपले डिजिटल वेब पेज आणि डिजिटल व्हिजिटिंग कार्ड बनवून घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/tag/marathi-movie-bp-review/", "date_download": "2021-09-22T17:47:42Z", "digest": "sha1:D3LUPNVI5ZICIXKXAZBE4ISGURPUEYUY", "length": 6342, "nlines": 162, "source_domain": "marathiboli.in", "title": "Marathi Movie BP Review Archives - marathiboli.in", "raw_content": "\nWelcome Entrepreneur – उद्योजकांचे स्वागत\nDuniyadari Song lyrics – एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nGolden rule for Startup – उद्योगाचा सोनेरी नियम\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8/", "date_download": "2021-09-22T18:02:41Z", "digest": "sha1:OSAVZKK5NVIPC5XF5K66DAQMTNR7PCRH", "length": 4541, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "गोवा लॉकडाऊन - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Tags गोवा लॉकडाऊन\nLockdown In Goa: गोव्य���त पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर, जाणून घ्या...\nजन्माष्टमीचा सण गौलक्ष्मी आणि कृष्णा जन्माष्टमी म्हणूनही ओळखला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी आपण श्रीकृष्णाचा वाढदिवस साजरा करतो.\nशिक्षणाच्या आईचा घो – रचनेत नव्हे पद्धतीत नावीन्य हवे\nआपल्या देशात राज्यघटनेनुसार शिक्षण ही राज्य व केंद्रसरकारची सामायिक जबाबदारी आहे. भारतात सर्वाधिक शिक्षण संस्था असूनही पहील्या २०० मध्ये आपले दुरान्वयानेही स्थान दिसत नाही.\nआमचे येथे ‘नॅच्युरल सीझर’ करून मिळेल\nडॉ. शंतनू अभ्यंकर [email protected] ‘नॅच्युरल’, ‘हर्बल’ आणि ‘होलिस्टिक’ या शब्दांना सध्या मोठंच महत्त्व आलंय. हे शब्द सर्वाधिक वापरले जातात, ते आरोग्य क्षेत्रातच. पण जेव्हा...\nज्येष्ठांचे लिव्ह इन : मीपणाच्या पल्याड पोहोचणारी शहाणीव\nफोनवर मिलिंद यांनी अंजलींशी संपर्क साधला. फोनवर काही वेळा बोलणं झाल्यावर प्रत्यक्ष भेटायचं ठरलं. सरिता आवाड [email protected]मिलिंद आणि अंजली यांच्या सहजीवनाची ही गोष्ट,...\nवसुंधरेच्या लेकी : हवामानबदल + वंचितांचा लढा\nसिद्धी महाजन [email protected] मोठय़ा राजकीय पदावरील व्यक्तीस थेट अडचणीत आणणारे बोल सुनावणं सर्वाना जमेल असं नाही. कॅ लिफोर्नियातील इशा क्लार्क या मुलीनं हे धाडस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51369", "date_download": "2021-09-22T17:32:12Z", "digest": "sha1:YJ4WXRYI4FYFOYZEV2TMEE3AO2Z6DUIO", "length": 7918, "nlines": 46, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "लोकमान्य टिळक | न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्यूकेशन सोसायटी| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nन्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्यूकेशन सोसायटी\nसमाजपरिवर्तन शिक्षणाशिवाय अशक्य आहे असे टिळक व आगरकर दोघांचेही मत होते. त्या काळात विष्णुशास्त्री चिपळूणकर,जे सरकारी शाळेत शिक्षक होते, यांचाही स्वतःची शाळा काढण्याचा मानस होता. कॉलेज संपल्यावर टिळक, आगरकर तसेच त्यांचे मित्र नामजोशी, करंदीकर यांनी चिपळूणकरांना मदत करण्याचे ठरवले व १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. शालेय शिक्षण जितके स्वस्त करता येईल तितके स्वस्त करण्याचा संस्थापकांचा उद्देश होता. पण तसे करतांना शाळेचा दर्जा ढासळणार नाही याचीपण काळजी त्यांनी घेतली. न्यू इंग्लिश स्कूल तात्काळ प्रसिद्ध झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पालक आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवू लाग���े. १८८०-१८८६ दरम्यानची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळाली.\nत्यांच्या कामाला भक्कम पाया आणि सातत्य देण्यासाठी त्यांनी डेक्कन एज्यूकेशन सोसायटी या नावाची सार्वजनिक संस्था उभारण्याचे ठरविले. १८८३ च्या सुमारस त्यांनी या कामाला सु्रुवात केली. संस्थेच्या विश्वस्त समितीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. यामध्ये सर. विल्यम वेडरबर्न, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या संस्थापकांपैकी एक असे महादेव गोविंद रानडे, इतिहासकार रामकृष्ण गोपाळ भांडारकर, शिक्षणतज्ञ एम. एम. कुंटे तसेच प्रख्यात वकील के. पी. गाडगीळ यांचा समावेश होता. तेव्हाचे मुंबईचे गव्हर्नर सर जेम्स फर्गसन हे संस्थेचे पहिले देणगीदार होते. त्यांनी संस्थेसाठी १२५० रूपयांची देणगी दिली. सर जेम्स फर्गसन यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी संस्थेच्या कॉलेजचे नाव फर्गसन महाविद्यालय ठेवण्याचे एकमताने ठरवण्यात आले. यामागे एक व्यवहारिक उद्देशपण होता. गव्हर्नरचे नाव कॉलेजला दिल्यामुळे अनेक भारतीय संस्थाने स्वतःहून देणगी देण्यासाठी पुढे आले आणि २ जानेवारी १८८५ ला फर्गसन कॉलेज अस्तित्वात आले. फर्गसन कॉलेजच्या संस्थापकांचे स्पष्ट मत होते की पाश्विमात्य शिक्षणाचा भारतात प्रसार होणे अत्यंत निकडीचे आहे. चिपळूणकर आणि टिळक तर इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणत. संस्थेच्या कामाने प्रभावित होऊन सरकारने डेक्कन कॉलेजचे व्यवस्थापन संस्थेला सुपुर्त करण्याचा प्रस्ताव मांडला. पण संस्थेच्या आजीवन सदस्यांनी याला नकार दिला. याला अनेक कारणे असली तरी मूळ कारण सरकारची दोन युरोपियन शिक्षक ठेवण्याची अट हे होते.\nपण संस्थेच्या अन्य सभासदांसमवेत बाह्य-उत्पन्नाच्या विषयावरून झालेल्या वादामुळे डिसेंबर १८९० मध्ये टिळकांनी संस्थेचा राजीनामा दिला आणि स्वतः पूर्णवेळ केसरी व मराठा या वृत्तपत्रांमध्ये संपादन करू लागले.\nटिळक-आगरकर मैत्री व वाद\nन्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्यूकेशन सोसायटी\nदु्ष्काळ व प्लेगची साथ\nपहिला राजद्रोहाचा खटला व तुरूंगवास\nपुण्यातल्या भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/07/24-lightningstrikes.html", "date_download": "2021-09-22T17:38:24Z", "digest": "sha1:G7QRGCXKFCO7O6LPTZV4KHS57O7IQU5S", "length": 18022, "nlines": 111, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "गेल्या 24 तासात वीज पडून पाच शेतकऱ्यांचा मृत्यू तर घरावर विज पडून घराला आग. #Lightningstrikes - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / विज / गेल्या 24 तासात वीज पडून पाच शेतकऱ्यांचा मृत्यू तर घरावर विज पडून घराला आग. #Lightningstrikes\nगेल्या 24 तासात वीज पडून पाच शेतकऱ्यांचा मृत्यू तर घरावर विज पडून घराला आग. #Lightningstrikes\nBhairav Diwase गुरुवार, जुलै ०१, २०२१ कोरपना तालुका, गोंडपिपरी तालुका, चंद्रपूर जिल्हा, मुल तालुका, विज\n(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात\nचंद्रपूर:- मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली, आणि होत्याचं नव्हतं करून टाकले. जोरदार पावसाच्या सरींचा सह विजांचा कडकडाट झाला. गेल्या 24 तासात पाच शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर गोंडपीपरी तालुक्यातील मौजा नांदगाव फुर्डी येथील प्रदीप राजेश्वर भोयर यांच्या घरावर विजे पडून घराला आग लागली\nचंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून तीन जण ठार.\nजिल्ह्यात बुधवारी दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर तालुक्यातील सोनेगावच्या शेतात काम करीत असलेल्या गोवर्धन किशन गोहणे (वय ३५) या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला; तर कोरपना तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये भीमराव मारू मडावी (वय ४०) आणि कवडू मोहुर्ले (वय ३६) यांचा समावेश आहे.\nनांदगाव फुर्डी येथे वीज कोसळून लागलेल्या आगीत घर जळून खाक.\nगोंडपिपरी येथून जवळच असलेल्या नांदगाव फुर्डी येथील प्रदीप राजेश्वर भोयर यांच्या घराला सायंकाळी 4 वाजताच्या च्या सुमारास अचानक वीज कोसळून लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण घर जाळून खाक झाले आहे.\nवीज पडून महिला-पुरुष व बकऱ्या ठार दोघे गंभीर जखमी.\nमूल तालुक्यातील बोंडाळा गावात आज वीज पडून दोन शेतकरी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली मृतक शेतकऱ्याचे नाव विलास केशव नागापुरे (५०) व गयाबाई पोरटे (६०) असे आहे.\n⚡विजेच्या कडकडाटासह पाऊस होत असतांना, काय करावे व काय करू नये; जाणून घ्या.\nगेल्या 24 तासात वीज पडून पाच शेतकऱ्यांचा मृत्यू तर घरावर विज पडून घराला आग. #Lightningstrikes Reviewed by Bhairav Diwase on गुरुवार, जुलै ०१, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभु���्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/09/blog-post.html", "date_download": "2021-09-22T17:52:34Z", "digest": "sha1:NXBY3DOJ7EZRS5IRXAFZ2J2M5734I4CS", "length": 17959, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "सीबीआयची विश्‍वासार्हता! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political सीबीआयची विश्‍वासार्हता\nसरकार कोणतेही असो, सीबीआयचे काम आणि कारवाई याकडे कायमच राजकीय चष्म्यातून पाहिले जाते. केंद्राच्या हातातील आणि विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा म्हणून सीबीआयची ओळख निर्माण झाली आहे. सत्ताधार्‍यांनी सीबीआयला हातातील बाहुले बनविले असल्याने सर्वोच्च न्यायालयानेेही सीबीआयला पिंजर्‍यातील पोपट म्हटले आहे. त्यामुळे ती वेळोवेळी वादाच्या भोवर्‍यात सापडली तरी कोणाला फारसे आश्चर्य वाटत नाही. आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआयने माजी केंद्रीय गृह व अर्थमंत्री पी. चिंदबरम यांना अटक केल्यानंतर सीबीआय पुन्हा चर्चेत आहे. भाजपा सूडबुध्दीने ही कारवाई करत असून, मोदी-शहा यांनी लोकशाहीची हत्या केली असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे. मात्र काँग्रेस केंद्रात सत्तेत असताना सीबीआयचा केलेला वापर यापेक्षा फारसा वेगळा नाही.\nप्रशासकीय यंत्रणेचा राजकीय वापर\nसंविधानाने निर्माण केलेल्या महालेखापरीक्षक, महाअधिवक्ता यासह सीबीआय, ईडी आदी प्रशासकीय यंत्रणेचा राजकीय वापर हे आपल्या राजकारणाचे एक अविभाज्य अंग बनले आहे. आज सीबीआय कारवाईवरुन काँग्रेस भाजपावर आगपाखड करत असली तरी अशा प्रकारे संविधानात्मक यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा यांना आपल्या तात्पुरत्या स्वार्थासाठी वापरण्याची प्रथा सर्वपक्षीय आहे. त्याचा अर्थातच तपास यंत्रणेच्या प्रतिमेवर परिणाम होतो. स्वतंत्र न्यायसंस्थेबरोबर निष्पक्ष तपाससंस्था हे लोकशाहीचे बलस्थान असते; परंतु नेत्यांनी लोकशाहीच्या अन्य संस्थांबरोबरच तपाससंस्थेचेही पुरते राजकियीकरण करून त्यांना बाहुले बनविले आहे. पी. चिदम्बरम यांच्या अटकेनंतर राजकीय स��डबुद्धी शब्दाचा काँग्रेसकडून वारंवार वापर होत आहे. पण त्याचा अर्थ नेमका कितीजण सांगू शकतील सुडबुध्दी ऐवजी ‘नियतीचा सुड’ हा शब्दप्रयोग योग्य ठरु शकतो. कारण पी.चिदम्बरम यांच्या अटकेनंतर एक चक्र पुर्ण झाल्याचे पहावयास मिळाले, ते म्हणजे जेंव्हा चिदम्बरम केंद्रीय गृहमंत्री होते तेंव्हा आताचे पंतप्रधान व तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गुजरातचे गृहमंत्री अमित शहा हे काँग्रेसचे कट्टर विरोध म्हणून ओळखले जात. मोदी-शहा ही जोळगोडी जेंव्हा काँग्रेसला अडचणीची वाटू लागली तेंव्हा गुजरात दंगलीत सोहराबुद्दिन बनावट चकमक प्रकरणात सीबीआयने अमित शहा यांना कसल्याही प्रकारच्या पुराव्याशिवाय अटक केली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सोडून दिले. नरेंद्र मोदींचीही आठ-आठ तास चौकशी झाली आहे. त्यावेळी भाजपाचे राज्यसभेतील नेते अरुण जेटली यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पत्र लिहून सत्ताधारी काँग्रेस पक्ष आपल्या राजकीय स्वार्थासाठी सीबीआयचा असा वापर करत आहे, असा आरोप केला होता.\nसीबीआयची राजकीयनिष्ठा विश्‍वासर्हाता जगन रेड्डी यांनीही अनुभवली आहे. पित्याच्या अपघाती निधनानंतर जेंव्हा काँग्रेसचेच खासदार असलेल्या रेड्डी यांनी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर दावा करत बंड पुकारले तेंव्हा त्याच्या मागे विविध भ्रष्टाचाराची प्रकरणे लावून सीबीआयने त्यांना अटक केली खटले भरले एवढेच नव्हे तर जामिनाशिवाय कोठडीतही डांबले. काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून पित्याच्यात नावाने स्वतंत्र प्रादेशिक पक्ष सुरु केला म्हणून जगन रेड्डी यांना सीबीआय व अंमलबजावणी खात्याच्या मदतीने राजकीय व सार्वजनिक जीवनातून उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या अग्नीदिव्यातून सहीसलामत बाहेर पडल्यानंतर जगन रेड्डींनी एकहाती आंध्रची सत्ता मिळवली. सीबीआयच्या मदतीने ९० च्या दशकाच्या प्रारंभापासून देशातील राजकारण आणि नोकरशाहीला अक्षरशः वेठीस धरण्यास सुरुवात झाली. यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास लालकृष्ण अडवानी यांचे जैन हवाला प्रकरण, पी. व्ही. नरसिंह राव यांचे जेएमएम लाच प्रकरण, ए. राजा यांचे टू जी तर दयानिधी मारन यांचे टेलिफोन एक्स्चेंज प्रकरण असे अनेक उल्लेख करता येतील.\nसर्वपक्षिय राजकारणात सीबीआयची विश्‍वास��्हाता धुळीस\nसीबीआयकडील बोफोर्स घोटाळ्याचा तपास केवळ लोकसभा निवडणुकांच्या वेळीच सुरु होतो व निवडणुका संपल्या की थंडबस्त्यात पडतो. याव्यतिरिक्त जुलै २००१ मध्ये पोलिसांनी रात्री पावणेदोन वाजता करुणानिधींना घरातून केलेली अटक, ऑक्टोबर २०११ मध्ये माजी दूरसंचारमंत्री व काँग्रेस नेता सुखराम यांना दूरसंचार कंत्राट घोटाळ्यात अटक, ऑक्टोबर २०११ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री व भाजप नेता बी.एस. येदियुरप्पा यांना सरकारी जमीन घोटाळ्यात अटक, एप्रिल २०११ मध्ये संपुआ सरकारमधील क्रीडामंत्री व काँग्रेस नेता सुरेश कलमाडी राष्ट्रकुल क्रीडा घोटाळ्यात अटक, सप्टेंबर २०११ मध्ये माजी राज्यसभा सदस्य व माजी सपा नेता अमर सिंह यांना कॅश फॉर व्होट घोटाळ्यात अटक, एप्रिल २०१२ मध्ये भाजपचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना संरक्षण घोटाळ्यात अटक, मे २०११ मध्ये यूपीए सरकारमध्ये दूरसंचारमंत्री व द्रमुक नेता ए. राजा यांना टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात झालेली अटक अशी असंख्य उदाहरणे देता येतील. याला भाजपाही अपवाद नाही, तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी रेल्वेमंत्री मुकुल रॉय आणि आसाममधील मंत्री हेमंतविश्व शर्मा यांच्यामागे लागलेला चौकशीचा ससेमिरा त्यांनी नोव्हेंबर २०१७मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर थांबला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रियंका राजकारणात सक्रिय होत असल्याचे दिसताच त्यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्याविरुद्धच्या फायली वर आल्या होत्या. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पुतण्यावर नुकतीच कारवाई झाली, गेल्या निवडणुकीत मोदींना आव्हान देणारे राज ठाकरे आणि त्यांचे भागीदार उन्मेष जोशी यांना ईडीच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत, मोदी सरकारविरुद्ध भूमिका घेत आलेल्या एनडीटीव्हीच्या प्रणव रॉयवर कारवाई चालली आहे, कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांच्यावर छापे पडले होते. आता केंद्रीय गृहमंत्रीपद भूषविलेल्या चिदम्बरम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर ही वेळ यावी हा दैवदुर्विलास आहे. अर्थात्, एका परीने चिदंबरम यांच्यावर काळाने उगवलेला हा सूड आहे. काळ बदलतो तो हा असा. चिदंबरम यांच्यावरील सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या सध्याच्या कारवाईला राजकीय सूड संबोधले जाणे स्वाभाविक आहे, कारण शहा यांच्या अटकेव��ळीही तसाच आरोप झालेला होता. मात्र सर्वपक्षिय राजकारणात सीबीआयसारख्या तपाससंस्थेची विश्‍वासर्हाता पार धुळीस मिळाली आहे. केंद्रात सरकार कोणतेही असो, त्यांच्याकडून सीबीआयचा गैरवापर कसा होतो, हा खरे तर पीएच.डी.च्या संशोधनाचा विषय ठरणारा आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.jiefengpet.com/mdf-cat-toy-6-product/", "date_download": "2021-09-22T18:24:24Z", "digest": "sha1:SDC436WRWZ6EKMAHP37ILZUXDK3DHOBM", "length": 7108, "nlines": 168, "source_domain": "mr.jiefengpet.com", "title": "घाऊक एमडीएफ मांजर खेळणी उत्पादक आणि पुरवठादार | जी फेंग", "raw_content": "\nया वस्तूकडे आमचे स्वतःचे पेटंट आहे.\nहे पर्यावरणास अनुकूल उच्च दर्जाचे ई 1 लेव्हल एमडीएफ बनलेले आहे. आम्ही बॉल आणि कोरेगेट कार्डबोर्ड एकत्र जोडतो. मांजर स्क्रॅचिंग आणि बॉल देखील खेळू शकते.\nपेपर स्क्रॅचर टॉयच्या तुलनेत आम्ही या मालिकेचे अधिक आकार बनवले आहेत. या सूचीबद्ध तीन आकाराशिवाय आपल्याकडे बरेच इतर आकार आहेत. इतकेच काय, मध्यभागी स्क्रॅचर पॅड बदलण्यायोग्य आहे याचा अर्थ हा आयटम टिकाऊ आहे. ग्राहकांना फक्त मध्यम भाग पुनर्स्थित करणे आवश्यक आहे जे स्वस्त आणि हाताळण्यास सोपे आहे.\nआपल्याला स्वारस्य असल्यास, आम्ही आपल्याला संदर्भासाठी सर्व आकार दर्शवू शकतो ~\nमागील: एमडीएफ मांजरीचे टॉय\nपुढे: एमडीएफ मांजरीचे टॉय\n1. आपण ट्रेडिंग कंपनी किंवा कारखाना आहात\n२. तुमचा डिलिव्हरी वेळ किती आहे\nआपली ठेव प्राप्त झाल्यानंतर -3०--35 दिवसांनी.\n3. पेमेंट कसे करावे\nटी / टी, 30% ठेव आणि 70% शिल्लक बी / एलच्या प्रतीच्या विरूद्ध\n(आम्ही एल / सी देखील करू शकतो)\nYou. तुमच्याकडे फॅक्टरी ऑडिट आहे का\nहोय आमच्याकडे बीएससीआय आणि आयएसओ आहे\n5. आपण सानुकूल लोगो / पॅकिंग करण्यास सक्षम आहात काय\nहोय आम्ही ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार वस्तू बनवू शकतो.\nवुड इंटरएक्टिव मांजरी टॉय\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nपिंग्याओ टाऊन, युहांग जिल्हा, हांग्जो\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t347/", "date_download": "2021-09-22T18:01:38Z", "digest": "sha1:CAMKTLSRM363QCFTINIHGN5RUND5MENK", "length": 2904, "nlines": 70, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-सांग ना कधी तरी माझीच तू होशील", "raw_content": "\nसांग ना कधी तरी माझीच तू होशील\nसांग ना कधी तरी माझीच तू होशील\nसांग ना कधी तरी माझीच तू होशील\nचार चोघात देखील हात हातात देशील\nकिती दिवस घाबरत जगणार\nकिती दिवस चोरून भेटणार\nसांग ना कधी तरी माझीच तू होशील\nजगासमोर न घाबरता माझे नाव घेशिल\nवेगवग ळे बहाने करुन तुझे मला भेटन\nजाते जाते म्हणत उगाचच थाबन\nकाहीतरी बोलून मग लाजण\nपाठ करुन माझ्याकडे डोळे झाकून बसन\nसांग ना कधी तरी माझीच मला म्हाणशील\nचार चोघात देखील हात हातात देशील\nसांग ना कधी तरी माझीच तू होशील\nसांग ना कधी तरी माझीच तू होशील\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/44836", "date_download": "2021-09-22T18:33:23Z", "digest": "sha1:256WSRNNUS2MIVO3PRVZFGCWKZEXAGRP", "length": 41961, "nlines": 65, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "नाईट वॉक : लघुकथा संग्रह | कर्त्यापेक्षा कला श्रेष्ठ| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nईश्वर, चिंतन सानिध्य ईश्वराची महानता, सर्व व्यापीपणा असेअनेक दिव्य भव्य गुणांनी परिपूर्ण असलेले वर्णन, बालपणापासून समजावले गेले, अंगीकारले गेले. सतत त्याचा भडीमार मन- विचारांवर होत होता.पौराणीक कथा, श्लोक, काव्य, रचना,सुत्रे अशा अनेक माध्यमातून ईश्वरी श्रेष्ठत्व गायले गेले. पटवले गेले, सांगितलेगेले. पुस्तके, ग्रंथ, वृत्तपत्रे, मासिके, रेडीओ, टीव्ही इत्यादी अनेकमाध्यमे वैचारिक जडण-घडणामध्ये भाग घेतहोते. शाळेत शिक्षकांचे तत्त्वज्ञान व घरांत वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन ह्याचा मारासतत होत होता. घरामधली नातेमंडळी मित्र – परिवार हे त्या त्या महान तत्त्वालाअनुसरुन वागणाऱ्या आणि इतरांना वागविण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. हे सारेदैनंदिन डोळ्यांदेखत होत होते, घडत होते.अनेक प्रश्न समोरयेत, परंतु ते काळाप्रमाणे, वयाप्रमाणे सोडविले जातील, याची जबरदस्त खूणगाठमनामध्ये बांधण्यात परिसर, वातावरण व संस्कार यशस्वी झाले होते.\nहिरा असा सहज प्राप्त होत नसतो. प्रचंड ���ोदकाम, श्रमकेल्यानंतरच तो हाती लागतो. ह्या विषयीचे तत्त्वज्ञान मनाला शंभर टक्के पटले होते. श्रम आणि साध्य ह्याचे अतूट नातेमनावर चांगलेच बिंबले होते. हिऱ्याचीतुलना ईश्वरासाठी करताना, जरी ते प्राप्त होण्यासाठी श्रमाची संकल्पना पटली, तरी मनसाशंक होत राहिले. कारण श्रमानी हिरे प्राप्त केलेले अनेक दिसले, कळले होते.ईश्वरांचे मात्र तसेच असेल का हा प्रश्न मनांत घोळत होता. कारण हिऱ्याचेअस्तित्व बघीतले होते. ईश्वराचे तसे नव्हते. तो सर्वत्र आहे, महान आहे, हे तत्वज्ञान शंभर टक्के पटले होते. परंतु तो कुणाला भेटला, दिसला ह्याचा शोध वा बोध मात्रमनाला केव्हाच मान्य झाला नाही. फक्त सांत्वनासाठी त्याचा अनुभव घ्या, तेव्हाईश्वराबद्दल कळेल हे मान्यवरांचे पांडीत्यपूर्ण तत्त्वज्ञान समजत होते, परंतु पटतनव्हते. कदाचित स्वत:मध्ये ते कळण्याची वा कळून घेण्याचीपात्रता नसेल. हे मन सांगत होते. प्रयत्न केले, प्रचंड श्रम घेतले व हीरा प्राप्तझालेला आम्ही बघीतला होता. परंतु ईश्वराचे काय हा प्रश्न मनांत घोळत होता. कारण हिऱ्याचेअस्तित्व बघीतले होते. ईश्वराचे तसे नव्हते. तो सर्वत्र आहे, महान आहे, हे तत्वज्ञान शंभर टक्के पटले होते. परंतु तो कुणाला भेटला, दिसला ह्याचा शोध वा बोध मात्रमनाला केव्हाच मान्य झाला नाही. फक्त सांत्वनासाठी त्याचा अनुभव घ्या, तेव्हाईश्वराबद्दल कळेल हे मान्यवरांचे पांडीत्यपूर्ण तत्त्वज्ञान समजत होते, परंतु पटतनव्हते. कदाचित स्वत:मध्ये ते कळण्याची वा कळून घेण्याचीपात्रता नसेल. हे मन सांगत होते. प्रयत्न केले, प्रचंड श्रम घेतले व हीरा प्राप्तझालेला आम्ही बघीतला होता. परंतु ईश्वराचे काय तो कुणांला आज तागायततरी दिसला, प्राप्त झाला हे ठामपणे कळले नव्हते. त्याच्या प्राप्तीची जगाच्याकोणत्याही क्षेत्रामध्ये, जागेमध्ये आणि केंव्हाही एक वाक्यता त्यावर झालेली दिसली नाही. हा एक मात्र प्रखरतेनेमान्यता पावलेले तत्वज्ञान दिसून आले की ईश्वर जरी प्रत्यक्ष दिसला भेटला नसला,तरी त्याच्यासंबधी अनुभव मात्र अनेक थोरव्यक्तीना आलेले आहे. जे त्या ईश्वराचे दिव्य भव्य असे वर्णन केले गेले तेत्यांच्या आत्मिक प्रयत्नामध्ये अनुभवांनी साध्य केले. जे अनुभव सर्व सामान्यांनासहज मिळणार नाही असे अनुभव, अनेक व्यक्तींना आल्याचे ऐकू येते. मात्र जर ते त���याईश्वरासंबंधीचे अनुभव होत असतील तर ते सर्वत्र परंतु सारखे असे असणारच नाही. तेभिन्नभिन्न असतील\n२ व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात,तसेच तितकेच अनुभव होतील आणि जेथे भिन्नता तेथे अनेक मार्ग वर्णीले जातील.\nकोणते तत्वज्ञान मला ह्यातून मिळाले, ईश्वर दर्शनाच्याप्रयत्नाचा शेवट, एक भव्य दिव्य अनुभवाच्या रुपांतच मिळणार. जर मी तसाच अनुभव मलाप्राप्त व्हावा ही संकल्पना केली, ध्येय आखले तर ते कदाचित पूर्ण होणार नाही. कारणशेवटी अनुभवांतील भिन्नता, माझ्या ध्येयाआड येईल, त्याच क्षणी मात्र साशंकता मनांतयेवू लागते. जर ' फक्त विश्वास ठेवा,प्रयत्न करा ' हा कुणी संदेश दिला,तर मात्र अंधश्रद्धा हीची निर्मीती होईल व ती भरकटत घेवून जाईल. काही तरी ऐकले,काहीतरी वाचले, काही तरी समजणे झाले, हेते होईल. केवळ त्या विचारातील भव्यता, दिव्यता मनाचा कोंडमारा करेल. मग ते त्याचविचारांना सत्याची झालर लावून, व्यक्त केले जात असल्याचे होईल. अनिश्चित ध्येय हेमहान तत्त्वज्ञानाची वस्त्रे धारण करेल.\nमग मी काय करावे. मी एक सामान्यव्यक्ती आहे. साधा विचारक आहे. कोणाच्यातरी महान तत्वज्ञानासमोर झुकणारा. त्यांचेविचार मानणारा. कारण त्या त्या व्यक्तीने परिश्रम केलेले असतात. प्रयत्न केलेलेअसतात. जीवनातील सारे तन, मन, धन, परिश्रम त्याने खर्च केले असते. आपले सर्वआयुष्य त्या संकल्पनेच्याच ध्येयात घातले असते. हे सारे मी बघीतले असते. त्या ठराविक महानव्यक्तीविषयी मी समजलेलो असेन. मी त्याचे सारे श्रमसाध्य घेऊन, त्याच्याच विचाराने,मार्गदर्शनाने माझा मार्ग निश्चीत करु इच्छितो. मग कोठे चुकले एखादा व्यक्ती अ,आ, ई हे शब्द घेवून अभ्यासास सुरुवात करते, प्राथमिक धड्याचा आधार घेत घेत पुढेएखाद्या प्रांतात डॉक्टरेट करते. याचाच अर्थ ती आपले सारे आयुष्य तीच्याध्येयासाठी पणाला लावते. तीला एक प्रकारची मान्यता मिळते. मला जर तेच हवे असेल, तरमाझी वाट त्याच्या प्रमाणेच प्राथमिक पासून शेवटपर्यंत तशाच प्रकारे असेल. सारआयुष्य खर्च होईल. नाही - मी त्याच्या प्राप्त शेवटच्या धाग्याला धरुन पुढे जाऊइच्छितो. त्याचप्रमाणे प्रयत्नाने त्याला दाद देत, तोच मार्ग पुढे घेवून जाण्याचेठरवितो. ह्यात माझे प्राथमिक श्रम वाचतात व वेळही. कारण आयुष्य मर्यादेचे आहे.\n थांबा - - थोडा विचार करा हेच जीवनाच्या वाटच���लीमधले अत्यंत महत्त्वाचे वनिर्णयपूर्व वळण असते. तेच तुम्हांला श्रमाकडे अथवा अंधश्रद्धेकडे घेवून जाणारेसिद्ध होईल. कारण यातील गोष्ट आहे की हा त्या महान व्यक्तीचा आपला अनुभव, आपलासाक्षात्कार असेल. ह्यासाठीचे हे त्याचे आपले प्रयत्न असतील व त्यासाठी त्यांनीतयार केलेली वाट, ही देखील त्याचीच असेल.त्याच वाटेवरुन जावून कुणासही खऱ्या अर्थाने काहीच साध्य होणार नाही. त्याचावैचारिक बांध, हा त्याच्या मनातून - नव्हे अंतःकरणातून निर्माण झालेला होता. मनम्हटले की भिन्नता येतेच, हाच तर निसर्गाचा चमत्कार नव्हे का\n3 ईश्वर त्याच्या अस्तित्वाची झलक नेहमीच देत आलेला आहे.मात्र पूर्वी म्हटल्याप्रमाणे दर्शनानेनव्हे तर अनुभवांनी.\nएक प्रसंग आठवतो. - कोणता विचार मी करु इच्छितो. फार बैचेनमनातल्या अवस्थेमध्ये गुरफुटून जात चाललो होतो. एका निवांत जागी चिंतच करीत बसलो होतो.अचानक संगीताचे अत्यंत मधुर स्वर ऐकू आले. मनआनंदाने भरुन आले..... ज्याला अत्यानंद......म्हणतात. त्यात तल्लीन व्हावे. तंद्रीतजावे, परिसर, जग यांना विसरुन जावे. हेसारे त्या संगीताने केले होते. आनंद,समाधान ज्याला आपण म्हणतो तो सर्व प्राप्त झाला होता. काय हवयं मला आता येथेच माझे पूर्व संस्कार, पूर्व ज्ञान झालेला वैचारिकमारा, वाचलेले ऐकलेले ईश्वरी दिव्यत्वाचे भव्यतेचे वर्णन बैचेन करु लागले. ईश्वरीदर्शन, साक्षात्कार त्यांच्यात एकरुप होणे ही ज्ञांनाची, ग्रंथांची मार्गदर्शकतत्वे चोहोबाजून मजवर आघात करु लागलो. प्रयत्न करा, श्रम करुन तुम्हाला हा हिरा प्राप्त होईल. असेच तत्त्वज्ञान.श्रम, तपश्चर्या, भक्ती, विश्वास इत्यादींच्या ... आलेल्या ईश्वराला प्राप्तकरण्याच्या मार्गाकडे घेऊन जगण्यास उत्सुक होता.\nफार बैचेन झालो. नुकताच मिळालेल्या संगीताच्या आनंदाततंद्री लागलेली असताना, विचार आला की त्या संगीताला आपलस करण्यापेक्षा, त्याला माझ्यातच सामावण्यापेक्षा, मी त्या संगीतातचसामावू इच्छित होतो. ईश्वराने दिलेल्या कांनानी, श्रवणद्रींयांनी संपूर्ण आनंदलूटण्यापेक्षा, माझे चंचल मन, डोळ्याकडे अर्थात दृष्य स्वरुपाकडे झेप घेण्याचा विचारकरीत होतो. मला आता ते ध्वनी लहरी जे अत्यांनंददेत होते, ते कुणी निर्माण केले त्याचाशोध घेण्याची इच्छा होऊ लागली. कारण इतका आनंद निर्माण करणारा तो फक्त ईश्वरच असेलना, त्याला मी बघू इच्छितो. पुन्हा परत बैचेनी. कारण माझी इच्छा, आशा यांची झेपअशीच उंचावत राहणार.\nजे पंचेद्रीये मला निसर्गाने दिलेलेआहेत, त्या सर्वांना त्यांच्या त्यांच्यापरी एकरुप होता येईल. व आनंदाच्या सीमामिळत राहतील, हीच सैरावैरा धावणाऱ्या मनाची विचार स्थिती. मला प्राप्तपंचेद्रीयांतील एक इंद्रीय ऐकण्याचे साधन, वाद्याचा, ध्वनीचा आस्वाद घेण्याचेइंद्रीय, शब्दांचा झंकार आत्मसात करण्याचे एक अवयव. शब्दांमध्येच उत्कठता असते. हीसमज आणि त्याच ईश्वराचे ध्वनी स्वरुप मी माझ्यांत एकरुप करत घेण्याचा प्रयत्न करीतहोतो. मी स्वत:त्या ध्वनी माध्यमांत, अक्षर स्वरुपातएकरुप होण्यास असमर्थ होतो. ती कला, ते ज्ञान मला प्राप्त नव्हते व कुणासही नसलेतरी मी त्या ध्वनी स्वरांत शिरु शकतनव्हतो. अर्थात त्या ध्वनी स्वरांचे जेस्वरुप ईश्वरी संकल्पनेचे वाटले होते, त्यात म्हणजे त्या विश्वात मिसळून जाऊ शकतनव्हतो. मात्र त्याची दुसरी बाजू ते ध्वनी मी माझ्यात माझ्या देहांत, आत्म्यांतएकरुप करणे शक्य होते. अर्थात त्यास लागतेआनंदाची तंद्री, मग्नता, लय. त्या ध्वनी लहरी ते संगीत ज्याला मी ईश्वरी स्वरुपसमजलो होतो.\n4 मनामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. ईश्वरीसंकल्पना दुरावते हे जाणले तो फक्त प्रयत्न असतो, विचार असतो, आत्मा असतो. मात्रत्या संगीतामध्ये जेव्हा एकरुप होऊन जातो,स्वत:ला विसरुन जातो,त्याचवेळी ते ईश्वरी सानिध्यात असते. त्याची उकलन करता येणार नाही, ज्याचे विश्लेषणही करता येणार नाही. ज्या विषयाचेवर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. ती स्थीती ब्रह्मानंदाची Ecstasy of joy म्हणतात , ते हेनव्हे का\nमाझ्या तंद्रीमधून मी बाहेर आलो, माझ्या दुसऱ्या अवयवाचाविचार करु लागलो. माझी दृष्टी माझी नजर, माझे बघणे, माझे डोळे हे सारे आतूर असतात.सतत त्या ईश्वराच्या शोध संकल्पनेला गुरफटलेले असतात. माझ्या साऱ्या प्रयत्नांचेध्येय ... फक्त एकच असते. त्या ईश्वराचे दर्शन मिळवणे. त्याला डोळे भरुन बघणे.त्याचे स्वरुप जाणणे आणि तो ईश्वर कोण, कसा हे विचाराने नजरेसमोर येवू लागते. तो ईश्वर ज्याला नावदिलेले असते. त्याला रंग रुप, आकार, वेषभूषा, पेहेराव, अयुध्ये अथवा कोणत्यातरीपवित्र वस्तू ज्या संगीतल्या गेल्या आहेत. जसे कमलपुष्प, ओमकार, स्वस्तीक, शंख,इत्यादी. अशाच त्या ईश्वराला, त्याच्या वर्णन केलेल्या दृष्यामध्ये मी माझ्याचक्षुपटलांवर आणू इच्छितो. ग्रंथकारांनी महान थोर संतांनी देखील त्याला खऱ्याअर्थाने बघीतलेले नाही. तो निर्गुण निराकार, सर्वव्यापी, सर्व साक्षी असे अंतीमवर्णन केलेले आहे. आणि हे वर्णन जगातील सर्वच धर्म ग्रंथ मान्य करतात. सगुण, रुपहे फक्त , लक्ष केंद्रीत करण्यासाठी. पंरतु आपण आपली विचारांची हद्द तेथ पर्यंतचनेवून ठेवतो. व त्याला कोणत्यातरी स्वरुपांत दृष्टीपटलावर बघायचा प्रयत्न करतो. हेदेखील त्याला ईश्वरानी दिलेल्या पंचेद्रीयातील एक इंद्रीय, ज्याच्या मार्फत हाआपला प्रयत्न असतो. ते दृष्य स्वरुप म्हणून त्याला अंतीम ध्येयामध्ये नेवून ठेवलेजाते. त्याचवेळी जीवनाचे ध्येय ईश्वराच्या स्वरुप दर्शनात जावून बसते.\nत्याच्या लहरीप्रमाणेच त्याच्या दृष्यमय आविष्कारात वस्तू जाणणे आणि ती वस्तू अनुभवाने ह्या संकल्पनेत खूप फरक आहे. सुंदर गुलाबाचे फुल बघताना, उंचावरूनपडणाऱ्या धबधब्याकडे बघताना, पौर्णिमेच्या शीतल चन्द्राकडे बघताना, कोकिळेची मधुर तानऐकताना, इंद्रधानुशाचे रंगबघताना, मोराचा पिसारा फुललेला असताना नाच बघताना, एक नाही अनेक अश्या गोष्टीबघताना ऐकताना प्रत्येकजण नुसता आनंदात डुबून जात नसतो, तर तो काही क्षण स्वता:ला विसरून जातो. हीच त्याचीध्यानधारणा होय. आणि जे अशा नैसर्गिकवातावरणाशी एकरुप होतात, तोच त्याचा ईश्वरी अनुभवहोय. समोर पसरलेल्या अथांग आणि अगणित वस्तूमध्ये अगदी अनुरेणुमध्ये तो ईश्वरपसरलेला आहे. त्याला अनुभवण्यासाठी दिव्यद्र्ष्टीची गरज आहे म्हणतात, हे सत्य आहे. आमच्या द्दष्टीला वस्तू दिसते, ती त्या वस्तूचीजाण. त्यालाच जेंव्हा दिव्यद्रीष्टी अनुभवते तोच ईश्वर नव्हे काय. म्हणूनच त्याचे स्वरूपनिराकार आहे. अपल्या द्दिष्टीक्षेपात, जाणीवेतज्या ज्या वस्तू येतात ते सारे त्याचेच अंग असते. थेट तुम्ही मी आणि सारास भोवताल.\n५ हे विश्व अनंत अथांग आणि सर्वत्र. हेच तरपरमेश्वराचे स्वरूप आहे. आम्ही सदैव जे आमच्या आत बाहेर बघत असतो तोचतर ईश्वर.\nह्यालाच तर आपण ईश्वरी अनुभव म्हणतो. लोक जेव्हा मला ईश्वरी साक्षात्कार झाला म्हणतात. सदैव ज्या चित्रांचे, मूर्तीचे आकृतीचे त्यांचेचिंतन असते ते दिसण्याची मनांत प्रचंड आशा असते. त्याचप्रमाणे तशा प्रतिमा दिसूलागतात. आत्मसात होऊ लाग��ात. जे होते एका परिने समाधानकारक असते. मनी वसे तेस्वप्नी दिसे म्हणतात. त्याप्रमाणे विचारांच्या रम्य कल्पनेमध्ये व्यक्ती आनंदूनजाते. हे चांगले परंतू हेच तो सारे काही साध्य झाले असे धरुन जातो. येथेच अटकतो.सर्वस्व प्राप्त झाले, ह्यात समाधान मिळवतो. असेच काही ईश्वरी अनुभवाचे देखील असते.पंचेद्रीयांच्याच माध्यमातून त्याला दैवी आविष्कार झाल्याचे वाटू लागते. यात देखीलएक मात्र प्रखरतेने जाणवते. ते म्हणजेजेवढी श्रद्धा जास्त बाळगली असते. जेवढे ईश्वरी विचार गहन झालेले असतात, जेवढीवैचारीक आच ईश्वरी अनुभवाची बाळगलेली असते, तेवढेच त्याच्या देह मनाभोवती अनुभवाचे चक्र गुंफले जाते. मला वाटले, मलाअनुभवले ह्या दोन टोकांत तो फिरत राहतो. चांगल वागणं, चांगला विचार करणं, चांगलं राहणं हेच ते ईश्वरी गुणधर्म समजतो. त्यांत रममाण होतो. मात्र फक्त चांगलचं म्हणजे ईश्वर ही संकल्पना अयोग्य आहे. हा मानवी संस्कृतीचाही परिणाम आहे. सर्व काहीम्हणजेच तर ईश्वर, हे सत्य आहे. मात्र ते चांगल असो वा वाईट असो. फक्त लय, सातत्य,मग्नता आणि त्या गुणधर्मातच सर्व जगाला विसरणे, हेच तर ईश्वरी गुणधर्म ठरतात.पौराणिक कथांमध्ये अनेक दुष्ट, वाईट प्रवृत्तीच्या देखील व्यक्ती, वर्णन केलेल्याआहेत ज्यांना ईश्वरांनी दर्शन दिले, वरदान दिलेले आहेत. ते केवळ त्यांच्या तनमयहोणाऱ्या गुणधर्मामुळे. ईश्वर साध्यता ही कोणत्याही वैचारीक चौकटीत बसत नसते.अनुभव, साक्षात्कार ह्या धारणा मात्र वैचारिक जडण घडणांत बंदीस्त होतात.\nआपल्याला ज्ञानाच्या साधनेसाठी, निरसर्गाने ठरावीक दालने करुन दिलेले आहेत. त्याचपद्धतीने आम्हीत्याचा आस्वाद घेऊ शकतो. सारे दिलेल्या पंचेद्रीयांच्या चौकटीनुसार असणार. ते आहेतडोळे, कान, नाक, जिव्हा व स्पर्श ज्ञान. मात्र वैचारिक ज्ञानाची झेप प्रचंड दिलेलीआहे. पाच इंद्रीयांची चौकट मर्यादीत असते. मात्र सहावे इंद्रीय ज्याला वैचरिक झेप म्हणतात, ही अमर्याद असते. पंचेद्रीयाच्यामर्यादा आखलेल्या असल्या कारणाने तुमच्या त्या त्या ज्ञानाला मर्यादा आपोआपचपडतात. हे सत्य आहे. विचार मात्र आकाश, विश्व वा सागर ईश्वरी कोठेही जाऊ शकतात.येथेच एक शंका मनांत येवू लागते. पंचेद्रीयामार्फत जे प्राप्त होते ते त्वरीत वसमोरच आपल्या देहाशी निगडीत असते. त्यामुळे विश्वास प्राप्त ठरते. दुर्दैवानेव्यक्ती यातच अडकून जाते. त्याचमुळे त्या प्राप्त साधन योजनेच्या मर्यादेमुळे जेकाही अवगत होईल ते देखील मर्यादेचे स्वरुप धारण करुनच.\n६ विचारांची झेप, विश्लेषण,तर्क ह्या ज्ञानाच्या माध्यमाला मर्यादानसल्यामुळे, त्याचा आविष्कार देखील प्रचंड होऊ शकतो.\nआता प्रश्न पडतो तो त्या ईश्वराच्या शोधाचा. मर्यादेचे साधन पंचेद्रीयाच्या माध्यमातून हे शक्य आहे का सांगितल्या गेलेल्या, वर्णन केले गेलेल्या, सगुणात्मक ईश्वरी रुप हे केव्हाही प्राप्त होणारेनाही. कारण ते झाले विचारांच्या प्रचंड झेपामधून महान व्यक्तीकडून. व्यक्त झालेलेवर्णन आहे. एकाचे वर्णन त्याला दुसऱ्याच्या खऱ्या अर्थाने वा आत्मिक स्तरावरदुजारा मिळाल्याचे जाणवला नाही. कारण हे केवळ त्यांचे अनुभव वर्णन असते. मानवीइंद्रियांच्या मर्यादा जाणताना फक्त एकच बाब मनांत ठसते व पटते. ते म्हणजे ईश्वरीअनुभव येतो त्याचा खरा आनंद समाधान होणे, येथे पर्यतच. मात्र हे ही त्यांनाच जेआपल्या प्रयत्नात ते ईश्वरी अनुभव प्राप्त करण्याच्या मार्गावर जात असतात.अनेक व्यक्ती मी बघीतल्या, त्याचे जीवनचक्र बघीतले, त्या सर्व ईश्वर दर्शन वा अनुभव साक्षात्कार ह्या संकल्पनेतच गुरफटूनगेलेल्या आहे. जीवनामधला बराच काळ ते साधनेत व्यतीत करतात.\nअनेकांना निराशाच हाती लागलेली जाणवते. त्याचे प्रमुख कारणही मंडळी कर्मकांडात, नामस्मरणात वा अशाच सांगितलेल्या, वाचलेल्या, ऐकलेल्यामार्गात सतत व्यस्त राहतात. आयुष्याचा फार मोठा काळ ते ह्यात खर्च करतात. हे सारेचांगले आहे. समाधान देणारे आहे. त्याच्या मनाला शांतता देणारे असेल. त्याच्याशीसहमती आहे. त्यांनी तसा प्रयत्न करावा. कुणाच्या प्रयत्नाना व योग्य संकल्पनेला मीका विरोध करावा. मला तो अधिकारही नाही व माझी क्षमताही नाही. मात्र स्वअनुभव असा की ह्या सर्व प्रयत्नात शेवटी काहीच निश्चित होत नसते. फक्त समाधानाचा ध्यासकेलेल्या प्रयत्नाला यश लाभते, ही केवळ जाणीव. काय करावे मग मी प्रश्न पडतो, ईश्वराचे अस्तित्व मान्य, त्याचे सर्व महानगुणधर्म मान्य केलेले आहेत. मात्र ते सर्व निर्गुण ह्या संकल्पनेत. कारण हेच तर त्याचे अद्दष्यस्वरुप असते. जेव्हा अदृष्य स्वरुप हे वर्णन मी मनातून मान्य करतो. त्याचवेळीत्याच्या कल्पीलेल्या सगुण वा दृष्य स्वरुपासाठी फार अट्टाहास ���रणे गैर होईल. तेफक्त आयुष्य खर्ची केल्याप्रमाणे असेल. मग ह्या संभ्रमात, द्विधा मनस्थीत मी काय करावे प्रश्न पडतो, ईश्वराचे अस्तित्व मान्य, त्याचे सर्व महानगुणधर्म मान्य केलेले आहेत. मात्र ते सर्व निर्गुण ह्या संकल्पनेत. कारण हेच तर त्याचे अद्दष्यस्वरुप असते. जेव्हा अदृष्य स्वरुप हे वर्णन मी मनातून मान्य करतो. त्याचवेळीत्याच्या कल्पीलेल्या सगुण वा दृष्य स्वरुपासाठी फार अट्टाहास करणे गैर होईल. तेफक्त आयुष्य खर्ची केल्याप्रमाणे असेल. मग ह्या संभ्रमात, द्विधा मनस्थीत मी काय करावे ह्या चिंतनात मी पडलो.\nअचानक मला तेच संगीत तेच चित्र कला, तेचनैसर्गिक दृष्य .....सारे सारे आठवू लागले. ज्या घटनांनी मला प्रचंड समाधान,अत्यानंद दिला. मनाची शांतता त्यात मला दिसली.\nएक ईश्वरी अनुभव आल्याचे वाटले. येथेच मनाने एक संकल्प केला. ईश्वराचे जे काहीअस्तित्व असेल ते त्याच्याच केलेल्या सर्व जगात, विश्वात विखूरलेले असेल.प्रत्यकअणुरेणुमध्ये तो व्याप्त असेल. हे सारे पटले कारण प्रत्येक वस्तू, प्रत्येतगोष्ट, प्रत्येक\n७ सभोवताल हा ईश्वरमय असेल. तर त्यालात्याच्याच कलाकृतीमध्ये शोध घेणे उचित ठरेल“कलेचा आनंद लूटाकलाराच्या शोधांत पडू नका” हा एक संदेश प्राप्त झाला. कारण ती कला देखील असामान्य आहे. मानव निर्मीतीच्या विचारांच्याहीमर्यादेबाहेरची आहे. हीच कला अर्थात हे विश्व ह्याला संपूर्णपणे जाणणे, त्याचाआस्वाद घेणे, त्या कलेत एकरुप होणे हेच तर ईश्वरी सानिध्य असेल. न दिसणाऱ्या ईश्वर प्राप्तीसाठी जीवन व्यतीत करण्यापेक्षा, ईश्वर निर्मित सजीव निर्जीव ह्या सर्वांच्या ज्ञान प्राप्तीत, संबंधात एकरुपतेत,जाणीवेमध्येच तो दडला आहे. तेच मिळवण्याचा प्रयत्न व्हावा. असे मला वाटते. कर्मकरा म्हणतात, त्यातच ईश्वर प्राप्ती आहे हे ऐकले आहे. कर्म अर्थातच चांगले मनाला आनंद देणारे, समाधान मिळणारे कर्म कऱणे म्हणजे दैनंदीन व्यहार ईश्वरी कलाकृती निर्मीतीच्या सानीध्यात जाण्याचा एक मार्ग खऱ्या अर्थाने त्या ईश्वराला समजण्याचा एक प्रकार. ईश्वरी अनुभव म्हणतात ते हेच नव्हे का\nनाईट वॉक : लघुकथा संग्रह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.smartnewsmarathi.com/health-smart-news-marathi/health-awareness-programme-held-in-khanapur/", "date_download": "2021-09-22T19:01:19Z", "digest": "sha1:2CE2NCONT7Y3M2IQREXRIINP3Y4MAVIG", "length": 7034, "nlines": 70, "source_domain": "www.smartnewsmarathi.com", "title": "भाजपा खानापूर मंडळची आरोग्य स्वयंसेवक अभियान बैठक संपन्न -", "raw_content": "\nतयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला\nभाजपा खानापूर मंडळची आरोग्य स्वयंसेवक अभियान बैठक संपन्न\nभाजपा खानापूर मंडळची आरोग्य स्वयंसेवक अभियान बैठक संपन्न\nखानापूर तालुका भाजपा खानापूर मंडळाची आरोग्य स्वयंसेवक अभियान बैठक खानापूर येथील शिवस्मारकात शुक्रवारी पार पडली.\nअभियान बैठकीचा शुभारंभ द्वीप प्रजवलाने झाली, यावेळी आरोग्य स्वयंसेवक अभियान प्रमुख किरण यळ्ळुरकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.\nसंपूर्ण तालुक्यात कोरोना संकटाकाळी रुग्ण सेवा तत्परतेने होण्यासाठी स्वयंसेवक तयार असावेत या दृष्टि ने कार्यशाळा मार्गदर्शन बेळगावी आरोग्य संघटन प्रमुख डॉ सोनाली सरनोबत यानी केले.\nतसेच तालुका भाजपाअध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते विट्ठल हलगेकर , जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, डॉ संजय कुलकर्णी यांनी योग्य मार्गदर्शन केले.\nयावेळी व्यासपीठावर जिल्हा सामाजिक माध्यम संचालक संतोष पाटील , सह संचालक नितिन चौगुले,जिल्हा सेक्रेटरी सौ वासंती बडीगेर, श्रीबसवराज सानिकोप, गूंडू तोपिनकट्टी ,सुनील मडीमनी, श्री प्रदीप साणिकोप,सुनील नायक होते.\nकार्याक्माला राज्य वन निगम संचालक सुरेश देसाई,राजेद्र रायका, सयाजी पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे, सचीव मारूती पाटील,लक्ष्मण झाजरें, अशोक देसाई, रमेश पाटील व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसूत्र संचालन वसंत देसाई.\nयानी केले.आभार प्रदीप साणीकोप यानी मानले.\nया वेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.\nPrevious Previous post: खानापूर वनसंपदेला वन महामंडळाच्या संचालकांची भेट\nNext Next post: इनरव्हील क्लबतर्फे व्हिडिओ बनविण्याची कार्यशाळा\nतयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे September 20, 2021\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट September 20, 2021\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला September 20, 2021\nभारताचा टी-ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा \nBreaking News: विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले; वर्ल्डकपनंतर होणार पायउतार September 16, 2021\nगणेशोत्सवानिमित्त आमचा गणराया ह�� गाणे भक्तांच्या भेटीसाठी दाखल September 4, 2021\nक्रेडाईच्या वतीने लसीकरण शिबिर संपन्न September 4, 2021\nमाजी ज्येष्ठ फुटबॉलपटू मेलविन उर्फ मालू परेरा याचे निधन August 28, 2021\nज्येष्ठ आणि अष्टपैलू क्रिकेटपटू मिलिंद कुलकर्णी यांचे निधन August 28, 2021\nछाननी नंतर आता अर्ज माघारीचे वेध August 24, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-12-health-benefits-of-cow-products-5393686-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T18:00:40Z", "digest": "sha1:PGGQU2ONOF4B64HN27PEK57HH2KEFGWU", "length": 3942, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "12 Health Benefits Of Cow Products | वजन कमी करण्यापासून केसांना हेल्दी बनवण्यापर्यंत, गायीचे असे 12 फायदे... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवजन कमी करण्यापासून केसांना हेल्दी बनवण्यापर्यंत, गायीचे असे 12 फायदे...\nसध्या गायीचा मुद्दा खुप चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गौरक्षणाच्या विषयावर आत्ताच बोलले आहेत. परंतु यासंबंधीत राजकारण दूर ठेवले तर गायीचे अनेक फायदे आहेत. गायीचे दूध, तूप आणि मूत्राचा वापर अनेक आजार दूर करण्यात केला जातो. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. मधुसूदन देशपांडे सांगत आहेत गायीपासून मिळणा-या 12 आरोग्य फायद्यांविषयी सविस्तर माहिती...\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या गायीचे असेच काही फायदे...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\nरोज प्यावे एक ग्लास मधाचे दूध, शरीराला होतील हे 10 फायदे...\nदुधी भोपळ्याने ग्लो करेल स्किन, जाणुन घ्या याचे 10 खास फायदे...\nदूध आणि अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन असते शेंगदाण्यात, जाणुन घ्या 15 फायदे\nमहिनाभर रोज खा एक केळी, मिळतील हे 15 फायदे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2021-09-22T17:53:54Z", "digest": "sha1:JRYAHRYADXOYLLXFSRVDVB6K25PGJT7X", "length": 5579, "nlines": 97, "source_domain": "mmkmedia.in", "title": "राज ठाकरे - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Tags राज ठाकरे\nमनसेची आक्रमक भूमिका: मंदिरे उघडली गेलीच पाहिजेत, अन्यथा सर्व मंदिरांसमोर घंटानाद...\nसंभाजी ब्रिगेडची टीका: राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, राजकारणात...\nफडणवीस हे काही आडनाव नाही, असं का म्हणाले राज ठाकरे \nराज ठाकरेंच्या ‘या’ मागणीची दखल राज्य सरकारला अखेर घ्यावीच लागली\nभारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस असे ज्याचे वर्णन होते, तो आजचा दिवस. १९७५ मध्ये याच दिवशी रात्री उशीरा तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली व सर्वांच्या मूलभूत हक्कांवरच घाला घातला.\nही महिला करतीये सॅलड विकून लाखोंची कमाई\nपुण्यातील एका महिलेने असाच सॅलडपासून एक चांगला व्यवसाय सुरु केला आहे. लोकांमध्ये सॅलडची चव पसरवण्या सोबतच त्यांनी सॅलडच्या धंद्यातून किती पैसे कमवता येतील हे देखील दाखवून दिले आहे.\nअसं जन्माला आलं सोशल मीडिया, वाचा सोशल मीडियाची कहाणी\nअन्न, वस्त्र आणि निवारा जश्या मूलभूत गरजा आहेत तसच सोशल मीडिया सध्याच्या पिढीची गरज ठरली आहे. खरं तर गरज कमी आणि जगण्याचा एक भाग झाला आहे. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम ही काही जगप्रसिद्ध सोशल मीडियाची माध्यम आहेत.\nवसुंधरेच्या लेकी : वांगारी मथाईचा सशक्त वारसा\nसिद्धी महाजन [email protected] एलिझाबेथ वाथुती ही के नियातील २५ वर्षांची पर्यावरण कार्यकर्ती. तिचा पर्यावरणाकडे असलेला ओढा मात्र वयाच्या सातव्या वर्षांपासून सुरू झाला आणि ‘नोबेल’विजेत्या...\nमीरा उत्पात ‘कटीवरी हात विटेवरी उभा’ विठ्ठल गरिबातल्या गरीब व्यक्तीलाही आपलासा, प्राणसखा वाटेल असा. साधेपणाचा पुतळाच. पण के वळ ‘भक्तीच्या भुके ल्या’ असलेल्या विठ्ठल-रखुमाईला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://nemane-nemade.blogspot.com/2014/01/blog-post.html", "date_download": "2021-09-22T17:02:25Z", "digest": "sha1:3XWWMM3DVMKIONJ76GCFPOVAUORQNW4B", "length": 20560, "nlines": 67, "source_domain": "nemane-nemade.blogspot.com", "title": "नेमाने नेमाडे: कोण मग्रूर नेमाडे का देशमुख ?", "raw_content": "\nबुधवार, २९ जानेवारी, २०१४\nकोण मग्रूर नेमाडे का देशमुख \nभालचंद्र नेमाड्यांची सुवर्णमहोत्सवी ‘मगरूरी’\nदै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 28 जानेवारी 2014\nभालचंद्र नेमाडे हे मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार. त्यांच्या गाजलेल्या आणि गाजवलेल्या ‘कोसला’ या कादंबरीला 50 वर्षे पुर्ण झाली म्हणून एक विशेष आवृत्ती प्रकाशीत करण्यात आली. त्या निमित्ताने लिहीताना नेमाडे यांनी या कादंबरीच्या पहिल्या प्रकाशकाचा रा.ज.देशमुख यांचा उल्लेख ‘मगरूर’ प्रकाशक असा केला. सध्याचे देशमुख आणि कंपनी चे संचालक रवींद्र गोडबोले आणि संपादक सल्लागार विनय ह���्डीकर यांना ही बाब खटकली. नेमाडेंच्या विधानाचा खरपुस समाचार घेत त्यांनी नेमाडेंचा देशमुखांशी असलेला पत्रव्यवहारच वाचकांसाठी खुला केला.\nइतरांच्या टोप्या उडविणारे नेमाडे, आधीच्या पिढीच्या लेखक समीक्षकांना झोडपून काढणारे नेमाडे, आपली वादग्रस्त मते तलवारीसारखी सपासप चालवून समोरच्याला घायाळ करणारे नेमाडे हे विसरून गेले की आपलीही टोपी कोणी उडवू शकतो. साहित्यातील अड्ड्यांबद्दल नेमाडे यांचा आक्षेप असा होता, ‘अड्ड्यांची पहिली शपथ म्हणजे मिळून एकमेकांना ‘वर’ चढवणे किंवा मिळून एखाद्याच्या उथळपणाबद्दल मौन पाळणे.... एकमेकांच्या मोठेपणाचा प्रचार करणे, मानमान्यता मिळवून देणे इ. होत.’ आता हा लेख नेमाडे यांनी 1968 मध्ये लिहीला आहे. तोपर्यंत नेमाडे यांची कोसला प्रकाशित झाली होती. आणि याच वेळी नेमाडे देशमुखांना पत्रात लिहीतात, ‘दावतरांना पत्र टाकले आहे. प्रत पाठवावी (कोसलाची). मीहि आता गेल्यावर ओलोचनेकरिता बी कवींच्या चांफ्यावर लिहून पाहिजे ना मग कोसल्यावर लगेच छापा असं सांगतोच.’\nम्हणजे नेमाडेंच्या कोसला कादंबरीवर परिक्षण वसंत दावतर ‘आलोचने’मध्ये छापणार असतील तर नेमाडे त्यांना बी. कवींच्या कवितेवर लेख लिहून देणार आहेत. आपल्या पुस्तकावर इतरांनी लिहावे या वृत्तीचा नेमाडेंनी नेहमीच उपहास केला आहे. असे नेमाडे रा.श्री. जोग यांच्या सारख्या ज्येष्ठ समीक्षकाबद्दल रा.ज.देशमुख यांना पत्रात लिहीतात, ‘जोगांना लिहिलेय तूम्हाला लवकरच प्रत मिळेल. आमची इच्छा आहे परंतु तुमचीहि असल्यास कुठेतरी कोसल्यावर लिहा.’ आता इतरांवर टिका करणारे नेमाडे रा.श्री.जोग यांना आपल्या कादंबरीवर लिहावे अशी गळ का घालत आहेत आजचा एखादा नवा लेखक आपल्या पुस्तकाची प्रत मोठ्या लेखक समीक्षकांना आशेने पाठवतो आणि त्यांनी त्यावर लिहावे अशी अपेक्षा धरतो. यात आणि नेमाड्यांत काय फरक आहे\nआर्थिक व्यवहारांत नेमाडे असे सर्वत्र पसरवत राहिले की देशमुखांनी त्यांना गंडवले. खरी परिस्थिती अशी आहे की 1963 ला पुस्तक प्रकाशित केल्यापासुन 1970 पर्यंत त्याचे कित्येक छापील फॉर्म्स बांधणी न करता देशमुखांच्या गोदामात तसेच पडून होते. शिल्लक सर्व प्रती, सुटे फॉर्म्स हे सर्व नेमाड्यांनी खरेदी केले. विक्री झालेल्या प्रतींचा रॉयल्टीचा हिशोब केला. मधल्या काळात नेमाड्यांना देशमुखांनी उ��ने पैसेही दिले होते. तसे सविस्तर पत्रच आहे. हा सगळा हिशोब मिटवून 870 रूपयांचा डिमांड ड्राफ्ट नेमाड्यांनी देशमुखांना दिला. पुस्तकाच्या प्रती व छापील फॉर्म्स ताब्यात घेतले.\nनेमाड्यांच्या पुस्तकांना प्रचंड मागणी होती आणि देशमुखांनी त्याचा फायदा करून घेतला असे काही वातावरण नव्हते. नेमाड्यांची कादंबरी सात वर्षे पडून होती. इतकेच नाही तर खुद्द नेमाडे यांनाही मराठी प्रकाशन व्यवसायाबद्दल कल्पना असावी. कारण ‘दुसर्‍या बाजीरावावर एक नाटक पुढच्या वर्षी मूड आल्यास लिहायचा विचार आहे. ते वाचून पाहून खपण्यासारखे असल्यास तुम्ही प्रकाशित करालच. परंतु खपण्यासारखे नसल्यास प्रकाशित कराल काय हे कळवा. नुसते बाड घेऊन प्रकाशकांची दारे हिंडणे बरे नव्हे. म्हणून लिहिण्याआधी प्रकाशक गाठावा हे बरे.’ जर काही शंका असतील तर नेमाडे यांनी दुसरा प्रकाशक गाठावा असे देशमुखांनी स्पष्टपणे लिहीले आहे. त्यावरही परत नेमाडे अहमदनगर येथून 1964 साली आपल्या पत्रात लिहीतात, ‘मी दुसर्‍या कोण्या प्रकाशकासाठी लिहावे असा मुद्दा तुम्ही उपस्थित केला, तो बरोबर नाही. आम्ही इतर प्रकाशकांशी गेल्या वर्षभर किती फटकून वागलो याच्या गोष्टी तुमच्या कानी आल्या असतील.’\nनेमाड्यांना दोन पत्रे देशमुखांनी लिहीली. त्यातील एका जास्त सविस्तर आहे. त्याला कारणही तसेच घडले. नेमाड्यांनी देशमुखांकडून उसने पैसे घेतले होते. त्यासाठी स्टँपवर सही द्यावी असा आग्रह देशमुखांनी केल्यावर नेमाडे यांना राग आला. नेमाडे 1965 मध्ये म्हणजे कादंबरी प्रकाशित झाल्यावर दोन वर्षांनी तक्रार करतात, ‘कॉन्ट्रॅक्ट न करता लेखकाजवळून कादंबरी घेणे व स्नेही म्हणून पैसे देऊन स्टॅपवर सही घेऊन अन्नदात्याबद्दल अविश्वास दाखवणे, ह्याचा अर्थ काय\nआता मात्र देशमुखांमधला ‘देशमुख’ जागा झाला. लेखकांच्या पुस्तकांवर प्रकाशक जगतो. लेखक त्याचे अन्नदाते आहेत हे खरे आहे. पण नेमाड्यांसारखा नवा लेखक आणि ज्याच्या पुस्तकाचा खप अजून फारसा सुरू झाला नाही तो देशमुखांना आपली आर्थिक परिस्थिती सुधारली की लगेच वेगळ्या भाषेत बोलायला लागतो हे देशमुखांना खटकणारच. कुणालाही ते खटकेल.\nरा.ज.देशमुखांकडे वि.स.खांडेकर, रणजित देसाई, पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज, चि.वि.जोशी, ग.त्र्यं. माडखोलकर यांच्यासारखे ‘खपाऊ’ लेखक होते. शिवाय पाठ्यपुस्तकांचा मोठा व्यवसाय त्यांच्या हाताशी होता. यांपैकी कुणी असा शब्द वापरला तर देशमुखांनी एैकून घेतला असता. यांच्यापुढे आर्थिक दृष्ट्या नेमाड्यांच्या कादंबरीचा काय पाड आजही इतक्या वर्षांनी ‘कोसला’ च्या किती आवृत्त्या निघाल्या आहेत आजही इतक्या वर्षांनी ‘कोसला’ च्या किती आवृत्त्या निघाल्या आहेत तर पन्नास वर्षांत जेमतेम 25 आवृत्त्या. एक आवृत्ती हजार किंवा दोन हजारांची. नेमाड्यांच्या पुस्तकांची वाङ्मयीन गुणवत्ता इथे अभिप्रेत नाही. नेमाड्यांनीच मुद्दा ‘अन्नदाता’ असा शब्द वापरून आर्थिक दिशेने नेला आहे.\nयानंतर म्हणजे 1965 ते 1970 देशमुख आणि नेमाडे हे संबंध ताणाताणीचे राहिले. आणि शेवटी हा व्यवहार नेमाड्यांनी 1970 मध्ये पूर्ण केला. पुस्तकांची दुसरी आवृत्ती स्वत: काढायला नेमाडे तयार झाल्यावर अगदी पंधरा दिवसांत देशमुखांनी हा व्यवहार संपवला. या आवृत्तीत नेमाडे पुरते आत आले हा भाग परत वेगळाच.\nह्याच नेमाड्यांनी दुसरी कादंबरी ‘बिढार’ लिहीली. त्यात देशमुख पती पत्नींचे व्यक्तीचित्र ‘कुलकर्णी प्रकाशक पती पत्नी’ असं विरूप करून रंगवले आहे. नविन पुस्तकाचे कौतुक करण्यासाठी देशमुख पती पत्नी गाडी करून औरंगाबादला आले. नेमाडे पती पत्नीला कपड्यांचा आहेर शिवाय मुलांसाठी खेळणी, फळांच्या करंड्या असा सगळा जामानिमा घेऊनच देशमुख आले होते. त्यांनी नेमाड्यांना (इतकं सगळं होवूनही) नविन कादंबरी छापण्यासाठी मागितली. नेमाड्यांनी ती दिली नाही. नागपुरच्या अमेय प्रकाशनाला ती दिली. ते प्रकाशनही गुंडाळल्या गेले. मग नंतरची नेमाड्यांची सगळी पुस्तके भटकळांच्या पॉप्युलरकडे मुंबईला आली. कदाचित भटकळांना नेमाडे ‘मी तूमचा अन्नदाता’ असे म्हणू शकतात.\nदुसर्‍यांच्या टोप्या उडवणार्‍या नेमाड्यांनी देशमुखांच्या बाबतीत संकुचितपणा दाखवत आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविले. सरस्वती भुवन संस्थेत नौकरी लावून द्या म्हणून देशमुखांकडे आग्रह धरणे, नंतर त्याच संस्थेवर टिका करणारी कादंबरी लिहीणे, आपल्याला लेखक म्हणून उभं करणार्‍या देशमुख पती पत्नीचे कादंबरीत व्यंगचित्र रेखाटणे या सगळ्याला काय म्हणावे आता हर्डीकर/गोडबोले यांनी हा पत्रव्यवहाराद्वारे नेमाडेंची सुवर्णमहोत्सवी मगरूरी उघड केली आहे.\nइतरांना शहाणपण शिकविणारे नेमाडे सगळे नियम वाकवून दुसर्‍यांदा स��हित्य अकादमीचे अध्यक्षपद पटकावतात, व्यवस्थेला शिव्या देत साहित्य अकादमी पारितोषिक स्विकारतात, पद्मश्री स्वीकारतात. पद्मश्रीसाठी शिफारस महाराष्ट्रातून नाही तर हिमाचल प्रदेशातून झालेली असते आणि हे सगळं होताना नेमाड्यांच्याच जळगांवच्या जून्या स्नेही प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती म्हणून दिल्लीत बसलेल्या असतात. सिमल्याचे राष्ट्रपती भवन नेमाड्यांना मुक्तहस्ते वापरायला भेटते. हे सगळं म्हणजेच समृद्ध अडगळ असं सुजाण वाचकांनी समजून घ्यावे. (ज्यांना नेमाडे-देशमुख पत्रव्यवहार वाचण्याची उत्सुकता आहे त्यांनी विनय हर्डीकरvinay.freedom@gmail.com व रवींद्र गोडबोले ravindragodbole@aquariustech.ne या मेलवर संपर्क करावा)\nश्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575\nद्वारा पोस्ट केलेले the Bhalerao येथे १०:३३ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनेमाडेंचा बलात्कार : नेमाडे हे जितके गंभीर लेखक आह...\nकोण मग्रूर नेमाडे का देशमुख \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/02/blog-post_13.html", "date_download": "2021-09-22T18:33:32Z", "digest": "sha1:LUMP7XMXF5DCPRSG4J7NYFABSYKBXAKT", "length": 5777, "nlines": 85, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "ट्रकची चाके रुतल्याने विटा मायणी रस्त्यावरील वाहतूक खोळंबळी", "raw_content": "\nHomeट्रकची चाके रुतल्याने विटा मायणी रस्त्यावरील वाहतूक खोळंबळी\nट्रकची चाके रुतल्याने विटा मायणी रस्त्यावरील वाहतूक खोळंबळी\nरस्त्यांची कामे निकृष्ट : शिवसेना आक्रमक\nविटा ( मनोज देवकर )\nविट्यात आज सकाळी मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची चाके भर रस्त्यात रुतल्याने विटा मायणी रस्त्यावरील वाहतूक खोळंबळी . त्यातच सदर रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून खड्डे मुजवण्यासाठी काळी माती वापरल्याचा आरोप शहरातील शिवसैनिकांनी केला आहे. हा रस्ता राज्यमार्ग असून तिथे ऊसाची लागण करायची का असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी विचारला आहे.\nआज सकाळी विटा मायणी रस्त्यावर ट्रक चाक रुतल्याने अडकून पडला. या रस्त्याची आधीच दुरवस्था झाली असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी रस्त्यावर बसून आंदोलन ही केले होते. सदर रस्त्याचे तातडीने काम करा नाहीतर तीव्र आंदोलन करू असा इशारा विटा शहरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.\n\" विटा मायणी रस्त्यावरील पुलाचे आणि त्याजवळील ५० फूट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. विटा नगरपालिका जनतेच्या पैशाचा अपव्यय करत असेल तर आम्ही नगरपालिकेत जाऊन जाब विचारू .\nशिवसेना शहर प्रमुख .\n\" वारंवार पाठपुरावा करून ही नगरपालिकेच्या हद्दीतील विटा मायणी रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे दिसत आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम चालले आहे. आतातरी नगरपालिकेने दखल घ्यावी. होणारा रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा ही आमची मागणी आहे.\"\n: संजय भिंगारदेवे ,\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nलाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/uploading-private-photographs-on-the-internet-with-smart-tv-hacking-38243", "date_download": "2021-09-22T18:23:32Z", "digest": "sha1:R5OF633MYOSWZ5BQ7A5CBWWW642FIBNX", "length": 15361, "nlines": 137, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Uploading private photographs on the internet with smart tv hacking | सावधान! तुमच्या बेडरूममधल्या हालचाली टिपतोय 'स्मार्ट टीव्ही'", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n तुमच्या बेडरूममधल्या हालचाली टिपतोय 'स्मार्ट टीव्ही'\n तुमच्या बेडरूममधल्या हालचाली टिपतोय 'स्मार्ट टीव्ही'\nतुमच्या बेडरूममधल्या हालचाली दुसरं कुणीतरी रेकॉर्ड करू लागलं आहे. त्यामुळेच स्मार्ट टीव्ही आणि मोबाइल हाताळणाऱ्यांनो जरा इकडे लक्ष द्या...\nBy सूरज सावंत क्राइम\nतुम्ही मोबाइल किंवा स्मार्ट टीव्हीमध्ये वापरणारे अॅप इन्स्टॉल करताना प्रायव्हसी पॉलिसी न वाचताच इन्स्टॉल करता का जर हो असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आधार कार्ड वापरण्यासाठी वैयक्तिक माहिती देण्याला विरोध करणारे, एखाद्या इन्स्टॉल केलेल्या अॅपला आपली सर्व माहिती अगदी सहजपणे देत असतात. परंतु या सर्वाचा परिणाम, म्हणजे आता तुमच्या बेडरूममधल्या हालचाली दुसरं कुणीतरी रेकॉर्ड करू लागलं आहे. त्यामुळेच स्मार्ट टीव्ही आणि मोबाइल हाताळणाऱ्यांनो जरा इकडे लक्ष द्या...\nस्मार्टफोन हॅकिंग ही सध्या अगदी सोपी गोष��ट झाली आहे. मोबाइलमध्ये वापरल्या जाणारे बहुतांश अॅप हे स्मार्ट टीव्हीत वापरले जातात. त्यामुळेच की काय २१ व्या शतकात स्मार्ट टीव्ही वापरण्याचा ट्रेंड वाढला आहे. ट्रेडिशनल टीव्हीपेक्षा लोक स्मार्ट टिव्हीकडे वळत आहेत. इंटरनेटच्या मदतीने चालणाऱे स्मार्ट टीव्ही हॅक करणं आता सोपं झालं असून, हॅकर्संनी आपला मोर्चा आता या स्मार्ट टीव्हीकडे वळवला आहे.\nसॅमसंग टीव्ही मार्केटमध्ये सर्वात आघाडीवर आहे. नव्याने आलेल्या स्मार्ट टीव्हीमध्ये आधीपासूनच मायक्रोफोन असतात. या मायक्रोफोनमुळे आवाजाद्वारे आपण टीव्हीला आदेश देतो. त्यानुसार टीव्ही पुढे चॅनल बदलतो अथवा कार्य करतो. सध्या रिमोटला व्हाइस कमांड देऊन टिव्ही चालतो, असे टीव्ही ट्रेंडिंगमध्ये आहेत. काही स्मार्ट टीव्ही असे देखील आहेत, ज्यात व्हाइस कमांड कायमस्वरुपी सुरू असतात. त्यामुळे हॅकर्स टीव्हीद्वारे सहजपणे तुमचे बोलणं ऐकू शकतो. स्मार्ट टीव्हीसाठी स्पेशल अ‍ॅप स्टोर देखील आहे, ज्याद्वारे टीव्हीसाठी वेगवेगळे अ‍ॅप डाऊनलोड करता येतात.\nमार्केटमध्ये असे टीव्ही देखील आहेत, ज्यात कॅमेरे लावलेले आहेत. विचार करा की, जर हॅकर्सने स्मार्ट टीव्ही हॅक करून कॅमेरा आणि मायक्रोफोन कंट्रोल केला तर तुमच्या बेडरूममध्ये तुमच्या समोरचा टीव्ही तो त्या सर्व हालचाली रेकाॅर्ड करेल. रेकाॅर्ड केलेले हे व्हिडिओ पाॅर्न साईटवर अपलोडही होतील. हे अत्यंत धोकादायक असून याबाबत पिंपरीचे राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी सभागृहात प्रश्नही उपस्थित केले होते. ज्याप्रमाणे मालवेअर असलेल्या अ‍ॅपद्वारे फोन हॅक केला जातो त्याचप्रमाणे मालवेअर असलेले अ‍ॅप डाऊनलोड केल्याने स्मार्ट टीव्ही देखील हॅक केला जाऊ शकतो. कंपन्या स्मार्ट टीव्हीद्वारे वॉच हिस्ट्रीला समजते व त्याद्वारेच जाहिराती दाखवत असते.\n'असे' होतात टीव्ही हॅक\nसध्या स्मार्ट टिव्हीची मागणीनुसार बाजारात खूपच वाढलेली आहे. या स्मार्ट टिव्हींना संपर्क साधण्यासाठी टीव्हीच्या समोर एक कॅमेरा दिलेला आहे. स्मार्ट टीव्हीमध्ये अनेक अॅप्लिकेशन इन्स्टाॅल करत असताना, कुठलीही परवानगी विचारली जात नाही. त्याचा फायदा घेऊन तुम्हाला फुकटात सेवा पुरवणारे अॅप आयपीद्वारे नकळत तुमच्या सर्वरशी जोडले जातात. तुमच्या न कळत इतर कुणीतरी टीव्ही आणि इंटरनेट सुरू असताना तुमचे टीव्हीसमोरील खासगी क्षण पाहू शकतात आणि रेकाॅर्डही करू शकतात.\nगुजरातमधील त्या दोन घटनांत हॅकरने अशाच प्रकारे दोन दाम्पत्यांचे खासगी क्षण चित्रित केले होते. त्यातील एका जोडप्याला त्याने ब्लॅकमेलही केले होते. त्या प्रकरणी स्थानिक पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 'एजंट स्मिथ' या व्हायरसची सध्या बाजारात खूप चर्चा आहे. जगातील २.५ कोटी फोन आदी उपकरणांमध्ये ते घुसले असून, त्यातील १.५ कोटी अँड्रॉइड मोबाईल भारतातील असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कुठलेही अॅप्लिकेशन गरजेपेक्षा जास्त परवानग्या मागत असेल, तर वेळीच सावध व्हा. आणि त्या अॅप्लिकेशनला मोबाइल किंवा टीव्हीतून कायमचे हद्दपार करा.\nवाचण्यासाठी हे उपाय करा\nजर तुमच्या स्मार्ट टीव्हीमध्ये कॅमेरा असेल, तर सेटिंग्जमध्ये जाऊन त्याला डिसेबल करा अथवा त्याच्यावर काळा टेप लावून त्याला झाकून टाका.\nसेटिंग्जमध्ये जाऊन मायक्रोफोनचा नेहमीच सुरू असणारा पर्याय बंद करा.\nकंपनीद्वारे येणाऱ्या अपडेटकडे दुर्लक्ष न करता वेळीच अपडेट करा.\nस्मार्ट टीव्हीमध्ये कोणतेही अ‍ॅप इन्स्टॉल करू नका.\nसॅमसंगच्या स्मार्ट टीव्हीच्या सेटिंगजमध्ये जाऊन अक्सेसिबिलिटी सेक्शनमध्ये जाऊन स्मार्ट सिक्युरिटी पर्याय सुरू करा.\nथर्ड पार्टी रिमोट अ‍ॅपचा वापर करू नये. कंपनीने दिलेला रिमोटच वापरावा.\nस्मार्ट टिव्हीला कोणत्याही वाय-फायशी कनेक्ट करू नये. सिक्युर नेटवर्कशीच कनेक्ट करा.\nजर ट्रेडिशनल टीव्ही वापरून तुम्ही खुष असाल तर स्मार्ट टीव्ही घेणं टाळू शकता.\nलवकरच विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम, फक्त असेल 'ही' अट\nकोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत\nमुंबई वगळता राज्यात ३ सदस्यीय प्रभाग पद्धत मंजूर\nBig Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nसर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले\nगेल्या ८ महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींवर अत्याचार\nएसटीचे ८५००हून अधिक कर्मचारी कोरोनामुक्त\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्रा��ब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/boy-caught-in-laockdown-8418/", "date_download": "2021-09-22T18:47:43Z", "digest": "sha1:OGSXXX7446T7PEEWZYFLGMWGY5VW4S4R", "length": 13821, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "रायगड | लॉकडाऊनमुळे मुलगा २ महिने नातेवाईकांकडे अडकला, अखेर झाली आईवडिलांची मुलासोबत भेट | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nरायगडलॉकडाऊनमुळे मुलगा २ महिने नातेवाईकांकडे अडकला, अखेर झाली आईवडिलांची मुलासोबत भेट\nपनवेल : पालघर येथील महेश जोशी यांचा १० वर्षाचा मुलगा त्यांच्या नातेवाईकांकडे सिल्व्हासाला गेला आणि लॉकडाऊन जाहीर झाले. अखेर दोन महिन्यांनी तो आपल्या वडीलांबरोबर सिल्व्हासाहून परत आला. आपल्या मुलाला\nपनवेल : पालघर येथील महेश जोशी यांचा १० वर्षाचा मुलगा त्यांच्या नातेवाईकांकडे सिल्व्हासाला गेला आणि लॉकडाऊन जाहीर झाले. अखेर दोन महिन्यांनी तो आपल्या वडीलांबरोबर सिल्व्हासाहून परत आला. आपल्या मुलाला परत आलेले पाहताच त्याच्या आईला अश्रु आवरता आले नाहीत. आपल्या मुलाची भेट घडवून आणणार्‍या पनवेलच्या संदीप रोडे यांचे त्यांनी फ��न करून आभार मानले.\nसंदीप रोडे यांना काही दिवसापूर्वी पालघरहून महेश जोशी यांचा फोन आला. माझा १० वर्षाचा मुलगा सिल्व्हासाला नातेवाईकांकडे गेला आणि लॉकडाऊन झाल्यामुळे अडकला आहे . त्याला आणण्यासाठी टोकन नंबर मिळतो पण दोन वेळा प्रयत्न केले पास देतो म्हणतात पण पास मिळत नाही मला मदत करा.जव्हार येथील नायब तहसीलदार वसंत सांगले यांना संदीप रोडे यांनी विनंती केली आणि महेश जोशी यांना पास मिळाला. त्यांनी फोन करून आभार मानले. नैसर्गिक आपत्ती आली की महसूल कर्मचारी नुकसानीचे पंचनाम्यापासून मदत वाटण्या र्यंतची काम करीत असतात. या वाटपात झालेल्या गोंधळाच्या कहाण्या आपण नंतर अनेक दिवस ऐकत असतो पण याला काही अपवाद ही असतात. पनवेलचे मंडळ अधिकारी संदीप रोडे, करंजाडेचे तेलंगे अण्णा , तलाठी राठोड ही त्याची उदाहरण म्हणता येतील. कोणी मदतीची याचना करताच हे लगेच धावून जात असल्याने त्या व्यक्तीला ते देवदूतच वाटतात . या आपत्तीच्या काळात संदीप रोडे यांच्या वयाचा विचार करून शासनाने त्यांना घरून काम करण्यास परवानगी दिली आहे. पण त्यांना फोन करताच ताबडतोब संबंधितांना कार्यक्षेत्राचा गोंधळ न करता मदत मिळणार याची खात्री बाळगता येते.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाड���ला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur/will-legislative-council-elections-be-held-only-after-political-maths-80430", "date_download": "2021-09-22T17:53:38Z", "digest": "sha1:HAPFWKXUDTN54TTU23RMKFA7V3DYXUVH", "length": 7726, "nlines": 27, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "राजकीय गणिताची जुळवाजुळव झाल्यावर होणार विधान परिषद निवडणूक ?", "raw_content": "\nराजकीय गणिताची जुळवाजुळव झाल्यावर होणार विधान परिषद निवडणूक \nगेल्या वेळी निवडणूक अविरोध झाली होती. यंदा मात्र निवडणूक होणार असल्याचे चित्र आहे. याकरिता सध्या तरी भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे तर कॉंग्रेसकडून राजेंद्र मुळक यांची नावे चर्चेत आहे.\nनागपूर : ओबीसीचे राजकीय आरक्षण OBC's policical reservation आणि कोरोनाचे कारण पुढे करत सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ६ महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या एका जागेसाठी पुढील वर्षी जानेवारीत निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत महानगर पालिका, जिल्हा परिषद व नगर परिषदेचे सदस्य हे मतदान करतात आणि पण फेब्रुवारी २०२२ मध्ये महानगरपालिकेची निवडणूक आहे. राजकीय पक्षांची गणिते अजून पूर्णपणे जुळलेली नाहीत. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. Legislative council elections likely to be postponed.\nआयोगाकडून सहा महिने आधी निवडणुकीबाबत तयारीच्या सूचना देण्यात येतात. परंतु अद्यापही जिल्हा प्रशासनाला कोणत्याही सूचना सध्या या मतदारसंघाचे भाजपचे गिरीश व्यास हे प्रतिनिधित्व करीत आहेत. स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर सदस्यांची निवडणुकीच्या माध्यमातून निवड होते. यात महानगर पालिका, जिल्हा परिषद व नगर परिषदेचे सदस्य हे मतदान करतात. निवडणूक अर्थचक्राभोवती फिरत असल्याचे सांगण्यात येते. मागील निवडणुकीत भाजपचे गिरीश व्यास हे अविरोध निवडून आले होते. त्यावेळी महानगर पालिकेसह जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता होती. त्याचा फायदा त्यांना झाला होता. त्यापूर्वीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे राजेंद्र मुळक यांचा विजय झाला होता. नियोजन विभागाकडून नुकताच आमदार निधी वितरित झाला. त्यात व्यास यांचा समाप्तीचा कार्यकाळ १ जानेवारी २०२२ दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे त्यापूर्वीच निवडणूक होणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात येते.\nगेल्या वेळी निवडणूक अविरोध झाली होती. यंदा मात्र निवडणूक होणार असल्याचे चित्र आहे. याकरिता सध्या तरी भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे तर कॉंग्रेसकडून राजेंद्र मुळक यांची नावे चर्चेत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपकडे बावनकुळे यांच्या व्यतिरिक्तही एक ते दोन नावे अजून आहेत. ते वेळेवर समोर येणार असल्याचे सांगण्यात येते. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सहा महिन्यांपूर्वी निवडणुकीसंदर्भातील सूचना येणे क्रमप्राप्त आहे. परंतु अद्याप कोणत्याही सूचना जिल्हा प्रशासनाला आलेल्या नाहीत. त्यामुळे ही निवडणूकही लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.\nहेही वाचा : मुकुल वासनिकांचे खंदे समर्थक गज्जू यादव यांना पटोलेंनी केले निलंबित...\nराजकीय गणिताची जुळवाजुळव ः-\n-कोरोनामुळे सहा जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या.\n-फेब्रुवारीत मनपा निवडणूक आहे. सध्या भाजपचे संख्याबळ जास्त आहे. शिवाय ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने जिल्हा परिषदेतील कॉंग्रेसचे संख्याबळ कमी झाले आहे. महानगर पालिका निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादीला संख्याबळ दुपटीच्या घरात जाण्याचा अंदाज आहे.\n- जिल्हा परिषद निवडणुकीनंतर या विधान परिषदेची निवडणूक होण्याची अंदाज व्यक्त होत आहे.\n-मनपा निवडणुकीनंतर परिषदेकरता निवडणूक होण्याची शक्यता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/08/blog-post_17.html", "date_download": "2021-09-22T17:53:13Z", "digest": "sha1:WEZD4VYRCUP6LXBDYZZGS5TAYJ67GW63", "length": 16601, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "दुटप्पी धोरणांमुळे पाकिस्तान एकाकी - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Research Articles दुटप्पी धोरणांमुळे पाकिस्तान एकाकी\nदुटप्पी धोरणांमुळे पाकिस्तान एकाकी\nभारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तानची मोठया प्रमाणावर आगपाखड सुरु आहे. भारताबरोबर व्यापार, राजनैतिक संबंध तोडण्यापर्यंतची आक्रमक भूमिका घेऊनही पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाठिंबा मिळवता आलेला नाही. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने युध्दाची भाषा बोलण्यास सुरुवात केली आहे. मात्र आधीच पाकिस्तानचे खाण्याचे वांधे असतांना असा अकालतांडव म्हणजे ‘घर में नहीं हैं दाने और अम्मा चली भुनाने’, सारखी आहे. आपल्या राजकारणामुळे आणि दहशतवादाबाबतच्या दुटप्पी धोरणांमुळे पाकिस्तान एकाकी पडत आहे. तेथील अस्थिरता वाढत असून, लष्कराचे वर्चस्व आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. याची जाणीव पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही झाल्याने याप्रकरणी त्यांनी अखेर ट्विट करुन आपली हताशा व्यक्त केली. यावरुन त्यांचा पाय किती खोलात रुतला आहे, याची कल्पना येते.\nपाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की\nजम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेताना भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरोधात दबाव वाढवण्याचे केलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत. अमेरिका व संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानने भारताने घेतलेल्या निर्णयाविरोधात पाठिंबा मिळवण्याचे जे प्रयत्न केले त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँतोनियो गुतारेस यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान १९७२ मध्ये झालेल्या शिमला कराराची आठवण करून दिली. तर काश्मीर मुद्दा द्विराष्ट्रीय असल्याच्या आपल्या भूमिकेत बदल झालेला नाही, असे सांगत अमेरिकेनेही पाकला तोंडघशी पाडले आहे. पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी पाठिंबा मिळवण्यासाठी चीनमध्ये गेलेे. कुरेशी यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेऊन काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, मित्रपक्ष चीननेही पाकचा अपेक्षाभंग केला आहे. ‘भारत आणि पाकिस्तानने चर्चा आणि वाटाघाटींद्वारे आपसातील वाद सोडवावेत,’ असे आवाहन चीनने केल्याने पाकिस्तानची शेवटची आशा देखील मावळली. यापूर्वी या मुद्द्यावर रशियाने आपली भूमिका स्पष्ट करत भारताला आपले समर्थन दिले होते. त्यानंतर पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली होती.\nकोणत्याही देशाचा पाकिस्तानवर विश्‍वास नाही\nजम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० भारताने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने सर्वच स्तरावर भारताला घेरण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. परंतु प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानला तोंडावर पडण्याची पाळी आली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनीदेखील पाकिस्तानला कोणाची साथ मिळत नसल्याची अप्रत्यक्षरित्या कबुली दिली आहे. जगातील देश तर सोडाच मात्र तालिबान सारख्या दहशतवादी संघटनेने देखील पाकिस्तानची साथ सोडली. याला अनेक पैलू आहेत. कारण हा अत्यंत जटील व गुंतागुतीचा विषय आहे. अफगाणिस्तानमध्ये अराजकता पसरविण्यासाठी आणि अमेरिकी सैनिकांविरुद्ध सशस्त्र संघर्ष करण्यासाठी पाकिस्तानने नेहमीच तालिबानचा वापर केला आहे. एकीकडे अफगाणिस्तानमध्ये सरकार आणि अमेरिकी सैनिकांविरुद्ध हिंसाचार करणार्‍या तालिबानच्या गटाला पाठींबा देऊन त्यांना आश्रय द्यायचा आणि दुसरीकडे तालिबानच्या वेगळ्या गटाविरुद्ध कारवाई करायची व गरज पडल्यास अमेरिकेची मदत घ्यायची, तिसरीकडे भारतविरोधी दहशतवादी गटांना उत्तेजन द्यायचे आणि त्याच वेळी अमेरिकेकडे शस्त्रसामग्रीची मागणी करणे ज्याचा वापर भारताविरोध करता येईल, अशी तारेवरची कसरत पाकिस्तान करत असल्याचे आता संपूर्ण जगासमोर आले आहे. यामुळे जगातील कोणत्याही देशाचा पाकिस्तानवर विश्‍वास राहिलेला नाही.\nमोदींच्या विदेश दौऱ्याचे फलित\nहा विषय समजून घेण्यासाठी अजून खोलात शिरल्यास लक्षात येते की, तालिबानला पाकिस्ताननेच तयार केले आहे. खरंतर काश्मीर प्रश्नावर तालिबानची भूमिका पाकिस्तानसाठी एक प्रकारचा झटकाच आहे. तालिबानने काश्मीरचा विषय अफगाणिस्तानशी जोडण्यास विरोध केला आहे. मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तान अफगाणिस्तानला काश्मीर मुद्द्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. अफगाणिस्तानात अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतता करार घडवून आणण्याच्या मोबदल्यात पाकिस्तानला काश्मीर प्रश्नी अमेरिकेचा हस्तक्षेप हवा आहे. तालिबानला सुद्धा अमेरिकेबरोबर करार करण्याची इच्छा असून काश्मीर विषयामुळे ही प्रक्रिया अधिक जटील होऊ शकते असे वाटल्यामुळेच त्यांनी हे स्टेटमेंट जारी केले असण्याची शक्यता आहे. येथे शक्यता कोणतीही असली तरी एकाकी फक्त पाकिस्तानच पडला आहे, हेच अंतिम सत्य आहे. चीन स्वत:च्या स्वार्थासाठी पाकिस्तानचा अधून मधून वापर करुन घेतो मात्र आता काश्मीर प्रश्‍नावरुन चीनने देखील पाकिस्तानची साथ सोडली आहे. याला केवळ पाकचे धोरण आणि चुकाच कारणीभूत आहेत. सलमा धरण आणि विद्युत प्रकल्प, झरांज-देलाराम महामार्ग आणि शेजारच्या इराणमध्ये चाबहार बंदराचा विकास आदी विकासकार्याद्वारे भारताने या देशांत स्वतःचा ठसा उमटविला आ���े. याद्वारे भारताला अफगाणिस्तानच्या बिन-पश्तून भागात प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात यश मिळत आहे; दुसरीकडे इराण-अमेरिका संबंध सुधारण्याच्या मार्गावर असल्यामुळे तिथेही पाकिस्तान एकाकी पडत आहे. पाकिस्तानला दहशतवादी कारवायांमुळे एफएटीएफ या आर्थिक कृती दलाकडून काळ्या यादीत टाकले जाण्याची शक्यता आहे. काहीही करा पण दहशतवादाचा वापर करू नका, असा कडक संदेश जागतिक नेत्यांनी यावेळी पाकिस्तानला दिला आहे. याचे श्रेय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या रणणीतीलाच द्यावे लागेल. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांचे विदेश दौरे टीकेचा विषय ठरत होती मात्र त्यांचे फलित आता मिळत आहे. गेल्या पाच वर्षात भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा दबदबा निर्माण केला आहे. याचीच परिणीती कलम ३६०च्या निमित्ताने आली. याबद्दल नरेंद्र मोदी यांचे व त्यांच्या टीमच्या कुटनीतीचे अभिनंदन केलेच पाहिजे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/12/blog-post_5.html", "date_download": "2021-09-22T17:18:12Z", "digest": "sha1:S5D67FMLVOTN4ZONK4CDWA2ND72E6X4Z", "length": 17008, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "वादग्रस्त नागरिकत्व विधेयक विरुध्द ‘वसुधैव कुटुंबकम’ - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social वादग्रस्त नागरिकत्व विधेयक विरुध्द ‘वसुधैव कुटुंबकम’\nवादग्रस्त नागरिकत्व विधेयक विरुध्द ‘वसुधैव कुटुंबकम’\nपाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान येथील गैरमुस्लीम निर्वासितांचा त्या देशांमध्ये धार्मिक छळ होत असल्यास त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद असलेल्या नव्या विधेयकाच्या आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे वादग्रस्त नागरिकत्व (सुधारणा) विधेयक संसदेत मांडले जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विधेयकाबाबत ��ेशभरात मोठ्याप्रमाणात आरोप प्रत्यारोप होत आहे कारण या विधेयकामुळे इतिहासात पहिल्यांदाच भारताच्या नागरिकत्वाचा संबंध धर्माशी जोडण्यात आला आहे. विरोधी पक्षांकडून हे विधेयक फुटीरवादी आणि सांप्रदायिक असल्याचे सांगून त्याच्यावर टीका होत आहे असून हा भाजपच्या वैचारिक प्रकल्पाचा भाग असल्याचे म्हटले जात आहे. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये या विधेयकाला लोकांचा मोठा विरोध आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर भाजपच्या नेतृत्त्वाखालील मोदी सरकारला आता या वादग्रस्त विधेयकामुळे ईशान्य भारतातील जनसामान्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.\nभारतात २ कोटीहून अधिक निर्वासितांना आश्रय\nभारतीय नागरिकत्व कायदा सुधारणा विधेयकाचा धर्माशी संबंध जोडला जात असल्याने याचे सर्व पैलू समजून घेणे आवश्यक आहे. भारताच्या शेजारी असणार्‍या पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या तीन मुस्लिमबहुल देशांमध्ये हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन हे सहा अल्पसंख्याक धर्म आहेत. या धर्माच्या लोकांवर त्या देशांमध्ये अत्याचार होत असल्याने ते भारताच्या आश्रयाला आले. अशा लोकांना १९५५ च्या कायद्यामध्ये बेकायदेशीर निर्वासित असे म्हटले होते. आता अशा लोकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी ही सुधारणा करण्यात आलेली आहे. गेल्या अधिवेशनात लोकसभेमध्ये नागरिकत्व विधेयक मांडण्यात आले होते. पण अपुर्‍या बहुमतामुळे हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले नव्हते. त्यामुळे हे विधेयक पुन्हा सरकारने काही दुरुस्त्या सुचवून आणले आहे. आताच्या कायद्यानुसार या व्यक्तींचे जर १२ वर्षे भारतात वास्तव्य असेल, तरच त्यांना भारताचे नागरिकत्त्व दिले जात होते. पण, नव्या विधेयकानुसार ही मर्यादा कमी करून सहा वर्षांवर आणण्यात आली आहे. नागरिकत्व विधेयकातील सुधारणेमुळे या धर्मातील जे लोक ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी स्थलांत करून भारतात आले आहेत त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे. मुळात हाच वादाच मुद्दा आहे कारण बिगर मुस्लिमांनांच भारतिय नागरिकत्व देण्यात येत असल्याने भाजपावर विरोधकांचा रोष आहे. आपल्या देशात प्रथमच असे केले जात आहे का तर मुळीच नाही कारण ऐतिहासिक काळापासूनच भारत सर्वांना सामावून घेणारा देश राहिला आहे. आज भारतात २ कोटीहून अधिक निर्वासित��ंना आश्रय मिळाला आहे. भारताची संस्कृतीच मुळात ‘वसुधैव कुटुंबकम’ ही आहे. त्यामुळे धार्मिकतेचा मुद्दा पुढे करून टीका करणे चुकीचे आहे. यासाठी काही बाबी ३६० अंशाचे समजून घेणे गरजेचे आहे.\n१९४७ मध्ये फाळणी होण्यापूर्वी पाकिस्तान, बांगलादेश हा एकसंध भारताचाच भूभाग होता. त्यावेळी हे सर्व अल्पसंख्याक भारतातच राहात होते. जैन, शीख, बौद्ध धर्मीय हे सर्व भारतातच होते. पण, नंतर हे देश वेगळे झाले आणि आता त्या देशांत या धर्मीयांवर अन्याय होत असेल, तर त्यांना पुन्हा भारतात सामावून घेण्यास इतका विरोध कशासाठी यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. या कायद्यानुसार भारतीय नागरिकत्त्व देण्यात येणारे सर्व जण बिगर मुसलमान आहेत. हा वाद साध्या सोप्या भाषेत मांडायचा म्हटल्यास, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांतील बिगरमुस्लिम अल्पसंख्याक धर्मीयांनाच हा कायदा नागरिकत्व बहाल करतो. परंतु, नेपाळ, श्रीलंका या बिगर मुस्लिम देशातील मुसलमानांवर अन्याय झाला म्हणून ते भारतात आले, तर त्यांना या सुधारणा विधेयकानुसार संरक्षण अथवा नागरिकत्त्व मिळणार नाही. त्यामुळे मुसलमानांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करणे कितपत योग्य यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. या कायद्यानुसार भारतीय नागरिकत्त्व देण्यात येणारे सर्व जण बिगर मुसलमान आहेत. हा वाद साध्या सोप्या भाषेत मांडायचा म्हटल्यास, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांतील बिगरमुस्लिम अल्पसंख्याक धर्मीयांनाच हा कायदा नागरिकत्व बहाल करतो. परंतु, नेपाळ, श्रीलंका या बिगर मुस्लिम देशातील मुसलमानांवर अन्याय झाला म्हणून ते भारतात आले, तर त्यांना या सुधारणा विधेयकानुसार संरक्षण अथवा नागरिकत्त्व मिळणार नाही. त्यामुळे मुसलमानांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करणे कितपत योग्य आता या विधेयकाच्या नव्या आराखड्याला केंद्राने मंजूरी दिली असल्याने ते लवकरच संसदेत मांडले जाईल,\nजाती-धर्माचे राजकारण करुन देशात भीतीचे वातावरण\nनव्या बदलानुसार, ईशान्य भारतातील राज्यांची चिंता लक्षात घेऊन, अरुणाचल प्रदेश, नागालँड व मिझोराममधील ‘इनरलाईन परमिट भागांना’, तसेच ईशान्य भारतातातील सहाव्या अनुसूचीत मोडणार्‍या भागांना नागरिकत्व सुधारणा विधेयकातून वगळण्यात आले ���हे. याचा अर्थ, वरील विधेयकाचा लाभ मिळणारे लोक भारतीय नागरिक बनतील, मात्र ते अरुणाचल, नागालँड व मिझोराम या राज्यांत स्थायिक होऊ शकणार नाहीत. सद्यस्थितीत भारतीय नागरिकांना हेच निर्बंध लागू आहेत. याचवेळी, आसाम, मेघालय व व त्रिपुरा यांचा बराच मोठा भाग सहाव्या अनुसूचीतील भागांत मोडत असल्याने ते वरील विधेयकाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर राहील. ‘या विधेयकातील कुठलाही भाग घटनेच्या सहाव्या अनुसूचीत समाविष्ट करण्यात आलेल्या आसाम, मेघालय व त्रिपुरा यांना, तसेच बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन १८७३ मध्ये अधिसूचित करण्यात आलेल्या इनर लाईनमध्ये नमूद असलेल्या भागांना लागू असणार नाही’, असे विधेयकात म्हटले आहे. म्हणजे बेकायदा स्थलांतरितांना ओळखण्यासाठी केंद्र सरकार राबवू इच्छित असलेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) मोहिमेतही अशा निर्वासितांना संरक्षण मिळणार आहे. मात्र या विधेयकाचा प्रवास अजूनही सोपा नाही. कारण या बहुतांश विरोधीपक्षांचा विरोध आहेत. शिवाय सध्याचे सुधारणा विधेयक मंजूर होऊन त्याचा कायदा अस्तित्वात आला, तरी लगेचच बेकायदेशीर निर्वासितांना नागरिकत्व मिळेल असे नाही. या कायद्याच्या कक्षेत येणार्‍या नागरिकांना नागरिकत्वासाठी अर्ज करावा लागेल, त्यानंतर त्याची छाननी होईल, कागदपत्रे, बोनाफाईड तपासले जातील, त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का, हे तपासले जाईल आणि या सर्व प्रक्रियेनंतर त्यांना नागरिकत्व दिले जाणार आहे. त्यामुळे हा कायदा आल्यानंतर निर्वासितांना आपोआप नागरिकत्त्व मिळेल, असा कांगावा करत जाती-धर्माचे राजकारण करुन देशात भीतीचे वातावरण तयार करणे चुकीचे आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/6103fbd431d2dc7be7106ebc?language=mr", "date_download": "2021-09-22T16:39:57Z", "digest": "sha1:VKHZ765KIMGFN74BPADD4DK5KHTTDJBK", "length": 4607, "nlines": 59, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - १२:६१:०० या विद्राव्य खताचे पिकातील महत्व जाणून घ्या. - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\n१२:६१:०० या विद्राव्य खताचे पिकातील महत्व जाणून घ्या.\nयामध्ये कोणते घटक असतात नाइट्रोजन (N), फॉस्फोरस (P) याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते नाइट्रोजन (N), फॉस्फोरस (P) याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते 👉 हे मोनोअमोनियम फॉस्फेट युक्त असते. 👉 नायट्रोजन कमी, पण फॉस्फरस भरपूर. 👉 पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त. 👉 अधिक फुल व फळधारणेसाठी उत्तम. 👉 पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत असल्याने पिकांना चांगल्या प्रकारे लागू पडते परिणामी उत्पादनात वाढ होते. 👉 पिकाची शाखीय वाढ चांगली झाल्यानंतर म्हणजेच पिकाच्या दुसऱ्या टप्प्यात याचा वापर करावा. यामुळे पिकात अधिक फुलधारणा होण्यास मदत होते. याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो 👉 हे मोनोअमोनियम फॉस्फेट युक्त असते. 👉 नायट्रोजन कमी, पण फॉस्फरस भरपूर. 👉 पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त. 👉 अधिक फुल व फळधारणेसाठी उत्तम. 👉 पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत असल्याने पिकांना चांगल्या प्रकारे लागू पडते परिणामी उत्पादनात वाढ होते. 👉 पिकाची शाखीय वाढ चांगली झाल्यानंतर म्हणजेच पिकाच्या दुसऱ्या टप्प्यात याचा वापर करावा. यामुळे पिकात अधिक फुलधारणा होण्यास मदत होते. याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो 👉 फुलांची गळ कमी करते आणि अधिक फलधारणा करून शेतकऱ्यांना अधिक उच्च उत्पादन आणि वाढीव उत्पन्न मिळते. कोणत्या पिकांसाठी वापर करावा 👉 फुलांची गळ कमी करते आणि अधिक फलधारणा करून शेतकऱ्यांना अधिक उच्च उत्पादन आणि वाढीव उत्पन्न मिळते. कोणत्या पिकांसाठी वापर करावा 👉 ठिबक: द्राक्षे, डाळिंब, केळी, कापूस, टोमॅटो, कांदा, ऊस, आले, हळद, कलिंगड, फुलशेती. 👉 फवारणी: सर्व पिके 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile 👉 ठिबक: द्राक्षे, डाळिंब, केळी, कापूस, टोमॅटो, कांदा, ऊस, आले, हळद, कलिंगड, फुलशेती. 👉 फवारणी: सर्व पिके 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nखरीप पिकरब्बीखतेपीक पोषणसल्लागार लेखमिरचीकेळेकृषी ज्ञान\nपहा, १२:३२:१६ खताचे पिकातील महत्व\nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nराज्याच्या 'या' भागात पावसाचा जोर वाढणार\nकापूस पिकातील बोंडे सड समस्येची कारणे व त्यावरील उपाययोजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/ind-vs-eng-5th-test-ecb-could-withdraw-letter-to-icc-about-forfeiture-of-match-mhsd-604657.html", "date_download": "2021-09-22T17:01:46Z", "digest": "sha1:5T27EA5QBYI4VFDALVYJPJGJJ2GFWJWY", "length": 7989, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IND vs ENG : BCCI समोर झुकलं इंग्लंड बोर्ड, ICC ला लिहिलेलं पत्र मागे घेणार! – News18 Lokmat", "raw_content": "\nIND vs ENG : BCCI समोर झुकलं इंग्लंड बोर्ड, ICC ला लिहिलेलं पत्र मागे घेणार\nIND vs ENG : BCCI समोर झुकलं इंग्लंड बोर्ड, ICC ला लिहिलेलं पत्र मागे घेणार\nकोरोना व्हायरसच्या (Corona Virus) भीतीमुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी टेस्ट (India vs England 5th Test) रद्द करण्यात आली. ही टेस्ट न खेळताच टीम इंडियाचे खेळाडू आयपीएल (IPL 2021) खेळण्यासाठी युएईला रवाना झाले.\nलंडन, 14 सप्टेंबर : कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) भीतीमुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी टेस्ट (India vs England 5th Test) रद्द करण्यात आली. ही टेस्ट न खेळताच टीम इंडियाचे खेळाडू आयपीएल (IPL 2021) खेळण्यासाठी युएईला रवाना झाले. याबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) आयसीसीला (ICC) पत्र लिहिलं. भारताचा एकही खेळाडू पॉझिटिव्ह नव्हता, तरीही टीम इंडियाने ही मॅच खेळली नाही, त्यामुळे ही मॅच फॉरफिट समजण्यात यावी, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. ही टेस्ट फॉरफिट करण्यात आल्याचं आयसीसीने जाहीर केलं तर भारत आणि इंग्लंड यांच्यातली ही सीरिज 2-2 ने बरोबरीत सुटली असं आयसीसी घोषित करेल. तर दुसरीकडे टेस्ट मॅच रद्द झाल्याचं आयसीसीने सांगितलं तर ही सीरिज भारताच्या नावावर 2-1 ने होईल. सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार ईसीबी आयसीसीला लिहिलेलं हे पत्र मागे घेऊ शकतं. पुढच्या वर्षी टीम इंडिया इंग्लंडमध्ये तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. या दौऱ्यात दोन अधिकच्या टी-20 किंवा एक टेस्ट खेळण्याची ऑफर बीसीसीआयने (BCCI) इंग्लंड क्रिकेट बोर्डाला दिली आहे, पण या दौऱ्यातली पाचवी टेस्ट स्थगितच मानली जावी, अशी अट बीसीसीआयने ठेवली आहे. मॅनचेस्टर टेस्ट रद��द झाल्यानंतर बीसीसीआय आणि ईसीबी यांच्यातला वाद वाढला होता. इंग्लंडच्या काही खेळाडूंनी अखेरच्या क्षणी आयपीएलमधून माघार घेतली आहे. तर दुसरीकडे प्ले-ऑफमध्येही इंग्लंडचे खेळाडू खेळणार नसल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 सीरिजमुळे हे खेळाडू प्ले-ऑफमधून माघार घेण्याची शक्यता आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पाचव्या टेस्टचं भवितव्य आयसीसीवर अवलंबून आहे. ही सीरिज 4 टेस्ट मॅचची का 5 टेस्ट मॅचची, यावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे पॉईंट्सही निश्चित होणार आहेत. ईसीबीसमोर दुहेरी संकट टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यासह सपोर्ट स्टाफने 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आयसीसीने जर पाचवी टेस्ट कोरोनामुळे रद्द झाल्याचं मान्य केलं, तर ईसीबीला विम्याचे पैसे मिळणार नाहीत, कारण यामध्ये कोरोनाचा मुद्दा समाविष्ट करण्यात आलेला नाही. या परिस्थितीमध्ये इंग्लंडला जवळपास 550 कोटी रुपयांचं नुकसान होईल. 2020-2024 च्या ब्रॉडकास्टिंग करारानुसार जर एक अतिरिक्त टेस्ट खेळवली गेली तर हे नुकसान 100 कोटी रुपयांनी कमी केलं जाऊ शकतं.\nIND vs ENG : BCCI समोर झुकलं इंग्लंड बोर्ड, ICC ला लिहिलेलं पत्र मागे घेणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Aldnonymous", "date_download": "2021-09-22T18:01:54Z", "digest": "sha1:VMV7D4NV6C2AVQN3X3Z4KFGBRMZQYEKS", "length": 2493, "nlines": 54, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "सदस्य:Aldnonymous - Wikiquote", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ फेब्रुवारी २०१५ रोजी १९:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/tag/%E0%A4%AE%E0%A4%A8/page/2/", "date_download": "2021-09-22T18:03:14Z", "digest": "sha1:YX62SHT43U3VBTSGDQ744VZJPSPEUKNC", "length": 2465, "nlines": 38, "source_domain": "udyojak.org", "title": "मन Archives - Page 2 of 2 - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nआपल्या जीवनात यश व अपयश यांना आपण सामोरे जात असतो. परीक्षा, नोकरी, व्यवसाय, विवाह, आरोग्य व इतर बर्‍याच आघाड्यांवर आपण नेहमी जहाजाप्रमाणे परिस्थितीचे हेलकावे खात असतो. असे अनुभव सर्वांनाच येत…\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n��नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-jilha/election-krishna-23-applications-including-former-president-avinash-mohite-76860", "date_download": "2021-09-22T17:59:00Z", "digest": "sha1:XXXBXPA5VADJ6AVWZBQLDANR63PNS2VC", "length": 6431, "nlines": 24, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "'कृष्णा'ची निवडणूक; माजी अध्यक्ष अविनाश मोहितेंसह २३ जणांचे अर्ज", "raw_content": "\n'कृष्णा'ची निवडणूक; माजी अध्यक्ष अविनाश मोहितेंसह २३ जणांचे अर्ज\nउद्या (शुक्रवार), सोमवार व मंगळवार असे दिवस आहेत. आजचा दिवस गेला आहे, असे निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर यांनी सांगितले.आज दिवसभारत 23 अर्ज दाखल झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nकऱ्हाड : शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी (Krishna Sugar factory) आज माजी अध्यक्ष अविनाश मोहिते (Avinash Mohite) यांच्यासह 23 जणांना अर्ज दाखल केले. त्यात दोन विद्यमान संचालकांचाही समावेश आहे. दिवसभरात तब्बल 120 अर्जांची विक्री झाली आहे. आजअखेर 247 अर्जांची विक्री झाली आहे. Election of 'Krishna'; 23 applications including former president Avinash Mohite\nकृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी विद्यमान संचालकांसह सहा जणांनी अर्ज दाखल केले होते. शासकीय सुट्टी दिवशी अर्ज भरले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आज अर्ज पुन्हा भरण्यास सुरवात झाली. आजच्या दिवशी 23 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आता अर्ज भरण्यास मोजकेच तीन दिवस शिल्लक आहेत.\nहेही वाचा : मेहुल चोकसीचे प्रत्यार्पण भारताकडे शक्य..पंतप्रधान ब्राउने म्हणाले..प्रायव्हेट जेट पाठवा..\nत्यात उद्या (शुक्रवार), सोमवार व मंगळवार असे दिवस आहेत. आजचा दिवस गेला आहे, असे निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर यांनी सांगितले. आज दिवसभारत 23 अर्ज दाखल झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजच्या दिवशी कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी रेठरे बुद्रुक-शेणोली गटातून अर्ज भरला आहे. त्यांच्या आई नूतन मोहित यांनीही त्याच गटासह महिला राखीव मधून अर्ज भरला आहे. त्या शिवाय शिवाज�� आवळे (शिरटे) या विद्यमान संचालकानेही अर्ज भरला आहे. महिला राखीव मधून डबल अर्ज भरले आहेत.\nआवश्य वाचा : संभाजीराजें शरद पवारांना म्हणाले, मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्या..\nगटनिहाय भरलेले अर्ज असे : वडगांव हवेली - दुशेरे गट : उत्तम विष्णू खबाले, उत्तम तुकाराम पाटील. काले-कार्वे गट : अमरसिंह बाळासाहेब थोरात, विजय निवृत्ती पाटील. रेठरे हरणाक्ष-बोरगाव गट : जयवंत दत्तात्रय मोरे, शिवाजी आप्पासाहेब पवार, संभाजी भगवान दमामे, मिनाक्षीदेवी संभाजी दमामे, मानाजी प्रल्हाद पाटील, पोपट रंगराव थोरात.\nयेडेमच्छिंद्र-वांगी गट : बाबासाहेब वसंतराव पाटील. रेठरेबुद्रुक शेणोली गट : अविनाश जगन्नाथ मोहिते, नूतन जगन्नाथ मोहिते. अनुसूचित जाती जमाती राखीव : शिवाजी उमाजी आवळे, बाजीराव आबा वाघमारे. महिला राखीव गट : नूतन जगन्नाथ मोहिते, अर्चना अविनाश मोहिते, क्रांती तानाजी पाटील, मिनाक्षीदेवी संभाजी दमामे. इतर मागासप्रवर्ग गट : वसंतराव बाबुराव शिंदे. विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग गट : अमोल काकडे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/jugad-new-management-mantra/", "date_download": "2021-09-22T18:01:13Z", "digest": "sha1:FHYLAHVU2PD5BGVBDCVZ7CU4ULLNHTAO", "length": 54352, "nlines": 116, "source_domain": "udyojak.org", "title": "जुगाड : मॅनेजमेंटचा नवा मंत्र - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nजुगाड : मॅनेजमेंटचा नवा मंत्र\nजुगाड : मॅनेजमेंटचा नवा मंत्र\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nअधिकांश वेळेस आपण आपल्या रोजच्या कामांमध्ये इतके गुंतून गेलेले असतो की, आपल्या क्षेत्रात व अगदी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीत काय बदल होत आहेत याची दखल घ्यायचीदेखील आपल्याला उसंत नसते.\nया सहस्रकाच्या पहिल्या बारा वर्षांतच अनेक क्षेत्रांत अनेक बदल झाले. शाश्‍वत मानवी मूल्यांची जपणूक करण्याबरोबरच या बदलांशी आणि बदलांच्या वेगाशी आम्ही जुळवून घेऊ शकलो नाही, तर कालौघात आमचा निभाव लागणार नाही, आम्ही विसरून जाऊ. आम्ही अटेन्शन अर्थव्यवस्था (Attention Economy), जुगाड (Jugad), क्‍लाऊड कॉम्प्युटिंग (Cloud Computing) यांसारख्या अनेक विषयांशी अनेक जण अनभिज्ञ होतो. जुगाडविषयी… पुढे येणार्‍या काळात यशस्वीपणे तरून जाण्यासाठी जुगाड स्ट्रॅटेजी हा एकमेव उपाय असेल. जुगाड स्ट्रॅटेजी जीवनाच��या प्रत्येक अंगाला व्यापून राहील.\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nराममेहर सिंग पोल्ट्री फार्मवर इलेक्ट्रिसिटी उपलब्ध तर होती, पण सातत्याची शाश्‍वती मात्र नव्हती. लोडशेडिंगचा प्रश्न खूप भीषण बनत चालला होता. तास‍नतास इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे पोल्ट्री फार्म चालवणं मुश्कील बनत होतं. एका बाजूला हा प्रश्न, तर दुसर्‍या बाजूला जनरेटरच्या डिझेलचा वाढता खर्च. इलेक्ट्रिसिटीचं बिल महिना रु. ४५,०००/- आणि त्याचबरोबर डिझेलचा महिना खर्च रु. १,२०,०००/-.\nप्रश्न तर जटिल होता, पण पूर्वाश्रमीचे सैनिक असणारे राममेहर सिंग आपल्यापुढील जटिल प्रश्नाने गांगरून, भांबावून गेले नाहीत. हरियाणाच्या झज्जल गावातील राममेहर सिंग यांनी शांतपणे, पूर्ण विचारांती त्यांच्या मनाला पटलेला साधा आणि सोपा, पण काटकसरीचा असा काही उपाय शोधला, की जो पुढे जाऊन सर्वांना मार्गदर्शक ठरला. हा उपाय केल्यानंतर राममेहर सिंगचा डिझेलचा खर्च आहे फक्त रु. ६०,०००/- आणि आता त्यांनी दक्षिण हरियाणा बिजली वितरण निगमकडून वीज घेणंही बंद केलं आहे. आज ते साधारणपणे महिन्याला रु. १,००,०००/- ची बचत करत आहेत, पण हे त्यांना कसं शक्य झालं\nतर राममेहर सिंग यांनी त्यांच्या फार्मवर मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारं पोल्ट्री वेस्ट वापरून बायोगॅस पॉवर प्लान्टच्या साहाय्याने स्वतःच वीजनिर्मिती करायचं ठरवलं आणि आता असा अनोखा बायोगॅस पॉवर प्लान्ट बसवल्यावर त्यांच्याकडे अशा पद्धतीने स्वतःच निर्माण केलेली वीज इतकी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, की दिवसाला कुठल्याही लोडशेडिंगशिवाय अव्याहतपणे चौदा तास वीज ते वापरत आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारच्या पोल्ट्री वेस्टच्या वापरामुळे बायोगॅस पॉवर प्लॅन्टमधून बाहेर पडणारी स्लरी (मळी) ही अत्यंत पोषक असं खत म्हणून शेतात वापरता येतंय. या खतात नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस ही पोषक द्रव्यं मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, हे प्रयोगाअंती सिद्ध झालंय. अशी ही पोल्ट्री वेस्टमधून इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशनची (वीजनिर्मितीची) राममेहर सिंग यांची अनोखी संकल्पना\nराममेहर सिंग यांची ही नावीन्यपूर्ण संकल्पना फक्त प्रतिकूल परिस्थितीत��न मार्ग काढण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीतून प्रत्यक्षात आली. राममेहर सिंग यांनी प्रतिकूल परिस्थितीलाच संधी मानून आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या वेस्टलाच मौलिक साधनसंपत्तीत रूपांतरित केलं. त्यांनी स्वतःच्या समस्येवर एक किफायतशीर आणि विश्‍वासार्ह उपाय, तोडगा तर काढलाच, पण हरियाणातील सर्व पोल्ट्री फार्मच्या मालकांना एक अभिनव मार्ग दाखवला. राममेहर सिंग यांच्या या अनोख्या शोधाची हरियाणा सरकारनेही योग्य दखल घेतली व अशा प्रकारे वीजनिर्मिती करू इच्छिणार्‍या पोल्ट्री फार्मच्या मालकांना आर्थिक मदतीची सोय केली.\nआजच्या भाषेतील प्रचलित शब्द वापरायचा तर असं विचारावं लागेल की, राममेहर सिंग यांनी कसं काय हे जुगाड केलं\nआम्ही भारतीय जुगाड (Jugad) हा शब्द अगदी सहजतेने रोजच्या जीवनात वापरत असतो. एखादं काम किंवा करावयाची गोष्ट सहजतेने होत नसेल किंवा जमत नसेल तर आम्ही पटकन म्हणतो, अरे, काही तरी जुगाड कर रे किंवा काही तरी जुगाड करायला हवं. आम्हाला त्या वेळी अभिप्रेत असलेला अर्थ असतो, येनकेनप्रकारेण ते काम करून घ्यायचं, उरकायचं; त्यासाठी कुठल्याही मार्गाचा अवलंब करायचा आणि बर्‍याच वेळा बर्‍याच जणांना यात कुठलाही मार्ग निषिद्ध नसतो आणि या प्रचलित अर्थामुळेच हा शब्द अनेक जण चुकीच्या तर्‍हेने वापरत असतात.\nइथेच प्रश्न येतो जुगाड (Jugad) म्हणजे नक्की काय आजच्या उद्योजकांना, मॅनेजमेंट गुरूंना आणि कंपन्यांच्या सीईओना या शब्दाचा येनकेनप्रकारेण हा अर्थच अभिप्रेत आहे का आजच्या उद्योजकांना, मॅनेजमेंट गुरूंना आणि कंपन्यांच्या सीईओना या शब्दाचा येनकेनप्रकारेण हा अर्थच अभिप्रेत आहे का त्यांचीही संकल्पना अशीच आहे का त्यांचीही संकल्पना अशीच आहे का नक्कीच नाही; कारण आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल, तर चाकोरीबाहेरचंच काही तरी दिलं पाहिजे हे पुरेपूर पटलेल्या आजच्या मॅनेजमेंट जगताचा जुगाड (Jugad) हा एक स्वयंसिद्ध मंत्र बनला आहे. ते एक शास्त्रीय तंत्र आहे, त्याचबरोबर ती एक कलाही आहे. ह्याची खात्री आजच्या मॅनेजमेंट जगताला अधिकाअधिक पटू लागली आहे.\n‘जुगाड’ या मॅनेजमेंट मंत्राची अथवा तंत्राची साधी व सोपी व्याख्याच जर करायची झाली तर थोडक्यात असं म्हणता येऊ शकेल की, जुगाड (Jugad) म्हणजे मानवाच्या कल्पकतेतून आणि हुशारीच���या साहाय्याने, उपलब्ध असलेल्या साधनांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, सर्वांसाठी फायदेशीर असलेला एक साधा, सोपा आणि किफायतशीर उपाय किंवा तोडगा काढण्याची एक योजनाबद्ध तत्त्वप्रणाली\nजुगाडकरिता झपाटून जाऊन आव्हान स्वीकारण्यासाठी मनाची धारणा असावी लागते; त्याचबरोबर आवश्यकता असते ती रोजच्या वापरातील वस्तूंचाच नव्याप्रमाणे वापर करण्याची, शिताफीने आणि त्वरित निर्णय घेण्याच्या क्षमतेची, कल्पकतेची आणि त्याचबरोबर परिस्थितीनुसार बदल घडवून आणणार्‍या विचारसरणीची, ज्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही विचारपूर्वक कृती करून काटकसरीच्या मार्गाने अपेक्षित किंवा अपेक्षेपेक्षा जास्त फलप्राप्ती किंवा फलनिष्पत्ती करून घेता येते.\nमग कधी ही फलनिष्पत्ती कमी खर्च किंवा जास्त फायदा या स्वरूपात असेल, तर कधी कमीत कमी वेळेत केलेल्या जास्तीत जास्त कामाच्या स्वरूपात असेल; पण या दोन्ही प्रसंगी वस्तूचा अथवा सेवेचा दर्जा किंवा गुणवत्ता कुठल्याही प्रकारे घसरत नाही किंवा घसरू दिला जात नाही. अशा या अनोख्या मॅनेजमेंट तंत्राचा उगम भारतात झालाय हे ऐकून अनेकांच्या भुवया उंचावू शकतात; पण आज त्याच्या वापराचं विशिष्ट असं एक शास्त्र विकसित झालंय, हे नक्की\n‘जुगाड’ हा शब्द ‘जुग्गड’ या हिंदी/पंजाबी शब्दावरून आलाय. पंजाबमधील ग्रामीण भागात वाहतुकीकरिता वापरात असणारं, वेगवेगळे भाग जुळवून तयार केलेलं, लोकप्रिय आणि खर्चाच्या दृष्टीने किफायतशीर असणारं वाहन म्हणजे जुग्गड. हे वाहन प्रवाशांच्या, तसंच सामानाच्या वाहतुकीसाठी वापरलं जातं. याचा पुढचा भाग मोटरसायकलसारखा आणि मागचा भाग सायकल-रिक्षा किंवा जीपच्या मागच्या भागासारखा असतो. यातून साधारणपणे वीसेक माणसं एका वेळी प्रवास करतात; क्वचितप्रसंगी त्याहूनही जास्त.\nहे वाहन प्रथम ज्या डिझेल इंजिनवर चालत असे, ते मुळात शेतातील इरिगेशन पंप चालवण्याकरिता वापरलं जायचं. या वाहनाला कुठल्याही आरटीओची मान्यता नसली तरी आज भारतातील ग्रामीण भागात हे मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं वाहन आहे. आज जुन्या डिझेल इंजिनची जागा मोटारसायकलच्या इंजिनने घेतली आहे.\nउपलब्ध असलेल्या साधनांचा किफायतशीर वापर करून कल्पकतेने अधिक चांगली किंवा नावीन्यपूर्ण गोष्ट बनवणं म्हणजे जुगाड; जे करणं आवश्यकच आहे ते काटकसरी पद्धतीने क���णं म्हणजे जुगाड. ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’ म्हणजे जो सक्षम आहे त्याचाच कालौघात निभाव लागतो, तोच टिकून राहतो, हे तत्त्व प्रत्यक्षात आणणं म्हणजे जुगाड.\nया सहस्रकाच्या पहिल्या बारा वर्षांतच आपण अनेक क्षेत्रांत अनेक स्तरांवर प्रचंड बदल होताना बघितले. या बदलांचा वेगही तसाच प्रचंड आहे आणि हा वेग पकडताना अनेकांची दमछाक होत आहे, पण शाश्‍वत मानवी मूल्यांची जपणूक करण्याबरोबरच या बदलांशी आणि बदलांच्या वेगाशी आम्ही जुळवून घेऊ शकलो नाही, तर कालौघात आमचा निभाव लागणार नाही, आम्ही विरून जाऊ, आम्ही नाश पावू आणि म्हणूनच पुढे येणार्‍या काळात यशस्वीपणे तरून जाण्यासाठी जुगाड स्ट्रॅटेजी म्हणजे जुगाड व्यूहतंत्र हा एकमेव उपाय असेल आणि हेच जुगाड व्यूहतंत्र किंवा व्यूहरचना जीवनाच्या प्रत्येक अंगाला व्यापून राहील; तसेच प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनेल आणि तेच सक्षमतेचं लक्षण ठरेल आणि म्हणूनच या जुगाडची गरज आज कॉर्पोरेट जगतालाही जाणवू लागली आहे.\nआर्थिक मंदीमुळे मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्याही आपले खर्च कमी कसे होतील यावर लक्ष केंद्रित करत आहेत. अनेक कंपनींना त्यांचा रीसर्च आणि डेव्हलपमेंटवर होणारा खर्च झेपेनासा झालाय. सध्या प्रचलित असणारी सिक्स सिग्मा पद्धत नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यास अपुरी पडत आहे. शिवाय या खर्चातून नवीन काही हाती येईल याची खात्रीही नसते व त्याचबरोबर आलंच तरी ते कधी आणि किती काळानंतर, हाही प्रश्नच असतो. बाजारपेठेमध्ये तर जीवघेणी स्पर्धा आहे. अशा वेळेस अनेक मॅनेजमेंट गुरू आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सीईओ आपला नेहमीचा साचेबंद दृष्टिकोन बदलून भारतात उगम पावलेल्या जुगाड तंत्राचा वापर नित्य व्यवहारात करू लागले आहेत आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जनरल इलेक्ट्रिक आणि प्रॉक्टर अँड गँबल या बहुराष्ट्रीय कंपन्या\n‘जुगाड इनोव्हेशन’ या पुस्तकात पुस्तकाचे प्रथितयश लेखक मॅनेजमेंट तज्ज्ञ नवी रादजाऊ, जयदीप प्रभू आणि सिमोनी आहुजा यांनी जुगाडची सहा मूलभूत तत्त्वं मांडली आहेत. ज्या कोणाला आपल्या क्षेत्रात यशस्वी होण्याची इच्छा-आकांक्षा आहे, त्या प्रत्येकाने वाचावे असे हे उत्कृष्ट पुस्तक आहे.\nपुस्तकात मांडलेली तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत :\nसंकट किंवा प्रतिकूल परिस्थितीलाच संधी मानणं.\nकमीत कमी साधनसंप���्तीचा वापर करून जास्तीत जास्त कार्यक्षमता वाढवणं.\nविचारसरणीची व कृतीची परिवर्तनीयता म्हणजेच साचेबंद विचारसरणी सोडून उदामतवादी असणं; अर्थात नवीन स्वीकारण्यासाठी आवश्यक असलेला मनाचा मोकळेपणा.\nप्रश्नांवरील उपाय किंवा तोडगा साधा आणि सोपा असणं.\nदुर्लक्षित घटकांचाही विचार करणं- सर्वसमावेशकता\nमनाला भावतं तेच करणं (अनेकविध पर्यायांचा विचार करून)\nया सर्व तत्त्वांचा/मुद्द्यांचा एकत्रित विचार करून शोधलेला उपाय म्हणजेच जुगाड तंत्राचा उचित वापर. कुठलंही एक तत्त्व जरी दुर्लक्षित राहिलं, तर याला जुगाड म्हणता येणार नाही आणि म्हणूनच जुगाड हे शास्त्र आणि कला यांचा सुरेख संगम आहे.\nराममेहर सिंग यांच्या या अभिनव प्रयोगाचा सांगोपांग विचार करता असं नक्कीच म्हणता येईल की, त्यांनी जुगाडची मूलभूत तत्त्वं, जुगाडचे पायाभूत नियम अमलात आणले.\nहे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.\nहे पायाभूत नियम पाळले की, समस्येवर आधी कधीच न कल्पिलेला तोडगा समोर येऊ शकतो. आसाममधील मोरीगांवच्या राहणार्‍या कनकदासनी सहजतेने या सर्व तत्त्वांचा सुरेख वापर करून आपल्या प्रश्नाला सहज, सुंदर उपाय शोधला. कामावर जाण्याकरिता कनकदासजींना रोज सायकलचा प्रवास करावा लागायचा व तोही अतिशय खाचखळगे व खड्डे असलेल्या रस्त्यांवरून. रस्ते व्यवस्थित करणं हे त्यांच्या अखत्यारीतही नव्हतं आणि त्यांच्या कुवतीबाहेरही. तसा विचार करणं निरर्थक होतं. पाठदुखी मागे लागून कनकदासजी हैराण झाले; पण त्यांनी हार मानली नाही. याच खाचखळगे, खड्डे असलेल्या रस्त्याचाच कसा उपयोग करून घेता येईल या विचारांनी त्यांना झपाटून टाकलं आणि त्यातूनच शोध लागला एका अनोख्या सायकलीचा.\nकनकदासजींनी आपल्या सायकलमध्ये काही बदल घडवून आणले. आता ही बदल घडवून आणलेली सायकल जशी खड्ड्यांतून जाते, तशी तिच्या पुढच्या चाकाचे शॉक अ‍ॅब्सॉर्बर्स ऊर्जा उत्सर्जित करतात व ही ऊर्जा मागच्या चाकाला गती देण्यास वापरली जाते. म्हणजेच सायकल जेवढ्या वेळा खाचखळग्यांतून जाईल व धक्के खाईल, तितक्याच प्रमाणात ती सायकल सहजपणे जास्त वेग पकडेल व चालवणार्‍याचे श्रम वाचतील, शिवाय चालणार्‍याला होणारा खाचखळग्यांचा त्रासही शॉक अ‍ॅब्सॉर्बर्समुळे कमी होईल\nइथे कनकदासजींनी संकटालाच संधी मानलं. कमीत कमी साधनांचा वापर व तोही काटकसरीने करून त्यांनी काढलेला उपाय सर्वसामान्यांना वापरता येण्याजोगा होता आणि हे सर्व करत असताना त्यांच्या विचारात आणि कृतीत लवचीकताही होती. साचेबंद विचारसरणी त्यांनी झुगारली आणि शेवटी असं म्हणता येईल की, अनेक पर्यायांचा विचार करून शेवटी त्यांच्या मनाला जे पटलं तेच त्यांनी केलं.\nअशी ही अभिनव सायकल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद येथील प्रोफेसर श्री. गुप्ता यांच्या नजरेस पडली व त्यांनी कनकदासजींना या शोधाचे पेटंट मिळवून देण्यास मदत केली. आज एम.आय.टी.चे विद्यार्थीही या शोधाचा वापर स्वयंचलित वाहनात कसा करता येईल याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करत आहेत, जेणेकरून मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत शक्य होईल व त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाणही कमी होईल.\nपण कनकदासजी हे काही एकच स्टँड अलोन (एकमेव) उदाहरण नाही. अशी भारतातील अनेक उदाहरणं देता येतील. चेंगलपट्टू (तामिळनाडू) येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. सत्या जगन्नाथन यांना ग्रामीण भागात आवश्यक असलेल्या इन्क्यूबेटर्सचा प्रश्न भेडसावत होता. त्या वेळेस सर्वत्र उपलब्ध असणार्‍या इन्क्यूबेटरची किंमत साधारण एक लाखाच्या आसपास होती. ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब गरजूंना यांची सेवा परवडणं शक्यच नव्हतं व हे ग्रामीण भागातील बालमृत्यूंच्या मोठ्या प्रमाणाचं एक प्रमुख कारण होतं.\nडॉ. सत्या जगन्नाथनची जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देईना. गरीब गरजूंबद्दलच्या आत्मीयतेने, आपुलकीने डॉ. सत्या जगन्नाथन यांनी वापरायला सोपा असा लो-कॉस्ट (अत्यंत माफक किमतीचा) इन्फन्ट वॉर्मर शोधून काढला. त्यातच फेरफार करून त्यांनी एका अभिनव इन्क्यूबेटरची निर्मिती केली, ज्याची किंमत साधारणपणे 15 हजार रुपयांपर्यंत पडते. या शोधामुळे आज भारताच्या ग्रामीण भागाला भेडसावणारा खूप मोठा प्रश्न डॉ. सत्या जगन्नाथन यांनी सोडवला आहे. त्यासाठी त्यांनी पूर्णपणे अपारंपरिक (अनकन्व्हेन्शनल) मार्गाचा अवलंब केला; चाकोरीबाहेर जाऊन मोकळ्या मनाने विचार करण्याची क्षमता त्यांच्यात होती.\nआज भारतीय घडीला टाटा नॅनो ही जगातील सर्वांत स्वस्त कार आहे. मोटारसायकल किंवा स्कूटरवरून जाणारं चार जणांचं अख्खं कुटुंब, हे भारतातील सर्वच शहरांत नित्य दिसणारं चित्र होतं. अशा कुटुंबांना परवडेल अशी आरामदायक, सुरक्षित, त्याचबरोबर दुचाकीला पर्याय ठरू शकणारी कार देता यावी अशी मनीषा त्या वेळचे टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांची होती. जुगाड तंत्राचा वापर करून टाटा मोटर्सने ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात आणली.\nटाटा मोटर्सने फ्रूगल इंजिनीअरिंग म्हणजेच काटकसरी कृती व अभियांत्रिकी यांचा सुरेख संगम करून त्यांचं ध्येय साध्य केलं आणि हाच धडा पुढे टाटा मोटर्सचे एम.डी. रविकांत यांनी चालवला. जेव्हा पश्चिम बंगालमधील सिंगूर येथे सामाजिक व राजकीय कारणांमुळे कारखाना उभा करून उत्पादन चालू करणं अशक्य झालं, तेव्हा श्री. रविकांत यांनी सर्व पर्यायांचा सांगोपांग विचार करून स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकत कारखाना सिंगूर येथून गुजरातमधील साणंद येथे हलवला. त्याकरता त्यांना कोणत्याच तथाकथित मॅनेजमेंट एक्स्पर्टच्या सल्ल्याची आवश्यकता भासली नाही. कारखाना उभारून उत्पादन चालू होण्यास लागणारा अठ्ठावीस महिन्यांचा काळ श्री. रविकांत यांनी चौदा महिन्यांवर आणला. रविकांत यांनी जुगाडची तत्त्वं जशीच्या तशी तंतोतंत अमलात आणली.\nभारताच्या कॉर्पोरेट विश्वातील अशी एक ना अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील, कारण जुगाडकरिता आवश्यक असणारे गुण आणि विचारांची बैठक ही भोवतालच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे भारतीय जनमानसाच्या मनोवृत्तीतच आहे, फक्त त्याला एका विशिष्ट पद्धतीने वापरायची आवश्यकता आहे. भारतातल्या सर्व शहरांत दिसणारी शेअर टॅक्सी किंवा शेअर रिक्षाची पद्धत जुगाड नसून काय आहे\nबसणार्‍या प्रत्येकाचा फायदा, त्याचप्रमाणे टॅक्सी आणि रिक्षाचालकाचंही अधिक उत्पन्न, इंधनाचीही बचत, त्यामुळे कमी होणारं प्रदूषण व त्याचबरोबर वाहतुकीवरील ताणही कमी. आता या शेअरिंग पद्धतीला शासकीय यंत्रणेचीही मान्यता मिळू लागली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचंच उदाहरण द्यायचं झालं तर जनरल इलेक्ट्रिक (जीई) या कंपनीचं देता येईल. जीईचं नेहमी वापरात असणारं महाग व वजनदार ईसीजी मशीन त्याच्या जास्त वजनाने डॉक्टरांना इतरत्र नेणंही शक्य होत नव्हतं. तसं ते नेणं त्रासदायक होतं.\nत्याचबरोबर भारतासारख्या देशात अनेक ठिकाणी विजेच्या भारनियमनामुळे असं विजेवर चालणारं मशीन उपयोगी नव्हतं. अशा वेळेस जीईच्या (इंडिया) इंजिनीअर्सनी हे आव्हान स्वीकारलं आणि यशस्वीरीत्या एका नवीन ईसीजी मशीनची निर्मिती केली. नित्याच्या वापराच्या मशीनच्या तुलनेत या मॅक-400 मशीनचं वजन एक पंचमांश होतं व किंमत एक दशांश होती. वजनाने हलकं असल्याकारणाने ते कुठेही घेऊन जाणं डॉक्टरांना सोपं होतं व त्याचबरोबर बॅटरीवर चालत असल्याने म्हणजेच विजेची आवश्यकता नसल्यामुळे, खेडोपाडी हे मशीन वापरणं सुटसुटीत होत होतं.\nजीई हेल्थकेअरचे (इंडिया) प्रेसिडंट आणि सीईओ टेरी ब्रेसनहॅम यांच्या मते तुमचा शोध हा फक्त नव्या विकसित तंत्रज्ञानावर आधारित न राहता, तो शोध असा एक व्यावसायिक आदर्श बनायला हवा, ज्याच्यामुळे ते नवविकसित तंत्रज्ञान जास्तीत जास्त लोकांना परवडणारं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणारं असावं आणि या नव्या ईसीजी मशीनने नेमकं हेच करून दाखवलं.\nएका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीने जुगाडची सहाही तत्त्वं उत्कृष्टरीत्या वापरात आणण्याचं जीई हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आज भारतात जीईचा महसूल साधारण साडेचौदा हजार कोटी रुपयांचा आहे. यावरून जीईच्या फक्त भारतातील व्यवसायाच्या व्याप्तीची कल्पना करता येऊ शकेल. कोणत्याही कॉर्पोरेट कंपनीमध्ये असं कुठलंही नवीन उत्पादन तयार करायचं असलं, की त्याची सुरुवात होते ती आपला ग्राहक ठरवण्यापासून व नंतर त्या ग्राहकांच्या आवश्यकता व गरजा ओळखण्याची. इथे चटकन डोळ्यासमोर येतं, नोकिया या बहुराष्ट्रीय मोबाइल कंपनीच्या ‘नोकिया-1100’ या मोबाइल सेटचं उदाहरण जेव्हा त्यांच्या भारतातील, आफ्रिकेतील व ब्राझीलमधील एथनोग्राफर्सनी त्या त्या देशातील संभाव्य ग्राहक क्षेत्राची माहिती आणली, ती खरं तर एखादं मोबाइलसारखं नवीन उत्पादन बाजारात आणायची तयारी करणार्‍या कुठल्याही बहुराष्ट्रीय कंपनीकरिता निराशाजनकच होती.\nअस्वच्छ झोपड्यांमध्ये राहणारे, अशिक्षिततेचं प्रमाण भरपूर असणारे, बाजारात उपलब्ध असणारा कुठलाही मोबाइल न परवडणारे व त्या मोबाइल्सची अतिप्रगत फीचर्स समजण्यास अवघड वाटणारे गरीब, कष्टकरी व मजूर वर्गातील लोक. मुख्य म्हणजे ते जिथे राहतात व काम करतात, तिथे धुळीचे प्राबल्य व विजेची कमतरता असल्याने त्या वेळेस सर्वत्र उपलब्ध असणारे मोबाइल्स तिथे फार काळ टिकूच शकले नसते.\nही सर्व माहिती हाती येताच नोकियाचे संशोधक व तंत्रज्ञ कामाला लागले, या वर्गाला त्यांच्या अडचणींवर मात करणारा मोबाइल उपलब्ध करून द्यायचाच हे आव्हान स्वीकारत आणि साकार झाला नोकियाचा क्रांतिकारी ‘नोकिया-1100’ हा मोबाइल. धुळीच्या वातावरणाला पुरून उरणारं मजबूत डिझाईन, ज्यात वापरणार्‍याला गोंधळून टाकणारं एकही अतिप्रगत फीचर दिलेलं नव्हतं. केवळ कॉल करण्याची-घेण्याची, तसेच एसएमएसची सुविधा. बस्स शिवाय या संशोधकांच्या हेही लक्षात आलं होतं की, अनेकदा या वस्त्यांमध्ये मोबाइल असणारे लोक मोबाइलच्या स्क्रीनचाच वापर काळोखात उजेडासाठी करतात.\nतेव्हा त्यांनी या मोबाइलमध्ये नंतर चक्क विजेरीही (टॉर्च) समाविष्ट केली आणि या नावीन्यपूर्ण डिझाईनची त्यांना पोचपावतीदेखील मिळाली. हा फोन या ग्राहकांमध्ये नव्हे, तर तो वापरायला अतिशयच सोपा असल्याने मध्यमवर्गातही चांगलाच लोकप्रिय ठरला, तो म्हणजे आशिया खंडातील ट्रक ड्रायव्हर्स, ज्यांना रात्री गाडीमध्ये बिघाड झाल्यास तो दुरुस्त करण्याकरिता लाइटची गरज भासत असल्याने त्यांनीही हा फोन उचलून धरला. हा फोन इतका लोकप्रिय ठरला की, या फोनचे जगभरात तब्बल २५ कोटींच्या वर सेट्स विकले गेले, हा आजतागायतच्या कुठल्याही मोबाइलच्या मॉडेलच्या विक्रीकरिता उच्चांक आहे.\nआजच्या घडीला पूर्वी कधी नव्हे इतकी जुगाडची आवश्यकता लोकांना पटू लागली आहे. नव्या सहस्रकाच्या स्वागताला जगाची लोकसंख्या सहाशे कोटी होती; तीच आज या सहस्रकाच्या पहिल्या तपात सातशे कोटींवर जाऊन पोहोचली आहे. यामुळे सर्वत्र अन्नधान्याबरोबरच इतर नैसर्गिक साधनसंपत्तीचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवतोय. याचा परिणाम प्रत्येक वस्तूच्या किमतीवर होतोय. शिवाय कुठल्याही उत्पादनाकरिता आवश्यक असणार्‍या पाण्याचा आणि विजेचा प्रश्नही भयावह रूप धारण करतोय.\nत्याचबरोबर बाजारातील स्पर्धाही तीव्र होतेय. ग्राहकराजाही चोखंदळ बनलाय; त्याच्याकडेही खरेदीसाठी अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे वस्तूचा दर्जा उच्च ठेवून किंमत कमी ठेवण्याची गरज प्रत्येकाला जाणवायला लागली आहे. अशा परिस्थितीत जुगाडचा मार्ग सर्वांनाच खुणावतोय; आजच्या जगाची ती गरज बनली आहे.\nखेड्यामधला गरीब मजूर असो किंवा शेतीबरोबर पशुपालन करणारा छोटा शेतकरी असो, की शहरातील कॉर्पोरेट विश्वाची जबाबदारी सांभाळणारा उच्चपदस्थ अधिकारी असो; छोट्याशा गावातील लहानसा उद्योजक असो किंवा देशातील मोठा उद्योगसमूह असो; बहुराष्ट्रीय उद्योगसमूह असो किंवा फेसबुक-गुगलसारख्या माहिती तंत्रज्ञानाशी निगडित आयटी कंपन्या असोत; सरकारी किंवा निमसरकारी संस्था असोत, प्रत्येकाला येणार्‍या काळात सक्षमतेने टिकून राहण्यासाठी जुगाडचा वापर अनिवार्य बनला आहे; नव्हे ती त्यांची मूलभूत गरज बनली आहे. जुगाडचा द‍ृष्टिकोन न ठेवल्यामुळे किंवा न स्वीकारल्यामुळे अनेक कंपन्यांची अथवा युरोपीयन देशांची काय वाताहत झाली आहे, याची अनेक उदाहरणं देता येतील.\nभोवतालच्या परिस्थितीमुळे जुगाडच्या तत्त्वांशी सहजतेने परिचित असणार्‍या भारतीय समाजाने, ‘आधी ते सावधपणे’ या रामदास स्वामींच्या उक्तीनुसार पुढे येऊ घातलेल्या काळासाठी जुगाड या तंत्राचा व्यापक स्तरावर यथोचित वापर करणे त्यांच्यासाठी श्रेयस्कर ठरेल यात दुमत असण्याचे कारण नाही, पण त्यासाठी आवश्यकता आहे ती जे आहे, जसे आहे त्यापासून सुरुवात करण्याची आणि जे मिळवलंय, साध्य केलंय, त्यावर संतुष्ट न राहता जुगाडचा वापर करून प्रयास करण्याची; मग यशाची वाट बघावी लागणार नाही, यशच पाठी लागेल हे निःसंशय\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post कुक्कुटपालन व्यवसाय\nNext Post ’मेक इन इंडिया’ने प्रभावित होऊन अमेरिकेतून भारतात परतलेल्या निलेशची कथा\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nपिंटरेस्टवर आपल्या व्यवसायाचा स्टोरीबोर्ड आहे का\nउत्तम सेल्समॅन होण्याची तयारी\nकोरोनापश्चात भारतीय उद्योजकांना निर्यातीच्या मोठ्या संधी\nby स्मार्ट उद्योजक\t April 5, 2020\nअनेकांनी या वर्कशॉपच्या आधारे इक्विटी मार्केटमध्ये इंट्रा-डे करून भरघोस नफा कमवला\nby स्मार्ट उद्योजक\t June 12, 2021\nलॉकडाऊननंतर व्यवसाय वाढवण्याची तयारी\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_185.html", "date_download": "2021-09-22T17:47:30Z", "digest": "sha1:L5CXKGWS3SZ3XZVE5Q3W6NNIR2IKEJV6", "length": 6620, "nlines": 84, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "��ांगलीत मृत्यूचे तांडव सुरुच, कोरोनाने आज १७ जणांचा बळी", "raw_content": "\nHomeसांगलीसांगलीत मृत्यूचे तांडव सुरुच, कोरोनाने आज १७ जणांचा बळी\nसांगलीत मृत्यूचे तांडव सुरुच, कोरोनाने आज १७ जणांचा बळी\nसांगली जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट सुरु असून आता मृत्यूचे देखील तांडव सुरु झाले आहे. आज दिवसभरात सांगली जिल्ह्यात १७ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. गेल्या आठ दिवसांत कोरोनामुळे सुमारे सत्तर नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या विदारक परिस्थितीबाबत तातडीची पत्रकार बैठक घेत आगामी दहा दिवसात आणखी चिंताजनक परिस्थिती येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डाॅ अभिजित चौधरी यांनी दिला आहे.\nसांगली जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. काल बुधवारी दिवसभरात उच्चांकी ७६२ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता तर आज गुरुवारी ९२१ इतके उच्चांकी रुग्ण आढळून आले आहेत. प्रशासनाने केलेल्या सर्व सुविधा अपुर्या पडत आहेत. रुग्ण वाढीबरोबर आता उपचारादरम्यान बळी जाणारांचा आकडा वाढत आहे. आज सर्वांत अधिक म्हणजे १७ जणांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे. मृत्यू झालेल्या मध्ये खानापूर ३, कडेगाव १, जत १, कवठेमंहकाळ १, मिरज २, पलूस २, शिराळा १, वाळवा ५, मिरज १ असे एकूण सांगली जिल्ह्यातील १७ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.\nतालुक्यात १ असे एकूण १० जणांना प्राण गमवावा लागला.\nआज दिवसभरात आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी ३८, जत ८४, कडेगाव ८६ कवठेमंहकाळ ४९, खानापूर ९०, मिरज ८६, पलूस ३३, शिराळा २२, तासगाव ६१, वाळवा १७९, तसेच सांगली शहर १३० आणि मिरज शहर ६३ असा सांगली जिल्ह्यातील ९२१ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सद्या ५ हजार ५२८ रुग्ण उपचाराखाली आहेत.\nवाळवा तालुक्यात आज उच्चांकी १७९ रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले तर ७ जणांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे. तसेच खानापूर तालुक्यात देखील आज ९० रुग्ण आढळून आले असून ३ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला आहे.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_68.html", "date_download": "2021-09-22T18:06:31Z", "digest": "sha1:6O5K5O5ZV7LSOAALGCLV6OUZJCHQV4XK", "length": 4186, "nlines": 78, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "पेठ मध्ये कडकडीत बंद", "raw_content": "\nHomeवाळवापेठ मध्ये कडकडीत बंद\nपेठ मध्ये कडकडीत बंद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रभाव पाहता पेठ व पेठ नाका परिसरातील नागरिकांकडून विकेंड लॉकडाऊन कडकडीत बंद ठेऊन पाळण्यात आला.\nएन एच 4 हा प्रमुख महामार्ग लगत असणारा पेठ नाका हा परिसर नेहमीच गजबलेला असतो. सांगली , सातारा, कोल्हापूर अन शिराळा भागातून कोकणात जाण्याचा मार्ग पेठ नाक्यावरून जात असल्याने प्रवाशांची रेलचेल असते. आज मात्र कडकडीत बंद मूळे भयान शांतता जाणवत होती. हायवेवर सुद्धा गाड्याची ये जा कमी होती. पेठ व पेठनाका परिसरातील दुकानदारांनी 100 टक्के बंद पाळून उस्फुर्त प्रतिसाद दिला. गावभागात दवाखाने, मेडिकल,आवश्यक सेवा सोडून इतर सर्व दुकाने बंद होती. प्रशासना कडून आवश्यक अशी काळजी घेण्यात आलेली दिसून आली. विशेष म्हणजे कुठे कडक पोलीस बंदोबस्त न्हवता तरी ही स्वयंस्फुरतीने नागरिकांनी काळजी पूर्वक बंद पाळला.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nलाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pune-pimpri-chinchwad/woman-judge-arrested-accepting-bribe-rs-25-lakh%C2%A0-73393", "date_download": "2021-09-22T18:09:52Z", "digest": "sha1:J6J372DG4QQIEF5HD4T4BE7CXDHCCZZO", "length": 7818, "nlines": 26, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "अडीच लाखांच्या लाचप्रकरणी महिला न्यायाधीशास अटक; आणखी दोन न्यायाधीशांची नावे आली समोर", "raw_content": "\nअडीच लाखांच्या लाचप्रकरणी महिला न्यायाधीशास अटक; आणखी दोन न्यायाधीशांची नावे आली समोर\nलाचखोरीच्या ट्रॅपनंतर अडीच महिन्याने ही अटक झाली, हे विशेष.\nपिंपरी : खटल्याचा निकाल बाजूने देण्यासाठी महिला मध्यस्थामार्फत अडीच लाख रुपयांची लाच घेणाऱ्या वडगाव मावळ (जि. पुणे) न्यायालयातील न्यायाधीश अर्चना दिपक जतकर यांना अखेर एसीबीच्या (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पुणे युनीटने गुरुवारी अटक केली. त्यांना ५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश पुणे येथील विशेष न्यायालयाने दिले आहेत. लाचखोरीच���या ट्रॅपनंतर अडीच महिन्याने ही अटक झाली, हे विशेष.\nएका पीआयचा (पोलिस निरीक्षक) त्यात सहभाग आढळल्याने त्याला अगोदरच निलंबित करण्यात आले आहे. तर, आता न्यायाधीशालाच अटक झाल्याने या गुन्ह्याचे गांभीर्य व व्याप्ती व्यापक बनली आहे. लाचखोरीच्या इतर प्रकरणासारखे हे प्रकरण नव्हते. न्यायाधीशच त्यात संशयित आरोपी असल्याने ते मोठे गंभीर व नाजूक बनले होते. त्यामुळे त्यात पुरेसा पुरावा हाती लागल्यानंतरच एसीबीने न्यायाधीशांना अटक केली.\nहे ही वाचा : लॅाकडाउनची मानसिक तयारी करावी लागेल\nजतकर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी असलेले वडगाव मावळ कोर्ट मॅनेज करून देण्यासाठी शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय २९, रा. तळेगाव दाभाडे, ता,. मावळ) या तरुणीला १३ जानेवारी रोजी अडीच लाख रुपयांची लाच घेताना तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे एसीबीने पकडले होते. या प्रकरणात एसीबीकडे तक्रार केलेल्यांविरुद्ध एक खटला वडगाव मावळ कोर्टात जतकर यांच्यासमोर प्रलंबित होता. त्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती.\nन्यायालयातही दलाल घुसल्याचे हे गंभीर प्रकरण समोर आल्याने त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. या गुन्ह्याच्या तपासात जतकर यांच्या वतीने ही लाच घेण्यात आल्याचे समजल्याने त्यांनाही नंतर आरोपी करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र, त्यांना तो मिळाला नव्हता. गायकवाड या आणखी दोन न्यायाधीशांसाठी काम करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दिशेने पोलिस अधिक तपास करत आहेत.\nहे ही वाचा : केंद्र सरकारचा मोठा निर्णय : लसीकरणासाठी आता रविवार अन् सार्वजनिक सुट्याही नाहीत\nदरम्यान, एसीबीने तपासात त्यांच्याविरुद्धचा फास आणखी आवळला. भक्कम पुरावे गोळा केले आणि त्यांना अटक केली. एसीबीच्या तपासात जतकर यांच्यासाठी काम करणाऱ्या गायकवाडने जतकर यांच्यासमोर प्रलंबित खटल्यातील सात आठ आरोपींशी संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले आहे. जतकर आणि त्यांच्याविरुद्ध एसीबीत तक्रार केलेल्या तक्रारदारात तब्बल १४७ वेळा मोबाईलवर संभाषण झाल्याचेही दिसून आले आहे. त्यात मी काम करुन देते असे संभाषण जतकरांनी आरोपीशी केल्याचा व्हाईस रेकॉर्डचा मजबूत पुरावा एसीबीने मिळवला आहे.\nजतकर यांच्या मोबाईलचा सीडीआरच त���यांनी काढला असून त्यातून हा पुरावा त्यांच्या हाती आला आहे. आपल्या मोबाईलचे सीम स्वताच्या नावावर न ठेवण्याची खबरदारी त्यांनी घेतली होती. मुंबईतील समता कुबडे यांच्या नावाने ते सीम होते. एसीबीने कुबडे यांचा जबाब नोंदवला असून त्यांनी जतकरांना ते वापरत असलेल्या सीमच्या जोडीने आणखी एक सीम दिल्याची कबुली दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/five-ljp-mps-meet-ls-president-set-to-join-nda-nraj-142479/", "date_download": "2021-09-22T16:44:08Z", "digest": "sha1:AREQTFBF45T2LUQRXC2OLDLRNKVUZXPU", "length": 14944, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पॉलिटिकल आणि फॅमिली ड्रामा | बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्षात फूट, ५ खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, पुन्हा एनडीएत परतणार, चिराग पासवान एकाकी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nपॉलिटिकल आणि फॅमिली ड्रामाबिहारमध्ये लोकजनशक्ती पक्षात फूट, ५ खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, पुन्हा एनडीएत परतणार, चिराग पासवान एकाकी\nचुलते पारस यांच्या घराबाहेर अर्धा तास चिराग पासवान गाडीत बसून होते\nलोकजनशक्ती पक्षाचे एकूण ६ खासदार आहेत. त्यातील चिराग पासवान वगळता ५ खासदार आहेत. या ५ खासदारांपैकी कै. रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू पशुपती पारस हे एक खासदार आहेत, तर पारस यांचा पुतण्याही खासदार आहे. या सर्वांनी मिळून पुन्हा एकदा एनडीएत जाण्याचा निर्णय घेतला असून चिराग पासवान एकाकी पडल्याचं चित्र निर्माण झालंय.\nबिहारमध्ये लोकजनशक्ती पक्षात उभी फूट पडल्याचं चित्र निर्माण झालंय. लोकजनशक्ती पक्षाचे पाच खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना भेटले आणि आपण एनडीएत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. चिराग पासवान यांचे चुलते पशुपती पारस यांची सर्वांनी एकमतानं लोकसभेतील पक्षाचे नेते म्हणून निवड केल्याचंही जाहीर केलं.\nलोकजनशक्ती पक्षाचे एकूण ६ खासदार आहेत. त्यातील चिराग पासवान वगळता ५ खासदार आहेत. या ५ खासदारांपैकी कै. रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू पशुपती पारस हे एक खासदार आहेत, तर पारस यांचा पुतण्याही खासदार आहे. या सर्वांनी मिळून पुन्हा एकदा एनडीएत जाण्याचा निर्णय घेतला असून चिराग पासवान एकाकी पडल्याचं चित्र निर्माण झालंय.\nचिराग पासवान सोमवारी सकाळी ११.३० वाजता काका पारस यांच्या भेटीसाठी दिल्लीतील त्यांच्या घरी गेले होते. त्या ठिकाणी सुमारे अर्धा तास बाहेर थांबवण्यात आलं. त्यांच्यासाठी घराचे दरवाजे उघडलेच नाहीत. त्यानंतर त्यांना आत नेऊन गेस्ट रुममध्ये बसवण्यात आलं आणि खा. पारस हे घरात नसल्याचं सांगण्यात आलं. काही वेळानंतर चिराग पासवान भेट न घेताच बाहेर पडले.\nशरद पवारांचे स्वप्नरंजन : यापूर्वी ही अनेकदा केले होते प्रयत्न\nदरम्यान, माध्यमांशी बोलताना मात्र पारस यांनी सर्व काही आलबेल असल्याचं सांगितलंय. चिराग पासवान हेच पक्षाचे अध्यक्ष राहतील, मात्र कै. रामविलास पासवान यांच्या मार्गाने जाण्याचा आमचा प्रयत्न राहिल, असं म्हटलंय. एनडीएतून बाहेर पडणं ही चूक होती आणि त्याचा फटका पक्षाला आणि एनडीएलही बसला, असं पारस यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा आपण ‘विकास पुरुष’ नितीश कुमार यांच्या पाठिशी उभे राहणार असल्याची घोषणा पारस यांनी केलीय.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vsmnagpur.org/product/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-22T18:31:03Z", "digest": "sha1:7HADIXY6WDZGZES2HJXEQI2D5KEMFCLO", "length": 3267, "nlines": 82, "source_domain": "vsmnagpur.org", "title": "मेघदुतातील रामगिरी अर्थात रामटेके (हिंदी व मराठी): डॉ. वा. वि. मिराशी – Vidarbha Sanshodhan Mandal, Nagpur", "raw_content": "\nमेघदुतातील रामगिरी अर्थात रामटेके (हिंदी व मराठी): डॉ. वा. वि. मिराशी\nमेघदुतातील रामगिरी अर्थात रामटेके (हिंदी व मराठी): डॉ. वा. वि. मिराशी\nमेघदुतातील रामगिरी अर्थात रामटेके (हिंदी व मराठी): डॉ. वा. वि. मिराशी\nमेघदुतातील रामगिरी अर्थात रामटेके (हिंदी व मराठी): डॉ. वा. वि. मिराशी quantity\nमेघदुतातील रामगिरी अर्थात रामटेके (हिंदी व मराठी): डॉ. वा. वि. मिराशी\nBe the first to review “मेघदुतातील रामगिरी अर्थात रामटेके (हिंदी व मराठी): डॉ. वा. वि. मिराशी” Cancel reply\nविदर्भातील ऐतिहासिक लेखकसंग्रह : संपादक : डॉ. य.खु. देशपांडे व श्री. दे. गो. लांडगे\nशिवरामपंत बावडेकर यांचे आत्मवृत्त\nनिरुक्तशेष : संपादक : य. खु. देशपांडे\nसंशोधनांजली : दे. गो. लांडगे\n*८८ वा स्थापना दिवस*\nविदर्भ संशोधन मंडळाची स्थापना दिनांक १४ जानेवारी १९३४ रोजी नागपूर येथे झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/523568", "date_download": "2021-09-22T18:37:48Z", "digest": "sha1:XFD2K2C63N62UOJQOQZYSEBADF5HXJPD", "length": 2129, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ९७०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ९७०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:०८, २२ एप्रिल २०१० ची आवृत्ती\n११ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१९:१८, ७ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: hy:970)\n००:०८, २२ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: tl:970)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9F", "date_download": "2021-09-22T17:46:58Z", "digest": "sha1:3ASOVKKFFFNFIW5F47PMQAVFO3FKOX55", "length": 7202, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काळवीट - विकिपीडिया", "raw_content": "\nकाळवीट हे हरीण प्रामुख्याने भारतात आढळून येते. हे हरिणांच्या कुरंग कुळातील प्रमुख हरीण आहे. नर काळवीट हा काळ्या रंगाचा असून मादी ही भुऱ्या रंगाची असते. नरांना प्रामुख्याने शिंगे असतात. माद्यांना शिंगे नसतात.\nकाळविटाचा वावर मुख्यत्वे भारतातील शुष्क प्रदेशातील ओसाड माळरानांवर आहे. महाराष्ट्रात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्य छायेतील प्रदेशात यांचे वास्तव्य आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रेहेकुरी येथे काळविटांचे अभयारण्य आहे. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी दौंड इंदापूर, शिरुर, बारामती तालुक्यात व तसेच अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यामध्ये ही हरणे दिसतात. सोलापूर जिल्ह्याच्या लगतच्या आंध्रप्रदेशात, व लगतच्या कर्नाटकात, राजस्थानातन व मध्यप्रदेशातही काळविटे बऱ्याच प्रमाणात दिसून येतात.\n^ Mallon, D.P. (2008). Antilope cervicapra. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. \"लाल\" यादी. आय.यू.सी.एन. इ.स. २००६. ला बघितले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी १३:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/36498", "date_download": "2021-09-22T17:34:57Z", "digest": "sha1:3TBUHTHMH267G77DIFMC7UEONXUFIZQF", "length": 3543, "nlines": 46, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "रामायणातील ऐकिवात नसलेल्या काही गोष्टी | जया आणि विजय| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nरावण आणि त्याच्या भावाला भगवान विष्णूचे दारवान किंवा द्वारपाल जया आणि विजय यांची रूपे मानलं जातं. जेव्हा ब्रम्हदेवाच्या पुत्रांना विष्णू लोकात प्रवेश दिला गेला नाही तेव्हा त्यांनी जया आणि विजय यांना शाप दिला. जया आणि विजय यांनी मग विष्णूकडे मदतीची धाव घेतली. तेव्हा विष्णूने सांगितले की त्यांच्याकडे दोन मार्ग आहेत. एक तर ते आपल्या भक्ताच्या रुपात ७ जन्म घेऊ शकतील किंवा शत्रूच्या रूपात ३ जन्म घेऊ शकतील. त्यांनी शत्रू बनणे पसंत केले कारण जास्त दिवस ते विष्णूपासून दूर राहू शकत नव्हते. त्यांनी पुढीलप्रमाणे रूपं घेतली - सतयुगात हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप त्रेता युगात रावण आणि कुंभकर्ण द्वापार युगात दंतवक्र आणि शिशुपाल\nरामायणातील ऐकिवात नसलेल्या काही गोष्टी\nसीता ही मंदोदरीची कन्या होती\nलक्ष्मण रावणाचा व्याही होता\nजेव्हा रावणाने आपला आत्मा लपवून ठेवण्यासाठी दिला\nहनुमान आणि श्रीराम यांचे युद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/gold-silver-rate/", "date_download": "2021-09-22T16:36:57Z", "digest": "sha1:SYOS36PDTA3URFGIWEZY26LQQNQ3J35C", "length": 5859, "nlines": 114, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "Jalgaon Gold | सोने चांदीचे भाव | Jalgaon Live News", "raw_content": "\nसोने – चांदीचा भाव\nUncategorized कोरोना गुन्हे जळगाव जिल्हा धार्मिक निधन वार्ता नोकरी संधी\nसोने - चांदीचा भाव\nसलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं; चांदीच्या दरातही वाढ, वाचा आजचे भाव\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज Sep 22, 2021\nसोने - चांदीचा भाव\n९००० रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने ; काय आहे आजचा १० ग्रॅम सोने-चांदीचा दर\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज Sep 21, 2021\nसोने - चांदीचा भाव\n सोने-चांदीच्या भावात पुन्हा मोठी घसरण ; वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव\nटी��� जळगाव लाईव्ह न्यूज Sep 20, 2021\nसोने - चांदीचा भाव\nसोने-चांदीच्या भावात जबरदस्त घसरण सोनं हाय रेकॉर्डपेक्षा ९ हजारांनी स्वस्त\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज Sep 18, 2021\nसोन्या-चांदीच्या दरामध्ये चालू महिन्यातील सर्वात मोठी घसरण ; वाचा आजचे भाव\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज Sep 17, 2021\nसोने - चांदीचा भाव\nसोने-चांदी पुन्हा झाली स्वस्त ; जाणून घ्या आजचा प्रति तोळ्याचा भाव\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज Sep 16, 2021\nसोने - चांदीचा भाव\nसोने-चांदीच्या भावात मोठी वाढ ; आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागतील एवढे पैसे\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज Sep 15, 2021\nसोने - चांदीचा भाव\nआज सोने महाग,तर चांदी स्वस्त ; पाहा आजचे भाव\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज Sep 14, 2021\nसोने - चांदीचा भाव\nसोने-चांदीच्या भावात मोठी घसरण ; वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज Sep 13, 2021\nसोने - चांदीचा भाव\nआजचा सोने-चांदीचा भाव : १२ सप्टेंबर २०२१\nटीम जळगाव लाईव्ह न्यूज Sep 12, 2021\nअजून बातम्या लोड करीत आहे ... अधिक बातम्या लोड करा आणखी बातम्या नाहीत\nसलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं; चांदीच्या दरातही वाढ, वाचा…\nगळफास घेऊन गाळणच्या विवाहीतेची आत्महत्या\nखुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळताच लावला दोघांचा गेम ; एक ठार,…\nदिलासादायक : जिल्हयात आढळला केवळ १ बाधित रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/01/blog-post_412.html", "date_download": "2021-09-22T18:10:49Z", "digest": "sha1:GY6T7U3ILV53DPVQM56FXQR7RFEMMZ3U", "length": 17404, "nlines": 100, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "कोरोना योध्यांचा प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री यांचे हस्ते सत्कार. - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / राजुरा तालुका / कोरोना योध्यांचा प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री यांचे हस्ते सत्कार.\nकोरोना योध्यांचा प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री यांचे हस्ते सत्कार.\nBhairav Diwase रविवार, जानेवारी ३१, २०२१ राजुरा तालुका\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा\nराजुरा:- कोरोना संक्रमण काळात जिवाची पर्वा न करता कर्तव्यदक्ष भारत विकास ग्रुप 108 चे रुग्नवाहिका व ऑपरेशन हेड उपविभागीय अधिकारी श्री डॉ,प्रशांत घाटे साहेब, जिल्हा व्यवस्थापक डॉ. चेतन कोरडे साहेब,डॉ अभिजीत उगले,डॉ, दीपक मोरे,डॉ, अमित दोडके, डॉ, नितिन भैसारे आणि जिल्हा चंद्रपुर/ग���चिरोली समस्त पायलट वर्ग यांना प्रशस्तीपत्र देऊन पुढील वाटचाली करिता जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी शुभेच्छा दिल्या,\nकोरोना अर्थात कोविड १९ या संक्रमण काळात जिल्हा प्रशासनाला श्री माननीय दीपककुमार ऊकेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाला योगदान दिल्याबद्दल उपाययोजना करतांना दिलेले योगदान अतुलनीय आहे. सामाजिक जाणिव ठेऊन जोखीम उचलत केलेल्या अमूल्य कार्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली. आपल्या वैविध्यपूर्ण, उपक्रमशील आणि प्रशासनाला उपयोगी ठरलेल्या मौलिक कार्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री मा.श्री.विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते २६ जानेवारी प्रजासत्ताक दीनानिमित्ताने प्रशस्तीपत्र देऊनसन्मानित करण्यात आले.\n108 चे सर्व कर्मचारी हे जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत होते या सत्कारामुळे सर्व कर्मचाऱ्यांना एक नवी ऊर्जा प्राप्त झाल्याचे प्रतिपादन 108 रुग्णवाहिका चालक खुशाल लकडे यांनी केले.\nकोरोना योध्यांचा प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री यांचे हस्ते सत्कार. Reviewed by Bhairav Diwase on रविवार, जानेवारी ३१, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी ताल��का आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा ��ुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.smartnewsmarathi.com/category/health-smart-news-marathi/", "date_download": "2021-09-22T18:15:41Z", "digest": "sha1:QFLURU63XM6IORP2KAD6STFDAOA3DMGB", "length": 11990, "nlines": 89, "source_domain": "www.smartnewsmarathi.com", "title": "HEALTH Archives -", "raw_content": "\nतयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला\nभाजपा खानापूर मंडळची आरोग्य स्वयंसेवक अभियान बैठक संपन्न\nखानापूर प्रतिनिधीखानापूर तालुका भाजपा खानापूर मंडळाची आरोग्य स्वयंसेवक अभियान बैठक खानापूर येथील शिवस्मारकात शुक्रवारी पार पडली.अभियान बैठकीचा शुभारंभ द्वीप प्रजवलाने झाली, य��वेळी आरोग्य स्वयंसेवक अभियान प्रमुख किरण यळ्ळुरकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.संपूर्ण तालुक्यात कोरोना संकटाकाळी […]\nजागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त डॉ.दत्तप्रसाद गिजरे यांचे व्याख्यान संपन्न\nबेळगाव प्रतिनिधी दि.१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून आचरला जातो.यानिमित्ताने आज सोमवारी महिला विद्यालयात गिझरे मेटर्निटी हॉस्पिटल तर्फे बेळगावचे सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ञ डॉ.दत्तप्रसाद गिजरे यांचे स्तनपान आणि मातेच्या दुधाचे महत्व याविषयी व्याख्यान […]\nकंग्राळी खुर्द येथे लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी\nबेळगाव प्रतिनिधी कंग्राळी खुर्द येथील लसीकरण प्रक्रिया रखडली आहे . त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यामध्ये लक्ष घालावे , आणि ग्रामस्थांचे लसीकरण पूर्ण करावे अशी मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी केली आहे . या […]\nभारताचे कोविन तंत्रज्ञान सर्व जगासाठी देणार\nनवी दिल्ली : कोरोना लसीकरणासाठी भारताचे तंत्रज्ञान व्यासपीठ असलेले ‘कोविन’ लवकरच सर्व देशांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे सांगितले. करोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले कौशल्य आणि स्रोत जागतिक समुदायाला […]\nएकाच दिवसात झाले 82 लाखांचे लसीकरण\nनवी दिल्ली : कोरोना लसीकरणाबाबतची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे लागू केल्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी सायंकाळपर्यंत देशभरात ८२ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. हे एका दिवसातील आजपर्यंतचे विक्रमी लसीकरण आहे. देशात […]\nकोरोना रुग्ण संख्येत दिलासादायक घट\nनवी दिल्ली गेल्या २४ तासात देशात करोनाचे एकूण ५८,४१९ नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या ८१ दिवसातील ही सर्वात कमी आकडेवारी असल्याचे सांगण्यात येत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आता संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे […]\nकोरोना रुग्ण संख्येने दोन कोटी 95 लाखाचा टप्पा ओलांडला\nनवी दिल्ली देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, कोरोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होण��ऱ्याची संख्या […]\nभारतीय रेड क्रॉस सोसायटीतर्फे रक्तदात्यांचा सत्कार\nबेळगाव : जागतिक रक्तदान दिनानिमित्त भारतीय रेड क्रॉस सोसायटीतर्फे सोमवारी सकाळी शहरातील आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. सिव्हिल अर्थात बीम्स हॉस्पिटलच्या ब्लड बँकेच्या हॉलमध्ये सदर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. […]\nकोरोनामुक्तांची संख्या वाढल्याने दिलासा\nनवी दिल्ली देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आता कमी होताना दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने अधिक आढळून येत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात १ लाख २१ हजार ३११ रूग्ण करोनामुक्त झाले, […]\nबेळगावातील लॉकडाऊन एका आठवड्याने वाढविला\nबेळगाव प्रतिनिधी बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढविण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केली आहे. येत्या दिनांक 14 जून रोजी लॉकडाऊन संपुष्टात येईल, या आशेवर बेळगावकर नागरिक होते. मात्र […]\nतयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे September 20, 2021\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट September 20, 2021\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला September 20, 2021\nभारताचा टी-ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा \nBreaking News: विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले; वर्ल्डकपनंतर होणार पायउतार September 16, 2021\nगणेशोत्सवानिमित्त आमचा गणराया हे गाणे भक्तांच्या भेटीसाठी दाखल September 4, 2021\nक्रेडाईच्या वतीने लसीकरण शिबिर संपन्न September 4, 2021\nमाजी ज्येष्ठ फुटबॉलपटू मेलविन उर्फ मालू परेरा याचे निधन August 28, 2021\nज्येष्ठ आणि अष्टपैलू क्रिकेटपटू मिलिंद कुलकर्णी यांचे निधन August 28, 2021\nछाननी नंतर आता अर्ज माघारीचे वेध August 24, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/category/literature/books/?filter_by=popular", "date_download": "2021-09-22T17:18:57Z", "digest": "sha1:FU6ASBVSVDPUPAGNDF32RACFXJRRNXZA", "length": 7497, "nlines": 187, "source_domain": "marathiboli.in", "title": "marathi books", "raw_content": "\nMarathi Book Khekda – खेकडा मराठी पुस्तक\nसर्व १००० सभासदांचे आभार- सप्रेम भेट- जिंका मराठी पुस्तक\nMarathi Movie Sat Na Gat Review :- मराठी चित्रपट सत ना गत चित्रपट परीक्षण\nDuniyadari Marathi Movie Song Lyrics – दुनियादारी चित्रपटच्या गाण्यांचे बोल\nWrite and Win – लिहा आणि जिंका\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/kkr-vs-dc-match-highlights/", "date_download": "2021-09-22T17:08:59Z", "digest": "sha1:PPEFGLFSROLVWIMQQUKLPD2NNPJN4F24", "length": 4541, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "KKR vs DC match highlights - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nKKR vs DC, Innings Highlights : दिल्लीचा कोलकात्यावर सात विकेट्सने...\nमी, रोहिणी… : जयदेव\nआम्ही आमच्या कामांमध्ये एकमेकांना नेहमीच ‘स्पेस’ दिली. || रोहिणी हट्टंगडी‘‘मित्र, मार्गदर्शक, नवरा, साथीदार अशा अनेक नात्यांनी मी आणि जयदेव बांधलेलो होतो. जसे इंद्रधनुष्याचे...\nगद्धेपंचविशी : नाठाळपणाला कलाटणी\nसंजय मोने [email protected] ‘‘महाविद्यालयात असताना कुणी मला कधी नाटकात घेतच नसे. पण एकांकिकांचा महत्त्वाचा प्रेक्षक मीच होतो पुढे नाटक सुरू होताना काळोख झाल्यावर रंगमंचावरील...\nस्कॅम १९९२ प्रसिद्ध अभिनेता प्रतीक गांधी घेऊन येत आहे नवा चित्रपट ‘रावन-लिला’\nप्रतीक गांधी सध्या हंसल मेहता यांच्या आयुष्यावर आधारित लोकप्रिय वेब सीरिज स्कॅम १९९२ च्या वैभवात भर घालत आहेत.\nजगातील शक्तिशाली सैन्य म्हणून अमेरिकेची ओळख. आठ दशकांपूर्वी त्यांनी स्त्रियांचे दल स्थापन केले. || अनिकेत साठेभारतात अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या...\nगद्धेपंचविशी : भरभरून देणारं नाटक\nपंचविशी गाठण्यापूर्वीच मी केलेल्या व्यावसायिक नाटकांचे बाराशेहून अधिक प्रयोग झालेले होते. || अतुल परचुरे‘‘माझ्या वयाची पंचविशी पूर्ण व्हायच्या आधीच माझ्या व्यावसायिक नाटकांचे बाराशेहून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/pune-prime-ministers-crop-insurance-scheme-benefits-crop-insurance-companies-more-than-farmers-agriculture-minister-dada-bhusen-claims-178780/", "date_download": "2021-09-22T18:01:38Z", "digest": "sha1:KNBUTXDBDK3LLV5YSR3MA4VU2ZJLY5XD", "length": 17403, "nlines": 202, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "PM Kisan Yojana | पुणे: पंतप्रधान पिक विमा योजना शेतकऱ्यांपेक्षा पिक विमा कंपन्यांच्या फायद्याची; कृषी मंत्री दादा भुसेंचा दावा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nPM Kisan Yojanaपुणे: पंतप्रधान पिक विमा योजना शेतकऱ्यांपेक्षा पिक विमा कंपन्यांच्या फायद्याची; कृषी मंत्री दादा भुसेंचा दावा\nपीक विमा कंपन्यांनी गेल्या वर्षात तब्बल चार हजार आठशे कोटींचा नफा कमावल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली. मागील वर्षात पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत राज्य, केंद्र आणि शेतकरी मिळून 5800 कोटींचा हफ्ता भरण्यात आला. त्यातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी जेमतेम 1000 कोटींचे वाटप करण्यात आलं. त्यामुळे पंतप्रधान पिक विमा योजना शेतकऱ्यांपेक्षा पिक विमा कंपन्यांसाठी फायद्याची ठरत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे दादा भुसे म्हणाले.\nपुणे : पीक विमा कंपन्यांनी गेल्या वर्षात तब्बल च���र हजार आठशे कोटींचा नफा कमावल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे(Agriculture Minister Dada Bhuse) यांनी दिली. मागील वर्षात पंतप्रधान पिक विमा योजने(Prime Minister’s Crop Insurance Scheme) अंतर्गत राज्य, केंद्र आणि शेतकरी मिळून 5800 कोटींचा हफ्ता भरण्यात आला. त्यातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी जेमतेम 1000 कोटींचे वाटप करण्यात आलं. त्यामुळे पंतप्रधान पिक विमा योजना शेतकऱ्यांपेक्षा पिक विमा कंपन्यांसाठी फायद्याची ठरत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे दादा भुसे म्हणाले.\nया पार्श्वभूमीवर पिक विमा कंपन्यांन्याच्या नफ्यावर मर्यादा घालून देण्याची योजना आहे. राज्यात केवळ बीड जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी सुरू आहे. ही योजना संपूर्ण राज्यात राबवण्याची परवानगी केंद्राकडे मागण्यात आलीय, परंतु मध्य प्रदेश सरकारला बीड पॅटर्न राबवण्याची परवानगी मिळाली आहे.\nमहाराष्ट्राला मात्र ही परवानगी मिळत नसल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली. दादा भुसे यांनी पुण्यात रब्बी हंगाम आढावा बैठक घेतली. त्यांनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांची माहिती दिली.\nकाय म्हणायचं या बाईला कुत्र्याशी SEX केला\nपुण्यात तब्बल दोनशे कोटींचा जमीन घोटाळा; बनावट आदेशावर चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्रालयातील अधिकाऱ्याचीही सही\nअनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप; अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकाऱ्याला ‘iPhone 12 Pro’ची लाच दिल्याचा दावा\nआई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की... मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले\nमुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार\nमुंबईहून दीड ते पावणे दोन तासांत औरंगाबादला पोहचणार; मुंबई ते नागपूर धावणार बुलेट ट्रेन \nखून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात; सगळ्यात डेंजर आहेत ताबिवानी कायदे\n अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत\nआत्महत्येपूर्वी पूजा मद्यधुंद होती व्हिसेरा अहवालात मोठा खुलासा; राठोड यांच्या अडचणी कायम\n‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही\nसायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण\n19 वर्षीची पोरगी ६७ वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत पळून गेली आणि...\nकिराणा दुकानातही मिळणार ���ाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण\nविकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्... गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gobackpackgo.com/mr/%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-airbnb/", "date_download": "2021-09-22T16:54:54Z", "digest": "sha1:5BAMLH26EVPBWKNQSQVWWTIIAZ7SXAEI", "length": 15880, "nlines": 211, "source_domain": "gobackpackgo.com", "title": "थायलंडमधील एअरबीएनबी - थायलंडसाठी एअरबीएनबी कूपन मिळवा", "raw_content": "\nट्रॅव्हलॉग करा आणि करू नका\nऑनलाइन मोहिमेचे मापन कसे करावे\nआपला पृष्ठ स्पिड वाढवा\nबुकिंग वर माझे घर कसे जोडावे\nट्रॅव्हल ब्लॉगर / ट्रॅव्हल इन्फ्लूएंसर\nआपल्या ट्रॅव्हलॉगचा प्रचार करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\nट्रॅव्हलॉग करा आणि करू नका\nऑनलाइन मोहिमेचे मापन कसे करावे\nआपला पृष्ठ स्पिड वाढवा\nबुकिंग वर माझे घर कसे जोडावे\nट्रॅव्हल ब्लॉगर / ट्रॅव्हल इन्फ्लूएंसर\nआपल्या ट्रॅव��हलॉगचा प्रचार करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\nनंतर उपयुक्त व्हा हे उपयुक्त पृष्ठ जतन करा\nजेव्हा आपण थायलंडमध्ये एअरबीएनबीसह प्रवास करू इच्छित असाल तर आपण मोठ्या शहरातील छोट्या शहरे आणि बेटांवर जाऊ शकता. थायलंडमध्ये आपल्याला बरीच ठिकाणे आढळतील जिथे आपण एअरबीएनबी बरोबर राहू शकता परंतु थायलंडमध्ये एअरबीएनबी येत आहे. एअरबीएनबीचा फायदा असा आहे की आपण छान व्हिला, घरे, अ‍ॅपरेट्स भाड्याने घेऊ शकता आणि त्यांना प्रवासी मित्रांसह सामायिक करू शकता. जेव्हा आपण दोन मित्रांसह जात असाल तेव्हा आपण थायलंडमधील समुद्रकिनार्यावर वास्तविक छान घरे बुक करू शकता. तेथे एक आठवडा किंवा थांबा आणि मजा करा\nआपली पहिली सहल करण्यासाठी आपल्याला एअरबीएनबीसाठी $ एक्सएनयूएमएक्स कूपन पाहिजे आहे येथे आपले एअरबीएनबी कूपन मिळवा.\nबँकॉक थायलंडमधील एअरबीएनबी स्थानाचे उदाहरण (एक्सएनयूएमएक्स युरो)\nबँकॉक थायलंडमधील एअरबीएनबीच्या या खोलीत स्विमिंगूल, जिम, वायफाय आणि एक मोठा बेड आहे\nमध्यम वर्ग एरबीएनबी कोह समुई थायलंड (एक्सएनयूएमएक्स युरो)\nया अपार्टमेंटमध्ये एक स्विमिंगपूल, जिम, विनामूल्य टेनिस्कोर्ट, बीच रस्त्यावर आणि हायस्पीड इंटरनेट आहे.\nव्वा फॅक्टर एअरबीएनबी थायलंड (1005 युरो)\nजेव्हा आपल्याकडे जास्त पैसे असतील तेव्हा आपण हे घर कोह सॅम्यूयीवर भाड्याने घेऊ शकता. (एक्सएनयूएमएक्स व्यक्ती)\nथायलंडमध्ये एअरबीएनबीसह आपले स्थान शोधा\nबॅकपॅकर म्हणून एअरबीएनबी थायलंड\nकधीकधी आपल्याला काही गोपनीयता आवश्यक असते. थायलंडमधील एअरबीएनबी चांगल्या किंमतीसाठी प्रोव्हिएशन मिळविण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. परंतु जेव्हा आपण सामान्य वसतिगृह खोल्या किंवा वसतिगृहे शोधत असाल तर इतर साइट्स जसे की वसतिगृह व हॉस्टेलबुकर्स कमी खर्चिक असतात. कारण म्हणजे एअरबीएनबीला किंमतीची मर्यादा आहे. इतर साइट्सची मर्यादा नसलेली वसतिगृहे आठ युरोपेक्षा कमी असू शकत नाहीत. जेव्हा आपल्याला एअरबीएनबी आणि प्रत्येक मोठ्या शहरात वैयक्तिक मुक्काम आवडतात तेव्हा आपल्याला 8 युरोची खोली मिळू शकते.\nएक N एक्सएनयूएमएक्स एअरबीएनबी कूपन मिळवा :)\nखालील प्रतिमेवर क्लिक करा आणि आपण एअरबीएनबीसाठी N एक्सएनयूएमएक्स कूपन प्राप्त कराल\nइंस्टाग्रामवर गोबॅकपॅकगो अनुसरण करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\nकॉपीराइट 2014-2021 बॅकपॅक जा - द्वारा डिझाइन पॉल राम & लोगो डिझाइन Jordi\nविनामूल्य प्रवास आणि प्रेरणा टिप्स\nचेंडू एक्सएनयूएमएक्स लोक आधीपासूनच गोबॅकपॅकगोचे अनुसरण करतात फेसबुक आणि इंस्टाग्रामवर.\nतू कशाची वाट बघतो आहेस\nअनुसरण करण्यासाठी येथे क्लिक करा इंस्टाग्रामवर गोबॅकपॅको\nआणि फेसबुकवर गोबॅकपॅकोसारखे सोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/7-june-unlock-jalgaon-district/", "date_download": "2021-09-22T17:15:45Z", "digest": "sha1:ZFL2XMMN44S5QKFWEZUW6CFZ3AE6JC7U", "length": 7296, "nlines": 94, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "वाचा.. उद्यापासून जळगाव जिल्ह्यात काय-काय किती वाजेपर्यंत असणार सुरू | Jalgaon Live News", "raw_content": "\nवाचा.. उद्यापासून जळगाव जिल्ह्यात काय-काय किती वाजेपर्यंत असणार सुरू\nमिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यसरकार ५ टप्प्यात अनलॉक करणार आहे. राज्याच्या आदेशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश पारित केले असून त्यात त्यांनी काही निर्बंध घालून दिले आहेत. दुकाने सकाळपासून रात्री ९ पर्यंत खुली असणार असून त्यातही एका वेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश दिला जाणार नाही. लग्न सोहळे आणि विविध कार्यक्रमांसाठी मर्यादित उपस्थितीचे बंधन घालून देण्यात आले आहे.\nअत्यावश्यक सेवा पुरविणारे दुकाने / आस्थापना : रात्री 09.00 पर्यंत\nअत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारचे दुकाने / आस्थापना (Non- Essential) : रात्री 09.00 पर्यंत\nसर्व Essential व Non-Essential प्रकारच्या दुकानांच्या प्रवेशाच्या ठिकाणी /काउंटर समोर एका वेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश राहणार नाही. तसेच दुकान मालक / चालक यांनी दुकानांच्या दर्शनी भागात बैंक काउंटर प्रमाणे काय/ प्लास्टीकचे पारदर्शक शीट किंवा कमी खर्चात करावयाचे असल्यास पारदर्शक प्लास्टीक पड़दा यांचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच सदर पडद्यातून केवळ ग्राहकास वस्तूंची देवाण-घेवाण करता येईल एवढीच मोकळी जागा ठेवण्यात यावी व दुकानाच्या आतील काऊंटरमध्ये Face Shield चा वापर करणे बंधनकारक राहील.\nलग्न समारंभ, अंत्यविधी ५० लोकांची उपस्थिती\nजळगाव जिल्ह्यात सोमवार पासून माॅल्स, थिएटर, जीम, सलून, स्पा, हाॅटेल, रेस्टॉरंट, बार रात्री 9 वाजेपर्यंत 50% क्षमतेने सुरू होणार.\nसांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रम 2 तासाच्या आत 100 लोकांच्या उपस्थितीत पार पाडता येतील. लग्न समारंभ, अंत्यविधीचे कार्यक्रम एकावेळी 50 लोकांच्या उपस्थितीत करता येतील.\nजिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आदेश.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nअनेकांचा अपेक्षा भंग : मनपा, नपा निवडणुका एकल नव्हे…\nबेसमेन्टचा व्यावसायिक वापर रोखा व बांधकाम परवानगी प्रकरणांचा…\nरस्त्यांवर मुरुम टाकण्यासाठी दिले निवेदन\nओबीसी आरक्षण हक्क परिषद नियोजनासाठी बैठक उत्साहात\nअनेकांचा अपेक्षा भंग : मनपा, नपा निवडणुका एकल नव्हे…\nबेसमेन्टचा व्यावसायिक वापर रोखा व बांधकाम परवानगी प्रकरणांचा…\nरस्त्यांवर मुरुम टाकण्यासाठी दिले निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/yuva-katta/the-secret-behind-the-billionaire-businessmans-wife-and-actress-divya-khosla-kumar-glowing-skin-and-charming-beauty/articleshow/83912635.cms", "date_download": "2021-09-22T17:40:29Z", "digest": "sha1:VNZEN2JW5T6J6QUT643ME3AZQLXPUZQ2", "length": 22564, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Divya Khosla Kumar Glowing Skin And Charming Beauty - अब्जाधिश व्यावसायिकाच्या पत्नीचे हॉट-बोल्ड लूकमधील फोटो तुफान व्हायरल, टॉप अभिनेत्रीही पडल्या फिक्या\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअब्जाधिश व्यावसायिकाच्या पत्नीचे हॉट-बोल्ड लूकमधील फोटो तुफान व्हायरल, टॉप अभिनेत्रीही पडल्या फिक्या\nअब्जाधिश व्यावसायिकाच्या पत्नीचे हॉट-बोल्ड लूकमधील फोटो तुफान व्हायरल, टॉप अभिनेत्रीही पडल्या फिक्या\nदिव्या खोसला कुमारचं अस्मानी सौंदर्याने बहुतांश तरुण व तरुणींना भुरळ पाडली आहे. दिव्याचं एक खास व आगळं वेगळं सिक्रेट आहे, जे ऐकल्यावर तुम्ही सुद्धा अचंबित व्हाल. दिव्या खोसला एवढी मोठी स्टार आणि टॉप बिझनेस वुमन असूनही ती कधीच फेशियल आणि ब्लीच सारख्या महागड्या व केमिकलयुक्त पार्लर ट्रीटमेंट घेत नाही. तिच्या चेह-यावर दिसून येणा-या निरागसपणाबद्दल प्रश्न विचारताच दिव्या सांगते की, “मला त्वचेची काळजी घेण्याबाबत योग्य वेळी योग्य सल्ला मिळाला आहे. याचे संपूर्ण श्रेय माझ्या आईला जाते.\nमी किशोर वयात असताना, आईने मला घरच्या घरी त्वचेची काळजी कशी घ्यावी हे शिकवले. दिव्याचे हॉट-बोल्ड फोटो पाहून तुम्हीही बॉलीवूडच्या मोठमोठ्या व टॉप अभिनेत्रींच��� चेहरा विसरुन जाल, इतकी तगडी स्पर्धा दिव्या त्यांना देते. दिव्याच्या केसांपासून फिगरपर्यंत सारं काही एखाद्या सुंदर अभिनेत्रीला लाजवेल इतकं लोभस आहे.\nदिव्याच्या या लूकमध्ये तिने स्काय ब्लू कलरच्या ड्रेससह ऑरेंज कलरची लिपस्टिक मॅच केली आहे. बाकी आपल्या आवडत्या प्रकारचा मस्करा आणि लाइनर लावलं आहे. ड्रेसमधील पिवळ्या रंगाला साजेशी अशी नेलपेंट दिव्याने नखांवर लावून त्यांची शोभा आणखीनच वाढवली आहे. ही पिवळ्या कलरची चमचमणारी नेलपेंट तिच्या नखांकडे लक्ष वेधून घेत आहे. खांद्याच्या लांबीचे व कर्ल असलेले खुले केस. नीट पाहिल्यास लक्षात येईल की बहुतांश वेळा दिव्या केसांच्या मधोमध भांग पाडणं पसंत करते. मग ते मध्यम लांबीचे केस असो किंवा हाय बन बांधलेला असो, तिच्या चेहर्‍यावर मधला भांग खूपच सुंदर दिसतो.\n(वाचा :- जान्हवीच्या सेक्सी लूकमध्ये दडलंय गूढ रहस्य, श्रीदेवीच्या या शिकवणी करतायत दिवसेंदिवस फेमस\nदिव्याच्या गुलाबी गालांचे सिक्रेट\nजेव्हा जेव्हा दिव्या खोसला कुमार कॅमेर्‍यासमोर येते तेव्हा तिच्या चेह-याचे सौंदर्य आणि गोड गुलाबी गाल पाहून प्रत्येक स्त्रीला हे जाणून घेण्याची इच्छा असते की तिने नेमका कोणता ब्लश वापरला आहे पण तुम्हाला माहित आहे का निसर्गत: अत्यंत सुंदर त्वचा लाभलेली मलिका दिव्या खोसला कुमार तिच्या चेह-यावर कधीच कोणत्याच ब्लशचा वापर करत नाही. तिच्या चेह-यावर दिसणारी गुलाबी रंगाची छटा आणि तिच्या गालांवर दिसणारी चमक पूर्णत: नैसर्गिक आहे, जी दिव्याने घरगुती उपचारांनी राखून ठेवली आहे. दिव्या तिच्या चेह-यावर मसूर डाळीचा फेसपॅक लावते.\n(वाचा :- दोन गोंडस मुलांच्या आईचा हॉट व बोल्डनेसचा जलवा पाहून चाहत्यांनी विचारलं ब्युटी सिक्रेट काय\nदिव्या पार्लर लव्हर नाही\nदिव्या सांगते की पार्लर मध्ये जाणे मला खूप कंटाळवाणे वाटते. केस आणि त्वचेच्या उपचारांसाठी मी कधीच पार्लर मध्ये जात नाही. पण जेव्हा मी खूप थकलेली असते तेव्हा मला बॉडी मसाज घेणे प्रचंड आवडते. बॉडी मसाज घेतल्यामुळे मला लगेच बॉडी चार्ज झाल्यासारखं वाटतं आणि भरपूर विश्रांती किंवा रिलॅक्सेशन देखील मिळते.\n(वाचा :- शिवांगी जोशी झोपण्याआधी न विसरता करते 'हे' काम, नववधू लूकमधील फोटो बघून चाहते घायाळ\nदिव्या म्हणाली की मेकअप प्रॉडक्ट्सचा विचार केला तर मला मस्कारा ��ूप आवडतो. त्याशिवाय मला अपूर्ण वाटते, विशेषत: जेव्हा माझे डोळे झोपाळलेले असताता आणि त्याचा परिणाम लुकवर होत असतो. मी व्हिटॅमिन ई युक्त मस्करा वापरते जे डोळे आणि पापण्या दोन्हीसाठीही आरोग्यदायी आहे. मला नेहमी असा मस्करा लावायला आवडतो ज्यामुळे पापण्या अधिक जाड व लांब दिसतील.\n(वाचा :- हॉट-बोल्ड ड्रेसमध्ये आलिया भट्ट पोहचली समुद्रकिनारी, अनोख्या अंदाजात लुटली निसर्गाची मजा\nकेसांसाठी केमिकल ट्रिटमेंट टाळते\nदिव्याचे केस खूप रेशमी आणि मऊ दिसतात. केसांची निगा राखण्याविषयी बोलताना दिव्या म्हणाली की मी माझ्या केसांसाठी जास्त काही करत नाही. पण मी तेलाची पूर्णपणे काळजी घेते. यासोबतच रात्री झोपताना मी केस बांधून झोपते. यामुळे केसांचे नुकसान कमी होते व केस गळत नाहीत. वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यास, त्वचेस आणि सौंदर्यास अनेक प्रकारे नुकसान होत आहे या वस्तुस्थितीबद्दल दिव्या खूप चिंतीत आहे. ती तिच्या सोशल मीडिया हँडलवरून वारंवार तिच्या चाहत्यांना याबाबत जागरूक करत असते.\n(वाचा :- भाव खाऊन गेली शाहीद कपूरची पत्नी, हॉटनेस असा की शाहिदसोबतच चाहतेही घायाळ\nम्हणून जुन्या अभिनेत्रींची फॅन आहे\nमेकअपबद्दल बोलताना दिव्या म्हणाली की मला कॉन्ट्यूरिंग करणे किंवा हायलाइट करणे अजिबात आवडत नाही. आपल्या भारतीय लोकांचे गाल गोबरे गोबरे आणि चेहरे हसरेच खुलून दिसतात. आपण आजही एकाद्या नवीन ट्रेंडपासून क्लासिक लूकसाठी आपल्या जुन्या अभिनेत्रींना पाहतो. याचे कारणच ते आहे की जुन्या अभिनेत्री मेकअपशी संबंधित बरेच प्रयोग करण्याऐवजी भारतीय सौंदर्य प्रसाधनांवर भर देत असत.\n(वाचा :- अमिताभ बच्चनसोबत दिसली मोहक रुपातील नववधू श्वेता बच्चन, लोकांनी दिली 'ही' प्रतिक्रिया\nदिव्या खोसला कुमार प्रत्येक वेळीच पार्टीसाठी सज्ज असल्यासारखी दिसते पण घरी असताना कोणत्याही प्रकारचा मेकअप करणं तिला आवडत नाही. बाहेर जातानाही बहुतांश वेळा ती फक्त कन्सीलर लावते. दिव्या म्हणाली की मला वैयक्तिकरित्या असे वाटते की मेकअप मला शोभत नाही. मला मेकअप आवडत देखील नाही. माझ्यासाठी साधेपणातच सौंदर्य दडले आहे.\n(वाचा :- सिल्क साडी अन् सेक्सी फिगर, ब्राइडल लूक अन् कातील अदा, हरियाणवी क्वीनला बघून चाहते फिदा\nग्लोइंग स्किनसाठी असा बनवते फेसपॅक\nदिव्या तिच्या कोणत्याही सौंदर्य गरजेसाठी पार्लरमध्ये जात नाही. कोणताही मेकअप नाही, रासायनिक उत्पादनांमार्फत उपचार नाहीत, कोणतंही नेल एक्सटेंशन नाही. फेस मास्कसुद्धा घरीच बनवलेला लावते. दिव्याला विशेषतः कच्च्या बटाट्याची पेस्ट लावायला आवडते. टॅनिंग काढून टाकण्यासाठी विशेष पद्धतीने दिव्या मसूर डाळीची पावडर, कच्चे दूध, बेसन पीठ आणि हळद एकत्र करून फेस पॅक बनवते. यामुळेच तिचा चेहरा सदैव चमकत राहतो.\n(वाचा :- अभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो तुफान व्हायरल\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nजान्हवीच्या सेक्सी लूकमध्ये दडलंय गूढ रहस्य, श्रीदेवीच्या या शिकवणी करतायत दिवसेंदिवस फेमस\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल 'या' फोनच्या किंमतीत महिंद्रा थारपासून एमजी हेक्टरपर्यंत कार खरेदी करता येवू शकतात\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nधार्मिक मस्तमौजी असतात 'या' राशीचे लोकं, यांच्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नाही\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nमोबाइल भारतात जबरदस्त स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त ५,९९९ रुपये, पाहा सुपर ट्रेंडी फीचर्स\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nमोबाइल रियलमीने लाँच केला भन्नाट गेमिंग स्मार्टफोन, पॉवरफुल प्रोसेसरसह मिळतात शानदार फीचर्स\nकार-बाइक घ्यायचीये सेडान कार, पण बजेट आहे कमी बघा १० लाखांहून कमी किंमतीत बेस्ट सेडान कार\nकरिअर न्यूज ओएनजीसीमध्ये विविध पदांची भरती, पदवीधर उमेदवारांना संधी\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nआयपीएल करोनामुळे कसोटी सामना रद्द झाला, आता आयपीएलही बंद होणार का; क्रिकेटपटूचा बीसीसीआयला सवाल...\nआयपीएल Delhi vs Hyderabad Scorecard Latest Update : दिल्लीविरुद्ध हैदराबादने नाणेफेक जिंकली\nदेश साडी नेसून आल्यामुळे महिलेला रेस्टॉरंटमध्ये नो एन्ट्री\nअर्थवृत्त मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढणार; २०५० पर्यंत भारत होणार तिसर��� मोठा आयातदार देश\nटीव्हीचा मामला मालिकेतील भूमिकेसाठी अभिनेत्रीनं बदलला लुक; ओळखणंही झालं कठीण\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/page/2/", "date_download": "2021-09-22T16:53:21Z", "digest": "sha1:RQZAIMN5DVPBSO3XC74TE25KV6F7INT3", "length": 9071, "nlines": 65, "source_domain": "udyojak.org", "title": "विशेष Archives - Page 2 of 15 - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nby स्मार्ट उद्योजक\t August 11, 2021\nहार्वर्ड विद्यापीठाचे पदवीधर असलेल्या ख्रिस्तोफर काब्रीस आणि डॅनियल सिमन्स यांनी इनव्हिजिबल गोरिला, अर्थात अदृश्य गोरिला नावाचा एक प्रयोग केला. या प्रयोगात लोकांना एका खेळावर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले. पांढरा…\nसर्जनशीलतेची गुरुकिल्ली तुमच्या हातात\nby स्मार्ट उद्योजक\t August 11, 2021\nतुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये इनोव्हेशन घडवून आणायचे आहे मग ते एकदम सोपे आहे. कोणत्याही तंत्रज्ञानाच्या किंवा सिस्टमच्या प्रेमात न पडता फक्त फायनल आऊटपूटवर लक्ष ठेवले की झाले. तुमच्या जवळ असलेले सर्व ज्ञान,…\nमहिला सक्षमीकरणासाठी बचत गट\nby स्मार्ट उद्योजक\t August 9, 2021\n‘बचत गट’ आज प्रत्येकाला माहित असलेली ही संकल्पना म्हणावी लागेल. मागील दहा वर्षात बचत गट ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असे म्हणायला हरकत नसावी. बचत गट ही संकल्पना…\nदूध व्यापारी ते आइस्क्रीम कंपनी मालक प्रवास गायतोंडेंचा\n१९८९ ला व्यवसायाची सुरुवात केली. वडिलांची दुधाची फॅक्टरी होती. तिचे आम्ही आइस्क्रीममध्ये रूपांतरित केले. गुजरातहून आम्ही अमूलचे दूध मागवायचो आणि इथे घाऊक व्यापार्‍यांना विकायचो. १९८९ ते १९९४ च्या दरम्यान आम्ही…\nजीवघेण्या अपघातातून जन्माला आली एक लेखिका\nby स्मार्ट उद्योजक\t August 7, 2021\nसुजाता चंद्रकांत नायकुडे या तरुणीचा जन्म ३१ डिसेंबर, १९८१ रोजी झाला. मालाड येथील क्वीन मेरी हायस्कूलमधून तिचे एसएससीपर्यंतचे शिक्षण झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण मालाडमधीलच एन. एल. कॉलेज या प्रख्यात महाविद्यालयात…\nपर्यटन उद्योग कसा सुरू करावा\nby स्मार्ट उद्योजक\t August 7, 2021\nफिरणे फक्त आवड नाही तर एक उत्तम प्रोफेशन आहे. इच्छेला ध्यासाचे विलेपन मिळाले तर निर्माण होतो दिशेला आकार ह्याच स्वप्नांना ध्येयाचे क्षितिज लाभले तर तयार होतो उद्योगाचा आभास जर बोथट…\nसायबर सिक्युरिटी क्षेत्रात उत्तम व्यवसायसंधी\nपुढील ५ ते १० वर्षांत ४ वर्षांच्या मुलापासून ते ८० वर्षांच्या वृद्धापर्यंत प्रत्येक जण ऑनलाइन असेल. ८० टक्क्यांहून अधिक व्यवहार ऑनलाइन होतील. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, दहशतवाद संपवण्यासाठी सर्व जग डिमॉनिटायझेशनच्या बाजूस…\nसगळेच आहेत स्टार परफॉर्मर्स\nby स्मार्ट उद्योजक\t August 4, 2021\nरोसेन्थल आणि जेकब्सन या दोन मानसशास्त्रज्ञांनी 1968 साली एक प्रयोग केला. हा प्रयोग सॅन-फ्रान्सिस्को येथिल ‘ओक एलिमेंटरी स्कूल’मध्ये करण्यात आला. यामध्ये वर्गातल्या सर्व मुलांची एक चाचणी घेण्यात आली. शिक्षकांना असे…\n‘आयुर्वेदिक मुखवास’ असा एक वेगळा स्टार्टअप चालवते सानिका\nby स्मार्ट उद्योजक\t August 4, 2021\nआयुर्वेदिक मुखवास एक वेगळा स्टार्टअप. ‘गायत्री मुखवास’ या नावाने २०१३ साली उद्योग सुरू झाला. लग्नानंतर बारा वर्षांनी नोकरी करणे अशक्य होते. काही तरी सुरुवात करायची होती. शिवाय घरातून नोकरी करण्यास…\nप्रगतिशील स्टार्टअप ‘कार्ट 91’\nby स्मार्ट उद्योजक\t August 3, 2021\nतंत्रज्ञानाचे सावट बघता बघता जगभर पसरले. अवघे विश्वच जणू संगणकाच्या खोक्यात सामावले. मोठ्या उलाढाली व व्यवहार तर सोपे झालेच, पण दैनंदिन आयुष्याच्या गरजाही भागवण्याची किमया ई-कॉमर्स क्षेत्राने केली. आता कुठलीही…\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-soundarya-rajinikanth-who-is-soundarya-rajinikanth.asp", "date_download": "2021-09-22T16:39:54Z", "digest": "sha1:KY324BRI7MIG5E63SJJCLEVBP7KBYE7Q", "length": 16815, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "साउंडरीया रजनीकांत जन्मतारीख | साउंडरीया रजनीकांत कोण आहे साउंडरीया रजनीकांत जीवनचरित्र", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Soundarya Rajinikanth बद्दल\nरेखांश: 80 E 18\nज्योतिष अक्षांश: 13 N 5\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nसाउंडरीया रजनीकांत प्रेम जन्मपत्रिका\nसाउंडरीया रजनीकांत व्यवसाय जन्मपत्रिका\nसाउंडरीया रजनीकांत जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nसाउंडरीया रजनीकांत 2021 जन्मपत्रिका\nसाउंडरीया रजनीकांत ज्योतिष अहवाल\nसाउंडरीया रजनीकांत फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Soundarya Rajinikanthचा जन्म झाला\nSoundarya Rajinikanthची जन्म तारीख काय आहे\nSoundarya Rajinikanth चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nSoundarya Rajinikanthच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्ही कृतीशील व्यक्ती आहात. तुम्ही कधीच स्वस्थ बसत नाही. तुम्ही काही ना काही योजना ठरवत असता. स्वस्थ बसून राहणे तुम्हाला मान्यच नसते. तुमची इच्छाशक्ती दांडगी आहे आणि तुम्ही स्वावलंबी आहात. तुमच्या बाबीत दुसऱ्याने नाक खुपसलेले तुम्हाला आवडत नाही. तुम्ही स्वातंत्र्याला अत्यंत महत्त्व देता आणि ते केवळ कृतीत नाही विचारांचे स्वातंत्र्यही तुम्हाला तितकेच महत्त्वाचे वाटते.तुम्ही विचार केलेल्या कल्पना या नवीन असतात. या कल्पना विविध रूपांमध्ये प्रत्यक्षात येऊ शकतात. तुम्ही एखाद्या नवीन उपकरणाचा शोध लावाल किंवा एखादी नवीन पद्धत शोधून काढाल. तुमच्या प्रयत्नांमुळे जग एक पाऊल पुढे जाईल, हे निश्चित.तुम्ही अत्यंत प्रामाणिक आहात. तुमच्या मित्रांनी त्यांच्या हेतूबद्दल, वक्तव्यांबद्दल आणि पैशाच्या व्यवहारांबाबत प्रामाणिक असावे, असे तुम्हाला वाटते.तुम्ही दुसऱ्यांना ज्या प्रकारची वागणूक देता, तो तुमचा कमकुवतपणा आहे. अकार्यक्षमता तुम्हाला सहन होत नाही आणि जे तुमच्या नजरेला नजर देऊ शकत नाहीत त्या व्यक्तींविषयी तुम्हाला घृणा वाटते आणि तुम्ही त्यांचा तिरस्कार करता. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम करण्याची कुवत ज्यांच्यात नसेल त्यांच्याप्रती काहीसा सहनशील दृष्टिकोन ठेवणे हे तुमच्यासाठी फार कठीण असणार नाही. अशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करणे हे निश्चितच स्वागतार्ह आहे.\nSoundarya Rajinikanthची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुम्ही एकाच स्थानावर टिकणारे व्यक्ती नसाल आणि यामुळेच अधिक वेळेपर्यंत अध्ययन करणे तुम्हाला शक्य नाही. याचा प्रभाव तुमच्या शिक्षणात पडू शकतो आणि त्या कारणाने तुमच्या शिक्षणात काही व्यत्यय येऊ शकतात. तुमच्या आळसावर विजय मिळवल्यानंतरच तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले प्रदर्शन करू शकाल. तुमच्यामध्ये अज्ञानाला जाणून घेण्याची तीव्र इच्छा आणि उत्कंठा आहे आणि तुमची कल्पनाशीलता तुम्हाला तुमच्या विषयात बऱ्यापैकी यश द��ईल. याचे दुसरे पक्ष आहे की तुम्हाला तुमची एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे म्हणजे जेव्हा तुम्ही अध्ययन करायला बसाल तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सामना करावा लागणार नाही आणि तुमची स्मरणशक्ती तुमची मदत करेल. जर तुम्ही मन लावून परिश्रम कराल आणि Soundarya Rajinikanth ल्या शिक्षणाच्या प्रति आशान्वित राहिले तर कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी होऊनच रहाल.तुमचा बरेचदा अपेक्षाभंग होतो आणि तुमची अपेक्षा जास्त असते. तुम्ही एखाद्या बाबतीत इतकी काळजी करता की, ज्याची तुम्हाला भीती वाटत असते, नेमके तेच होते. तुम्ही खूप भिडस्त अाहात त्यामुळे Soundarya Rajinikanth ल्या भावना व्यक्त करणे तुम्हाला खूप कठीण जाते. प्रत्येक दिवशी जगातल्या सगळ्या चिंता दूर ठेवून काही वेळ ध्यान लावून बसलात तर तुम्हाला समजेल की तुम्ही समजता तेवढे आयुष्य वाईट नाही.\nSoundarya Rajinikanthची जीवनशैलिक कुंडली\nतुमचे कामजीवन वृद्धिंगत व्हावे यासाठी तुम्ही प्रयत्नशील असता. स्थावर मालमत्ता ही आनंदाची गुरूकिल्ली आहे, असे इतर घटक तुम्हाला सुचवत असले तर अधिकाधिक संपत्ती कमविण्याकडे तुमचा कल असतो. तुमची ध्येय काहीही असली तरी कामजीवन हा तुमच्यासाठी प्रेरणादायी घटक असतो. हे नीट ओळखा आणि त्याचा प्रतिकार करण्याएवजी त्याचा उत्तम प्रकारे कसा वापर करता येईल, याकडे लक्ष द्या.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8/", "date_download": "2021-09-22T17:24:13Z", "digest": "sha1:PKY53UOYBTWLAVJOJE6TXCMRIQLEP3HR", "length": 7001, "nlines": 110, "source_domain": "mmkmedia.in", "title": "कोरोनाव्हायरस - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nमोठी बातमी: कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार 50 हजारांची मदत,...\nकोविड लसीचा तिसरा डोस घेणं गरजेचं, व्हाईट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार...\nकोरोनाव्हायरसच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हॅरिएंटसाठी इंट्रा-नेझल लस उपयोगी ठरेल\nभारत-इंग्लंड कसोटी मालिका कोरोनाच्या विळख्यात टीम इंडियाचा आणखी एक सदस्य कोरोना...\nटीम इंडियात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर BCCI सचिव जय शहा सक्रिय; खेळाडूंना...\nWork From Home नंतर ऑफिसम���्ये परतण्याऐवजी कर्मचारी नोकरी सोडत आहेत :...\nCoronavirus पसरण्याच्या एक महिना आधी वुहान लॅबमधील तीन संशोधक आजारी पडले...\nPHOTO | ‘या’ पदार्थांमुळे वाढवा रोगप्रतिकारशक्ती, जाणून घ्या केंद्राने जारी केलेला...\nJagdish Lad | मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन, 34...\nसंदीप पाठकच्या संकल्पनेतून माजलगावात रक्तदान शिबीर, 100 बाटल्या रक्तसंकलन करण्याचं उद्दिष्ट\nज्येष्ठांचे लिव्ह इन : मीपणाच्या पल्याड पोहोचणारी शहाणीव\nफोनवर मिलिंद यांनी अंजलींशी संपर्क साधला. फोनवर काही वेळा बोलणं झाल्यावर प्रत्यक्ष भेटायचं ठरलं. सरिता आवाड [email protected]मिलिंद आणि अंजली यांच्या सहजीवनाची ही गोष्ट,...\nतिचा आपला गणपती बाप्पा\nतन्मयी तुळशीदास बेहेरे [email protected] गणपतीच्या आगमनाची सगळं घर उत्सुकतेनं वाट पाहात असतं,पण खरी लगबग ‘ती’चीच सुरू असते. बाप्पाच्या आगमनासाठी घराच्या साफसफाईपासून ते अगदी पाठवणीपर्यंत. घरातल्यांना...\n‘ग्रे वॉटर’- म्हणजेच शॉवर, आंघोळीसाठी वापरलं गेलेलं पाणी किं वा कपडे धुण्यासाठी वापरलं गेलेलं पाणी. || सिद्धी महाजन पृथ्वीवरील सर्वांत महत्त्वाच्या जीवनस्रोताचं, पाण्याचं संरक्षण...\nविद्यावाचस्पती प्रा.स्वानंद गजानन पुंड [email protected] आद्य, वेदप्रतिपाद्य, स्वसंवेद्य, आत्मरूप असणारा मोरया ज्ञानेश्वर माउलींच्या वंदनाचा विषय आहे. ज्याला उपनिषद्, वेदांत तत्त्वज्ञान परब्रह्म स्वरूपात वर्णन करते,...\nअसा सुरु झाला पुण्यात तांब्या-पितळेच्या भांड्यांच्या व्यवसाय\nइ.स. १८५६ मध्ये पुण्यास प्रथम आगगाडी आली. पुणे-मुंबई रस्त्यावर ही आगगाडी प्रथम धावू लागली. त्यानंतर पुण्यास तांब्या-पितळेच्या भांड्यांच्या धंद्याला तेजी आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2020/05/blog-post_27.html", "date_download": "2021-09-22T16:36:14Z", "digest": "sha1:WBDWCXTFZPWAJ7ZZ4PYQPJ6BKN4R3C2A", "length": 5527, "nlines": 64, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "कोरोनाच्या संकटात सोन्यातील गुंतवणूक किती सुरक्षित? - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Facebook Live कोरोनाच्या संकटात सोन्यातील गुंतवणूक किती सुरक्षित\nकोरोनाच्या संकटात सोन्यातील गुंतवणूक किती सुरक्षित\nजगभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी जागतिक बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत असल्याने गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याला असलेली मागणी टिकून आहे. सोन���आधारित ईटीएफमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक वाढली असून, त्यामुळे जागतिक पातळीवर या उत्पादनांमधील सोन्याचे प्रमाण ३,१८५ टन इतक्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. या उलट, सुवर्ण बाजारपेठेत दागिन्यांना असलेल्या मागणीत घट झाली. गेल्या तिन महिन्यात दागिन्यांच्या मागण्यांवर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होऊन तिमाही मागणी ३९ टक्क्यांनी घटून नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळख असणार्‍या जळगावला देखील याचा फटका बसला आहे. या विषयावर आर.सी.बाफना ज्वेलर्सचे संचालक सिध्दार्थ बाफना यांच्याशी दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद....\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://mr.xmmelody.com/news/resin-craft-of-home-garden-decor-live-stream-1900-pm-25th-junebeijing-time/", "date_download": "2021-09-22T17:20:19Z", "digest": "sha1:2QLKHG4JT2XDXMCBOD4XK62ZILQ2VART", "length": 4690, "nlines": 168, "source_domain": "mr.xmmelody.com", "title": "बातमी - घर आणि बाग सजावट थेट प्रवाहाचे राळ क्राफ्ट -19: 00 दुपारी, 25. जून (बीजिंग वेळ)", "raw_content": "\nएलईडी प्लास्टिक ख्रिसमस व्हिलेज\nएलईडी पॉलरेसिन ख्रिसमस व्हिलेज\nएलईडी वुडन ख्रिसमस व्हिलेज\nघर आणि बाग सजावट थेट प्रवाहातील राळ क्राफ्ट -19: 00 पंतप्रधान, 25. जून (बीजिंग वेळ)\nघर आणि बाग सजावट थेट प्रवाहातील राळ क्राफ्ट -19: 00 पंतप्रधान, 25. जून (बीजिंग वेळ)\nआम्ही घर आणि गार्डन डेकोरच्या बर्‍याच राल क्राफ्टसाठी थेट प्रवाह तयार करणार आहोत\nवेळ आहेः 19: 00 वाजता, 25. जून (बीजिंग वेळ)\nआमचा थेट प्रवाहासाठी आपले स्वागत आहे आणि घटनास्थळावर आमच्या होस्टशी बोलू.\nथेट थेट प्रवाह खोली:\nजॅकर चेन / झियामेन मेलॉडी आर्ट Cन्ड क्राफ्ट कंपनी लि.\nपत्ता खोली 401, क्रमांक 2, झियांग रोड, झियामेन, फुझियान, चीन\nएलईडी प्लास्टिक ख्रिसमस व्हिलेज\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पा���वा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/nashik-oxygen-shortage/", "date_download": "2021-09-22T17:29:51Z", "digest": "sha1:S3X7EWG3A47JJE44XOCQDHPY4PHRQUHR", "length": 4933, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Nashik oxygen Shortage - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nNashik Oxygen Shortage : नाशिकची ऑक्सिजनची गरज भागणार; स्वस्तिक एअर सर्व्हिस...\nही महिला मातीशिवाय घराच्या छतावर फळे आणि भाज्या पिकवते, पिकवण्याची पद्धत बघून व्हाल थक्क\nआपण कधी मातीशिवाय फळ आणि भाज्या पिकवत असल्याचे ऐकले आहे आता आपण विचार कराल की हे कसे शक्य आहे आता आपण विचार कराल की हे कसे शक्य आहे पण पुण्यातील नीला रेनावीकर ही महिला गेल्या 10 वर्षांपासून आपल्या घराच्या छतावर मातीशिवाय फळे आणि भाजीपाला पिकवत आहे.\n‘ग्रे वॉटर’- म्हणजेच शॉवर, आंघोळीसाठी वापरलं गेलेलं पाणी किं वा कपडे धुण्यासाठी वापरलं गेलेलं पाणी. || सिद्धी महाजन पृथ्वीवरील सर्वांत महत्त्वाच्या जीवनस्रोताचं, पाण्याचं संरक्षण...\nही महिला करतीये सॅलड विकून लाखोंची कमाई\nपुण्यातील एका महिलेने असाच सॅलडपासून एक चांगला व्यवसाय सुरु केला आहे. लोकांमध्ये सॅलडची चव पसरवण्या सोबतच त्यांनी सॅलडच्या धंद्यातून किती पैसे कमवता येतील हे देखील दाखवून दिले आहे.\nअनेक क्षेत्रांचं बाजारीकरण झालं आणि त्याचा परिणाम शिक्षणक्षेत्रावर होणार नाही असं कसं बरं घडेल || मेघना जोशीकरोनाच्या कठीण काळात परीक्षा न घेता आल्यानं...\nमी, रोहिणी… : ‘माँ’ ते ‘व्हिलन पार्टी’\nआपली चित्रपटसृष्टी एखाद्याला ‘इमेज’मध्ये अडकवून टाकण्यात पटाईत आहे. || रोहिणी हट्टंगडी ‘‘व्यावसायिक हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्याआधीच मी एका ‘इमेज’मध्ये अडकले. ‘गांधी’ चित्रपटामुळे मिळालेली ‘बां’ची-...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2021-09-22T18:35:07Z", "digest": "sha1:NMTEZ4ZAAFHE2ZSZOGT5HR5D5JLT7MJO", "length": 4964, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "अहमदाबाद - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nKKR vs DC : कोलकाता-दिल्लीमध्ये आज काट्याची टक्कर, कोणत्या संघाचं पारडं...\nमहाराष्ट्रा मधील ह्या स्थळाचा जागतिक वारसा स्थळां मध्ये समावेश होतो. जाणून घ्या कोणते आहे...\nराष्ट्र म्हटले कि संस्कृती आणि संस्कृती म्हटले कि वारसा हा आलाच. वारसा म्हणजे जे काही आपल्याला वेगवेगळ्या स्वरुपात परंपरागत चालत आलेले, जुन्या पिढी कडून...\nहा जग संपवण्याचा प्रयत्न का \nकोरोना हे नाव ऐकल्यावर आता भीती वाटायला लागली आहे, कारण वुहानच्या एका छोट्या मार्केट मधून जन्माला आलेला हा रोग अख्या जगाच्या मानगुटीवर बसेल याची...\nजन्माष्टमीचा सण गौलक्ष्मी आणि कृष्णा जन्माष्टमी म्हणूनही ओळखला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी आपण श्रीकृष्णाचा वाढदिवस साजरा करतो.\nव्यर्थ चिंता नको रे : एक कटू सत्य\nआयुष्याच्या रहाटगाडग्याला कंटाळून होणाऱ्या आत्महत्याच जास्त असतात. || डॉ. आशीष देशपांडे काही वर्षांपूर्वीच्या एका अभ्यासानुसार आपल्या देशात आठवड्याला १,७०० तरुण आत्महत्या करतात, असं आढळून...\nविंग कमांडर अभिनंदन यांच्या शौर्याची कथा – भारतीय वायु सेना दिवस विशेष\n२७ फेब्रुवारी २०१९ रोजी लाईन ऑफ कंट्रोल वर भारत-पाकिस्तान चे हवाई युद्ध चालू असताना विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानाला शूट करून भारतीय वायू सेने मध्ये इतिहास रचला. विंग कमांडर खडकवासला येथे असलेल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) चे विद्यार्थी होते आणि १६ वर्ष लढाऊ पायलेट होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://nemane-nemade.blogspot.com/2013/03/blog-post_20.html", "date_download": "2021-09-22T18:32:06Z", "digest": "sha1:CY7464667ZKIHSTS5V335F4GKDC2T7FU", "length": 7858, "nlines": 62, "source_domain": "nemane-nemade.blogspot.com", "title": "नेमाने नेमाडे: नेमाडेंचा प्रवास थांबवा !", "raw_content": "\nबुधवार, २० मार्च, २०१३\nजनस्थान पुरस्काराच्या वेळी समजा त्यांची चूक झाली असेल असे मानले तर आता मराठी साहित्य ई-संमेलनातही त्यांनी चूकच करावी हे त्यांच्या स्वभावाप्रमाणे होते किंवा जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हेच खरे ठरते. मराठी साहित्य ई-संमेलनाच्या अधिकृत भाषणात देशीवादासंबंधी बोलताना नेमाडे म्हणतात :\n\"पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेकडे पाहा. तिथे आता खूप अपघात होतात. वास्तविक तिथे प्रवासाच्या अनेक सोई आहेत, पोलिस आहेत; पण तरी अपघात कमी होत नाहीत. आता पूर्वीच्या पुणे-मुंबई मार्गाचं पाहा. तिथे शिंगडोबाचं देऊळ असायचं. तिथे प्रत्येक वाहन थांबलं पाहिजे, नारळ वगैरे ठेवून पुढे गेलं पाहिजे, अशी परंपरा होती. यातला अंधश्रद्धेचा भाग सोडा, पण एवढ्या मोठ्या घाटाच्या प्रवासात कुठे तरी थांबणं आवश्यक असतं, त्यामुळे तुम्हीही थंड होता आणि इंजिनही थंड होतं. पण एक्स्प्रेस हायवेवर असं होत नाही. तिथे आपल्याला वेगाची धुंदी आलेली असते. मग सूचनांचे कितीही बोर्ड लावले तरी त्याने अपघातांचं प्रमाण कमी होत नाही. म्हणून परंपरेने काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतील, तर त्या फार विचार न करता मान्य केल्या पाहिजेत.\"\nजनस्थान पुरस्काराच्या वेळेसही त्यांनी हेच उदाहरण दिले होते. त्यावर मी लिहिले होते की त्यांना अंधश्रद्धा-निर्मूलन कायद्याखाली अटकच करायला पाहिजे. तेव्हा आता त्यात सुधारणा करत त्यांनी एक वाक्य टाकले आहे की \"यातला अंधश्रद्धेचा भाग सोडा,...\" आता सिमल्याच्या संस्थेत नेमाडेंनी वाहतूक संचालनाचे काही शिक्षण घेतल्याचे ऐकीवात नाही. शिवाय नेमाडेंच्या अनेक पदव्यात वाहतूक व्यवस्थेची काही पदवी नाहीय. नेमाडेंचा हा विषयही नाही. तेव्हा सबंध भारतभर एक्स्प्रेस-वेंचा मोठ्ठा कॉरीडॉर होत असताना लोकांनी सलग प्रवास करू नये असे नेमाडे कशाच्या जोरावर म्हणत आहेत मुंबई ते पुणे अवघे दोन तास तर लागतात, त्यातही थांबावे हे म्हणणे कसल्या देशीवादाचे लक्षण आहे मुंबई ते पुणे अवघे दोन तास तर लागतात, त्यातही थांबावे हे म्हणणे कसल्या देशीवादाचे लक्षण आहे मला वाटते नेमाडेंची सध्या जी पुरस्कार मिळण्याची घोडदौड चालली आहे तिने त्यांना भोंवळ आली असावी. म्हणूनच त्यांना पुरस्कार देणार्‍यांनी ( जसे: साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, नोबेल वगैरे ) अंमळ थांबावे कारण नेमाडेंचा देशीवाद त्यांना थांबण्यास सांगतो आहे \nद्वारा पोस्ट केलेले the Bhalerao येथे २:०५ AM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनेमाडेंना इतिहासाची शिस्त नको, पण इतिहास वळवायचा आहे.\nदुय्यम दर्जाच्या लोकांना येतेय महत्व \nनेमाडेंची तर्कदुष्टता ( fallacy)\nगालिबची प्रेमाची परंपरा आणि नेमाडेंचा प्रेमाचा विद...\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/kajol/", "date_download": "2021-09-22T16:54:14Z", "digest": "sha1:LAAY7IJ2NIMATNDIQQZESKU7YOXJVV74", "length": 4305, "nlines": 76, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "kajol | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदी��चा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\n१५ व्या दिवशीही ‘तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर’ बॉक्स ऑफिसवर सुसाट; केला ‘हा’ नवा विक्रम\nमुंबई : अभिनेता अजय देवगणचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट १० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाने बॉक्स\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_665.html", "date_download": "2021-09-22T17:40:26Z", "digest": "sha1:Q43NSUX4BYT3RLKAZSFDNQEPP4D3XB54", "length": 6127, "nlines": 80, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "आज रात्री साडेआठ वाजता लाॅकडाऊनची घोषणा : मंत्री अस्लम शेख", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रआज रात्री साडेआठ वाजता लाॅकडाऊनची घोषणा : मंत्री अस्लम शेख\nआज रात्री साडेआठ वाजता लाॅकडाऊनची घोषणा : मंत्री अस्लम शेख\nराज्यात लाॅकडाऊन करण्याबाबतचे नियोजन पूर्ण झाले आहे. आज रात्री साडे आठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री आजच लाॅकडाऊनबाबत भूमिका जाहिर करतील, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.\nमहाराष्ट्रात कोरोना चा विस्फ़ोट सुरु झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत गेल्या काही दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेतल्या. तसेच कोव्हीड टास्क फोर्स सोबत अंतीम चर्चा करुन राज्यात लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु लोकांची गैरसोय होऊ नये, लाॅकडाऊनपूर्वी लोकांना तयारीसाठी वेळ मिळावा अशी मागणी काही नेतेमंडळीनी केली हो���ी. त्यानुसार १४ तारखे नंतर लाॅकडाऊनचा निर्णय होईल असे सांगण्यात आले होते.\nमात्र आज मंगळवारी रात्री साडे आठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या वृत्ताला दुजोरा देत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी, मुख्यमंत्री ठाकरे आजच लाॅकडाऊन बाबत अंतीम घोषणा करतील, असे सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नेमकी काय घोषणा करतात लाॅकडाऊन नेमका आठ दिवसाचा की पंधरा दिवसांचा लाॅकडाऊन नेमका आठ दिवसाचा की पंधरा दिवसांचा प्रवासाला सुट राहणार का प्रवासाला सुट राहणार का जिल्हाबंदी होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.\nदरम्यान लाॅकडाऊनची चाहुल लागताच मुंबई, पुणेसह मोठ्या शहरातील नागरिकांनी रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात आपापल्या गावी जाण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/health-news-marathi/feeling-tired-without-any-effort-then-do-this-nrng-146785/", "date_download": "2021-09-22T17:57:06Z", "digest": "sha1:KB5ALEG2IO6WCSOHYPCNGWURU3PKAFCX", "length": 16207, "nlines": 182, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "धोक्याची घंटा | कुठलीही मेहनत न करता थकवा जाणवतो? मग हे करा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स ���ैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nधोक्याची घंटा कुठलीही मेहनत न करता थकवा जाणवतो\nतंदुरुस्त राहण्यासाठी 70 टक्के आहार आणि 30 टक्के व्यायाम या सूत्रानुसार दिनचर्या असली पाहिजे. अर्थात आहार आणि व्यायाम यांची गुणवत्ता आणि प्रमाणात फरक असतो.\nतुम्हाला जर कुठलीही मेहनत न करता थकवा जाणवत असेल तर सावध होण्याची वेळ आहे. अगदी कमी काम केल्याने थकवा येत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीराची कार्यक्षमता कमी झाली आहे. वर्तमान स्थितीत कुठला आजार नसला तरी येत्या काही काळात आरोग्य संबंधी गंभीर समस्या निर्माण होणार असल्याचे हे संकेत आहेत. त्या साठी काही गोष्टींचा आपण विचार करायला हवा.\nतंदुरुस्त राहण्यासाठी 70 टक्के आहार आणि 30 टक्के व्यायाम या सूत्रानुसार दिनचर्या असली पाहिजे. अर्थात आहार आणि व्यायाम यांची गुणवत्ता आणि प्रमाणात फरक असतो. आयुष्याचा प्रवास करताना पावलापावलावर हताश व्हायला होते. थकवा येतो, निराश वाटते; पण अशा वेळी आयुष्यात उत्साहाची, आनंदाची कमतरता आहे, हे समजून घ्यावे. कारण, उत्साह आणि आनंद हे आयुष्यात ऊर्जेचे काम करत असतात. ते तसेच राहावे असे वाटत असेल तर काही नियम स्वतःसाठी ठरवून घ्यावे. त्यामुळे आपण नेहमीच उत्साही राहू शकतो.\n; मग करा हा उपाय\nयासाठी काय करायला हवे\n70 टक्के आहार नियोजन आणि 30 टक्के व्यायाम केल्यास व्यक्ती तंदुरुस्त राहू शकते. त्याचबरोबर महत्त्वाचे आहे ते घरचे जेवण करणे. आजारापासून दूर राहायचे असेल आणि तंदुरुस्ती राहायचे असेल तर मसालेदार आहार टाळावा. जास्तीत जास्त फळे खावीत. नियमितपणे 10-12 ग्लास पाणी प्यावे. सुकामेवा आणि सॅलड यांचाही आहारात समावेश करावा.\nकमी कर्बस् आणि जास्त प्रथिने सेवन करावे. कार्डियो व्यायाम 20-25 मिनिटे करावा. त्याचबरोबर व्यायाम जास्त तीव्रतेचा आणि रिपीटीशनही जास्त असावे. जितक्या जास्त वेळा व्यायाम कराल तेवढे जास्त मेद जळते. व्यायाम करण्यासाठी एक ते दीड तास पुरेसा आहे. मात्र, हे आपल्या जीवनशैलीवर अवलंबून आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे एक घड्य���ळ असते आणि ते व्यक्तिगणिक वेगळे असते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायामासाठीचा वेळ ठरवावा.\nपहिल्यांदाच जिमला जात असाल तर एक ते दीड महिना हलके व्यायाम करावेत आणि व्यायामापूर्वी शरीर वॉर्मअप करावे. मधून मधून कार्डियो व्यायाम आणि वजन उचलण्याचे व्यायाम, कमी वजन घेऊन व्यायाम करावे. हळूहळू शरीराचे संतुलन होते. असे न करता थेट जास्त वजनाने व्यायामाला सुरुवात केल्यास शरीरात वेदना आणि इजा होऊ शकते.\nकर्बस कमी खावेत; पण अगदीच बंद करू नये. कर्बस मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक असतात. मेंदूचे कार्य योग्यप्रकारे चालावे यासाठी कर्बस खाण्याची गरज आहे. कर्बस कमी प्रमाणात सेवन करताना खूप प्रथिने सेवन करावीत. अंडी, चिकन, प्रथिने, शेक्स, सोया, पनीर, टोफू आणि ग्रीन सॅलड किंवा टोमॅटो सूप आपल्या आहारात सामील करावे. किटो डाएट हा चविष्ट आहार नियोजनाचा प्रकार आहे. त्यात आपण सर्व काही खाऊ शकता. त्यात मेद जास्त घटते. त्यामुळे त्या आहार नियोजनाप्रमाणे आहार घेऊ शकता.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/mucor-mycosis-killed-6-month-old-chimurdi-nrpd-142822/", "date_download": "2021-09-22T18:54:42Z", "digest": "sha1:7QMAKAI3F7GI2MHAMRKUMWHGZF7UZRUO", "length": 13756, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मनाला चटका लावणारी घटना | म्युकर मायकोसीसने घेतला ६ महिन्याच्या चिमुरडीचा जीव | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nमनाला चटका लावणारी घटनाम्युकर मायकोसीसने घेतला ६ महिन्याच्या चिमुरडीचा जीव\nकोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळं परिवारातील सदस्यांनीही सुटकेचा श्वास सोडला. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. तिला म्युकरमायकोसीसची लक्षणं दिसून आली. तेव्हा कोरके परिवाराच्या पायाखालची जमीनच सरकली.\nअहमदनगर: कोरोना दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोनाबरे झालेल्या लोकांना ब्लॅक फंगस सारख्या इतर आजारांची लागण होत आहे. अशातच एक मनाला चटका लावून जाणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात घडली आहे. लोणी येथील प्रवरा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या अवघ्या ६ महिन्याच्या चिमुकलीला म्युकरमायकोसीसनं हिरावल्या���ी धक्कादायक घटना घडली आहे.\nशिर्डीत राहणाऱ्या कोरके यांच्या परिवारातील ६ महिन्याच्या श्रद्धा कोरके या चिमुरडीला कोरोनाची लक्षणं आढळल्यानं तिच्यावर नाशिक येथे उपचार सुरू होते.\nउपचारादरम्यान तिनं कोरोनावर मात केली. कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळं परिवारातील सदस्यांनीही सुटकेचा श्वास सोडला. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. तिला म्युकरमायकोसीसची लक्षणं दिसून आली. तेव्हा कोरके परिवाराच्या पायाखालची जमीनच सरकली.\nदरम्यान, व्हेंटिलेटवर असणाऱ्या श्रद्धाला लोणी येथील प्रवरा रूग्णालयात १३ तारखेला दाखल करण्यात आलं होतं. तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र, तिचा उपचारांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्युकरमायकोसीस जास्त प्रमाणात पसरल्यानं तिच्यावर शस्त्रक्रिया करणंही शक्य नव्हतं. खूप प्रयत्नांनंतरही डॉक्टरांना अपयश आलं आणि आज सकाळी तिची प्राणज्योत मालावली. तर, एवढ्या लहान मुलीला म्युकरमायकोसीस होण्याची आणि त्यात मृत्यू होण्याची कदाचित राज्यातील ही पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/as-many-as-25800-posts-of-officers-and-employees-are-vacant-in-msedcl-candidates-on-the-waiting-list-will-get-jobs-soon-nrvk-149261/", "date_download": "2021-09-22T18:41:00Z", "digest": "sha1:XPKZBUYVM4XQCXZNF5EHXEQDX2FV7KAV", "length": 15948, "nlines": 190, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "बापरे... | महावितरणमध्ये तब्बल 25 हजार 800 अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त; प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना लवकरच नोकरी मिळणार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nबापरे...महावितरणमध्ये तब्बल 25 हजार 800 अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त; प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना लवकरच नोकरी मिळणार\nमहावितरणमध्ये एकूण पदांच्या जवळपास 32 टक्के पदे रिक्त आहेत. प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. वर्ग एकमधील 17 टक्के, वर्ग दोनमधील 12 टक्के पदे रिक्त आहेत. तर, वर्ग तीनमधील 34 टक्के तर वर्ग चारमध्ये 35 टक्के रिक्त पद आहेत. वर्ग तीन आणि चारमधील कर्मचारी प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असून त्यांच्याच रिक्त पदांची संख्य�� मोठी आहे.\nमुंबई : महावितरणमध्ये तब्बल 25 हजार 800 अधिकारी-कर्मचाऱयांची पदे रिक्त आहेत. अपुरे मनुष्यबळ त्यातच निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. यामुळे लवकरात लवकर पदभरती व्हावी अशी मागणी केली जात आहे.\nमहावितरणमध्ये एकूण पदांच्या जवळपास 32 टक्के पदे रिक्त आहेत. प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. वर्ग एकमधील 17 टक्के, वर्ग दोनमधील 12 टक्के पदे रिक्त आहेत. तर, वर्ग तीनमधील 34 टक्के तर वर्ग चारमध्ये 35 टक्के रिक्त पद आहेत. वर्ग तीन आणि चारमधील कर्मचारी प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असून त्यांच्याच रिक्त पदांची संख्या मोठी आहे.\nमहावितरणचे राज्यभरात अडीच कोटी वीज ग्राहक असून त्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी 87 हजार 627 अधिकारी-कर्मचाऱयांची मंजूर पदे आहेत. या मंजूर पदांपैकी आज 68 टक्के कर्मचारी-अधिकारी कार्यरत असून जवळपास 32 टक्के पदे रिक्त आहेत. वर्ग-1 मध्ये 1676 पदे मंजूर असली तरी 230 पदे रिक्त आहेत. वर्ग-2 मध्ये 6433 मंजूर पदे असून त्यापैकी 708 पदे रिक्त आहेत.\nदरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. अंतर्गत पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (डिस्ट्रिबूशन) पदभरती प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना 12 जुलै कागदपत्र पडताळणी करिता बोलवण्यात आले आहे. तांत्रिक स्थापना विभाग, चौथा मजला महावितरण, कॉर्पोरेट कार्यालय, प्रकाशगड अनंत कानेकर रोड रोड बांद्रा, (पूर्व) या पत्त्यावर हजर रहावे. https://bit.ly/3gU2ij1 या लिंकवर जाऊन उमेद्वारांना प्रतीक्षा यादी डाउनलोड करता येईल.\nजन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि...\nजीवघेण्या व्हायरसने झोप उडवली\nप्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम\nतब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप\nनाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका\nएकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nसकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे तुमचा दिवस शुभ जाईल\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्��ी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/wedding/news/page-2/", "date_download": "2021-09-22T17:28:13Z", "digest": "sha1:PR5YBZLG7YCL7OQFLVC6G5EQ3GFKYHZE", "length": 14697, "nlines": 174, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Get the latest news about Wedding- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nएक नव्हे तर 100 महिलांना लग्नाचं आमिष देऊन फसवलं, प्रेमराज अखेर अटकेत\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nधक्कादायक: UBER DRIVER चा महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून जबरदस्ती\nफायनान्स कंपनीवर ‘फिल्मी स्टाईल’ दरोडा, काही मिनिटांतच घडला क्लायमॅक्स\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nमीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीत 'या' व्यक्तीमुळे येणार ट्वीस्ट\n Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येतायत न\nVIDEO :‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेचे शीर्षकगीत 'असं' केलं संगीतबद्ध\n2 घटस्फोटानंतर 11 वर्षांनी लहान तरुणासोबत अफेअर; स्नेहा वाघ आहे तरी कोण\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\nअजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्याचं 'महाराष्ट्र कनेक्शन'\nT20 World Cup : भारतच नाही, या दोन टीमही निशाण्यावर, पाकिस्तानचा इशारा\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nसोन्याच्या किंमतीत उसळी, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; काय आहे दर\nVIDEO: 'Amazonने दिली 8,546 कोटी रुपयांची लाच', काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप\n अँड्रॉइड वापरणाऱ्या बँक खातेधारकांनी राहा सावध, अन्यथा खातं होईल रिकामं\n ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना लव्ह, स्विटी, हनी म्हणाल तर जाईल नोकरी\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nपुरुषांसाठी चांगली बातमी; प्रोस्टेटच्या कर्करोगावर इतक्या दिवसात होणार इलाज\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nExplainer : आखाड्यांकडे आहे किती संपत्ती कोणता आखाडा आहे श्रीमंत\nया राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण\nExplainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का मान्सूनचं चक्र बिघडलंय का\nExplainer : शेळी रोखू शकते जंगलातले वणवे; मेंढपाळ महिलेनं शोधला रामबाण उपाय\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nब्रिटनकडून COVISHIELD ला मान्यता, मात्र प्रवाशांच्या अडचणी ‘जैसे थे’\n ब्रिटनकडून अखेर COVISHIELD ला मान्यता\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n...अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य\n नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार\n लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का\nमंडपात नवरीबाईला लागली गाढ झोप, नवरदेवाजवळ येत अखेर मैत्रिणीनेच...; VIDEO VIRAL\nमैत्रिणीने नवरदेवाजवळ येत असं काही केलं की नवरीबाईची झोपच उडाली.\nलग्नमंडपातच नवरदेव-नवरीची मस्ती; VIDEO चा शेवट पाहून आवरणार नाही हसू\nलग्नातच नवरीबाईला 'जोर का झटका' नवरदेवाचं 'ते' कृत्य पाहून उडालीच; VIDEO VIRAL\nVIDEO बेडकांच्या लग्नात जेवली 1000 वऱ्हाडी मंडळी; थाटामाटात झालं हे अनोखं लग्न\n'तिला लवकर घेऊन जा नाहीतर...'; पाठवणीवेळीच मेहुणीची दाजीला अजब धमकी, VIDEO VIRAL\nनोव्हेंबर महिन्यात लग्न करण्यास घाबरतात लोक; कारण जाणून व्हाल हैराण\n '....तरच जेवण मिळणार'; लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी कपलचा अजब नियम\nभरमंडपात नवरीने नवरदेवाला रडवलं; नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nVIDEO: डान्स करतानाच युवकाच्या पाठीवर चढली तरुणी; पुढे जे केलं ते पाहून सगळे शॉक\nपाठवणीवेळी नवरीबाईने वाजवला नवरदेवाचा बँड; गाडीत बसताच केली धुलाई, VIDEO VIRAL\nलग्नाच्या दिवशी नवरा-नवरीचा भलताच 'खेळ' रंगला; Video पाहून डोक्याला लावाल हात\nचालू लग्नमंडपातून नवरदेव पळाले; थेट दरीत जाऊन केले लग्न\nमंडपात नवरा-नवरीने हातात घेतली तलवार आणि...; कधीच पाहिला नसेल असा Wedding video\nएक नव्हे तर 100 महिलांना लग्नाचं आमिष देऊन फसवलं, प्रेमराज अखेर अटकेत\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\nघ्यायला गेला थंडा पण झाला मोठा वांदा; Cold drink ची एक बाटली पडली 36 लाखांना\nPhoneचोरी झाल्यास या Government Portalवर असा करा Block,सुरक्षित राहील तुमचा डेटा\nकेवळ महिला कर्मचारी चालवणार जगातील सर्वात मोठा Ola E-scooter Plant\nBigg Boss15: 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड गायिका बनणार 'बिग बॉस'ची स्पर्धक\n अभिनेत्रीला सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे पाठवून दिला जातोय त्रास; पोलिस\n Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष\n लग्नातच सासूचा प्रताप पाहून नवरीबाईची सटकली\n नक्की पाहा स्ट्रीट शॉपिंगसाठीची पाच बेस्ट ठिकाणं\n16000 पुरुषांसोबत शारीरिक संबंध; होणाऱ्या बायकोचं सत्य समजताच उचललं असं पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/***-***-3320/", "date_download": "2021-09-22T18:04:16Z", "digest": "sha1:JUSTMOCCZMA6NBRIM5MLGYO4S43ULSDM", "length": 7429, "nlines": 110, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-*** साथ,सोबत संगत... ***", "raw_content": "\n*** साथ,सोबत संगत... ***\n*** साथ,सोबत संगत... ***\n*** साथ,सोबत संगत... ***\nही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना एकदा तेथे एका माणसाने आपल्या\nघराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला\nलागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा\nतर, ही भिंत तोडताना त्य माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल\nअडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्यात तिचा एक पाय\nचिणला गेला आहे.त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं\nकुतुहलही जागृत झालं, की हा खिळा जवळपास ५ वर्षांपूर्वी हे घर नवीन\nबांधलं तेंव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल\nजिवंत कशी राहिली असेल असं काय घडलं होतं की त्या अंधार असलेल्या पोकळीत\nहालचाल न करता ती पाल जिवंत कशी रहिली जे जवळजवळ अशक्य होतं.\nत्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलच आणि तो त्य पालीवर लक्ष थेवून बसला,\nकी ती आता कशी,काय खाते काही वेळाने पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की\nतेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या\nखिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे हे पाहून तो माणूस अवाक\nझाला,गहिवरला. कल्पना करा १ नाही, २ नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल\nआपल्या जोडीदाराची अशी सेवा करते,अजिबात आशा सोडून न देता \nएक पालीसारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन न जाता त्याची\nअशा प्रकारे काळजी घेतो,तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू\nशकतो.तेंव्हा, अडचणीत असलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी\nआधार द्या-जेंव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते,तेंव्हा. \"तुम्ही\" म्हण्जे\nत्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता.कोणतीही गोष्ट (नातं,\nविश्वास...) तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं, परंतु\nजोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं.\n*** साथ,सोबत संगत... ***\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nतर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू\nशकतो.तेंव्हा, अडचणीत असलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी\nआधार द्या-जेंव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते,तेंव्हा. \"तुम्ही\" म्हण्जे\nत्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता.कोणतीही गोष्ट (नातं,\nविश्वास...) तुटण्य��साठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं, परंतु\nजोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं\n*** साथ,सोबत संगत... ***\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ganeshotsav-2021-lalbaugcha-raja-will-arrive-this-year/articleshow/84935376.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2021-09-22T18:26:59Z", "digest": "sha1:ZKXJB3CT5DAEKPBSSBF6TZZTB5IAUESX", "length": 14381, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nLalbaugcha Raja: लालबागचा राजा यंदा विराजमान होणार; मंडळाने घेतला 'हा' मोठा निर्णय\nLalbaugcha Raja: लालबागचा राजाच्या भक्तांसाठी खूप मोठी बातमी आहे. गेल्यावर्षी करोनामुळे उत्सवात खंड पडल्यानंतर यंदा राजाचं दिमाखात आगमन होणार आहे. त्यावर मंडळाने शिक्कामोर्तब केले आहे.\nलालबागचा राजा यंदा दिमाखात विराजमान होणार.\nकोविड नियम पाळून यंदा उत्सव होणार साजरा.\nमंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी दिली माहिती.\nमुंबई: मुंबईची शान असलेला ' लालबागचा राजा 'चा गणेशोत्सव यंदा साजरा होणार आहे. लालबागचा राजाच्या लाखो भाविकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरली आहे. याबाबत अंतिम निर्णय झाला असून कोविड नियम पाळून यंदा लालबागच्या राजाचं आगमन होणार आहे. गेल्या वर्षी भीषण कोविड स्थिती लक्षात घेत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. ( Lalbaugcha Raja Latest Breaking News )\nवाचा:'त्या' चेकचे पुढे काय झाले; मुख्यमंत्र्यांना 'या' नेत्याने विचारला सवाल\nएक वर्षाचा खंड पडल्यानंतर लालबागचा राजा यंदा पुन्हा एकदा दिमाखात विराजमान होणार आहे. गेल्या वर्षी कोविड १९ संसर्गामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने \"आरोग्य उत्सव\" साजरा करून आदर्श निर्माण केला होता. मंडळाच्या या निर्णयाची खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्तुती केली होती. त्याचवेळी अनेक मंडळांनी या निर्णयाचे अनुकरण केले होते. त्यानंतर यंदा गणेश भक्तांच्या विनंती वरून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांना घेता येण���र आहे. गणेश मूर्तींच्या उंचीबाबत सरकारने नियमावली घालून दिली आहे ते पाहता लालबागच्या राजाची मूर्ती यंदा चार फुटांची असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळते. सध्याच्या कोविड काळात अशी गर्दी टाळणे आवश्यक असल्याने त्याबाबतही मंडळाकडून आखणी करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाइन दर्शनाला प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.\nवाचा: पुण्यातही कोविड निर्बंध शिथील होणार; मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांची चर्चा\nभाविकांसाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था\nकरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच सर्व नियम पाळून यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. भाविकांना ऑनलाइन दर्शनाची योग्य व्यवस्था मंडळातर्फे केली जाणार आहे, अशी माहिती लालबागचा राजा उत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी 'मटा ऑनलाइन'ला दिली. गेल्यावर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे उत्सव रद्द करण्यात आला होता व त्याऐवजी आरोग्य उत्सव आम्ही साजरा केला होता. यंदा राजाचं आगमन होत असल्याने लालबागच्या राजाच्या मंडपात 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष घुमणार आहे, असे नमूद करत साळवी यांनी आनंद व्यक्त केला.\nवाचा:धक्कादायक: महाराष्ट्रात 'झिका' विषाणूचा शिरकाव; पुणे जिल्ह्यात पहिला रुग्ण\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nZika Virus In Maharashtra: महाराष्ट्रात आता 'झिका'चा धोका; आजाराची सर्व लक्षणे जाणून घ्या... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nदेश PM मोदींच्या वाढदिवसाला मृतांनाही दिली गेली करोनाची लस\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nमुंबई राज्यात करोना नियंत्रणात; आज ३,६०८ नव्या रुग्णांचे निदान; मृत्यूही घटले\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nक्रिकेट न्यूज रद्द झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यानंतर पाकिस्तान मंडळाला बिर्याणीचं बिलं आलं २७ लाख\n १८ वर्षीय मुलीचा मृत्यू; वडिलांवरच संशयाची सुई\nफ्लॅश न्यूज IPL 2021, SRH vs DC : हैदराबाद विरुद्ध दिल्ली Live स्कोअर कार्ड\nमुंबई ओबीसी आरक्षणावर मोठं पाऊल; मंत्रिमंडळाने ��ेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nमुंबई पोलीस शिपाई भरती: राज्य सरकारचा 'त्या' उमेदवारांसाठी मोठा निर्णय\nअहमदनगर रेखा जरे हत्या प्रकरण; 'या' वर्तनामुळे बाळ बोठेला मिळाला नाही जामीन\nमोबाइल WhatsApp युजर्ससाठी बॅड न्युज कंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणारकंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणार\nमोबाइल स्वस्तातला स्मार्टफोन आणखी 'स्वस्त' मिळणार, किंमत आता खूपच कमी झालीय\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nधार्मिक मस्तमौजी असतात 'या' राशीचे लोकं, यांच्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नाही\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/06/vaccine.html", "date_download": "2021-09-22T18:38:43Z", "digest": "sha1:LDLAXNQWHTRZD5DILY5Q3HEQNAST26NV", "length": 17223, "nlines": 100, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात यावी. Vaccine - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / महाराष्ट्र राज्य / १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात यावी. Vaccine\n१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात यावी. Vaccine\nBhairav Diwase शुक्रवार, जून ०४, २०२१ महाराष्ट्र राज्य\nशिवाज्ञा प्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य शाखा नांदगाव यांची मागणी.\nनांदगाव:- दिनांक ४ जून रोजी नांदगाव पेठ येथे जि. प. अँलोपॅथिक दवाखाना नांदगाव पेठ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अली सर यांना १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात यावी यासाठी शिवाज्ञा प्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य (शाखा नांदगाव पेठ) यांचा वतीने निवेदन देण्यात आले.\n१८ ते ४४ हा वयोगट अत्यंत तडफदार युवा वर्गाचा असून युवावर्ग देशाच भविष्य असते म्हणून या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम आयोजित करावी अशी विनंती शिवाज्ञा प्रतिष्ठाण तर्फे आरोग्य विभागाला करण्यात आली. लसीकरण मोहीम दरम्यान सहकार्य पाहिजे असल्यास शिवाज्ञा प्रतिष्ठाण चे कार्यकर्ते हजर राहून आरोग्य विभागाला सहकार्य ��रतील अशी हमी सुद्धा देण्यात आली. शिवाज्ञा प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष पवन नंदकिशोर ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.\nत्याप्रसंगी प्रा. मोरेश्वर इंगळे, किशोर नागापूरे, पत्रकार निलेश सरोदे, अमित डोईफोडे, धीरज खोकले, ऋत्विक इंगोले, बंटी आमले, अविनाश तायडे, राहुल सुंदरकर, तुषार राऊत, अभिषेक आमले, रितिक आमले, ऋषिकेश डंबाळे, श्रीकांत राऊत, गौरव जवके, जयेश साबळे, रोशन तुळे, वेदांत भटकर, सौरभ आमले, अमोल झगडे. इत्यादी सर्व उपस्तिथ होते.\n१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात यावी. Vaccine Reviewed by Bhairav Diwase on शुक्रवार, जून ०४, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गो��डपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-09-22T18:53:07Z", "digest": "sha1:MNLJW7GCKXOZVCIS5BWJRCEMQAIOZ4KM", "length": 23996, "nlines": 329, "source_domain": "www.misalpav.com", "title": "भूछत्री | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसुरिया in जे न देखे रवी...\nतुम्ही म्हणालात, लॉकडाऊन मुळीसुध्दा आवडत नाही.\nव्हायरस फिरतोय सगळीकडे, घरी निवांत बसवत नाही.\nऐकून इकडे माझ्या समोर काळे फंगस दिसू लागले\nप्रवचणार होतोच नॅशनली पण व्हीसीवर भागवून दिले.\nलॉकडाऊन म्हणजे शहाणपणा, माझ्या वस्तादीत तुझी कुस्ती\nलॉकडाऊन म्हणजे सिरमची लस, अर्धी महाग अर्धी सस्ती\nलॉकडाऊन म्हणजे तत्वज्ञ मी, थोडा गुरु थोडा टागोर,\nलॉकडाऊन म्हणजे अठरा तासाची लावत बसतो रोज लगोर.\nअदभूतअनर्थशास्त्रआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकैच्���ाकैकविताकोडाईकनालचाटूगिरीनागपुरी तडकाप्रेरणात्मकभिजून भिजून गात्रीभूछत्रीमदारीलाल कानशीलषंढ सरकारचा ( कुठलेही असो ) निषेधडावी बाजूऔषधोपचारराहती जागाव्यक्तिचित्रणफलज्योतिषराजकारणमौजमजा\nRead more about # तुम्ही(च) म्हणालात\n) - अच्रत बव्लत\nटवाळ कार्टा in जे न देखे रवी...\nढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D\nनशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ\nशुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा\nखिदळणारे ओठ आणि सूचक नजरा\nसोनेरी पाणी व शनेलचा सुगंध\nधुंद संगीताचा मंद आवाज\n\"गरम सोबती\" बरोबर आवडती \"श्टेपनी\"\nबोला आणखी काय हवं\nganesh pavaleअनर्थशास्त्रआगोबाआठवणीआरोग्यदायी पाककृतीआशादायककधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीगरम पाण्याचे कुंडजिलबीटका उवाचतहानपर्ससहित अंग काढून घेणेप्रेम कविताप्रेरणात्मकभिजून भिजून गात्रीभूछत्रीरोमांचकारी.विडम्बनशृंगारसमुहगीतकलानृत्यसंगीतप्रेमकाव्यविडंबनसाहित्यिकसमाजजीवनमानआईस्क्रीमआरोग्यऔषधी पाककृतीखरवसगोडाचे पदार्थथंड पेयमेक्सिकनसामुद्रिकमौजमजा\n) - अच्रत बव्लत\nनंस न ओढताही आठवत काहीबाही\nमाहितगार in जे न देखे रवी...\nकोविडमुळे नाक-शिंकर-प्राणायाम करताना आठवतं काहीबाही..\n'शिंच्या येणारे, तंबाखू चुना आण 'आऽआऽऽआऽऽआक्षीऽऽऽऽऽ' गाय-छाप\nपितळेच्या तबकात पोपटी हिरवी पाने मांडताना\nनाकपुडीतनं नसं ओढलेला हात शिकंर-नाकासहीत\nधोतराला पुसतं आजोबा आवाज द्यायचे.\nबरेचसे इतर आजोबा पुजाअर्चात रमायचे\nसुपारीची खांड फोडतानाचा घोळक्यासह\nमास्तर पैसे लावून रम्मी खेळतात म्हणूनशान\nअनर्थशास्त्रआजीआठवणीआयुष्याच्या वाटेवरकविता माझीकालगंगाजिलबीभूछत्रीमुक्त कविताविडम्बनमुक्तकविडंबनआईस्क्रीमपारंपरिक पाककृतीराहणीव्यक्तिचित्रराजकारण\nRead more about नंस न ओढताही आठवत काहीबाही\nमाहितगार in जे न देखे रवी...\n(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)\nडोळ्या समोर आली नसतील तर नसू देत\nअदभूतअनर्थशास्त्रअभंगआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकखगकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकैच्याकैकविताकॉक���ेल रेसिपीकोडाईकनालगुलमोहर मोहरतो तेव्हाजिलबीतहाननागपुरी तडकाप्रेम कविताप्रेरणात्मकफ्री स्टाइलभावकविताभिजून भिजून गात्रीभूछत्रीमनमेघमाझ्यासवेमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.विठोबाविडम्बनविराणीशेंगोळेसांत्वनासोन्या म्हणेहझलहिरवाईहास्यअद्भुतरसप्रेमकाव्यमुक्तकविडंबनविनोदइंदुरीपुडिंगमटणाच्या पाककृतीमेक्सिकनरस्सारायतेलाडूवडेवन डिश मीलव्यक्तिचित्रक्रीडामौजमजा\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nदुसऱ्याकडे ही असे थोडीशी\nहे मान्यच नाही तयासी\nकाय म्हणावे या वृत्तीसी\nमम्मा मॅडम मुग गिळीती\nजी तुझ्या खानदानाची महती\nत्याचे दु:ख असे कोणास\nआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीरतीबाच्या कविताबालकथाइंदुरीकृष्णमुर्ती\nनाखु in जे न देखे रवी...\nज्ञान पाजळून आलो ..\nबोली.. लावून आलो .\nभडास काढून आलो ..\nहोते कोण न कोण\nजाऊ मुळी न देता\nसंधी साधून आलो .\n(जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)\nअविश्वसनीयआगोबाकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलभूछत्रीरतीबाच्या कवितावाङ्मयशेतीकलानाट्यइतिहासकविताचारोळ्यामुक्तकविडंबनकालवण\nनाखु in जे न देखे रवी...\nडोक्यातील उजेड कमीकमी होऊ लागला\nवाचण्यातील साधेपणा संपू लागला\nतेव्हा मी धागा काढण्याचा विचार करू लागतोच....\nतर्कशुद्धीला ठेंगा, वायफळांचा मळा\nआशयाची पातळी इतकी खोल\nकि आतला हेतूच दिसेनासा झाला \nधागा काढल्यावर चर्चा होईलच\nहे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले\nडोक्यातील उजेड संपताना, संपू द्यावा\nउगाचच हसे होताना, होउ द्यावे\nमुळातच धागा बदबदा काढू नये\nवाचकांना कष्ट देऊ नयेत .....\nइतकेच काय स्वधाग्याचीही वाट लावू नये\nअदभूतकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीजिलबीभूछत्रीभयानकहास्यबिभत्सकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसहे ठिकाणकविताविडंबनसमाज\nRead more about (धागा काढण्याची तल्लफ)\nनाखु in जे न देखे रवी...\nप्रेर्ना - विळखा पाहू\nतुझे मत मागण्या तुलाच नादी लावणारा\nमस्तवाल नेता मी ....\nनिव्वळ उगी तुंबडी भरावी\nबोभाटा करावा मी एव्हढा\nकी लाभावी मज(समोरची) वाटणी\nसर्व अडेल,पडेल,चढेल, संधिसाधू,भूछत्री उमेदवारांना समर्पित.\nवाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला\nकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलभूछत्रीरतीबाच्या कवितारोमांचकारी.वाङ्मयशेतीशेंग��ळेहट्टनाट्यमुक्तकविडंबनसमाज\nचांदणे संदीप in जे न देखे रवी...\nएक आई दाराआडून बघते आहे बाहेर\nकॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार\nजिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध....\nकरत असेल का तो तिचा काही विचार\nयेत असेल का तो ही\nखेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे\nआईला दाराआडून बाहेर यायचं नाही...\nमग ती वेताची काठी हळूच चाचपते,\nती काठी पाठीत घेऊन\nमुलगा अविश्रांत कोकलत राहतो....\nसताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते...\neggsgholvidambanअदभूतअनर्थशास्त्रअभय-काव्यअविश्वसनीयआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीइशाराकविता माझीकाहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडगाणेगोवाजिलबीफ्री स्टाइलबालसाहित्यभावकविताभूछत्रीरतीबाच्या कवितावाङ्मयशेतीविडम्बनभयानकहास्यकरुणअद्भुतरसरौद्ररसकविताविडंबनविनोदआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीडावी बाजूपारंपरिक पाककृतीरायतेऔषधोपचारप्रवासभूगोलराहती जागालाडूवन डिश मीलविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणक्रीडाफलज्योतिषराशीमौजमजारेखाटन\nचांदणे संदीप in जे न देखे रवी...\nविडंबनाचे निमित्त: परवा, एका बॅचलर मित्राकडे कामानिमित्त जाणं झालं. कामाचं बघता बघता रात्री उशीर झाल्यावर त्याला म्हटलं, आता घरी जातो, उद्या बघू. तर, पठ्ठ्या आपला, \"झालं रे किती वेळ लागतोय पाचच मिनिटे अजून.\" असं म्हणून दुसऱ्याच नवीन कामाला सुरूवात करीत होता. मलाही मग डुलु डुलु डुलक्या सुरू झाल्या. झोप अनावर झाल्यावर मी तिथेच झोपायचं हे दोघानुमतें ठरलं.\nआता मला वाटते भितीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडभूछत्रीहास्यकरुणकविता\nRead more about जीव झोपला (विडंबन)\nसध्या 4 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्��ा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/essential-workers", "date_download": "2021-09-22T17:32:50Z", "digest": "sha1:A7PVJHXL27L4J6L3WQM7YYXXC6PR2UCF", "length": 5749, "nlines": 134, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nविनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ\nरेल्वे प्रवासावेळी अत्यावश्यक सेवा कर्मचारीच करताहेत नियमांचं उल्लंघन\nअत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचा एसटीचा मोफत प्रवास बंद\nसामान्यांना अद्याप परवानगी नाही, मात्र फेरीवाल्यांचा लोकल प्रवास\nबनावट ओळखपत्राद्वारे रेल्वे प्रवास; सर्वाधिक ओळखपत्र महापालिकेच्या नावानं\nCentral railway: प्रवाशांच्या सेवेसाठी लोकल फेऱ्यांमध्ये वाढ\nमनसेने वात पेटवली, त्याचा भडका होऊ शकतो; मुंबईच्या डबेवाल्यांचा राज्य सरकारला इशारा\nलोकलसाठी मनसेचा सविनय कायदेभंग\nपश्चिम रेल्वेवर लोकलच्या १५० फेऱ्या वाढणार\nएसटी कर्मचाऱ्यांचे पगार न दिल्यास आंदोलन - प्रवीण दरेकर\nअखेर 'या' कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी मिळाली\nलोकल ट्रेन सुरू झालीच पाहिजे विरार स्थानकात प्रवाशांचा उद्रेक\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/02/blog-post_639.html", "date_download": "2021-09-22T16:57:56Z", "digest": "sha1:FLACXNB2LVRSX6HDAPHZNBU4YK54AEOR", "length": 17222, "nlines": 101, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "ओबीसी जनगणनेसाठी तयार केलेली पाटी चक्क लग्नपत्रिकेवर - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / सोशल मीडिया व्हायरल / ओबीसी जनगणनेसाठी तयार केलेली पाटी चक्क लग्नपत्रिकेवर\nओबीसी जनगणनेसाठी तयार केलेली पाटी चक्क लग्नपत्रिकेवर\nBhairav Diwase सोमवार, फेब्रुवारी ०८, २०२१ चंद्रपूर जिल्हा, ब्रम्हपुरी तालुका, सोशल मीडिया व्हायरल\nसोशल मीडियावर लग्न पत्रिका व्हायरल.\nइंटरनेटच्या या युगात कोण कुठे आणि कधी व्हायरल होईल याचा नेमच नाही. सोशल मीडियावर एक लग्न पत्रिका व्हायरल होत आहे. त्या मध्ये अनेक महान पुरुषांच्या विचारांची साक्ष देणारी ही लग्न पत्रिका आणि ओबीसी जनगणना झाली पाहिजे व ओबीसी जनगणनेचे फायदे काय आहेत. लग्नपत्रिकेवर स्पष्ट सांगण्यात आलेले आहे.\nहि सोशल मीडियावर व्हायरल होणारी लग्नपत्रिका ॲड आशिष संग केश्विनी यांच्या लग्नाची आहे. राजर्षी शाहू महाराज नगर ब्रम्हपुरी येथील ॲड आशिष स्मृतीशेष गोंडाणे यांचा विवाह ब्रम्हपुरी तालुक्यातील अऱ्हेरनवरगाव येथील केश्विनी दिवाकर लोखंडे यांच्या कन्येशी २८ फेब्रुवारी २०२१ ला बुद्धविहार, अऱ्हेरनवरगाव येथे संपन्न होत आहे.\nएस.सी (SC) प्रवर्गात समाविष्ट असलेल्या मुलाने आपल्या लग्नाच्या पत्रिकेवर ओबीसी जनगणना झाली पाहिजे म्हणुन त्या व्यक्तीने ओबीसी जनगणनेसाठी तयार केलेली पाटी चक्क लग्नपत्रिकेवर ठळकपणे समोर छपाई करून घेतली. ओबीसी प्रवर्गातील नागरीकांनी प्रेरणा घेण्यासाठी हि पत्रिका आकर्षित करीत आहे. ओबीसी जनगणना झालीच पाहिजे यासाठी प्रत्येक व्यक्तीनी पुढाकार घेऊन जनजागृती करावी.\nजनगणना २०२१ मध्ये OBC ( VJ/DNT/NT /SBC) चा कालम नाही. म्हणून आमचा जनगणनेत सहभाग नाही. जय ओबीसी..... जय संविधान\nओबीसी जनगणनेसाठी तयार केलेली पाटी चक्क लग्नपत्रिकेवर Reviewed by Bhairav Diwase on सोमवार, फेब्रुवारी ०८, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जि���्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/challenge-for-the-police-to-collect-weapons-419332/", "date_download": "2021-09-22T17:49:35Z", "digest": "sha1:R473EPYLWXQ4RNPSINCT6GOGRPNP6QNQ", "length": 12472, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शस्त्रे जमा करण्याचे पोलिसांपुढे आव्हान – Loksatta", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nशस्त्रे जमा करण्याचे पोलिसांपुढे आव्हान\nशस्त्रे जमा करण्याचे पोलिसांपुढे आव्��ान\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर तालुक्यातील शस्त्रपरवानाधारकांनी येत्या दोन दिवसांत त्यांची शस्त्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या व्यक्ती सापडतच नसल्याने त्यांना शोधण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर तालुक्यातील शस्त्रपरवानाधारकांनी येत्या दोन दिवसांत त्यांची शस्त्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कोपरगाव पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या ६८ शस्त्रपरवानाधारकांचा आता पत्ताच नाही. या व्यक्ती सापडतच नसल्याने त्यांना शोधण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.\nकोपरगावचे पोलीस निरीक्षक साजन सोनवणे व उपनिरीक्षक पारखे यांनी या ६८ जणांची यादी मंगळवारी पत्रकारांना दिली. या लोकांकडील रिव्हॉल्व्हर, बंदुका, पिस्तूल, रायफल आदी शस्त्रे जमा करण्याचे मोठे आव्हान या पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. या यादीत माजी खासदार (स्व.) भीमराव बडदे, तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष त्र्यंबक सरोदे, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त पी. टी. बोरावके, (स्व) धनराज भन्साळी, नारायण महाले, ज्ञानदेव पाचरणे, अभय शेळके, डॉ. एम. डी. चव्हाण, अरुण शिरोडे, वाय. एल. गिरमे, रामदास जपे, तुकाराम िशदे, रामचंद्र काजळे, भास्करराव गरुड, आनंदराव वक्ते, रंगनाथ काळे, बाळकृष्ण विध्वंस, श्रीराम रासकर आदींचा समावेश आहे. राहाता व शिर्डी असे वर्गीकरण करून कोपरगाव तालुक्यात एकूण ६४९ जणांना शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. त्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आहे. यातील बहुतांशी शस्त्रपरवानाधारक मृत झाले आहेत. त्यांच्या वारसदारांनी ही शस्त्रे जमाच केली नाहीत. त्यामुळे पोलिसांपुढे शस्त्र जमा करून घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अधिक माहितीसाठी पोलिसांशी ०२४२३-२२२३३३ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक ��ल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nलसीकरणाचा वेग वाढविण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nराज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत\nप्रिसिजनने बनविली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस\nभाजपाच्या महिला आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र\n“ही तर अपरिपक्वता,” मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया\n“मुख्यमंत्री हतबल की प्रस्थापितांच्या पुढे नांगी टाकली”; ओबीसी आरक्षणावरुन पडळकरांचा हल्लाबोल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-bjp-karnataka-crisis-resolves-ministers-call-back-resignation-3472169.html", "date_download": "2021-09-22T18:33:30Z", "digest": "sha1:BGEROLNXDZXCL2PXQPSNJUC6JWLADLNV", "length": 3509, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bjp-karnataka-crisis-resolves-ministers-call-back-resignation | कर्नाटक : येडियुरप्पा समर्थक 9 मंत्र्यांचे राजीनामे मागे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकर्नाटक : येडियुरप्पा समर्थक 9 मंत्र्यांचे राजीनामे मागे\nबेंगळुरु- कर्नाटक भाजपमधील आणखी एका राजीनामा नाट्यावर पडदा पडला आहे. येडियुरप्पा समर्थक ९ मंत्र्यांनी आपले राजीनामे मागे घेतले आहेत.\nमागील आठवड्यात जगदीश शेट्टर यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी येडियुरप्पा समर्थक ९ मंत्र्यांनी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे राजीनामे सोपवले होते.\nभारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी दखल घेतल्यानंतर कर्नाटक भाजपातील हे पेल्यातील वादळ तात्पुरते का होईना शमले आहे. बंड केलेल्या मंत्र्यांनी म्हटले आहे की, भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आम्हाला आश्वासन दिले आहे. तसेच भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी जगदीश शेट्टर आणि राजीनामा दिलेल्या मंत्र्यांना दिल्लीत बोलावले आहे. आज रात्री ते नवी दिल्लीत दाखल होणार आहेत.\nयेडियुरप्पा समर्थकांचे म्हणणे आहे की, भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने आम्हाला आश्वासन दिले आहे की कर्नाटक भाजपमधील संकट लवकरच संपूर्ण निकालात काढू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vinitdhanawade.blogspot.com/2012/12/", "date_download": "2021-09-22T17:26:29Z", "digest": "sha1:QUZS22CCFEDUGVAECB3CYFQMBO2GABJY", "length": 8096, "nlines": 135, "source_domain": "vinitdhanawade.blogspot.com", "title": "थोडसं ........कधीतरी ............ : December 2012", "raw_content": "\nनमस्कार .मी विनीत धनावडे.मुंबई चा.लहानपणापासून मला विचार करायला फार आवडते ..मग तो कसलाही विचार असु दे..त्याचबरोबर खूप अनुभवही आले ..काही चांगले तर काही वाईट .त्यातूनच मग मी माझे एक जग तयार केले ..आणि त्याच जगात मला राहायला आवडते ..तुम्हाला पण आवडेल ..माझा बद्दल जास्त असे काही नाही सांगण्यासारखे .या blog मध्ये माझ्या कविता ,माझे लेख मी सादर करणार आहे. काही चुकले तर नक्की सांगा .मला आवडेल ते.(आणखी एक मला पाऊस खूप खूप आवडतो . जर तुम्हाला या blog मध्ये जास्त पाऊसच दिसला तर जरा मला समजून घ्या )\nसकाळची रात्र ,रात्रीची सकाळ करण्यासाठी ............,\nसमुद्राजवळची संध्याकाळ घालवण्यासाठी............. ,\nनिळे आभाळ मनात साठवून ठेवण्यासाठी ............,\nपावसाचे टपोरे थेंब अंगावर झेलण्यासाठी ............,\nओळखीच्या वाटेवर अनोळखी होण्यासाठी ............,\nमाझं तुला आणि तुझं मला करण्यासाठी ............,\nहृद्यातील गोष्टी जाणून घेण्यासाठी ............,\nआठवणींच्या पानावर बसून भूतकाळात रमण्यासाठी ............,\nजीवनाची सकाळ,संध्याकाळ मग रात्र करण्यासाठी ............,\n\" सूड… ( भाग पहिला ) \"\n\"खाड्ड…\",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं....\n \" (भाग पहिला )\nफोनच्या रिंगने अभिषेकच्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळ...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग पहिला)\n\"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू \" , \" का गं \" , \" नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. \", &...\nभटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग पहिला)\nआकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पाव...\nएक होता राजा…. (भाग दोन )\nबघता बघता मार्च महिना जवळ आला, निलमचं लग्नसुद्धा. सगळीकडे पत्रिका वाटून झालेल्या. फक्त राजेश-मंगेशकडे देयाची राहिली होती...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग तिसरा)\nपाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विवेक आणि मानसी एकमेकांसमोर तसेच उभे होते. मानसी त्याला बघून हसली. पण ते हसणं वेगळं होतं, तूच्छत...\n\" सूड… ( भाग दुसरा ) \"\nपुढचे चार दिवस तर inspector अभिषेकला \"त्या\" केसमध्ये लक्षच देता आले नाही. एका मंत्र्याच्या मुलाचे लग्न असल्याने त्याची...\n ( भाग २ )\nदोन दिवस झाले… पाऊस थांबायचं नावं घेत नव्हता.... वादळचं आलेलं ना, त्यामुळे पुढचे दोन दिवस कॉलेज बंदच होतं. संजयने कॉलेजमध्ये...\n\" अरे .... विनू ...... अजून घरी नाही गेलास ...... अजून घरी नाही गेलास \", \" हो. निघतोच आहे सर आता.\", \" OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/tv", "date_download": "2021-09-22T18:09:34Z", "digest": "sha1:NDKL4VYHZNGDRVGTO7IBHGJ7SMANELN2", "length": 5538, "nlines": 136, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nसिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर पोलिसांचं 'हे' वक्तव्य, शवविच्छेदनानंतर....\n...आणि मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले\nकरण जोहर करणार बिग बॉस होस्ट, तर सलमान खान...\nशगुफ्ता अली गेल्या ४ वर्षांपासून बेरोजगार, चाहत्यांकडे मागितली मदत\nरणवीर सिंहचे छोट्या पडद्यावर पदार्पण, 'हा' शो करणार होस्ट\nहृतिक रोशनचा पुन्हा एकदा CINTAAला मदतीचा हात\nमी कधीही निशाची फसवणुक केली नाही : करण मेहरा\nमी बर्‍याच वर्षांपासून तिला या त्रासातून जाताना बघत आहे : रोहित वर्मा\nटीव्ही कलाकार हिना खानच्या वडिलांचं निधन\n'डान्स दिवाने'च्या सेटवरील १८ जण कोरोना पॉझिटिव्ह\n'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील 'हा' कलाकार कोरोना पॉझिटिव्ह,\nटीसीएलचा व्हिडिओ कॉलिंगची सुविधा असलेला अँड्रॉइड टीव्ही लॉन्च\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.narendramodi.in/mar/prime-minister-narendra-modi-s-interaction-with-fitness-enthusiasts-from-across-the-country-551542", "date_download": "2021-09-22T17:01:14Z", "digest": "sha1:2D2POJBD4YAVVJU34VWGCRV4UJWH4L6G", "length": 35921, "nlines": 283, "source_domain": "www.narendramodi.in", "title": "पंतप्रधानांच्या हस्ते वयानुकूल फिटनेस प्रोटोकॉलचा शुभारंभ", "raw_content": "\nकार्यक्रम चालू आहे, बघा.\nपंतप्रधानांच्या हस्ते वयानुकूल फिटनेस प्रोटोकॉलचा शुभारंभ\nपंतप्रधानांच्या हस्ते वयानुकूल फिटनेस प्रोटोकॉलचा शुभारंभ\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज फिट इंडिया मुव्हमेंटच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त वयानुकूल फिटनेस प्रोटोकॉलचा व्हर्च्युअल कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुभारंभ करण्यात आला.\nनरेंद्र मोदी यांनी विविध क्रीडापटू, फिटनेस तज्ज्ञ आणि इतर व्यक्तींशी फिट इंडिया डायलॉग कार्यक्रमात संवाद साधला. औपचारिकरित्या आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सहभागितांनी पंतप्रधानांसमवेत आपले अनुभव आणि तंदुरुस्तीच्या बाबी सामाईक केल्या.\nपंतप्रधानांचा देवेंद्र झाझडिया, पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते, भालाफेक यांच्याशी संवाद\nपंतप्रधानांनी देवेंद्र यांचे विविध जागतिक पॅरा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल कौतुक केले. देवेंद्र यांनी आव्हानांवर कशी मात केली, आणि एक प्रसिद्ध क्रीडापटू म्हणून नाव कमावले, याबद्दल पंतप्रधानांनी विचारपूस केली.\nदेवेंद्र झाझडिया यांनी कठीण काळातील प्रसंग विशद करताना सांगितले की, इलेक्ट्रीक शॉकमुळे त्यांना हात गमवावा लागला आणि आईने त्यांना सामान्य बालकांप्रमाणे वागण्यास आणि तंदुरुस्तीकडे लक्ष देण्याची प्रेरणा दिली.\nपंतप्रधानांनी चौकशी केली की, देवेंद्र यांनी नुकत्याच झालेल्या खांद्याच्या दुखापतीवर कशी मात केली आणि क्रीडाक्षेत्रातून निवृत्त होण्याचा मानस कसा बदलला. देवेंद्र झाझडिया यांनी सांगितले की, प्रत्येकाला प्रथम स्वतःवर विश्वास असला पाहिजे जेणेकरुन मानसिक आणि शारिरीक आव्हानांवर मात करता येईल.\nत्यांनी काही व्यायामांचे प्रात्यक्षिक करुन दाखवले आणि दुखापतीवर विजय मिळविण्यासाठी अनुसरण केलेल्या तंदुरुस्तीविषयी चर्चा केली.\nपंतप्रधानांनी पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते देवेंद्र यांचे प्रेरणात्मक कार्याबद्दल कौतुक केले आणि त्यांच्या आई, ज्या 80 व्या वर्षीही तंदुरुस्त आहेत, त्याबद्दल प्रशंसा केली.\nपंतप्रधानांचा फुटबॉलपटू अफसान अशिक यांच्याशी संवाद\nजम्मू आणि काश्मीर संघाच्या गोलकीपर म्हणाल्या की, प्रत्येक महिलेने स्वतःच्या तंदुरुस्तीकडे लक्ष दिले पाहिजे, कारण तिला मातेच्या भूमिकेत पूर्ण कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. एम एस धोनी यांच्या शांत चित्ताने खेळण्याच्या शैलीतून प्रेरणा घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सकाळी ध्यानधारणा केल्यामुळे शांत आणि संतुलित राहता येते, असे त्या म्हणाल्या.\nपंतप्रधानांनी विचारले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रतिकूल हवामान परिस्थितीत तंदुरुस्तीबाबत पारंपरिक पद्धती काय आहेत. अफसान यांनी सांगितले गिर्यारोहण (ट्रेक) च्या माध्यमातून तंदुरुस्ती वाढते. जम्मू आणि काश्मीरमधील लोक उंचावर राहत असल्यामुळे त्यांची श्वसन क्षमता चांगली आहे आणि त्यामुळे इतर शारिरीक कसरतींच्या वेळी त्यांना श्वसनाची समस्या जाणवत नाही.\nअफसान यांनी गोलकीपर म्हणून मानसिकदृष्ट्या केंद्रीत आणि शारिरीकदृष्ट्या लवचिक राहावे लागते याबद्दलही सांगितले.\nपंतप्रधानांचा मिलिंद सोमण, अभिनेते, मॉडेल यांच्याशी संवाद\nमिलिंद सोमण यांचे ‘मेड इन इंडिया मिलिंद’, असे वर्णन करत पंतप्रधान म्हणाले, स्वतः आपल्या पद्धतीने ते मेक इन इंडियाचे पुरस्कर्ते आहेत. मिलिंद सोमण याप्रसंगी म्हणाले, फिट इंडिया मुव्हमेंटमुळे लोकांमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे, त्यांना आता शारिरीक आणि मानसिक शक्तीची जाण झाली आहे. त्यांनी आपल्या आईच्या तंदुरुस्तीचे उदाहरण दिले. पूर्वीचे लोक तंदुरुस्त होते आणि खेड्यांमध्ये 40-50 किलोमीटर अंतरावरुन पाणी आणत होते, असे ते म्हणाले. पण, आता तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे बैठी जीवनशैली झाली आहे, त्यामुळे बऱ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत.\nपंतप्रधान म्हणाले, फिटनेसला वयाचे बंधन नाही आणि मिलिंद सोमण यांच्या आई 81 व्या वर्षीही पुश-अप्स काढून तंदुरुस्त असल्याबद्दल प्रशंसा केली.\nमिलिंद सोमण म्हणाले, आपल्याकडे जे काही आहे त्याचा वापर करुन एखादी व्यक्ती तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकते, त्यासाठी केवळ आत्मविश्वास आणि दृढ विचारांची आवश्यकता आहे.\nमिलिंद यांनी पंतप्रधानांना विचारले की, ते कशापद्धतीने टीकांना सामोरे जातात. यावर पंतप्रधान म्हणाले, पूर्ण समर्पण भावनेने केलेल कार्य, सर्वांच्या सेवेसाठी केलेले कार्य यामुळे कर्तव्यप��र्तीची भावना निर्माण होते, ज्यामुळे तणाव येत नाही. पंतप्रधान म्हणाले, स्पर्धा हे विचार करण्याच्या सुदृढ मार्गाचे प्रतीक आहे, मात्र त्याचवेळी प्रत्येकाने स्वतःशीच स्पर्धा केली पाहिजे, इतरांशी नाही.\nपंतप्रधानांचा ऋजूता दिवेकर, पोषणतज्ज्ञ यांच्याशी संवाद\nऋजूता दिवेकर यांनी आहाराच्या – डाळ, भात आणि तूप जुन्या पद्धतींचे महत्व विशद केले. पंतप्रधान म्हणाले, जर आपण स्थानिक उत्पादनाचा आहारात समावेश केला तर आपल्या शेतकऱ्यांना आणि अर्थव्यवस्थेला लाभ होईल. व्होकल फॉर लोकल फार महत्त्वाचे आहे.\nत्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर तूप कसे तयार करायचे याकडे कल वाढला आहे आणि हळदीच्या दुधाचे महत्त्व लक्षात आले आहे.\nदिवेकर यांनी सांगितले की, शारिरीक आणि मानसिक बाबीवर परिणाम करणारे अन्न आपण टाळले पाहिजे. प्रत्येक प्रांताचे स्वतःचे अन्न वैशिष्ट्ये आहे आणि घरचे जेवण नेहमीच महत्त्वपूर्ण आहे. आपण पॅक केलेले आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाण्याचे थांबविल्यास आणि अधिक घरगुती पदार्थ खाल्ल्यास, आपल्याला बरेच फायदे दिसू शकतात.\nस्वामी शिवध्यानम सरस्वती यांच्याशी पंतप्रधानांचा संवाद\nस्वामी शिवाध्यानम सरस्वती म्हणाले की सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय म्हणजे सर्वांचे कल्याण आणि सर्वांचा आनंद या प्रसिद्ध म्हणीमधून त्यांना प्रेरणा मिळाली.\nत्यांनी आपल्या गुरूंबद्दल आणि योगाच्या महत्वाचा प्रसार करण्यासाठी त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेविषयी सांगितले. त्यांनी प्राचीन गुरु -शिष्य गुरुकुल परंपरेचा उल्लेख केला ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर लक्ष केंद्रित केले आहे.\nत्यांनी योग हा केवळ एक व्यायाम नव्हे तर जीवनशैली असल्याचे सांगितले, जे गुरुकुल शिक्षणादरम्यान रुजवले जाते.\nबदलत्या जीवनशैलीनुसार योगामध्ये बदल करण्याविषयी पंतप्रधानांनी सूचना केली.\nविराट कोहलीशी पंतप्रधानांचा संवाद\nपंतप्रधानांनी विराट कोहलीशी त्यांच्या तंदुरुस्तीच्या दिनचर्येबद्दल चर्चा केली. विराट म्हणाला, मानसिक शक्ती तुमच्या शारीरिक सामर्थ्याबरोबर येते.\nदिल्लीचे प्रसिद्ध छोलेभटूरे कसे सोडलेस हे पंतप्रधानांनी विचारले असता, विराटने तंदुरुस्ती वाढवण्यासाठी आहारात शिस्त आणण्याबरोबरच घरचे साधे जेवण कशा प्रकारे सहाय्यक ठरते याबाबत माहिती दिली.\nमोदींनी कॅलरीचे सेवन कसे राखावे याबाबत चर्चा केली. विराट म्हणाला की अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला वेळ देणे आवश्यक आहे. पंतप्रधान योयो चाचणी विषयी बोलले आणि तंदुरुस्तीची संस्कृती आणण्याच्या गरजेवर भर दिला. तुला थकवा येत नाही का याबाबत पंतप्रधानांनी विचारले असता विराट म्हणाला की चांगली झोप, आहार आणि तंदुरुस्तीमुळे आठवड्याभरात शरीर पूर्ववत होते.\nशिक्षणतज्ज्ञ मुकुल कानिटकर यांच्याशी पंतप्रधानांचा संवाद\nमुकुल कानिटकर म्हणाले की, तंदुरुस्ती ही संकल्पना केवळ शरीरासाठीच नव्हे तर मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठी देखील आहे. आरोग्य संस्कृती निर्माण करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. त्यांनी सूर्यनमस्काराचे समर्थन केल्याबद्दल पंतप्रधानांची प्रशंसा केली. भगवद्गीता ही दोन तंदुरुस्त लोकांमधील चर्चा असल्याचे त्यांनी नमूद केले.\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020 मध्ये तंदुरुस्तीला अभ्यासक्रमाचा एक भाग बनवल्याबद्दल आणि सर्वांना फिट इंडियासाठी काम करण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले. ते म्हणाले की तंदुरुस्ती ही मन (भावना), बुद्धी (ज्ञान ) आणि भावना (विचार) यांचे मिश्रण आहे.\nयावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की फिट इंडिया संवाद प्रत्येक वयोगटाच्या तंदुरुस्तीवर केंद्रित आहे आणि तंदुरुस्तीचे वेगवेगळे आयाम साकारत आहे.\nफिट इंडिया चळवळ सुरु झाल्यानंतर देशात तंदुरुस्तीबाबत मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले आहेत. आरोग्य आणि तंदुरुस्ती बाबत जागरूकता निरंतर वाढत असून सक्रियता देखील वाढत आहे. त्यांनी आनंद व्यक्त केला कि योग, आसन, व्यायाम, चालणे, धावणे , पोहणे , सकस आहाराच्या सवयी , निरोगी जीवनशैली हे सर्व आता आपल्या नैसर्गिक जाणिवेचे अविभाज्य घटक बनले आहेत. फिट इंडिया चळवळीने आपला प्रभाव आणि प्रासंगिकता या कोरोना काळात निर्बंध असूनही सिद्ध करून दाखवली असे ते म्हणाले.\nतंदुरुस्त राहणे जेवढे काहींना वाटते तितके कठीण काम नाही, असे पंतप्रधान म्हणाले. थोडेसे नियम आणि थोडेसे परिश्रम यामुळे तुम्ही कायम तंदुरुस्त राहू शकता. 'फिटनेसचा डोस , अर्धा तास रोज' या मंत्रात सर्वांचे आरोग्य, सर्वांचे सुख लपलेले आहे. त्यांनी प्रत्येकाला योगासने करण्याचे किंवा बॅडमिंटन, टेनिस , फुटबॉल , कराट��, कबड्डी रोज किमान 30 मिनिटे खेळण्याचे आवाहन केले. युवक मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने एकत्रितपणे फिटनेस प्रोटोकॉल देखील जारी केल्याचे त्यांनी सांगितले.\nआज जगभरात तंदुरुस्तीबाबत जागरूकता आहे. जागतिक आरोग्य संघटना –WHO ने आहार, व्यायाम आणि आरोग्याबाबत जागतिक धोरण तयार केले आहे असे पंतप्रधान म्हणाले. शारीरिक व्यायामावर जागतिक शिफारशी देखील त्यांनी जारी केल्या आहेत. आज ऑस्ट्रेलिया, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका, अशा अनेक देशांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात तंदुरुस्ती अभियान सुरु आहे.आणि जास्तीत जास्त नागरिक दररोज शारीरिक व्यायामात सहभागी होत आहेत.\nसोशल मीडिया कॉर्नर 22 सप्टेंबर 2021\t(September 22, 2021)\nचलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी\nसोशल मीडिया कॉर्नर 22 सप्टेंबर 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/big-art-festival-get-started-55000-artists-participating-anyone-can-perform-their-art-here-1565178255.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T16:44:30Z", "digest": "sha1:WQFQLYRKQKZLYYMVFPIAIQMTUXPQSODU", "length": 4501, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Big art festival get started, 55,000 artists participating, anyone can perform their art here | जगातील सर्वात मोठे आर्ट फेस्टिव्हल सुरु, यामध्ये 55 हजार आर्टिस्ट भाग घेत आहेत, कुणीही आपली कला करू शकते सादर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजगातील सर्वात मोठे आर्ट फेस्टिव्हल सुरु, यामध्ये 55 हजार आर्टिस्ट भाग घेत आहेत, कुणीही आपली कला करू शकते सादर\nएंटरटेन्मेंट डेस्क : स्कॉटलँडच्या एडिनबर्गमध्ये दरवर्षी होणारे जगातील सर्वात मोठे आर्ट फेस्टिव्हल सुरु झाले आहे. हे 21 दिवस म्हणजेच 26 ऑगस्टपर्यंत चालेल. यावेळी यामध्ये जगभरातील 55 हजार आर्टिस्ट भाग घेत आहेत. येथे त्यांच्या परफॉर्मन्ससाठी 317 व्हेन्यू बनवले गेले आहेत. जेथे 4000 शो आयोजित होतील.\nया फेस्टिव्हलचे वैशिष्ठ्य हे आहे की, येथे कुणीही आर्टिस्ट येऊन आपली कला सादर करू शकते. फेस्टिव्हलचे मंच सर्वांसाठी खुले आहेत. या कारणाने याला कला आणि मनोरंजनाचा सर्वात प्रसिद्ध उत्सवदेखील म्हणले जाते.\nफेस्टिवलमध्ये कॉमेडी, थियेटर, पथनाट्य, डान्स, सर्कस, कॅबरे, लहान मुलांचे संगीत, पेंटिंग, फोटोग्राफी, एग्जीबिशन आणि ओपेरा यांसह अनेक कार्यक्रम होतात. यामध्ये सामील होण्यासाठी जगभरातून प्रसिद्ध आर्टिस्��देखील येथे येतात.\n72 वर्षांपूर्वी सुरु झाले होते फेस्टिव्हल\nआर्ट फेस्टिव्हल 72 वर्षांपूर्वी 1947 मध्ये पहिल्यांदा सुरु झाले. हे खुल्या मंचावर लोकांसमोर सादर केले गेले होते. जेणेकरून लोकांनी समोर यावे आणि आपल्या कलेचे सादरीकरण करावे.\nदिल्ली कॅपिटल्स ला 62 चेंडूत 6.77 rpo प्रति ओवर सरासरी ने 70 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/vijay-devarakonda-falls-down-on-stage-a-fan-grabbed-his-feet-during-the-promotion-of-film-dear-comrade-1564131663.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T17:48:01Z", "digest": "sha1:PQUXRAALRX46LRJI2JIQ7YTD7JYLC7L4", "length": 5718, "nlines": 74, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vijay Devarakonda falls down on stage, a fan grabbed his feet during the promotion of film 'Dear Comrade' | 'डियर कॉम्रेड' च्या प्रमोशनदरम्यान मंचावर पडला विजय देवराकोंडा, फॅनने पायालाच घेरले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'डियर कॉम्रेड' च्या प्रमोशनदरम्यान मंचावर पडला विजय देवराकोंडा, फॅनने पायालाच घेरले\nबॉलिवूड डेस्क : अर्जुन रेड्डी चित्रपटातील अभिनेता विजय देवराकोंडाचा आगामी चित्रपट 'डियर कॉम्रेड' चे प्रमोशन सुरु आहे. चित्रपटाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये गर्दीतून एक फॅन स्टेजवर असली आणि तिने विजयच्या पायांनाच घेरले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे विजय हैराण झाला आणि पडता पडता वाचला. मात्र नंतर सिक्योरिटीने त्या मुलीला तेथून हटवले.\nविजयने ने विचारले प्रेम दाखवले की, हल्ला केला...\nविजय जेव्हा आपल्या चित्रपटाबद्दल तिथे उपस्थित असलेल्या आपल्या फॅन्सशी बोलत होता, तेव्हा ही घटना घडली. मुलगी पळत पळत अली आणि विजयला धक्का देऊन तिने त्याच्या पायालाच घेरले. त्यामुळे विजय मंचावर पडला. यानंतर त्याने विचारले, 'तू प्रेम दाखवत होतीस की, माझ्यावर हल्ला करत होती.'\n26 ला रिलीज होत आहे चित्रपट...\nविजय देवराकोंडाचा हा चित्रपट 26 जुलैला रिलीज होत आहे. 'डियर कॉम्रेड' चे दिग्दर्शन भारत कम्माने केले आहे. ही एक लव्ह स्टोरी आहे, ज्यामध्ये विजयसोबत रश्मिका मंदाना दिसणार आहे.\nकारगिल विजय दिवस: १९९९ मध्ये बंकर, आज तिथे सुसज्ज हॉटेल; वीस वर्षांतील कारगिलचा हा प्रवास हेही ‘ऑपरेशन विजय’च\nकारगिल विजय : पाकने आपल्या सैनिकांची ओळख नाकारली तेव्हा भारतीय सैन्याने अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा देत केला मृत पाक सैनिकांचा अंत्यविधी\nयुद्धाकडून बुद्धाकडे निघाले कारगिल...बंद शाळा उमेदीने सुरू\nआंबेडकरांची भाषा ही भाजपला मदतीची, त्यांना आघाडी नकोय; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांंचा आरोप\nदिल्ली कॅपिटल्स ने सनरायजर्स हैदराबाद चा 8 गडी राखून पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vinitdhanawade.blogspot.com/2014/02/", "date_download": "2021-09-22T16:33:20Z", "digest": "sha1:CDQJBMJKSYISR6N2TOMR2LPX2KFIW2EG", "length": 35676, "nlines": 126, "source_domain": "vinitdhanawade.blogspot.com", "title": "थोडसं ........कधीतरी ............ : February 2014", "raw_content": "\nनमस्कार .मी विनीत धनावडे.मुंबई चा.लहानपणापासून मला विचार करायला फार आवडते ..मग तो कसलाही विचार असु दे..त्याचबरोबर खूप अनुभवही आले ..काही चांगले तर काही वाईट .त्यातूनच मग मी माझे एक जग तयार केले ..आणि त्याच जगात मला राहायला आवडते ..तुम्हाला पण आवडेल ..माझा बद्दल जास्त असे काही नाही सांगण्यासारखे .या blog मध्ये माझ्या कविता ,माझे लेख मी सादर करणार आहे. काही चुकले तर नक्की सांगा .मला आवडेल ते.(आणखी एक मला पाऊस खूप खूप आवडतो . जर तुम्हाला या blog मध्ये जास्त पाऊसच दिसला तर जरा मला समजून घ्या )\nसोनेरी दिवस ………( भाग २)\nअशी होती विवेकची \"प्रेमकथा\". दोन वर्ष झाली तरी पुढे काही सरकत नव्हती. आणि तिच्याकडून सुद्धा तसा काही response येत नव्हता. महत्त्वाचे म्हणजे संकेत आणि नितीन ने हे \" सिक्रेट \" कोणालाच कळू दिले नव्हते. तसाच विवेक सकाळी ७.०५ वाजता तिकडे तिची वाट पाहायचा आणि ती पुढे निघून गेल्यावर तिच्या मागून शाळेत यायचा. असाच एक दिवस , पावसाळ्यातला. विवेक नेहमीच्या time ला निघाला. पाऊस धरलेला होता,\" याला काय आत्ताच यायचं होतं काय \" विवेक मनातच बोलतं निघाला. नेहमीसारखा वेळेवर पोहोचला 'तिथे'. ती सुद्धा आली वेळेवर तिथे. सई थोडी पुढे जाणार इतक्यात पावसाला सुरवात झाली. विवेकने त्याची छत्री पटकन बाहेर काढली. पण सईकडे छत्री नव्हती. घरीच विसरली ती. काय करणार मग,आडोशाला उभी राहिली बिचारी. इथे विवेक बावरून गेला , \" थांबू कि पुढे जाऊ \" विवेक मनातच बोलतं निघाला. नेहमीसारखा वेळेवर पोहोचला 'तिथे'. ती सुद्धा आली वेळेवर तिथे. सई थोडी पुढे जाणार इतक्यात पावसाला सुरवात झाली. विवेकने त्याची छत्री पटकन बाहेर काढली. पण सईकडे छत्री नव्हती. घरीच विसरली ती. काय करणार मग,आडोशाला उभी राहिली बिचारी. इथे विवेक बावरून गेला , \" थांबू कि पुढे जाऊ \". त्याने छत्री उघडून झपझप चालण्यास सुरुवात केली. तेवढ्यात \" excuse me,..... \" सईने त्याला लांबूनच हाक मारली. विवे��� दचकला पण थांबला नाही. \" विवेक ...... ये विवेक थांब जरा... मी पण येते थांब.\" विवेक जागेवरच थबकला. \" आयला.... हिला माझं नाव माहित आहे \". त्याने छत्री उघडून झपझप चालण्यास सुरुवात केली. तेवढ्यात \" excuse me,..... \" सईने त्याला लांबूनच हाक मारली. विवेक दचकला पण थांबला नाही. \" विवेक ...... ये विवेक थांब जरा... मी पण येते थांब.\" विवेक जागेवरच थबकला. \" आयला.... हिला माझं नाव माहित आहे \" तशी ती धावतच आली छत्रीमध्ये . विवेकला तर पाय उचलणं हि कठीण झालं होतं. \" चल लवकर , नाहीतर आपण दोघे पण भिजू \" तसे ते दोघे चालू लागले, विवेकला तर विश्वासच बसत नव्हता. \" मी पकडू का छत्री \" तशी ती धावतच आली छत्रीमध्ये . विवेकला तर पाय उचलणं हि कठीण झालं होतं. \" चल लवकर , नाहीतर आपण दोघे पण भिजू \" तसे ते दोघे चालू लागले, विवेकला तर विश्वासच बसत नव्हता. \" मी पकडू का छत्री \" सई बोलली तसा विवेक भानावर आला.\nविवेकच्या लक्षात आलं कि त्याची छत्री तुटलेली होती आणि त्याचं बाजूला सई होती. त्यामुळे ती भिजत होती.विवेकनी लगेच तुटलेली छत्री त्याच्या बाजूला केली. जशी शाळा जवळ आली तशी तीने छत्री सोडली आणि धावतच गेली ती शाळेत. विवेक पुन्हा तसाच उभा राहिला. \" अरे…. Thank You तर बोल.. \" पण ती तर केव्हाच शाळेत पोहोचली होती. \" काय यार .... या छत्रीने तर इज्जतच काढली आज. माझाच आळस.. आज शिवून आणली पाहिजे.\" छत्री तशीच फेकून दयावी असं वाटलं त्याला. पण त्याच्याकडे एकच छत्री आहे आणि नवीन तर यावर्षी तरी मिळणार नाही याचा विचार करून त्याने त्याचं मन आवरलं. \" काय रे विक्या....छत्री होती ना .. मग भिजलास कसा बे \" राकेशने विवेकला टोमणा मारला. \" त्याची छत्री तुटली आहे रे \" विवेक बोलण्याच्या आत नितीनने माहिती पुरवली, \" असं होय... नायतर आजकाल खूप राकेश \" भू ... भू… \" करत फिरत असतात रस्त्यातून , एखादा मागे लागला तर पळायलाच लागते आणि त्यात पाऊस असेल तर भिजणारच माणूस \" संकेतने राकेशला चिडवत म्हटले. \" संक्या ... तू मेलास आता \" म्हणत राकेश उठला आणि संकेतच्या पाठीत जोरात धपाटा मारला, \" अगं आई गं …\" संकेत मोठयाने कळवळला ,तसा सगळ्या वर्गात हसा पिकला. \" कोणाला आईची आठवण येते आहे \" राकेशने विवेकला टोमणा मारला. \" त्याची छत्री तुटली आहे रे \" विवेक बोलण्याच्या आत नितीनने माहिती पुरवली, \" असं होय... नायतर आजकाल खूप राकेश \" भू ... भू… \" करत फिरत असतात रस्त्यातून , एखादा मागे लागला तर पळायलाच लागते आणि त्य��त पाऊस असेल तर भिजणारच माणूस \" संकेतने राकेशला चिडवत म्हटले. \" संक्या ... तू मेलास आता \" म्हणत राकेश उठला आणि संकेतच्या पाठीत जोरात धपाटा मारला, \" अगं आई गं …\" संकेत मोठयाने कळवळला ,तसा सगळ्या वर्गात हसा पिकला. \" कोणाला आईची आठवण येते आहे \" , वर्गशिक्षिका वर्गात येत म्हणाल्या , तसा वर्ग शांत झाला. वर्ग सुरु झाला आणि विवेकच्या डोक्यात एक विचार आला,\" अरे , लक्षातच नाही आलं माझ्या. शाळा सुटताना पण पाऊस आला पाहिजे, तिची कोणी मैत्रीण पण राहत नाही तिकडे. मग काय \" , वर्गशिक्षिका वर्गात येत म्हणाल्या , तसा वर्ग शांत झाला. वर्ग सुरु झाला आणि विवेकच्या डोक्यात एक विचार आला,\" अरे , लक्षातच नाही आलं माझ्या. शाळा सुटताना पण पाऊस आला पाहिजे, तिची कोणी मैत्रीण पण राहत नाही तिकडे. मग काय मज्जाच मजा माझी . \" विवेक आनंदातच बोलला , जरा मोठयाने बोलला तसं सगळ्या वर्गाचं लक्ष त्याच्याकडे गेलं ,\" कसली मजा मज्जाच मजा माझी . \" विवेक आनंदातच बोलला , जरा मोठयाने बोलला तसं सगळ्या वर्गाचं लक्ष त्याच्याकडे गेलं ,\" कसली मजा आणि पुस्तकात लक्ष दे जरा.समजलं का \" वर्गशिक्षीका विवेकला ओरडल्या.\nशाळा सुटण्याची वेळ झाली तसा विवेक अस्वस्थ झाला. पाऊस सुद्धा चांगलाच धरला होता. आणि ती वेळ आली , शाळा सुटण्याची. विवेकला हेच पाहिजे होतं ना. एक प्रोब्लेम होता \" Group ला कसं कटवायचं \" . सई पुढे जाऊ लागली तसा विवेक चलबिचल होऊ लागला. \" चल यार .. आज मी जातो इकडून. घरी काम आहे जरा.\" विवेकने राकेशला जाताजाता सांगितलं.\" OK Boss \" विशालने विवेकला permission दिली. \" थांब विवेक \" नितीनने विवेकला थांबवत म्हटलं , \" चल न्या.... त्याला जाऊ दे ना , मोठ्ठ काम आहे ना त्याचं घरी. \" राकेशने रागातच म्हटलं.\"हा .. हो पुढे आलोच मी .\" असं सांगितल्यावर राकेश पुढे निघून गेला. \" विवेक .... मला माहित आहे काय काम आहे तुजं \",\" नाही रे , खरंच काम आहे.\",\"मी सकाळी बघितलं तुला आणि मला माहित आहे तू का भिजला होतास ते. \" तसा विवेक गप्प बसला,\" बघ , तुला मित्र म्हणून सांगतो , आपण अजून शाळेतच आहोत. या गोष्ठीसाठी अजून खूप वर्ष आहेत.\",\" अस काय बोलतोस रे नितीन, तुला वाटते तसं काही नाही आहे. मला फक्त मदत करायची होती तिला.\"\n\" तशी मी सुद्धा आज छत्री आणली नव्हती. \" यावर विवेकला काही बोलताच आलं नाही. \" बरं जा तू ... पण लक्षात ठेव, तुटलेली छत्री जोडता येते, मन नाहीत .\" असं म्हणून नितीन निघून गेला. विवेकला कूठे जाऊ तेच कळत नव्हतं. त्याने विचार करून सईच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला. सई थोडी पुढे गेली होती. तेवढ्यात तिला घेण्यासाठी कोणीतरी आलेलं त्याने पाहिलं आणि तो जागेवरच थांबला,\" आई असावी तिची \" विवेकने अंदाज लावला, आणि त्याला नितीनची आठवण झाली तसा तो धावतच नितीनच्या मागे गेला. त्याला बघून नितीन खुष झाला. \" साल्या... घरी काम होत ना.. आता का आलास \" नितेश रागातच बोलला.\" छत्री तुटलेली असली तरी मन तुटलेली नसावीत म्हणून आलो मी .\" बाकी कोणाला कळलं नसलं तरी नितीनला ते कळलं होतं. त्याने विवेकच्या खांद्यावर हात टाकला आणि तसेच चालत चालत गेले. एकदम छान ना.... असेच दिवस होते ते . विवेकचे ... सईचे आणि त्याच्या मित्रांचे ... पण असंच राहत नाही ना ... शेवटपर्यंत ...\nसहामाही परीक्षा नुकतीच संपली होती. त्यात राकेशला सगळे पेपर्स वाईट गेले होते. परीक्षेच्या काळातच नितेश आजारी पडल्याने राकेशला शिकवणे त्याला जमलंच नव्हतं आणि उरलेल्यापैकी राकेशला अभ्यास शिकवण्याची कोणाला हिंमतच नव्हती. नितेश कसाबसा परीक्षेला यायचा. तो स्वतःचा अभ्यास बघेल कि राकेशला बघेल. परीक्षेनंतर वर्ग पुन्हा सुरु झाले,\" फक्त नापास होऊ दे मी , मग बगतो एकेकाला....साल्यांना मला मदत करत नाय काय \" खरच त्याचा तो पवित्रा बघून सगळ्यांना घाम फुटला. कोणीच काही बोललं नाही आणि पहिल्याच Lecture ला त्यांच्या वर्गशिक्षिकने \" बॉम्ब \" टाकला ,\" चला , आज तुमचे इतिहासाचे पेपर्स मिळणार आहेत. बहुदा आज सगळेच पेपर्स मिळतील तुम्हाला.\",\" आणखी एक , वर्गातल्या कोणीच बरोबर लिहिले नाही आहेत पेपर्स, फक्त विवेकने जरा चांगला लिहिला आहे पेपर. सहामाहीत टीक आहे पण वार्षिक परीक्षेत असं चालणार नाही.\" म्हणत इतिहासाचे पेपर्स दिले आणि विवेकला सगळ्यात जास्त मार्क होते. विवेकची कॉलर टाईट झाली. पण सगळ्यात महत्वाचा म्हणजे राकेश पास झाला होता इतिहासात. \" बर झालं ,\" भू ... भू .... पास झाला. \" ,\" अरे, एकातच पास झाला आहे तो. अजून सगळी \" match \" बाकी आहे.\" विवेक आणि संकेत एकमेकांत बोलत होते. पुढचा तास गणिताचा, नितेश अजून tension मध्ये,\" आज \" मोगली \" आला नाही पाहिजे रे \" [ गणिताच्या madam च्या केसांची style मोगली सारखी होती म्हणून मुलांनी त्यांना \" मोगली \" हे टोपण नाव ठेवलं होतं ] ,\" येणारच रे बघ तू .\" संकेत अस बोलला आणि madam दारात हजर. \"किडे पडोत तुझ्या तोंडात संक्या \" राक्या मागूनच बोलला,\"आजक��ल तुम्ही खूप दिवे लावायला लागला आहात, अभ्यास करा जरा.\" madam आल्याआल्या सगळ्या वर्गाला बोलल्या,\" मग पेपर जरा सोपे काढायचे ना.\"विवेक हळूच पुटपुटला,तसा सगळ्या वर्गात हशा पिकला. \" कोण ... कोण बोलला \" खरच त्याचा तो पवित्रा बघून सगळ्यांना घाम फुटला. कोणीच काही बोललं नाही आणि पहिल्याच Lecture ला त्यांच्या वर्गशिक्षिकने \" बॉम्ब \" टाकला ,\" चला , आज तुमचे इतिहासाचे पेपर्स मिळणार आहेत. बहुदा आज सगळेच पेपर्स मिळतील तुम्हाला.\",\" आणखी एक , वर्गातल्या कोणीच बरोबर लिहिले नाही आहेत पेपर्स, फक्त विवेकने जरा चांगला लिहिला आहे पेपर. सहामाहीत टीक आहे पण वार्षिक परीक्षेत असं चालणार नाही.\" म्हणत इतिहासाचे पेपर्स दिले आणि विवेकला सगळ्यात जास्त मार्क होते. विवेकची कॉलर टाईट झाली. पण सगळ्यात महत्वाचा म्हणजे राकेश पास झाला होता इतिहासात. \" बर झालं ,\" भू ... भू .... पास झाला. \" ,\" अरे, एकातच पास झाला आहे तो. अजून सगळी \" match \" बाकी आहे.\" विवेक आणि संकेत एकमेकांत बोलत होते. पुढचा तास गणिताचा, नितेश अजून tension मध्ये,\" आज \" मोगली \" आला नाही पाहिजे रे \" [ गणिताच्या madam च्या केसांची style मोगली सारखी होती म्हणून मुलांनी त्यांना \" मोगली \" हे टोपण नाव ठेवलं होतं ] ,\" येणारच रे बघ तू .\" संकेत अस बोलला आणि madam दारात हजर. \"किडे पडोत तुझ्या तोंडात संक्या \" राक्या मागूनच बोलला,\"आजकाल तुम्ही खूप दिवे लावायला लागला आहात, अभ्यास करा जरा.\" madam आल्याआल्या सगळ्या वर्गाला बोलल्या,\" मग पेपर जरा सोपे काढायचे ना.\"विवेक हळूच पुटपुटला,तसा सगळ्या वर्गात हशा पिकला. \" कोण ... कोण बोलला \" madam नी वळून बघितलं,वर्ग पुन्हा गप्प. पेपर्स वाटायला घेतले त्यांनी आणि पुन्हा एकदा विवेकच्या ग्रुपचं tension कमी झालं.\nराकेश पुन्हा पास झालेला आणि अश्याप्रकारे राकेश सगळ्या पेपर्स मध्ये पास झालेला. सगळे मित्र tension free . शाळा सुटली राकेश तर खूष होता ,\" अबे , जरासाठी वाचलो ना..... नायतर आज घरी माझ्या पप्पानी माजी काढलीच असती . \",\" थांबा रे पोरांनो.. \" मागून आवाज आला. तसे सगळे थांबले. \" भडकमकर मामा, ....... अहो कुठे होता तुमी.... दिसला नाय ते \" राक्याने विचारलं. 'भडकमकर काका ' म्हणजे शाळेतले साफसफाई कामगार ,पण ते सगळ्यांचे लाडके होते. जरा वयस्कर होते, वाढलेलं पोट,पिकलेले केस,पिळदार मिशी आणि सदैव हसरा चेहरा.\"अरे गावाला गेलो व्हतो ना .... हि घ्या .... बोर आनलीत तुमच्यासाठी.\" भडकमकर काकांना शाळेत सगळे \" काका \" म्हणूनच हाक मारायचे पण विवेकचा ग्रुप त्यांना \" मामा \" म्हणून बोलायचे आणि भडकमकर काकांना सुद्धा इतरांपेक्षा हा ग्रुप जास्त जवळ होता. मग ते कधी गावाला गेले कि त्यांना काही ना काही घेऊन यायचे त्यांच्यासाठी , विवेकचा ग्रुपसुद्धा त्याचं कोणतही काम असलं कि लगेच करून द्यायचे.\" वा मामा.…. आज तो दिल खूष कर दिया \" राकेश बोर खात खात म्हणाला,तसं सगळ्यांनी माना डोलावल्या. \" बोला मामा ..... काय काम होतं कि फक्त बोरंच द्यायची होती.\" नितेशने पुढचा प्रश्न विचारला,\" कामचं होत रे तुमच्याकडे पण विवेक समोर नाय बोलायचं हाय \",\"का वो, त्याने काय केला तुमचा \" , \" तसा काय नाय रे ..... सांगतो हा.\",\" मी ४ दिवसाअगुदरच आलो हाय इकड. आनी तुमाला माहित हाय ना कि २ दिवसाअगुदर सालेतल्या एका पोरीची कोनीतरी छेड काडली व्हती \" ,\" कोण \" , \" तसा काय नाय रे ..... सांगतो हा.\",\" मी ४ दिवसाअगुदरच आलो हाय इकड. आनी तुमाला माहित हाय ना कि २ दिवसाअगुदर सालेतल्या एका पोरीची कोनीतरी छेड काडली व्हती \" ,\" कोण \" नितीनने विचारले,\" हा.... हा.... मामा मला माहित आहे. अबे ती नाय का.... सातवीत आहे ती... काय छपरी पोरगी आहे यार... तिला त्या गल्लीत कोणीतरी.... \" ,\"गल्लीत काय \" नितीनने विचारले,\" हा.... हा.... मामा मला माहित आहे. अबे ती नाय का.... सातवीत आहे ती... काय छपरी पोरगी आहे यार... तिला त्या गल्लीत कोणीतरी.... \" ,\"गल्लीत काय \" विशालने विचारलं. \" अरे त्या गल्लीत कोणीतरी तिचा हात धरला होता रे \" ,\" कोणी \" विशालने विचारलं. \" अरे त्या गल्लीत कोणीतरी तिचा हात धरला होता रे \" ,\" कोणी \" ,\" अरे ती सांगतच नाही ना..... नायतर ती तसलीच आहे.\" राकेशने माहिती पुरवली,\" तो कोन व्हता , मला माहित हाय .\" भडकमकर काका म्हणाले \" कोण कोण \" ,\" अरे ती सांगतच नाही ना..... नायतर ती तसलीच आहे.\" राकेशने माहिती पुरवली,\" तो कोन व्हता , मला माहित हाय .\" भडकमकर काका म्हणाले \" कोण कोण \" संकेतने घाईतच विचारलं,भडकमकर काकांनी विवेककडे पाहिलं आणि बोलले ,....... \" बंड्या.... \"..... \" बंड्या.. तुम्हाला कोणी सांगितलं\" संकेतने घाईतच विचारलं,भडकमकर काकांनी विवेककडे पाहिलं आणि बोलले ,....... \" बंड्या.... \"..... \" बंड्या.. तुम्हाला कोणी सांगितलं \" नितीनने विचारलं,\" अरे, तवा मी तिकडनाच चाललो व्हतो ना .... मला बघितल्यावर ती पोरगी पलून गेली... बंड्या तसाच व्हता उभा नालायाकासारखा,\" \" या बंड्याची दादागिरी वाढतच चालली आहे. \" नितीन बोलला.\"साल्याच�� एवढी मजल गेली काय \" नितीनने विचारलं,\" अरे, तवा मी तिकडनाच चाललो व्हतो ना .... मला बघितल्यावर ती पोरगी पलून गेली... बंड्या तसाच व्हता उभा नालायाकासारखा,\" \" या बंड्याची दादागिरी वाढतच चालली आहे. \" नितीन बोलला.\"साल्याची एवढी मजल गेली काय \" राकेश रागातच बोलला.\nविवेकला जरा वाईटच वाटलं,कारण बंड्या त्याचा चुलत भाऊ होता, त्याच्या काकांचा मुलगा. त्याचं खर नाव होतं \" विक्रम \" पण सगळे त्याला बंड्या का म्हणायचे हे त्यालाच ठाऊक. विवेकपेक्षा २ वर्षांनी मोठा होता तो , २ वर्ष नापास झाल्याने आता तो विवेक बरोबरच म्हणजे ८ वी ला होता. परंतु वेगळ्या वर्गात होता. त्याची आई तो ६ वर्षाचा असताना सोडून गेली होती, त्याच्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून. वडीलसुद्धा दारू पिऊन असायचे नेहमी. त्यामुळे त्याला लहानपणापासूनच वाईट सवयी लागल्या होत्या. वडील सकाळी कामाला जाणार आणि रात्री दारू पिऊन घरी,मग तो तरी कसा चांगला राहणार. हल्ली त्याला मुलींना त्रास द्यायची खूप वाईट सवय लागली होती. शाळेत कितीतरी तक्रारी होत्या त्याच्या. आता त्याने हद्द पार केली होती. विवेक त्याच्याशी कधीच बोलायचा नाही आणि त्याच्या घरचे सुद्धा . \" बघा हा पोरांनो, तुमी माझं ऐकता म्हनुन तुमाला सांगितलं मी. उगाच काय व्हयला नको म्हनून हा.\",\" मामा, तुमी काही कालजी करू नका,बघतो मी.\" राकेशने भडकमकर काकांना सांगितले. तसे ते निघून गेले. \" चला रे गडयांनो, चला त्या गल्लीकडे.\" संकेतने घोषणा केली. \" तुम्ही जावा , मी नाही येत.\" विवेक म्हणाला,\" अबे चल्ल रे …. घाबरतोस काय .... मी आहे ना … चल.\" राकेशने त्याला ओढतच नेलं. सगळे पोहोचले त्या गल्लीत. \" तो बघ……तिकडे बसला आहे बंड्या \", नितीनने त्याला लांबूनच बघितलं. \" चल .... त्याला बघतोच आज \" राकेश रागातच म्हणाला. तेवढ्यात त्यांच्या शाळेतली एक मुलगी त्यांच्या बाजूने पुढे गेली. बंड्याने सवयीप्रमाणे शिटी वाजवली व तिच्या मागोमाग जाऊ लागला.तशी ती मुलगी घाबरून जोरात किंचाळली आणि धावत सुटली. तसा बंड्या जोरजोराने हसायला लागला. ते बघून राकेश अजूनच चेकाळला. धावतच जाऊन त्याने बंड्याची कॉलर पकडली. \" काय रे साल्या ..... पोरींची छेड काढतोस........ हा…\" खाडकन थोबाडीत पडली बंड्याच्या. तिरमिरीत गाल पकडत खाली पडला तो. राकेश तर रागाने लाल झाला होता. राकेशला बघून बंड्या पण त्याला मारायला पुढे आला. तसं विवेकने पुढे य��ऊन त्याला धरलं. बाकी राकेशला इतर जणांनी अडवलं. \" अबे….तुजी बहन होती का ती .... \" बंड्या रागातच बोलला. \" माजी नाय पन कोनाची तरी असलं ना.\",\" साल्या , तुला काय करायचाय त्याचा. \",\" मला काय करायचाय \" अस म्हणत राकेश त्याला मारायला त्याच्याकडे झेपावला. पण बाकीच्यांनी त्याला घट्ट पकडून ठेवलं होतं.\" बंड्या..... तुला शेवटचं सांगतो .... शाळेत राहायचं असलं ना ... तर नीट राहायचं… पोरींच्या वाटेला जायचं नाय ... या गल्लीत फिरकायचं नाय… पुन्हा तुजी तक्रार कोनी केली .... तर तू आहेस आणि मी आहे. \" ,\" जारे ... तुजा सारके खूप बगितले हायत ...हि जागा तुजा बापाची हाय काय.... \"अस बंड्या बोलला आणि तिकडून राकेशने सगळ्यांना बाजूला करत बंड्याच्या अंगावर उडीच मारली. दोन फटक्यातच त्याने त्याला लोळवले. \" बस कर राक्या... बस कर आता... सोड त्याला \" विवेकने जोर लावून राकेशला बाजूला केलं. तसा बंड्या उठला,\"राक्या.... बघून घेईन तुला .... \" असं म्हणत तो पळून गेला. ,\" मच्चर ची ओलाद .... हा.... पोरिसमोरच दादागिरी कर... \" राकेश अजूनही रागात होता. हळूहळू तो शांत झाला तसे सगळे आपापल्या घरी निघाले. \" असं व्हायला नको होता \" असा विचार करत विवेक घरी आला. संद्याकाळी शिकवणी वरून घरी येत असताना विवेकला बंड्याने त्याला अडवलं,\" थांब विक्या .... \", तसा विवेकला घाम फुटला. \" हा कूठे आला इथे \" विवेक मनातल्या मनात बोलला. बंड्या समोर आला. त्याच्या गालावर अजूनही राकेशच्या हाताचे ठसे होते,\" विक्या तुला एक सांगून ठेवतो...... मी तुजा वाटला येत नाय ..... तू माजा वाटला यायचं नाय... कलल... नायतर मी इसरून जायन तू माजा भाव हायस ते..... \" विवेक गप्प ,\" आणि त्या राक्याला बोल...... गलत आदमी से पंगा लिया हे उसने.... त्याला तर बघून घेइनच... पन तू लांब राहा त्याच्यापासून..... नायतर तुला पन.... \" अस बंड्या हाताची मुठ वळवत म्हणाला आणि निघून गेला.\nदुधामध्ये मिठाचा खडा पडला कि कसं सगळं दुध खराब होते ना. राकेशच्या एका चुकीमुळे तसंच काहीसं होणार होतं का विवेकच्या सुंदर जगात. बोलतात ना कि एकच कारण लागते चांगल्या गोष्टीच वाईटात रुपांतर होण्यासाठी.... तसंच काहीतरी झालं... कोणाची तरी नजर लागली त्या ग्रुपला.... वाईट नजर ........\nसोनेरी दिवस ………( भाग २)\n\" सूड… ( भाग पहिला ) \"\n\"खाड्ड…\",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं....\n \" (भाग पहिला )\nफोनच्या रिंगने अभिषे���च्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळ...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग पहिला)\n\"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू \" , \" का गं \" , \" नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. \", &...\nभटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग पहिला)\nआकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पाव...\nएक होता राजा…. (भाग दोन )\nबघता बघता मार्च महिना जवळ आला, निलमचं लग्नसुद्धा. सगळीकडे पत्रिका वाटून झालेल्या. फक्त राजेश-मंगेशकडे देयाची राहिली होती...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग तिसरा)\nपाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विवेक आणि मानसी एकमेकांसमोर तसेच उभे होते. मानसी त्याला बघून हसली. पण ते हसणं वेगळं होतं, तूच्छत...\n\" सूड… ( भाग दुसरा ) \"\nपुढचे चार दिवस तर inspector अभिषेकला \"त्या\" केसमध्ये लक्षच देता आले नाही. एका मंत्र्याच्या मुलाचे लग्न असल्याने त्याची...\n ( भाग २ )\nदोन दिवस झाले… पाऊस थांबायचं नावं घेत नव्हता.... वादळचं आलेलं ना, त्यामुळे पुढचे दोन दिवस कॉलेज बंदच होतं. संजयने कॉलेजमध्ये...\n\" अरे .... विनू ...... अजून घरी नाही गेलास ...... अजून घरी नाही गेलास \", \" हो. निघतोच आहे सर आता.\", \" OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/02/blog-post_84.html", "date_download": "2021-09-22T18:24:38Z", "digest": "sha1:RWS4B5ETYXRMG2KOGGLONFAD5GXDUMGZ", "length": 18516, "nlines": 105, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "\"देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाडके\" - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / Unlabelled / \"देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाडके\"\n\"देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाडके\"\nBhairav Diwase सोमवार, फेब्रुवारी ०१, २०२१\nआधी ईश्वरचिठ्ठीने ग्रामपंचायत निवडणुकीत विजय, आता थेट सरपंचपदाची लॉटरी.\nगोंडपिपरी:- ‘देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाडके’ हे गाणं चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्या आशा मडावी यांच्याबाबत तंतोतंत लागू झालं आहे. ईश्वरचिठ्ठीने सदस्य झालेल्या मडावींना आता थेट सरपंचपदाची लॉटरी लागली. अनुसूचित जमातीला आरक्षण मिळाल्यामुळे गटातील एकमेव उमेदवार असलेल्या आशा मडावी सरपंच झाल्या.\nग्रामपंचायत निवडणुकीत समसमान मतं......\nचंद्रपूर जिल्ह्या���ील गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव येथील प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागातून आशा मडावी आणि कल्पना मडावी या दोन उमेदवार आमनेसामने होत्या. निवडणुकीचा निकाल लागला आणि दोन्ही उमेदवारांना समसमान 58 मतं मिळाली.\nईश्वरचिठ्ठीने आशा मडावी ग्रामपंचायत सदस्यपदी.....\nराजकारणात शेवटपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही. समान मतं मिळाल्यामुळे ईश्वरचिठ्ठीने ग्राम पंचायत सदस्यपदाचा निकाल ठरवण्यात आला. राजकारणात राजयोग महत्वाचा आहे, असे म्हणतात. विहीरगावच्या घटनेने याची प्रचिती दिली. अनपेक्षितपणे विजयी होण्याच्या आनंदात असतानाच त्यांचा आनंद द्विगुणित झाला. कारण सदस्यपदी निवडून आलेली महिला उमेदवार आता गावची प्रथम नागरिक होणार आहे.\nसरपंचपदाचे आरक्षण निघताच मडावी निर्विवाद......\nसरपंचपदाचे आरक्षण शुक्रवारी जाहीर झाले. त्यामध्ये विहीरगावचे सरपंचपद अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव निघाले. ही बाब समजताच आशा मडावी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आनंद झाला. कारण मडावींचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा झाला. गावात सात सदस्यांपैकी अनुसूचित जमाती गटात मोडणाऱ्या त्या एकमेव महिला सदस्य होत्या.\nज्या पॅनलकडून आशा मडावी लढल्या, त्याचे केवळ दोनच उमेदवार निवडून आले होते. पण आता त्यांच्या गटाच्या उमेदवार गावच्या सरपंच होत असल्याने त्यांनीही उत्सव साजरा केला. विहीरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आणि आरक्षण सोडतीत आलेल्या या योगायोगाची चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगली रंगली आहे.\n\"देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाडके\" Reviewed by Bhairav Diwase on सोमवार, फेब्रुवारी ०१, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठां���ा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला राय��ड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/44204/backlinks", "date_download": "2021-09-22T18:51:48Z", "digest": "sha1:GOYIZOFWR6RB2J4OAQESYTQRQ2KNKS3Y", "length": 5665, "nlines": 112, "source_domain": "www.misalpav.com", "title": "Pages that link to तबला -विविध तालांची गंमत | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nतबला -विविध तालांची गंमत\nPages that link to तबला -विविध तालांची गंमत\nसध्या 7 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/taxonomy/term/90", "date_download": "2021-09-22T17:31:15Z", "digest": "sha1:27T7PMGAC3FVSKQ4AZCOLL4KZHU7IMKH", "length": 20983, "nlines": 354, "source_domain": "www.misalpav.com", "title": "हास्य | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमाम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...\nराहिलेल्या टोल्यांना मुलाखतीची फोडणी\nप्रसिद्धीसाठी आसुसलेले हावरे मन काही न चिंती\nआयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे\nराजकारणी या बाजारातून उमेदवारांची दाटी\nआणि म्हणे कुणि संपादक तो कुरकुरणाऱ्या खाटी\nरोज फसवावे रोज भुलवावे धरून आशा खोटी\nआले फिरूनी निलाजऱ्यापरि पुन्हा बनव��्यासाठी\nआयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे\nआता मला वाटते भितीकाहीच्या काही कविताजिलबीमुक्त कविताविडम्बनहास्यमुक्तकविडंबन\nमाहितगार in जे न देखे रवी...\n(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)\nडोळ्या समोर आली नसतील तर नसू देत\nअदभूतअनर्थशास्त्रअभंगआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकखगकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगुलमोहर मोहरतो तेव्हाजिलबीतहाननागपुरी तडकाप्रेम कविताप्रेरणात्मकफ्री स्टाइलभावकविताभिजून भिजून गात्रीभूछत्रीमनमेघमाझ्यासवेमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.विठोबाविडम्बनविराणीशेंगोळेसांत्वनासोन्या म्हणेहझलहिरवाईहास्यअद्भुतरसप्रेमकाव्यमुक्तकविडंबनविनोदइंदुरीपुडिंगमटणाच्या पाककृतीमेक्सिकनरस्सारायतेलाडूवडेवन डिश मीलव्यक्तिचित्रक्रीडामौजमजा\nमाये मराठी पहा गं\nनाही राहिला गं दूर \nRead more about आजि मराठीचा दिनु\nआज पहाटे लवकर उठले\nडब्यासाठी खास जिन्नस ठरवले\nसाजुक तुपात रव्यास भाजले\nशिऱ्यात काजू बेदाणे घातले\nचमचमीत भरले वांगे केले\nआमटी आणि भातही भरले\nचवीला चटणी, कोशिंबीर दिले\nआणि मनोमन स्वप्न रचले\nवाटे आज तरी त्याने म्हणावे\n\"वा काय बेत होता,\nआजचा डबा छानच होता.\"\nही झाली तिची बाजू\nआता जरा त्याच्याकडे पाहू\nशिळेने साद घालत आहेत\nशिट्ट्याच शेवटी खऱ्या आहेत\n४० रुपये किलो आहेत\nअन् मनांत गाणी आहेत\nसर्वांची पोटं भरीत आहेत\nत्याच्या मनात सुवास आहेत\nपण उतू जाणाऱ्या दुधांचे\nवास हेच वास्तवात आहेत\n- सौ. रोहिणी विक्रम मनसुख\nतो, ती आणि ते\n'तू वाटशी चंद्र मजला'\n'कोण हार कोण जीत'\n- सौ. रोहिणी मनसुख\nअहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर\nपाषाणभेद in जे न देखे रवी...\nअहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर\nकाढा की माझे वेंटीलेटर\nमला काही झाले नाही\nबघा मी लिहीन सुद्धा लव लेटर\n(कोरस: हिला द्या हो डिसचार्ज लेटर)\nन मी आजारी न मी बेचैन\nडोकेदुखी नाही मला न तापाची कणकण\nपण मग का देता मला तुम्ही इंजेक्शन\nकाढा की माझे वेंटीलेटर\nथोडे औषध मी घेते थोडे तुम्हीपण घ्या ना\nमाझ्या हृदयाची धडधड कान देवून ऐकाना\nसलाईन ऑक्सीजन दुर करा अन घ्या माझे टेंपरेचर\nकाढा की माझे वेंटीलेटर\nRead more about अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर\nपाषाणभेद in जे न देखे रवी...\nएक बारडान्स गर्ल दुसरीला विचारी\nका ग तर्रन्नूम, तु घरी दिसत होती दिवसा दुपारी\nगेल्या आठवड्यापासून आता तर ते ही नाही\nकाही आजारी आहे का\n\"क्या बोलू निलूराणी तुझे, - बोले तर्रन्नूम\nआजकल मै हू बडी बिज्जी,\" - गाली गोड हासून\nरात भर सोनेच नै देते लोगां, निस्ती डुटी करती\nवहाँ से मै आती और दिन में ओवरटाईम करती\nनिलू बोले, \"मजा है बै तुझी काम मे बिज्जी\nमाझा तर धंदा नै कै, मी घरातच फसी\"\nतर्रन्नूमने सांगितले सिक्रेट धंद्याचे\nआधी होते तिचे वांधे खायचे\nRead more about सिक्रेट धंद्याचे\nजुळे नवरे, जुळ्या नवर्‍या\nपाषाणभेद in जे न देखे रवी...\nएका पुरूषांच्या जुळ्यांच्या जोडीचे\nस्त्री जुळ्यांच्या जोडीशी जुळले\n(जोड्या स्त्री-पुरूषांच्या होत्या. आधीच खुलासा केला. कारण कुणी कलम ३७७ चा विचार करतील\nज्याच्यात्याच्या जोडीदाराचा हातात हात घालूनी\nप्रत्येक जोडी हनिमूनास निघाली\nएकत्र मजा करायचा विचार नेक\nभटकायचे ठिकाण ठरवले एक\nबूक केले छानसे सी फेसींग हॉटेल थ्री स्टार\nरूम शेजारी शेजारी नंबर दोनशे तिन, दोनशे चार\nसेल्फी काढल्या घालून गळ्यात गळे\nव्हाट्सअ‍ॅप फेबूवर स्टेटस शेअर केले\nकाहीच्या काही कविताकैच्याकैकविताप्रेम कविताहास्यकविताप्रेमकाव्यविनोदमौजमजा\nRead more about जुळे नवरे, जुळ्या नवर्‍या\nपाषाणभेद in जे न देखे रवी...\nदोरीवर कपडे कसेही वाळत असतात\nकपडे वाळत असतांना ते कसे दिसतात\nशर्ट कधी हॅंगरला चिमट्याने टांगलेला असतो\nफाशी दिलेल्या कैद्यासारखा हालत असतो\n(यावरूनच फाशीला इंग्रजीत हॅंग करणे म्हणत असतील.)\nपॅन्टही अशीच असते हवेत तरंगत\nदोन पाय आधांतरी भुतासारखे लटकत\nनाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते\nभडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे\nसाडी घालून घडी बसते वाळत\nवा-याने तिचा पदर असतो हालत\nकिरकोळीच्या गोष्टी टॉवेल सॉक्स रुमाल\nगणतीत नका घेवू बाकीचे कपडे आहेत कमाल\nकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलमुक्त कवितारतीबाच्या कविताहास्यकवितामुक्तकविनोदमौजमजा\nRead more about दोरीवरचे कपडे\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nब���लण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://blog.jodilogik.com/mr/index.php/9-ways-to-make-a-pakistani-girl-fall-in-love-with-an-indian-guy/", "date_download": "2021-09-22T16:58:36Z", "digest": "sha1:XHLLG62OVVQOUURFFFP777CCP26E6AVZ", "length": 11037, "nlines": 127, "source_domain": "blog.jodilogik.com", "title": "9 मार्ग भारतीय माणूस एक पाकिस्तानी मुलीचे गडी बाद होण्याचा क्रम प्रेम करा", "raw_content": "\nरणवीर Logik ब्लॉगआपला सोमेट शोधण्यात उपयुक्त सामग्री.\nरणवीर Logik ब्लॉगआपला सोमेट शोधण्यात उपयुक्त सामग्री.\nरणवीर Logik ब्लॉगआपला सोमेट शोधण्यात उपयुक्त सामग्री.\nघर भारत 9 सिद्ध मार्ग पाकिस्तानी मुलीला प्रेम गडी बाद होण्याचा क्रम करा करण्यासाठी ...\n9 भारतीय माणूस एक पाकिस्तानी मुलीचे गडी बाद होण्याचा क्रम प्रेम करण्यासाठी मार्ग सिद्ध\nरणवीर Logik दुनियेत पुन्हा आहे. यासारख्या प्रश्नांची उत्तम प्रतिसाद केल्यानंतर “काय मला भारतीय दोन म्हणून माझ्या पहिल्या रात्री स्वत: तयार करावे” आणि “मी माझ्या फोनवर वाईट आहे, मी माझी पत्नी चांगले होईल“, आम्ही आता हाती घेतले आहे एक “आंतरराष्ट्रीय” क्रॉस बॉर्डर प्रेम ऐरणीवर हाताळते की प्रश्न.\nआपण एक भारतीय असेल, तर पाकिस्तानी मुलीचे हृदय जिंकण्यासाठी काय लागतो\nतो प्रेमात पडणे धैर्य आणि धाडस भरपूर लागतात. राग पालक वागण्याचा, सन्मान हत्या धमक्या, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना काळिमा intercaste विवाह संबंधित, आणि जीवनभर दु: खी कष्टी आपण तेव्हा आपण झुंजणे असू शकते शक्य काही महत्त्वाची आव्हाने आहेत प्रेमात पडणे. मात्र, आपण एक पाकिस्तानी स्त्रीच्या प्रेमात पडणे निवडा आणि आपण भारतीय आहेत तर, आपण काही मोठी समस्या आहेत\nमात्र, तो प्रेम येतो तेव्हा आमचे तत्त्वज्ञान आहे “मरण कधी उच्चारू नको”. खालील सिद्ध आलिंगन 9 तंत्र एक पाकिस्तानी मुलगी आपण प्रेमात पडणे करण्यासाठी (भारतीय).\nएक पाकिस्तानी कारण आधार करून प्रेम तिला गडी बाद होण्याचा क्रम करा\nआपल्या घट्ट मुठ गर्जना कायम “काश्मीर बनेगा पाकिस्तान” तिच्या समोर. आपल्या छातीत ठळकपणे भारतीय तिरंगा बोलता.\nलाक्षणिक अर्थाने सर्व भारतीय नद्यांना पाकच्या दाव्याला समर्थन\nत्याऐवजी फुले पाठविण्याच्या, पाकिस्तान तिच्या नद्या घेतले पाणी एक बादली पाठवा भारत शेअर.\nभारतीय लष्कराच्या भ्याडपणाचा क्रिया साठी टोचणी व्यक्त\nभारत अंगीकारत सर्व युद्धांत दिलगीर आहोत. विशेषत:, बाहेर कॉल 1965 शौर्याने पाकिस्तानी वॉरियर्स यांनी foiled होते की भारत स्वारी.\nतिच्या समोर इस्लामला रूपांतर.\nराम यांनी फोटो, विकिमीडिया कॉमन्सवर, CC-BY-SA-2.0 फ्रान्स\nसाठी दीपावली एक burka सादर करा.\nएक धर्माभिमानी मुस्लिम व्हा\nएक धडकी भरवणारा दाढी वाढवा – दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला प्रमाणे.\nउर्दू बोलू आणि नुसरत फतेह अली खान त्या लावली की एक गाणे तयार करण्याची जाणून घ्या.\nसामाजिक मीडिया युद्ध प्रारंभ\nखालीलपैकी एक आपल्या Facebook प्रोफाईल चित्र बदला – बाबर किंवा Ghazni च्या महमूद.\nती प्रेमात पडणे नाही तर 'रॉ' दोष\nकोणालाही आपल्या यानुरूप कोणत्याही विरोध असेल तर, हे रॉ आणि Mossad कट आहे की सार्वजनिकपणे जाहीर.\nआपण पाकिस्तानी महिला प्रेमात पडणे मिळविण्यासाठी भारतीय पुरुषांना केले आहे किती सोपे आहे आश्चर्य असाल तर, आपण आपले स्वागत आहे\nआपल्या पाकिस्तानी असतात करार शिक्कामोर्तब दुसरी टीप एक प्रभावी तयार होईल आज Logik , प्रोफाईल.\nइतर खूप आनंदी पोस्ट\n14 विवाहविषयक जाहिराती आपण हसत करेल की\nपोझिशन्स आणि आपले संबंध झोपलेला\nप्रथम रात्र गूढ उत्सुक भारतीय साठी निराकरण\nमागील लेखअनपेक्षित ठिकाणी पासून दिवाळी उत्सव\nपुढील लेख5 आपले अनिवासी भारतीय वर शोधण्यासाठी अधिक माहिती मार्ग\nचेन्नई मध्ये MTC बस वापरून बाई मार्गदर्शक\nजादू आणि शोधन प्रेम ऑनलाईन दु; खाने ग्रासलेला\n11 ऑथेंटिक भारतीय विवाह गोड चेंडू लाळ करण्यासाठी\nतमिळ विवाह बायोडेटा स्वरूप – मोफत शब्द टेम्पलेट डाउनलोड करा\nहिंदी बायोडेटा लग्न – डाउनलोड मोफत शब्द टेम्पलेट\nमोफत ऑनलाईन मांगलिक कॅल्क्युलेटर सह Magala दोष मार्गदर्शक\nविवाह सर्वोत्कृष्ट वय काय आहे\nवृत्तपत्र मध्ये विवाह जुळवणी जाहिरात – लिहा आणि प्रकाशित कसे जाहिराती\nप्रेम विवाह वि आयोजित विवा��\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट 2021 मेकओवर मॅजिक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/dharavi/all/", "date_download": "2021-09-22T17:18:55Z", "digest": "sha1:OGVO3XMNWGB3I5I3QOZS2VWLYG2RXEBO", "length": 14221, "nlines": 159, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "All details about Dharavi - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nधक्कादायक: UBER DRIVER चा महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून जबरदस्ती\nफायनान्स कंपनीवर ‘फिल्मी स्टाईल’ दरोडा, काही मिनिटांतच घडला क्लायमॅक्स\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nमीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीत 'या' व्यक्तीमुळे येणार ट्वीस्ट\n Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येतायत न\nVIDEO :‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेचे शीर्षकगीत 'असं' केलं संगीतबद्ध\n2 घटस्फोटानंतर 11 वर्षांनी लहान तरुणासोबत अफेअर; स्नेहा वाघ आहे तरी कोण\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\nअजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्याचं 'महाराष्ट्र कनेक्शन'\nT20 World Cup : भारतच नाही, या दोन टीमही निशाण्यावर, पाकिस्तानचा इशारा\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nसोन्याच्या किंमतीत उसळी, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; काय आहे दर\nVIDEO: 'Amazonने दिली 8,546 कोटी रुपयांची लाच', काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप\n अँड्रॉइड वापरणाऱ्या बँक खातेधारकांनी राहा सावध, अन्यथा खातं होईल रिकामं\n ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना लव्ह, स्विटी, हनी म्हणाल तर जाईल नोकरी\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nपुरुषांसाठी चांगली बातमी; प्रोस्टेटच्या कर्करोगावर इतक्या दिवसात होणार इलाज\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र क��रण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nExplainer : आखाड्यांकडे आहे किती संपत्ती कोणता आखाडा आहे श्रीमंत\nया राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण\nExplainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का मान्सूनचं चक्र बिघडलंय का\nExplainer : शेळी रोखू शकते जंगलातले वणवे; मेंढपाळ महिलेनं शोधला रामबाण उपाय\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nब्रिटनकडून COVISHIELD ला मान्यता, मात्र प्रवाशांच्या अडचणी ‘जैसे थे’\n ब्रिटनकडून अखेर COVISHIELD ला मान्यता\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n...अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य\n नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार\n लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का\nकोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून मोठी दिलासादायक बातमी\nएकेकाळी मुंबईतील (Mumbai Corona Virus) कोरोनाचं हॉटस्पॉट (Mumbai Corona Hotspot) ठरलेल्या धारावीतून (Dharavi) दिलासादायक बातमी समोर आली आहे.\nLIVE Updates: राज्यात आज 4666 नवीन कोरोना रुग्ण, 131 जणांचा मृत्यू\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nधारावीकरांनी करून दाखवलं, कोरोना शून्य रुग्णसंख्येवरून महापौरांनी मानले आभार\nCorona Virus:धारावीतल्या कोरोना संदर्भातली सर्वात मोठी बातमी\nMumbai Rains : धारावीत एका जणाला बसला जबर विजेचा धक्का\nएकेकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील कोरोनाबाबतची मोठी अपडेट\n अडीच वर्षांनी होणार अंत्यसंस्कार; शवागारातच आहे तरुणाचा मृतदेह\nधारावी कोरोनामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेचा आता नवा प्लॅन, उचललं अनोखं पाऊल\nधारावी नव्हे हा उच्चभ्रू परिसर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; मुंबईकरांनो इथं जाणं टाळा\n'धारावी पॅटर्न' पुन्हा एकदा लागू, तब्बल 2 महिन्यानंतर कॅम्प सुरू\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nघ्यायला गेला थंडा पण झाला मोठा वांदा; Cold drink ची एक बाटली पडली 36 लाखांना\nPhoneचोरी झाल्यास या Government Portalवर असा करा Block,सुरक्षित राहील तुमचा डेटा\nकेवळ महिला कर्मचारी चालवणार जगातील सर्वात मोठा Ola E-scooter Plant\nBigg Boss15: 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड गायिका बनणार 'बिग बॉस'ची स्पर्धक\n अभिनेत्रीला सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे पाठवून दिला जातोय त्रास; पोलिस\n Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष\n लग्नातच सासूचा प्रताप पाहून नवरीबाईची सटकली\n नक्की पाहा स्ट्रीट शॉपिंगसाठीची पाच बेस्ट ठिकाणं\n16000 पुरुषांसोबत शारीरिक संबंध; होणाऱ्या बायकोचं सत्य समजताच उचललं असं पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/gem-sell-to-government/", "date_download": "2021-09-22T18:25:36Z", "digest": "sha1:SY6C5RAR53JP7RZHJLV3WXJUBWP5QT3U", "length": 9860, "nlines": 81, "source_domain": "udyojak.org", "title": "GeM वर नोंदणी करून सरकारला आपले ग्राहक करा - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nGeM वर नोंदणी करून सरकारला आपले ग्राहक करा\nGeM वर नोंदणी करून सरकारला आपले ग्राहक करा\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी भारत सरकारने गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस अर्थात जेम (GeM) हे सामान्य वापरातील वस्तू आणि सेवांच्या ऑनलाईन विक्रीला सुलभ करण्यासाठी एक-थांबा ऑनलाईन व्यासपीठ उभे केले आहे. फरक इतकाच आहे की, येथे तुमचा ग्राहक हा थेट सरकार असेल म्हणजेच वेगवेगळे सरकारी विभाग, संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापने यांना लागणारी उत्पादने सरकार जेमच्या माध्यमातून तुमच्याकडून खरेदी करते.\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nअर्थातच ‘जेम’ हे MSME उद्योगांसाठी त्यांच्या उत्पादनांची विक्री सुनिश्चित करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ आहे. यासोबत सार्वजनिक क्षेत्रातील व्यवहारात पारदर्शीपणा, कार्यक्षमता आणि वेग ���ाढवण्यातही सहाय्यक आहे. एकूणच कोरोनामुळे दळणवळण ठप्प झालेले असताना जेमवर नोंदणी केल्यामुळे उद्योगांना आपला खर्च भागवण्यास मदत होऊ शकेल.\nGeM मध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बोली लावण्यासाठी, reverse auction साठी, demand aggregation साठी अशी साधने उपलब्ध केली आहेत, ज्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या अख्यत्यारितील विभागांना पैशाचे योग्य मूल्य मिळवण्यास सहाय्य होते. अर्थ मंत्रालयाने GeM मार्फत खरेदी अधिकृत आणि अनिवार्य केली आहे.\nGeM वरील विक्रीमध्ये उद्योगांना खालील लाभ होतात :\n१. उद्योगांना सरकारी विभाग आज सार्वजनिक क्षेत्रातील अस्थापनांच्या व्यवहारांत थेट शिरकाव/प्रवेश मिळतो.\n२. भारतामध्ये कुठेही विक्री करता येते.\n३. आपल्या उत्पादनाच्या प्रकारातील लिलावात सहभागी होण्यासाठी स्वयंचलित सूचना मिळतात.\n४. सातत्याने चालू असणाऱ्या खरेदीच्या प्रक्रिया\nयाशिवाय प्रसंगानुरूप वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार GeMचा उपयोग करते. उदाहरणार्थ, सध्याच्या कोरोनाच्या संकटात सरकारी कामांमध्ये वैद्यकीय उत्पादने(व्हेंटिलेटर, अल्कोहोलपासून बनवलेली सॅनिटायजर, चेहऱ्यासाठी आच्छादने, N95 मास्क), ऑफिस स्टेशनरी(संगणक, प्रिंटर, टेबल्स) आणि स्वछता उत्पादने(रुग्णालयात वापरली जाणारी सॅनिटायजर, साबण, हँडवॉश, फ्लोअर क्लिनर) यांची गरज वाढली आहे.\nतर मग आजच आपला उद्योग GeM वर नोंदवा :\n– टीम स्मार्ट उद्योजक\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post शून्यातून ‘शेअर मार्केट आयकॉन’ आणि आता भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत ठरला हा उद्योजक\nNext Post UPI वापरा, कोरोनाला थांबवा\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nपिंटरेस्टवर आपल्या व्यवसायाचा स्टोरीबोर्ड आहे का\nउत्तम सेल्समॅन होण्याची तयारी\nयशस्वी होण्यासाठी या सहा गोष्टी करायलाच हव्यात…\nचांगल्या काळातच पुढच्या आव्हानांची तयारी करुन ठेवा\nby स्मार्ट उद्योजक\t March 31, 2021\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकन��फ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/02/blog-post_68.html", "date_download": "2021-09-22T16:52:50Z", "digest": "sha1:D3T3UT3TZF22SRGDS4V4FNCIVSSCW35I", "length": 6163, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सचिन हॉस्पिटलमध्ये वंध्यत्व निवारण, स्त्रीरोग तपासणी शिबीर", "raw_content": "\nHomeसचिन हॉस्पिटलमध्ये वंध्यत्व निवारण, स्त्रीरोग तपासणी शिबीर\nसचिन हॉस्पिटलमध्ये वंध्यत्व निवारण, स्त्रीरोग तपासणी शिबीर\nसामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन शहरातील सचिन हॉस्पिटलच्यावतीने गेली अनेक वर्षे राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांपैकी एक म्हणजे मोफत तपासणी शिबीर होय. हे शिबीर रविवारी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत होणार आहे. या शिबिरामध्ये वंध्यत्वाची कारणे, उपचार व स्त्रीरोग यावर आधुनिक तंत्रावर तपासणी आणि मोफत सल्ला दिला जाणार असल्याची माहिती डॉ. सचिन सुगण्णावर यांनी दिली आहे.\nसचिन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मूल न झालेल्या दाम्पत्यांना व स्त्रियांमधील विविध आजारावर हॉस्पिटलच्या वतीने उपचार करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करुन देत आहोत, असेही डॉ. सुगण्णावर म्हणाले. हॉस्पिटलच्या वतीने राबविण्यात आलेल्या शेकडो मोफत शिबिरामुळे हजारो रुग्णांना लाभ झाला आहे. अपत्यहिन दाम्पत्यांच्या जीवनामध्ये आजारावर यशस्वी उपचार करण्याचे कार्य हॉस्पिटलकडून घडत आहे. या शिबिराच्या माध्यमातून मुल न झालेल्या दाम्पत्यांच्या दोषा विषयी मार्गदर्शन व टेस्ट्यूब बेबी सारख्या प्रगत तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात येते.\nगर्भाशयात प्रक्रिया केलेल्या शुक्राणुंचे रोपण, वीर्यपेढी स्त्रीबीज दान, गर्भ गोठवून ठेवणे, आय.व्ही.एफ. आय.सी.एस.आय. आय.एम.एस. आय. व व्हेरिपिकेशन याचबरोबर बंद गर्भनलिका चालु करणे, स्त्रीबीज तयार न होणे यावर मार्गदर्शन करण्यात येते. पुरुष वंद्यत्वामुळे शुक्राणुमधील दोष संख्या कमी असणे, ताकद कमी असणे, शुक्राणु मृत असणे यावर आधुनिक उपचारांची व मायक्रो सर्जरीची माहिती या शिबिरात दिली.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/05/blog-post_25.html", "date_download": "2021-09-22T18:27:16Z", "digest": "sha1:MICDISQPAX4ORYTSNJZOGL57DAKZNJ2F", "length": 17022, "nlines": 72, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "निवडणूक आयोगासह सर्वोच्च न्यायालयावर अविश्‍वास? - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social निवडणूक आयोगासह सर्वोच्च न्यायालयावर अविश्‍वास\nनिवडणूक आयोगासह सर्वोच्च न्यायालयावर अविश्‍वास\nलोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासून सुरु झालेले ईव्हीएम पुराण निकालांआधी आलेल्या एक्झिट पोल्सनंतर तीव्र झाले आहे. ईव्हीएम मशीनवरून विरोधकांची सुरु असलेली आदळआपट संपुर्ण देश बघत आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीनंतरचा ट्रेंड पाहिला तर असे लक्षात येते पराभव झाल्यानंतर पराभवाचे खापर ईव्हीएम मशिनवर फोडण्याची जणू फॅशनच झाली आहे. यंदातर ईव्हीएम पुराणाने कळस गाठला आहे. ईव्हीएमवर शंका घेणार्‍या विरोधीपक्षांची व्हीव्हीपॅटची मागणी निवडणूक आयोगाने पुर्ण केल्यानंतर आता १०० टक्के ईव्हीएम व्हीव्हीपॅटशी पडताळून पाहण्याच्या मागणीवर अडून बसले आहेत. या मागणीवरुन सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षाच्या नेत्यांना फटकारल्यानंतरही त्यांचा याविषयावरुन आकालतांडव सुरु आहे. पराभव समोर दिसत असल्याने हा कांगावा सुरु आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. मात्र माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही ईव्हीएमशी कथित छेडछाडीच्या शक्यतांबाबत चिंता व्यक्त केल्याने हा गोंधळ अजूनच वाढला आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरलेले असतानाच विरोधकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अंतिम टप्प्यातील मतदानानंतर समोर आलेल्या जवळपास सर्वच एक्झिट पोल मध्ये भाजपाला दणदणीत यश मिळत पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येणार असल्याचे भाकित वर्तविण्यात आले. यामुळे विरोधीपक्ष बिथरला. यामुळे ईव्हीएमपुराण सुरु होईल, असे अपेक्षितच होते. याची तयारी देखील आधीपासून सुरु करण्यात आली होती. टेक्नोक्रॅट्सच्या एका ग्रुपने सर्वोच्च न्यायालयात दखल केलेल्या एका याचिकेत व्हेरिफिकेशनाठी सर्व ईव्हीएममध्ये व्हीव्हीपॅट सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ निवडणूक आयोगानेही विरोधकांना झटका दिला. उत्तर प्रदेशातील चार जिल्ह्यातील ईव्हीएमच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आकांडतांडव सुरु होते. मात्र निवडणूक आयोगाने विरोधकांचे हे सर्व मुद्दे फेटाळून लावले. सर्व पक्षाच्या उमेदवारांसमोरच ईव्हीएम मशीन सील करण्यात आल्या होत्या. त्याची व्हिडिओ शुटींगही करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांनी लावलेले आरोप निराधार आहेत, असे आयोगाने स्पष्ट केल्यानंतरही सुरु असलेला हा गोंधळ म्हणजे निवडणूक आयोगासह सर्वोच्च न्यायालयावरही अविश्‍वास दाखवणारा आहे.\nदुसरीकडे निकालानंतर काही नेत्यांना केंद्रात त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता वाटत असल्याने राजधानीत घडामोडींना वेग घेतला. मंगळवारी झालेल्या एका बैठकीला डावे पक्ष, बसपा, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि टीएमसीच्या नेत्यांनी हजेरी लावली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, बसपा नेते सतीशचंद्र मिश्रा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी, टीएमसीचे डेरेक ओ ब्रायन आणि सपा नेते रामगोपाल यादव आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत केंद्रात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास काय निर्णय घ्यायचा याबाबतची चर्चा करण्यात आली. तसेच १०० टक्के ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे लावून धरण्यावरही चर्चा करण्यात आली. तब्बल तासभर ही चर्चा झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू, गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल यांनी निवडणूक आयोगाचे दरवाजे पुन्हा ठोठावले. यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण होवून देशात संशयकल्लोळ वाढत आहे. मतदानानंतर सर्व प्रक्रिया सर्वांच्या समोर झाल्या आहेत. जेथे ईव्हीएम मशिन्स जेथे ठेवण्यात आले आहेत तेथे प्रचंड बंदोबस्तासह राजकीय पक्षाच्या कार्याकर्त्यांही कडा पहारा ठेवला आहे. असे असतांना ईव्हीएममध्ये फेरफार होवू शकते, असा आरोप करणे म्हणजे सुरक्षा यंत्रणांसह स्वत:वरही अविश्‍वास दाखविण्यासारखा आहे.\nनिवडणुकांचा बिगूल वाजण्यापुर्वीच कथित हॅकर सय्यद शुजा नामक एका व्यक्तीने लंडनमध्ये पत्रकार परिषद घेत पाच वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिन हॅक करत भाजपाने विजय मिळवला होता, असा आरोप केला. यावेळी शुजाने ईव्हीएम घोटाळा प्रकरणाची माहिती मिळाल्याने गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा सनसनाटी आरोप केल्याने देशात खळबळ उडाली होती. याचवेळी ईव्हीएमवरुन चालणारे घाणेरडे राजकारण यंदा अत्यंत खालच्या पातळीवर जाईल, याची कल्पना निश्‍चितच आली होती. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाचा दणदणीत पराभव झाल्यानंतर कोणीही ईव्हीएमला दोष दिला नाही, याचे मोठे आश्‍चर्य आहे.\nआता पुन्हा लोकसभा निवडणुकांपुर्वी यावरुन वाद सुरु झाला आहे. मंगळवारी बिहारमध्ये राजद कार्यकर्त्यांनी ईव्हीएमने भरलेली गाडी पकडल्याची कथित छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चिघळले. यावरुन माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी आक्रमक पवित्रा घेत कुणी निवडणुकीचे निकालच चोरण्याचा प्रयत्न करणार असेल तर मतरक्षणासाठी आम्हाला शस्त्रे हाती घ्यावी लागतील. लोक शस्त्रे हाती घेतील. रस्त्यावर रक्ताचे पाट वाहतील, या धमकीने आगीत तेल ओतण्याचे काम केले. हा गोंधळ का कमी होता म्हणून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही ईव्हीएमशी कथित छेडछाडीच्या शक्यतांबाबत चिंता व्यक्त करत निवडणूक आयोगाच्या ताब्यात असणार्‍या सर्व ईव्हीएमची सुरक्षा ही आयोगाची जबाबदारी असल्याचे मुखर्जी यांनी म्हटले. मुखर्जी यांनी एक निवदेन जारी केले. त्यात ते लिहितात, आपल्या लोकशाहीच्या मूळ तत्वांना आव्हान देईल अशा शक्यतांना कोणतंही स्थान असू नये. जनादेश पवित्र आहे आणि तो कोणत्याही प्रकारच्या संशयापलीकडचा असायला हवा, माजी राष्ट्रपतींच्या या निवेदनामुळे विरोधकांना १०० हत्तींचे बळ मिळाले आहे. मात्र देशाचे सर्वोच्च पद भुषविणार्‍या एका तज्ञ, अभ्यासू व्यक्तिमत्त्वाकडून एखाद्या घटनात्मक संस्थेवरच अविश्‍वास दाखविणे चुकीचे वाटते. ही अपेक्षा किमान प्रणवदांकडून तरी नव्हती, हे मात्र तितकेच खरे\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kvksakoli.pdkv.ac.in/?p=807", "date_download": "2021-09-22T16:51:58Z", "digest": "sha1:D5UD4GCPNVY2QEMJLK3FV6JFRJLKGMIR", "length": 15123, "nlines": 74, "source_domain": "kvksakoli.pdkv.ac.in", "title": "महिला सशक्तीकरणाकरिता बचत गटांचे योगदान महत्त्वाचे- मा. श्री. सुनीलभाऊ मेंढे, खासदार,भंडारा -गोंदिया – Krishi Vigyan Kendra, Sakoli, Bhandara", "raw_content": "\nमहिला सशक्तीकरणाकरिता बचत गटांचे योगदान महत्त्वाचे- मा. श्री. सुनीलभाऊ मेंढे, खासदार,भंडारा -गोंदिया\nखरीप हंगाम महीला शेतकरी मेऴावा, कृषि प्रदर्शनी आणि चर्चासत्र कार्यक्रम संपन्न\nमहिला सशक्तीकरनाकरिता महिला बचत गटाचे योगदान अतिशय महत्वाचे असून महिलानी बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन आपला सर्वांगीण विकास साधावा, यामध्ये केद्र शासनामार्फत महिला सशक्तीकरनासंबंधित विविध योजना सुरु करण्यात आल्या असून त्यामधून महिलांनी कौशल्य विकास साधावा तसेच कृषि क्षेत्रात शेतकऱ्यांनी नवीन तंत्रद्यानाचा वापर करून कृषि पूरक व्यवसायाच्या व कृषि वर आधारित उद्योगाच्या माध्यमातून, प्रक्रिया व मूल्यवर्धन करून आर्थिक नफा मिळवावा, राज्य शासन व केंद्र शासन शेतकऱ्यांच्या सोबत आहेत, असे प्रतिपादन मा. श्री. सुनीलभाऊ मेंढे, खासदार, भंडारा -गोंदिया यांनी केले ते कृषी विज्ञान केंद्र, साकोली, तर्फे भारत सभागृह, नागझिरा रोड, साकोली या ठिकाणी आयोजित “महीला शेतकरी मेऴावा, कृषि प्रदर्शनी आणि चर्चासत्रात” बोलत होते.\nकृषि विज्ञान केंद्र, साकोली, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) ,भंडारा, स्मार्ट व्हीलेज डेवलपमेंट सोसायटी ,साकोली, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, भंडारा, रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा भंडारा,व कोरोमंडल फर्टिलायझर ग्रुप नागपूर व मॉडेल ऍग्रो इक्विपमेंट्स कुबोटा ट्रॅक्टर, भंडारा-गोंदिया याच्या संयुक्त विद्यमाने दि.29/06/2019 ऱोजी शनिवारला भारत सभागृह, नागझिरा रोड, साकोली या ठिकाणी “महीला शेतकरी मेऴावा, कृषि प्रदर्शनी आणि चर्चासत्र” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.सदर कार्यक्रमाला २५६३ शेतकरी महिला उपस्थित होत्या.\nसदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा. श्री. सुनीलभाऊ मेंढे, खासदार, भंडारा -गोंदिया, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राजेश काशीवार, आमदार, साकोली, प्रमुख अतिथी मा. उषाताई डोंगरवार, सभापती, पंचायत समिती, साकोली मा. वर्षाताई कापगते, उपसभापती, पंचायत समिती, साकोली .मा. जयश्रीताई पर्वते, पंचायत समिती सदस्य, साकोली, मा. बाळाभाऊ अंजनकर, मा. रामचंद्रजी कापगते, कृषिभूषण शेतकरी, खंडाळा, मा. शेषरावजी निखाडे, कृषिभूषण शेतकरी, सेलोटी, मा. यादोरावजी मेश्राम, कृषिभूषण शेतकरी, लवारी, मा. डॉ. एन. एस. वझिरे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, मा. डॉ. जी.आर. श्यामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार, कृषि संशोधन केंद्र, साकोली, मा.श्री.प्रकाशजी बाळबुद्धे, सचिव, स्मार्ट व्हीलेज डेवलपमेंट सोसायटी ,साकोली, मा. श्री. राजेंद्र इंगळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद, भंडारा, श्री. धम्मदिप गोंडाणे, स. का. अ, रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा भंडारा, श्री. पि.पि. गीदमारे, तालुका कृषि अधिकारी, साकोली यांचेसह इतर अधिकारी उपस्थित होते.\nकार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राजेश काशीवार, आमदार, साकोली यांनी महिला बचत गटांनी संघटीत होऊन, मेहनत करून व कृषि आधारित प्रशिक्षणे घेऊन स्वतःचा आणि स्वतःच्या परिवाराचा आर्थिक विकास साधावा असे सांगितले तसेच महिलांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असून त्या जोरावर त्या अडचणींवर मात करून पाहिजे ती गोष्ट साध्य करू सकतात, राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत असून महिलांनी स्वताच्या सुप्त गुणांचा शोध घेऊन, कौसल्य विकसित करून विकास साधावा असे प्रतिपादन केले.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एन. एस. वाझिरे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी केले त्यामध्ये त्यांनी कृषि विज्ञान केंद्र साकोली अंतर्गत असलेल्या सुविधा आणि कार्य याबाबत माहिती देऊन कार्यक्रमाचे उद्देश आणि रूपरेषा सांगितली.\nसदर कार्यक्रमात कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरिता मा. संजीवनीताई चांदेवार, गोंडउमरी तसेच मा. हिराबाई हटवाडे, बरडकिन्ही यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच कृषि कार्यानुभव विद्यार्थी, कृषि महाविद्यालय नागपूर यांनी कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी व शेतकरी आत्महत्या उपाय या विषयावर पथनाट्य सादर केले तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलानी सुद्धा कृषि वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.\nकृ��ि प्रदर्शनी मध्ये कृषि विज्ञान केंद्र, साकोली, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) ,भंडारा, कृषि संशोधन केंद्र, साकोली, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला बचत गटांचे ९ दालन, रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा भंडारा,व कोरोमंडल फर्टिलायझर ग्रुप नागपूर व मॉडेल ऍग्रो इक्विपमेंट्स कुबोटा ट्रॅक्टर, भंडारा-गोंदिया, कापगते फोर्स ट्रॅक्टर, साकोली यांचेसह इतर विभागांचे कृषि प्रदर्शनी दालन लावण्यात आले होते.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद पर्वते, विषय विशेतज्ञ , कृषि विस्तार तर आभार प्रदर्शन श्री. सूचित लाकडे, विषय विशेतज्ञ, उद्यानविद्या, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कृषि विज्ञान केंद्र, साकोली मधील अधिकारी/कर्मचारी, कृषि कार्यानुभव विद्यार्थी, कृषि महाविद्यालय नागपूर यांनी परिश्रम घेतले.\n← महीला शेतकरी मेऴावा, कृषि प्रदर्शनी आणि चर्चासत्र\nकोविड -19 च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचना- →\nउत्तम दुध उत्पादनाकरीता बहुवार्षिक चारा पिक (हायब्रीड नेपिअर) महत्त्वाचे\nविविध उपक्रमाद्वारे स्वच्छतेची जनजागृती\nअझोला लागवड तंत्रज्ञानावर पशु- सखीचे एक दिवशीय प्रशिक्षण\nशेतीच्या आधुनिकीकरणासाठी नवनवीन यंत्र अवजाऱ्यांच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी ”फार्म्स” अँप्सचा उपयोग करावा\nकुक्कुटपालन व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक नफा मिळवावा : डॉ. नरेश कापगते –ग्रामीण युवकांना कौशल्य विकास करिता कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nजैतपुर येथे शेती दिन साजरा\nडॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ ,अकोला,विस्तार शिक्षण संचालनालय यांच्या द्वारे शेतकऱ्यांन करिता कोविड-१९ / कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालिन कृषि संदेश\nकोविड -19 च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचना-\nमहिला सशक्तीकरणाकरिता बचत गटांचे योगदान महत्त्वाचे- मा. श्री. सुनीलभाऊ मेंढे, खासदार,भंडारा -गोंदिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/cowin-app-registeration/", "date_download": "2021-09-22T17:38:25Z", "digest": "sha1:DFDY7EUIUOGJ3B6Y6BSVN42LXE5E2EN2", "length": 5092, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "cowin app registeration - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nCowin Registeration : कोविड लसीकरणासाठी अवघ्या चार तासात जवळपास 80 लाख...\nनकाशा चा शोध कोणी लाव���ा कसा होता जगातील पहिला नकाशा कसा होता जगातील पहिला नकाशा\n … जवळपास आणखी काय आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला एका छोट्याशा स्क्रीनवर अगदी सहजपणे मिळतात. आता तर कोणत्या वाहनाने गेले तर कीती वेळ लागेल, कोणता पर्यायी मार्ग आहे, कुठे जास्त ट्रॅफिक आहे यांची देखील उत्तरं सहज मिळायला लागलीत. या सर्वांचा आधार आहे नकाशा.\nसूक्ष्म जीवांवरचं विराट कार्य\nशुभांगी पुणतांबेकर [email protected] ‘फोर्ब्स’च्या सर्वात श्रीमंत ‘सेल्फ मेड वुमन’ या यादीत एकोणचाळिसावे स्थान मिळवणाऱ्या रेश्मा शेट्टी यांचे कर्तृत्व अनोखे म्हणावे असेच. बोस्टनमधील ‘जिंक्गो बायोवर्क्‍स’ या...\nस्मृती आख्यान : मेंदू वापरा;नाहीतर विसरा\nजेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला जग कसं अगदी आश्चर्यांनी भरलेलं दिसतं, जगाकडे पाहाण्याची आपली दृष्टी कायमच विस्मयजनक असते. || मंगला जोगळेकरमेंदू वापरला...\nमहाराष्ट्रा मधील ह्या स्थळाचा जागतिक वारसा स्थळां मध्ये समावेश होतो. जाणून घ्या कोणते आहे...\nराष्ट्र म्हटले कि संस्कृती आणि संस्कृती म्हटले कि वारसा हा आलाच. वारसा म्हणजे जे काही आपल्याला वेगवेगळ्या स्वरुपात परंपरागत चालत आलेले, जुन्या पिढी कडून...\nलोकसंख्या नियंत्रण सक्ती की मतपरिवर्तन\nलोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत चीनची नेमकी काय अडचण झाली, हे समजण्यासाठी गेल्या चार-पाच दशकांतील त्या देशानं घेतलेले निर्णय तपासून पाहावे लागतील. || डॉ. किशोर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-22T18:22:06Z", "digest": "sha1:LW4YBWA77VP4OKHTRRCIOIXCUYIY2IRL", "length": 27686, "nlines": 180, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "तुमकूरच्या निवडणुकींनंतर स्वच्छ कामाची आशा", "raw_content": "\nतुमकूरच्या निवडणुकींनंतर स्वच्छ कामाची आशा\nतुमकूर जिल्ह्यात कर्नाटकातले सर्वात जास्त मैला सफाई करणारे लोक आहेत. त्यातले अनेक जण म्हणतात की त्यांच्या राजकीय नेत्यांवर त्यांचा फारसा विश्वास नाही मात्र तरीही काही तरी चांगलं घडेल या आशेने ते १८ एप्रिल रोजी मतदान करणार आहेत\n“जेव्हा राजकारणी आमच्या शहरात येतात ना तेव्हा त्यांना थांबण्याचीही सवड नसते. नुसते हवेत हात हलवायचे आणि गाड्यांमधून भुर्रकन निघून जायचं. आम्हाला त्यांच्यापासून ५० फुटावर अडवलं जातं,” पुतण्णा म्हणतात.\nकर्नाटकाच्या तुमकूर जिल्ह्यातल्या मधुगिरी शहरात गेली ११ वर्षं पुत्तना मैला सफाईचं काम करतायत. या काळात दोन निवडणुका पार पडल्या आणि तिसरी होऊ घातली आहे. या आठवड्यात तुमकूरमध्ये मतदान होणार आहे, राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा सुरू होतोय.\nया मतदारसंघातली लढाई दोन दिग्गजांमध्ये होणार आहेः भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, ७७ वर्षीय विद्यमान खासदार जी. ए. बसवराज आणि काँग्रेस-जनता दल (सेक्युलर) या सत्तेत असलेल्या आघाडीचे उमेदवार आणि माजी पंतप्रधान, ८६ वर्षीय एच. डी. देवेगौडा.\nया दोघांमध्ये उजवं कोण असं विचारल्यावर मात्र मधुगिरीच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला फार काही उत्साही प्रतिक्रिया मिळत नाही. त्यांच्यातले बहुतेक जण ४५ वर्षीय पुतण्णांसारखे मडिगा दलित या शोषित जातीचे आहेत आणि त्यांच्यासाठी मैलासफाईशिवाय फारसे काही पर्याय उपलब्ध नाहीत. (या लेखासाठी ज्यांच्याशी संवाद साधला त्या सर्वांनी केवळ त्यांचं पहिलं नाव वापरण्यात यावं असं सांगितलं.) ऑगस्ट २०१७ मध्ये कर्नाटक राज्य सफाई कर्मचारी आयोगाने केलेल्या अभ्यासानुसार कर्नाटकातले सर्वात जास्त मैला सफाई कामगार तुमकूरमध्ये आहेत. अमानवी काम, अपुरं वेतन आणि वर्षं उलटली तरी डोक्यावर छप्पर नाही ही काही कारणं आहेत ज्यामुळे त्यांचा राजकीय नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही.\nपुतण्णा (डावीकडे) आणि मंजुनाथ (उजवीकडे) मधुगिरीमध्ये कचरा वाहून नेणाऱ्या गाडीपाशीः ‘जेव्हा राजकीय नेते आमच्या गावात येतात ना, त्यांना थांबायची देखील सवड नसते...’\n“मैला सफाई हा लोकसभेच्या निवडणुकींसाठी फार काही महत्त्वाचा विषय नाही,” के. बी. ओबलेश सांगतात. दलितांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या तुमकुर स्थित थमाटे: ग्राम सक्षमीकरण केंद्राचे ते संस्थापक आहेत. “२०११ च्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेनुसार तुमकुरमध्ये [सफाई] कामगारांची संख्या आहे ३,३७३ – हा काही मतांवर प्रभाव टाकू शकणारा आकडा नाही.” ओबलेश असंही म्हणतात की मैला सफाई कामगार या मतदार संघाच्या एकूण २६.७८ लाख लोकसंख्येच्या एक टक्काही नाहीत त्यामुळे कोणतेच खासदार त्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत, ज्यामुळे या कामगारांच्या हताशे�� अजून भर पडते.\nइतके वर्षं नेमाने मतदान केल्यानंतरही पुतण्णांसारख्यांच्या आयुष्यात फरक पडलेला नाही. ते आणि इतर सफाई कामगार सांगतात की सात वर्षांपूर्वी थोडा फार बदल व्हायला लागला होता मात्र तो फार काळ टिकला नाही. “२०१२ मध्ये, आम्हाला या कामासाठी लागणाऱ्या संरक्षक वस्तू मिळाल्या होत्या – सरकारकडून नाही, थमाटेकडून,” मैला सफाई करणारे मंजुनाथ सांगतात. थमाटेने सरकारकडून या कामगारांना मास्क, हातमोजे आणि गमबूटसारख्या संरक्षक वस्तू मिळाव्यात म्हणून फार प्रयत्न केला, पण त्यात फार काळ यश आलं नाही. “एखादी संस्था एकटी हजारो कामगारांना या वस्तू किती काळ पुरवू शकणार\n४ एप्रिल रोजी हाताने मैला सफाई प्रथेचं निर्मूलन व्हावं यासाठी देशभर काम करणाऱ्या सफाई कर्मचारी आंदोलन या संघटनेने आपला पहिला वहिला निवडणूक जाहीरनामा दिल्लीत प्रकाशित केला. या मागण्यांमध्ये सर्व सफाई कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना जगण्याचा हक्क कार्ड पत्रिका दिली जावी अशी एक मागणी आहे. या पत्रिकेमुळे शिक्षण, आरोग्य, सन्मान जपणारा रोजगार आणि उपजीविकांचा तसंच भारतीय संविधानातील कलम २१ मधील जगण्याच्या मूलभूत हक्काशी संबंधित सगळे योजनांचा थेट आणि मोफत लाभ घेता येऊ शकेल. यात अशीही मागणी केली गेली आहे की केंद्रीय अर्थसंकल्पात १ टक्का निधी केवळ मैला सफाई कामगारांच्या कल्याणासाठी राखून ठेवण्यात यावा आणि या कामातून त्यांची मुक्ती व पुनर्वसनासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र मंत्रालय स्थापन व्हावे.\nThe Prohibition of Employment as Manual Scavengers and their Rehabilitation Act, 2013 नुसार मैला सफाईसाठी कामगारांना कामावर ठेवणं हा गुन्हा असून असं करणाऱ्यांना दोन वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. नुसत्या हाताने सेप्टिक टँक आणि नाला सफाई करण्यावरही कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. तरीही २०११ च्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेनुसार असं काम करणारे देशभरात १ लाख ८२ हजार कामगार असून दक्षिण भारतात कर्नाटकात त्यांची संख्या सर्वात जास्त आहे.\nपौरकर्मिक (सफाई कामगार) असणाऱ्या सरोजम्मा (डावीकडे) म्हणतात, स्थानिक नेते निवडणुकींच्या आधी त्यांच्या अगदी पाया पडतात पण नंतर गायब होतात. गेल्या ११ वर्षांमध्ये, पुत्तण्णा म्हणतात, एकाही निवडणुकीने त्यांच्या आयुष्यात फरक पडलेला नाही\n“निवडणुका आल्या की सगळे जण क���ही तरी लाच घेऊन येतात, आमची मतं मिळवायला. राजकारणी तर आमच्या पाया पडायलाही कमी करत नाहीत, पण लगेचच ते गायब होऊन जातात,” पौरकर्मिक (सफाई कामगार) असणाऱ्या ३९ वर्षीय सरोजम्मा सांगतात. पुत्तण्णा पुढे म्हणतात, “पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते आम्हाला भेटायला येतात आणि पैसे वाटतात, घरटी अंदाजे १०० रुपये. बायांना प्रत्येकीला एक साडी आणि गड्यांना एक क्वार्टर दारूची बाटली.”\nदारू कामी येते, खास करून जेव्हा पुतण्णा कामावर जातात तेव्हा. “असेही काही दिवस असतात जेव्हा गटारात उतरण्याआधी मला दारूचा घोट घ्यावाच लागतो,” ते सांगतात. मधुगिरीतली किमान ४०० घरं कचरा उचलण्यासाठी त्यांच्यावर अवलंबून आहेत. पालिकेच्या नोंदीप्रमाणे त्यांचं काम म्हणजे, कचरा उचलणं. पण प्रत्यक्षात मात्र त्यांचं काम कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जातं.\nतुंबलेली गटारं आणि सेप्टिक टँक मोकळे करण्यासाठी उपयुक्त असलेलं जेटिंग मशीन त्यांना चालवावं लागतं. बहुतेक वेळा मशीनच्या पाइपने घट्ट झालेला मैला ओढला जात नाही, अशा वेळी पुतण्णांना स्वतः खाली उतरून तो सगळा मैला ढवळावा लागतो जेणेकरून तो पाईपने ओढला जाईल. पुतण्णा आणि मंजुनाथ हे काम सुरु करतात त्या आधी दारू कामी येते. “मी आज सकाळी ६ वाजताच प्यायला सुरुवात केलीये,” पुतण्णा सांगतात. “एकदा का दारू चढली, की मग मी काही पण सहन करू शकतो.”\nमग गेल्या पाच वर्षांत त्यांच्यासारख्या सफाई कामगारांना स्वच्छ भारत अभियानाचा काही फायदा झाला आहे का “स्वच्छ भारतमुळे आमचं गाव जरा साफ झालं आहे,” मंजुनाथ म्हणतात, सोबत गोळा झालेले कर्मचारीही मान्य करतात. “गेली पाच वर्षं एवढं मोठं अभियान चालवल्यानंतर आता लोक जरा जागरूक झालेत. ते [ओला-सुका] कचरा वेगवेगळा ठेवू लागलेत, ज्यामुळे आमचं काम सोपं होतं.”\nडावीकडेः सरोजम्मा आणि मधुगिरीतले इतर सफाई कामगार निवडणुकांबद्दल बोलण्यासाठी गोळा झालेत. उजवीकडेः पुतण्णा आणि सफाई कामगार असणारे रविकुमार\nया यशाचं सगळं श्रेय ते फक्त एका माणसाला देतात. “मोदी सगळ्यात भारी आहेत. ते भारताचे नंबर एक पंतप्रधान आहेत आणि तेच कायम सत्तेत रहायला पाहिजेत,” मंजुनाथ म्हणतात. “खरं तर मोदी आपल्यासाठी अथक कष्ट घेतायत पण पंचाइत ही आहे की देशातल्या अनेकांना ते काही समजतच नाहीये.”\nतुमकूरच्या सफाई कामगारांच्या आयुष्यात गेल्य��� पाच वर्षांत फारसा काही फरक पडलेला नसला तरी त्यांचा त्यांच्या पंतप्रधानांवर विश्वास आहे. “मोदींनी सफाई कामगारांकडे अजून जरासं लक्ष दिलं ना तर ते आदर्श ठरतील. पण तरीही आम्ही त्यांच्यावर खूश आहोत,” सरोजम्मा म्हणतात.\nया वर्षी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटर खात्यावर एक व्हिडिओ टाकण्यात आला होता, ज्यात ते प्रयागराजमध्ये सफाई कामगारांचे पाय धुताना दिसतात. खाली लिहिलंय­: “असे क्षण जे मी आयुष्यभर जतन करेन” आणि “स्वच्छ भारतासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रणाम” आणि “स्वच्छ भारतासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रणाम\nपण या देखाव्याचा आणि आकडेवारीचा मेळ बसत नाही. मार्च २०१८ मध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मैला सफाई कामगार पुनर्वसनासाठी स्वयंरोजगार योजनेला दिल्या जाणाऱ्या निधीत सातत्याने घट झालेली दिसते. २०१४-१५ मध्ये ४४८ कोटी आणि २०१५-१६ मध्ये ४७० कोटी निधी मिळाल्यानंतर २०१६-१७ मध्ये केवळ १० कोटी आणि २०१७-१८ मध्ये ५ कोटी. मंत्रालयाचं म्हणणं आहे की निधीमध्ये कपात करण्याचं कारण राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळाकडे “उपलब्ध कॉर्पस निधी. ही बिगर नफा कंपनी याच मंत्रायलयाच्या अखत्यारीत सुरू करण्यात आली आहे.\nपुतण्णा (डावीकडे) आणि मंजुनाथ (उजवीकडे) यांना मैला सफाई कामगार म्हणून काम दिलं जातं, जो आता अवैध व्यवसाय आहे, त्यांच्याबरोबर थमाटे या दलित हक्कांवर काम करणाऱ्या थमाटे संस्थेने सिद्धगंगय्या (उजवीकडे)\nभाजपच्या जी.एस. बसवराज आणि काँग्रेस-जद (सेक्युलर)च्या देवेगौडांमधल्या मुकाबल्यामध्ये सफाई कामगारांचा उल्लेखही नाही. कावेरीची उपनदी असणाऱ्या हेमवतीवरून चाललेला वाद यावरच ही निवडणूक लढवली जातीये... तरीही कोण जाणो येणारी सकाळ चांगली असेल अशी सफाई कामगारांना आशा आहे\n“गेल्या पाच वर्षांत जागरुकता वाढवण्यासाठी [स्वच्छ भारतसारख्या] केंद्र सरकारच्या अनेक योजना आल्या,” बंगळुरूच्या रामय्या पब्लिक पॉलिसी सेंटरचे रामय्या म्हणतात. “संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळापेक्षा जास्त. मात्र प्रत्यक्षात लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी जेवढा पैसा लागतो त्यापेक्षा अशा योजनांचा खर्च कमी असतो. जर आउटले किंवा प्रत्यक्ष खर्च झालेल्य�� निधीचा विचार केला तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने लक्षणीयरित्या कमी निधी खर्च केला आहे.”\nभाजपच्या जी.एस. बसवराज आणि काँग्रेस-जद (सेक्युलर)च्या देवेगौडांमधल्या मुकाबल्यामध्ये सफाई कामगारांचा उल्लेखही नाही. कावेरीची उपनदी असणाऱ्या हेमवतीवरून चाललेला वाद यावरच ही निवडणूक लढवली जातीये. (सफाई कामगारांचं असं म्हणणं आहे की जेव्हा देवे गौडा जेव्हा हासनचे खासदार होते तेव्हा त्यांनी याच नदीवर अवलंबून असणाऱ्या शेजारच्या तुमकूर मतदारसंघाला पाणी नाकारलं होतं.) त्यात ही लढत म्हणजे दोन प्रतिस्पर्धी समुदायांमधली लढत आहे – बसवराज ज्या समुदायाचे आहेत ते लिंगायत आणि देवे गौडांचा वोक्कलिगा समुदाय.\nबसवराज आणि गौडांच्या निवडणूकीच्या धामधुमीत सफाई कामगार कुठेही नसले तरी त्यांना येणारी सकाळ चांगली असेल अशी आशा आहे – सन्मान जपणाऱ्या कायमस्वरुपी नोकऱ्या, पगारात वाढ, स्वतःची घरं आणि मुलांसाठी चांगलं शिक्षण. त्यांना आशा आहे की त्यांचं सरकार एक दिवस त्यांच्या या मागण्या पूर्ण करेल. आणि त्यांच्या नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनांवरचा अढळ विश्वास ते १८ एप्रिल रोजी काय मत देणार यावर कदाचित प्रभाव टाकू शकेल.\n“असं वाटू शकतं की काहीच बदललेलं नाही, पण ते बदलू शकेल, त्यामुळे आपण मत द्यायलाच पाहिजे,” पुतण्णा म्हणतात. “मतदान माझा हक्क आहे आणि मी तो का वाया घालवायचा\nदुकानदार तुम्हाला ओळखेल हो, पण यंत्राला नाही ना कळत\nमंड्याची निवडणूकः शेतकऱ्यांसाठी ना पाणी ना आशा\nमंड्याची निवडणूकः शेतकऱ्यांसाठी ना पाणी ना आशा\nदुकानदार तुम्हाला ओळखेल हो, पण यंत्राला नाही ना कळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/sagar-mankar/", "date_download": "2021-09-22T17:55:32Z", "digest": "sha1:MTR6A26WUXEBY373AKSYQ3I6EZY7XGYP", "length": 5777, "nlines": 82, "source_domain": "udyojak.org", "title": "सागर मानकर - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nउद्योजकाचे नाव : सागर मानकर\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nजन्मदिनांक : ७ एप्रिल १९९५\nविद्यमान जिल्हा : नागपूर\nआपला हुद्दा : मालक\nव्यवसायातील अनुभव : 1 वर्ष\nव्यवसायाचा पत्ता : नागपूर\nतुमचीही नोंद ‘महाराष्ट्र उद्योजक सूची’मध्ये करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post रोहित गुल्हाणे\nNext Post रंगेश संभाराव देशमुख\nनांदेडच्या ‘नंदीग्राम ऍग्रो’चे हळद उत्पादक नरेंद्र चव्हाण\nby स्मार्ट उद्योजक\t August 28, 2021\nव्यावसायिकांना नवीन आणि दीर्घकालीन व्यवसायासाठी मोफत ट्रेनिंग देणारा सुजीत\nby स्मार्ट उद्योजक\t August 12, 2021\nसंगणकपूर्व युग ते संगणक युग यांची सांगड घालणारा ग्राफिक डिझायनर\nby स्मार्ट उद्योजक\t August 4, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nयशाचा मूलमंत्र सोपा की अवघड\nby स्मार्ट उद्योजक\t July 6, 2021\nलोकल जाहिरात करण्यासाठी १५ उत्तम पर्याय\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/acb-action-in-sangli-district-magistrate-found-in-bribery-trap-sbk97", "date_download": "2021-09-22T17:52:12Z", "digest": "sha1:5N6DWQZDGDZNZQNI3Q5HLBJVPO43BTZR", "length": 24873, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सांगलीत मंडलाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात; 'ACB'ची धडक कारवाई", "raw_content": "\nलाच मागितल्याबद्दल तक्रारदार यांनी २८ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.\nसांगलीत मंडलाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात; 'ACB'ची धडक कारवाई\nसांगली : जमिनीच्या संदर्भात सुनावणीचा निकाल देण्यासाठी ७० हजार रूपये लाच मागून पहिला हप्ता २५ हजार रूपये स्विकारताना मंडल अधिकाऱ्याचा अतिरिक्त कार्यभार पाहणाऱ्या मंडल अधिकारी श्रीशैल उर्फ श्रीकांत विश्वनाथ घुळी (वय ५६ रा. शिवाजीनगर, मालगाव ता. मिरज) आणि संगणक ऑपरेटर समीर बाबासाहेब जमादार (वय ३६, रा. मल्लेवाडी, ता. मिरज) याला अटक केली. (ACB Action)\nसांगलीतील राजवाडा परिसरातील मंडल अधिकारी कार्यालयात ही कारवाई केली. (sangli breaking) लाचखोरांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक माहिती अशी, तहसिल कार्यालय मिरज येथे पुरवठा अव्वल कारकून म्हणून कार्यरत असलेल्या श्रीशैल घुळी याच्याकडे कुपवाड, सांगली व बुधगावचा मंडल अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. (sangli news) परिसरातील एका तक्रारदार यांची आई वारसदार असलेल्या जमिनीच्या संदर्भातील तक्रारीची सुनावणी घुळी याच्यासमोर सुरू आहे. या सुनावणीचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावण्यासाठी घुळी व त्याच्या कार्यालयातील ऑपरेटर जमादार याने ७० हजार रूपये लाचेची मागणी केली. लाच मागितल्याबद्दल तक्रारदार यांनी २८ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.\nहेही वाचा: खवलेमांजराची तस्करी करणारी टोळी जेरबंद; धोपावेतील प्रकार\nलाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी २९ व ३० ऑगस्ट आणि १ व २ सप्टेंबर रोजी तक्रारीची पडताळणी केली. तेव्हा जमिनीसंदर्भातील तक्रारीचा निकाल बाजूने लावण्यासाठी मंडल अधिकारी घुळी याच्या सांगण्यावरून ऑपरेटर जमादार याने ७० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी २५ हजार रूपये पहिला हप्ता म्हणून द्यायचे तसेच उर्वरीत ४५ हजार रूपये निकाल लागल्यानंतर देण्यास सांगितल्याचेही निष्पन्न झाले.\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज राजवाडा परिसरातील मंडल अधिकारी कार्यालयात आज सापळा रचला. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडे ऑपरेटर जमादार याने लाचेची मागणी करून २५ हजार रूपये स्विकारल्यानंतर त्याला तत्काळ पकडण्यात आले. तसेच घुळी यालाही अटक केली. दोघांविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nहेही वाचा: औषधे घ्यायचे विसरताय मिळेल आता सूचना ; निखिल पडतेंचे संशोधन\nपोलिस उपाधीक्षक सुजय घाटगे, पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे, कर्मचारी अविनाश सागर, सलीम मकानदार, संजय संकपाळ, अजित पाटील, प्रितम चौगुले, भास्कर भोरे, राधिका माने, विणा जाधव, श्रीपती देशपांडे, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, ���भागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठ��ाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/p-chidambaram-jibe-rupani-resignation-bjp-busy-replacing-failed-cm-abn-97-2594757/", "date_download": "2021-09-22T18:28:45Z", "digest": "sha1:7ICQR676PWZX4HVG5KFGRHRPWNRHOBTX", "length": 14983, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "P Chidambaram jibe rupani resignation bjp busy replacing failed Cm abn 97 | “अपयशी मुख्यमंत्र्यांना बदलण्यात व्यस्त आहे भाजपा”; रुपाणींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्याने उडवली खिल्ली", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\n“अपयशी मुख्यमंत्र्यांना बदलण्यात व्यस्त आहे भाजपा”; रुपाणींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्याने उडवली खिल्ली\n“अपयशी मुख्यमंत्र्यांना बदलण्यात व्यस्त आहे भाजपा”; रुपाणींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्याने उडवली खिल्ली\nमुख्यमंत्री नीट काम करत नाहीत हे भाजपाला कधी कळेल असेही काँग्रेस नेत्याने म्हटले आहे.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी पाच वर्षांपासून गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या विजय रूपाणी यांना अचानक हटवल्याबद्दल त्यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. भाजपा केवळ आपल्या अयशस्वी मुख्यमंत्र्यांच्या बदल्यांमध्ये व्यस्त आहे आणि अशा मुख्यमंत्र्यांची यादी भाजपा शासित राज्यांमध्ये मोठी आहे असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. रविवारी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला होता. भाजपामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर रुपाणी यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे. यावरुन पी. चिदंबरम यांनी भाजपावर टीका केली आहे.\nचिदंबरम यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून रुपाणी यांना हटवल्याबद्दल आणि त्यांच्या जागी पहिल्यांदाच आमदार झालेल्या भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्रिपदी बसवल्याबद्दल ट्विट केले आहे. “भाजप आपल्या अपयशी मुख्यमंत्र्यांना हटवण्यात व्यस्त आहे. मुख्यमंत्री नीट काम करत नाहीत हे भाजपाला कधी कळेल” असे चिदंबरम यांनी म्हटले.\nभाजपने चांगले काम न केल्यामुळे अनेक राज्यांचे मुख्यमंत्री बदलले आहेत आणि इतर अनेक राज्ये आहेत जिथे अपयशी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना बदलण्याची गरज आहे असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. “संबंधित राज्यातील लोकांना माहीत होते की बीएस येडियुरप्पा, दोन रावत आणि रूपाणी कित्येक महिने खराब कामगिरी करत होते. आणखी बरेच आहेत जे बदलले पाहिजेत. यादी लांबलचक आहे ज्यात हरियाणा, गोवा, त्रिपुरा इ.,” असे चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.\nभाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने वर्षभरात चार राज्यांतील पक्षाच्या पाच मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी केली. कर्नाटकमध्ये बी. एस. येडियुरप्पा, हिमाचलमध्ये आधी त्रिवेंद्र सिंह रावत, मग तीरथ सिंह रावत, आसाममध्ये सर्बानंद सोनोवाल आणि शनिवारी गुजरातमध्ये गच्छंती झालेले विजय रुपाणी हे पाचवे मुख्यमंत्री आहेत.\nरविवारी, रुपाणी यांनी गुजरातमधील मुख्यमंत्���िपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात आली. मार्चमध्ये उत्तराखंडचे चार वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले त्रिवेंद्र सिंह रावत यांची जागा तिरथ रावत यांनी मुख्यमंत्री करण्यात आले. पण अवघ्या तीन महिन्यांतच त्यांची जागा पुष्करसिंग धामी यांनी घेतली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\n“राहुल आणि प्रियांका गांधी माझ्या मुलांसारखे, हे असं…”, अमरिंदर सिंग यांची भावनिक प्रतिक्रिया\n‘दलित’ असा उल्लेख नको पंजाबच्या अनुसूचित जाती आयोगाचे निर्देश\nबिहारमध्ये पाणी पुरवठा योजनेतील अजब कारभार, कोट्यावधींची कंत्राटं उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांना\nभारताचा पलटवार : काश्मीर मुद्द्यावरुन डिवचणाऱ्या टर्कीला दिलं चोख उत्तर\nबलात्काराच्या आरोपीला हात-पाय बांधून मारहाण, नातेवाईकांनी मूत्र पिण्यास पाडलं भाग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/presenting-a-resolution-under-the-leadership-of-legislative-party-leader-ajit-pawar/06121032", "date_download": "2021-09-22T17:06:53Z", "digest": "sha1:M2CKNFAJIQYZUPEVRHCGSDX5DLOSL7MR", "length": 5704, "nlines": 28, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पश्चिम महाराष��ट्र हल्लाबोल आंदोलनातील विविध मागण्यांचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनातील विविध मागण्यांचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर\nपश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनातील विविध मागण्यांचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर\nमुंबई: केंद्र व राज्यसरकारच्या पश्चिम महाराष्ट्र विरोधी भूमिकेचा निषेध करुन पश्चिम महाराष्ट्रातील रखडलेली विकासप्रक्रिया सुरु करण्यासाठी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या,जनतेच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पश्चिम महाराष्ट्रात २ ते १२ एप्रिल रोजी सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन केले होते.\nसरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी आणि राज्यातील जनतेला न्याय दयावा यासाठी विविध मागण्यांचे निवेदन विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पुणे विभागीय आयुक्त दिपक मेसेकर यांना आज देण्यात आले. यावेळी अजितदादांनी विभागीय आयुक्तांशी विविध विषयांवर आणि मागण्यांवर चर्चा केली.\nहे निवेदन देताना पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, पुणे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय देवकाते, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, पुणे मनपा नगरसेवक बाबुराव चांदेरे, सांस्कृतिक सेलचे प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, पुणे शहर माजी कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, पुणे माजी शहराध्यक्ष,रवींद्र माळवदकर, माजी आमदार कमल ढोलेपाटील, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष संजोग वाघेरेपाटील, पुणे मनपा विरोधी पक्षनेता चेतन तुपे, लिगल सेलचे अध्यक्ष अँड.भगवानराव साळुंखे आदी उपस्थित होते.\n← ग्राहकसेवा अधिक गतिमान करण्यासाठी महावितरणचा…\nमुर्ग नक्षत्र में समय अनुसार… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.narendramodi.in/mar/pm-modi-releases-the-platinum-jubilee-milestone-book-of-tata-memorial-via-vc-535578", "date_download": "2021-09-22T17:02:14Z", "digest": "sha1:7RUY2HVKAISNXSNRWMCVPEICF5BKUH2O", "length": 32053, "nlines": 310, "source_domain": "www.narendramodi.in", "title": "\"टाटा मेमोरियल केंद्राच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन \"", "raw_content": "\nकार्यक्रम चालू आहे, बघा.\n\"टाटा मेमोरियल केंद्राच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन \"\n\"टाटा मेमोरियल केंद्राच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन \"\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाटा मेमोरियल केंद्राच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज नवी दिल्लीत एका पुस्तकाचे प्रकाशन केले.\nआरोग्य आणि कर्करोग संशोधनासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा, सहकार्य आणि दूरदृष्टीबद्दल रतन टाटा यांनी त्यांचे आभार मानले.\nटाटा मेमोरियल केंद्रातल्या डॉक्टर आणि विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. सामाजिक जबाबदारी आणि मानवी सेवा विशेषत: कर्करोग उपचार आणि संशोधन क्षेत्रात टाटा कुटुंबियांच्या अमूल्य योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.\nयावेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण –\nटाटा मेमोरियल केंद्राचे संचालक डॉ. आर.ए.बडवे\nटाटा मेमोरियल केंद्राचे डॉक्टर, विद्यार्थी आणि सहकारी,\nटाटा मेमोरियल केंद्राच्या अमृत महोत्सवानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा टाटा मेमोरियल केंद्राला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्लॅटिनम ज्युबिली माईलस्टोन बुकचे प्रकाशन करताना मला आनंद होत आहे.\nटाटा केंद्राला हे स्थान मिळवून देण्यात टाटा कुटुंबियांची सेवा-भावी आणि सामाजिक जबाबदारी निभावण्याची त्यांची वृत्ती यांचे अमूल्य योगदान राहिले आहे.\nया संस्थेशी 75 वर्ष जोडल्या गेलेल्या सर्वांचे स्मरण करण्याची ही वेळ आहे.\nया पुस्तकाची पाने चालतांना मला 1931 मधल्या एका प्रसंगाची माहिती मिळाली. त्या काळात मेहरबाई टाटा यांनी कर्करोगावरच्या उपचारासाठी अमेरिकेला जाताना, आपले पती सर दोराबजी टाटा यांना म्हटले होते की, उपचारासाठी मी अमेरिकेला जात आहे हे माझे भाग्य आहे. मात्र, आपल्या देशातल्या लाखो लोकांवर कसे उपचार होतील. ज्यांच्याजवळ संसाधनेच नाहीत.\nमेहरबाई यांच्या निधनानंतर दोराबजी टाटा यांच्या स्मरणात ही गोष्ट राहीली आणि तीच टाटा मेमोरियल केंद्रासाठी आधार ठरली.\nआज 75 वर्षानंतर ही संस्था, कर्करोगावरचे उपचार आणि संशोधनाचे प्रमुख केंद्र आहे.\nदेशात अशा मोजक्याच संस्था आहेत, ज्या राष्ट्रसेवेत अविरत काम करत आहेत.\nलाखो गरीबांच्या उपचारांसाठी या संस्थेने जे कार्य केले आहे ते देशातल्या इतर रुग्णालयांसाठी प्रेरणादायी आहे.\nसरकार आणि खाजगी संस्था एकत्र येऊन गरिबांची सेवा कशी करु शकतात, याचे उदाहरण म्हणजे ही संस्था आहे.\nकर्करोगासारख्या गंभीर आजाराचा मुकाबला म्हणजे रुग्णाच्या कुटुंबियांचीही अग्निपरीक्षाच, रुग्णाला होणाऱ्या वेदना, मानसिक ताण आणि उपचारासाठी लागणारा पैसा या सर्व बाबी याच्याशी संबंधित आहेत.\nगरीब माणूस आजारी पडल्यानंतर औषधापेक्षाही त्याच्या समोर संकट ठाकते ते नोकरीचे.\nम्हणूनच टाटा मेमोरियल सारख्या संस्था, तिथे काम करणारे लोक, जेव्हा गरीबांच्या उपचारांसाठी अहोरात्र मेहनत करतात, त्यांच्यावर उपचार करतात, त्यांच्या वेदना कमी करतात, हे कार्य मानवतेची मोठी सेवा ठरते.\nरतन टाटाजी, टाटा मेमोरियल केंद्र आणि तिथे काम करणाऱ्या लोकांना मी टाटा मेमोरियल केंद्राच्या अमृत महोत्सवानिमित्त पुन्हा शुभेच्छा देतो.\nमित्र हो, मानवासमोर असलेल्या मोठ्या आव्हानांपैकी कर्करोग हे एक आव्हान आहे. केवळ आपल्या देशातच दरवर्षी 10 लाखाहून अधिक लोकांना कर्करोगाचे निदान होते. दरवर्षी साडेसहा लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यु होतो.\nयेत्या वीस वर्षात ही संख्या दुप्पट होईल, असा अंदाज कर्करोगावर संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय एजन्सीने व्यक्त केला आहे.\nअशा परिस्थितीत प्रत्येक रुग्णावर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या कर्करोग रुग्णालयांनी एकाच मंचावर येणे आवश्यक आहे.\nअसा मंच जिथे कर्करुग्णांवर माफक दरात उपचार करण्यासाठी मदत होईल आणि उपचारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जाईल.\n2014 मधे हे सरकार सत्तेवर आले तेव्हा कर्करोग ग्रीडशी 36 संस्था जोडल्या गेल्या होत्या. सध्या या ग्रीडबरोबर दुपटीने म्हणजे 108 कर्करोग केंद्र जोडली गेली आहेत.\nकाही दिवसांपूर्वीच ‘डिजीटल कॅन्सर नर्व्ह सेंटर’ची सुरुवात झाली आहे. याचप्रमाणे व्हर्च्युअल ट्युमर बोर्डच्या मदतीने कर्करोगावरचे वेगवेगळे तज्ञ एकाच वेळी इंटरनेटच्या माध्यमातून रुग्णाच्या उपचाराचा आराखडा तयार करण्यात मदत करत आहेत.\nटाटा मेमोरियल केंद्राच्या अनुभवाचा फायदा घेऊन देशात चार मोठ्या कर्करोग संस्थांची स्थापना केली जात आहे.\nवाराणसी, चंढी���ड, विशाखापट्टणम आणि गुवाहाटी इथे ही कर्करोग केंद्र उभारली जाणार आहेत. यामुळे उपचारासाठी रुग्णालयात लांबून-लांबून येणाऱ्या रुग्णांना मदत होणार आहे.\nयाशिवाय हरियाणातल्या झज्जर इथे राष्ट्रीय कर्करोग संस्थेची उभारणी केली जात आहे.\nगरीबातल्या गरीब व्यक्तीला सर्व सुविधांसह अल्प दरात उपचार मिळावेत असे सरकारचे उद्दिष्ट आहे.\nया उद्दिष्टाला अनुसरुनच राष्ट्रीय आरोग्य धोरण तयार करण्यात आले आहे.\nप्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्य काळजी यंत्रणा, सरकार प्रत्येकापर्यंत पोहचवू इच्छिते. येत्या वर्षात ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाच्या 2.5 टक्के आरोग्यावर खर्च करण्याचा सरकारचा उद्देश आहे.\nतपासणीच्या वेगवेगळ्या पद्धती एकत्रित कशा करता येतील, यावरही काम केले जाणार आहे. कर्करोगावर ॲलोपॅथीचे उपचार करतांना रुग्णाला दुसरा त्रास सहन करावा लागतो, त्यासाठी आयुर्वेद आणि योगसाधनेची मदत होऊ शकते.\nयाविषयी आपली संस्थाही काही सुचवू शकते.\nमित्र हो, आजही देशात 70 टक्के वैद्यकीय उपकरणे परदेशातून येतात. ही परिस्थिती बदलायला हवी कारण उपचार महाग होण्यासाठी हेही एक कारण आहे. म्हणुनच नव्या आरोग्य धोरणांतर्गत वैद्यकीय उपकरणे भारतात निर्माण करायला सरकार प्रोत्साहन देत आहे.\nटाटा मेमोरियल केंद्रासारख्या संस्थांची यात मोठी भूमिका आहे.\nआपल्या केंद्राच्या डॉक्टरांच्या मदतीने भाभा अणू संशोधन केंद्राने स्वदेशी रेडीएशन यंत्र भाभाट्रोन विकसित केले.\nदोन वर्षांपूर्वी मी मंगोलियाला गेलो होतो, तेव्हा देशाच्या वतीने मंगोलियाला भाभाट्रोनची भेट दिली होती.\nयासाठी स्वस्त आणि उत्तम यंत्रे निर्माण करण्याच्या दृष्टीने आपल्याला एकत्रित काम करायला हवे.\nआरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी सरकार नवी एम्स सुरु करत आहे. वैद्यकीय महाविद्यालयांचे आधुनिकीकरण केले जात आहे. पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर विद्यार्थी संख्या वाढवली जात आहे.\nगरीबांना स्वस्त औषधे मिळावीत यासाठी भारतीय जनऔषधी परियोजना सुरु केली आहे. 500 पेक्षा जास्त औषधांचा आवश्यक औषधांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे त्यांच्या किमती आवाक्यात ठेवता येतील.\nस्टेंटच्या किंमती 85 टक्क्यांनी कमी झाल्याचे आपण पाहिले आहेच. सरकारने वाजवी दरात आरोग्यसेवा पुरवण्याकडे लक्ष देऊन असे अनेक निर्णय घेत���े आहेत.\nआरोग्य सेवा ही सेवाच रहावी, याकडे याच्याशी संबंधित लोकांनी लक्ष पुरवायला हवे. आजारावर उपचार हा व्यापाराचा भाग नव्हे, याचे स्मरण ठेवायला हवे.\nत्याचबरोबर कोणत्याही इतर पेशातल्या व्यक्तीला देव मानले जात नाही. देशाच्या करोडो लोकांची आपल्यावर श्रद्धा आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी देवच आहात.\nटाटा मेमोरियल केंद्राला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपणा सर्वांना अनेक शुभेच्छा. या पुस्तकाच्या प्रकाशनाची संधी आपण दिलीत यासाठी आपणा सर्वांचे पुन्हा आभार.\nसोशल मीडिया कॉर्नर 22 सप्टेंबर 2021\t(September 22, 2021)\nचलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी\nसोशल मीडिया कॉर्नर 22 सप्टेंबर 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-jilha/madan-bhosales-arbitrariness-affected-kisan-veer-inquiry-report-held-directors", "date_download": "2021-09-22T17:56:38Z", "digest": "sha1:ADM2U7BT7V5WRC7H7SNDOTZRRMTBY2AI", "length": 13061, "nlines": 33, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मदन भोसलेंची मनमानी 'किसन वीर'ला भोवली; चौकशी अहवालात संचालकांना धरले जबाबदार", "raw_content": "\nमदन भोसलेंची मनमानी 'किसन वीर'ला भोवली; चौकशी अहवालात संचालकांना धरले जबाबदार\nतिन्ही कारखान्यांची साखर विक्री टेंडर प्रक्रियेद्वारे केली जात नसल्याचाही निष्कर्ष या अहवालाने काढला आहे. व्यवहार प्रामुख्याने ठराविक पार्टीजसोबत केलेले आहेत. एकूणच साखर व उपपदार्थ विक्री करताना पारदर्शकता आढळत नाही.\nसातारा : योग्य नियोजनाचा आणि व्यावसायिक तत्त्वांचा अभाव, अनावश्‍यक भांडवली गुंतवणूक, खरेदी- विक्रीचे आक्षेपार्ह व्यवहार, साखर व उपपदार्थ विक्रीत पारदर्शकतेचा अभाव आदी कारणांनी किसन वीर साखर कारखाना प्रतापगड आणि खंडाळा या आपल्या दोन युनिटसह डबघाईला आल्याचा निष्कर्ष सहकार विभागाने केलेल्या चौकशीतून पुढे आला आहे. यासाठी चौकशी समितीने 'किसन वीर'चे व्यवस्थापन आणि संचालक मंडळास जबाबदार धरले आहे. Madan Bhosale's arbitrariness affected 'Kisan Veer'; The inquiry report held the directors accountable\nकिसन वीर कारखान्याचा कलम ८३ चा चौकशी अहवाल असून ३७७ पानांच्या या अहवालात या कारखान्याची सात प्रमुख मुद्‌द्यांच्या आधारे चौकशी करण्यात आली आहे. त्यामधील अनेक बाबींमध्ये अनियमितता आढळल्याचे या अहवालात म्हटले आहे. या बहुप्रतिक्षित अहवालानंतर सहकार विभाग आता कोणती कार्यवाही करणार, याकडे सहकार क्ष��त्राचे लक्ष लागले आहे.\nप्रतापगड- खंडाळ्याचं लादलं ओझं\nकिसन वीर कारखान्याने प्रतापगड व खंडाळा कारखान्यांमध्ये सहभागीदारी तत्त्वावर गुंतवणूक केली. मात्र, ही गुंतवणूक योग्य नियोजनाअभावी मूळ किसन वीर कारखान्यास हितकारक ठरलेली नाही. कारखान्याने ही दोन्ही युनिट पूर्ण क्षमतेने चालविली नाहीत. त्याचा परिणाम मूळ चांगला चाललेल्या किसन वीरच्या आर्थिक स्थितीवर झाला, असे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रतापगड आणि खंडाळा कारखाना घेण्याचा हा ‘मनमानी’ निर्णय गोत्यात आला, या होणाऱ्या आरोपात तथ्य असल्याचे हा निष्कर्ष सांगतो.\nसंचित तोट्यात वाढीची कारणे\nलेखापरिक्षित आर्थिक पत्रकानुसार, किसन वीरचा २०१९-२० अखेरचा संचित तोटा ११३ कोटी ३० लाख ३४ हजार इतका आहे. किसन वीर- प्रतापगड भागीदार युनिटचा २०१९-२० अखेरचा संचित तोटा ६० कोटी, ७३ लाख ३७ हजार आहे. याप्रमाणे १७४ कोटी, तीन लाख, ६६ हजार एकत्रित संचित तोटा आहे. कामकाजात व्यावसायिक तत्त्वांचा अभाव, अनावश्‍यक भांडवली गुंतवणूक, प्रकल्प पूर्ण क्षमतेने न चालविणे आदी बाबींमुळे संचित तोट्यात सातत्याने वाढ झाली, असे अहवालात म्हटले आहे.\nतिन्ही कारखान्यांचे नक्त मूल्य उणे\nतिन्ही कारखान्यांचे नक्त मूल्य उणे फिगरमध्ये घसरले आहे. २०१९-२० च्या आर्थिक पत्रकानुसार, किसन वीरचे नक्त मूल्य उणे ५० कोटी ५५ लाख ८५ हजार, किसन वीर- प्रतापगड भागीदारी युनिटचे नक्त मूल्य उणे ५४ कोटी, ९४ लाख, ७५ हजार, तर किसन वीर- खंडाळा युनिटचे नक्त मूल्य उणे १३ कोटी, ८२ लाख, ३१ हजार इतके झालेले आहे. ही बाब कारखान्याची हलाखीची आर्थिक स्थिती व अयोग्य नियोजनाचे द्योतक असल्याचा निष्कर्ष आहे, असे हा अहवाल म्हणतो.\nकिसन वीर कारखाना व भागीदारी युनिटची आर्थिक पत्रके तयार करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या नियम ४९ प्रमाणे आवश्‍यक तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही आर्थिक पत्रके कारखान्याची रास्त व वास्तव स्थिती दर्शवत नाहीत. २०१९-२० च्या किसन वीर व प्रतापगड कारखान्यांच्या एकत्रित नफा-तोटा पत्रकावर १२ कोटी ८६ लाख ९७ हजार रकमेने परिणाम झालेला आहे. अन्य न केलेल्या तरतुदींचा विचार करता सदर रकमेत वाढ होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.\nखरेदी- विक्री व्यवहार आक्षेपार्ह\nकारखाना व्यवस्थापनाचे कोणतेही पूर्व नियोजन नसल्या कारणाने दत्त इंडिया प्रा. लि. या कंपनीशी केलेले खरेदी- विक्री व्यवहार आक्षेपार्ह आहेत. कारखान्यास इथेनॉल विक्री व्यवहारातून २३ कोटी, तीन लाख ९५ हजार उत्पन्न मिळणे क्रमप्राप्त असताना कारखान्याने दत्त इंडिया कंपनीशी केलेल्या विक्री, पुनर्खरेदी व्यवहारांमुळे १० कोटी ३६ लाख, १२ हजार इतका झालेला तोटा भरून निघण्यास मदत झालेली नाही. याशिवाय ऑइल कंपन्यांना इथेनॉलचा कराराप्रमाणे पुरवठा न करू शकल्यामुळे कारखान्यास एक कोटी ३५ लाख, ५५ हजार इतका दंड भरावा लागला आहे. या सर्व कारणांनी कारखान्याच्या तोट्यात वाढ झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.\nसहकारी संस्थेत केवळ नफ्याचा विचार करायचा नसतो; पण किमान ‘ना नफा- ना तोटा’ या तत्त्वापर्यंत तरी संस्था चालली पाहिजे, एवढी दूरदृष्टी व्यवस्थापनाने बाळगायची असते. व्यावसायिक दूरदृष्टीचा अभाव, खेळत्या भांडवलाअभावी उसाच्या उपलब्धतेवर झालेला परिणाम, बाहेरील कर्जे उभारून केलेली भांडवली गुंतवणूक व त्यापासून न मिळालेले अपेक्षित उत्पन्न या सर्व बाबींचा कारखान्याच्या एकूण गाळपावर आणि पर्यायाने आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम झाल्याचा ठोस निष्कर्ष या अहवालात आहे.\nतिन्ही कारखान्यांची साखर विक्री टेंडर प्रक्रियेद्वारे केली जात नसल्याचाही निष्कर्ष या अहवालाने काढला आहे. व्यवहार प्रामुख्याने ठराविक पार्टीजसोबत केलेले आहेत. एकूणच साखर व उपपदार्थ विक्री करताना पारदर्शकता आढळत नाही. वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या निविदेतील मुदतीनंतर काही कंपन्यांकडून साखर मागणी प्राप्त झाली आहे. वास्तविक कारखान्याने नियमानुसार फेरनिविदा काढणे गरजेचे होते. या विषयी विचारणा करूनही कारखान्याने कोणतीही माहिती दिली नाही, असे निरीक्षण या चौकशी अहवालात आहे. याशिवाय एका प्रकरणात तीन वेगवेगळ्या कंपन्यांकडून निविदा आल्या. मात्र, त्यावरील पत्ता आणि संपर्क क्रमांक एकच होता, असेही स्पष्ट झाल्याचे अहवालात म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.viraltm.org/these-bollywood-actors-looks-very-different-now-in-marathi/", "date_download": "2021-09-22T17:11:01Z", "digest": "sha1:DOHDL5FFXGU4RA3JGNCYPL7ARN4JFE2B", "length": 19011, "nlines": 115, "source_domain": "www.viraltm.org", "title": "बॉलिवूडमधील हे अभिनेते आता पूर्वीपेक्षा जास्त वेगळे दिसतात, नंबर ४ आणि ८ ला पाहून तर चकित व्हाल ! - ViralTM", "raw_content": "\nबॉलिवूडमधील हे अभिनेते आता पूर्वीपेक्षा जास्त वेगळे दिसतात, नंबर ४ आणि ८ ला पाहून तर चकित व्हाल \nबॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करून देखील त्यांच्या वाटेला हवे तसे यश आले नाही. त्यामुळे सध्या ते फारसे कुठे दिसत नाहीत. चित्रपटांपासून दूर राहिल्यामुळे यांच्या दिसण्यात सुद्धा इतका बदल झाला आहे की त्यांना ओळखणे देखील कठीण होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही दहा अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत पूर्वीपेक्षा आता खूपच वेगळे दिसतात.\n१) उदय चोपडा – यश चोपडा यांचा लहान मुलगा उदय चोपडाने २००० मध्ये आलेल्या शाहरुख खान ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांच्या मोहब्बते या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगला चालला असला तरी उदय चोपडाला मात्र त्याच्या करिअरमध्ये तितकेसे यश मिळवता आले नाही. उदयाचा चित्रपट सृष्टी पासून दूर असतो. काही दिवसांपूर्वीच मीडियाच्या कॅमेरामध्ये त्याचे काही फोटो कैद झाले. परंतु या फोटो मधून तो उदय चोपडा आहे हे सांगणे मुश्कील होते, इतका तो बदललेला दिसतो. २) विवेक मुशरान – विवेकने सौदागर या चित्रपटामधून मनिषा कोईराला सोबत बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले होते. या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना त्या वेळी खूपच पसंतीस आली होती. दहावी हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला की या चित्रपटाची सिल्वर जुबली देखील साजरी केली. एकीकडे या चित्रपटाच्या यशाची चर्चा होत होते तर दुसरीकडे कुमार आणि राजकुमार यांसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करणाऱ्या विवेक मुशरान सारखा सुपरस्टार बॉलिवूडला मिळत होता. सौदागर चित्रपटानंतर विवेकने अनेक वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले आणि ते यशस्वी देखील झाले. परंतु हळूहळू त्यांची प्रसिद्धी कमी होत गेली आणि विवेकने छोट्या पडद्याचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर विवेकने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले. आता त्यांचा लुक खूप बदलला आहे. ३) फरदीन खान – अभिनेता फिरोज खानचा मुलगा फरदिन खानचे नाव चॉकलेट बॉय म्हणून घेतले जायचे. त्यांच्या लुक वर मुली फिदा असायच्या. १९९८ मध्ये आलेल्या प्रेम अगं या चित्रपटांमधून फरदिनने त्याच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. परंतू ते चित्रपट सृष्टीत तितकेसे टि���ू शकले नाहीत. २०१० मध्ये आलेल्या दुल्हा मिल गया या चित्रपटांमध्ये शेवटी फरदिनला बघण्यात आले होते. त्यानंतर मात्र कोणत्याही चित्रपटामध्ये ते दिसले नाहीत. त्यांच्या दिसण्यात सुद्धा खूप बदल झाला असून वजन पण खूप वाढले आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. ४) हरमन बावेजा – हरमन बावेजा ने जेव्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती तेव्हा त्याच्याकडे बघुन असे वाटले होते की येत्या काळात हा अभिनेता सुपरस्टार अभिनेत्यांना मोठी टक्कर देणारा ठरेल परंतु प्रत्यक्षात मात्र असे काहीच झाले नाही. हरमन खूप लवकर इंडस्ट्री मधून गायब झाले. चित्रपट दिग्दर्शक हैरी बावेजा आणि निर्माता पम्मी बावेजा यांचा मुलगा असलेल्या हरमनने २००८ मध्ये आलेल्या लव्ह स्टोरी २०५० या चित्रपटांमधून पदार्पण केले होते. २००९ मध्ये दिग्दर्शक हैरी बावेजाने त्यांच्या मुलासाठी व्हाट्स युवर राशी चित्रपट देखील बनवला होता. हरमनचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लोप ठरले. त्यानंतर हरमन पूर्णपणे गायबच झाले ते शेवटी प्रियंका चोपडा च्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये दिसले होते. ते आता इतके वेगळे दिसतात की त्यांना कोणी ओळखू शकत नाही. ५) शादाब खान – बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट शोले या चित्रपटातील गब्बर ही भूमिका निभावणाऱ्या अभिनेता अमजद खानचा मुलगा शादाब खानने राजा की आयेगी बारात या चित्रपटामधून पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये शादाब राणी मुखर्जी सोबत काम केले होते. परंतु शाळा ब्लॉग त्याच्या वडिलांनी इतकी प्रसिद्धी मिळवता आली नाही. ६) हिमांशू मलिक – मीरा नायर च्या ‘कामसूत्र- द टेल ऑफ लव’ या चित्रपटांमधून इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकणाऱ्या हिमांशूला आता ओळखणे फार कठीण झाले आहे. एकेकाळी खूप हँडसम दिसणारे हिमांशू आता फारच बदलले आहेत. तुम बिन’ या चित्रपटामधून प्रसिद्धी मिळालेले हिमांशु ‘जंगल’, ‘ख्वाहिश’, ‘कोई आप सा’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसले होते. ७) अविनाश वाधवन – १९८६ मध्ये आलेल्या ‘प्यार हो गया’ या चित्रपटांमधून पदार्पण करणारे अभिनेता अविनाश वाधवान ने ‘गीत’, ‘बलमा’, ‘जनून’, ‘दिल की बाज़ी’, ‘आई मिलन की रात’, ‘मीरा का मोहन’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. चित्रपटांमधून तितकेसे यश प्राप्त झाले नाही. त्यानंतर बालिकावधू या ���्रसिद्ध मालिकेमध्ये सुद्धा दिसले होते. मात्र त्यांच्या दिसण्यात खूपच बदल झालेला असून त्यांना ओळखता देखील येत नाही. ८) चंद्रचुड सिंह – १९९६ मध्ये आलेल्या तेरे मेरे सपने या चित्रपटांमधून चंद्रचुड सिंहने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. परंतु सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मात्र त्यांना त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या माचिस या चित्रपटामुळे मिळाला. अभिनेता चंद्रचूड़ सिंह ने ‘दाग- द फायर’, ‘जोश’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु आता ते फिल्मी दुनिया पासून दूर राहणे पसंत करतात. त्यामुळे त्यांच्या लुक मध्ये फार बदल झाले आहेत.\n९) फैसल खान – बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाऊ असलेल्या फैसल खानने मेला चित्रपटामधुन चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. परंतु अमीर सारखे यश त्याच्या वाटेला येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी फिल्म इंडस्ट्री पासून दूर राहणे पसंत केले. आता त्यांचा लुक खूप बदलला आहे. १०) कृष्ण कुमार – चित्रपट निर्माता गुलशन कुमार यांचा भाऊ कृष्ण कुमार याने बेवफा सनम या चित्रपटामधून पदार्पण केले होते. या चित्रपटातील गाणी त्यावेळी खूप सुपरहिट ठरली आणि कृष्णकुमार यांना एक वेगळी ओळख मिळाली. परंतु ही ओळख त्यांना करिअरमध्ये पुढे येऊ शकले नाही. त्यामुळे आता चित्रपट सृष्टीत असून अज्ञात जीवन जगतात. आणि पूर्वीपेक्षा फार वेगळे दिसतात. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.\nPrevious article४ ऑक्टोबर पासून वक्री होत आहे मंगळ, या राशींवर होणार विपरीत परिणाम, जाणून घ्या तुमच्यावर याचा काय परिणाम होणार \nNext article४ ऑक्टोंबर राशीफळ, वरिष्ठ अधिशेऱ्यांशी संबंध होतील मधुर, या चार राशींवर होणार सूर्यदेवाची कृपा \nप्रियांका चोप्राने केला मोठा खुलासा म्हणाली असा होता डायरेक्टरचा हट्ट ‘चड्डी जर दिसली तरच…\nमसाज पार्लरमध्ये व्यक्तीसोबत झाले असे काही जे पाहून तुम्ही देखील व्हाल हैराण, पहा व्हिडीओ \nजेंडर चेंज करून पुरुषापासून स्त्री बनले हे ६ कलाकार, बॉलीवूडच्या सुंदर अभिनेत्रींना देखील देतात टक्कर \nकन्या राशीमध्ये विराजमान राहणार चंद्र, या ४ राशीच्या लोकांना होणार अचानक...\nग्रह नक्षत्रांची स्थिती सुधारणार या ३ राशींच्या ल���कांचे हाल, शुभ संयोगाने...\nसंकट मोचन हनुमान या ५ राशींच्या लोकांची कामे मार्गी लावणार, नशीब...\nविष्णूदेव आणि माता लक्ष्मीच्या कृपेने या ५ राशींना येणार चांगले दिवस,...\nकन्या राशीमध्ये विराजमान राहणार चंद्र, या ४ राशीच्या लोकांना होणार अचानक...\nग्रह नक्षत्रांची स्थिती सुधारणार या ३ राशींच्या लोकांचे हाल, शुभ संयोगाने...\nसंकट मोचन हनुमान या ५ राशींच्या लोकांची कामे मार्गी लावणार, नशीब...\nजुदाई चित्रपटाचा हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा स्टार नाव ऐकून...\nजिला समजत होतो छोटी-मोठी अभिनेत्री ती तर निघाली शाहीद कपूरची बहीण,...\nया झाडाची ४ पाने फक्त काही दिवस चघळा, रक्तवाहिन्यांत जमा झालेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/%e0%a4%96%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a6-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%80-111705.html", "date_download": "2021-09-22T17:43:00Z", "digest": "sha1:5A2AP5BQKWVKBGJH5GCO63K4S72DAUVZ", "length": 4778, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'खुद्द बाळासाहेबांनी दिली शपथ' ! – News18 Lokmat", "raw_content": "\n'खुद्द बाळासाहेबांनी दिली शपथ' \n'खुद्द बाळासाहेबांनी दिली शपथ' \n23 जानेवारी : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. त्यानिमित्ताने मुंबईतील सोमय्या मैदानावर शिवबंधन आणि प्रतिज्ञा घेण्यासाठी लाखोच्या संख्येनं शिवसैनिक मुंबईतील एकत्र जमले होते.\nउद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली आणि या भाषणात बाळासाहेबांची एक ध्वनीफित ऐकवण्यात आली. बाळासाहेबांच्या आवाजाची ध्वनीफित सुरू झाली तेव्हा शिवसैनिकांनी 'परत या परत बाळासाहेब परत या' या घोषणांनी मैदान दणाणून सोडले. पुढच्या क्षणाला बाळासाहेबांनी बोलावं आणि शिवसैनिकांनी ऐकावं असं कधी झालं नाही. बाळासाहेबांच्या आवाजाची ध्वनीफित सुरू झाली आणि त्यांच्यापाठोपाठ शिवसैनिकांनी शपथ घेतली..\n“मी,माझ्या कुलदैवताला आणि छत्रपती शिवरायाला स्मरून शपथ घेतो की, मी माझ्या शिवसेना या संघटनेशी आजन्म इमान राखीन. पद असो, वा नसो मी एक, मी एक निष्ठ शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी कधीही गद्दारी वा बेईमानी करणार नाही. शिवसेनाप्रमुखांचे आदेश मी एका कडवट निष्ठेनं पाळीन. त्याचबरोबर येत्या निवडणुकीत शिवसेनेचे भगवा फडकवण्याचं जे स्वप्न आहे ते निष्ठेनं शपथपूर्वक पूर्ण करीन.”\nmumbaishiv senashivaji parkshivbandhansomiya groundudhav thakareudhav thakreyउद्धव ठाकरेबाळासाहेबबाळासाहेब ठ���करेशिवसेनाशिवसेनाप्रमुखशिवसैनिक\n'खुद्द बाळासाहेबांनी दिली शपथ' \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/fashion/deepika-padukone-looking-hot-and-glamorous-in-designer-detachable-red-gown/articleshow/84141832.cms", "date_download": "2021-09-22T17:12:29Z", "digest": "sha1:3VW7CHQCXXHZ4MPKUKEAV6AOW4YLVPKY", "length": 21063, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "deepika padukone reception dress: हिल्स काढत पार्टीमध्ये बेधुंद होऊन नाचली होती दीपिका पदुकोण, कधीही न पाहिलेला अभिनेत्रीचा हॉट अंदाज - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहिल्स काढत पार्टीमध्ये बेधुंद होऊन नाचली होती दीपिका पदुकोण, कधीही न पाहिलेला अभिनेत्रीचा हॉट अंदाज\nदीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगची मुंबईमधील ग्रँड रिसेप्शन पार्टी साऱ्यांच्याच लक्षात असेल. याच पार्टीमध्ये दीपिका अगदी बेधुंद होऊन नाचली होती. तिने रिसेप्शनसाठी खास डिझायनर गाउन परिधान केला होता. तिच्या या लुकची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली.\nहिल्स काढत पार्टीमध्ये बेधुंद होऊन नाचली होती दीपिका पदुकोण, कधीही न पाहिलेला अभिनेत्रीचा हॉट अंदाज\nअभिनेत्री दीपिका पदुकोणचा ग्लॅमरस, हॉट, आकर्षक लुक पाहून तिच्याकडेच एकटक पाहत राहावसं वाटतं. फॅशन विश्वात तर या अभिनेत्रीचा कोणी हातच धरू शकत नाही. फॅशनच्याबाबतीत अनेक तरुणी बॉलिवूडच्या या ग्लॅम डॉलला फॉलो करतात. इतकंच नव्हे तर कित्येक अभिनेत्रींनी देखील फॅशनमध्ये दीपिका आमची आदर्श आहे हे खुलेपणाने सांगितलं आहे. दीपिकाचा स्टायलिश, हॉट लुक नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. एका पार्टीमध्ये तर दीपिका हिल्स काढून बेधुंद होऊन नाचली होती.\nतिचा हा अवतार पाहून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याचं झालं असं की इटलीमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा इटलीमध्ये विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये ग्रँड रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये दीपिकाचा काहीसा वेगळा आणि हटके लुक पाहायला मिळाला. तिचा हा लुक नेमका कसा होता यावर एक नजर टाकुया.\n(फोटो सौजन्य : योगेन शाह, अमिताभ बच्चन ब्लॉग, इन्स्टाग्राम@deepika padukone)\n​रिसेप्शन पार्टीमध्ये कलाकारांची मांदियाळी\nदीपिका पदुकोण आणि रणवीर सिं��चं लग्न म्हणजे एक भव्यदिव्य सोहळा होता. त्यांनी मुंबईमध्ये देखील ग्रँड रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला संपूर्ण चित्रपट नगरीच अवतरली होती. चंदेरी दुनियेतील हॉट, ग्लॅमरस अभिनेत्रींच्या घोळक्यात मात्र नववधू दीपिका विशेष भाव खाऊन गेली. या पार्टीमध्ये तिच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. लाल रंगाच्या ग्लॅमरस ड्रेसमध्ये ती एखाद्या राणीसारखी दिसत होती. इतकंच काय तर आनंदाच्या भरात दीपिका पार्टीमध्ये बेधुंद होऊन नाचू लागली. तिचा हा अवतार कदाचित यापूर्वी तुम्ही कधीही पाहिला नसेल.\n(श्रद्धा कपूरच्या वहिनीने लग्नात मोडली जुनी परंपरा, लाल रंगाच्या नव्हे तर ‘या’ आकर्षक कपड्यांमध्ये दिसली नववधू)\nलग्नात, रिसेप्शन पार्टीमध्ये आपला लुक अगदी परफेक्ट दिसावा यासाठी दीपिकाने बरीच मेहनत घेतली होती. सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीपासून ते अबू-जानी संदीप खोसला यांसारख्या फॅशन डिझायनर पर्यंत दीपिकाने तिचे कपडे डिझाइन करून घेतले होते. मुंबईमधील रिसेप्शन पार्टीसाठी दीपिकाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला. या ड्रेससाठी तिने लेबनीज डिझायनरची निवड केली होती. या पार्टीमध्ये अभिनेत्री हटके आणि ग्लॅमरस दिसावी म्हणून Zuhair Murad या डिझायनरने विशेष मेहनत घेतली होती.\n(कतरिनाने छोटा फ्रॉक घालून प्रियंकाला दिली तगडी स्पर्धा, क्युट लुकसमोर देसी गर्लचा बोल्ड अवतार पडला फिका)\nदीपिकाने रिसेप्शनसाठी परिधान केलेला लाल रंगाचा गाउन तिच्यावर अगदी खुलून दिसत होता. या गाउनला ग्लॅमरस टच देण्यात आला होता. फ्लोर स्वीपिंग गाउनला प्लंजिंग नेकलाइन होती. तसेच वेस्टला एक बेल्ट होता. यामुळे तिच्या गाउनला एक वेगळाच लुक आला होता. या सेमी-शीयर गाउनला फुल स्लिव्हज् होते. तसेच पुढच्या बाजूस थाय हाय स्लिट टच डिझायनरने दिला होता. तसेच गाउन बरोबर रेड वेल देखील होती. या गाउनमध्ये ही अभिनेत्री एखाद्या स्वप्नातल्या परीसारखी दिसत होती.\n करीना व करिश्माच्या स्टायलिश लुकवर भारी पडली कपूर घराण्याची ‘ही’ लाडकी लेक)\n​बेधुंद होऊन नाचली दीपिका\nदीपिका-रणवीर म्हणजे बॉलिवूडमधील सुपरहीट कपल. रणवीरची एनर्जी लेवल तर साऱ्यांनाच ठाउक आहे. स्वतःच्या रिसेप्शन पार्टीमध्ये रणवीर मनमोकळेपणाने नाचत होता. पण त्याच्याबरोबरीने दीपिकाही त्याला टक्कर देत होती. तिचा आ��ंद गगनात मावेनासा होता. तिच्या गाउनवर लाल रंगाचं इन्ट्रिकेट सीक्वन आणि बीड वर्क करण्यात आलं होतं. या गाउनची खासियत म्हणजे गाउनला जोडूनच स्कर्ट देखील होता. पण पार्टीमध्ये जेव्हा दीपिका डान्स फ्लोरवर पोहचली तेव्हा तिने तो स्कर्ट काढला. स्कर्ट काढल्यानंतर या गाउनला आकर्षक शॉर्ट ड्रेसचा लुक आला होता.\n(मलायका पोहोचली अन्...अनिल कपूर यांच्या पार्टीमध्ये अभिनेत्रीलाच पाहत राहिले सारेजण, हॉटनेसमुळे आली पुन्हा चर्चेत)\n​हिल्स काढून घातले स्नीकर्स\nया पार्टीमध्ये दीपिकाचा कधीही न पाहिलेला अवतार साऱ्यांना पाहायला मिळाला. डान्स करण्यासाठी दीपिकाने चक्क गाउनवर घातलेले हिल्स काढत पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स घातले. या लाल रंगाच्या ड्रेसवर तिने स्नीकर्स मॅच करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिने लाइट वेट दागिने घातले होते. गळ्यात मंगळसुत्र, हातात अंगठी, कानात लाइट वेट इयररिंग्स घालणं तिने पसंत केलं. तसेच स्मोकी आइज, लाइट शेड लिपस्टिक असा मॅट बेस मेकअप दीपिकाने केला होता. तसेच मिडल पार्टेट हेअर स्टाइल ठेवत तिने केस मोकळे सोडले होते.\n(नणंदेच्या लग्नात करीना कपूरने परिधान केला इतका बोल्ड लेहंगा, सुपरहॉट अभिनेत्रीसमोर नवरीचा लुकही पडला फिका)\n​सारेजण दीपिकालाच पाहत राहिले एकटक\nदीपिकाचा ग्लॅमरस गाउन पाहून साऱ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. या गाउनमध्ये ती अगदी परफेक्ट दिसत होती. तसेच रिसेप्शन पार्टीमधील दीपिकाच्या चेहऱ्यावर असणारा आनंद तिच्या सौंदर्यामध्ये अधिक भर घालत होता. तिला डान्स करताना पाहून तर उपस्थितांना तिचं भारीच कौतुक वाटलं. शिवाय या पार्टीचा मनसोक्त आनंद तिने लुटला. तिच्या या लुकची सोशल मीडियावर बरेच दिवस चर्चा रंगली. शिवाय तिचा हा लुक इतर नववधूंसाठी देखील आदर्श बनला.\n(यामी गौतमला सासरच्यांकडून मिळालं हिऱ्यांनी सजलेलं महागडं मंगळसुत्र, प्रत्येक नववधूसाठी परफेक्ट मॉडर्न डिझाइन)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nश्रद्धा कपूरच्या वहिनीने लग्नात मोडली जुनी परंपरा, लाल रंगाच्या नव्हे तर ‘या’ आकर्षक कपड्यांमध्ये दिसली नववधू महत्तवाचा लेख\nया बात���्यांबद्दल अधिक वाचा\nधार्मिक मस्तमौजी असतात 'या' राशीचे लोकं, यांच्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नाही\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nकंप्युटर 'वर्क फ्रॉम होम' स्पेशालिस्ट लॅपटॉप, १० तास काम करू शकता, पाहा संपूर्ण यादी\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nमोबाइल BSNL चे कमी किंमतीत जास्त फायदे देणारे प्लान्स, Jio-Airtel-Vi ला देतात जोरदार टक्कर; पाहा डिटेल्स\nमोबाइल शानदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीसह येतात ‘हे’ ५जी स्मार्टफोन, किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nकरिअर न्यूज अकरावी प्रवेशाची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर\nकार-बाइक घ्यायचीये सेडान कार, पण बजेट आहे कमी बघा १० लाखांहून कमी किंमतीत बेस्ट सेडान कार\nकोल्हापूर कोल्हापुरात IPL सामन्यावर बेटिंग; 'ती' चुरशीची लढत सुरू असतानाच...\nअहमदनगर पारनेरमध्ये उद्या काय होणार; सोमय्यांबाबत राष्ट्रवादीची भूमिका ठरली\nठाणे काँग्रेसनेच शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला: केंद्रीय मंत्र्याचा दावा\nअहमदनगर रेखा जरे हत्या प्रकरण; 'या' वर्तनामुळे बाळ बोठेला मिळाला नाही जामीन\nबिग बॉस मराठी Bigg Boss Marathi Season 3 Full Episode 3 Live: बिग बॉसच्या घरात मिनल आखतेय वेगळाच प्लॅन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ganesh-chaturti-festival/solapurs-esteemed-ajoba-ganpati-who-completed-centenary", "date_download": "2021-09-22T17:52:50Z", "digest": "sha1:WSAWBOKAYQQT2I52WODB5QPUHIZ7ZPTH", "length": 44256, "nlines": 233, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण केलेला सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती", "raw_content": "\nमहाराष्ट्रात 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरवात झाली. परंतु त्यापूर्वीच आठ वर्षे अगोदर म्हणजे 1885 मध्ये सोलापुरातील शुक्रवार पेठेतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सार्वजनिक स्वरूपात आजोबा गणपतीची स्थापना केली. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक 1875 पासून सोलापुरात येत असत. गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याची प्रेरणा लोकमान्य टिळकांना सोलापुरातील शुक्रवार पेठेतील आजोबा गणपतीकडून मिळाली, असे मानले जाते.\nशतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण केलेला सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती\nसोलापूर : सोलापूर हे स्वातंत्र्य लढ्यापासून सर्वार्थाने नावाजलेले शहर. स्वातंत्र्य चळवळ असो किंवा राजकीय, सामाजिक घडामोडी असो, सोलापूरकरांनी नेहमी आपला वेगळा ठसा देशावर उमटवला आहे. आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रही याला अपवाद नाही. श्रद्धानंद समाजाचा मानाचा आजोबा गणपती हा तर सोलापूरच्या आध्यात्मिक क्षेत्राचा मानबिंदूच. आजोबा गणपती म्हटले, की सर्व लहानथोर गणेशभक्तांच्या डोळ्यासमोर एक आकर्षण व विशिष्ट श्री गणेशाची मूर्ती नजरेसमोर येते. भक्ताला पावणारा श्री गणराया अशी आजोबा गणपतीची ख्याती आहे. अशा या श्रद्धानंद समाजाच्या आजोबा गणपतीला 135 वर्षांची मोठी परंपरा लाभली आहे. आजोबा गणतीच्या प्रतिष्ठापनेला शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण झाले आहे.\n1885 मध्ये आजोबा गणपतीची स्थापना\nभारतीय समाजाला एकत्रित आणून लोकसंघटन, लोकजागृती निर्माण करण्यासाठी आणि स्वातंत्र्याची चळवळ सामान्य जनतेपर्यंत पोचविण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून दिले. स्वातंत्र लढ्याला प्रेरक अशी शक्ती गणेशोत्सवातून निर्माण झाली. महाराष्ट्रात 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरवात झाली. परंतु त्यापूर्वीच आठ वर्षे अगोदर म्हणजे 1885 मध्ये सोलापुरातील शुक्रवार पेठेतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सार्वजनिक स्वरूपात आजोबा गणपतीची स्थापना केली. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक 1875 पासून सोलापुरात येत असत. गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याची प्रेरणा लोकमान्य टिळकांना सोलापुरातील शुक्रवार पेठेतील आजोबा गणपतीकडून मिळाली, असे मानले जाते.\nआजोबा गणपतीच्या स्थापनेसाठी त्यावेळचे कार्यकर्ते मल्लिकार्जुन कावळे, महालिंगप्पा वजीरकर, मल्लिकार्जुनप्पा शेटे, संगनबसय्या नंदीमठ, देवबा मंठाळकर, देशमुख, गणेशारी, पारकर, म्हमाणे, ओणामे, दर्गोपाटील, नंदयाळ, आवटे आदी घराण्यातील व्यक्ती एकत्रित आली होती. आजोबा गणपती सुरवातीला काही वर्षे शुक्रवार पेठेतील शेटे यांच्या घरासमोर व त्यानंतर त्रिपुरांतकेश्वर मंदिरात बसवून तेथेच गणेशोत्सव साजरा करण्यात येत होता. त्यानंतर अनेक वर्षे तत्कालीन महापौर (स��व.) विश्वनाथ बनशेट्टी यांच्या माणिक चौकाजवळील ट्रंक कारखान्यत गणेशोत्सवात आजोबा गणपती बसविण्यात येत होता.\nलाला मुनसीराम हे लाहोर उच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील होते. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर ते स्वामी श्रद्धानंद या नावाने ओळखले जात असत. बनारस येथे स्वामी\nदयानंद सरस्वती यांची भेट झाल्यानंतर ते आर्य समाज संस्थेत दाखल झाले होते. 18 डिसेंबर 1926 रोजी एका धर्मांध माथेफिरू तरुणाने त्यांच्या निवासस्थानी जाऊन बंदुकीची गोळी झाढून त्यांची हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात बंद पाळण्यात आला होता. त्या दिवशी सोलापुरातील कै. सिद्रामप्या फुलारी, कै. रेवणसिद्धप्पा खराडे, कै. नागण्णा शरणार्थी, कै. नागय्या धोत्री, कै. इरय्या कोरे आदींनी त्रिपुरांतकेश्वर देवालयात एकत्रित येऊन त्यांची स्मृती व कार्य नागरिकांसमोर ठेवण्यासाठी श्रद्धानंद समाजाची स्थापना केली. श्रद्धानंद समाजाची स्थापना झाल्यानंतर केवळ गणेशोत्सव साजरा न करता तरुणांमध्ये उत्साह, आत्मविश्वास व राष्ट्रप्रेम निर्माण करण्याच्या उद्देशाने कै. सिद्रामप्पा फुलारी यांनी लाठी, तलवार व दांडपट्टा चालविण्याचा वर्ग सुरू करून त्यांचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे कार्यकर्त्यांची नवी फळी उभी राहिली. श्रद्धानंद समाजातर्फे व्यायामशाळा ही 1942 मध्ये सुरू करण्यात आली. यामध्येही कै. सिद्रामप्पा फुलारी यांचे योगदान खूप मोलाचे आहे. त्या व्यायामशाळेचे व्यवस्थापक म्हणून हुतात्मा कै. मलप्पा धनशेट्टी हे होते. कै. सिद्रामप्पा फुलारी यांनी तरुणांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी सतत 52 तास लाठी फिरविण्याचा विक्रम सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरात केला होता. श्रद्धानंद समाजाच्या निर्मितीत व उभारणीत कै. सिद्रामप्पा फुलारी, कै. पंचप्पा जिरगे, कै. रेवणसिद्धप्पा खराडे, कै. इरप्पा कोरे, कै. बाबूराव कावळे, कै. गंगाधर हब्बू, कै. डॉ. चिकवीरय्या नंदीमठ, कै. बाबूराव विंचूरकर, कै. गुंडला, कै. लक्ष्मणराव भांबुरे, कै. गुंडप्पा उंबरजे, कै. सिद्रामप्पा गुज्जे, कै. शिवशंकरअप्पा पटणे, कै. मल्लिकार्जुनअप्पा देशमुख, कै. वेंकप्पा वडजे, कै. तात्याबा सलगर, कै. काशिनाथ महिंद्रकर, कै. रामभाऊ कळमणकर, कै. रामभाऊ निंबर्गीकर, कै. शिवप्पा साबळे, कै. रामभाऊ नायडू, कै. बाबूराव लालबोंदे, कै. विश्वनाथ मंठाळकर, कै. नागनाथ रसाळ���, कै. विश्वनाथ बनशेट्टी आदींचा वाटा आहे. ब्रिटिशांनी श्रद्धानंद समाजाच्या कार्यावर स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यावर बंदी घातल्यानंतर सर्व कागदपत्रे जाळण्यात आली होती. महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर कायदेभंगाची चळवळ चालू राहण्यासाठी शेठ गुलाबचंद वालचंद यांनी श्रद्धानंद समाजाच्या कार्यकर्त्यांना आर्थिक मदत करून स्वातंत्र्य चळवळीला चांगला हातभार लावला.\nकै. कवी संजीव, कै. अंबण्णा शेडजाळे, कै. श्‍याम सांगळे, कै. शिवलिंगप्पा जिरगे, कै. चिंकवीरय्या स्वामी, कै. माधवराव दीक्षित यांच्या उत्तमोत्तम संवादामुळे त्या काळात हे मेळे खूप लोकप्रिय झाले. संभाजी महाराजांचा वध, आग्य्राहून सुटका, बाजीप्रभू आदी विषयांवर मेळे झाले. तर महाराष्ट्राचा मुकूट, तेजस्वी तारा, कित्तूरचन्नम्मा ही नाटके श्रद्धानंद समाजाच्या गणेशोत्सवात सादर करण्यात आली.\nसामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा आजोबा गणपती\nस्वातंत्र्यतेच्या आंदोलनाबाबत राष्ट्रीय भावना जागविण्यासाठी लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली. मात्र त्याआधी 1885 पासून सोलापुरात आजोबा गणपतीच्या रूपाने सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला होता. लोकमान्य टिळक सोलापुरात कै. अप्पासाहेब वारद यांच्याकडे आले असताना, शुक्रवार पेठेतील आजोबा गणपती उत्सवात पानसुपारी कार्यक्रमास उपस्थित राहिले. कार्यक्रमासाठी एकत्रित येणारे नागरिक पाहून टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना सुचली, असे जुन्या पिढीतील लोकांकडून सांगण्यात येते. यावरून सार्वजनिक गणेशोत्सव या संकल्पनेचा उगम आजोबा गणपती ट्रस्टकडून झाला आहे, असे म्हणता येईल.\nसामाजिक बांधिलकी जपणारा आजोबा गणपती\nसध्या सगळीकडेच इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याची मागणी होत आहे. मात्र 135 वर्षांपूर्वीच सोलापूरच्या आजोबा गणपती ट्रस्टने या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली. 1885 मध्ये रद्दी कागद, कामट्या व खळ, डिंक, कापड आदी पर्यावरणपूरक साधनांचा वापर करून \"श्रीं'ची सुंदर व सुबक मूर्ती तयार करण्यात आली. खऱ्या अर्थाने इको-फ्रेंडली गणेशोत्सव या संकल्पनेचा उद्‌गाता देखील आजोबा गणपती आहे व ते भारतातील पहिले इको-फ्रेंडली म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 1885 सालची मूर्ती जुनी झाल्याने 1983 मध्ये केरळच्या कलाकारांकड���न तणस, गूळ, कापड, गवत, शाडू, डिंक या साहित्याचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने मूर्ती बनवण्यात आली. केवळ सुरवात न करता इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचा आजपर्यंत अवलंबन करण्याचा आदर्श सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टने गणेशोत्सव मंडळांसमोर ठेवला आहे. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय ध्येय समोर ठेवून गणेशोत्सवाला प्रारंभ केला. मात्र स्वातंत्र्यप्राप्ती झाल्यानंतर विविध सामाजिक कार्यांतून आजोबा गणपतीने समाजाशी असलेली सामाजिक बांधिलकी जपली. आजोबा गणपतीने सामाजिक बांधिलकी जपत असताना इतर गणेशोत्सव मंडळांना सामाजिक बांधिलकीची जाणीवही करून दिली, असे या ठिकाणी म्हणता येईल.\nआजोबा गणपतीतर्फे सामाजिक उपक्रम\nआजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम ट्रस्ट राबवित आहे. त्यामध्ये नैसर्गिक आपद्‌ग्रस्तांना मदत, गरीब रुग्णांना आर्थिक व वैद्यकीय मदत, कुष्ठरोग्यांना मिष्टान्न वाटप, बालसुधारगृहामध्ये फळेवाटप, मुक्‍या जनावरांसाठी पाणपोई, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, लर्निंग लायसन्स शिबिर, वृक्षारोपण, ऐच्छिक रक्तदान, स्त्री-भ्रूणहत्याविरोधी जनजागरण, लेक वाचवा, पाणी वाचवा, जल पुनर्भरण, स्त्रियांवरील अत्याचार या विषयांवर जनजागृती, समाजातील विविध यशवंत मान्यवरांचा सत्कार, किल्लारी येथील भूकंपग्रस्तांना मदत, पशू-पक्ष्यांसाठी पाणपोई, रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर, तुळजापूर, श्रीशैल, गुड्डापूर, 68 लिंग येथे जाणाऱ्या भाविकांना प्रसादवाटप, श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पालख्या, चन्नवीर शिवाचार्य आत्मज्योत आदी यात्रांचे स्वागत, दुर्धर आजाराने त्रस्त रुग्णांना मदत अशा सामाजिक उपक्रमांची रेलचेल आजोबा गणपती ट्रस्टच्या कार्यात आपल्याला पाहावयास मिळते. आगामी काळात आजोबा गणपती आरोग्य सेवा केंद्र, आजोबा गणपती ध्यान मंदिर, आजोबा गणपती संस्कार केंद्र, आजोबा गणपती वसतिगृह आदी उपक्रम राबविण्याचा ट्रस्टचा मानस आहे.\nआजोबा गणपती मूर्तीची वैशिष्ट्ये\nआजोबा गणपतीची मूर्ती बैठी असून, तिचे चारही हात सुटे आहेत. डाव्या हातात मोदक आहे तर उजवा हात आशीर्वाद देत आहे. डोक्‍यावर सुंदर सोन्याचा मुकूट असून,\nसोंडेवर नक्षीकाम केले आहे. मूर्तीचे डोळे कमालीचे बोलके असून, या डोळ्यांमध्ये गणरायाची प्रसन्नता, सा��्त्विकता आणि उदारता एकवटली आहे. भक्तांना या\nगणेशमूर्तीचे तेज जाणवते. सोन्याच्या विविध प्रकारच्या दागिन्यांनी मढवलेल्या मूर्तीचे वैभव दिसते. तसेच मूर्तीच्या बोलक्‍या डोळ्यांतून व्यक्त होणारे भावही अनुभवता येतात. दर्शनासाठी येणारे भाविक मूर्तीसमोर नकळतच नतमस्त होतात.\nआजोबा गणपतीचे 1994 मध्ये माणिक चौक येथे स्वतःच्या जागेत आकर्षक मंदिर उभारण्यात आले, तेव्हापासून मंदिरात नित्यनियमाने शास्त्रोक्त पद्धतीने दररोज सकाळी व संध्याकाळी पूजा व आरती होते. या ठिकाणी गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, गणेश जयंती, दसरा, दिवाळी, पाडवा, महाशिवरात्र या दिवशी हजारो भाविक दर्शनाला येतात. दर चतुर्थीला आजोबा गणपती महिला मंडळातर्फे अथर्वशीर्ष पठण केले जाते.\nसध्या आजोबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. गौरीशंकर फुलारी, उपाध्यक्ष चिदानंद वनारोटे, सचिव अनिल सावंत, सहसचिव कमलाकर करमाळकर, कोषाध्यक्ष चंद्रकांत\nकळमणकर व प्रसिद्धिप्रमुख सिध्दारूढ निंबाळे हे कामकाज पाहात आहेत. इतकेच नव्हे तर शहरातील मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीतही आजोबा गणपतीला मान आहे. मिरवणुकीत सर्वांत शेवटचा मानाचा गणपती हा आजोबा गणपती असतो. विविध सोन्या-चांदीची आभूषणे, कपडे परिधान केलेला आजोबा गणपती हा मिरवणुकीचा मानबिंदू ठरतो. मिरवणूक मार्गावर शेकडोंच्या संख्येने पूजा केल्या जातात. अग्रभागी तरुणांचा लेझीम ताफा व युवक-युवतींचे ढोल व ताशांचे पथक असते. एकसारखा गणवेश व शांततेने लेझीम व ढोल खेळणारे उत्साही व शिस्तप्रिय तरुण, मर्यादित आवाजातील वाद्यवृंद या गोष्टींमुळे पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे\nपारणे फिटल्याशिवाय राहात नाही.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना न��सर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वा���च बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/viva/lekhaa/amol-pathare-zee-yuva-promo-head-metal-artist-nishant-sudhakaran-1607582/", "date_download": "2021-09-22T18:39:39Z", "digest": "sha1:ROJBASKZKZ42YY45QDTEQHS4EKD23U2C", "length": 18151, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "amol pathare zee yuva promo head Metal Artist Nishant Sudhakaran | कल्लाकार : नवलाईची ‘जनरेशन नेक्स्ट’", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nकल्लाकार : नवलाईची ‘जनरेशन नेक्स्ट’\nकल्लाकार : नवलाईची ‘जनरेशन नेक्स्ट’\nविविध क्षेत्रांतील कला साकारणाऱ्या कलाकारांशी या सदराच्या निमित्ताने संवाद साधता आला.\nWritten By राधिका कुंटे\nकला आणि ‘कल्ला’कार..कलाकार आणि त्यांचा कल्ला.. कलेसाठी कला की जीवनासाठी कला, हा प्रश्न वर्षांनुर्वष कायम आहे. त्याचं एकच एक असं ठोस, ठाशीव उत्तर देता येत नाही. पण ‘कल्ला’कार या सदरासाठी कल्लाकार मंडळी शोधायचं ठरलं आणि ��ा प्रश्नाच्या उत्तराचं प्रतिबिंब ठरावं असे अनेक कल्लाकार आणि त्यांचा ‘कल्ला’ वाचकांपुढे शब्दांच्या माध्यमांतून मांडता आला. खरं तर काहींचा कल्ला इतका भारी होता की त्याला केवळ शब्दच नव्हे तर फोटोंच्या माध्यमातून मांडणं कठीण होतं. त्याचं एक उदाहरण म्हणजे व्हॉइसओव्हर आर्टिस्ट संकेत म्हात्रे. कार्टून मालिका, माहितीपर वाहिन्यांवरचे कार्यक्रम, डब केलेले बॉलीवूडपट किंवा दाक्षिणात्य चित्रपट असा खूप वेगळा प्रवास आवाजाच्या जादूगारानं केला आहे. तर अलीकडच्या काळात अतिशय लोकप्रिय ठरलेल्या ‘रुद्रम’ मालिकेसह अनेक मालिकांच्या प्रोमोजवर वेगळा ठसा उमटवणारा कल्लाकार होता ‘झी युवा’ आणि ‘झी टॉकीज’चा प्रोमो हेड अमोल पाठारे.\nविविध क्षेत्रांतील कला साकारणाऱ्या कलाकारांशी या सदराच्या निमित्ताने संवाद साधता आला. त्यात नृत्य, अभिनय, शिल्प, चित्र, लेखक, कवी, संगीत-संगीतकार व गायक ही नेहमीची क्षेत्रं होतीच. त्याखेरीज कलेचं जतन आणि संवर्धन, वेशभूषा, नेपथ्य, फॅशन डिझाइनिंग या वेगळ्या वाटा धुंडाळणारी मंडळीही होती. कधी स्वत:तील कलाकाराला घडवता घडवता, पर्यावरणस्नेहाचा वसा घेणारा, भक्तिभावाला कल्पकता, विचार आणि कृतीची जोड देणारा कलाकार होता दत्ताद्री कोथूर. तर कधी पॅशन, कला आणि कल्पना या तिन्ही घटकांना कलाकृतीत कुशलतेने साकारल्यावर त्याच कलाकृतींना हळूहळू लोकमान्यता मिळू लागली. अशा प्रकारे धातू माध्यमांत काम करून मोठय़ा नजाकतीनं कलात्मकता पेरणारा कलाकार होता मेटल आर्टिस्ट निशांत सुधाकरन.\nसोशल मीडियावरून आपापली कला सादर करणाऱ्या कलाकारांना अलीकडे चांगला वाव मिळू लागला आहे. त्यापैकी छायाचित्रणकलेची आवड, सोशल मीडियावरचा वावर आणि करिअरची संधी या तिन्ही गोष्टी हातात हात घालून आल्या. छायाचित्रणाचं पॅशन असलेला हा कल्लाकार होता छायाचित्रकार राहुल वंगानी. छंद रंग-रेषांचा, कागदी वस्तू तयार करता करता छंदाचं रूपांतर काही काळानं करिअरमध्ये झालेली कल्लाकार होती सबिना कर्णिक. तर एखाद्याला रडवणं सोपं असतं पण हसवणं तितकंच अवघड. हसवणं ही एक कला आहे आणि ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ हा या कलेतील एक प्रकार. आजकाल यूटय़ूबमुळे स्टॅण्ड अप कॉमेडी क्षेत्रांतील कलाकारांमध्ये प्रसिद्धी मिळवणाऱ्यांपैकी एक आघाडीचं नाव म्हणजे झाकीर खान. कलाकाराची खरी कसोटी अ���ते ती म्हणजे रसिकांचं मन जिंकणं. त्यात तो संगीतकार असो, चित्रकार असो किंवा अगदी ‘शेफ’सुद्धा. कलिनरी आर्ट्समधून एका ‘शेफ’ची म्हणजेच कलेच्या आधारावर नव्या पदार्थाची चव रसिकांना चाखायला लावणं ही मोठी कामगिरीच असते. केक्स, पॅनकेक्सना नवकोरं रूप देणारी शेफ पूजा धिनग्रा असो किंवा कॅनडाहून केवळ एका प्रोजेक्टसाठी भारतात आलेली आणि आता इथंच रमलेली ‘भा.डि.पा.’ या वेबचॅनलचा पडद्यामागचा चेहरा असणारी पॉला मॅकग्लिनची ओळखही इथेच झाली.\nआज या सदराचा समारोप घेताना या सगळ्या कल्लाकारांची आठवण करण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे केवळ आपल्या कलेच्या जोरावर नावारूपाला आलेल्या या तरुण मंडळींची जिद्द, त्यांची सर्जनशीलता, ध्यास यांना सलाम ठोकावा इतकं वैविध्यपूर्ण काम पाहता आलं. स्वप्नं अनेक जण बघतात, शिक्षण पूर्ण करतानाच आपल्याला आवडणारी एक करिअर वाट निवडून त्याच्यातलं शिक्षण घेऊन मग त्या त्या क्षेत्रातील नोकरी-व्यवसायात रमायचं हा महामार्ग त्यांना मान्यच नव्हता. त्यांना त्यांची स्वत:ची, मळवलेली वाट हवी होती. आणि त्यांनी ती शोधली, त्या वाटेने ते पुढेही गेले. आपल्या आवडीचं क्षेत्र त्यांनी निर्माण केलं आणि त्यातून त्यांनी अर्थार्जन-समाधान हे एरवी किचकट वाटणारं गणित साध्य करून दाखवलं. जनरेशन नेक्स्टमधली ही ताकद या सदरातून लोकांसमोर आली आणि अक्षरश: थक्क व्हायला झालं. अशी अनेक सर्जनशील तरुण मनं अजूनही या नव्या नव्या वाटा चोखाळतायेत. तूर्तास, इथे थांबायला हवं म्हणून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण या सदराच्या नाही तर अन्य माध्यमांतून आपण या तरुणाईशी कनेक्टेड राहू. ‘जनरेशन नेक्स्ट’च्या या कल्लाकारांमुळे अनेकांना नवीन वळणवाटा कळल्या आणि प्रेरणाही मिळाली. या सगळ्या आणि भावी कल्लाकारांनाही हार्दिक शुभेच्छा देत हे सदर इथेच संपवतो आहोत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nदूरदर्शनची ५१० प्रक्षेपण केंद्रे लवकरच बंद\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\nलसीकरणाचा वेग वाढविण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सूचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pimpri-chinchwad/mla-anna-bansodes-son-arrested-76810", "date_download": "2021-09-22T18:27:41Z", "digest": "sha1:VYVZ6BKTZ7NKWP3CPJA64NS5ADPEAR4E", "length": 6053, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मोठी बातमी : अखेर आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला अटक", "raw_content": "\nमोठी बातमी : अखेर आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला अटक\nआमदार बनसोडे यांच्या कार्यालयात १२ मे रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली होती\nपिंपरी : पिंपरीचे (Pimpri) राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) आमदार अण्णा बनसोडे (MLA Anna Bansode) यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे (Siddharth Bansode) याला अखेर रत्नागिरीतून अटक केली आहे. तो खुनाच्या प्रयत्नांच्या दोन गुन्ह्यांत संशयित आरोपी असल्याचे पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले होते. या आधी आमदारांच्या सात कार्यकर्त्यांना अटक केली आहे. (MLA Anna Bansode's son arrested)\nआमदार बनसोडे यांच्या कार्यालयात १२ मे रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली होती. तत्पूर्वी सिद्धार्थ व त्याच्या साथीदारांनी हा गोळीबार करणारा पिंपरी चिंचवड शहरातील कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदार कंपनीचा व्यवस्थापक तानाजी पवार या माजी सैनिकाचे त्याच्या आकुर्डीतील कंपनीतून अपहरण केले होते. त्याला चिंचवड स्टेशन येथील आमदारांच्या कार्यालयात आणून बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणात सिद्धार्थ फरार होता. आज त्याला कोर्टा समोर हजर केले जाणार आहे.\nगृहमंत्री वळसे पाटलांच्या आंबेगावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह दोघांचा खून\nमारहाणीच्या वेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पवार याने दोन गोळ्या झाडल्या होत्या. त्यात कोणी जखमी झाले नव्हते. मात्र, आमदारांनी एक गोळी आपल्यावर झाडल्याचे सांगितले होते. तसेच, त्यांच्या कार्यकर्त्याने तशी तक्रार केल्याने पवारविरुद्धही खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर, पवारच्या तक्रारीवरून सिद्धार्थसह आमदारांचे कार्यकर्ते यांच्याविरुद्ध अपहरण व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.\nगुलाबराव पाटलांकडून 'करेक्ट कार्यक्रम' भाजपचे ते नगरसेवक होते राष्ट्रवादीच्या वाटेवर\nदरम्यान, गोळीबाराच्या दिवशी सकाळी सिद्धार्थ बनसोडे व त्याच्या साथीदारांनी पवार याच्या कार्यालयात घुसून धुडगूस घातला होता. तेथील एका अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्लाही केला होता. त्याबाबत तेथील एका महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून आमदारांचे कार्यकर्ते व सिद्धार्थविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यात व पवार फिर्यादी असलेल्या गुन्ह्यात आतापर्यंत आमदारांच्या सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंत आज सिद्धार्थ बनसोडे यालाही अटक करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/tag/vina-jagtap/", "date_download": "2021-09-22T17:29:44Z", "digest": "sha1:B4MFYFBXS5QNKQYD3A6SMPTFRSPOMFUE", "length": 6249, "nlines": 162, "source_domain": "marathiboli.in", "title": "Vina Jagtap Archives - marathiboli.in", "raw_content": "\nHow To Earn Money Online – घर बसल्या पैसे कमवा…काय खरे काय खोटे\nMarathi Story – दैवानं दिलं , पण कर्मानं नेलं\nमराठीबोली दिवाळी अंक २०१८\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%96%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2021-09-22T18:16:36Z", "digest": "sha1:LULCTV6RYSPHMRIQM24TH6RFOG7EG3NN", "length": 9098, "nlines": 223, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चंद्रकांत भाऊराव खैरे - विकिपीडिया", "raw_content": "\n(चंद्रकांत खैरे या पानावरून पुनर्निर्देशित)\nइ.स. २००९ – इ.स. २०१९\nइ.स. २००४ – इ.स. २००९\nइ.स. १९९९ – इ.स. २००४\n१ जानेवारी, १९५२ (1952-01-01) (वय: ६९)\n१ मुलगा व २ मुली\nया दिवशी ऑगस्ट ३१, २००८\nवरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जुलै २१, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)]\n१६व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार\nभारतीय जनता पक्ष (22)\nउप-निवडणुकांआधी: गोपीनाथ मुंडे – मृत\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (5)\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (२)\nप्रीतम मुंडे (गोपीनाथ मुंडे (मृत) यांच्या जागी)\n१५व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार\n१७व्या लोकसभेतील महाराष्ट्रातील खासदार\nइ.स. १९५२ मधील जन्म\n१५ वी लोकसभा सदस्य\n१४ वी लोकसभा सदस्य\n१३ वी लोकसभा सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मे २०१९ रोजी १६:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-09-22T17:48:17Z", "digest": "sha1:YLG46G7QC3VH33IZZUFS2KT43OMBQUNN", "length": 8918, "nlines": 322, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९६४ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९६४ मधील जन्म\n\"इ.स. १९६४ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ९१ पैकी खालील ९१ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या १९६० च्या दशकातील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ एप्रिल २०१५ रोजी १७:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/author/satishranade/page/3/", "date_download": "2021-09-22T17:15:46Z", "digest": "sha1:HVQSNTXSLVFKBILKZL2ELVDLYO4L3ME5", "length": 5604, "nlines": 54, "source_domain": "udyojak.org", "title": "सतीश रानडे, Author at स्मार्ट उद्योजक - Page 3 of 3", "raw_content": "\nPosts by सतीश रानडे\nजाणून घ्या आपल्या मनाची कार्ये\nमित्रांनो, शरीर, मन व बुद्धीचा एकमेकांशी कसा संबंध आहे. आपल्या मनाने ठरवल्यावर, आपण सर्व गोष्टी करतो. आता आपण मनाची कार्ये कोणती, ती कशी केली जातात, ते पाहू या. आपण या विषयाची…\nभीतीवर नियंत्रण कसे मिळवाल\nआपण व्यवसाय करत असताना व जीवन जगत असताना आपल्याला काही वेळा एका भावनेचा सामना करायला लागतो, ती म्हणजे भीती. एखाद्या गोष्टीची भीती एक मिनिटाची, तासाची, दिवसांची व कायमचीही वाटू शकते.…\nआपण उद्योजक आहात किंवा होऊ इच्छिता. तुम्ही करोडो रुपयांचे व्यवसाय करणार्‍या अशा मोठ्या कंपनी/संस्था पाहिल्या असतील. त्यांची उलाढालीची व नफ्याची वार्षिक टारगेट्स असतात. आपल ध्येय काय आहे\nव्यवसाय मोठा करण्यासाठी कशी वापरायची आपली कल्पनाशक्ती\nतुम्हाला कळो वा न कळो, आवडो वा न आवडो, कल्पनाशक्तीचे काम चालूच असते. कल्पनाशक्ती हे मनाचे असे तरल कार्य आहे की, अगदी मिनिटाला ५० एवढ्या कल्पना मनातून उत्पन्न होतात व विरूनही…\nमन : तुमचा व्यवस्थापक\nआपणा सर्वांकडे मन, शरीर, बुद्धी हे भांडवल असून आपण त्याचा योग्य वापर करून हवे ते उद्दिष्ट साध्य करू शकतो, हेही आपण समजलो. आता प्रश्‍न हा आहे की, आपल्याला मनाची जाणीव…\nआपल्या जीवनात यश व अपयश यांना आपण सामोरे जात असतो. परीक्षा, नोकरी, व्यवसाय, विवाह, आरोग्य व इतर बर्‍याच आघाड्यांवर आपण नेहमी जहाजाप्रमाणे परिस्थितीचे हेलकावे खात असतो. असे अनुभव सर्वांनाच येत…\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/nurses-strike-in-dhule/", "date_download": "2021-09-22T17:54:13Z", "digest": "sha1:M6HEFFTUKHPBNZOSCCOHR3GDG2RP4ZFJ", "length": 9239, "nlines": 87, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "परिचारिकांचे धुळ्यात काम बंद आंदोलन", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nपरिचारिकांचे धुळ्यात काम बंद आंदोलन\nधुळे : विविध मागण्यासाठी परिचारिका संघटनेतर्फे राज्यस्तरीय आंदोलन सुरु आहे. त्यांना पाठिबा म्हणून धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारीकानी काम बंद आंदोलन व रुग्णालय आवारात निदर्शने केली. अधिष्ठात्यांना निवेदन देत बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला.\nमहाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी दोन दिवसांपासुन आंदोलन सुरु आहे. धुळे जिल्हा रुग्णालय, हिरे वैद्यकिय महाविद्यालयाचे सर्वोपचार रुग्णालय येथील परिचारीका, परिचर यांच्यावतीने निदर्शने करण्यात आली.\nयावेळी परिचारीका संघटनेच्या राज्य संघटक तेजस्विनी चौधरी यांनी सांगितले की, राज्य शासनाकडून परिचारीका संघटनेच्या मागण्या अद्यापही मान्य केलेल्या नाहीत. संघटनेने दि 22 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत काम बंद पुकारला. तसेच दि 23 रोजी संपुर्ण दिवसाचा संप पुकारला असून शासनाने मागण्या मान्य न केल्यास 25 जून पासून बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा राज्य परिचारीका संघटनेच्या राज्य उ���ाध्यक्षा मनिषा शिंदे, शाहजाद खान, मंगला ठाकरे, भिमराव चक्रे, हेमलता गजबे, अरुण कदम, अजित वसावे, अमोल कवाने, सुकुमार गुडे, राम सुर्यवंशी आदींसह परिचारीका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.\nआंदोलनातील मागण्या सर्व स्तरावरील कायमस्वरुपी पदभरती करण्यात यावी. अतिरिक्त बेडसाठी नव्याने पदनिर्मिती करण्यात यावी. परिसेविका, अधिसेविका, पाठयनिर्देशाका पदांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावी. राज्यातील परिचारीका संवर्गातील सर्व कर्मचारी यांना केंद्र शासनाप्रमाणे जोखिम भत्ता (नर्सिग अलाउन्स) देण्यात यावा. कोव्हिड काळात 7 दिवस कर्तव्यकाळ व 3 दिवस अलगीकरण रजा कायम ठेवायी, करोना काळात बंद केलेली साप्ताहीक सुट्टी ही देण्यात यावी. आदी मागण्या परिचारीका संघटनेने केल्या आहेत.\nप्रकल्पाच्या रखडलेल्या कामावरुन राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना एक पत्र\nमिताभ बच्चन नावाच्या अँग्री यंग मॅनचा बॉलीवूडमध्ये सिक्‍का चालला\nधुळ्यात १७ मार्चपर्यंत लॉकडाऊन , मार्केट परिसरात छूकछूकाट\n16 मार्च 2021 lmadmin धुळ्यात १७ मार्चपर्यंत लॉकडाऊन , मार्केट परिसरात छूकछूकाट वर टिप्पण्या बंद\nआई-वडिलांसह २१ वर्षीय मुलीची तापी नदीत आत्महत्या\n19 मे 2021 lmadmin आई-वडिलांसह २१ वर्षीय मुलीची तापी नदीत आत्महत्या वर टिप्पण्या बंद\nनिफाडमधून दिलीप बनकर १४ हजार मतांनी आघाडीवर तर नांदगावमधून पंकज भुजबळ पिछाडीवर\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51370", "date_download": "2021-09-22T17:37:34Z", "digest": "sha1:O6CFL5KMVKPC53TO34YHGB2WKGZDFRI2", "length": 7772, "nlines": 45, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "लोकमान्य टिळक | दु्ष्काळ व प्लेगची साथ| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nदु्ष्काळ व प्लेगची साथ\nयाच काळात भारतीयांना दोन भयानक आपत्तींना सामोरे जावे लागले. ते म्हणजे १८९६ चा दुष्काळ आणि १८९७ ची गाठीच्या प्लेगची साथ. दुष्काळ भारतीय शेतकर्‍यांसाठी नवीन नव्हता. पण यावेळी टिळकांनी त्यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. केसरी द्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार 'दुष्काळ विमा निधी' अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच सरकारच्या 'Famine Relief Code' नुसार दुष्काळ पडला असतांना शेतकर्‍यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरूद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरी द्वारे केले. त्यांच्या स्वयंसेवकांनी महाराष्ट्रभर गावागावात फिरून लोकांना 'Famine Relief Code' बद्दल माहिती देणारी पत्रके वाटली. याबरोबरच धनिक व दुकानदारांना अन्न व पैसा दान करण्याचे आवाहन केले व यातून अनेक ठिकाणी सार्वजनिक खानावळी चालवल्या.\nत्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत गाठीच्या प्लेगची साथ पसरली व १८९७ येईपर्यंत ही साथ पुण्यापर्यंत पोहोचली. हा रोग अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे सरकारने त्याचा प्रसार रोखण्याचे प्रयत्न करणे चालू केले व त्यासाठी रॅंड नावाच्या एका अधिकार्‍याची नियुक्ती केली. त्याच्या आदेशानुसार ब्रिटिश सैन्याने रोगग्रस्त लोकांना वेगळे करणे चालू केले. पण या काळात अनिर्बंध सैन्याकडून लोकांवर अनेक अत्याचार झाले. रोगग्रस्त लोकांसोबतच अनेक निरोगी लोकांनापण केवळ संशयावरून रोग्यांच्या छावणीत हलविण्यात आले. तसेच घराच्या निर्जंतुकीकरणात घरातील देव, देवघरांचा मान ठेवला गेला नाही. घरातील वृद्ध तसेच स्त्रीयांवर अत्याचार केले गेले. लोकांना प्लेगपेक्षा रॅंड आणि ब्रिटिश सैनिकांची जास्त भिती वाटायला लागली. टिळकांनी केसरी व मराठाच्या माध्यमातून यावर तोफ डागली. ते निर्जंतुकीकरण व सार्वजनिक स्वच्छतेच्या विरोधात नव्हते, पण रॅंडने वापरलेल्या कार्यपद्धतीला त्यांचा विरोध होता. २३ जून १८९७ ला दामोदर चाफेकरांनी रॅंड व त्याचा सहकारी आयरेस्ट याची गोळ्या घालून ह्त्या केली. सरकारने पुण्यात कर्फ्यू लावला व संशयितांची धरपकड चालू केली. चाफेकरांना अटक करून फासावर चढवण्यात आले. टिळकांवर पण रॅंडच्या हत्येच्या कटात सामिल असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण त्यासंदर्भात काहीच पुरावा सरकारला मिळाला नाही. यादरम्यान टिळकांनी केसरीमध्ये \"सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय\" व \"'राज्य करणे' म्हणजे 'सूड उगवणे नव्हे'\" हे दोन अग्रलेख लिहिले.\nटिळक-आगरकर मैत्री व वाद\nन्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्यूकेशन सोसायटी\nदु्ष्काळ व प्लेगची साथ\nपहिला राजद्रोहाचा खटला व तुरूंगवास\nपुण्यातल्या भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/02/blog-post_764.html", "date_download": "2021-09-22T17:45:21Z", "digest": "sha1:I4CHFKU5O7BWJXUENEGYLZ5JBK5K3VJD", "length": 17028, "nlines": 100, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "फुटाणा मोकासा ग्रामपंचायतीवर भाजपाच वर्चस्व. - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / पोंभुर्णा तालुका / फुटाणा मोकासा ग्रामपंचायतीवर भाजपाच वर्चस्व.\nफुटाणा मोकासा ग्रामपंचायतीवर भाजपाच वर्चस्व.\nBhairav Diwase रविवार, फेब्रुवारी १४, २०२१ चंद्रपूर जिल्हा, निवडणूक, पोंभुर्णा तालुका\nसरपंच पदी संगीता तेलसे, तर उपसरपंच पदी नैलेश चिंचोलकर यांची निवड.\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा\nपोंभुर्णा:- फुटाणा मोकासा ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी ग्रामीण विकास आघाडीचे चार उमेदवार निवडून आले. आज सरपंच व उपसरपंच पदी निवड पार पडली. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ फुटाणा मोकासा ग्रामपंचायत सरपंच पदी संगीता तेलसे व उपसरपंच पदी नैलेश चिंचोलकर यांची निवड झाली. व सदस्य पदी संजय फुळके, राणी पाल यांची निवड झाली. फुटाणा मोकासा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. फुटाणा मोकासा गावातील मतदार बंधू भगणींचे विजयी उमेदवारांने जाहीर आभार मानले.\nसरपंच पदी संगीता उत्तम तेलसे, तर उपसरपंच पदी नैलेश चिंचोलकर यांची निवड झाल्याबद्दल माजी अर्थ तथा वन नियोजन मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराजजी अहीर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती सदस्य विनोद देश���ुख, पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी, भाजयुमो तालुकाध्यक्ष अजय मस्के, तुळशीराम रोहनकर, नामदेव पाल, अमोल पाल, विनोद ओड्डेलवर, इंद्रजित वनकर यांनी अभिनंदन केले.\nफुटाणा मोकासा ग्रामपंचायतीवर भाजपाच वर्चस्व. Reviewed by Bhairav Diwase on रविवार, फेब्रुवारी १४, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आ��ी. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/01/blog-post_96.html", "date_download": "2021-09-22T18:17:15Z", "digest": "sha1:P6OPBHERGF6WQJLYW2HTFJT5HZRTNOZT", "length": 5927, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "यशवंत कारखान्याच्या वजन काट्याची भरारी पथकाने केली तपासणी", "raw_content": "\nHomeयशवंत कारखान्याच्या वजन काट्याची भरारी पथकाने केली तपासणी\nयशवंत कारखान्याच्या वजन काट्याची भरारी पथकाने केली तपासणी\nविटा ( मनोज देवकर)\nनागेवाडी येथील यशवंत साखर कारखाना म्हणजेच एस. जी. झेड. अँड एस. जी. ए. शुगर्स (लि.) च्या युनिट क्रमांक २ यशवंत शुगर नागेवाडी येथे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार नियुक्त केलेल्या निरीक्षक वैधमापन शास्त्राच्या भरारी पथकाने कारखान्याच्या सर्व ऊस वजन काट्यांची तपासणी केली. यावेळी सर्व वजन काटे अचूक असल्याचा लेखी अहवाल भरारी पथकाने सादर केला आहे.\nसदर भरारी पथकामध्ये श्री एस व्ही कोल्हापुरे द्वितीय विशेष लेखापरीक्षक वर्ग -१, तहसीलदार यांचे प्रतिनिधी श्री एस एस साळुंखे प्रभारी निवासी नायब तहसीलदार विटा,श्री बी. बी. खरमाटे पोलीस हवालदार विटा पोलिस स्टेशन, मोरेश्वर जोशी निरीक्षक वैधमापन शास्त्र विटा विभाग,श्री आर एम कुडचे लेखा परीक्षक वर्ग -१ शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी संतोष अशोक बाबर, सुजितकुमार पाटील आदी सहभागी होते.\nअचानक आलेल्या पथकाने वजन होऊन गेलेली वाहने गव्हाणी वरून परत घेऊन वजन तपासले त्यामध्ये तफावत आढळून आली नाही. यशवंत शुगर नागेवाडी कारखान्यावर ऊस उत्पादक शेतक-यांनी विश्वास ठेवून जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी ���्यावा असे आवाहन कारखाना व्यवस्थापना तर्फ़े कार्यकारी संचालक आर डी पाटील यांनी केले. कार्यक्षेत्रातील नोंद असलेल्या सर्व ऊसाचे गाळप वेळेत पूर्ण होईल अशी ग्वाही दिली. यावेळी कारखान्याचे चिफ इंजिनिअर उमाकांत तावरे , चिफ केमिस्ट समाधान गायकवाड ,शेती अधिकारी संजय मोहिते , इलेक्ट्रीक इंजिनियर डी. डी. पवार , केनयार्ड सुपरवायजर दिनकर शिंदे आदी उपस्थित होते.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nलाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/heavy-rain-in-mumbai-local-train-running-late/06250859", "date_download": "2021-09-22T18:00:43Z", "digest": "sha1:65FBR6WLCW7XEIEGZSVVIONRH7KXCC35", "length": 3700, "nlines": 27, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार\nमुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार\nमुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरांत पावसाने चांगली हजेरी लावली आहे. परळ, हिंदमाता, भायखळा, किंग्ज सर्कल या सखल भागांत पाणी साचलं आहे, तर पावसामुळे मुंबईची ‘लाइफलाईन’ विस्कळीत झाली आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटं उशीराने सुरू आहे. त्यामुळे कामावर निघणाऱ्या मुंबईकरांचा प्रवासात खोळंबा होण्याची शक्यता आहे.\nमुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पावसाची दमदार बॅटींग सुरू आहे. पालघर जिल्ह्याला पावसाने रात्रीपासूनच चांगलं झोडपलं आहे. वसई, विरार, नालासोपारा भागात जोरदार पाऊस सुरू आहे. तर नालासोपाराच्या सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांचा मनस्ताप होत आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी आणि डोंबिवलीतही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. ठाण्यात पोखरण रोड येथे संरक्षक भिंत कोसळून दोन कारचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.\nआंतरजोडणीच्या कामामुळे आशी नगर झोनचा… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/mns-finally-celebrate-dahihandi-festival-nrkk-175791/", "date_download": "2021-09-22T17:29:34Z", "digest": "sha1:OJLUTX5SKNMJYEBM77WFV5H5S2W2KUK4", "length": 13800, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "MNS Dahihandi | गोविंदा रे गोपाळा : अखेर मनसेने हंडी फोडलीच | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nMNS Dahihandiगोविंदा रे गोपाळा : अखेर मनसेने हंडी फोडलीच\nठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पहिली दहीहंडी फोडली आहे. मनसेने घेतलेल्या निर्णयानुसार निषेधाची पहिली हंडी ठाण्यातील वर्तकनगर येथे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली फोडण्यात आली.\nकोरोना काळात फक्त हिंदुंच्याच सणालाच विरोध का असा सवाल सध्या राज्यातील विरोधी पक्ष भाजप व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विचारण्यात येत आहे. त्याचाच निषेध म्हणून ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पहिली दहीहंडी फोडली आहे.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अजून पुर्णपणे कमी झालेला नाही. त्यातच तज्ज्ञांकडून करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने सार्वजनिक दहीहंडी उत्सवावर निर्बंध घालत हा उत्सव साजरा करण्यास मनाई केली. व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. ठाकरे सरकारने निर्बंध जाहिर करताच भाजप व मनसे��े सरकारच्या या निर्णयाविरोधात ठाण्यात दहीहंडी उत्सव साजरा करणारच असा निर्णय घेतला.\nमनसेने घेतलेल्या निर्णयानुसार निषेधाची पहिली हंडी ठाण्यातील वर्तकनगर येथे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली फोडण्यात आली. गोविंदांनी हे निर्बंध झुगारत थर लावले व हंडी फोडुन मनसेचा झेंडा फडकवला. ठाण्यातील नौपाडा येथे मनसेचं मुख्य कार्यालय आहे येथे देखील मनसैनिकांनी थर रचत दहीहंडी फोडली आहे.\nदरम्यान, राज्य सरकारने पोलिसांद्वारे सोमवार दुपारपासूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवायला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत हे ‘नोटीस सत्र’ आणि त्यानंतर महाराष्ट्र सैनिकांना ‘अटक सत्र’ सुरू होते- आहे. पण तरीही “आम्ही दहीहंडी फोडून आमचा ‘साहसी’ उत्सव साजरा करणारच” असा ठाम निर्धार मुंबई-ठाण्यासह अनेक ठिकाणच्या महाराष्ट्र सैनिकांनी केला आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80/60ffdd3931d2dc7be7fa36f3?language=mr", "date_download": "2021-09-22T18:20:05Z", "digest": "sha1:GVVPOB53HKK5LDC2T2FC5FSW5XLR4DHP", "length": 8183, "nlines": 59, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा; सहभागी होण्यासाठी फक्त सहा दिवस बाकी! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा; सहभागी होण्यासाठी फक्त सहा दिवस बाकी\n➡️खरीप हंगाम २०२१ साठी कृषि विभागामार्फत पीक स्पर्धेचे आयोजन केले असून, मूग व उडीद पिकांसाठी ३१ जुलै २०२१ पुर्वी व इतर खरीप पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२१ पूर्वी अर्ज सादर करावे लागणार आहेत. ➡️राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल. तसेच शेतकरी अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. ➡️या खरीप हंगामापासून पुर्वीच्या पिकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करुन नव्याने स्पर्धा राबविण्यात येत आहे. पीक स्पर्धेसाठी पीक निहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेत एकूण ११ पिकांचा समावेश आहे. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटासाठी ५ राहील. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या शेतावर त्यापिकाखाली किमान १० आर. क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत सातबारा, ८ अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावे लागणार आहेत. पीक स्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिस ➡️तालुका पातळीवर पहिले बक्षिस ५ ���जार रुपये, दुसरे बक्षीस ३ हजार रुपये, तिसरे बक्षीस २ हजार रुपये; जिल्हा पातळीवरील पहिले बक्षिस १० हजार रुपये, दुसरे बक्षीस ७ हजार रुपये, तिसरे बक्षीस ५ हजार रुपये तर विभाग पातळीवर पहिले बक्षिस २५ हजार रुपये, दुसरे बक्षीस २० हजार रुपये, तिसरे बक्षीस १५ हजार रुपये राहील. राज्य पातळीवर पहिले बक्षिस ५० हजार रुपये, दुसरे बक्षीस ४० हजार रुपये, तिसरे बक्षीस ३० हजार रुपये याप्रमाणे राहणार आहे. ➡️प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा याकरीता पीक स्पर्धा योजना आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी शेतकऱ्यांना संपर्क साधता येइल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nकृषी वार्ताप्रगतिशील शेतीखरीप पिकमुगउडीदकृषी ज्ञान\nया जिल्ह्याची पीक विमा लाभार्थी यादी आली\nप्रभुदेवा जीआर व शेती योजना\nशेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील 4,000 रुपये फक्त करावे लागेल 'हे' काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/amravati/two-youths-drown-in-river-at-nandgaon-khandeshwar-in-amravati/articleshow/84938989.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2021-09-22T16:52:25Z", "digest": "sha1:E2Z3FHCCPQVBHP4DB4VOR64BXS3AMTY7", "length": 12553, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n आजीच्या दशक्रिया विधीसाठी गेलेल्या दोन तरुण नातवांचा नदीत बुडून मृत्यू\nआजीच्या दशक्रिया विधीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूर गवळी गावात ही घटना घडली.\nतरुणांचा नदीत बुडून मृत्यू\nअमरावती जिल्ह्यातील एका गावात काळीज पिळवटून टाकणारी घटना\nआजीच्या दशक्रियेसाठी गेलेल्या नातवांचा नदीत बुडून मृत्यू\nपूजेआधी आंघोळीसाठी नदीत उतरले असताना घडली घटना\nअमरावती: आजीच्या दशक्रिया विधीसाठी कुटुंबासोबत गेलेल्या विशीतील दोन तरुणांचा नदीवर आंघोळ करताना बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूर गवळी या गावामध्ये घडली आहे. (Amravati Youths Drown in River)\nमनीष दिलीप टोम्पे (वय २३) व ईश्वर रामराव टोम्पे (वय २५) अशी नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावं आहेत. या दोन्ही तरुणांच्या आजीचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर आज दशक्रियेचा कार्यक्रम गावातील एका नदीकाठच्या मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता. पूजेला बसण्याआधी मनीष व ईश्वर हे दोघेही नदीत आंघोळ करायला गेले. पावसाचे दिवस असल्याने नदीला जास्त पाणी होते. आंघोळ करताना हे दोघांच्याही लक्षात आले नाही. पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे निर्माण झालेल्या भोवऱ्यात अडकून हे दोघेही बुडाले. आपण पाण्यात अडकल्याचं समजताच त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून नातेवाईक धावत आले आणि नदीत उतरले. या दोघांचाही जीव वाचवण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. दोघांच्याही नाकातोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाला होता. एक माणूस गेल्यामुळं कुटुंबात दु:खाचं वातावरण असतानाच दोन्ही तरुण मुले नदीत बुडून मृत्युमुखी पडल्याने टोम्पे कुटुंबावर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळं संपूर्ण खानापूर गवळी गावावर शोककळा पसरली आहे.\n'शिवसेना भवन' फोडण्याची भाषा; शिवसेनेचं भाजपला कडक उत्तर\nराडा होण्याची चिन्हे दिसताच भाजप आमदाराचा 'त्या' वक्तव्यावर खुलासा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n आधी अंथरुणात मग किचनमध्ये, एकाच घरात निघाले तब्बल २२ कोब्रा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nदेश 'PM मोदींवरील चित्रपटातून ब्राह्मणांविरोधात विष कालवलं जातंय\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nआयपीएल करोनानंतर हैदराबादला मैदानातही मोठे धक्के, दिल्लीपुढे विजयासाठी माफक आव्हान...\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्ट���म\nमुंबई राज्यात करोना नियंत्रणात; आज ३,६०८ नव्या रुग्णांचे निदान; मृत्यूही घटले\nकोल्हापूर हसन मुश्रीफ यांच्याविरोधात सोमय्या कागल पोलीस ठाण्यात देणार तक्रार\nफ्लॅश न्यूज IPL 2021, SRH vs DC : हैदराबाद विरुद्ध दिल्ली Live स्कोअर कार्ड\nकोल्हापूर कोल्हापुरात IPL सामन्यावर बेटिंग; 'ती' चुरशीची लढत सुरू असतानाच...\nअहमदनगर रेखा जरे हत्या प्रकरण; 'या' वर्तनामुळे बाळ बोठेला मिळाला नाही जामीन\nमुंबई ओबीसी आरक्षणावर मोठं पाऊल; मंत्रिमंडळाने घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nकंप्युटर 'वर्क फ्रॉम होम' स्पेशालिस्ट लॅपटॉप, १० तास काम करू शकता, पाहा संपूर्ण यादी\nमोबाइल शानदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीसह येतात ‘हे’ ५जी स्मार्टफोन, किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nधार्मिक मस्तमौजी असतात 'या' राशीचे लोकं, यांच्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नाही\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/alm-is-trying-to-control-dust-in-shivaji-park-area-11347", "date_download": "2021-09-22T18:39:33Z", "digest": "sha1:BH5IVCPTIZ7QTWJOJMD7IKT7HC7TLHX2", "length": 8395, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Alm is trying to control dust in shivaji park area | शिवाजी पार्क धूळमुक्त करण्यासाठी एएलएम प्रयत्नशील", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nशिवाजी पार्क धूळमुक्त करण्यासाठी एएलएम प्रयत्नशील\nशिवाजी पार्क धूळमुक्त करण्यासाठी एएलएम प्रयत्नशील\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nआपला परिसर स्वच्छ आणि हरित राहावा यासाठी 2015 साली पालिकेच्या मदतीने शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांनी अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट (एएलएम)ची स्थापना केली. या परिसरात एकूण 22 इमारती आहेत. त्यामध्ये जवळपास 450 घरे आहेत. शिवाजी पार्कात जवळपास 27 एकर एवढे खुले मैदान आहे. या मैदानात प्रचंड धूळ उडत असते. त्याचा त्रास होत असल्याची तक्रार इथल्या स्थानिकांनी केली आहे. मात्र याचे निवारण करण्यासाठी आणि परिसर स्वच्छ, हरित कसा ठेवता येईल याबाबत एएलएमच्या सदस्यांनी नगरसेविका विशाखा राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली.\nपालिकेकडून 40 लाख खर्च करून फक्त 14 टक्के मैदानावरच पाण्याची फवारणी केली जात असल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. पण उर्वरित मैदानावर पाण्याची फवारणी होत नसल्यामुळे शिवाजी पार्क परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. ज्यामुळे अनेक स्थानिकांना त्रास होत असल्याची तक्रार एएलएमचे सदस्य लिनेश धुलेशचार यांनी दिली.\nया संदर्भात पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी माहिती दिली आहे, की पुढील आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. या व्यतिरिक्त शिवाजी पार्कच्या आतील भागातही स्वच्छता रहावी याकरता पालिकेकडूम सफाई कर्मचाऱ्याचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. या परिसरात डासांचेही मोठ्या प्रमाणावर साम्राज्य पसरले आहे. त्यावर वेळच्या वेळी फॉगिंग करुन उपाय योजने, तसेच पार्किंगच्या समस्येवर चर्चेतून तोडगा काढणे हे विषय आपण प्रशासन दरबारी मांडणार आहोत.\n- विशाखा राऊत, नगरसेविका, शिवसेना\nलवकरच विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम, फक्त असेल 'ही' अट\nकोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत\nमुंबई वगळता राज्यात ३ सदस्यीय प्रभाग पद्धत मंजूर\nBig Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nसर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले\nगेल्या ८ महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींवर अत्याचार\nएसटीचे ८५००हून अधिक कर्मचारी कोरोनामुक्त\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51372", "date_download": "2021-09-22T18:39:54Z", "digest": "sha1:M2NXEU6ZTEFI2254ONA6I5ATXDS753WN", "length": 3028, "nlines": 44, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "लोकमान्य टिळक | जहालवाद विरुद्ध मवाळवाद| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nतत्कालीन भारतीय नेतृत्त्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते. इंग्रजांशी जुळवून घेउन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरण��� करणे हा मतप्रवाह मवाळवाद समजला जातो तर इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करुन वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो. टिळक जहालवादी होते.\nटिळक-आगरकर मैत्री व वाद\nन्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्यूकेशन सोसायटी\nदु्ष्काळ व प्लेगची साथ\nपहिला राजद्रोहाचा खटला व तुरूंगवास\nपुण्यातल्या भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mr.xmmelody.com/customized-christmas-gift-fabric-stuffed-santa-clause-figure-plush-toy-product/", "date_download": "2021-09-22T16:45:49Z", "digest": "sha1:4GIIT4KPH52GPVQ2HUO35CN53ASXSOL4", "length": 8386, "nlines": 225, "source_domain": "mr.xmmelody.com", "title": "चीन सानुकूलित ख्रिसमस गिफ्ट फॅब्रिकने स्टोअर केलेले सांता क्लॉज फिगर प्लेश टॉय फॅक्टरी आणि निर्माते | मेलोडी", "raw_content": "\nएलईडी प्लास्टिक ख्रिसमस व्हिलेज\nएलईडी पॉलरेसिन ख्रिसमस व्हिलेज\nएलईडी वुडन ख्रिसमस व्हिलेज\nसानुकूलित ख्रिसमस भेटवस्तू फॅब्रिकने स्टोअर केले सांता क्लॉज फिगर प्लेश टॉय\nसानुकूलित ख्रिसमस भेटवस्तू फॅब्रिकने स्टोअर केले सांता क्लॉज फिगर प्लेश टॉय\nमोठ्या आकाराचे फॅब्रिक सांता क्लॉज फिगरिन, ओईएम / ओडीएम\nउत्पादनाचा प्रकार: ख्रिसमस बिग फॅब्रिक सांता क्लॉज फिगरिन\nसाहित्य: फॅब्रिक + प्लास्टिक\nवापर: इनडोअर ख्रिसमस सजावट आणि भेट\nआयटम क्रमांक: एसजे 080102\nवैशिष्ट्य: शुद्ध फॅब्रिक, बिग सांताक्लॉज मूर्ती, ख्रिसमस होम डेकोरेशन\nलीड वेळ: आपल्या प्रमाणानुसार 30-45 दिवस\nपॅकेज: पीपी बॅग पॅकिंग\nएफओबी किंमत: 7.48 डॉलर्स\nआमची सेवा: OEM / ODM\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nसानुकूलित ख्रिसमस भेटवस्तू फॅब्रिकने स्टोअर केले सांता क्लॉज फिगर प्लेश टॉय\nशुद्ध फॅब्रिक, बिग सांताक्लॉज मूर्ती, ख्रिसमस होम डेकोरेशन\nइनडोअर ख्रिसमस सजावट आणि भेट\nआपल्या प्रमाणानुसार 30-45 दिवस\nटी / टी; एल / सी; वेस्ट युनियन; पेपल इ.\nख्रिसमस गाव , ख्रिसमस नटक्रॅकर , सांता क्लॉज\nमागील: टाइमरसह जायंट मल्टच्या नेतृत्वात चळवळ पॉली राल ख्रिसमस नॉटक्रॅकर सॉलिडर\nपुढे: घाऊक ख्रिसमस सजावट गिफ्टिंग नोएल 60 सेमी फॅब्रिक क्लॉथसह स्टँडिंग सांताक्लॉज डॉल\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nघाऊक ख्रिसमस आकृती खोली सजावट सानुकूल 30 ...\nमेलॉडी 30 सेमी पारंपारिक ख्रिसमस फिगर फॅब्रिक ...\nOEM ख्रिसमस सजावट मोठ्या आकाराच्या 80 सेमी नोएल फॅब्रिक ...\n80 सेमी ख्रिसमसच्या वडिलांच्या मूर्ती, कस्टो ...\nघाऊक पांढरा नोएल 60 सेमी स्टँडिंग फॅब्रिक संत ...\nचीन पुरवठादार मोठी जुनी फॅशन ख्रिसमस रंगमंच सजावट ...\nपत्ता खोली 401, क्रमांक 2, झियांग रोड, झियामेन, फुझियान, चीन\nएलईडी प्लास्टिक ख्रिसमस व्हिलेज\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bollywwod-unknow-facts-about-shharukh-khan-and-deepika-padukones-superhit-film-chennai-express-read-in-marathi-mhad-604704.html", "date_download": "2021-09-22T17:20:21Z", "digest": "sha1:XPCQBYKGNGXJIAL5HAHADQP5OWYQGWKP", "length": 6730, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'चेन्नई एक्प्रेस' नव्हे तर रोहित शेट्टीला आपल्या चित्रपटासाठी हवं होतं हे नाव – News18 Lokmat", "raw_content": "\n'चेन्नई एक्प्रेस' नव्हे तर रोहित शेट्टीला आपल्या चित्रपटासाठी हवं होतं हे नाव\n'चेन्नई एक्प्रेस' नव्हे तर रोहित शेट्टीला आपल्या चित्रपटासाठी हवं होतं हे नाव\n8 ऑगस्ट 2013 मध्ये 'चेन्नई एक्प्रेस' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट होता.\nमुंबई, 14 सप्टेंबर- शाहरुख खान(Shahrukh Khan) आणि दीपिका पादुकोण(Deepika Padukone) यांचा 'चेन्नई एक्प्रेस' (Chennai Express) हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 226.70 कोटींची कमाई केली होती. मात्र या सुपरहिट चित्रपटासाठी 'चेन्नई एक्प्रेस' नव्हे तर दुसऱ्या नावाचा विचार केला गेला होता. दिग्दर्शक रोहित शेट्टीने(Rohit Shetty) या चित्रपटासाठी दुसरं नाव ठरवलं होतं. पाहूया काय होत ते नाव.\n8 ऑगस्ट 2013 मध्ये 'चेन्नई एक्प्रेस' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट होता. रोहित शेट्टीने याचं दिग्दर्शन केलं होतं. तर गौरी खान, सिद्धार्थ रॉय कपूर आणि रोनी स्क्रूवाला हे या चित्रपटाचे निर्माता होते. या चित्रटातून शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणच्या जोडीने धम्माल घातली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यातील गाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरली होती. (हे वाचा;रश्मी देसाईचा ग्लॅमरस अवतार; Bigg Boss OTT मध्ये लागणार बोल्डनेसचा तडका) मात्र रोहित शेट्टीने या चित्रपटासाठी एका वेगळ्या नावाचा विचार केला होता. रोहितला 'चेन्नई एक्प्रेस' हे नाव तितकसं पसंत नव्हतं. त्यांना या चित्रपटाचं नाव 'रेडी स्टेडी पो' असं ठेवायचं होतं. मात्र शेवटी 'चेन्नई एक्प्रेस' या नावानेच हा चित्रपट आपल्या समोर आला होता. आणि या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाने पडद्यावर धम्माल केली होती. (हे वाचा;PHOTOS: गौहर खानचा रॉयल अंदाज; लेहंग्यामध्ये दिसतेय खूपच सुंदर) या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणसोबत साऊथचे प्रसिद्ध अभिनेता निकेतन धीर, नचिकेत, प्रियामनी, मनोरमा अशी तगडी स्टारकास्ट होती. या चित्रपटातील तशी सर्वच गाणी सुपरडुपर हिट ठरली होती. मात्र 'लुंगी डान्स' हे गाणं खूपच हिट ठरलं होतं.\n'चेन्नई एक्प्रेस' नव्हे तर रोहित शेट्टीला आपल्या चित्रपटासाठी हवं होतं हे नाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t3523/", "date_download": "2021-09-22T18:26:55Z", "digest": "sha1:ZO354AMAYFTKQA56CBRVEZDNANWYFGRC", "length": 6973, "nlines": 186, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-आयला तिच्या मायला…….-1", "raw_content": "\nह्या पोरी काऊन अशा\nपोट्टे लागे मागे त्यांच्या\nपन् पोरिंना घाम काही\nअदा तुझी मिरची जशी\nपोट्टी फक्त हसून जाते\nपोट्ट्याची झोप उडून जाते...\nहसत हसत पोट्टी सांगते\nहा माह्या नवरा होनार म्हंते\nपोट्ट्याले काहीच समजत नसते\nदारु प्यायची म्हनतो लई\nपन् त्याचदिवसी ड्राय डे असते...\nत्याले राग भलता येतो\nह्या पोरी काऊन अशा\nत्याले प्रश्न असा पडतो\nखिशे कधीच फाटुन गेले\nरेस्टॉरेंटची बिल राहुन गेले...\nकाय करावं कळेना आता\nह्या पोरींचा जुना फंडा\nपोट्ट्याच्या मनात सदा येई\nम्हने तुही दुनिया जळुन जाई...\nपन् काय करावं पोट्ट्यांचे\nमन लयच भावनीक असते\nपोट्टी कधीच इसरुन जाते..\nपन् तो तिले आठवत बसते\nकितीही म्हटलं तरी त्याची\nतिले हाय लागत नाही\nम्हनतो.... जा सदा सुखी रहा...\nदुसरं काही मागत नाही...\nदुसरं काही मागत नाही...\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: आयला तिच्या मायला…….\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: आयला तिच्या मायला…….\nमाझ्या कविता - हर्षद कुंभार\nRe: आयला तिच्या मायला…….\nRe: आयला तिच्या मायला…….\nRe: आयला तिच्या मायला…….\nRe: आयला तिच्या मायला…….\nRe: आयला तिच्या मायला…….\nRe: आयला तिच्या मायला…….\nRe: आयला तिच्या मायला…….\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/shri-gajanan-gatha-publications-by-rss-chief-mohan-bhagwat-and-shivshankarbhau-patil-46091/", "date_download": "2021-09-22T17:27:36Z", "digest": "sha1:V3UKMX5MC6L4ZATTHASMTCY2DBWD5JW6", "length": 17203, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "नागपूर | श्री गजानन महाराजांच्या चित्रमय गाथेचे प्रकाशन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nनागपूर श्री गजानन महाराजांच्या चित्रमय गाथेचे प्रकाशन\nसरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते महालच्या संघ कार्यालयात या चित्रकथात्मक गाथेचे प्रकाशन झाले त्यावेळी त्यांच्यासोबत श्याम व भाग्यश्री पेठकर, बाजूच्या छायाचित्रांत शेगाव येथे प्रकाशनानंतर स्वाक्षरी करताना संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील.\nसशक्त पिढी घडविण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे : सरसंघचालक\nसंस्थेची ही संकल्पना पूर्णत्वास जात आहे : शिवशंकरभाऊ पाटील\nनागपूर. श्री गजानन गाथा, या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या लिलांचे चित्रकथात्मक गाथेच्या पुस्तकाचे प्रकाशन नागपूर आणि शेगाव येथे आभासी पद्धतीने नुकतेच पार पडले. सरसंघचालक मोहन भागवत आणि श्री गजानन महाराज संस्थांनचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते हा दोन्ही ठिकाणचा प्रकाशन सोहळा अत्यंत अनौपचारिक पद्धतीने पार पडला.\nनागपूर येथील महालच्या संघ कार्यालयांत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते हा सोहळा पार पडल��. आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी जी सशक्त पिढी हवी आहे तशी पिढी घडविण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे असे पुस्तक आहे. ईश्वर आराधना, संत चरित्रांचे आकलन या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहेच, असे यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले.\nसंवेदनशील लोकांचे जीवन असते अधिक आनंदी; ही आहेत कारणे\nसमजायला सोपे, मांडणी- सजावट या दृष्टीने आकर्षक, त्यात ही मांडणी सचित्र असल्याने नव्या पिढीला समजायला सोपी आणि सरळ आहे. पारतंत्र्याच्या अंधारलेल्या काळांत देशाला नव्याने जाग येत होती. त्या काळांत सामाजिक पुरुषार्थ जागृत करण्यासाठी आणि आपल्या युगानूयुगे चालत आलेल्या परंपरांची, क्रियाकलापांची पायाभरणी करण्यासाठी काही सत्पुरुष देशाच्या सर्वच भागांत जन्म घेते झाले. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज हे त्यातले महत्त्वाचे संत आहेत. त्यांची सचित्र गाथा येत्या काळांत अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणून समोर येईल, हे नक्की, असेही मोहनजी भागवत म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचारक प्रसाद महानकर यावेळी उपस्थित होते.\nशेगाव येथे शिवशंकरभाऊंच्य निवासस्थानी हाच सोहळा घेण्यात आला. त्यावेळी हा ग्रंभ गजाननार्पण करताना शिवशंकरभाऊ पाटील म्हणाले, श्रींची अशी चित्रकथात्मक गाथा व्हावी, ही शेगाव संस्थानची जुनी इच्छा आहे. त्यासाठी आम्ही तीन वेळा प्रयत्न केले. मात्र ही गाथा अशा पद्धतीने श्याम पेठकर व वर्डस् अँड व्ह्यूज या संस्थेकडून पूर्ण व्हावे ही महाराजांचीच इच्छा असावी. हे पुस्तक अबालवृद्धांना अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचा श्रीच्या सर्व भक्तांनी लाभ घ्यावा.\nया ग्रंथाची संकल्पना मानडणारे आणि लेखन करणारे श्याम पेठकर यांनी प्रास्ताविक केले. हा ग्रंथ लहानपणी आपण कॉमिक्स किंवा अमर चित्रकथा वाचायचो तसा केला तर नव्या पिढीला तो कळेल आणि प्रौढ भक्तांनाही कुठही सहज श्री गजानन महाराजांची ही कहाणी चित्ररूपात अ‍ॅनिमेशन पट पाहिल्यासारखी अनुभवता येईल. या ग्रंथाच्या निर्मितीत सहकार्य करणारे जयंत म्हैसकर आणि इतर अनेक स्नेह्यांचा मी आभारी आहे, असे पेठकर म्हणाले.\nया आभासी समारंभाला विदर्भ प्रांत सहकार्यवाह प्रा. अतुल मोघे, नागपूर महानगर सामाजिक सद्भाव प्रमुख प्रा. गुलाब वंजारी, या ग्रंभाचे स्टोरी बोर्ड- संवाद लिहिणारे लेखक श्याम पेठकर, वर्डस् अँड व्ह्य���जच्या संचालक भाग्यश्री पेठकर, चित्रकार अजय रायबोले, अजय बिवडे, नितीश गाडगे, नागपूर सकाळचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे, राजेंद्र शेगोकार हे उपस्थित होते.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://surreta.com/?q=content/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1", "date_download": "2021-09-22T17:04:58Z", "digest": "sha1:R27TGEYZVKNZGRJUWRKQNDLQHXSX7YN2", "length": 2563, "nlines": 35, "source_domain": "surreta.com", "title": "एकनाथ गायकवाड | SURRETA", "raw_content": "\n एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ \nमी ४ वर्ष प्रायव्हेट बँकेत काम केल आहे, मला नेहमीच मनात स्वतःचा व्यवसाय करायची ईच्छा होती व्यवसाय करायचा पण काय करायचा ते काळात नव्हत अनुभव खूप आहे पण व्यवसाय करण्याच धाडस होत न्हवते त्या नंतर माझा जिवलग मित्र ज्ञानेश्वर काळे ( मास्तर ) यानी सुरेटा पोर्टल बद्दल माहिती दिली व मला सुरेटा नोकरी मदत केंद्र सुरु करण्यास मदत केली व मला सुरेटा टिम आणि आपले सर्वांचे सुरेटा टिमचे गुरु यांन�� हि वेळोवेळी आपला वेळ देऊन नेहमीच मदत केली आणि मी जो निर्णय घेतला आहे त्याचा मला कधी पाच्छाताप नाही झाला माझ्या व्यवसायाला अजून पूर्ण १ वर्ष नाही झाले पण मी समाधानी आहे. मी समाधानी असल्यामुळे माझा ग्राहकाना व तरुण विध्यार्थी मित्रांना चांगले सहकार्य करू शकतो. थँक्स सुरेटा टिम\nशॉप नं, ४, साईनाथ कॉम्प्लेक्स, सिंहगड रोड, नांदेड पुणे - ४११ ०४१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vsmnagpur.org/product/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE-%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA/", "date_download": "2021-09-22T17:29:30Z", "digest": "sha1:H3OIXTXQIC57XRHQIGAB2FC42K6F276W", "length": 2639, "nlines": 82, "source_domain": "vsmnagpur.org", "title": "ठाणाला बौद्ध लेणी :म.न. देशपांडे – Vidarbha Sanshodhan Mandal, Nagpur", "raw_content": "\nठाणाला बौद्ध लेणी :म.न. देशपांडे\nठाणाला बौद्ध लेणी :म.न. देशपांडे\nठाणाला बौद्ध लेणी :म.न. देशपांडे\nठाणाला बौद्ध लेणी :म.न. देशपांडे quantity\nठाणाला बौद्ध लेणी :म.न. देशपांडे\nशिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख :म. म. डॉ. वा . वि. मिराशी\nऋग्वेदाचे अवलोकन : श्री. श्री. ल. पांढरीपांडे\nभवानी पंडितांची बखर – संपादक श. गो. कोलारकर\nसंशोधन लेखसंग्रह : कै. हरि नारायण नेने\n*८८ वा स्थापना दिवस*\nविदर्भ संशोधन मंडळाची स्थापना दिनांक १४ जानेवारी १९३४ रोजी नागपूर येथे झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://adarshgavkari.com/news/aurangabad/Reduce-covid-patient-mortality", "date_download": "2021-09-22T17:06:06Z", "digest": "sha1:PIEX4HKIOYUYOAKEMUI7TIUZUU22DL6R", "length": 8573, "nlines": 56, "source_domain": "adarshgavkari.com", "title": "जिल्ह्यातील कोविड रूग्ण मृत्यू दर कमी करा", "raw_content": "\nजिल्ह्यातील कोविड रूग्ण मृत्यू दर कमी करा\nकोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कारणांचा शोध प्रशासनाने घेतला असून, या अभ्यासातून आवश्यक असणार्‍या उपाययोजनांबाबत आरोग्य यंत्रणांनी कार्यवाही करून जिल्ह्यात कोविड रुग्णाचा मृत्यू न होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकार्‍यांना केल्या.\nऔरंगाबाद : कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कारणांचा शोध प्रशासनाने घेतला असून, या अभ्यासातून आवश्यक असणार्‍या उपाययोजनांबाबत आरोग्य यंत्रणांनी कार्यवाही करून जिल्ह्यात कोविड रुग्णाचा मृत्यू न होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकार्‍यांना केल्या.\nजिल्��ाधिकारी कार्यालयात शुक्रवार, 30 रोजी आयोजित जिल्हास्तरीय कोविड आढावा बैठकीत चव्हाण बोलत होते. या बैठकीस मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, संगीता सानप, रिता मैत्रेवार, संगीता चव्हाण, मंदार वैद्य, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. नीता पाडळकर, पर्यटन विभागाचे उपसंचालक श्रीमंत हारकर, डॉ. लड्डा, डॉ. विजयकुमार वाघ, अजोय चौधरी आदी उपस्थित होते. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, चाचण्यांवर भर देणे, रिक्षा चालक, भाजी विक्रेते, दूध विक्रेते, दुकानदार आदी सुपर स्प्रेडर व्यक्तींचीही चाचणी करण्याबाबत त्यांनी आरोग्य विभागाला सूचित केले. जिल्ह्यात 24 ठिकाणी ऑक्सीजन प्लांटपैकी चार प्लांट उभारलेले असून उर्वरीत प्लांट लवकरात लवकर उभारण्याबाबतही त्यांनी सांगितले.\nडॉक्टरांना प्रशिक्षण : संभाव्य तिसर्‍या लाटेचा बालकांना धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत असल्याने त्या दृष्टीनेही प्रशासनाने उपाययोजना केलेल्या आहेत. यामध्ये आयसीयू, व्हेंटीलेटरसह एकूण 631 बेड बालकांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये 45 व्हेंटीलेटरचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अजून 28 व्हेंटीलेटर सीएसआर निधीतून उपलब्ध झालेले आहेत. जवळपास 300 डॉक्टरांना लहान बालकांना हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.\nम्युकरमायकोसिस उपचाराचा संपूर्ण खर्चासह जनआरोग्यसाठी विचार करा\nकोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने प्रशासन चिंतेत\nसात हजार लस मिळाली, आज 43 केंद्रावर लसीकरण\nकुल्फी विक्रेत्याच्या डोक्यात हातोडा घालून खून\nनऊ खासगी रुग्णालयांत लसीसाठी शुल्क\nबाजारपेठांतूनच कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फैलाव\nऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यावर भर\nदिल्लीत हिंदू सेनेचा राडा; असदुद्दीन ओवेसींचे निवासस्थान फोडले\nनिम्नदुधना प्रकल्पाची 14 दारे उघडली, 30 हजार 324 क्युसेक पाण्याचा विसर्ग\nशेतकर्‍यांची भरभराट होऊ दे\nतीस-तीस योजनेत चारशेपेक्षा अधिक शेतकर्‍यांची फसवणूक\nखुलताबादेत ट्रामा केअर सेंटर उभारा\nनगरपंचायतचा ढिसाळ कारभार; नागरि��ांची पाण्यासाठी भटकंती\nविकासकामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई\nकोरोनामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची औरंगाबादकडे पाठ\nमनपा कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखली\nखा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पाच बछड्यांचे नामकरण\nखा. सुप्रिया सुळेंना औरंगाबादेतून लोकसभा लढवण्याची ऑफर\nप्रशासक जाताच अधिकारी रिलॅक्स\nकोरोना चाचणी अहवालावर आता क्यूआर कोड\nवीस दिवसांतच डेंग्यूचे 46 रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA", "date_download": "2021-09-22T18:23:43Z", "digest": "sha1:EIXIGFEHH6EGDQ5UHPB5KNRYDYBA6HSL", "length": 4164, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:देशानुसार भूकंप - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nभारतामधील भूकंप‎ (१ क)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मे २००९ रोजी १७:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/cowin-registration-for-18/", "date_download": "2021-09-22T16:47:42Z", "digest": "sha1:ACNGFH55IUEY3XJKQHWYVMT6SLJJV3JR", "length": 4968, "nlines": 93, "source_domain": "mmkmedia.in", "title": "cowin registration for 18 - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nCowin Registeration : कोविड लसीकरणासाठी अवघ्या चार तासात जवळपास 80 लाख...\nCOWIN App Registration: कोविन ॲपवर तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण नोंदणीला सुरुवात, नोंदणीदरम्यान...\nमी, रोहिणी.. : ‘विजय दीनानाथ चौहान’ची माँ\nरोहिणी हट्टंगडी [email protected] ‘‘गेल्या लेखात ‘हिरो की माँ’ छाप भूमिकांबद्दल लिहिलं, पण या भूमिकांमधलीही मला आवडलेली आणि करताना मजा आलेली भूमिका म्हणजे ‘विजय दीनानाथ...\nपडसाद : नाती सांभाळणे गरजेचे\n‘ कटकट करणारी आई’ हा चतुरंग पुरवणीतील (२१ ऑगस्ट) डॉ. अंजली जोशी यांचा लेख वाचला. सध्याच्या करोनाकाळात कुटुंबीय घरामध्ये जास्त काळ एकत्र राहात...\nही महिला मातीशिवाय घराच्या छतावर फळे आणि भाज्या पिकवते, पिकवण्याची पद्धत बघून व्हाल थक्क\nआपण कधी मातीशिवाय फळ आणि भाज्या पिकवत असल्याचे ऐकले आहे आता आपण विचार कराल की हे कसे शक्य आहे आता आपण विचार कराल की हे कसे शक्य आहे पण पुण्यातील नीला रेनावीकर ही महिला गेल्या 10 वर्षांपासून आपल्या घराच्या छतावर मातीशिवाय फळे आणि भाजीपाला पिकवत आहे.\nआमचे येथे ‘नॅच्युरल सीझर’ करून मिळेल\nडॉ. शंतनू अभ्यंकर [email protected] ‘नॅच्युरल’, ‘हर्बल’ आणि ‘होलिस्टिक’ या शब्दांना सध्या मोठंच महत्त्व आलंय. हे शब्द सर्वाधिक वापरले जातात, ते आरोग्य क्षेत्रातच. पण जेव्हा...\nगद्धेपंचविशी : स्वभान देणारे अस्वस्थ दिवस\nकॉलेज व हॉस्टेलच्या दर महिन्याच्या फीची जबाबदारी बाबांनी घेतली आणि पॉकेटमनीची जबाबदारी माझ्या धाकट्या आत्यानं आणि धाकट्या काकांनी घेतली. || नीरजा ‘‘ गद्धेपंचविशीचा माझा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/06/bhumi-pujan-of-mama-lake-deepening.html", "date_download": "2021-09-22T18:21:26Z", "digest": "sha1:IW6BJ5C2QRATPWPIHHGDLYTEVQD6UMGD", "length": 17107, "nlines": 102, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "रोजगार हमी योजने अंतर्गत मामा तलाव खोलीकरणाचे भूमिपूजन संपन्न. - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / सिंदेवाही तालुका / रोजगार हमी योजने अंतर्गत मामा तलाव खोलीकरणाचे भूमिपूजन संपन्न.\nरोजगार हमी योजने अंतर्गत मामा तलाव खोलीकरणाचे भूमिपूजन संपन्न.\nBhairav Diwase रविवार, जून ०६, २०२१ चंद्रपूर जिल्हा, सिंदेवाही तालुका\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही\nसिंदेवाही:- आज दिनांक 03 जुन 2021 ला ग्राम पंचायत वाकल येथे म.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत मामा तलाव खोलीकरण च्या कामाचे भूमिपूजन राहुल सिद्धार्थ पंचभाई सरपंच ग्रा.पं.वाकल यांचे हस्ते करण्यात आले.\nत्या प्रसंगी सोरते सर pto पं. स. सिंदेवाही दिनेश मांदाडे उपसरपंच वाकल राहुल चिमलवार सदस्य ग्रा.पं.वाकल, सविता कोकोडे सदस्य ग्रा. पं. वाकल नंदा भोयर सदस्य ग्रा.पं.वाकल मा.मंगला गावतुरे सदस्य ग्रा.पं.वाकल इत्यादी लोक उपस्थित होते.\nत्याच प्रमाणे आरोग्य विभाग पं.स.सिंदेवाही व ग्रा.पं.वाकल यांचे विद्यमाने म.ग्रा.रो.ह.यो.च्या मजुरांचे अँटी जेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला. सदर कॅम्प मध्ये एकूण 220 मजुरांची अँटी जण टेस्ट करण्यात आली. त्या प्रसंगी जगदाडे सर, तहसीलदार तह. कार���य. सिंदेवाही, धात्रक सर नायब तहसीलदार सिंदेवाही मा.चिडे सर आर. आय. सिंदेवाही मा.घाटोडे सर ए.बी.डी.ओ.सिंदेवाही, डॉ.मानकर सर एम.ओ.सिंदेवाही, नागोसे सर वि.अधिकारी आरोग्य मा.बारेकर ग्रामसेवक वाकल तसेच ग्राम पंचायत कमेटी यांचे उपस्थितीत सदर काम पार पडला\nयशस्वीततेसाठी वामन कोकोडे ग्रा.प.कर्मचारी, रमेश मेश्राम रोजगार सेवक, जगदीश कोकोडे पा.पु.कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.\nरोजगार हमी योजने अंतर्गत मामा तलाव खोलीकरणाचे भूमिपूजन संपन्न. Reviewed by Bhairav Diwase on रविवार, जून ०६, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद��रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/theft-material-from-the-school-at-dighave-was-seized/", "date_download": "2021-09-22T18:31:03Z", "digest": "sha1:5MMGFHPHTCPFKWUVRJ6JTKAHXQKN4C4W", "length": 8062, "nlines": 86, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "दिघावे येथील विद्यालयातील चोरीचा मुद्देमाल हस्तगत", "raw_content": "\nगुरूवार, सप्टेंबर 23, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nदिघावे येथील विद्यालयातील चोरीचा मुद्देमाल हस्तगत\n दिघावे (ता. साक्री) येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालयातून अज्ञात चोरट्यांनी दुरचित्रवाणीसंचासह, संगणक, प्रिंटर आदी वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. साक्री पोलिसांनी तपास करीत गुन्ह्याचा उलगडा केला असून मुद्देमाल हस्तगत केला. त्या वस्तू विद्यालय प्रशासनाच्या स्वाधीन केल्या.\nदिघावे गावातील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात दि.19 जानेवारी 2019 रोजी अज्ञातांकडुन चोरी करण्यात आली यात टीव्ही, संगणक, प्रिंटर तसेच विद्यालयातील घरेलू गिरणी अशा वस्तू लांबविण्यात आल्या होत्या. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक कल्याण अहिरराव यांनी साक्री पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला होता.\nसाक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक पाटील, संजय शिरसाठ, विजय पाटील, नागेश सोनवणे, जगदीश अहिरे, राजू जाधव, रोहन वाघ, गुलाब शिंपी यांनी शिताफीने तपास केला. संशयित विशाल भोये, दिनेश चौधरी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन विद्यालयातील वस्तू हस्तगत केल्या. पोलिस प्रशासनाने तपासाची सूत्रे योग्य दिशेने फिरवून या चोरीचा घटनेतील आरोपींना तसेच चोरी झालेल्या वस्तू हस्तगत केल्या.\nधुळ्यात गावठी कट्टा बाळगणार्‍याला अटक\n सिरिशा बांदलाचे अवकाशात यशस्वी उड्डाण\ncoronavirus : धुळे शहरात आढळले ३ करोना पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या २४ वर\nतीन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला यश\n7 जुलै 2021 lmadmin तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला यश वर टिप्पण्या बंद\nराष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची ईडी कार्यालयात काल तब्बल ९ तास चौकशी झाली\n9 जुलै 2021 lmadmin राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची ईडी कार्यालयात काल तब्बल ९ तास चौकशी झाली वर टिप्पण्या बंद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.angelinavenusaccessories.com/collections/pillow/products/basic-pillow-29", "date_download": "2021-09-22T18:00:57Z", "digest": "sha1:CBYWD2COZKCMSD63UMYA2AFL5JVVFMDF", "length": 6534, "nlines": 103, "source_domain": "mr.angelinavenusaccessories.com", "title": "अँजेलिना व्हीनस पिलो - अँजेलिना व्हीनस अॅक्सेसरीज", "raw_content": "\nघर > उशी > अँजेलीना व्हिनस उशा\nनियमित किंमत $ 33.00 विक्री किंमत $ 0.00 एकक किंमत /प्रति\nशिपिंग चेकआउटवर गणना केली.\nएक नि��ोजनबद्धरित्या ठेवलेला उच्चारण संपूर्ण खोलीला जीवनात आणू शकतो आणि आपल्याला हे करण्याची गरज उशीच आहे. इतकेच काय, आकार टिकवून ठेवण्यासह मऊ, मशीन धुण्यायोग्य केस म्हणजे दुपारच्या लांब डुलक्या लागल्याचा आनंद आहे.\nYes 100% पॉलिस्टर केस आणि घाला\n• फॅब्रिक वजन: 6.49–8.85 औंस / यडी (220–300 ग्रॅम / एमए)\n• मशीन धुण्यासारखे प्रकरण\n-शेप-रिटेनिंग पॉलिस्टर घाला समाविष्ट (फक्त हँडवॉश)\nThe यूएस मधील रिक्त उत्पादनांचे घटक चीन आणि अमेरिकेतून प्राप्त झाले\nThe युरोपियन युनियनमधील रिक्त उत्पादन घटक चीन आणि पोलंडमधून प्राप्त केले जातात\nहे उत्पादन सामायिक करा\nसामायिक करा Facebook वर सामायिक करा चिवचिव Twitter वर ट्विट लक्षात असू दे रमाबाईंनी खूप शिकवलं पिन\nआपल्या पॅकेजचा मागोवा घ्या\nनवीनतम बातम्या, ऑफर आणि शैलीसाठी साइन अप करा\nकॉपीराइट © 2021, अँजेलीना व्हिनस अ‍ॅक्सेसरीज.\nआता खरेदी अधिक भरणा पर्याय\nपूर्ण पृष्ठ रीफ्रेशमध्ये निवड परिणाम निवडणे\nअली ऑर्डरमधील उत्पादनाचे संपादन करण्यासाठी क्लिक करा.\nटीपः केवळ मालकासाठी दर्शवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51375", "date_download": "2021-09-22T17:07:23Z", "digest": "sha1:2VFAE7QUJOYF2PO6SEIJZJWHJLSAXIF2", "length": 5583, "nlines": 45, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "लोकमान्य टिळक | पत्रकारिता| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nटिळकांनी आगरकर, चिपळूणकर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इ.स. १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृती करणे या विचारांनी केसरी सुरू झाले. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स. १८८२च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.\nसुरुवातीला आगरकरांकडे ' केसरी ' चे संपादकपद तर टिळकांकडे ' मराठा ' या ��ंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही 'केसरी' त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ' केसरी ' चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ' केसरी ' चा आत्मा होता. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' ' टिळक सुटले पुढे काय ', ' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ', ' टोणग्याचे आचळ ', 'हे आमचे गुरूच नव्हेत ', ' बादशहा ब्राह्मण झाले ' हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.\nटिळक-आगरकर मैत्री व वाद\nन्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्यूकेशन सोसायटी\nदु्ष्काळ व प्लेगची साथ\nपहिला राजद्रोहाचा खटला व तुरूंगवास\nपुण्यातल्या भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/02/blog-post_68.html", "date_download": "2021-09-22T18:09:36Z", "digest": "sha1:5TTZCHVHL5XR23X254ONGOEO6YPQQDBX", "length": 15607, "nlines": 99, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "विवाहितेची गळफास घेऊनआत्महत्या. - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / भद्रावती तालुका / विवाहितेची गळफास घेऊनआत्महत्या.\nBhairav Diwase गुरुवार, फेब्रुवारी ०४, २०२१ भद्रावती तालुका\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती\nभद्रावती:- तालुक्यातील बेलगाव येथे राहणाऱ्या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारला दुपारी चार वाजता घडली याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे\nयोगिता गणेश कुरेकर वय 26 वर्ष राहणार बेलगाव असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव असून घरील व्यक्ती शेतकामासाठी शेतात गेले असता घरात कोणी नसताना योगिता ने घराच्या छताला दोर बांधून गळफास घेतला या घटनेची माहिती घरच्यांना होताच त्यांनी याबाबत पोलिसांना सूचना केल्या पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे .पुढील तपास ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.\nविवाहितेची गळफास घेऊनआत्महत्या. Reviewed by Bhairav Diwase on गुरुवार, फेब्रुवारी ०४, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्��� फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_61.html", "date_download": "2021-09-22T17:32:37Z", "digest": "sha1:UHDTORF5IFBJOPQTX555WXBFFMZ6K7ZF", "length": 5451, "nlines": 76, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "पलुस तालुक्यात वीकेंड लाॅकडाउनला प्रतिसाद राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी घेतला आढावा", "raw_content": "\nHomeपलुस तालुक्यात वीकेंड लाॅकडाउनला प्रतिसाद राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी घेतला आढावा\nपलुस तालुक्यात वीकेंड लाॅकडाउनला प्रतिसाद राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी घेतला आढावा\nपलुस (अमर मुल्ला): देशात कोरोना संसर्ग वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना करण्याचे काम प्रशासन करत आहे. कोरोनाला हरवण्यासाठी आज पलुस येथे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आढावा बैठक घेतली.\nयावेळी विश्वजीत कदम म्हणाले, कोरोना रोगाचा पुन्हा एकदा आपणाला सामना करावा लागत आहे. राज्याच्या सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी वैद्यकीय अधिकारी, पोलीस ,महसूल विभाग यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. पलूस कडेगाव या दोन्ही तालुक्यातील लोकांचे लसीकरण जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे . आज पर्यंत दोन्ही तालुक्यातील ४५ वयोगटातील तीस ते पस्तीस टक्के लोकांनी लसीकरण करून घेतले आहे.\nकडेगांव व पलुस या दोन्ही तालुक्यात एकूण २३ कोव्हीड लसीकरण केंद्र सुरू आहेत. जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे. कोरोणाच्या रोगापासून बचाव करण्यासाठी ज्या काही लोकांच्या आरोग्य विषय संरक्षणासाठी संचार बंदी, लॉकडाउन सारखे निर्बंध घातले आहेत. याची कडक अंमलबजावणी करायला हवी. वैयक्तिक किंवा सामाजिक कार्यक्रम बंद करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लावले आहेत याचे कोणी उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात यावी.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://adarshgavkari.com/news/aurangabad/Administration-ready-for-the-third-wave", "date_download": "2021-09-22T18:50:41Z", "digest": "sha1:RU77LKASOVQ5YLRVCKES24G5CSR5MN46", "length": 9275, "nlines": 57, "source_domain": "adarshgavkari.com", "title": "कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी प्रशासन सज्ज", "raw_content": "\nकोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी प्रशासन सज्ज\nऑक्सिजनचाही पुरेसा साठा राहणार; जिल्हाधिकारी चव्हाण यांची माहिती\nऔरंगाबाद : कोरोनाबाधितांची संख्या कमी असली तरी कोरोनाच्या पहिल्या आणि दूसर्‍या लाटेत 3 हजार 490 जणांना प्राण गमवावे लागले. संभाव्य तिसर्‍या लाटेत मृत्यूदर कमी करण्यासाठी डॉक्टरांची टिम मृत्यूचे विश्लेषण करत आहेत. तसेच टेस्टिंगचे प्रमाण वाढवण्यात येणार असून सुपरस्प्रेडरवर कठोर कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकरी सुनील चव्हाण यांनी सांगितले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार, 30 रोजी पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी ही माहिती दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे उपस्थित होते. बहुतांश मृत्यू हे घाटीत झाले कारण बाधिताची अवस्था अत्यंत गुंतागुंतीची झाल्यानंतर त्यांना घाटीकडे पाठवले जात होते. हे करताना रुग्णवाहिकेला उशीर झाला का, तीच्यात सुविधा होत्या का आदी बाधिताच्या मृत्यूला कारणीभुत कोणत्या बाबी आहेत त्यांचा शोध घेतला जात आहे. यातुन संभाव्य तीसर्‍या लाटेत उपाययोजना करता येतील असे चव्हाण यावेळी म्हणाले. लसीकरणासाठी सध्या पुरेशा लस आहेत. जिल्ह्यासाठी 57 हजार लस आल्या आहेत त्यापैकी ग्रामीणसाठी 40 हजार तर शहरासाठी 17 हजार लस देण्यात आल्या आहेत. नागरीकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन करून चव्हाण यांनी, चाचण्यांचे प्रमाण वाढविणे, रिक्षावाले, भाजीवाले, दुधवाले, दुकानदार या सुपरस्प्रेडरांची टेस्टींग करण्यावर भर देणे, मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई, जप्ती, सील ठोकणे अशा कठोर कारवाईच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.\nसंभाव्य तिसर्‍या लाटेसाठी ऑक्सिजन पुरेसे : जिल्ह्यात ऑक्सिजनची भरपूर उपलब्धता आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचे 24 प्लांटचे नियोजन करण्यात आले असून 4 प्लांट सुरू झालेले आहेत. उर्वरीत प्लांटची किरकोळ कामे बाकी असून तेदेखील आठ दिवसात प��र्ण होतील. तसेच शासकीय स्तरावरच्या प्लांटमध्ये 15 मेट्रीक टन तर खासगीच्या प्लांटमध्ये 5 मेट्रीक टन असे रोज 20 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती रोज होणार आहे. रोज 1542 सिलेंडर तयार होतील यामुळे संभाव्य लाट आली तरी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही असा विश्वास जिल्हाधिकारी चव्हाण यांनी व्यक्त केला.\nरुग्ण दाखलसाठी नवे सॉफ्टवेअर : कोरोनाकाळात अनेक रुग्णालयांनी गंभीर रूग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिल्याच्या घटनांकडे लक्ष वेधले असता चव्हाण म्हणाले, यापुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी डिजिटल डमिशनचा आमचा प्रयत्न आहे. तशा प्रकारचे सॉफ्टवेअर तयार झाले आहे. माझी हेल्थ माझ्या हाती या पला रूग्णालये जोडून डिजीटल डमिशचे नियोजन आहे.\nजानेवारी, फेब्रुवारीच्या वेतनाची कोरोना योद्धांना प्रतिक्षाच\nरात्रीत जलवाहिनी फुटल्याने धावपळ\nगुंड मारत होते, तो ओरडत होता, पण माणुसकी जागली नाही\nआराध्याच्या पंखाना मिळाले भरारी घेण्याचे बळ\nबाजार सावंगी-टाकळी राजेराय रस्त्याची दुरवस्था\nनिवडणूक होईपर्यंत मनपावर प्रशासकपदी पांडेय कायम\nऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यावर भर\nदिल्लीत हिंदू सेनेचा राडा; असदुद्दीन ओवेसींचे निवासस्थान फोडले\nनिम्नदुधना प्रकल्पाची 14 दारे उघडली, 30 हजार 324 क्युसेक पाण्याचा विसर्ग\nशेतकर्‍यांची भरभराट होऊ दे\nतीस-तीस योजनेत चारशेपेक्षा अधिक शेतकर्‍यांची फसवणूक\nखुलताबादेत ट्रामा केअर सेंटर उभारा\nनगरपंचायतचा ढिसाळ कारभार; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती\nविकासकामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई\nकोरोनामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची औरंगाबादकडे पाठ\nमनपा कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखली\nखा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पाच बछड्यांचे नामकरण\nखा. सुप्रिया सुळेंना औरंगाबादेतून लोकसभा लढवण्याची ऑफर\nप्रशासक जाताच अधिकारी रिलॅक्स\nकोरोना चाचणी अहवालावर आता क्यूआर कोड\nवीस दिवसांतच डेंग्यूचे 46 रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/bhandara-nagar-parishad-recruitment-2021-openings-for-different-posts-mham-604786.html", "date_download": "2021-09-22T17:58:50Z", "digest": "sha1:5NZ4DFGMJRZH7GNUALIB5HAKIDP3CRFW", "length": 5004, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Job Alert: नगर परिषद जिल्हा भंडारा इथे विविध पदांसाठी पदभरती; या पत्त्यावर करा अर्ज – News18 Lokmat", "raw_content": "\nJob Alert: नगर परिषद जिल्हा भंडारा इथे विविध पदांसाठी पदभरती; या पत्त्यावर करा अर्ज\nJob Alert: नगर परिषद जिल्हा भंडारा इथे विविध पदांसाठी पदभरती; या पत्त्यावर करा अर्ज\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2021 असणार आहे.\nभंडारा, 14 सप्टेंबर: नगर परिषद जिल्हा भंडारा (Bhandara Nagar Parishad) इथे लवकरच विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राध्यापक (Professor) प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) शिक्षक (Teacher) पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - M. Sc, B. Ed / B. Sc, B. Ed पर्यंत शिक्षण आवश्यक. प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) - HSC पर्यंत शिक्षण आवश्यक. शिक्षक (Teacher) - B. Sc, B. Ed / MA, B. Ed / BA, B. Ed / HSC, D. Ed पर्यंत शिक्षण आवश्यक. हे वाचा - मोठी बातमी देशातील 'या' टॉप IT कंपन्यांचं Work From Home होणार बंद; बघा संपूर्ण लिस्ट या पत्त्यावर पाठवा अर्ज नगर परिषद कार्यालय, भंडारा अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 ऑक्टोबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bhandaramahaulb.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा\nJob Alert: नगर परिषद जिल्हा भंडारा इथे विविध पदांसाठी पदभरती; या पत्त्यावर करा अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://margdarshanastrology.com/marathi/index.php", "date_download": "2021-09-22T17:49:02Z", "digest": "sha1:7SNXIF27QJZB6D3IN4DIKYO2COATWK23", "length": 16207, "nlines": 112, "source_domain": "margdarshanastrology.com", "title": "MargDarshan अॅप: प्रश्न विचारा, उत्तर मिळवा", "raw_content": "\nप्रश्न विचारा, उत्तर मिळवा\nMargDarshan अ‍ॅप VIBERSTROLOGY वर आधारित आहे. आपल्या दैनंदिन घडामोडींचा अंदाज लावण्याची ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. या पद्धतीनुसार असे मानले जाते की पृथ्वीसह सात ग्रह आणि दोन अदृश्य ग्रह (राहू आणि केतू) यांनी तयार केलेले कंप आपले नशिब आणि भविष्यातील घटनांचे संचालन करतात.\nआपल्याला आवडतील अशी वैशिष्ट्ये\nMargDarshan अ‍ॅपची ठळक वैशिष्ट्ये\nआपल्या प्रश्नाचे किंवा समस्येचे उत्तर मिळवा\nजन्म चार्ट घेण्याची आवश्यकता नाही\nVIBERSTROLOGY प्रश्नोत्तराच्या आधारे भविष्यातील घटनांचा अंदाज लावण्याची वैज्ञानिक पद्धत आहे. या पद्धतीनुसार असे मानले जाते की पृथ्वीसह सात ग्रह आणि दोन अदृश्य ग्रह (राहू आणि केतू) यांनी तयार केलेले कंप आपले नशिब आणि भविष्यातील घटनांचे संचालन करतात.\nया नऊ ग्रहांनी आणि पृथ्वीद्वारे तयार केलेली उर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते आणि कंप बनवते. या स्पंदनांचा परिणाम समजून घेण्यासाठी VIBERSTROLOGY म्हणतात. हे स्पंदने ध्यान, प्रार्थना किंवा हवन, पूजा, पाठ (मंत्रांचे पठण) इत्यादी कार्यांद्वारे नियंत्रित केल्या जाऊ शकतात. आम्ही दररोजच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या स्पंदने देखील वापरू शकतो.\nआपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या सोडवण्यासाठी आपण हवन, पूजा इत्यादी उपक्रम राबवू शकत नाही. आपल्या शारीरिक कंपनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, आम्ही आपल्याला ध्यान करण्याची विनंती करतो आणि त्याद्वारे गुरु मंत्र जप करा. ध्यान आणि मंत्राद्वारे, ही स्पंदने लेझर किरणांप्रमाणे कार्य करतील, सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील.\nMargDarshan अ‍ॅप एक फायदेशीर करार कसा आहे\nआपल्या आयुष्यात बर्‍याच वेळा अशी परिस्थिती उद्भवते जेव्हा आपल्या मनात आपल्या भावीबद्दल वेगवेगळे प्रश्न असतात. अशा परिस्थितीत आपण आपल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी ज्योतिषीचा सल्ला घ्या. विशिष्ट परिस्थितींमध्ये लोकांना दररोज ज्योतिषांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. अशी अनेक ऑनलाइन ज्योतिष साइट आहेत जी सशुल्क ऑनलाईन सल्लामसलत देखील करतात, जरी पहिला प्रश्न विनामूल्य असला तरी या साइट्स प्रत्येक प्रश्नासाठी साधारणत: किमान रुपये 100 ते जास्तीत जास्त रुपये 5000 शुल्क आकारू शकतात.\nऑनलाईन साइटवरुन उत्तरे मिळवताना तुम्हाला ज्या प्रक्रियेमधून जाण्याची आवश्यकता आहे त्याविषयी आम्ही तुम्हाला संक्षिप्त माहिती देऊया.\n1) सर्फ करणे आणि साइट निवडणे - 15 मिनिटे.\n2) पाच जणांच्या पॅनेलमध्ये ज्योतिषी निवडणे - 15 मिनिटे.\n3) ऑनलाईन पेमेंट करणे आणि आपली क्वेरी विचारणे - 5 मिनिटे.\nही प्रक्रिया वेळ घेणारी आहे आणि आपल्या अंदाजांसाठी आपल्याला 24 ते 48 तास प्रतीक्षा करावी लागेल. हे आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवते. जरी, परिणाम हमी नाही. आम्ही भिन्न आहोत, कारण आम्ही आपल्या प्रश्नांची त्वरित निराकरणे देतो, हमी निकालासह.\nतथापि, आपण आमचे MargDarshan अॅप डाउनलोड केल्यास आपण केवळ 299 रुपयांमध्ये 365 प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता. कल्पना करा की आपण आमच्याबरोबर किती बचत करू शकता.\nइतर कोणत्याही ज्योतिषशास्त्रीय वेबसाइटवर आपण 365 प्रश्न विचारल्यास आपल्याकडून एकूण 36500 रुपये शुल्क आकारले जाईल.\nआमच्यासह, आपण 36051 रुपये (36500 - 299) वाचवू शकता. या रकमेसह, आपण वैष्णो देवी येथे कौटुंबिक सहल घेऊ शकता. जर ऑनलाईन कन्सल्टन्सी फी 500 रुपये असेल तर आपण आमच्या जवळपास 1.7 लाख रुपये वाचवू शकता. या रकमेसह, आपण चार धाममध्ये कौटुंबिक सहल घेऊ शकता.\nआमच्या अ‍ॅपने दिलेल्या निराकरणांच्या अचूकतेबद्दल आपल्याला खात्री देण्यासाठी आम्ही आपल्याला 7 दिवसांचा विनामूल्य चाचणी कालावधी प्रदान करतो. चाचणी कालावधी दरम्यान आपण आमच्या अॅपचा वापर करून आपल्या प्रश्नांची निराकरणे मिळवू शकता आणि दुसर्‍या वेबसाइट / अ‍ॅप / ज्योतिषी द्वारा सुचविलेल्या समाधानाच्या विरूद्ध त्याच्या अचूकतेची आणि तंतोतंतपणाची तुलना करू शकता.\nज्योतिष चार्टपेक्षा Prashnawali अॅप हा एक चांगला पर्याय का आहे\nसमस्यांचा सामना करत असताना, आम्ही आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ज्योतिषीकडे जातो. ज्योतिषी आमच्या जन्माच्या चार्टचा अभ्यास करतो आणि त्याच्या गणितांवर आधारित, काही भविष्यवाण्या (FALIT) करतात जे आपल्याला स्वीकारले पाहिजेत.\nMargDarshan अ‍ॅप वापरुन आपण एक प्रश्न किंवा समस्या ठेवता आणि सोप्या पद्धतीचा अवलंब करून त्वरित तोडगा काढला जातो.\nआमच्या अ‍ॅप आणि पारंपारिक ज्योतिषींमध्ये काय फरक आहे\nपरंपरेनुसार आपला ज्योतिषांवर विश्वास आहे आणि परंपरेनुसार आपला स्वतःवर विश्वास नाही.\nGoodMorning आणि MargDarshan अ‍ॅप सल्ला देतो की आपणास स्वतःवर विश्वास असणे आवश्यक आहे.\nप्रश्नः तुम्ही अनेक उपलब्ध ऑनलाइन प्रश्नावली प्रवचनांच्या विरोधात MargDarshan अ‍ॅप का निवडावे\nउत्तर: Viberstrology मध्ये, निराकरणे पूर्व-निर्धारित केलेली आहेत. हे निराकरण तत्त्वज्ञ आणि विद्वानांनी त्यांच्या संपूर्ण अभ्यासानुसार सुचविले आहे.\nप्रत्येक प्रश्नावलीमध्ये पूर्व-निश्चित प्रश्न विशिष्ट संख्येपुरते मर्यादित असतात.\n1. राम श्लोका - 9 डोहा (समाधान)\n2. हनुमान प्रश्नावलीमध्ये - 49 निराकरण\n3. दुर्गा प्रश्नावलीमध्ये - 15 ते 48 निराकरण\n4. गणेश प्रश्नावली मध्ये - 64 निराकरण\n5. कृष्णामूर्ती पद्धतीमध्ये - 248 निराकरण\n6. टॅरो कार्डमध्ये - 52 पर्यंत (कार्डांची संख्या)\nGoodMorning आणि MargDarshan अॅप्समध्ये पूर्व-निर्धारित निराकरणे सुमारे 400 आहेत. म्हणूनच आपल्याकडे विस्तीर्ण समाधान आहे जे अचूक आणि प्रभावी परिणाम देईल.\nआमच्या अ‍ॅपसह अधिक मिळवा\nप्रश्न विचारा, निराकरण मिळवा\nप्रश्न विचारा आणि आपल्या प्रश्नांचे किंवा समस्यांचे निराकरण करा\nपैसे मिळविण्यासाठी एक संदर्भ द्या\nपैसे मिळविण्यासाठी आपल्या मित्र आणि नातेवाईकांना MargDarshan अॅपचा संदर्भ द्या\nMargDarshan अॅप सध्या आठ भाषांमध्ये उपलब्ध आहे - हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश, तामिळ, मराठी, बंगाली आणि गुजराती.\nप्रत्येक व्यक्तीची स्वतःची उर्जा आणि स्वतःचा अंदाज असतो.\nहे कसे कार्य करते\nखाते तयार करा 1\nआपल्या मित्रांना सामायिक / रेफर करा 2\nपैसे कमवा व मजा करा 3\nआपल्या मोबाइल फोनवर MargDarshan अॅप डाउनलोड करा आणि आपले खाते तयार करा.\nआपल्या मित्रांना सामायिक / रेफर करा\nआपल्या मित्र आणि नातेवाईकांना MargDarshan अ‍ॅप सामायिक आणि रेफर करा.\nपैसे कमवा व मजा करा\nप्रत्येक रेफरसाठी आपण 30 गुणांची कमाई कराल. आपण पेटीएमद्वारे पॉइंट्स कॅच करू शकता.\nप्रो योजनेत श्रेणीसुधारित करा\n7 दिवसांची विनामूल्य चाचणी\nएका वर्षात 365 भविष्यवाणी\n7 दिवसांची विनामूल्य चाचणी\nएका वर्षात 365 भविष्यवाणी\nसतत विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nemane-nemade.blogspot.com/2010/12/blog-post_10.html", "date_download": "2021-09-22T18:39:24Z", "digest": "sha1:FPUWS476P3LWUYDOIA4GRWSJYJFIIS6K", "length": 9896, "nlines": 60, "source_domain": "nemane-nemade.blogspot.com", "title": "नेमाने नेमाडे", "raw_content": "\nशुक्रवार, १० डिसेंबर, २०१०\nबख्तिनच्या हुकुमाबरहुकूम \"हिंदू\"ची शैली विनोद, विडंबन, त्रागा, असणारी आहे. त्यात गोष्टीवेल्हाळपणा आहे. लोकवाङमायतले पोवाडे, गार्‍हाणे, अभंग, ओव्या, वगैरे असणारे आहे. त्यात उत्क्रांतीच्या कथा आहेत. बोली भाषेचा बाज आहे. नायकाचे निवेदन व इतर वर्णने अप्रतीम भारदस्त प्रमाण भाषेत आहेत. त्यात राजकारणातले नामांतर प्रकरण आहे. मराठवाडा विद्यापीठातले भ्रष्टाचार प्रकरणाचे किस्से आहेत. आधुनिक जागतिक वस्तुस्थिती सांगणारे ( नायकाला कसे सहा महिन्यात अमेरिकेतून व्हिसा संपला की हाकलतात,) शहरीकरणाने नायक कसा विव्हळ होतो, तरी मुलाच्या सोयीसाठी दहिसरला फ्लॅट घेऊन राहतो असे वस्तुस्थितिचे वर्णन करणारे आधुनिकपण आहे. प्रमाणभाषेचा भारदस्तपणा आहे, बोलीचा आभास आहे. बोधपर वचने आहेत, त्राग्याची स्वगते आहेत तर तात्विक चर्चा कराव्यात असल्या विषयांवरची भाषिते आहेत. एकूण नेमाडे म्हणतात त��ी शैलीचीही समृद्ध अडगळ आहे.\nभैरप्पांची भाषा अतिशय सरळ, बाळबोध, अनलंकृत अशी आहे. त्यात जी अवतरणे येतात ती कथेतली पात्रे जेव्हा श्लोक वगैरे म्हणतात तेव्हाच येतात. भर आहे तो निरनिराळ्या जातींची माहीती, त्यांचे रीतीरिवाजांचे बारकावे, त्यांच्या समजुती वगैरेवर. प्रसिद्ध प्रचलित म्हणी आहेत. इतिहासाच्या अभ्यासानिमित्त इतिहासावरची भाष्ये आहेत. उमा कुलकर्णी ह्यांनी आतापर्यंत ३८ पुस्तकांची भाषांतरे केलेली आहेत तसेच त्यांना बरेच पुरस्कारही मिळालेले आहेत. मुद्रणाच्या अनेक चुका असल्या तरी भाषांतरित भाषा सरळ साधी आहे. भैरप्पांची अशी हातोटी आहे की ते अतिशय बारकाईने व सावकाश वर्णन करतात. नायिका मळ्यात झोपडीत स्वयपाक करते असे दाखवताना चुलीवर ती कशी काटकसर करते, आधी कोणती भांडी घासून घेते, कपडे कसे वगैरे बारकाईचे निरिक्षण असते, त्यामुळे चित्र अगदी रेषा अन रेषाने चितारल्या जाते.\nनेमाडेंना स्वत: अलंकारिक भाषा आवडत नाही. प्रमाण भाषा ही बोली भाषा बोलणार्‍यांच्या सहनशीलतेचे उदाहरण आहे , असा त्यांचा लाडका दावा आहे. कदाचित त्यामागे भाषेच्या साधेपणाच्या सौंदर्याचे भान असावे. असाच शैलीचा साधेपणाही भैरप्पांच्या लिखाणात भावणारा आहे. इथे नेमाडेंची अगडबम/भारदस्त प्रमाण शैली ही सरळ शैलीवाल्यांच्या सहनशीलतेचे उदाहरण ठरावे \nनेमाडेंची शैली गुंतागुंतीची, प्रचंड दाहक, व्यवस्थेच्या टोकाच्या विरोधासाठी प्रचंड शिव्या व विडंबन असलेली अशी आहे तर भैरप्पांची शैली सरळ, बाळबोध वळणाची, तरीही विचार प्रबोधन करणारी, अशी आहे. अर्थात ह्यावरून कोणती शैली चांगली व कोणती वाईट हे आपण ठरवू शकत नाही, पण फरक अवश्य जाणवू शकतो.\nकादंबरी आत्मचरित्रपर केल्याने नेमाडेंना विश्वासार्हतेचा फायदा जरूर मिळतो पण त्याचबरोबर भैरप्पांची पात्रे जी उदात्ततेचा रंग लेतात ते नेमाडेंच्या पात्रांकडून हुकतेच. कल्पितकथेत नायिका मळ्यावर राहून हवन, शेती, अभ्यास, करू शकते; तिचे पुजारी वडील देवाला दगड म्हणू शकतात, वेडे होऊ शकतात; परत मुलीला वारसाहक्क देऊन आदर्शही होतात. असे नेमाडेंची पात्रे करू शकत नाहीत. त्यामुळे पात्रे वास्तवातली मुळमुळीत, रीतीनिष्ठ, पण लेखकाची व पात्रांची स्वगते मात्र जहाल असा विरोधाभासही जाणवतो. विद्रोहाच्या रंगासाठी नेमाडेंची आत्मचरित्रपर शैली थोडी तोक���ी पडते तर भैरप्पांची कल्पितकथा विषयाला न्याय देते. ( क्रमश: )\nद्वारा पोस्ट केलेले the Bhalerao येथे ९:३७ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nभैरप्पा व नेमाडे--एक तौलनिक अभ्यास विद्रोह व बहु-...\nभैरप्पा व नेमाडे: एक तौलनिक अभ्यास:५ दाब व त्यांच...\nभैरप्पा व नेमाडे: एक तौलनिक अभ्यास:---५ निवेदन श...\nभैरप्पा व नेमाडे एक तौलनिक अभ्यास: शहरीकरण व श्रम...\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_71.html", "date_download": "2021-09-22T18:08:14Z", "digest": "sha1:R7VY3XT73UBPKYXO62P52IO6DJ7KFCAH", "length": 4593, "nlines": 75, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सांगली महापालिका क्षेत्र कोरोना चा नवा हाॅटस्पाट : दिवसभरात १५८ कोरोना पॉझिटीव्ह", "raw_content": "\nHomeसांगली महापालिका क्षेत्र कोरोना चा नवा हाॅटस्पाट : दिवसभरात १५८ कोरोना पॉझिटीव्ह\nसांगली महापालिका क्षेत्र कोरोना चा नवा हाॅटस्पाट : दिवसभरात १५८ कोरोना पॉझिटीव्ह\nसांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट सुरु असून सांगली महापालिका क्षेत्र आता कोरोनाचा हाॅटस्पाट ठरले आहे. आज सांगली शहरात १११ तर मिरज शहरात ४७ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सांगली जिल्ह्यात देखील आज ४११ इतके सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.\nसांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागासह महापालिकेच्या हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका क्षेत्रात दररोज शंभर नवीन रुग्णांची भर पडत होती. आज यामध्ये वाढ होऊन आज १५८ रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आज जिल्ह्यात तालुकानिहाय आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे: आटपाडी १६ ,जत २७ कडेगाव १८ कवठेमंहकाळ १२, खानापूर ३४, मिरज २८, पलूस २५, शिराळा १२, तासगाव २० , वाळवा-६१, तसेच सांगली शहर १११ तर मिरज शहर ४७ असे जिल्ह्यात एकूण ४११ इतके रुग्ण आढळून आले आहेत.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nलाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/old-woman-robbed-of-jewellery-worth-lakhs-from-her-flat-11374", "date_download": "2021-09-22T18:03:14Z", "digest": "sha1:AFKAS6QRCXJDI3TYJEFCQETMRGV2JWD4", "length": 7212, "nlines": 122, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Old woman robbed of jewellery worth lakhs from her flat | महिला नोकरानेच केली मालकिणीच्या घरात चोरी", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमहिला नोकरानेच केली मालकिणीच्या घरात चोरी\nमहिला नोकरानेच केली मालकिणीच्या घरात चोरी\nBy मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nमहिला नोकर आणि तिच्या बहिणीनेच घरात चोरी केल्याचा आरोप बोरिवली (प.) लिंक रोड येथील होरायजन इमारतीत राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने केला आहे. यासंदर्भात या वृद्ध महिलेने त्या दोंघींविरोधात पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. सध्या बोरीवली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा धुत (62) या बोरिवलीतल्या प्रथमेश इमारतीतल्या फ्लॅट सी -1 मध्ये आपल्या कुटुंबियांसह रहातात. त्यांनी दीपा या महिलेला घरकामासाठी ठेवले होते. तिथे अधूनमधून दीपाची बहीण देखील येत असे. संपूर्ण कुटुंबिय शनिवारी जेव्हा बाहेरून घरी परतले तेव्हा घरातील साडेआठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इतर सामानाची चोरी झाल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर कुटुंबियांनी यासंदर्भात बोरिवली पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर बोरिवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी दीपा आणि तिच्या बहिणीविरोधात कलम 381 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.\nकोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत\nमुंबई वगळता राज्यात ३ सदस्यीय प्रभाग पद्धत मंजूर\nBig Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nसर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले\nअन् पंजाब किंग्सला 'ती' चूक पडली महागात\nगेल्या ८ महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींवर अत्याचार\nएसटीचे ८५००हून अधिक कर्मचारी कोरोनामुक्त\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा\nठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामाचा मुहूर्त निघाला; मध्यरेल्वेवर १० तासांचा मेगाब्लॉक\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मु��बई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscexams.com/one-liners-14-september/", "date_download": "2021-09-22T17:24:58Z", "digest": "sha1:TMLZBJFTLZYEKVQ3GXVA5UHUVIEZ7V2Q", "length": 13404, "nlines": 198, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "One Liners : 14 सप्टेंबर | एका ओळीत सारांश : 14 सप्टेंबर - MPSCExams", "raw_content": "\nपोलीस भरती २०१९ पेपर्स\nOne Liners : 14 सप्टेंबर | एका ओळीत सारांश : 14 सप्टेंबर\nOne Liners : 14 सप्टेंबर | एका ओळीत सारांश : 14 सप्टेंबर\nएका ओळीत सारांश, 14 सप्टेंबर 2021\nहिंदी दिवस – 14 सप्टेंबर.\nराष्ट्रीय सहकारी संस्था विकास महामंडळाने (NCDC) ____ येथे त्याचे नवीन प्रादेशिक कार्यालय उघडले – चंदीगड.\nडेफएक्सपो या संरक्षण प्रदर्शनीदरम्यान दर ____ वर्षांनी ‘भारत-आफ्रिका संरक्षण संवाद’ बैठक आयोजित करण्यासंबंधीचा प्रस्ताव भारताने मांडला आहे – दोन वर्ष.\n13 सप्टेंबर 2021 रोजी, ____ आणि संयुक्त राज्ये अमेरिका या देशांनी “क्लायमेट अॅक्शन अँड फायनान्स मोबिलायझेशन डायलॉग (CAFMD)” याची स्थापना केली – भारत.\n11 मार्च ते 13 मार्च 2022 या कालावधीत _____ येथे ‘डेफएक्सपो 2022’ प्रदर्शनी भरविण्यात येणार आहे – गांधीनगर, गुजरात.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्या सहकार्याने “लिथियम-आयन (Li-ion) आधारित उत्पादनांसाठी (पोस्ट-सेल) उत्कृष्टता केंद्र” (सेंटर ऑफ एक्सलन्स / CoE) स्थापन करण्यासाठी भारत सेल्युलर व इलेक्ट्रॉनिक्स संघाने (ICEA) _____ सोबत सामंजस्य करार केला – प्रगत संगणकीय विकास केंद्र (CDAC), नोएडा.\n‘यूएस ओपन 2021’ या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचा विजेता – डॅनिल मेदवेदेव (रशिया).\n____ येथे ‘राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठ’ उभारले जात आहे – अलीगड, उत्तर प्रदेश.\n13 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय सरकारने ____ राज्यात 7 नवीन एकलव्य विद्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला – आसाम.\nनेचा वनस्पतींच्या 120 वेगवेगळ्या प्रकारांचा भारतातील सर्वात मोठा संग्रह असलेली ‘फर्नीरी’ (नेचा / फर्न वनस्पतींचे उद्यान) ______ येथे तयार करण्यात आली – रानीखेत (उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्हा).\n13 सप्टेंबर 2021 रोजी भारताचे उपराष्ट्रपती श्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुदुचेरी येथे ______ याचे उद्घाटन झाले – पुदुचेरी तंत्रज्ञान विद्यापीठ.\nराष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) – स्थापना: 13 मार्च 1963; मुख्यालय: नवी दिल्ली.\nकेंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ (CBIC) – स्थापना: 26 जानेवारी 1944; मुख्यालय: नवी दिल्ली.\nआंतरराष्ट्रीय जाहिरात संघ (IAA) – स्थापना: 08 एप्रिल 1938; मुख्यालय: न्यूयॉर्क, अमेरिका.\nभारतीय पोलाद प्राधिकरण (SAIL) – स्थापना: 19 जानेवारी 1954; मुख्यालय: नवी दिल्ली.\nभारतीय कापूस महामंडळ (CCI) – स्थापना: वर्ष 1970; मुख्यालय: मुंबई.\nभारतीय ताग महामंडळ (JCI) – स्थापना: वर्ष 1971; मुख्यालय: कोलकाता.\nराष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना – वर्ष 2007.\nनेहरू युवा केंद्र संघटना (NYKS) याची स्थापना – वर्ष 1987-88.\n✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो \nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nएका ओळीत सारांश, 14 सप्टेंबर 2021\nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nOne Linersएका ओळीत सारांश\nसुरू असलेल्या पोलीस भरती २०१९ चे झालेले पेपर्स\nनवी मुंबई चालक भरती परीक्षा चे पेपर सेट डाऊनलोड आणि उत्तर…\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : Sangali Police Driver Paper\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 11 MUMBAI\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 1 Pune\nपोलीस भरती सराव पेपर 383\nपोलीस भरती सराव पेपर 382\nपोलीस भरती सराव पेपर 381\nपोलीस भरती सराव पेपर 380\nपोलीस भरती सराव पेपर 379\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 12\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 11\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 10\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 09\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 08\nमराठी व्याकरण प्रॅक्टिस पेपर्स\nमराठी व्याकरण सराव पेपर 363\nमराठी व्याकरण सराव पेपर 362\nमराठी व्याकरण सराव पेपर 361\nमराठी व्याकरण सराव पेपर 360\nमराठी व्याकरण सराव पेपर 359\nशुद्ध शब्द – अशुद्ध शब्द\nमराठी वाक्यप्रचार संपूर्ण लिस्ट\nTET Practice Paper इयत्ता १ ली ते५ वी (पेपर ���)\nTET Practice Paper इयत्ता ६ वी ते८ वी (पेपर २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscexams.com/study-material/ecominics/", "date_download": "2021-09-22T17:01:50Z", "digest": "sha1:H5HZRW2COKV6MRDYUYXOSMHG6AIBQVNF", "length": 17793, "nlines": 232, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "अर्थशास्र – MPSCExams", "raw_content": "\nपोलीस भरती २०१९ पेपर्स\nजिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती\nMerchant Banks Work (व्यापारी बँकांची कार्य)\nकेंद्रीय निर्वाचित आयोगाबद्दल संपूर्ण माहिती\nराज्य निर्वाचन आयोगाबद्दल संपूर्ण माहिती\nHistory Maths भूगोल मराठी व्याकरण नोट्स राज्यशास्त्र\nव्यापार तोल व व्यवहार तोल बद्दल माहिती\nप्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. पोलिस भरती देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का\nबारावी पंचवार्षिक योजना कालावधी : 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 12 व्या योजनेच्या दृष्टीकोण पत्राचे शीर्षक जलद, शाश्वत आणि अधिक समवेशी वृद्धी. 15 सप्टेंबर, 2012 रोजी नियोजन मंडळाने 12 व्या…\nउच्च न्यायालयाबद्दल संपूर्ण माहिती\nउच्च न्यायालय घटना कलम क्र. 214 नुसार प्रत्येक घटकराज्याला एक उच्च न्यायालय असेल किंवा एक किंवा दोन राज्यांसाठी मिळून उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे सध्या देशात 24 इतकी उच्च…\nअकरावी पंचवार्षिक योजना कालावधी : 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 योजनेला मंजूरी : 19 डिसेंबर 2007 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेने 54 व्या वार्षिक सभेत 11 व्या योजनेच्या अंतिम आराखड्यास मंजूरी दिली.…\nदहावी पंचवार्षिक योजना कालावधी : 1 एप्रिल,2002 ते 31 मार्च, 2007 मुख्यभर : शिक्षण व प्राथमिक शिक्षण गांधीवादी प्रतिमान सर्वसामान्य विकासाचे धोरण. प्राधान्य देण्यात आलेले क्षेत्र : 1. ऊर्जा-25% 2.…\nगटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती\nगटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो. गटविकास अधिकार्‍याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते. गटविकास…\nनववी पंचवार्षिक योजना कालावधी : 1 एप्रिल,1997 ते मार्च, 2002 मुख्य भार : कृषि व ग्रामीण विकास घोषवाक्य : “सामाजिक न्याय आणि समानतेस आर्थिक वाढ.” ही योजना 15 वर्षाच्या दीर्घ कालीन योजनेचा भाग होती.…\nनगरपरिषद-नगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती\nनगरपरिषद-नगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती 10,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात नगर परिषदेची स्थापना केली जाते. नगरपरिषदेचे अ,ब,क असे तीन वर्ग करण्यात आले आहेत. 10,000 ते…\nआठवी पंचवार्षिक योजना कालावधी : 1 एप्रिल,1992 ते 31 मार्च, 1997 मुख्यभर : मानवी विकास किंवा मनुष्यबळ विकास प्रतिमान : पी.व्ही. राव व मनमोहन सिंग मुख्यभर : मानवी विकास योजना खर्च :…\nपोलिस प्रशासन बद्दल माहिती\nपोलिस प्रशासन बद्दल माहिती 12 डिसेंबर 1867 रोजी मुंबई ग्रामीण मुलकी पोलिस कायदा संमत करण्यात आला. 1963 मध्ये मुंबई ग्रामीण मुलकी पोलिस कायदा रद्द करण्यात आला. 22 डिसेंबर…\nमूलभूत अधिकार/हक्क भारतीय राज्यघटनेच्या तिसर्‍या प्रकरणात 14 ते 35 या कलमामध्ये मूलभूत हक्काविषयी माहिती आहे. घटनेनुसार नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरूवातीस 7 होते मात्र 44 व्या घटना दुरूस्ती…\nसातवी पंचवार्षिक योजना कार्यकाळ : 1 एप्रिल, 1985 ते 31 मार्च, 1990 घोषवाक्य : ‘अन्न, रोजगार व उत्पादकता‘ घोषणा : कॉग्रेस सरकारने एप्रिल 1988 मध्ये आपल्या वार्षिक अधिवेशनात ‘बेकरी हटाओ’ ही घोषणा दिली.…\nसहावी पंचवार्षिक योजना कालावधी : 1 एप्रिल, 1980 ते 31 मार्च, 1985 मुख्य भार : दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती. प्रतिमान : अॅलन मान व अशोक रुद्र उद्दिष्टे :…\nसातव्या पंचवार्षिक योजनेनंतरचा सुट्टीचा कालावधी\nसातव्या पंचवार्षिक योजनेनंतरचा सुट्टीचा कालावधी वार्षिक योजना (1990 – 92) : सातवी योजना संपल्यानंतर लगेच आठवी योजना सुरू करण्यात आली नही. देशातील राजकीय अस्थैर्र हे त्यामागील कारण होते. त्याऐवजी…\nपाचवी पंचवार्षिक योजना कालावधी : 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979 मुख्यभर : गरीबी हटाओ / दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन प्रतिमान : अॅलन मान व अशोक रुद्र योजना खर्च : प्रास्ताविक…\nEmployment Generation Scheme (Part – 2 ) रोजगार निर्मिती योजना (भाग-2): राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान : सप्टेंबर, 2009 मध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाने या योजनेची पुनर्रचना करून ‘राष्ट्रीय…\nचौथी पंचवार्षिक योजना कालावधी : 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974 मुख्य भार : स्वावलंबन घोषवाक्य : स्थैर्यासह आर्थिक वाढ घोषणा : मार्च 1971 च्या संसदीय निवडणुकीच्या वेळी इंदिरा गांधींनी ”गरीबी हटाओ” ही…\nScheduled And Non- Scheduled Banks (अनुसूचीत व बिगर अनुसूचीत बँका ) RBI कायदा, 1934 या कायद्यान्वये व्यापारी बँकांचे वर्गीकरण दोन प्रकारात केले जाते. अनुसूचीत बँका बिगर अनुसूचीत बँका 1.…\nतिसरी पंचवार्षिक योजना कालावधी : 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966. मुख्य भर : कृषि व मूलभूत उद्योग. प्रतिमान : महालनोबिस. योजनेचा खर्च : प्रास्ताविक खर्च – 7500 कोटी…\nदुसरी पंचवार्षिक योजना कालावधी : 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961. मुख्य भर : जड व मूलभूत उद्योग. प्रतिमान : पी. सी. महालनोबिस. प्राधान्य क्षेत्र : (i) ऊद्योगधंदे व खानी …\nसुरू असलेल्या पोलीस भरती २०१९ चे झालेले पेपर्स\nनवी मुंबई चालक भरती परीक्षा चे पेपर सेट डाऊनलोड आणि उत्तर…\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : Sangali Police Driver Paper\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 11 MUMBAI\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 1 Pune\nपोलीस भरती सराव पेपर 383\nपोलीस भरती सराव पेपर 382\nपोलीस भरती सराव पेपर 381\nपोलीस भरती सराव पेपर 380\nपोलीस भरती सराव पेपर 379\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 12\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 11\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 10\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 09\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 08\nमराठी व्याकरण प्रॅक्टिस पेपर्स\nमराठी व्याकरण सराव पेपर 363\nमराठी व्याकरण सराव पेपर 362\nमराठी व्याकरण सराव पेपर 361\nमराठी व्याकरण सराव पेपर 360\nमराठी व्याकरण सराव पेपर 359\nशुद्ध शब्द – अशुद्ध शब्द\nमराठी वाक्यप्रचार संपूर्ण लिस्ट\nTET Practice Paper इयत्ता १ ली ते५ वी (पेपर १)\nTET Practice Paper इयत्ता ६ वी ते८ वी (पेपर २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/khari-river/07242110", "date_download": "2021-09-22T18:41:10Z", "digest": "sha1:7FB5ZDU4IJTNVD2WCJA4ET5QLGPC4DSD", "length": 3610, "nlines": 28, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "खैरी तलावात पहाटेर्यवाही करण्याची मागणी - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » खैरी तलावात पहाटेर्यवाही करण्याची मागणी\nखैरी तलावात पहाटेर्यवाही करण्याची मागणी\nरामटेक – पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत खैरी बिजेवाडा येथे नुकतेच शेतकर्याना पिका साठी पाणी मिळून जमीन ओलित राहावी करिता खैरी मामा तलावाचे खोलिकरंनाचे काम व धार्मिक कार्यक्रम,पूजन,विसर्जन आदी कार्यकम संपन्न व्हावे याकरिता घाट चे बांधकाम करण्यात आले आहे\nजिल्हा परिषदेच्या लघुसींचंन विभागा मार्फत झालेल्या या कामाची स्थानिक ग्राम पंचायत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मागणी ला माजी आमदार डी.मल्लिकार्जुंन रेड्डी मान्यता देऊन मंजूर करवुन घेतले होते.\nपण ग्राम पंचायत च्या दुर्लक्षपणा मुळे या तलावाजवळ लोक उघड्यावर शौचास बसत आहे .अशा ल��कावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन स्थानिक परिसरातील धार्मिक संघटनाच्या पदाधिकारी यांनी सभापती सौ ठाकरे मैडम, गटविकास अधिकारी बी डब्ल्यू यावले,पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे यांना देण्यात आले आहे.\n← व्यापारी संघटना स्वयंस्फूर्तीने पाळणार ‘जनता…\nआज एकाच दिवशी 36 रुग्ण… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/from-today-1st-april-income-tax-rules-changed-announced-in-budget-2020-tax-slab-mhjb-444835.html", "date_download": "2021-09-22T18:37:55Z", "digest": "sha1:F6SNMDN5NHPK6W2M2JZ4XFY2X5GP3SGA", "length": 9639, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आजपासून बदलणार Income Tax संदर्भातील हे 5 नियम, जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम – News18 Lokmat", "raw_content": "\nआजपासून बदलणार Income Tax संदर्भातील हे 5 नियम, जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम\nआजपासून बदलणार Income Tax संदर्भातील हे 5 नियम, जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम\nकोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संक्रमणामुळे सरकारने करदात्यांना दिलासा दिला आहे. तसंच 2020 च्या अर्थसंकल्पात इनकम टॅक्सच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. जाणून घेऊयात हे नेमके काय बदल आहेत\nनवी दिल्ली, 01 एप्रिल : आजपासून नवीन आर्थिक वर्ष 2020-21 ची सुरूवात होत आहे. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संक्रमणामुळे सरकारने करदात्यांना दिलासा दिला आहे. सरकारने 2018-19 या वर्षासाठीचा इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Returns) भरण्याची डेडलाइन वाढवली आहे. त्याचप्रमाणे पॅन आणि आधार (PAN-Aadhar) लिंक करण्याची तारीखही 3 महिन्यांनी वाढवून 30 जून केली आहे. 2020 च्या अर्थसंकल्पात (Budget 2020) मध्ये इनकम टॅक्सच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. जाणून घेऊयात हे नेमके काय बदल आहेत. नवीन करप्रणाली (Income Tax New Systems) केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget 2020-21) केंद्र सरकारने पर्यायी दर आणि टॅक्स स्लॅबसह नवीन आयकर प्रणाली (New Income Tax Regime) लागू केली आहे. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नवीन कर प्रणाली वैकल्पिक आहे म्हणजेच जर करदाता इच्छुक असेल तर तो जुन्या कर स्लॅबनुसार प्राप्तिकर भरू शकतो. (हे वाचा-आजपासून बदलणार GST आणि आयकरसंबधातील नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम) त्याचबरोबर नव्या करप्रणालीअंतर्गत वार्षिक पाच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्याना कोणताही कर भरावा लागणार नाही. 5 ते 7.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी कर 10 %, 7.5 ते 10 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्��ांसाठी 15%, 10 ते 12 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 20 % , वार्षिक 15 लाख रुपये वार्षिक उत्पन असणाऱ्यांंसाठी 25 % तर, 15 लाखांपेक्षा वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 30 % कर द्यावा लागेल. डिव्हिडंट डिस्ट्रिब्युशन टॅक्स केंद्रीय अर्थसंकल्प 2020 मध्ये कंपन्या आणि म्युच्यूअल फंड्सकडून देण्यात येणाऱ्या डिव्हिडंटवर DDT रद्द करण्यात आला आहे. आता हा टॅक्स ज्यांना डिव्हिडंट मिळतो त्यांना द्यावा लागेल. जर तुम्हाला म्युच्यूअल फंडमधून डिव्हिडंट मिळत असेल, तर ही तुमची कमाई मानण्यात येईल. त्यावर टॅक्स स्लॅबच्या हिशोबाने टॅक्स भरावा लागेल. EPF, NPS मध्ये 7.5 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक टॅक्स स्लॅबमध्ये येणार जर NPS आणि EPF मध्ये एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन वर्षाला 7.5 लाखापेक्षा जास्त असेल तर कर्मचाऱ्याला यावर निश्चित कर भरावा लागेल. आयकरमधील जुन्या आणि नवीन करप्रणालीमध्ये हा बदल लागू करण्यात आला आहे. गृहकर्जाच्या व्याजावर पुढील वर्षापर्यंत मिळणार टॅक्स बेनिफिट सरकारने गृहकर्जावरील व्याजावर करामध्ये मिळणाऱ्या सवलतीचा कालावधी वाढवला आहे. आता 31 मार्च 2021 पर्यंत याचा फायदा होईल. गृहकर्जावरील व्याजावर 3.5 रुपयापर्यंत करामध्ये सूट देण्यात आली आहे. (हे वाचा-महिन्याच्या पहिल्या दिवशी सामान्यांसाठी खूशखबर घरगुती सिलेंडरच्या किंमतीत घसरण) पहिल्यांदा घर घेणाऱ्यांसाठी हे फायद्याचे आहे. जर 31 मार्च 2021 आधी 45 लाखाचं कर्ज घर खरेदी करण्यासाठी घेतलं असेल, तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. स्टार्टअप्सना दिलासा अर्थसंकल्पात स्टार्टअपच्या ESOP वर टॅक्सचे नियम सोपे करण्यात आले आहेत. आता ESOP वर 5 वर्षानंतर कर आकारण्यात येईल. आतापर्यंत स्टार्टअपच्या ESOP वरून अनेक समस्या येत होत्या. केवळ 200 अर्ली स्टेज स्टार्टअप्सना ESOP योजनेचा फायदा मिळतो आहे.\nआजपासून बदलणार Income Tax संदर्भातील हे 5 नियम, जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/maharashtra-corona-update/", "date_download": "2021-09-22T17:13:56Z", "digest": "sha1:HRJ5YBNQRX7OAMCSASAHO6ZXDJUCOF7Y", "length": 7079, "nlines": 110, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Maharashtra Corona update - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nमहाराष्ट्र कोरोना: राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट, मृत्यूंची संख्याही घटली; 4 हजार...\nमहाराष्ट्र कोरोना: राज्यभरात 6 हजार 686 कोरोनाबाधितांची नोंद, 5 हजार 861...\nMaharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात क��ती कोरोना रुग्ण\n राज्यातील मृत्यू दरात वाढ, दिवसात किती...\nMaharashtra Corona Update | महाराष्ट्रात दिवसभरात कोरोना रुग्णसंख्या वाढली की घटली\nMaharashtra Corona Update | राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट, दिवसभरात किती रुग्ण\n राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, सर्वाधिक रुग्ण कुठे\n राज्यातील रुग्णसंख्येत घट, दिवसभरात किती पॉझिटिव्ह\n राज्याच्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ, दिवसभरात किती रुग्ण\nMaharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ की घट\nहाय बीपी नियंत्रित करायचा असेल तर दररोज या नियमांचे पालन करा, काही दिवसांतच जाणवेल...\nआपण उच्च रक्तदाबचे रुग्ण असल्यास आणि त्याशी संबंधित समस्या कमी करू इच्छित असल्यास नक्कीच या टिप्स वापरुन पहा. काही दिवसातच तुम्हालाही फरक जाणवेल.\nआपल्या घटनेनेराज्यापालांना महाविद्यालयीन शिक्षणाचा उच्चाधिकार दिला आहे. घटनात्मक प्रमुख ह्या नात्याने राज्यपालास काही अधिकार देणे उपयुक्त ठरेल असा विचार करून शिक्षणासारख्या निरूपद्रवी विषयात राज्यपालांना घटनेने अधिकारा दिला असावा.\nगद्धेपंचविशी : सखोल पोकळीतली स्वजाणीव\n|| सचिन कुंडलकर ‘‘ते तरंगते वय होते. कुणाहीमुळे मी ‘सिड्युस’ होऊ शकत असे. कुणाहीमुळे ‘इंप्रेस’ होत होतो. त्याच काळात बऱ्याचशा जवळच्या मित्रांनी ‘हिला विचारून...\nपडसाद : ‘ज्येष्ठांचे लिव्ह इन’ स्तंभ माहितीप्रद\n‘ज्येष्ठांचे लिव्ह इन’ हा स्तंभ फारच महितीप्रद आहे. त्यातील १४ ऑगस्टच्या लेखात एका स्त्रीचा संघर्ष आणि जीवन फारच सुरेख शब्दांकित केले आहे. मन...\nविंग कमांडर अभिनंदन यांच्या शौर्याची कथा – भारतीय वायु सेना दिवस विशेष\n२७ फेब्रुवारी २०१९ रोजी लाईन ऑफ कंट्रोल वर भारत-पाकिस्तान चे हवाई युद्ध चालू असताना विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानाला शूट करून भारतीय वायू सेने मध्ये इतिहास रचला. विंग कमांडर खडकवासला येथे असलेल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) चे विद्यार्थी होते आणि १६ वर्ष लढाऊ पायलेट होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/registration-for-covid-vaccine-18/", "date_download": "2021-09-22T18:05:48Z", "digest": "sha1:WROJHNKKBJDVU4UYJY33CFAT6O4S46DB", "length": 5294, "nlines": 93, "source_domain": "mmkmedia.in", "title": "registration for covid vaccine 18 - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nCowin Registeration : कोविड लसीकरणासाठी अवघ्या चार तासात जवळपास 80 लाख...\nCOWIN App Registration: कोविन ॲपवर तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण नोंदणीला सुरुवात, नोंदणीदरम्यान...\nगद्धेपंचविशी : मुक्तपणात स्थिरता शोधताना..\nगिरीश कुलकर्णी [email protected] ‘‘भारतीय दूरचित्रवाणी व्यवसाय, राजकारण, मूल्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था या साऱ्यांनी एकदमच मुक्त व्हायचं ठरवलं, तेव्हा मी ‘गद्धेपंचविशी’त होतो आणि मुक्त, बेलगाम होतो....\nनकाशा चा शोध कोणी लावला कसा होता जगातील पहिला नकाशा कसा होता जगातील पहिला नकाशा\n … जवळपास आणखी काय आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला एका छोट्याशा स्क्रीनवर अगदी सहजपणे मिळतात. आता तर कोणत्या वाहनाने गेले तर कीती वेळ लागेल, कोणता पर्यायी मार्ग आहे, कुठे जास्त ट्रॅफिक आहे यांची देखील उत्तरं सहज मिळायला लागलीत. या सर्वांचा आधार आहे नकाशा.\nस्मृती आख्यान : मेंदूसाठी हवी शांत झोप\nझोपेच्या अभावाचे परिणाम शरीरालाही भोगावे लागतात. पुरेशा झोपेविना आपली रोगप्रतिकारक क्षमता दुबळी होते. मंगला जोगळेकर [email protected]आपण काहीही न करता शांत बसलेलो असू, तेव्हा...\nजोतिबांचे लेक : वंचितांचं जगणं समृद्ध करताना..\nहरीश सदानी बी.टेक. होऊन चारचौघांसारखी उत्तम नोकरी व सधन आयुष्य सोडून वंचित लोकांसाठी काम करायला प्रेरित झालेला आणि समाजकार्याचं रीतसर प्रशिक्षण घेऊन त्यात पूर्णवेळ...\nवसुंधरेच्या लेकी : हवामानबदल + वंचितांचा लढा\nसिद्धी महाजन [email protected] मोठय़ा राजकीय पदावरील व्यक्तीस थेट अडचणीत आणणारे बोल सुनावणं सर्वाना जमेल असं नाही. कॅ लिफोर्नियातील इशा क्लार्क या मुलीनं हे धाडस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://readinmarathi.com", "date_download": "2021-09-22T17:36:48Z", "digest": "sha1:SU264767LV4OE4YRW3EVWJYSLERLEUEH", "length": 15267, "nlines": 187, "source_domain": "readinmarathi.com", "title": "Read In Marathi - वाचा मराठी मध्ये | Desi Marathi", "raw_content": "\nRead In Marathi - वाचा मराठी मध्ये\nRead In Marathi - वाचा मराठी मध्ये\nमहाराष्ट्र विधवा पेंशन योजना २०२१ : नोंदणी, पात्रता, लाभ व उद्दिष्टे | विधवा महिलांसाठी योजना महाराष्ट्र\nमहाराष्ट्र राज्य सरकारने गरिब आर्थिक परिस्थिती असणाऱ्या विधवा महिलांसाठी पेंशन योजना सुरू केली आहे. २०२१ पासून ही योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार कडून गरिबी परिवारातील विधवा महिलांना प्रतिमाह ६०० रुपये पेंशन रक्कम देण्यात येणार आहे. जर आपण किंवा ओळखीच्या कोणी महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल; तर त्या��ी …\nमहाराष्ट्र विधवा पेंशन योजना २०२१ : नोंदणी, पात्रता, लाभ व उद्दिष्टे | विधवा महिलांसाठी योजना महाराष्ट्र Read More »\nनिषाद कुमार हा २१ वर्षीय भारतीय पॅरा ॲथलीट आहे आणि टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये त्याने पुरुषांच्या उंच उडी T ४६/ T ४७ क्रिडा प्रकारात रौप्य पदक जिंकले. निषादने अमेरिकेच्या डॅलस वाइजशी बरोबरीने दुसरा क्रमांक पटकावला. निषादने २.०६ मीटरचा आशियाई विक्रम केला आहे. आणि, पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारताचे हे दुसरे मेगा इव्हेंट पदक आहे. निषाद कुमारचा …\nमराठी भाषेमध्ये उपयोग होणारे Viram Chinh In Marathi म्हणजे मराठी विरामचिन्हे व त्यांची नावे जाला English मध्ये Punctuation Marks असे म्हणतात ते इथे मी आपल्याला उपलब्ध करून देत आहे. आपण जेव्हाही कधी एखाद्या विषयावर लेखन करत असतो. तेव्हा अधुन मधुन आपण वाक्य कुठुन सुरु झाले आणि कुठे संपले हे आपल्याला समजण्यासाठी विरामचिन्हे वापरत असतो.आणि जेव्हाही …\nमोबाईल शाप की वरदान मराठी निबध | भ्रमणध्वनी शाप की वरदान या विषयावर वैचारिक लेखन | Mobile Shap Ki Vardan Nibandh In Marathi\nMobile Shap Ki Vardan Nibandh In Marathi म्हणजे भ्रमणध्वनी शाप की वरदान या विषयावर वैचारिक लेखन किंवा मोबाईल शाप की वरदान या विषयावर मराठी निबध मी इथे उपलब्ध करून देत आहे. मोबाईल शाप की वरदान मराठी निबध | भ्रमणध्वनी शाप की वरदान या विषयावर वैचारिक लेखन | Mobile Shap Ki Vardan Nibandh In Marathi आज …\nमोबाईल शाप की वरदान मराठी निबध | भ्रमणध्वनी शाप की वरदान या विषयावर वैचारिक लेखन | Mobile Shap Ki Vardan Nibandh In Marathi Read More »\nपत्र लेखन मराठी (Letter Writing in Marathi) : आज आपल्याला आपल्या मनातील भावना कोणाजवळ व्यक्त करायची असो किंवा नोकरीसाठी तसेच विनंतीसाठी अर्ज करावयाचा असो आपण पत्रलेखन करत असतो. पत्र लेखन मराठी | Letter Writing in Marathi आजच्या लेखातुन आपण ह्याच पत्रलेखनाविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहे.ज्यात आपण पत्रलेखन म्हणजे कायपत्रांचे प्रकार किती व कोणकोणतेपत्रांचे प्रकार किती व कोणकोणतेकोणतेही पत्र कसे लिहावेकोणतेही पत्र कसे लिहावे\nमराठी बाराखडी (Marathi Barakhadi) : जेव्हा आपण मराठी भाषेत लिखाण करावयास घेतो तेव्हा त्यासाठी आपण देवनागरी ह्या लिपीचा वापर करत असतो. जिला आपण बाराखडी असे म्हणत असतो. आणि ह्या बाराखडीतच स्वर आणि व्यंजन ह्यांचा देखील समावेश होत असतो. आणि ह्यांचे ज्ञान घेणे मराठी भाषेचा आणि त्यातील व्याकरणाचा सखोलपणे अभ्यास करताना आपल्याला अ���्यंत अनिर्वाय तसेच गरजेचे सुदधा …\nGiloy/Gulvel/Guduchi: Meaning, Benefits, Uses, Side Effects In Marathi म्हणजे गुळवेल किंवा गिलोय विषयी संपूर्ण माहिती मराठी मध्ये मी येथे तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. Giloy, Gulvel, Guduchi: Meaning, Benefits, Uses, Side Effects In Marathi | गुळवेल किंवा गिलोय विषयी संपूर्ण माहिती टीनोस्पोरा कॉर्डिफोलिया (Tinospora cordifolia) किंवा गिलोय (Giloy) एक प्रकारची द्राक्षवेली आहे जी सहसा जंगले …\nChia Seeds Information (meaning, benefits, uses, side effects) In Marathi म्हणजे चिया बियाण्यांची संपूर्ण माहिती मराठी मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. Chia Seeds In Marathi Chia Seeds चा Packet तुम्हाला नक्कीच Market मध्ये दिसला असणार पण बहुदा लोकांना Chia Seeds काय असते आणि त्यांचा काय उपयोग असतो हे माहिती नसते. तर आपण इथे Chia …\nkalonji/Black Seed/Nigella Seeds Information, Meaning, Uses, Benefits, Side Effects In Marathi म्हणजे कलौंजी बियाण्यांची संपूर्ण माहिती मराठी मध्ये मी येथे तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. kalonji/Black Seed/Nigella Seeds Information In Marathi (Kalonji Mhanje Kay) | कलौंजी म्हणजे काय मराठीत माहिती Nigella sativa (black caraway, ज्याला काळे जिरे, निगेला, कॅलोजीरा, कलोंजी किंवा कलांजी असेही म्हटले जाते) …\nअजवाइन (Ajwain), ओवा, Carom seeds: Information, Meaning In Marathi | अजवाइन किंवा ओवा खाण्याचे फायदे व नुकसान विषयी संपूर्ण माहिती\nअजवाइन (Ajwain), ओवा, Carom seeds: Information, Meaning, Uses, Benefits, Side Effect In Marathi म्हणजे अजवाइन किंवा ओवा खाण्याचे फायदे व नुकसान या विषयी संपूर्ण माहिती मराठी मध्ये मी येथे तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. Ajwain (अजवाइन) In Marathi | Carom Seeds In Marathi | Ova (ओवा) In Marathi अजवाइन म्हणजे काय अजवाइन (ajwain) मसाल्याचा एक प्रकार …\nअजवाइन (Ajwain), ओवा, Carom seeds: Information, Meaning In Marathi | अजवाइन किंवा ओवा खाण्याचे फायदे व नुकसान विषयी संपूर्ण माहिती Read More »\nमहाराष्ट्र विधवा पेंशन योजना २०२१ : नोंदणी, पात्रता, लाभ व उद्दिष्टे | विधवा महिलांसाठी योजना महाराष्ट्र\nमोबाईल शाप की वरदान मराठी निबध | भ्रमणध्वनी शाप की वरदान या विषयावर वैचारिक लेखन | Mobile Shap Ki Vardan Nibandh In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/deep-pockets-capital-small-ad/", "date_download": "2021-09-22T17:09:06Z", "digest": "sha1:4XQWYQ5SF2HIQBU344UVQZFUCE67AK6V", "length": 6010, "nlines": 79, "source_domain": "udyojak.org", "title": "आम्ही शिकवत नाही, तर सवय लावतो शेअर बाजारातून पैसे कमावण्याची! - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nआम्ही शिकवत नाही, तर सवय लावतो शेअर बाजारातून पैसे कमावण्याची\nआम्ही शिकवत नाही, तर सवय लावतो शेअर बाजारातून पैसे कमावण्याची\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक सम��विष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\n1 वर्षासाठी AMC charges नाही.\nविनामूल्य share market च्या tips\nशेअर मार्केटचे विविध courses (Basic to Advance) मराठी भाषेतून आणि discounted fees मध्ये\nवरील सर्व गोष्टी तज्ज्ञ (certified) व्यक्ती मार्फत दिल्या जातील.\nसंपर्क : डीप पॉकेट्स कॅपिटल\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nव्हाट्सएप क्रमांक : wa.me/91889807100\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post उत्तम विक्रेता होण्यासाठी काही टिप्स\nNext Post कोठेही, केव्हाही, कधीही व्हा टेन्शन-फ्री; तेही फक्त ५ मिनिटांत\nआपल्या गावात सुरू करा बँकिंग व्यवसाय\nby स्मार्ट उद्योजक\t July 26, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t July 9, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t July 9, 2021\nव्यवसायासाठी विविध वित्त पर्याय\nटेंडरिंग कराओ, बिझनेस बढाओ\nby स्मार्ट उद्योजक\t April 9, 2021\nआत्मनिर्भर होण्यासाठी ‘उद्योजकता’ हीच खरी संधी मानणारा विश्वनाथ\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51377", "date_download": "2021-09-22T18:21:13Z", "digest": "sha1:VNAIWTQPKCXMMVR3ORXZLPRRU54A6UEK", "length": 3099, "nlines": 44, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "लोकमान्य टिळक | कौटुंबिक जीवन| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकौटुंबिक स्तरावर १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. पत्‍नीचा देहान्त ...साली झाला. त्यांच्या राजकीय धकाधकीच्या जीवनात पत्‍नीच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांची जबाबदारी ...नी सांभाळली. पण त्यांची दोन्ही धाकटी मुले टिळकबंधू म्हणून ओळखली जात, आणि ती आगरकरांच्या विचारांशी जवळीक ठेवणारी होती.\nटिळक-आगरकर मैत्री व वाद\nन्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्यूकेशन सोसायटी\nदु्ष्काळ व प्लेगची साथ\nपहिला राजद्रोहाचा खटला व तुरूंगवास\nपुण्यातल्या भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/new-flag/", "date_download": "2021-09-22T17:45:31Z", "digest": "sha1:MC52J5NZZK3O2JV3DW4DK472JLQAH3E5", "length": 5253, "nlines": 82, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "new flag | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nमहत्वाचे महाराष्ट्र मुंबई राजकीय\nमनसेच्या नव्या झेंड्यावर असलेल्या राजमुद्रेचा अर्थ नेमका काय जाणून घ्या सविस्तर बातमीतून\nमुंबई : मनसेने आपला जुना झेंडा बदलला असून त्याच्या जागी भगव्या रंगातील झेंडा आणला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या झेंड्याचं\n22 जानेवारी 2020 22 जानेवारी 2020\nस्थापनेनंतर १४ वर्षांनी बदलणार मनसेच्या झेंड्याचा रंग; ‘असा’ दिसणार मनसेचा नवा भगवा झेंडा\nमुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या २ महिन्यापासून मोठ्या प्रमाणात उलथापालथ होताना दिसत असताना मनसे देखील नव्या रुपात लोकांसमोर येणार आहे. मनसेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/us-judge-allows-travelers-who-landed-with-visas-to-stay-in-country-1393910/", "date_download": "2021-09-22T17:23:49Z", "digest": "sha1:VPAXFIMT4RZOIIFBXNWAO7CJJJWK6OEM", "length": 13932, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "US judge allows travelers who landed with visas to stay in country", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nट्रम्प यांना दणका, विमानतळावर खोळंबलेल्या निर्वासितांना मायदेशी पाठवण्यास न्यायालयाची स्थगिती\nट्रम्प यांना दणका, विमानतळावर खोळंबलेल्या निर्वासितांना मायदेशी पाठवण्यास न्यायालयाची स्थगिती\nनिर्णयानंतर विमानतळाबाहेर जमलेल्या आंदोलकांचा जल्लोष\nWritten By लोकसत्ता टीम\nन्यायालयाच्या निर्णयानंतर विमानतळाबाहेर जमलेल्या आंदोलकांनी जल्लोष केला.\nअमेरिकेत येणा-या मुस्लिम निर्वासितांना प्रवेशबंदी करणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाने दणका दिला आहे. अमेरिकेतील विमानतळावर खोळंबलेल्या व्हिसाधारक निर्वासितांना पुन्हा मायदेशी पाठवण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर विमानतळाबाहेर जमलेल्या आंदोलकांनी एकच जल्लोष केला आहे.\nमुस्लीम बहुल देशातील कट्टरतावादी (मूलतत्त्ववादी) लोकांना अमेरिकेत येण्यास मज्जाव करतानाच सीरियातील निर्वासितांना पुढील सूचनेपर्यंत प्रवेश न देण्याच्या आदेशावर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. मूलतत्त्ववादी मुस्लीम दहशतवाद्यांना दूर ठेवण्यासाठी त्यांनी हा आदेश जारी केला. इराण, इराक, सीरिया, येमेन, सुदान, लिबिया, सोमालिया या देशांमधील निर्वासितांनाही देशात बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी झाल्याने अमेरिकेतील विमानतळांवर शेकडो प्रवासी खोळंबले होते. यातील अनेक जण ट्रम्प यांनी निर्णयावर स्वाक्षरी करण्यापूर्वीच अमेरिकेच्या दिशेने निघाले होते. मात्र अमेरिकेत दाखल होताच त्यांना संबंधीत यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. यातील इराक आणि येमेनमधील काही निर्वासितांना परतदेखील पाठवण्यात आले होते. न्यूयॉर्कमधील न्यायालयाने विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना दिलासा दिला. अमेरिकेचा व्हिसा असलेल्या पण विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना पुन्हा मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता पुढील आदेशापर्यंत या सर्वांना कुठे ठेवले जाईल, त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळणार का हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. हा निर्णय फक्त विमानतळावर खोळंबलेल्या प्रवाशांसाठीच हा निर्णय लागू राहणार आहे. या निर्णयामुळे किमान १०० ते २०० प्रवाशांना दिलासा मिळेल अशी शक्यता आहे.\nअमेरिकेतील जेडब्ल्यूएफ विमानतळाबाहेर हजारो नागरिकांनी ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले. अमेरिकेत निर्वासितांचे स्वागत आहे असे फलक हाती घेऊन या आंदोलकांनी ट्रम्प यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\n“राहुल आणि प्रियांका गांधी माझ्या मुलांसारखे, हे असं…”, अमरिंदर सिंग यांची भावनिक प्रतिक्रिया\n‘दलित’ असा उल्लेख नको पंजाबच्या अनुसूचित जाती आयोगाचे निर्देश\nबिहारमध्ये पाणी पुरवठा योजनेतील अजब कारभार, कोट्यावधींची कंत्राटं उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांना\nभारताचा पलटवार : काश्मीर मुद्द्यावरुन डिवचणाऱ्या टर्कीला दिलं चोख उत्तर\nबलात्काराच्या आरोपीला हात-पाय बांधून मारहाण, नातेवाईकांनी मूत्र पिण्यास पाडलं भाग\nकरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजार रुपये, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_533.html", "date_download": "2021-09-22T17:53:16Z", "digest": "sha1:ZSRE6T636ZJN5EWNWE2Y535LQJ7NNBJZ", "length": 3733, "nlines": 75, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सांगलीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी", "raw_content": "\nHomeसांगलीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nसांगलीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nसांगली (प्रतिनिधी) : भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ तत्त्वज्ञ, समाजसुधारक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.\nयावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष प्रफुल्ल ठोकळे, नगरसेवक सुब्रावतात्या मद्रासी नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर, गणपती साळुंखे, प्रियानंद कांबळे आदी मान्यवर व जयंती मंडळाचे सदस्य उपस्थित होते..\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pimpri-chinchwad/bjp-corporators-pcmc-help-flood-victims-mm76-80563", "date_download": "2021-09-22T18:00:51Z", "digest": "sha1:C4L72ICBUNOL3RHIY4BXPCSEPNVWVNEO", "length": 4938, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "भाजप नगरसेवकांनी पुरग्रस्तांसाठी दिले एक महिन्याचे मानधन", "raw_content": "\nभाजप नगरसेवकांनी पुरग्रस्तांसाठी दिले एक महिन्याचे मानधन\nभाजपच्या 76 नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन पुरग्रस्तासाठी देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.\nपिंपरी : राज्यातील राष्ट्रवादीच्या आमदार ,खासदारांनी आपला महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देण्याचा कित्ता पिंपरी-चिंचवड महापालिकेतील Pimpri Chinchwad Municipal Corporation सत्ताधारी भाजप BJP नगरसेवकांनी गिरवला आहे. तत्पूर्वी पालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक दांपत्य नाना ऊर्फ विठ्ठल काटे आणि शीतल काटे यांनीही आपले एक महिन्याचे मानधन अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले.\nकाँग्रेसच्या ताब्यात असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त..\nराज्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळून झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरीवस्तीत पुराचे पाणी शिरुन जन���ीवन पुर्णत: विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान होवून जिवितहानीही झाली आहे.\nया नुकसानग्रस्त भागात उपाययोजना व मदतीसाठी पिंपरी महापालिकेतील भाजपच्या सर्व 76 नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन पुरग्रस्तासाठी देण्याचा निर्णय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.\nआमदारांवरील खटला मागे घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nमहापूराचा मोठा फटका बसलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत मदतकार्यासाठी पिंपरी पालिकेतील सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली चार अधिकारी, सत्तर कर्मचारी आणि तीस स्वयंसेवकाचे पथक मदत साहित्य व उपकरणांसह काल रवाना झाले असल्याची माहितीही महापौरांनी दिली. तर,आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो ही बाब विचारात घेऊन आम्हा दांपत्याचे एक महिन्याचे मानधन दिले असल्याचे नाना काटे यांनी सांगितले. पालिकेच्या शंभर जणांचे मदत पथक सांगलीसाठी काल रवाना झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2020/01/blog-post_53.html", "date_download": "2021-09-22T17:18:57Z", "digest": "sha1:OZMOOUK5WV2XDAZCBQDGKXZNXPY6FJNK", "length": 17133, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "‘खाकी’ डागाळली! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social ‘खाकी’ डागाळली\n‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ सज्जनाचे रक्षण अन् दुर्जनांचा विनाश... हे ब्रिद घेऊन कायदा-सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी झटणार्‍या पोलीस दलाच्या लौकिकाला किंबहुना विश्‍वासार्हतेला काळीमा फासण्याचा प्रयत्न ‘खाकी’ वर्दीत दडलेल्या जम्मू-काश्मीरचा पोलीस उपअधीक्षक देवींदर सिंगने केला आहे. येत्या २६ जानेवारीला नवी दिल्लीसह अन्य काही ठिकाणी दहशतवादी हल्ले घडविण्याचे मनसूबे ठेवणार्‍या दोन दहशतवाद्यांना देवींदर सिंगने अवघ्या १२ लाख रुपयांच्या मोबदल्यात स्वत:च्या गाडीत नवी दिल्ली व आग्रा येथे फिरविले. एवढेच नव्हे तर स्वत:च्या घरात या दहशतवाद्यांना लपवून ठेवल्याचेही तपासात समोर आले आहे. छत्तीसगड इंडो-तिबेटीयन पोलिसांच्या पथकाने १५-२० गावकर्‍यांना नक्षलवादी असल्याचे सांगत ठार केल्याच्या धक्कादायक प्रकारातून पोलिसांची प्रतिमा कशीबशी सावरत असताना आतातर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकार्‍याचे थेट दहशतवाद्यांशी कनेक्शन उघड झाल्याने कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार समोर आला आहे.\nपोलीस दलातील भ्रष्टाचार व अनैतिक गोष्टी दररोज वृत्तपत्रातून छापून येत असतात. याची पडताळणी करण्यासाठी लाचलुचपत विभागाकडील आकडेवारी पुरेशी ठरते. गेल्या सात महिन्यात राज्यभरात लाचखोरीची ४९८ प्रकरणे समोर आली असून ६६१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १५८ महसुल विभागाच्या अधिकार्‍यांचा तर १५२ पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. लाचखोरीत पोलीस विभाग दुसर्‍या क्रमांकावर असणे ही लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल. मात्र याबद्दल पोलिसांना ना खेद वाटतो ना खंत सर्वसामान्यांच्या सुरक्षितेबाबत पोलीस अधिकार्‍यांनी कितीही बढाया मारल्या तरी तोच पोलीस अधिकारी मलाईदार पोलीस ठाण्यात पोस्टिंग मिळविण्यासाठी राजकारण्यांचे उंबरठे झिजवतो, हे आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. स्थानिक गुन्हे शाखा असो की दहशतवाद विरोधी पथक कोणत्याही ठिकाणी बदली किंवा बढती हवी असेल तर वरिष्ठ अधिकार्‍यांना लाखो रुपये द्यावे लागतात हे पोलीस दलातील उघड सत्य आहे. गुंडाना पकडणारे हात नेत्यांना सलाम करण्यात गुंतले जातात. आणि याहीपलीकडे काही पोलीस अधिकारी गुंडांनाच सामील होतात व खोटे एन्काऊंटर करुन सुपार्‍या घेतात. मुंबईच्या चकमकी हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येतील. मुंबईतल्या गुन्हेगारी टोळ्याविरोधी टोळीतल्या गुंडाचा खात्मा करण्यासाठी पोलिसांना कशा टिप्स देत होत्या, यावरही आतापर्यंत बरीच चर्चा झाली आहे. यावर अनेक चित्रपट देखील निघाले आहेत.\nपोलिसांचे थेट दहशतवाद्यांशी कनेक्शन\nअवैध प्रवाशी वाहतूक करणारी वाहन असोत की वाळू, खडी, दगड, मुरूम वाहतूक करणारी वाहन, एवढेच काय अनेक वरिष्ठ अधिकारी हे प्लॉटिंग, भिशी, सट्टा, हॉटेलिंग अशा अनेक व्यवसायात भागीदार असल्याची अनेक उदाहरणे आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर्‍या करणारे, पाकिटमार, मंगळसूत्र चोरणारे, बॅग लंपास करणारे लोक कोण आहेत हे पोलिसांना माहीत असते. पूर्वी पोलिसांची एवढी जरब होती की एखाद्या भांडणाच्या ठिकाणी पोलीस आला आहे हे जरी कळले तरी प्रक्षुब्ध झालेला जमाव शांत होत असे व टवाळखोर तेथून पळ काढत असे मात्र आज असे चित्र कुठेही दिसत नाही. त्या उलट भररस्त्यावर पोलिसांना मारहाण किंवा शिव्या देण्याचे व्हिडीओ सोशल मीडियामध्ये जास्त व्हायरल होतांना दिसतात. याला काही अपवाद देखील आहेत. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये २७ वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून जाळून मारण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपींचे एन्काऊंटर केल्यानंतर हैदराबाद पोलिसांचे देशभरात कौतुक झाले. हे एन्काऊंटर खरे की खोटे हा वाद सुरु असला तरी हैदराबाद पोलिसांच्या कामगिरीनंतर कौतुकाचा पाऊस पडला. मात्र असे प्रसंग क्वचितच येतात. पोलिसांची हप्ता वसुली, भ्रष्टाचार इतपर्यंत ठिक होते मात्र आता पोलिसांचे थेट दहशतवाद्यांशी असलेले कनेक्शन समोर आल्याने खाकी डागाळली आहे. जम्मू-काश्मीरचा पोलीस उपअधिक्षक देवींदर सिंगला दोन दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. देवींदर १९९० मध्ये उपनिरीक्षक पदावर जम्मू-काश्मीर पोलिसांत भरती झाला होता. तो दहा वर्षे विशेष ऑपरेशन ग्रुपमध्ये सहभागी होता. देवींदरवर अमली पदार्थ तस्करांना मदत करणे, हप्ते वसुलीचेही आरोप आहेत. तो जम्मू-काश्मीर पोलिसांच्या अँटिहायजॅकिंग युनिटसोबतही कार्यरत होता. देवींदरला २०१८ मध्ये जम्मू-काश्मीर राज्य सरकारने शौर्यपदक प्रदान केले होते.\nप्रामाणिक पोलिसांच्या मनोबलावर परिणाम\nपुलवामात २५-२६ ऑगस्ट २०१७ मध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्याच्या विरोधातील मोहिमेत सहभागी झाल्याबद्दलही गौरवण्यात आले होते. मात्र याच देवींदरला दोन दहशतवाद्यांसोबत रंगेहात पकडण्यात आले. देवींदरसोबत दोन दहशतवाद्यांची देखील चौकशी करण्यात आली. दोन्ही दहशतवाद्यांनी देवींदरच्या इंदिरा नगर येथील घरात उतरलो होतो, अशी कबुली दिल्याने पोलीस दलाची अब्रु वेशीवर टांगली गेली. देवींदर श्रीनगरच्या इंदिरा नगरमध्ये लष्करी तळाजवळ २०१७ पासून आलिशान घर बनवत होता. हा भाग श्रीनगरमध्ये अतिशय सुरक्षित असा मानला जात होता. या घराची भिंत १५ कॉर्प्सच्या मुख्यालयास लागून आहे. अशा ठिकाणी त्याने दहशतवाद्यांना लपवून ठेवले होते, यास काय म्हणावे एकीकडे दहशतवाद्यांशी लढतांना आपले जवान शहीद होतात. सीमेवर लढणारे जवानच नव्हे तर पोलीस दलात कार्यरत असणारे कामटे, साळसकर, करकरे, ओंबळे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी देखील दहशतवाद्यांशी लढतांना शहीद झ��ले आहेत. यांच्यासारख्या पोलिसांच्या बलीदानामुळे आज सर्वसामान्य माणून सुरक्षित आहे. मात्र अशी माणसे पोलीसदलात क्वचितच दिसतात. हे तितकेच खरे आहे. देशात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्‍वभुमीवर आधीच पोलिसांवरील विश्‍वास अधीच कमी होत असताना आता एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याचे थेट दहशतवाद्यांशी कनेक्शन उघड झाले आहे. याचे तार थेट संसदेवर हल्ला केलेल्या कुख्यात दहशतवादी अफजल गुरुपर्यंत भिडत असल्याने हा दाग कधीच धुतला जाणार नाही, याची जाणीव पोलीस दलाला आहे. मात्र एका भ्रष्ट अधिकार्‍यामुळे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कर्तव्यदक्षपणे जबाबदारी पार पाडणार्‍या अन्य प्रामाणिक पोलिसांच्या मनोबलावर परिणाम होईल, यावर विचार करण्याची आवश्यकता आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/yuvraj-singh/all/page-3/", "date_download": "2021-09-22T16:47:41Z", "digest": "sha1:QNUKGGDSJN5SPLL32WBAWLWQ2UMJ66GB", "length": 11481, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "All details about Yuvraj Singh - News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n'मुलीला दारू पाजा आणि बायफ्रेंडकडे ठेवा' युट्यूबर डॉक्टरवर गुन्हा दाखल\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\n ज्वालामुखीच्या उद्रेकाने घरं होतायत बेचिराख, पाहा VIDEO\nधक्कादायक: UBER DRIVER चा महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून जबरदस्ती\nफायनान्स कंपनीवर ‘फिल्मी स्टाईल’ दरोडा, काही मिनिटांतच घडला क्लायमॅक्स\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nWFH, Cab सर्व्हिस, नाश्ता; ऑफिसमध्ये परतण्यासाठी कंपन्या देताहेत 'या' ऑफर्स\nमीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीत 'या' व्यक्तीमुळे येणार ट्वीस्ट\n Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येतायत न\nVIDEO :‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेचे शीर्षकगीत 'असं' केलं संगीतबद्ध\n2 घटस्फोटानंतर 11 वर्षांनी लहान तरुणासोबत अफेअर; स्नेहा वाघ आहे तरी कोण\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\nअजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्याचं 'महाराष्ट्र कनेक्शन'\nT20 World Cup : भारतच नाही, या दोन टीमही निशाण्यावर, पाकिस्तानचा इशारा\nIPL 2021 : ऋषभ पंत विराटची 'स्टाईल' मारायला गेला आणि तोंडावर आपटला\nसोन्याच्या किंमतीत उसळी, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; काय आहे दर\nVIDEO: 'Amazonने दिली 8,546 कोटी रुपयांची लाच', काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप\n अँड्रॉइड वापरणाऱ्या बँक खातेधारकांनी राहा सावध, अन्यथा खातं होईल रिकामं\npaytm ने आणलं आता वॉलेट कार्ड; अशा पद्धतीनं ऑफलाईनही करता येईल पेमेंट\n ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना लव्ह, स्विटी, हनी म्हणाल तर जाईल नोकरी\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nपुरुषांसाठी चांगली बातमी; प्रोस्टेटच्या कर्करोगावर इतक्या दिवसात होणार इलाज\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nExplainer : आखाड्यांकडे आहे किती संपत्ती कोणता आखाडा आहे श्रीमंत\nया राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण\nExplainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का मान्सूनचं चक्र बिघडलंय का\nExplainer : शेळी रोखू शकते जंगलातले वणवे; मेंढपाळ महिलेनं शोधला रामबाण उपाय\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nब्रिटनकडून COVISHIELD ला मान्यता, मात्र प्रवाशांच्या अडचणी ‘जैसे थे’\n ब्रिटनकडून अखेर COVISHIELD ला मान्यता\nCorona संदर्भातली Good News: देशाची ‘R VALUE’ घसरली\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n...अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य\n नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार\n लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n'मुलीला दारू पाजा आणि बायफ्रेंडकडे ठेवा' युट्यूबर डॉक्टरवर गुन्हा दाखल\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\nघ्यायला गेला थंडा पण झाला मोठा वांदा; Cold drink ची एक बाटली पडली 36 लाखांना\nPhoneचोरी झाल्यास या Government Portalवर असा करा Block,सुरक्षित राहील तुमचा डेटा\nकेवळ महिला कर्मचारी चालवणार जगातील सर्वात मोठा Ola E-scooter Plant\nBigg Boss15: 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड गायिका बनणार 'बिग बॉस'ची स्पर्धक\n अभिनेत्रीला सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे पाठवून दिला जातोय त्रास; पोलिस\n Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष\n लग्नातच सासूचा प्रताप पाहून नवरीबाईची सटकली\n नक्की पाहा स्ट्रीट शॉपिंगसाठीची पाच बेस्ट ठिकाणं\n16000 पुरुषांसोबत शारीरिक संबंध; होणाऱ्या बायकोचं सत्य समजताच उचललं असं पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3590/", "date_download": "2021-09-22T18:46:52Z", "digest": "sha1:UFCLIZXKCJT7JJWSM4ITHBLHECOJVLAK", "length": 3525, "nlines": 81, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-मी शिकलो..", "raw_content": "\nथोडयाच दिवसांत शिकलं माझं मन\nदुखद फरक या मधला पण\nप्रत्येक प्रेमात आधार नसतो\nप्रत्येक सोबतीत आपलेपणा नसतो\nप्रेमाचे शब्द म्हणजे नसतं बंधन\nतुटतात ते आणि तुटतात संबंध\nसमजायला लागलो मी, मनावरचं भार\nप्रेमात झालेली माझी हार\nतरी मान झुकली नाही की डोळे मिटले नाही\nआयुष पुढे सरकवायचं ठरवलं मीही\nभूतकाळात वळून नाही बघायचं\nभाविष्कालाच्या विचाराचे नको झटके\nआता नको अजून प्रेमातले फटके\nखरं प्रेम तर होतं एकदाच\nका शोधायचा दुसरं मग उगाच\nजगू शकत नाही का मी एकटा\nतिच्या परतीची वाट पाहता पाहता\nतुझ्या प्रेमात राहून ही मी शिकलो\nतुझ्या विरहात राहून ही मी शिकलो\nहसायचं कसं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर\nजगायचं कसं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर..\nएकावन्न अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/tag/solar-entrepreneur/", "date_download": "2021-09-22T17:45:21Z", "digest": "sha1:PBNBVAAAH7CZLTQUHFKRQPZH4U6YEYHN", "length": 5048, "nlines": 51, "source_domain": "udyojak.org", "title": "Solar Entrepreneur Archives - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nउद्योजकाचे नाव : संदीप मटाळे जन्म दिनांक : १० एप्रिल, १९८४ जन्म ठिकाण : कोल्हापूर विद्यमान जिल्हा : ��ुणे शिक्षण : Graduate ई-मेल : sales.orchidpower@gmail.com भ्रमणध्वनी : ८६००५६६६३६ कंपनीचे नाव…\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nउद्योजकाचे नाव : प्रदीप प्रभाकर लातूरकर जन्म दिनांक : २० जून, १९७१ जन्म ठिकाण : फलटण, सातारा विद्यमान जिल्हा : पुणे शिक्षण : M. Tech. ई-मेल : narsimha.technologies@gmail.com भ्रमणध्वनी :…\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nउद्योजकाचे नाव : विशाल गजानन भामाद्रे जन्म दिनांक : २७ जून, १९९० विद्यमान जिल्हा : नागपूर शिक्षण : B.Com. ई-मेल : umenterprisespune@gmail.com भ्रमणध्वनी : ९६०४०५०२४८ कंपनीचे नाव : Sun Evenue…\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nउद्योजकाचे नाव : विश्वासराव चौधरी जन्म दिनांक : ६ जून, १९९० जन्म ठिकाण : खिरवाड विद्यमान जिल्हा : जळगाव शिक्षण : B.E. (Electrical) ई-मेल : chaudhari.vishwasrao@gmail.com भ्रमणध्वनी : ९०४९९३२३४४ कंपनीचे…\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nउद्योजकाचे नाव : चैतन्य सोलसे जन्म दिनांक : ३० जुलै, १९९४ जन्म ठिकाण : नाशिक विद्यमान जिल्हा : नाशिक शिक्षण : Engineer ई-मेल : chaitanya.solase@gmail.com भ्रमणध्वनी : ९६८९८१९४६९ कंपनीचे नाव…\nby स्मार्ट उद्योजक\t August 27, 2019\nउद्योजकाचे नाव : निखिल अरुण समुद्रे ई-मेल : heliofix@rediffmail.com भ्रमणध्वनी : ९३७३००२९९२ जन्मदिनांक : ०४ जून १९९३ जन्मठिकाण : लातूर विद्यमान जिल्हा : लातूर शिक्षण : M-Tech (Energy), BE (Electrical)…\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscexams.com/police-bharti-practice-paper-322/", "date_download": "2021-09-22T16:50:23Z", "digest": "sha1:U526M24JPVAN5MJSTIMBTKFEDHZR7U5S", "length": 22831, "nlines": 586, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "पोलीस भरती सराव पेपर 322 - MPSCExams", "raw_content": "\nपोलीस भरती २०१९ पेपर्स\nपोलीस भरती सराव पेपर 322\nपोलीस भरती सराव पेपर 322\nमित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील\nसराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा\nLeaderboard: पोलीस भरती सराव पेपर 322\nटेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा\nपोलीस भरती सराव पेपर 322\n1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा\n2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.\n3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील\n4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा\n5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे\n6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा\nत्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nइ’ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे\nखालीलपैकी विशेष नाम नसलेला शब्द कोणता \nही मुलगी चलाख आहे.’ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.\nनामाबद्दल विशेष माहिती सांगुन नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला ……….. म्हणतात.\nसुधासाठी कालच विमलने काळा परकर शिवला.’ या वाक्यातील कर्ता सांगा.\nपुढीलपैकी विभाजक आणि विभाज्य यांची योग्य जोडी कोणती\nपुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती \nसव्वा किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम \nदुपारी 12 वा. 45 मिनिटांनी सुरु झालेला चित्रपट सव्वादोन तासांनी संपला म्हणजे तो किती वाजता संपला \nप्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय लिहा. V6T, T8R, R10P, \n१, ५, ९, १३, १७, \nखालील शब्दांपैकी गटात न बसणारा शब्द/विसंगत शब्द/विजोड शब्द/चुकीचा शब्द ओळखा. (Odd man out)\nप्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षरगट येईल \nतेजस्वी : निस्तेज :: कर्कश : \nखालीलपैकी कोणता पदार्थ शरीरास खनिजद्रव्ये पुरवित नाही \nशरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते \nदुधामधून ———– अत्यल्प प्रमाणामध्ये मिळते\nघर्षणबल हे नेहमी गतीच्या ——- कार्य करते\nऋग्वेदिक संस्कृतीचा काळ कोणाता मानला जातो \nइ.स. पूर्व 1500 ते इ.स.पूर्व 1000\nइ.स.पूर्व 1000 ते इ.स. पूर्व 600\nइ.स. पूर्व 800 ते इ.स.पूर्व 600\nमहाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली ———– आहे\n2011 साली लोकसंख्यावाढीची ऋण वाढ दाखवणारे राज्य कोणते \nजटील स्थायी ऊतीचे प्रकार ओळखा.\nवरील 2 व 3\nॲस्ट्रोनॉमीकल एकक बद्दल खालील विधान लक्षात घ्या, बरोबर विधान ओळखा.\nअ) हे अंतराचे एकक आहे.\nब ) याचा अर्थ सुर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर होय.\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर ���रा [sharethis-inline-buttons]\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\n✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो \nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nLeaderboard: पोलीस भरती सराव पेपर 322\nटेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा\nपोलीस भरती सराव पेपर 322\nसूचना : 1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा 2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा. 3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील 4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा 5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे 6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\nआज प्रक���शित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nपोलीस भरती सराव पेपर\nसुरू असलेल्या पोलीस भरती २०१९ चे झालेले पेपर्स\nनवी मुंबई चालक भरती परीक्षा चे पेपर सेट डाऊनलोड आणि उत्तर…\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : Sangali Police Driver Paper\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 11 MUMBAI\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 1 Pune\nपोलीस भरती सराव पेपर 383\nपोलीस भरती सराव पेपर 382\nपोलीस भरती सराव पेपर 381\nपोलीस भरती सराव पेपर 380\nपोलीस भरती सराव पेपर 379\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 12\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 11\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 10\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 09\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 08\nमराठी व्याकरण प्रॅक्टिस पेपर्स\nमराठी व्याकरण सराव पेपर 363\nमराठी व्याकरण सराव पेपर 362\nमराठी व्याकरण सराव पेपर 361\nमराठी व्याकरण सराव पेपर 360\nमराठी व्याकरण सराव पेपर 359\nशुद्ध शब्द – अशुद्ध शब्द\nमराठी वाक्यप्रचार संपूर्ण लिस्ट\nTET Practice Paper इयत्ता १ ली ते५ वी (पेपर १)\nTET Practice Paper इयत्ता ६ वी ते८ वी (पेपर २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2020/01/blog-post.html", "date_download": "2021-09-22T16:57:16Z", "digest": "sha1:2RXIHHIT2CDNHZBKFXKNLB2FU7INT6PP", "length": 17594, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "‘दोस्तीत कुस्ती’ ने गमविले भाजपाने सलग दुसरे राज्य - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political ‘दोस्तीत कुस्ती’ ने गमविले भाजपाने सलग दुसरे राज्य\n‘दोस्तीत कुस्ती’ ने गमविले भाजपाने सलग दुसरे राज्य\nझारखंड विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी भाजपला मोठा झटका दिला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या आघाडीने बहुमतासाठी आवश्यक असणारी मॅजिक फिगर पार केली आहे. महाराष्ट्रात गेल्या ३० वर्षांपासून मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने साथ सोडल्याने भाजपाला महाराष्ट्रातील सत्ता गमवावी लागली. याला जेमतेम महिना-दिड महिना उलटत नाही तोच झारखंडमध्ये भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनशी असलेली युती भाजपने ��खेरच्या क्षणी तोडली यामुळे सलग दुसरे राज्य गमविण्याची वेळ भाजपावर आली. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने छत्तीसगड, मध्ये प्रदेश आणि राजस्थान ही तीन महत्त्वाची राज्य गमावली होती. यानंतर लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवले. पण या निवडणुकीनंतर लगेचच झालेल्या महाराष्ट्र व आता झारखंड विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. मित्र पक्षांना सांभाळून न घेण्याचे भाजपचे धोरण महाराष्ट्र व झारखंडमध्ये मारक ठरले.\nभाजपने २०१४ ला लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात ऐतिहासिक विजय मिळवला. यानंतर विजयरथावर स्वार झालेल्या भाजपने एकामागोमाग एक विविध राज्यांमध्ये विजय मिळवला. २०१४ ला भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएची फक्त ७ राज्यात सत्ता होती. २०१४ ला महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपने सत्ता स्थापन केली. २०१७ ला देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशातही भगवा फडकला. २०१८ येईपर्यंत २१ राज्यात भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता होती. पण डिसेंबर २०१९ येईपर्यंत हा आकडा १५ वर आला आहे. गेल्या एका वर्षातच भाजपने ४ राज्य गमावले आहेत. झारखंड हे पाचवे राज्य ठरले आहे. याला अनेक कारणे व भाजपाचे वजाबाकीचे राजकारण कारणीभुत आहे. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास शिखरावर होता. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली. मात्र गेली पाच वर्ष मित्रपक्ष असलेल्या सेनेला दुय्यम वागणूक दिल्यानंतर निवडणुकीतही पाडापाडीचे राजकारण करत भाजपाने सेनेच्या विरोधात बंडखोर उमेदवार उभे केले. निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. पण शिवसेनेने भाजपाला धडा शिकविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्याने भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागले. हरियाणातही भाजपला उपमुख्यमंत्रिपद देऊन मित्रपक्षाला सोबत घ्यावे लागले. आता झारखंडमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष तर ठरला आहे. पण जेएमएमला काँग्रेसचीही साथ आहे.\nसध्या देशात भाजपविरोधी वातावरण तयार होत असताना झारखंड निकालाकडे सर्वांच लक्ष लागून होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. झारखंडमधील ८१ जागांसाठीच्या प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारख���ड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत सरळ सामना झाला. एकूण पाच टप्प्यात मतदान झाले. मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपला धक्का बसेल असा अंदाज वर्तवला होता. तो पुर्णपणे खरा ठरला. महाराष्ट्रातील निवडणुकांदरम्यान भाजपाने स्थानिक मुद्यांऐवजी नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी, ३७० कलम अशा राष्ट्रीय मुद्दयांना अति महत्त्व दिले होते. हिच चुक झारखंडमध्येही केली. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी केवळ ठराविक मुद्द्यांवर भर दिला. स्थानिक प्रश्नांची चर्चाही केली नाही. दुसरीकडे महाआघाडीने स्थानिक मुद्दे आणि आदिवासी हितांच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि भाजपला फटका बसला. संघटनात्मक व प्रचाराच्या पातळीवर भाजपने केलेल्या अनेक चुका या पराभवास कारणीभूत ठरल्या. मित्र पक्षांना सांभाळून न घेण्याचे भाजपचे धोरण झारखंडमध्ये मारक ठरले. ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनशी असलेल्या युतीवर वेळीच निर्णय न झाल्याने एकूणच प्रचारावर परिणाम झाला. याउलट विरोधकांनी वेळीच एकत्र येऊन समजुतीने जागावाटप करून भाजपला टक्कर दिली. झारखंड विधानसभा निवडणुकीत २८ जागा आदिवासींसाठी आरक्षित आहेत. महाआघाडीने आदिवासी समजाचे हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. तर, भाजपने बिगर आदिवासी असलेले रघुवर दास यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले. त्यामुळे आदिवासी मते भाजपऐवजी आघाडीकडे वळली.\nमित्रपक्षांवर कुरघोडी करण्याची किंमत\nगत पंचवार्षिकला भाजपाने झारखंड युनियनसोबत युती केली होती. तसेच, पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षालाही सोबत घेतले होते. त्यावेळी भाजपला ३७, आजसूला ५ जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपने विरोधकांचे सहा आमदार फोडून आपल्याकडे घेतले. त्यांना उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात मतभेद होऊन युती तुटली. मागील निवडणुकीत भाजपने विकासाचे आश्वासन दिले होते. पाच वर्षे सत्ता राबवल्यानंतर आताच्या निवडणुकीतही त्यांनी झारखंड मागास असल्याचा मुद्दा उपस्थित केला. साहजिकच, पाच वर्षांत तुम्ही काय केले, असा प्रश्न उपस्थित झाला. भाजपसाठी हा सेल्फ गोल ठरला. जंगल परिसरातील भूसंपादन हा झारखंडमध्ये संवेदनशील मुद्दा आहे. २०१६ मध्ये भाजप सरकारनं काश्तकरी कायद्यात बदल केला आणि २०१७ मध्ये भूसंपादनाचे नियम शिथील केले. या निर्णयामुळे दक्षिण झारखंडच्या आदिवासी बहुल भागातील जनमत सरकारविरोधात गेले. आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, हे आदिवासी मतदारांना खटकले. हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकीवरून भाजपने बोध घेतला नाही. नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा उठवण्यात स्थानिक नेतृत्वाला अपयश आले. झारखंडमध्ये भाजपला बंडाचाही मोठा फटका बसला. खुद्द मुख्यमंत्री रघुवर दास यांच्याच विरोधात बंड करून सरकारमधील एक मंत्री सरयू राय यांनी निवडणूक लढवली. राय यांनी भाजपविरोधात प्रचार केला. त्यांच्याबरोबर बडकुवार गागराई, महेश सिंह, दुष्यंत पटेल, अमित यादव यांच्यासह २० नेत्यांनी बंडखोरी केली. भाजपच्या सत्तेला धक्का देण्यात त्यांचाही हातभार लागला. एकापाठोपाठ एक राज्य हातातून जात असल्याने भाजपाला मोठा फटका बसला. भाजपाचे केंद्रीय पातळीवरचे राजकारण वेगळे व राज्या-राज्यातील स्थानिक राजकारण वेगळे, हे भाजपा अद्यापही समजून घेण्यास तयार नाही. तसेच मित्रपक्षांवरील कुरघोडी करण्याची किंमतही भाजपाला चुकवावी लागत आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82/6070163cdb1fb5f9826558b1?language=mr", "date_download": "2021-09-22T17:16:49Z", "digest": "sha1:CJBIYYMUVCXF3IWRGKIMUIEMGLSTREVA", "length": 7326, "nlines": 59, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - कोरोना लसीकरणाचा खरंच फायदा होतो? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nकोरोना लसीकरणाचा खरंच फायदा होतो जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं\nकोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी लसीकरण खरंच प्रभावी ठरेल का यासह अनेक प्रश्न आपल्या मनात आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा... पुणे - कोरोनाची लस टोचल्यावरही विषाणूची बाधा झाल्याची निवडक उदाहरणे पुढे आली आहेत. त्यामुळे लसीकरणाचा खरच फायदा होतो का, कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी लसीकरण खरंच प्रभावी ठरेल का यासह अनेक प्रश्न आपल्या मनात आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा... ➡️ लसीचा फायदा काय देशाची सर्वोच्च संशोधन संस्था समजल्या जाणाऱ्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे म्हणतात, ‘‘सध्या उपलब्ध लसींमुळे कोरोना विषाणूची तीव्रता कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याबद्दल वैज्ञानिक समुदायात ठाम मत तयार झाले आहे. लसीकरणानंतरही जर कोरोना झाला तर त्यामुळे रुग्ण अत्यवस्थ (क्रिटिकल) अवस्थेत जाण्याचे प्रमाण जवळजवळ नसल्यात जमा आहे. लसीकरणामुळे केवळ मृत्यूदर कमी होणार नाही तर हॉस्पिटलायझेशन कमी होईल. मागील दोन महिन्यात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांच्या आधारे जवळ जवळ सर्वच म्युटेशनवर कोरोनाच्या लसी प्रभावी ठरत असल्याचे दिसत आहे. ➡️ लसीच्या दुसऱ्या मात्रेची आवश्यकता का देशाची सर्वोच्च संशोधन संस्था समजल्या जाणाऱ्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे म्हणतात, ‘‘सध्या उपलब्ध लसींमुळे कोरोना विषाणूची तीव्रता कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याबद्दल वैज्ञानिक समुदायात ठाम मत तयार झाले आहे. लसीकरणानंतरही जर कोरोना झाला तर त्यामुळे रुग्ण अत्यवस्थ (क्रिटिकल) अवस्थेत जाण्याचे प्रमाण जवळजवळ नसल्यात जमा आहे. लसीकरणामुळे केवळ मृत्यूदर कमी होणार नाही तर हॉस्पिटलायझेशन कमी होईल. मागील दोन महिन्यात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांच्या आधारे जवळ जवळ सर्वच म्युटेशनवर कोरोनाच्या लसी प्रभावी ठरत असल्याचे दिसत आहे. ➡️ लसीच्या दुसऱ्या मात्रेची आवश्यकता का लशीची पहिली मात्रा शरिरात रोगप्रतिकारशक्ती विकसित करण्यास सुरवात करते. तर दुसरी मात्र तयार झालेला रोगप्रतिकारशक्तीला ‘बूस्ट’ देते. काही कारणाने पहिल्या मात्रेत रोगप्रतिकारशक्ती कमी विकसित झाली तर दुसऱ्या मात्रेने ती कमी ��रून निघते. तसेच दीर्घकाळ रोगप्रतिकारशक्ती टिकविण्यासाठी दुसऱ्या मात्रेची गरज आहे, असे तज्ज्ञ सांगतात. ➡️ लसीच्या दोन मात्रांमध्ये अंतर का लशीची पहिली मात्रा शरिरात रोगप्रतिकारशक्ती विकसित करण्यास सुरवात करते. तर दुसरी मात्र तयार झालेला रोगप्रतिकारशक्तीला ‘बूस्ट’ देते. काही कारणाने पहिल्या मात्रेत रोगप्रतिकारशक्ती कमी विकसित झाली तर दुसऱ्या मात्रेने ती कमी भरून निघते. तसेच दीर्घकाळ रोगप्रतिकारशक्ती टिकविण्यासाठी दुसऱ्या मात्रेची गरज आहे, असे तज्ज्ञ सांगतात. ➡️ लसीच्या दोन मात्रांमध्ये अंतर का सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला सांगतात, ‘‘सुरवातीला कोव्हिशिल्ड लसीची दुसरी मात्रा घेण्यासाठी २८ दिवसांचे अंतर ठेवण्यात आले होते. त्यामुळे लसीची परिणामकारकता ७० टक्के नोंदवली गेली. आता नव्याने काही संशोधने समोर आले आहे. त्यानुसार अडीच ते तीन महिन्यांनी ‘कोव्हिशिल्ड’ लस घेतल्यास परिणामकारकता ९० टक्क्यापर्यंत वाढते. लान्सेट शोधपत्रिकेत यासंबंधी शोधनिबंध प्रकाशित झाला असून, ऑक्सफर्डच्या वतीनेही याला पुष्टी देण्यात आली आहे. संदर्भ:- सकाळ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nकांदा पिकातील रोपांची मर आणि नियंत्रण\nआंब्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे\nज्योति पांडे जी यांच्या निष्ठा आणि मानवतेला अ‍ॅग्रोस्टारचा सलाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/umesh-katkar/", "date_download": "2021-09-22T17:44:04Z", "digest": "sha1:6UIGMCFCLIUNTXARX5CVD33SV654UV6E", "length": 5858, "nlines": 84, "source_domain": "udyojak.org", "title": "उमेश काटकर - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nउद्योजकाचे नाव : उमेश काटकर\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nजन्मदिनांक : ८ जून १९८३\nविद्यमान जिल्हा : पुणे\nव्यवसायातील अनुभव : ८ वर्षे\nव्यवसायाचा पत्ता : पुणे\nतुमचीही नोंद ‘महाराष्ट्र उद्योजक सूची’मध्ये करण्यास���ठी येथे क्लिक करा.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post सोहम ब्रह्मकुमार बयास\nNext Post तुकाराम भगत\nनांदेडच्या ‘नंदीग्राम ऍग्रो’चे हळद उत्पादक नरेंद्र चव्हाण\nby स्मार्ट उद्योजक\t August 28, 2021\nव्यावसायिकांना नवीन आणि दीर्घकालीन व्यवसायासाठी मोफत ट्रेनिंग देणारा सुजीत\nby स्मार्ट उद्योजक\t August 12, 2021\nसंगणकपूर्व युग ते संगणक युग यांची सांगड घालणारा ग्राफिक डिझायनर\nby स्मार्ट उद्योजक\t August 4, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nलक्ष्मीशी तुमचे नाते काय\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51379", "date_download": "2021-09-22T17:13:51Z", "digest": "sha1:JNDIG5S65LKLLFTY7JWAGY2WX7IMPWHF", "length": 6288, "nlines": 46, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "लोकमान्य टिळक | पुण्यातल्या भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nपुण्यातल्या भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास\nपुण्याच्या महात्मा फुले मंडईत पांढर्‍या शुभ्र मेघडंबरीत असणार्‍या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे २२ जुलै १९२४ रोजी अनावरण झाले. लोकमान्यांच्या निधनानंतर लगेचच म्हणजे १७ ऑगस्ट १९२० रोजीच्या पुणे नगरपालिकेच्या सभेत या पुतळ्याचा ठराव मांडण्यात आला व त्यासाठी पंधरा हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली. त्यानंतर वर्षभराने झालेल्या सभेत शिल्पकार विनायक व्यंकट वाघ यांना आगाऊ सहा हजार रुपये देण्यात यावेत, असे ठरले. नगरपालिकेच्या अकाउंटंटने मात्र या खर्चासाठी प्रांतिक सरकारची म्हणजे मुंबई सरकारची परवानगी घ्यावी असे सुचविले. ९ जून १९२२ रोजी नगरपालिकेचेया लोकनियुक्त अध्यक्ष न.चिं. केळकर अध्यक्षस्थानी असलेल्या पालिकेच्या सभेत अकाउंटंटचा आक्षेप चर्चेला आला असता, 'या खर्चासाठी अन्य कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही,' असे मत व्यक्त करण्यात आले.\n१९२२-२३ मध्ये सरकारी हिशेब तपासनिसाने पुतळा आणि शिल्पकाराचा खर्च करण्यास मनाई केली. जिल्हाधिकार्‍यांनी तर ६ हजार रुपये वसूल करण्यासाठी भारतमंत्री (Secretary of State for India) यांच्या वतीने जिल्हा कोर्टात दावा दाखल करण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात अशा प्रकारचा दावा झालेला हा पहिलाच पुतळा असावा. टिळक हयात असताना सरकार त्यांच्यावर खटले भरतच होते; आता पुतळ्यावर खटला सुरू झाला. सरकार आणि कोर्ट या दोघांचेही दडपण पुणे नगरपालिकेच्या अध्यक्षांवर आले. शिल्पकार वाघांना या कशाचीच गंधवार्ता नव्हती.\nकोर्टाने पुतळा उभारण्याच्या खर्चाला बंदी घातली होती. अखेर केसरी मराठा ट्रस्टने खर्चाची बाजू उचलण्याची तयारी दाखवली. न्यायालयात विरुद्ध निकाल गेल्यास हे पैसे ट्रस्ट परत मागणार नाही, असे सांगितल्याने २२ जुलै १९२४ रोजी पंडित मोतीलाल नेहरू यांच्या हस्ते पुतळा बसविण्यात आला. मात्र न्यायालयाने सरकारविरुद्ध निर्णय दिला आणि पुणे नगरपालिकेची भूमिकाच योग्य ठरली.\nटिळक-आगरकर मैत्री व वाद\nन्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्यूकेशन सोसायटी\nदु्ष्काळ व प्लेगची साथ\nपहिला राजद्रोहाचा खटला व तुरूंगवास\nपुण्यातल्या भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/122-new-corona-patients-in-raigad-district-the-total-number-reached-2418-aau-85-2193394/", "date_download": "2021-09-22T17:10:16Z", "digest": "sha1:L7UHRZ3IMUF7QDFRM4PGTYRSQBYVSYZ3", "length": 12397, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "122 new corona patients in Raigad district The total number reached 2418 aau 85 |रायगड जिल्ह्यात करोनाचे १२२ नवे रुग्ण; एकूण संख्या पोहोचली २४१८वर", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nरायगड जिल्ह्यात करोनाचे १२२ नवे रुग्ण; एकूण संख्या पोहोचली २४१८वर\nरायगड जिल्ह्यात करोनाचे १२२ नवे रुग्ण; एकूण संख्या पोहोचली २४१८वर\nदिवसभरात ३१ जणांची करोनावर मात\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nरायगडकर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात तब्बल १२२ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या २,४१८ वर पोहोचली आहे. दिवसभरात ३१ जणांनी करोनावर मात केली आहे. तर रविवारी उपचारांदरम्यान तिघांचा मृत्यू झाला.\nजिल्ह्यात १२२ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील ६२, पनवेल ग्रामीणमधील २२, उरणमधील ४, खालापूर ३, पेण ९, अलिबाग ३, रोहा १०, महाड ५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीतील २ तर अलिबाग येथील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.\nजिल्ह्यातील ६,६२० जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ४,१०३ जणांचे अहवाल नकारात्मक आले. २,४१८ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर ९९ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. १,५८२ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या ७३८ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ४०३, पनवेल ग्रामीण हद्दीतील १२४, उरणमधील ३२, खालापूर ७, कर्जत २२, पेण ३८, अलिबाग ४०, मुरुड ३, माणगाव १५, रोहा ११, म्हसळा ११, महाड २१, पोलादपूरमधील ८ करोना बाधितांचा समावेश आहे.\nजिल्ह्यात आत्तापर्यंत ९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या ५८ हजार ५२४ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. करोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. सुरुवातीला पनवेल आणि उरण तालुक्यांपुरता मार्यादित असलेला करोना आता अलिबाग, पेण, माणगाव, रोहा, महाड तालुक्यात वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणा�� ‘शिंदेशाही’ थाट\nलसीकरणाचा वेग वाढविण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nराज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत\nप्रिसिजनने बनविली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस\nभाजपाच्या महिला आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र\n“ही तर अपरिपक्वता,” मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया\n“मुख्यमंत्री हतबल की प्रस्थापितांच्या पुढे नांगी टाकली”; ओबीसी आरक्षणावरुन पडळकरांचा हल्लाबोल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-ganeshotsav-2021-immerses-mobile-tank-cost-11-lakh-pune-corporation-ass97", "date_download": "2021-09-22T17:32:50Z", "digest": "sha1:ULKY6W6KO3NR5X6IFVV2ATEYKMSWEHIS", "length": 25521, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Pune : फिरत्या विसर्जन हौदाला प्रतिदिन साडे अकरा लाखाचा खर्च", "raw_content": "\nPune : फिरत्या विसर्जन हौदाला प्रतिदिन साडे अकरा लाखाचा खर्च\nपुणे : पुणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी फिरत्या हौदासाठी सव्वा कोटी रुपये खर्चून निविदा काढली आहे. यामध्ये केवळ नागरीकांच्या पैशांची उधळपट्टी होत असून, प्रति दिवस तब्बल साडे अकरा लाखाचा खर्च होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची अधिकार्यांचे निलंबन करून चौकशी करा अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.\nविसर्जन हौदाबाबत 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले होते. पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने गणेश विसर्जनासाठी सव्वा कोटी रुपये खर्चून भाड्याने साठ मिनी ट्रक व फिरते हौद अकरा दिवसांसाठी भाड्याने घेतले आहेत. याचाच अर्थ प्रतिदिन यासाठी साडेअकरा लाख रुपये खर्च होणार आहे. या संदर्भाने अनेक प्रश्न उभे रहात आहेत, याबाबत खूलासा करावा अशी मागणी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.\nगणेशोत्सव दहा दिवसांचा असताना अकरा दिवसांचे भाडे का दिले जाणार आहे यंदा मिरवणुकांना परवानगी नसल्याने विसर्जन अनंत चतुर्दशी ला म्हणजे दहाव्या दिवशी पूर्ण होणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थी ला कोणत्याच गणपतीचे विसर्जन होत नसल्याने त्या दिवशीचे पैसे वायाच जाणार आहेत , म्हणजेच पहिल्या व अकराव्या दिवसाचे मिळून तेवीस लाख रुपये कंत्राटदाराला नाहक दिले जाणार आहेत.\nपुणेकरांना गेली अनेक वर्षे ठराविक जागी ठेवल्या जाणार्या हौदांमध्ये गणेश विसर्जनाची सवय झाली आहे. मग हे फिरते हौद घेऊ��� विनाकारण पैशांचा अपव्यय कशासाठी गेल्या वर्षी नागरीकांना संचारबंदी चे पालन करावे लागत होते त्यामुळे फिरत्या विसर्जन हौदांची संकल्पना ठीक होती , पण यंदा तसे काही नसल्याने फिरत्या हौदांची गरज काय \nगेल्या वर्षी ३० फिरते हौद भाड्याने घेतले होते आणि ते पुरलेही होते , असे असताना यंदा साठ फिरते हौद घेण्याची गरज काय यंदा दुप्पट संख्येने गणपती बसवले जाणार असल्याचा साक्षात्कार कोणाला झाला \nमुळात जास्तीत जास्त गणपतींचे विसर्जन दुसर्या , पाचव्या , सातव्या व दहाव्या दिवशी होत असल्याने उर्वरीत सात दिवस दहा- बारा फिरते हौद पुरेसे झाले असते तरी सर्व दिवस साठ हौदांचा अट्टाहास कुणाचा त्यासाठी लाखो रुपयांचा विनाकारण भुर्दंड सोसावा लागतो आहे.\nमिनी ट्रक , त्यावरील हौद आणी ड्रायव्हरसह चार माणसांसाठी १९१२१ रुपये प्रतिदिन भाडेखर्च योग्य असल्याचं कोणी ठरवलं \nमहापालिकेच्या साठ फिरत्या विसर्जन हौदां व्यतिरिक्त अनेक प्रभागांमध्ये नगरसेवकांनी स्वतः चे फिरते विसर्जन हौदही ठेवले आहेत , म्हणजे महापालिकेच्या हौदांचा उपयोग किती प्रमाणात होईल हा प्रश्नच आहे.\nमहापालिकेचं हे कंत्राट पुणेकरांऐवजी कंत्राटदाराच्या फायद्याचं ठरणार आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आजवर गाजली मात्र श्री गजाननाच्या विसर्जनाच्या टेंडर मधेही घोटाळा म्हणजे हद्द झाली. आपणास विनंती की नागरीकांच्या करांचे पैशांची उधळपट्टी करणार्या अधिकार्यांचे निलंबन करून प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असू���,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल���या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/buldhana-news-marathi/only-6-years-old-but-her-kingdom-on-millions-of-minds-seeing-the-number-of-followers-on-instagram-will-make-your-eyes-widen-too-nrat-148008/", "date_download": "2021-09-22T19:03:50Z", "digest": "sha1:JEZUG4BNJ24JGLWMCXJBJ3KUNM25ILWB", "length": 15278, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मूर्ती लहान, किर्ती.. | वय अवघं ६ वर्ष, पण ‘लाखो मनावर तिचं साम्राज्य’; इन्स्टाग्रामवर फाॅलोअर्सची संख्या पाहून तुमचेही डोळे विस्फारेल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री ��हे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nमूर्ती लहान, किर्ती..वय अवघं ६ वर्ष, पण ‘लाखो मनावर तिचं साम्राज्य’; इन्स्टाग्रामवर फाॅलोअर्सची संख्या पाहून तुमचेही डोळे विस्फारेल\nशेगावच्या कादंबरी ढमाळ (Kadambari Dhambal) या सहा वर्षीय चिमुकलीने सध्या सोशल मीडियावर (social media) धुमाकूळ घातला आहे. या चिमुकलीच्या महापुरूषांचा इतिहास उलगडणारे व्हिडिओ (The video revealing the history) चांगलेच व्हायरल होत आहे.\nबुलढाणा (Buldhana). शेगावच्या कादंबरी ढमाळ (Kadambari Dhambal) या सहा वर्षीय चिमुकलीने सध्या सोशल मीडियावर (social media) धुमाकूळ घातला आहे. या चिमुकलीच्या महापुरूषांचा इतिहास उलगडणारे व्हिडिओ (The video revealing the history) चांगलेच व्हायरल होत आहे. सोबतच कादंबरीचे जोक्स , डान्स, लावण्यांचे व्हिडिओसुद्धा (the jokes, dances and videos of the novel) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या या प्रसिद्धीमुळे इन्स्टाग्राम १.९ मिलियन फॉलोवर्स (Instagram followers) तिला जोडले गेले आहेत.\nबुलढाणा/ शेतीच्या वादातून बाप-लेकांवर लाठ्या-काठ्या आणि शस्त्राने हल्ला; तीन जण गंभीर जखमी, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल\nबुलढाणा जिल्ह्याच्या प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगाव येथील ही सहा वर्षीय चिमुकली असून सध्या कादंबरी के.जी. २ मध्ये शिकत आहे. इंस्टाग्रामवर श्रद्धा शिंदे यांचे व्हिडिओ बघत असताना कादंबरीला ते आवडले आणि तिनेही तिच्या वडिलांकडे श्रद्द्दा शिंदे सारखे व्हिडिओ बनवण्याचा हट्ट केला. तेव्हापासून कादंबरीने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.\nहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे वर्णन करणाऱ्या अभिनय संपन्न व्हिडिओमुळे परिसरात ती घरा-घरात पोहचली. विशेष म्हणजे शिवमुद्रा तोंडपाठ असल्याने तीचे कौतूकही होत आहे. न��कतेच अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कांदबरीने तयार केलेला व्हिडिओ चांगलाच गाजला आहे. सध्याच्या काळात लहान मुलांना टीव्ही, मोबाईलचे व्यसन जडले असताना, या चिमुकलीला महापुरूषांच्या विचारांवर आधारित अभिनय करावासा वाटणे, हे नक्कीच गौरवास्पद म्हणावे लागेल.\nशेगावचा धमाळ परिवारही तसा पुरोगामी विचारांचा असल्याने त्यांनी लहानपणापासूनच कांदबरीवर चांगले संस्कार केले आहेत. घरून प्रोत्साहन मिळत असल्याने आपल्या अभिनय कौशल्यातुन कादंबरी अभिनय क्षेत्रात चांगली कामगिरी करेल, असा विश्वास तिच्या घरच्यांना वाटतोय. कारण शिक्षणाबरोबरच इतिहासाचे धडेही तीला देण्यात येत आहेत. कादंबरीच्या या कामगिरीवर देशभरातून विशेष म्हणजे नामवंत मराठी कलावंत, गायक, क्रिकेटपटू, समीक्षक आदींनी तिचे व्यक्तिशः कौतुक देखील केले आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/tula-pahun-jara-new-song-released-dance-india-dance-contenstant-in-the-song-nrst-142078/", "date_download": "2021-09-22T19:04:52Z", "digest": "sha1:KO7U3532W2QGSI6GEH636K5EW7R3AQWO", "length": 14851, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मनोरंजन | 'तुला पाहून जरा' हे नवे रोमँटिक गाणे आले आहे प्रेक्षकांच्या भेटीस, डान्स इंडिया डान्समधील हा कलाकार दिसणार थिरकताना! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nमनोरंजन‘तुला पाहून जरा’ हे नवे रोमँटिक गाणे आले आहे प्रेक्षकांच्या भेटीस, डान्स इंडिया डान्समधील हा कलाकार दिसणार थिरकताना\n'तुला पाहून जरा' हे गाणे म्हणजे तरुणाईचा जल्लोष असून हा जल्लोष वैष्णवी पाटील आणि अक्षय करडे यांच्या मस्तीभऱ्या केमिस्ट्रीने रसिकांच्या मनावर गारुड घालण्यासाठी सज्ज आहे.\nचेतन गरुड प्रॉडक्शन्सच्या सुसाट रोमॅंटिक अल्बम्सच्या खजिन्यातलं आणखी एक रत्न नव्याने आपल्या भेटीस आले आहे. तरुणांच्या हृदयाचे ठोके अचूक जाणणारे निर्माते चेतन गरुड सध्या एक रोमँटिक सॉंग घेऊन आले आहेत. नव्या पिढीच्या आणि नव्या नव्या प्रेमात रंगून गेलेल्या अशा तरुणाईवर तुला पाहून जरा’ असे म्हणत प्रेयसीची स्तुती करत, प्रत्येक प्रियकराची अवस्था ही ‘तुला पाहून जरा, तुला हेरून जरा, सुटतोय मनाचा ताबा’ ���शीच काहीशी होत असते. नेमके हेच हेरत ‘तुला पाहून जरा’ हे गाणे मनाने तरुण असणाऱ्या साऱ्यांनाच आवडेल असे आहे. चेतन गरुड प्रोडक्शन प्रस्तुत ‘तुला पाहून जरा’चे युथफूल दिग्दर्शन चेतन महाजन आणि राहुल जी यांनी केले आहे.\n‘तुला पाहून जरा’ हे गाणे म्हणजे तरुणाईचा जल्लोष असून हा जल्लोष वैष्णवी पाटील आणि अक्षय करडे यांच्या मस्तीभऱ्या केमिस्ट्रीने रसिकांच्या मनावर गारुड घालण्यासाठी सज्ज आहे. वैष्णवी आणि अक्षयची रोमॅंटिक केमिस्ट्री जमून येण्यात या गीतातील बोल आणि संगीताचा मोठा वाटा आहे. मने जुळवणारे ‘तुला पाहून जरा’ या गाण्याचे बोल नितीन कुटे लिखित असून त्यांनीच आपल्या सुरेल आवाजाने स्वरसाज चढवला आहे. शिवाय संगीताची बेजोड साथ दिलीये ती म्हणजे संगीतकार अमोल दाते आणि नितीन कुटे यांनी. या गाण्याचे संकलन प्रदुमना सावंत याने केले असून गाण्याचे सुंदर चित्रीकरण रवी उच्चे यांनी आपल्या कॅमेरात कैद केले आहे. चेतन गरुड प्रोडक्शन्सची खासियत म्हणजे सुंदर लोकेशन्स, होतकरू आणि प्रज्ञावंत कलाकारांची जमून आलेली भट्टी आणि उत्तम टेक्निशियन्सची किमया हे गणित ठरलेले.\n‘खंडेराया झाली माझी दैना’ या यशस्वी सोलो अल्बमनंतर चेतन गरुड यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. एकामागोमाग एक गाणी त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी बनवली. त्यांच्या गाण्यांना रसिकांनी आपल्या पसंतीची पोचपावती दिली असून चेतन गरुड प्रोडक्शन प्रस्तुत आगामी ‘तुला पाहून जरा’ या गाण्यालासुद्धा प्रेक्षक डोक्यावर घेतील अशी आशा आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठ��ीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.smartnewsmarathi.com/social-smartnewsmarathi/forest-authoritys-members-visited-khanapur/", "date_download": "2021-09-22T18:15:00Z", "digest": "sha1:IAQ3ELNWUUECSXXEMQIBU4TAJ2CWOW5O", "length": 6138, "nlines": 67, "source_domain": "www.smartnewsmarathi.com", "title": "खानापूर वनसंपदेला वन महामंडळाच्या संचालकांची भेट -", "raw_content": "\nतयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला\nखानापूर वनसंपदेला वन महामंडळाच्या संचालकांची भेट\nखानापूर वनसंपदेला वन महामंडळाच्या संचालकांची भेट\nखानापूर तालुक्यातील वनसंपदेची पाहणी करण्यासाठी राज्य वननिगमच्या संचालकानी नुकतीच भेट देऊन पाहणी केली.\nराज्यातून वननिगमच्या संचालकाचा अभ्यास दौरा सुरू आहे. नुकताच खानापूर तालुक्यातील वनसंपदेची पाहणी करण्यात आली. या दौऱ्यात वन निगमाचे संचालक सुरेश देसाई, त्याच्यासोबत राज्य गोपाल, भागा आरेश, प्रदिप कुमार, वनाधिकारी हनमंत राजू, गिरीश इटगी आदीचा समावेश होता.\nयावेळी राज्यातील वनसंपदेची माहिती व्हावी. वृक्ष लागवडीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात यावा. हा या दौऱ्यामागचा उद्देश आहे.\nया दौऱ्यात खानापूर सह यल्लापूर, शिरसी, दांडेली, जोग, सागर, शिमोगा, चिकमगळूर, मुडकेरी, बेंगळुर आदी भागातील रोप वाटीका, वृक्षवाटीकाना भेटी देण्यात आल्या.\nतसेच चंदन, सागवान, बाबू लागवडीच्या क्षेत्राची पाहणी करण्यात येत आहे\nयाशिवाय जंगल क्षेत्राचा विकास व विस्तार याबदल संचालकाना माहिती देण्यात येणार आहे.\nPrevious Previous post: पुण्यात बेळगाववासीयासाठी लसीकरण शिबीर संपन्न\nNext Next post: भाजपा खानापूर मंडळची आरोग्य स्वयंसेवक अभियान बैठक संपन्न\nतयारीला ला��ा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे September 20, 2021\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट September 20, 2021\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला September 20, 2021\nभारताचा टी-ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा \nBreaking News: विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले; वर्ल्डकपनंतर होणार पायउतार September 16, 2021\nगणेशोत्सवानिमित्त आमचा गणराया हे गाणे भक्तांच्या भेटीसाठी दाखल September 4, 2021\nक्रेडाईच्या वतीने लसीकरण शिबिर संपन्न September 4, 2021\nमाजी ज्येष्ठ फुटबॉलपटू मेलविन उर्फ मालू परेरा याचे निधन August 28, 2021\nज्येष्ठ आणि अष्टपैलू क्रिकेटपटू मिलिंद कुलकर्णी यांचे निधन August 28, 2021\nछाननी नंतर आता अर्ज माघारीचे वेध August 24, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/bjps-bot-proposal-trouble-nashik-municipal-corporation-political-news", "date_download": "2021-09-22T16:42:42Z", "digest": "sha1:KJ2CBGURMHQU4DTG7BUJJMCCFESRLVWH", "length": 27136, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भाजपच्या BOT मोहिमेला धक्का; सातबाऱ्यावर महापालिकेचे नावच नाही", "raw_content": "\nभाजपच्या BOT मोहिमेला धक्का; सातबाऱ्यावर महापालिकेचे नावच नाही\nनाशिक : बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर सत्ताधारी भाजपच्या वतीने शहरातील मोक्याच्या जागा विकसित करण्याच्या मोहिमेला धक्का बसला आहे. कमलेश कन्सल्टन्ट ॲण्ड धामणे-देवरे आर्किटेक्ट या सल्लागार संस्थेने, विकसित करावयाच्या जागा महापालिकेच्या नावावरच नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे.\nमिळकती ताब्यात मात्र सरकार दरबारी नोंदच नाही\nनिवडणुकीला जेमतेम चार महिने शिल्लक असताना सत्ताधारी भाजपने महापालिकेच्या मालकीच्या २२ पैकी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या अकरा मिळकती बांधा, वापरा व हस्तांतरीत करा (BOT) या तत्वावर विकसित करण्याचा निर्णय गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये घेतला होता. त्यासाठी कन्सल्टन्सी नियुक्त करण्याचा प्रस्ताव जादा विषयांमध्ये घुसविला. त्यानंतर मागील महिन्यात झालेल्या महासभेत सुचक, अनुमोदक असलेले माजी सभागृह नेते सतीश सोनवणे व माजी गटनेते जगदीश पाटील यांचा प्रस्ताव जादा विषयात मंजुर केला. मागच्या दाराने प्रस्ताव मंजुर केल्याने शिवसेनेसह राष्ट्रवादी, कॉंग्रेस व मनसेने टिकेची झोड उठविली. शिवसेनेने शासनाकडे धाव घेतली तर, अन्य पक्षांनी आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला. प्रशासनावर देखील संशय व्यक्त क��ला गेल्याने आयुक्त कैलास जाधव यांनी सल्लागार संस्थेला यापुर्वी दिलेले काम रद्द करून नवीन सल्लागार संस्थेसाठी निविदा प्रक्रिया राबविली. एकीकडे बीओटीच्या विषयावरून वाद सुरु असताना कमलेश कन्सल्टंट अँड धामणे- देवरे आर्किटेक्ट या सल्लागार संस्थेने महापालिकेला पत्र पाठवून विकसित करावयाच्या एकुण मिळकतींपैकी आठ मिळकतींच्या सात-बारा उताऱ्यावर महापालिकेचे नाव नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. संबंधित संस्थेने बीओटीवर मिळकती विकसित करण्याचा अहवाल तयार करण्यापुर्वी सदरच्या मिळकती महापालिकेच्या ताब्यात असल्या, तरी सरकार दरबारी म्हणजे ‘सातबारा’वर नाव आहे का ही बाब तपासली. त्यात आठ मिळकतींच्या सातबारा उताऱ्यावर महापालिकेचे नावच नसल्याचे आढळले.\nहेही वाचा: शहरी भागातही आता नवीन स्वस्त भाव धान्य दुकाने\nया मिळकती सापडल्या वादात\nजुने नाशिकमधील भद्रकाली फ्रुट मार्केटच्या सातबारा उताऱ्यावर नाशिक नगरपालिका असा उल्लेख आहे. गोल्फ क्लब मैदानावरील पार्किंगच्या जागेवर सरकारी जमीन असा उल्लेख आहे. बॉईज टाऊनजवळच्या जलधारा वसाहतीच्या सातबाऱ्यावर नासिक डायोसेशन ट्रस्टचे नाव आहे. राजीवनगर भागातील सर्वे क्रमांक १०१३ वर भगतसिंगनगर झोपडपट्टी आहे. त्या जागेच्या उताऱ्यावर सरकारी दगडखाण असा उल्लेख आहे. याचाच अर्थ महापालिकेच्या मालकी नसल्याचे स्पष्ट होते. नाशिक रोडच्या जवाहर मार्केट या जागेवर नाशिक रोड- देवळाली नगरपालिकेचे नाव आहे. भद्रकाली स्टॅन्डच्या मिळकतीवर नाशिक म्युनिसिपालिटी तर, पंचवटी भांडाराच्या जागेवर अध्यक्ष नवीन समिती नाशिक, नाशिक रोडच्या महात्मा गांधी टाऊन हॉलच्या मिळकतीवर नाशिक रोड नगरपालिका देवळाली टाऊन हॉल असा उल्लेख आहे. सातपूर टाऊन हॉलच्या मिळकतीवर सातपूर नगरपालिका, नाशिक रोडच्या सुभाष रोड शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या सातबारा उताऱ्यावर नाशिकरोड नगरपालिका असा उल्लेख आहे.\nहेही वाचा: JSW कंपनीचा राज्य शासनासोबत करार; रोजगार होणार उपलब्ध\nउताऱ्यावर असावा स्पष्ट उल्लेख\nमहापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकामाची परवानगी देताना विकासकाचे नाव सातबारा उताऱ्यावर असणे बंधनकारक आहे. त्याच नियमानुसार महापालिकेला विकसित करावयाच्या मिळकतींच्या सातबारा उताऱ्यावरदेखील नाशिक महापालिका असा उल्लेख असणे गर��ेचे असल्याने सातबारा उताऱ्यावरील दुरुस्तीनंतरच या मिळकती विकसित करता येणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थस��कल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/yuva-katta/karishma-kapoor-three-step-beauty-and-antiaging-secrets/articleshow/83950540.cms", "date_download": "2021-09-22T18:03:27Z", "digest": "sha1:GSQTVUOWZZWXO3PGYS4RXFR7F65T646Q", "length": 23312, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Karishma Kapoor Three Step Beauty And Antiaging Secrets - karishma vs kareena : करिश्मा कपूरच्या ग्लॅमरपुढे करीनाचा जलवाही फिका, लोक म्हणाले मोठ्या बहिणीचा हॉटनेस छोटीवर भारी\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nkarishma vs kareena : करिश्मा कपूरच्या ग्लॅमरपुढे करीनाचा जलवाही फिका, लोक म्हणाले मोठ्या बहिणीचा हॉटनेस छोटीवर भारी\nकरिश्मा कपूर 47 वर्षांची झाली आहे. पण तरीही तिच्या त्वचेचे वय मात्र आजही फक्त 30 वर्षे असल्यासारखे दिसते. इच्छा असल्यास तुम्हीही करिश्मा कपूरचे स्किन केअर सिक्रेट आपलेसे करून त्वचा वर्षानुवर्षे चिरतरूण ठेवू शकता. Karishma Kapoor Kareena Kapoor Skin Care\nkarishma vs kareena : करिश्मा कपूरच्या ग्लॅमरपुढे करीनाचा जलवाही फिका, लोक म्हणाले मोठ्या बहिणीचा हॉटनेस छोटीवर भारी\nकरिश्मा कपूर (karishma kapoor) म्हणजे एकेकाळी तरुणांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री होती. तिची गोरीपान त्वचा आणि सुंदर डोळे कित्येकांना घायाळ करायचे. पण अशी ही सुंदर अभिनेत्री सध्या फार कमी नजरेस पडते. लग्न झाल्यापासून आणि संसारात पूर्ण लक्ष दिल्यापासून करिश्मा लाइमलाईट पासून दूर झाली, मात्र असे असले तरी आजही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या टच मध्ये आहे.\nआता ती चित्रपट क्षेत्रात नसली तरी तिने पूर्वीसारखेच स्वत:ला फिट आणि फाईन ठेवले आहे याबद्दल तिचे कौतुक करावे लागेल. ती आजही इतकी सुंदर दिसते की आजच्या कित्येक अभिनेत्री तिच्यासमोर फिक्या वाटाव्यात. तिचे वय आज 47 वर्षे आहे आणि त्वचेवर उतरवायचा लवलेश सुद्धा नाही. चला आज जाणून घेऊया काय आहे या सौंदर्यवतीचे रहस्य\n४७व्या वाढदिवशी शेअर केला सेक्सी फोटो\nकरिश्मा कपूरने लंडनमध्ये २५ जून रोजी ४७वा वाढदिवशी साजरा केला आणि या खास दिवसाचा सुपर हॉट फोटो तिने आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये अभिनेत्रीचा हॉट लूक आपण पाहू शकता. काळ्या रंगाचं मोनोकिनी परिधान करून काढलेल्या या फोटोमध्ये करिश्माला पाहून कोणीही म्हणणार नाही की ती करीनाची मोठा बहिण आह��. या मोनोकिनी मध्ये कटआउट डिझाइनचा समावेश होता. या सेक्सी ड्रेसमध्ये करिश्माला पाहून सारेच हरखून गेले.\n(वाचा :- Mrinal Kulkarni Beauty Tips : सर्वांची लाडकी सोनपरी मृणाल कुलकर्णी आली एका नव्या रूपात समोर, चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली\nजणू तिचे वय वाढतच नाही आहे\nया वाईड बॅकलेस डिजाईनर ड्रेस मध्ये करिश्माची त्वचा आणि फिटनेस पाहून कोण विश्वास ठेवेल की ही सुंदरी 47 वर्षांची आहे तुम्हाला अजून एक ओपन सिक्रेट माहित आहे का तुम्हाला अजून एक ओपन सिक्रेट माहित आहे का करिश्मा आपली बहिण करीना कपूर पेक्षा 6 वर्षे मोठी आहे. पण आज दोघींना बाजूबाजूला उभे केले तर दोघींचे वय ओळखणे कठीण आहे इतक्या दोघी सुंदर आहेत. पण त्यातही करिश्मा मोठी असल्याने जास्त भाव खाऊन जाते. कोणीतरी मध्यंतरी अशी कमेंट केलेली की, “करिश्माला वरदान मिळाले आहे की तिचे वय कधीच वाढणार नाही.”\n(वाचा :- सारा अली खान म्हणते मेकअप न करताही दिसाल सुंदर ग्लॅमरस दिसण्यासाठी अभिनेत्रीने लढवली ‘ही’ शक्कल)\nएका मुलाखती मध्ये करिश्माने आपल्या सौंदर्याचे कित्येक सिक्रेट उघड केले. पण तिच्या ग्लोइंग स्कीनचे सर्वात मोठे सिक्रेट तिने आपली बहिण करीना कपूरसह मीडीया मध्ये शेअर केले. त्यांचे सिक्रेट ऐकून तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही की या सुंदर त्वचेमागे एवढा साधा सोपा उपाय आहे. करिश्मा कपूरने सांगितले की ती आपल्या चेहऱ्यावर तेल आणि दहीचे मिश्रण लावते. हे मिश्रण तिच्या त्वचेवर खूप प्रभावी ठरते. सोबत ती हे देखील म्हणते की, “मी जास्तीत जास्त घरगुती उपायांवर विश्वास ठेवते कारण त्यांचे मला खूप चांगले परिणाम आजवर दिसून आले आहेत.”\n(वाचा :- अब्जाधिश व्यावसायिकाच्या पत्नीचे हॉट-बोल्ड लूकमधील फोटो तुफान व्हायरल, टॉप अभिनेत्रीही पडल्या फिक्या\nम्हणून ती आजही दिसते सुंदर\nतर आलं न आता लक्षात की वयाच्या 47 व्या वर्षी सुद्धा ही सौंदर्यवती इतकी तरुण कशी दिसते. तर तुम्ही सुद्धा या मिश्रणाचा वापर करून तुमच्या त्वचेचा ग्लो वाढवू शकता. या मिश्रणामुळे त्वचा अगदी क्लीन, स्मूद आणि शाईनी राहते. आता जाणून घेऊया की हे मिश्रण कसे बनवावे आणि कसे वापरावे एका भांड्यात 3 ते 4 चमचे ताजे दही घ्या. यात 5 थेंब बदाम तेल टाका. दोन्ही चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि आपल्या चेहऱ्यावर तसेच मानेवर लावा. करिश्मा हे मिश्रण आपल्या त्वचेवर 30 मिन��टे लावून ठेवते.\n(वाचा :- जान्हवीच्या सेक्सी लूकमध्ये दडलंय गूढ रहस्य, श्रीदेवीच्या या शिकवणी करतायत दिवसेंदिवस फेमस\nस्कीन केअरवर करिश्माचे मत\nआपल्या स्कीन केअर रुटीन बबत करिश्मा म्हणते की, “वाढत्या वयासोबत त्वचेत उतरवायचे बदल होणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. ती तुम्ही थांबू शकत नाही पण हा त्याचा प्रभाव नक्कीच कमी करू शकता. म्हणजेच वाढत्या वयाचे त्वचेवर दिसणारे परीणाम तुम्ही विविध उपाय वापरून कमी करू शकता. करिश्मा पुढे असेही म्हणते की,”मी योग्य आहारावर सुद्धा भर देते. आहार या स्कीन केअर मधील महत्त्वाचा घटक आहे. शिवाय तुम्हाला घरगुती उपायांचे ज्ञान देखील हवे. कोणता उपाय त्वचेसाठी योग्य आणि अयोग्य हे समजून घेणे खूप महत्त्वाचे असते.”\n(वाचा :- दोन गोंडस मुलांच्या आईचा हॉट व बोल्डनेसचा जलवा पाहून चाहत्यांनी विचारलं ब्युटी सिक्रेट काय\nकरिश्मा म्हणते की तीन महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो करते आणि या स्टेप्सच तिच्या सुंदरतेचे सिक्रेट आहेत. योग्य आहार, व्यायाम आणि स्कीन केअर या त्या तीन स्टेप्स आहेत. यात क्लींजिंग, एक्सफोलिएशन, मॉइश्चराइजेशन यांचा समावेश आहे. स्कीनची गरज, ऋतूमधील बदल आणि शरीरात होणारे अनेक प्रकारचे परिवर्तन लक्षात घेता ठराविक काळाने गरज असेल तेव्हा आपल्याला स्कीन केअर रेजिम मध्ये बदल करायला हवा हे करिश्माचे मत आहे. जेव्हा हे बदल करणे तुम्ही शिकाल आणि न चुकता या तीन स्टेप्सचे पालन कराल तेव्हा तुम्ही नेहमीच सुंदर दिसालं.\n(वाचा :- शिवांगी जोशी झोपण्याआधी न विसरता करते 'हे' काम, नववधू लूकमधील फोटो बघून चाहते घायाळ\nलॉकडाउनमध्ये अशी घेतली फिटनेसची काळजी\nकरिश्मा तिच्या त्वचेची चमक कायम राखण्यासाठी दररोज काही खास फळांचे सेवन करते. या फळांमध्ये व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ए भरपूर प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त फोलेट, लोह, पोटॅशियम यासारखे आवश्यक पोषक तत्व देखील या फळांमधू मिळतात. म्हणून त्यांचे सेवन केल्याने त्वचा कोमल आणि तजेलदार राहते. करिश्माच्या आवडत्या फळांमध्ये केळी, किवी आणि आंबा यांचा समावेश आहे. याबरोबरच करिश्माला सर्व बेरी खायला आवडतात. लॉकडाऊन दरम्यानही तिने फिटनेस टिकवण्यासाठी नियमितपणे दोन गोष्टी केल्या आहेत. त्या म्हणजे ब्रिस्क वॉक (Brisk Walk) आणि योग (yoga) या आहेत. करिश्मा सांगते की तंदुरुस्त राहण्यासाठी मी कंपाऊंडमध्येच ब्रिस्क वॉक करते. तसेच योगासनांनी स्नायू निरोगी राहतात त्यामुळे नियमित योभाभ्यासही करते. शिवाय ती रोज सकाळी कोमट पाणी पिते. कोमट पाण्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात व स्किन डिटॉक्स राहते. (सर्व फोटो : Indiatimes/Instagram)\n(वाचा :- हॉट-बोल्ड ड्रेसमध्ये आलिया भट्ट पोहचली समुद्रकिनारी, अनोख्या अंदाजात लुटली निसर्गाची मजा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nMrinal Kulkarni Beauty Tips : सर्वांची लाडकी सोनपरी मृणाल कुलकर्णी आली एका नव्या रूपात समोर, चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल स्वस्तातला स्मार्टफोन आणखी 'स्वस्त' मिळणार, किंमत आता खूपच कमी झालीय\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nधार्मिक मस्तमौजी असतात 'या' राशीचे लोकं, यांच्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नाही\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nमोबाइल WhatsApp युजर्ससाठी बॅड न्युज कंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणारकंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणार\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nकरिअर न्यूज अकरावी प्रवेशाची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर\nटिप्स-ट्रिक्स आधार कार्डला डाउनलोड करणे झाले खूपच सोपे, फक्त 'हे' काम करा\nकार-बाइक 500Km रेंज-फक्त २२ मिनिटात ८० टक्के बॅटरी चार्ज, भारतात पॉवरफुल Electric Car झाली लाँच\nठाणे काँग्रेसनेच शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला: केंद्रीय मंत्र्याचा दावा\nआयपीएल षटकार खेचत दिल्लीने पहिल्याच सामन्यात साकारला धडाकेबाज विजय, हैदराबादवर मात\nकोल्हापूर हसन मुश्रीफ यांच्याविरोधात सोमय्या कागल पोलीस ठाण्यात देणार तक्रार\n १८ वर्षीय मुलीचा मृत्यू; वडिलांवरच संशयाची सुई\nकोल्हापूर ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाने कोल्हापुरातील गणितं बदलली\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/shivsena-and-bjp", "date_download": "2021-09-22T17:51:41Z", "digest": "sha1:5M5KV5R3SY2UR62X7T4QVTH4CYF7SSOA", "length": 4855, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबई महापालिकेसाठी भाजपचा मराठी कट्टा; अनिल परबांनी केला 'हा' दावा\n'मुख्यमंत्र्यांच्या चांगल्या चाललेल्या कार्याबद्दल पोटशूळ म्हणून आकांडतांडव'\n'चंद्रकांत पाटील यांना ईडीचा इतका अनुभव कधीपासून आला\nपंतप्रधान मोदी राष्ट्रीय राजकारणाचे सूत्रधार बनताच...; शिवसेनेचा भाजपवर निशाणा\n'सोनू सूदवर आयकर धाडी म्हणजे रडीचा डाव, हा पोरखेळ एकदिवस अंगावर उलटेल'\nमुंबईत भाजप परप्रांतीय कोणाला मानत आहे\nउद्धव ठाकरे अचानक युतीबद्दल कसे बोलले; नीतेश राणेंना वेगळीच शंका\n'याचा अर्थ काही तरी गडबड आहे', मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर भाजप नेत्याची शंका\n'शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले नाहीत म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का\nबेळगाव निकाल: भाजपने 'ही' मागणी मान्य करावी; संजय राऊतांनी दिलं थेट आव्हान\nआपले शत्रू आणि वैरी आपल्याच घरात आहेत; शिवसेनेचं सूचक विधान\n'सध्याच्या सरकारने पंडित नेहरूंचे आजन्म ऋणी राहायला हवे, पण...'\nShivsena vs Bjp : नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा\nShivsena vs Bjp : नाशकात भाजप कार्यालयावर शिवसेना कार्यकर्त्यांकडून दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2-2021-%E0%A4%A4/", "date_download": "2021-09-22T17:36:28Z", "digest": "sha1:ZG5BCAWW46DEKWZ6Z7E4IR5HL6E2FDOI", "length": 4725, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "पश्चिम बंगाल एक्झिट पोल 2021 तारीख - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Tags पश्चिम बंगाल एक्झिट पोल 2021 तारीख\nTag: पश्चिम बंगाल एक्झिट पोल 2021 तारीख\nWB Exit Poll Result 2021 Time: बंगालमध्ये कोणाचे सरकार स्थापन होईल,...\nमी, रोहिणी… : ‘माँ’ ते ‘व्हिलन पार्टी’\nआपली चित्रपटसृष्टी एखाद्याला ‘इमेज’मध्ये अडकवून टाकण्यात पटाईत आहे. || रोहिणी हट्टंगडी ‘‘व्यावसायिक हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्याआधीच मी एका ‘इमेज’मध्ये अडकले. ‘गांधी’ चित्रपटामुळे मिळालेली ‘बां’ची-...\nव्यर्थ चिंता नको रे : संकटक्षणाचं दुष्टचक्र\nप्रगत देशात साधारणपणे २-३ टक्के प्रौढांना नि १-२ टक्के मुलांना हे थैमान त्रास देतं. || डॉ. आशीष देशपांडेअनेकांच्या बाबतीत संकट येऊन गेल्यावरही ‘संकटक्षण’...\nपुरुष हृदय बाई : माझ्यातील उभयान्वयी अव्यय\nजीवसृष्टीतील अन्य प्राणी-पक्षी वंशातील जीवांप्रमाणे मानवी वंशाचा जन्मही नर, मादी म्हणूनच होतो. || डॉ. सुनीलकु मार लवटे ‘‘मी कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो तेव्हा मुलांना...\nहातात पेढा होता, पण..\nडॉ. निधी पटवर्धन अगदी परवाचीच गोष्ट.. ‘‘मॅडम डोशाचं काही पीठ शिल्लक आहे का येऊ का खायला ‘रंगवैखरी नाटय़ स्पर्धे’च्या सरावाच्या वेळी तुम्ही आम्हाला वेगवेगळे...\nअब्जावधी रुपयांचं ‘स्टार्ट अप’\nशुभा प्रभू साटम [email protected] जागतिक पातळीवर काही अशा सूची, याद्या, मासिके, प्रकाशने, पुरस्कार आहेत, ज्यात नामोल्लेख होणे, अतिशय अभिमानास्पद आणि गौरवशाली असते. एका अर्थी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/discussion-bjps-entry-ganeshotsav-too-212660", "date_download": "2021-09-22T17:51:34Z", "digest": "sha1:NG5DZHQ53Y6ENDMWBITWLZPXBAQ3SJUN", "length": 26902, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गणेशोत्सवातही भाजप प्रवेशाची धूम ; उदयनराजेंसाठी कार्यकर्ते आग्रही", "raw_content": "\nरामराजेंच्या भाजप प्रवेशाच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या भाजपच्या मेगाभरतीच्या लाटेतून त्यांचे नाव मागे पडले आहे.\nगणेशोत्सवातही भाजप प्रवेशाची धूम ; उदयनराजेंसाठी कार्यकर्ते आग्रही\nसातारा : ऐन गणेशोत्सवात जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजप प्रवेशाचे वारे अद्याप निवळलेले नाही. आता खासदार उदयनराजे भोसलेंच्या भाजप प्रवेशासाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रही झालेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रवेशाची चर्चा मागे पडली आहे. सध्या विघ्नहर्त्या गणेशाचे जिल्ह्यात आगमन झाले असून आता आगामी दहा दिवस सर्वजण गणेशोत्सवात व्यस्त राहतील. पण, राजकीय नेते मात्र, भाजप प्रवेशामुळे चर्चेत राहणार आहेत.\nविधानसभा निवडणुकीसाठी \"भाजप चलो...'चा नारा जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी दिला आहे. त्यानुसार दिग्गज नेतेमंडळी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्याचा फटका कॉंग्रेस व राष्ट्रवादीला बसला आहे. साताऱ्याचे माजी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी ��ाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीला खिंडार पडले. तर त्यापूर्वीच कॉंग्रेसचे मदन भोसले आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे भाजपमध्ये गेले. गणेशोत्सवापूर्वीच या दिग्गज नेत्यांचे प्रवेश झाले. आता गणेशोत्सवात कोण-कोण भाजपचा झेंडा हाती घेणार, याची उत्सुकता आहे. आजपर्यंत यशवंतराव चव्हाण यांचे बेरजेचे राजकारण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले. तेच धोरण आता भाजपच्या नेत्यांनी जिल्ह्यात सुरू केले आहे. त्यासाठी महसूलमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टाकलेल्या गळाला आतापर्यंत मोठे मासे लागलेत. आणखी काही मंडळीही भाजपमध्ये जाण्याच्या तयारी आहेत. सध्या तरी खासदार उदयनराजे भोसले यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांना काल (रविवारी) एकत्र चर्चा करून उदयनराजेंनी भाजपमध्येच जावे अशी भूमिका घेतली. ही भूमिका त्यांनी उदयनराजेंसमोर मांडली. पण, उदयनराजेंपुढे विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक होणे महत्त्वाचे आहे. स्वतंत्र निवडणूक झाल्यास अडचणीचे ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे मताधिक्‍य घसरले आहे. आता भाजपमधून निवडणूक लढताना मताधिक्‍य राखणे, ही महत्त्वाची बाब आहे. कारण, राष्ट्रवादीचे आमदार त्यांना मदत करणार नाहीत. असे असले तरीही उदयनराजेंनी भाजप प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांशी संपर्क मोहीम सुरू ठेवली आहे. त्यातून त्यांना पक्ष बदलायचा आहे, हे निश्‍चित होत आहे. कार्यकर्ते व समर्थकांचा सल्ला घेऊन उदयनराजे हे गणेशोत्सवात भाजपत प्रवेश करतील, हे निश्‍चित असले तरी अद्यापपर्यंत त्यांनी तारीख निश्‍चित केलेली नाही.\nआता गणेशोत्सवाच्या काळात पुन्हा त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विघ्नहर्त्या गणेशाचे आगमन झाले आहे. आता आगामी दहा दिवस सर्वजण गणेशोत्सवात व्यस्त राहतील. पण, राजकीय नेते मात्र, भाजप प्रवेशाच्या चर्चेत राहणार आहेत.\nरामराजे नाईक-निंबाळकरांचे नाव मागे\nरामराजे हे भाजपमध्ये जाणार, याची सर्वाधिक चर्चा झाली. त्यासाठी तीन मतदारसंघांची मागणीही भाजपकडे केली. पण, त्यांच्या आधी माणचे माजी आमदार जयकुमार गोरे भाजपमध्ये गेले. खासदार रणजितसिंह नाईक-न��ंबाळकर यांचा रामराजेंच्या भाजप प्रवेशाला विरोध आहे. त्यामुळे रामराजेंच्या भाजप प्रवेशाच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या भाजपच्या मेगाभरतीच्या लाटेतून त्यांचे नाव मागे पडले आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून ��धिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/eleven-students-ca-exam-passed-in-sangli-akb84", "date_download": "2021-09-22T17:04:32Z", "digest": "sha1:EQQ7VF6JLZERDG6HQYTVKRNPV5WSJPF4", "length": 24730, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | CA परीक्षेत सांगलीचा झेंडा: 11 जण उत्तीर्ण; दोन मुलींचा समावेश", "raw_content": "\nएवढ्या मोठ्या संख्येने एकाचवेळी सीए होण्याचा मान सांगलीकरांनी प्रथमच मिळवला.\nCA परीक्षेत सांगलीचा झेंडा: 11 जण उत्तीर्ण; दोन मुलींचा समावेश\nसांगली : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए) अंतिम परीक्षेत यंदा जिल्ह्यातील १४० पैकी ११ जणांनी यश मिळवले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने एकाचवेळी सीए होण्याचा मान सांगलीकरांनी प्रथमच मिळवला आहे. यामध्ये दोन मुलींचा समावेश आहे.\nयंदा जुलै महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटने जाहीर केला. यामध्ये जिल्ह्यातील अकरा जणांनी यश मिळवले. यामध्ये नऊ मुले, तर दोन मुली आहेत. या परीक्षेसाठी जुन्या अभ्यासक्रमाच्या ग्रुप एकमधून १७ उमेदवार बसले होते. त्यापैकी तिघे उत्तीर्ण झाले. तर ग्रुप दोनमधील २५ उमेदवार परीक्षेस बसले त्यापैकी चौघे उत्तीर्ण झाले.\nनवीन अभ्यासक्रमाच्या पहिल्या ग्रुपमध्ये ४३ जण परीक्षेस बसले होते त्यापैकी पाच जण उत्तीर्ण झाले. दुसऱ्या ग्रुपमधून २६ जणांपैकी चौघे उत्तीर्ण झाले. अंतिम परीक्षेत अकरा जण उत्तीर्ण झाले. सीएची परीक्षा अवघड असते त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे मोठे यशच मानले जाते. या परीक्षेचा निकाल नेहमीच फार कमी लागतो. सांगली जिल्ह्यातूनही ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. मात्र यंदा या परीक्षेत तब्बल अकरा जणांनी यश मिळवल्यामुळे सी ए करू इच्छिणाऱ्या उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यापूर्वी जिल्ह्यात एकावेळी सहा-सात विद्यार्थीच सीए परीक्षेत उत्तीर्ण होत होते.\nजिल्ह्यातून सी ए परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी:\nअजय मंगलानी, पराग गणबावले, चैताली कुलकर्णी, नितीन कोरूचे, प्रतीक झंवर, कृष्णा मालू, शुभम पवार, अभिजित पाटील, अझहरुद्दीन नायकवडी, सिद्धार्थ मालू, पुष्पांजली निशाणदार.\nसीए परीक्षेचा निकाल यापूर्वी सात ते दहा टक्के इतक���च लागत होता. तुलनेने कमी उमेदवार उत्तीर्ण होत होते. मात्र या निकालामुळे सीए होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन मिळेल. जिल्ह्यासाठी हा निकाल उच्चांकी म्हणता येईल. सांगलीतूनही सी ए परीक्षा उत्तीर्ण करता येऊ शकते हा एक आत्मविश्वास या निकालाने सांगलीतील उमेदवारांना मिळेल. यावर्षी १७ टक्के निकाल लागला आहे. या निकालामुळे हुशार विद्यार्थ्यांना केवळ इंजिनिअरिंग अथवा मेडिकल हेच करियर नसून सनदी लेखापाल हे एक मोठे क्षेत्र असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सीए होण्याकडेही उमेदवारांचा कल वाढण्यासाठी या निकालाने प्रोत्साहन मिळेल.\nमहेश ठाणेदार, अध्यक्षसीए असोसिएशन, सांगली शाखा\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत��राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मी��र जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोक��हभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/no-driver-was-found-to-bring-oxygen-tankers-sts-driver-will-bring-tankers/", "date_download": "2021-09-22T16:35:30Z", "digest": "sha1:PNRUQNYDFEF3FMV2ETJ7D5UL6C3J2ZUK", "length": 10615, "nlines": 90, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "ऑक्सिजन टँकर आणण्यासाठी ड्रायव्हरही मिळेना,एसटीचे ड्रायव्हर आणणार टँकर", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\n19 एप्रिल 2021 19 एप्रिल 2021\nऑक्सिजन टँकर आणण्यासाठी ड्रायव्हरही मिळेना,एसटीचे ड्रायव्हर आणणार टँकर\nमुंबई: सध्या देशात करोनाची स्थिती अतिशय गंभीर झाले. वाढत्या रुग्ण संख्येमुळे बेड,आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय. दरम्यान, बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकारला परवानगी दिली आहे. मात्र, ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी सरकारला ड्रायव्हरच मिळत नसल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आता एसटीचे ड्रायव्हर हे ऑक्सिजन टँकर चालवणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी तशी माहिती दिली आहे.\nयाबद्दलची माहिती अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्याचं कोऑर्डिनेशन परिवहन विभाग करत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे काही टँकर्सचे ड्रायव्हर्स गावाला निघून गेले आहेत. त्यामुळे ड्रायव्हर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही परिवहन विभागाचे ड्रायव्हर्स आम्ही ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत, असं परब यांनी सांगितलं.\nतसच, आजपासूनच ऑ��्सिजन पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आरोग्य विभागाशी समन्वय साधला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राज्य सरकारने फेरीवाला, रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मदत पॅकेज जाहीर केले आहे. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली आणि या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तात्काळ मदतीसाठी राज्य सरकारने मदत सुरू केली आहे, असं ते म्हणाले.\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गोव्याला जाण्यासाठी सरकारी विमान देण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यपाल आणि सरकारमधला वाद संपला आहे का असा सवाल करण्यात आला. त्यावर राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नव्हता, असं ते म्हणाले. तसेच ब्रुक फार्मावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. फार्माच्या संदर्भात गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मला यावर काही बोलायचं नाही, असं ते म्हणाले.\nताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा…\nआमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा…\nआम्ही रेमडेसिवीर काय पाकिस्तान किंवा चायनाला देत होतो का\nनवाब मलिक यांच्याविरोधात अतुल भातखळकर यांची दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार\n लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार; ४ जण अटकेत\nजळगाव ; May 9, 2021 माध्यम प्रतिनिधींसाठी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन\n9 मे 2021 lmadmin जळगाव ; May 9, 2021 माध्यम प्रतिनिधींसाठी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन वर टिप्पण्या बंद\nमुंबई : दुसऱ्या लाटेने देशात मोठं थैमान घालते होते. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रुग्णसंख्येचा विस्फोट झाला.\n30 मे 2021 lmadmin मुंबई : दुसऱ्या लाटेने देशात मोठं थैमान घालते होते. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. वर टिप्पण्या बंद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/02/blog-post_2.html", "date_download": "2021-09-22T16:50:12Z", "digest": "sha1:YEWK7BWITOKQ2POWE23J4PLYF7EJHMNG", "length": 7019, "nlines": 80, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "महात्मा फुले जन आरोग्य योजनेत भारती हॉस्पिटल जिल्ह्यात प्रथम, तर राज्यात तिसरे", "raw_content": "\nHomeमहात्मा फुले जन आरोग्य योजनेत भारती हॉस्पिटल जिल्ह्यात प्रथम, तर राज्यात तिसरे\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेत भारती हॉस्पिटल जिल्ह्यात प्रथम, तर राज्यात तिसरे\nसांगली : येथे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते प्रमाणपत्र स्वीकारताना डॉ. डी. जी. मोटे, स्नेहल सागरे, विजया देवकुळे. शेजारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी.\nमहात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेत येथील भारती मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल महाराष्ट्र राज्यात नंबर तीनवर असून सांगली जिल्ह्यात रुग्णांची सेवा करण्यात भारती हॉस्पिटलने प्रथम दर्जाचे स्थान पटकावले आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यामध्येही महाराष्ट्रात पहिल्या दहामध्ये भारती हॉस्पिटलचा समावेश झाल्याची माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच. एम. कदम यांनी दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ. शहाजी देशमुख उपस्थित होते.\nप्रजासत्ताक दिनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. जी. मोटे, जन आरोग्य योजनेच्या मेडिकल को ऑर्डिनटर डॉ. विजया देवकुळे, डॉ. स्नेहल सागरे व सहकार्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी प्रमुख उपस्थित होते.\nही योजना येथे २०१३ पासून कार्यरत असून २७ हजार २७१ गरीब रुग्णांनी आजपर्यंत या योजनेचा लाभ घेतला आहे. विशेष करून कोरोनाच्या साथीमध्ये तब्बल ११०० रुग्णांना भारती हॉस्पिटलने या योजनेचा लाभ दिल्याची माहिती डॉ. विजया देवकुळे यांनी दिली. जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्णांचे उपचार या योजनेतून करण्यात आले आहेत. यावेळी सुनील मंडले, समाधान खांडकर व सहकारी उपस्थित होते.\nकिडनी ट्रान्सप्लांट, हार्ट बायपास, मेंदूच्या शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, किडनी यांसारख्या मोठ्या सर्जरींचा समावेश या योजन��त करण्यात आला आहे. येथे कोविड तसेच अन्य आजारांवर उपचार करण्यात येतात. अत्याधुनिक साधने उपलब्ध असून महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना येथे कार्यान्वित आहेत.\nदरम्यान सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी भारती हॉस्पिटलमधील सर्व स्टाफचे अभिनंदन केले.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/ncp-protest-against-pm-narendra-modi-and-bjp-in-borivali-11454", "date_download": "2021-09-22T18:20:06Z", "digest": "sha1:EVYZU2OWTJJDA7FMRN4FQWWEYAZE7D7D", "length": 6980, "nlines": 122, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Ncp protest against pm narendra modi and bjp in borivali | बोरीवलीत बांगड्या ठेवून मोदींचा निषेध", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nबोरीवलीत बांगड्या ठेवून मोदींचा निषेध\nबोरीवलीत बांगड्या ठेवून मोदींचा निषेध\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nबोरीवली स्टेशनच्या बाहेर हुतात्म्यांना राष्ट्रावादी काँग्रेसच्या उत्तर जिल्हा मुंबईच्या महिला कार्यकर्त्या फहमीदा हुसैन यांच्या नेतृत्वाखाली श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने त्या जागेवर लिफाफा आणि बांगड्या ठेवत मोदींच्या विरोधात घोषणाबाजी केली. जवानांच्या एका डोक्याच्या बदल्यात दहशतवाद्यांची दहा डोकी आणू अशी घोषणा करणारे मोदी आता गेले तरी कुठे असा सवाल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी विचारला. गेल्या चार महिन्यात 274 जवानांनी आपले प्राण गमावले आहेत. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच करू शकले नाहीत असं सांगत राष्ट्रवादीने भाजपा सरकारचा निषेध केला. यावेळी मेणबत्ती लावून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.\nलवकरच विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम, फक्त असेल 'ही' अट\nकोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत\nमुंबई वगळता राज्यात ३ सदस्यीय प्रभाग पद्धत मंजूर\nBig Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nसर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले\nठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातच अनेक ‘शक्ती कपूर’ - अतुल भातखळकर\nअनिल परब आक्रमक, किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा दावा दाखल\nसंजय राऊत यांनी ५५ लाख ढापले, किरीट सोमय्यांचा आरोप\nस्टाईल फेम अभिनेत्याला मनसेचा इशारा, \"कार्यालयात आला नाही तर...\"\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/record-decline-in-corona-patients-in-the-country/", "date_download": "2021-09-22T17:25:22Z", "digest": "sha1:C7JTGZ2HSHAXBA33FSEGRQV2LDUTP262", "length": 6504, "nlines": 111, "source_domain": "analysernews.com", "title": "देशात कोरोना रुग्णांची विक्रमी घट", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nदेशात कोरोना रुग्णांची विक्रमी घट\nदेशात आतापर्यत मुत्युची संख्य़ा ३,३७,९८९ वर गेली आहे.\nनवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत १ लाख ३४ हजार १५४ नवीन कोरोना रुग्ण आढळुन आले आहे. तर २ हजार ८८७ रुग्णांचा मुत्यु झाला आहे. तसेच २ लाख ११ हजार ४४९ कोरोना रुग्ण बरे हाेऊन घरी परतले आहेत. देशात आतापर्यत नागरिकांचे लसीकरण झाल्याची संख्या २२ कोटी १० लाख ४३ हजार ६९३ इतकी असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.\nदेशात कोरोना रुग्णांची एकुण आकडेवाडी\nएकुण रुग्ण : २,८४४१,९८६\nएकुण डिस्चार्ज : २,६३,९०,५८४\nएकुण मुत्यु : ३,३७,९८९\nएकुण अॅक्टिव्ह रुग्ण : १७,१३,४१३\nआतापर्यत लसीकरण झालेली संख्या : २२,१०,४३,६९३\nघरघुती वादाचा शेवट केला पत्नीच्या खुनाने\nफिस माफ करून विद्यार्थ्यांना न्याय द्या - भाजपा युवा मोर्चाची मागणी\nमाविआकडून राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nपंतप्रधान मोदी क्वॉड परिषदेसाठी रवाना\n'या' गोष्टींचे पालन करुन वाढवा रोगप्रतिकारशक्ती\nराज्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ\nगुड न्यूज:पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त,मोदी सरकार घेणार हा मोठा निर्णय\nचेन्नई सुपर किंगचा दिमाखदार विजय\nतिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा आरोग्यमंत्र्यांचं आव्हान\nमहाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल\nराज्यात पुराचे संकट, यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्र्यांनी केलं 'हे' आवाहन\nशंभरची नवी नोट येणार, वार्निश पेंट असलेल्या या नोटेचे असणार खास डिझाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/06/bjym_30.html", "date_download": "2021-09-22T18:37:23Z", "digest": "sha1:UW5AMO7JPCQOC4AFXXN4YP7APQBDJM47", "length": 18914, "nlines": 108, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "विद्यार्थ्यांच्या शुल्क कपात च्या निर्णयाचे भाजयुमो तर्फे अमरावती विद्यापीठासमोर फटाक्यांनी जल्लोष..!!! #BJYM - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / चंद्रपूर जिल्हा / विद्यार्थ्यांच्या शुल्क कपात च्या निर्णयाचे भाजयुमो तर्फे अमरावती विद्यापीठासमोर फटाक्यांनी जल्लोष..\nविद्यार्थ्यांच्या शुल्क कपात च्या निर्णयाचे भाजयुमो तर्फे अमरावती विद्यापीठासमोर फटाक्यांनी जल्लोष..\nBhairav Diwase बुधवार, जून ३०, २०२१ अमरावती जिल्हा, चंद्रपूर जिल्हा\nकुलसचिव अजय देशमुख यांचे मानले पेढा भरवून आभार.\nभारतीय जनता युवा मोर्चाच्या मागणीला यश; राज्यातील सर्वच विद्यापीठांसाठी शुल्क कपात करणार असल्याची माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांनी केली जाहीर...\n(आधार न्युज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे\nअमरावती:- राज्यभरात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याने विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क न घेता शुल्कामध्ये सूट द्यावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने राज्य सरकारकडे लाऊन धरली होती.\nसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला भारतीय जनता युवा मोर्चा द्वारे भाजयुमो प्रदेश सचिव यांच्या नेतृत्वात टाळा ठोकण्यात आला होता. या मागणीसाठी राज्यभर निदर्शने करून शुल्क कपातीची मागणी करत निषेध ही व्यक्त केला होता. याच महत्त्वपूर्ण विषयात विद्यार्थी आणि पालकांना त्वरित दिलासा द्यावा याकरिता भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी राज्यपाल महोदयांचीही भेट घेऊन मागणी केली होती.\nत्याच निर्णयाचा आधार घेत राज्यातील सर्वच विद्यापीठांनी अशी शुल्क कपात करावी अशी घोषणा करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी ट्विट द्वारे दिली आहे.\nठीक आहे, \"देर आये-दुरुस्त आये\"... भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागणीचा सकारात्मक विचार करून विद्यार्थी व पालकांना दिलासा देण्याचा निर्णय करणार असल्याबद्दल आपले आभार आणि अभिनंदन.\nपुढील दोन मागण्यांवर ही सकारात्मक निर्णय करावा -\n१. सन २०२०-२१ साठीही हा निर्णय लागू करावा\n२.शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व शाळांना सुद्धा हा निर्णय लागू करावा.\nयावेळी भाजयुमो प्रदेश सचिव सोपान कनेरकर, ऋषिकेश देशमुख, भाजयुमो महामंत्री अंकित चुंबळे, प.स.विरेंद्र लंगडे, अल्पेश जुनघरे, सिद्धेश देशमुख, सिद्धेश देशमुख उपस्थित होते.\nविद्यार्थ्यांच्या शुल्क कपात च्या निर्णयाचे भाजयुमो तर्फे अमरावती विद्यापीठासमोर फटाक्यांनी जल्लोष..\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प��रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/07/theft.html", "date_download": "2021-09-22T17:50:29Z", "digest": "sha1:7HPSNIHC6LFVIWAATSRWHLMRGN6CPASS", "length": 18366, "nlines": 100, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "नविन होंडा शाइन गाडी चोरी; नांदा फाटा येथे भंगार चोर सक्रिय. #Theft - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / चोरी / नविन होंडा शाइन गाडी चोरी; नांदा फाटा येथे भंगार चोर सक्रिय. #Theft\nनविन होंडा शाइन गाडी चोरी; नांदा फाटा येथे भंगार चोर सक्रिय. #Theft\nBhairav Diwase शनिवार, जुलै २४, २०२१ कोरपना तालुका, चंद्रपूर जिल्हा, चोरी\n(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात\nकोरपना:- तालुक्यातील नांदाफाटा परिसरात मागील दोन महिन्यापासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत बुधवारच्या रात्री (ता. २१) 1:30 वाजताचे सुमारास चोरट्यांनी होंडा कंपनीची काळ्या रंगाची एमएच ३४ बीपी ३६१२ या क्रमांकाची नविन शाइन गाडी चोरुन नेली असून याच दिवशी दोन क्विंटल लोखंडी सळाख चोरल्याची घटना घडली आहेत. मागील दोन महिन्यांपासून चोरीच्या घटनेत वाढ होत असून नागरिकांनी अधिक दक्षता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. #Theft\nजिल्ह्यातील दारुबंदी उठल्यानंतर नांदाफाटा परिसरात चोरीच्या घटनेतही वाढल्याचे दिसत आहे. रात्रीच्या वेळेला नागरिकांच्या घरासमोरील ठेवलेले सिमेंट बॅग, प्लास्टिकचे ड्रम, लोखंडी सळाख, लोखंडी पाइप चोरी जात असल्यामुळे भंगार चोर सक्रिय असल्याचे दिसत आहे. नांदा येथील जलस्वराज्य प्रकल्पाचे घरगुती नळ कनेक्शनचे जवळपास तेरा ते चौदा मीटर चोरट्यांनी लंपास केले आहेत. आवारपुरातील एका अंगणवाडीतील धान्यही चोरुन नेल्याची घटना घडली आहे. नांदाफाटा परिसरात दिवसागणिक चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असल्याने नागरिक दहशतीमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी नांदा गावातून भोयर यांच्या मालकीची मोटारसायकल ही चोरीला गेली होती.\nआता दिनांक २१ जुलैच्या रात्रीला चोरट्यांनी दिवे कॉलनीतून अनंता नरुले यांची होंडा कंपनीची काळ्या रंगाची नविन गाडी लंपास केली आहेत या संबंधाने पोलिस स्टेशन गडचांदूर तक्रार दिली असून अद्याप पावतो गाडीचा कुठलाही शोध लागलेला नाही. परिसरातील नागरिकांना या गाडीबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी गडचांदूर पोलीस स्टेशनला कळवावे असे तक्रारकर्ते अनंता नरुले यांनी कळविले आहे. सातत्याने चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. स्थानिक पोलिस प्रशासनाने लक्ष घालून चोरांच्या मुसक्या आवळण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.\nनविन होंडा शाइन गाडी चोरी; नांदा फाटा येथे भंगार चोर सक्रिय. #Theft Reviewed by Bhairav Diwase on शनिवार, जुलै २४, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह ���ार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/patients-without-symptoms-no-longer-need-the-drug-the-government-claims/", "date_download": "2021-09-22T18:29:17Z", "digest": "sha1:IAL7B4K6VK7L7DZ7R6WRPPH6CREXCJNH", "length": 8076, "nlines": 85, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "लक्षणे नसलेल्या रुग्णांना यापुढे औषधाची आवश्यकता नाही, सरकारचा दावा", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nलक्षणे नसलेल्या रुग्णांना यापुढे औषधाची आवश्यकता नाही, सरकारचा दावा\nनवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनावरील उपचारांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे. यानुसार, ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत किंवा त्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची औषधे घेण्याची गरज नाही. परंतु इतर आजारांसाठी सुरू असलेली औषधे सुरू ठेवावीत. अशा रूग्णांनी टेली कंसल्टेशन घ्यावे. चांगला आहार घ्यावा आणि मास्क, सोशल डिस्टेंसिंग यासारखे आवश्यक नियमांचे पालन करावे.\nडायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस यांनी नवीन गाइडलाइननुसार असिम्प्टोमेटिक रूग्णांच्या उपचारांमध्ये वापरली जाणारी सर्व औषधे या यादीतून काढून टाकली आहेत. यामध्ये ताप, सर्दी आणि खोकला या औषधांचादेखील समावेश आहे. मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, अशा संक्रमित लोकांना इतर टेस्ट करून घेण्याची देखील गरज नाही. यापूर्वी 27 मे रोजी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आली होती, ज्यात सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, इव्हर्मेक्टिन, डॉक्सीसाइक्लिन, झिंक आणि मल्टीविटामिन वापरण्यास मनाई होती. याशिवाय एम्प्म्पोमॅटिक रूग्णांना सीटी स्कॅनसारख्या अनावश्यक टेस्ट लिहून देण्यासही मनाई होती.\nविद्याच्या ’शेरनी’चे पोस्टर रिलीज, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला\nमराठा आरक्षणासाठी भाजपची बैठक, आंदोलनावर चर्चा\nCoronoVirus : कोविड संदर्भात महाराष्ट्रात इतक्या लाख व्यक्ती क्वारंटाईन; जाणून घ्या सविस्तर\n24 जून 2020 lmadmin CoronoVirus : कोविड संदर्भात महाराष्ट्रात इतक्या लाख व्यक्ती क्वारंटाईन; जाणून घ्या सविस्तर वर टिप्पण्या बंद\nCoronaVirus : ‘या’ देशाने लावला २१ दिवसांचा लॉकडाऊन\n14 सप्टेंबर 2020 lmadmin CoronaVirus : ‘या’ देशाने लावला २��� दिवसांचा लॉकडाऊन वर टिप्पण्या बंद\nकाँग्रेसकडून महाराष्ट्रातून राहुल गांधींचा ‘हा’ विश्वासू चेहरा राज्यसभेवर\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/bardhaman-blast-suspects-wife-held-in-dhaka-1044295/", "date_download": "2021-09-22T17:56:55Z", "digest": "sha1:5BAHSVQTIOQO2FROX625MZOOJQ6DGO3L", "length": 12292, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वर्धमान स्फोटातील प्रमुख संशयिताच्या पत्नीस अटक – Loksatta", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nवर्धमान स्फोटातील प्रमुख संशयिताच्या पत्नीस अटक\nवर्धमान स्फोटातील प्रमुख संशयिताच्या पत्नीस अटक\nउभ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या वर्धमान स्फोट प्रकरणाच्या सूत्रधाराच्या पत्नीस तिच्या तीन साथीदारांसह बांगलादेशात अटक करण्यात आली आहे.\nउभ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या वर्धमान स्फोट प्रकरणाच्या सूत्रधाराच्या पत्नीस तिच्या तीन साथीदारांसह बांगलादेशात अटक करण्यात आली आहे. फातिमा बेगम असे तिचे नाव असून या चौघा जणांव्यतिरिक्त पाच संशयित अतिरेक्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या अतिरेक्यांमध्ये एका पाकिस्तानी नागरिकाचाही समावेश आहे.\n२ ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमधील वर्धमान येथे झालेल्या स्फोटात दोन जण ठार झाले होते. भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत या प्रकरणाचा तपास सुरू असून, या स्फोटामागे साजिद नावाचा अतिरेकी असावा असा कयास आहे. त्या पाश्र्वभूमीवर रविवारी येथे साजिद याची पत्नी फातिमा बेगम हिला अटक करण्यात आली. भारतातील किमान २५ महिलांना अतिरेकी प्रशिक्षण दिल्याची कबुली फातिमाने दिली आहे.\nबांगलादेशात बंदी घालण्यात आलेल्या ‘जम्मात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश’ या अतिरेकी संघटनेच्या महिला आ���ाडीचे नेतृत्व फातिमाकडे होते. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि येथील मुख्य विरोधी पक्षनेत्या खालिदा झिया यांना या अतिरेकी संघटनेने लक्ष्य केले होते, अशी माहिती ढाका शहर पोलीस उपायुक्त मसुदूर रेहमान यांनी दिली.ढाक्यातील सदरघाट येथून फातिमा बेगम आणि तिच्या तीन साथीदारांना स्फोटके, स्फोटके तयार करण्याचे साहित्य आणि प्रक्षोभक जिहादी मजकूर असलेल्या पुस्तकांसह अटक करण्यात आली. भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने पुरविलेल्या महत्त्वाच्या दुव्यांच्या आधारे ही केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\n“राहुल आणि प्रियांका गांधी माझ्या मुलांसारखे, हे असं…”, अमरिंदर सिंग यांची भावनिक प्रतिक्रिया\n‘दलित’ असा उल्लेख नको पंजाबच्या अनुसूचित जाती आयोगाचे निर्देश\nबिहारमध्ये पाणी पुरवठा योजनेतील अजब कारभार, कोट्यावधींची कंत्राटं उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांना\nभारताचा पलटवार : काश्मीर मुद्द्यावरुन ��िवचणाऱ्या टर्कीला दिलं चोख उत्तर\nबलात्काराच्या आरोपीला हात-पाय बांधून मारहाण, नातेवाईकांनी मूत्र पिण्यास पाडलं भाग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/ban-on-plastic-carrybags-380274/", "date_download": "2021-09-22T17:06:53Z", "digest": "sha1:SNTRVKVJVIZTVLRXTIM4HEUEVSPPFKG7", "length": 13760, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शहरात प्लॅस्टिक कॅरिबॅगवर बंदी – – Loksatta", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nशहरात प्लॅस्टिक कॅरिबॅगवर बंदी –\nशहरात प्लॅस्टिक कॅरिबॅगवर बंदी –\nकॅरिबॅग तसेच प्लॅस्टिकचे आणि थर्माकोलचे पेले, कप, थाळ्या आदींवर पूर्णत: बंदी घालण्याचा ठराव महापालिकेच्या मुख्य सभेत शुक्रवारी एकमताने मंजूर करण्यात आला.\nशहरात सातत्याने निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर उपाय काढण्याच्या दृष्टीने महापालिकेने कृती कार्यक्रम सुरू केला असून कॅरिबॅग तसेच प्लॅस्टिकचे आणि थर्माकोलचे पेले, कप, थाळ्या आदींवर पूर्णत: बंदी घालण्याचा ठराव महापालिकेच्या मुख्य सभेत शुक्रवारी एकमताने मंजूर करण्यात आला. पन्नास मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या पिशवीला प्रतिपिशवी पंधरा रुपये दर आकारण्याचीही सक्ती शहरात लागू करण्यात आली आहे.\nगेला महिनाभर शहरापुढे कचऱ्याची गंभीर समस्या उद्भवली होती आणि त्याचवेळी प्लॅस्टिक वापरावर र्निबध आणण्याची चर्चा सुरू झाली. मुख्य सभेत शुक्रवारी त्या संबंधीची उपसूचना नगरसेवक बाबू वागसकर आणि सतीश म्हस्के यांनी दिली होती. ती सभेत एकमताने मंजूर करण्यात आली. मुख्य सभेने घेतलेल्या निर्णयानुसार पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या (पातळ) प्लस्टिक पिशव्या (कॅरिबॅग) यापुढे सशुल्क अथवा नि:शुल्क तत्त्वावर वापरता येणार नाहीत. या पिशव्यांचा वापर बेकायदेशीर ठरवण्यात आला असून या पिशव्यांचा वापर वा विक्री वा साठा केल्याचे आढळल्यास संबंधितांना दंड करण्यात येईल. पहिल्या वेळी पाच हजार, तीच व्यक्ती दुसऱ्या वेळी पिशव्यांचा वापर करताना आढळल्यास दहा हजार आणि तिसऱ्या वेळी २५ हजार रुपये व खटला अशा प्रकारे कारवाई होईल.\nपन्नास मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या पिशव्या शहरात वापरता येतील. मात्र, अशा पिशव्यांच्या वापराबाबतही नियम तयार करण्यात आले आहेत. या पिशव्या यापुढे पंधरा रुपयांना एक याप्रमाणे ग्राहकाला खरेदी कराव्या लागतील. तसेच अशा पिशव्यांची नोंद बिलामध्ये स्वतंत्रपणे करण्याचे बंधन विक्रेत्यावर राहील. जे व्यापारी बिलामध्ये नोंद न करता अशा पिशव्या ग्राहकांना देतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. प्लॅस्टिक तसेच थर्माकोलचे कप, थाळ्या, पेले यांच्या वापरावर तसेच विक्री व साठय़ावरही र्निबध आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत.\n– पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या (पातळ) कॅरिबॅगवर\n– थर्माकोलचे पेले, थाळ्या, कप\n– प्लॅस्टिकचे कप, पेले, ताटल्या\n– कोणतीही प्लॅस्टिकची पिशवी यापुढे मोफत नाही\n– जाड प्लॅस्टिक पिशवीचा दर यापुढे प्रतिपिशवी पंधरा रुपये\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nपिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला खिंडार; जिल्हा प्रमुखाचा भाजपामध्ये प्रवेश\nमातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुराला बाहेर काढण्यात यश\nप्रवीण दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात रुपाली चाकणकर आक्रमक; सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\n १०० हून अधिक तरुणींची फसवणूक करुन उकळले करोडो रुपये; निगडीत अटक\nर��ज्यात सर्वदूर मुसळधारांचा अंदाज\n‘यूपीएससी’च्या लेखी परीक्षेमुळे ‘टीईटी’ पुढे ढकलण्याचा निर्णय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2020/11/blog-post_77.html", "date_download": "2021-09-22T17:21:10Z", "digest": "sha1:4KGZ344MVP2JWIUR4EISOKWSKNY3X7UM", "length": 6240, "nlines": 80, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "आईनेच केला १३ दिवसाच्या बाळाचा खून, अवघ्या काही तासात खूनाचा उलगडा", "raw_content": "\nHomeवाळवाआईनेच केला १३ दिवसाच्या बाळाचा खून, अवघ्या काही तासात खूनाचा उलगडा\nआईनेच केला १३ दिवसाच्या बाळाचा खून, अवघ्या काही तासात खूनाचा उलगडा\n: माळवाडी ता. पलूस येथील घटना\nपलूस ( अमर मुल्ला)\nआज बुधवारी सकाळी माळवाडी ता. पलूस येथे अवघ्या १३ दिवसाच्या नवजात बालकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलीसांनी या घटनेचा काही तासात छडा लावला असून या बाळाच्या आईनेच त्याच्या आजाराच्या कारणातून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी, माळवाडी- वसगडे रस्त्यावर असणाऱ्या पाटील मळा येथे अवघ्या 13 दिवसाच्या बालकाचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली, अशी माहिती भिलवडी पोलीसांनी देण्यात आली . याबाबतची फिर्याद उत्तम धोंडीराम माळी यांनी पोलिसांत दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र तपासादरम्यान आईनेच या मुलाचा खुन केल्याचे निष्पन्न झाले.\nयाबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की माळवाडी ता. पलूस येथील पाटील मळ्यात राहणारे उत्तम धोंडीराम माळी यांची ऐश्वर्या अमितकुमार माळी ही मुलगी आहे. त्यांच्या मुलाला जन्मानंतर शौचास त्रास होत होता. त्यामुळे फक्त दोनच दिवसात त्यांनी विश्रामबाग येथील डाॅ. सुधीर जाधव यांच्याकडे ऑपरेशन केले होते. बालकाला संडास करण्यासाठी पोटातून बाहेर नळी काढल्याने त्यास त्रास होत होता. तो त्रास बघवत नसल्याने मुलाच्या आईला नैराश्य आले होते. या नैराश्यातूनच त्या मातेने बेडरूममधून त्या बाळास उचलून घराच्या वर असणाऱ्या टेरेसवरती पाण्याने भरलेल्या टाकीत टाकून त्याचा खून केला. अधिक तपास भिलवडीचे सपोनि कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल जगताप करत आहेत.\nक्राइम पलूस महाराष्ट्र वाळवा\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसा���गलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/02/5-30.html", "date_download": "2021-09-22T16:48:34Z", "digest": "sha1:GQHRXTYGXNJFQREPCHE4M3KBEDRJW4PJ", "length": 6481, "nlines": 79, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सांगली सिव्हिलमधील 5 कोटी 30 लाखांचा निधी वितरित करण्यास मंजुरी : पृथ्वीराज पाटील", "raw_content": "\nHomeसांगली सिव्हिलमधील 5 कोटी 30 लाखांचा निधी वितरित करण्यास मंजुरी : पृथ्वीराज पाटील\nसांगली सिव्हिलमधील 5 कोटी 30 लाखांचा निधी वितरित करण्यास मंजुरी : पृथ्वीराज पाटील\nपद्मभूषण वसंतदादा पाटील सर्वोपचार रुग्णालयांमध्ये विविध कामासाठी ५ कोटी, ३० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज येथे दिली.\nश्री. पाटील यांनी सांगितले की, वसंतदादा रुग्णालयात विस्तारित बाह्यरुग्ण विभाग इमारतीचे बांधकाम करणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील रक्तपेढीचे नुतनीकरण करणे व पाच नवीन वार्डाच्या बांधकामासाठी तसेच अन्य कामासाठी हा निधी आलेला आहे. वसंतदादा रुग्णालयात अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्ती, या रुग्णालयातील पाण्याची टाकी, वाहनतळ, अभ्यागत कक्ष, आवार भिंत इत्यादींचे नव्याने बांधकाम या निधीतून होणार आहे. याच ठिकाणच्या सर्व इमारती, बाह्यरुग्ण विभाग, शौचालयांची दुरुस्ती आणि नूतनीकरण, भूमिगत मलनि:स्सारण पाईपलाईन दुरुस्ती आणि रुग्णालयातील सर्व इमारतींची दुरुस्ती यासाठीही हा निधी वितरित करण्यात येणार आहे.\nया कामासाठी सन २०१७ पासून निधी उपलब्ध होत नव्हता, त्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख यांच्याकडे मुंबईला जाऊन बैठक लावली. पुन्हा त्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार नुकताच हा निधी वितरित करण्यास त्यांनी मान्यता दिली आहे. सिव्हिलमधील ही सर्व कामे या निधीमुळे सुरू होण्यास मोठी मदत मिळाली आहे.\nयाशिवाय वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात नव्याने पाचशे खाटांच्या सुविधांसह नवीन इमारत बांधण्यासंदर्भातील प्रस्ताव ना. अमित देशमुख यांच्याकडे दिला असून त्यासाठीही पाठपुरावा ���ालू असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gromor.in/blog/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A1-2-2954", "date_download": "2021-09-22T17:06:36Z", "digest": "sha1:KNTZJECPINROJKKVYLTBVKBNNAZYHXL2", "length": 12531, "nlines": 89, "source_domain": "gromor.in", "title": "आधार एनरोलमेंट क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक विसरला आहात पण बिझनेस लोनसाठी आधार हवे आहे? ही माहिती नसताना सुद्धा खालील प्रकारे ऑनलाइन आधार डाऊनलोड करता येते : Gromor - Blog", "raw_content": "\nYou are here: Home / Marathi (मराठी) / आधार एनरोलमेंट क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक विसरला आहात पण बिझनेस लोनसाठी आधार हवे आहे ही माहिती नसताना सुद्धा खालील प्रकारे ऑनलाइन आधार डाऊनलोड करता येते\nआधार एनरोलमेंट क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक विसरला आहात पण बिझनेस लोनसाठी आधार हवे आहे ही माहिती नसताना सुद्धा खालील प्रकारे ऑनलाइन आधार डाऊनलोड करता येते\nतुम्हाला लघु उद्योगासाठी लोन हवे असल्यास तुमच्याकडे आधार असणे अनिवार्य असते. तुम्ही आधारसाठी अर्ज केला आहे, पण एनरोलमेंट क्रमांक किंवा त्याच्याशी संबंधित मोबाइल क्रमांक विसरला असाल तर एका सोप्या पद्धतीने तुम्हाला आधार डाऊनलोड करता येतो.\nतुम्ही एनरोलमेंट क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा अगदी आधार क्रमांक पण विसरला असाल तरीही यूआयडीएआय यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून अगदी आरामात आधार कार्ड डाऊनलोड करता येते. शासकीय आधार संकेतस्थळाने ती प्रक्रिया अगदी सोपी केली आहे. तुमच्याकडे फक्त रजिस्टर्ड ईमेल आयडी असायला पाहिजे.\nआधार कार्ड डेटा कधीही कोणालाही सांगू नका. यूआयडीएआय यांच्या अधिकृत संकेतस्थळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही संकेतस्थळावर हा डेटा प्रविष्ट करू नका.\nमोबाइल क्रमांक किंवा एनरोलमेंट क्रमांक नसताना आधार कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करण्याची प्रक्रिया:\nमोबाइल क्रमांक नसताना आधार कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करण्यासाठी – प्रथम एनरोलमेंट क्रमांक मिळवा\nपुढील लिंकला भेट द्या https://resident.uidai.net.in/find-uid-eid किंवा इथे क्लिक करा\nएनरोलम���ंट क्रमांक (ईआयडी) निवडा\nअर्ज करताना दिलेले तुमचे पूर्ण नाव आणि ईमेल आयडी (मोबाइल क्रमांक प्रविष्ट करायची आवश्यकता नाही) प्रविष्ट करा.\nसेक्युरिटी कोड प्रविष्ट करा, आणि “गेट ओटीपी” क्लिक करा.\nतुमच्या ईमेल आयडी वर तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल.\nओटीपी प्रविष्ट करा आणि “वेरीफाय ओटीपी” क्लिक करा.\nतुम्हाला एनरोलमेंट क्रमांक असलेली ईमेल प्राप्त होईल.\nमोबाइल क्रमांक नसताना आधार कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करणे:\nतुम्हाला ईमेलमध्ये एनरोलमेंट क्रमांक प्राप्त झाला असेल, आता पुढील लिंकला भेट द्या: https://eaadhaar.uidai.gov.in/ किंवा इथे क्लिक करा\nAlso Read: GST, एक क्रांतिकारी टैक्स : शुरू होने के एक साल बाद जीएसटी को समझिए\nखालील सोप्या पद्धतीचे पालन करा –\nएनरोलमेंट आयडी निवडा (आधीच्या टप्प्यात मिळालेला)\nआवश्यक तपशील प्रविष्ट करा\n‘मोबाइल नंबर’ रकान्यात तुम्ही सध्या वापरत असलेला मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा.\n‘गेट वन टाइम पासवर्ड’ क्लिक करा, आणि तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल.\nओटीपी प्रविष्ट करा, वॅलिडेट करा आणि डाऊनलोड करा.\nएनरोलमेंट क्रमांक नसताना आधार कार्ड कसा डाऊनलोड करावा\nतुम्ही यापूर्वी पाहिले की रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक असल्यास प्रक्रिया सोपी होते कारण ओटीपी त्या क्रमांकावर पाठवला जातो.\nएनरोलमेंट क्रमांक नसताना आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी वरील टप्प्यांची मदत घेऊ शकता. एनरोलमेंट क्रमांक मिळवण्यासाठी इथे क्लिक करा\nइ-आधार डाऊनलोड संकेतस्थळासाठी या लिंकला भेट द्या.\nएनरोलमेंट क्रमांक आणि रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा आणि आधार कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करा.\nआधार क्रमांक, एनरोलमेंट क्रमांक, रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक आणि रजिस्टर्ड ईमेल आयडी या पैकी तुमच्याकडे कोणतीही माहिती नसेल तर जवळच्या आधार कार्ड केंद्राला भेट द्या.\nखालील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा:\nमोबाइल क्रमांक आणि एनरोलमेंट क्रमांक नसताना आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी – नेहेमी एनरोलमेंट क्रमांक आधी मिळवा, नंतर आधार क्रमांक मिळवा कारण आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी तुम्ही कोणताही मोबाइल क्रमांक देऊ शकता. तुम्ही आधार क्रमांक मिळवला तर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक द्यावा लागेल.\nइ-आधार कार्डला पासवर्ड असतो. तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे आणि जन्म वर्ष एकत्र करून पासवर्ड निर्माण होतो.\nआधार कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करण्यासाठी वरील प्रक्रियेचे पालन करा. एकदा डाऊनलोड झाले की मग तुम्ही त्याचे प्रिंट घेऊ शकता.\nAlso Read: GSTIN क्या है और आप इसके लिए कैसे आवेदन कर सकते हैं\nबिझनेस लोन हवे आहे ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला संपर्क करा. ग्रोमोर आकर्षक व्याज दरावर तारण न ठेवता लघु उद्योगांना बिझनेस लोन देते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2021-09-22T18:00:36Z", "digest": "sha1:X52KPXHEUWRZHUULF77XNOBMO6VUBOVO", "length": 2960, "nlines": 50, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "\"आशा भोसले\" ला जुळलेली पाने - Wikiquote", "raw_content": "\n\"आशा भोसले\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा Wikiquote Wikiquote चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख आशा भोसले या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nव्यक्‍ती आणि वल्ली ‎ (← दुवे | संपादन)\nलता मंगेशकर ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/5-things-to-motivate-yourself/", "date_download": "2021-09-22T16:33:51Z", "digest": "sha1:O4ZSOVVCB777K4FNSHOBUUI5KY7ISN2U", "length": 11856, "nlines": 85, "source_domain": "udyojak.org", "title": "Depressed वाटतंय? या पाच गोष्टी करून पाहा हलके वाटेल! - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\n या पाच गोष्टी करून पाहा हलके वाटेल\n या पाच गोष्टी करून पाहा हलके वाटेल\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\n१. आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीशी गप्पा मारा\nजेव्हा आपण उदासीन असतो व आपल्याला हवे तसे घडत नसते, तेव्हा करण्यासारखी सर्वात सोपी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वात जवळ जी व्यक्ती आहे, तिच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारा. यात आपला मित्र-मैत्रीण असेल, भावंड असतील, आई-वडील असतील किंवा अगदी आपली लहान मुलंसुद्धा.\nया गप्पांमध्ये कामाचा विषय असायलाच हवा असे नाही. या मनमोकळ्या गप्पांमुळे आपले साचलेले विचार मोकळे होतील व त्याच परिस्थितीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला मिळेल.\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\n२. आपण यशस्वी झाल्यावर कसे असाल याचा विचार करा\nबऱ्याचदा यशाचा पल्ला खूप लांब असतो व आपण कितीही काम केले तरी यश मिळायला अजून खूप वेळ आहे या विचाराने आपण खचून जातो. अशावेळी ते यश आपल्याला मिळाल्यावर आपण किती आनंदी असू, आपल्यासमोर कोणत्याच समस्या नसतील, आपण प्रचंड आनंदी व खूश असू.. हे डोळ्यासमोर आणा. काही काळ ते सर्व चित्र डोळ्यासमोर आणून त्यात जगा; थोड्यावेळाने आपण आपोआप प्रेरित व्हाल. हे सर्व आपल्याला मिळवायचे आहे हे स्पष्ट डोळ्यासमोर दिसू लागले की त्याकडे जाण्याचा मार्गही आपण आनंदाने पार कराल.\n३. छोटी-छोटी ध्येये ठरवा\nजेव्हा आपण प्रेरित नसतो तेव्हा आपण आपल्या कुवतीच्या केवळ २०-३० टक्केच काम करू शकतो. अशावेळी जर आपण मोठ-मोठी ध्येये ठेवली तर त्यात अपयश येण्याचेचीच लक्षणं जास्त असतात. त्यामुळे अशावेळी छोटी-छोटी, थोड्या काळासाठी आखलेली ध्येये समोर ठेऊन त्यावर काम करावे. या काळात लॉंग टर्म ध्येये ठरविणे टाळा. कारण आपल्या कुवतीच्या कितीतरी पट कमी ध्येय या काळात आपल्याकडून ठरवले जाते.\nध्यान करा हे ऐकताच काहीतरी कंटाळवाणं डोळ्यासमोर येईल, परंतु दिवसातली केवळ पंधरा मिनिटं डोळे बंद करून शांत बसून श्वसनाकडे लक्ष दिले तरी याचा खूप फायदा होऊ शकतो. यामुळे एकाग्रता वाढतेच शिवाय एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला मिळतात.\nएखाद्याचा फोन हँग झाल्यावर त्यावर आपण त्याला सहज सांगतो की रिस्टार्ट करून बघ; तसेच आपले अडकलेले विचार, अडकलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी ध्यान हे रिस्टार्ट फिचरचे काम करते.\nहे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.\n५. बाहेर फिरून येणे\nआपल्याला जेव्हा उदासीन वाटत असते तेव्हा बऱ्याचदा आपण स्वतःला खोलीत कोंडून घेतो किंवा घरच्याघरीच किंवा ऑफिसमध्ये विचार करत बसतो. त्याच त्या वातावरणात राहून तेच ते विचार केल्य��ने आणखी कंटाळवाणे होतो. यावर एक साधा सोपा उपाय म्हणजे चपला घालून बाहेर पडणे.\nबाहेर पडून आपण जॉगिंग करू शकता, एखाद्या बागेत जाऊ शकता किंवा नुसता वॉक घेऊ शकता. यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण बदलते, आपण कळत-नकळत इतर लोकांचे, त्यांच्या वागणुकीचे, रहाणीमानाचे निरीक्षण करता. यामुळे आपल्या समस्येचा सर्वांगाने विचार करण्याचा दृष्टिकोन आपल्याला मिळतो.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post एक रिक्षावाला आज करतोय शंभर कोटींची उलाढाल\nNext Post भारताचं उद्योग वैभव : टाटा कुटुंब\nशैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते\nव्यावसायिकांना नवीन आणि दीर्घकालीन व्यवसायासाठी मोफत ट्रेनिंग देणारा सुजीत\nby स्मार्ट उद्योजक\t August 12, 2021\nप्रगतिशील स्टार्टअप ‘कार्ट 91’\nby स्मार्ट उद्योजक\t August 3, 2021\nकृषीउद्योग : केळीच्या खोडापासून धागानिर्मिती\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय\nउद्योजकास अत्यंत महत्त्वाचे आर.टी.पी. विश्लेषण\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_45.html", "date_download": "2021-09-22T17:59:33Z", "digest": "sha1:4FLEBFKCLHRHDONCRYCNK3LO45UTY2OR", "length": 6733, "nlines": 80, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "डॉ. शितल बाबर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार", "raw_content": "\nHomeविटा सांगलीडॉ. शितल बाबर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. शितल बाबर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nविटा येथिल डॉ शितल अमोल बाबर यांना टॉप 50 लीगल फॅल्कन अवॅार्डस या जगविख्यात आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या स्नुषा व नगरसेवक अमोल बाबर यांच्या सुविद्य पत्नी आहेत.\nविटा येथिल डॉ शितल अमोल बाबर यांना टॉप 50 लीगल फॅल्कन अवॅार्डस या जगविख्यात आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या स्नुषा व नगरसेवक अमोल बाबर यांच्या सुविद्य पत्नी आहेत. त्यांनी मिळवलेल्या या नेत्रदीपक यशामुळे विटे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे\nनुकतीच या संदर्भात दुबई येथे एक .“*लेक्सटॅाक वर्ल्ड कॅान्फरंस* पार पडली संपुर्ण जगभरातून यासाठी सर्वोत्तम ५० लिगल प्रोफेशनल्स निवडले गेले होते केले गेले. त्यामध्ये डॉ बाबर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कॅान्फरंस मध्ये डॉ शितल बाबर यांना यांना तज्ञ म्हणून “*बायोटेक्नॅालॅाजी पेटेंटींग अंडर ईंडियन पेटेंट ॲक्ट: मॅारल ईश्यूज”* या विषयावर व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे महिलांविषयक असणारे त्यांचे काम लक्षात घेता त्यांना ”*वुमन एंपारमेंट ईन कर्पोरेट लिगल फिल्ड”* याविषया वरच्या पॅनल डिस्कशन साठी चेअरवुमन म्हणूनही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.\nया कॅान्फरंसमध्ये फ्रांस, रशिया, मलेशिया, यु.ए.ई, बांगलादेश, ओस्ट्रलिया, भारत या सारख्या देशातून स्पिकर्स निमंत्रित करण्यात आले होते. डॉ शितल बाबर यांचे प्राथमिक शिक्षण विटा येथे तर विधी शाखेचे शिक्षण पुणे येथे झाले, सध्या त्या संपुर्ण देशभरात लॉ या विषयात गेस्ट लेक्चरर म्हणून कार्यरत असतात. त्यांनी या विषयात डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. महिलांच्या विविध विषयांवर काम करणाऱ्या समर्पण फाउंडेशन या संस्थेची त्यांनी स्थापना केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/education-department", "date_download": "2021-09-22T18:42:17Z", "digest": "sha1:6PT7ERWWLT5KITL2LG6QKZBKMVXQQVVZ", "length": 5684, "nlines": 133, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nदहावीच्या विद्यार्थ्यांनी 'असा' तपासा निकाल\nशिक्षण विभागाचा मोठा निर्णय, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात थेट प्रवेश\nमनमानीपणे फी वसूल करणाऱ्या शाळांची होणार चौकशी, शिक्षणमंत्र्यांचे निर्देश\n महापालिका सहआयुक्त पाणी समजून प्यायले सॅनिटायझर\nBMC Budget 2021-22 : महापालिकेच्या २४ शाळांमध्ये सुरू होणार संगीत केंद्र\nमुंबईत सोमवारपासून शाळा सुरु होणार\nमुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार\n दिवाळीची सुट्टी झाली १४ दिवसांची\nशाळांमध्ये ८ ते १४ नोव्हेंबर बाल सप्ताह साजरा होणार\n'या' १०१ विषयांचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी\nअभ्यासक्रम कायमस्वरूपी वगळलेला नाही, शालेय शिक्षण विभागाचा खुलासा\n१०वी, १२वीच्या उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीसाठी परवानगीची मागणी\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2016/12/blog-post_21.html", "date_download": "2021-09-22T17:50:38Z", "digest": "sha1:CO5FBGIK7Q7DDZ4VYXOBVVPLEW3KZ3C3", "length": 16039, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "कॅशलेस : एक मृगजळ - ‘कॅश’लेस ही वास्तविकता - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social कॅशलेस : एक मृगजळ - ‘कॅश’लेस ही वास्तविकता\nकॅशलेस : एक मृगजळ - ‘कॅश’लेस ही वास्तविकता\nदेशातील काळापैसा बाहेर काढण्यासाठी घेतलेला नोटाबंदीच्या निर्णयानंतर फारसे काही हाती न लागल्यानंतर सरकारने कॅशलेसची बांग ठोकली आहे. यामुळे गेल्या ४२ दिवसात प्रत्येक जण कॅशलेसच्या चक्रव्ह्यूमध्ये अडकला आहे. यात ‘कॅश’ लेस असणार्‍यांची संख्या जास्त आहे. त्यातही सरकार दिवकसागणिक निर्णय बदलवत आहे. व आरबीआय नवनवे परिपत्रक काढून गोंधळात भर टाकत आहे. दुसरिकडे भाजपप्रणित राज्यांमध्ये शासकिय यंत्रणा हाती घेवून संपुर्ण प्रशासन कॅशलेसच्या प्रचारप्रसिध्दीसाठी जुंपण्यात आले आहे. कॅशलेसला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने सवंग लोकप्रियता मिळवणार्‍या अनेक घोषणाही मोदी सरकारने करायला सुरुवात केली आहे. मध्यंतरी संपुर्ण कॅशलेस गाव..., कॅशलेस ग्रामपंचायत...असे काही मथळे वृत्तपत्रांमध्ये वाचण्यात आले व मोदीप्रेमी वृत्तवाहिन्यांनी त्यास प्राईम टाईममध्ये प्रसिध्दी दिली. जर देशात कुठे चांगले होत असेल तर त्यास व्यापक प्रसिध्दी मिळालीच पाहिजे यात दु��त नाही मात्र कॅशलेस गाव किंवा सोसायटी म्हणजे काय मात्र कॅशलेस गाव किंवा सोसायटी म्हणजे काय याची व्याख्याच अद्याप स्पष्ट नसल्याने कॅशलेस गावासाठी निकष काय याची व्याख्याच अद्याप स्पष्ट नसल्याने कॅशलेस गावासाठी निकष काय हा प्रश्‍न निर्माण होत आहे. याचे उत्तर आयएएस अधिकार्‍यांकडेही नाही. एखाद्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये विविध कर वसूलीसाठी स्वाईप मशिन, चेक, ऑनलाईन पेमेंटचा वापर करणे व गावातील दोन - चार दुकानांमध्ये बँकांचे डेबिट व केेे्रेडीटकार्ड स्वाइप मशिन बसविणे म्हणजेच संपुर्ण गाव कॅशलेस झाले असा होतो का हा प्रश्‍न निर्माण होत आहे. याचे उत्तर आयएएस अधिकार्‍यांकडेही नाही. एखाद्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये विविध कर वसूलीसाठी स्वाईप मशिन, चेक, ऑनलाईन पेमेंटचा वापर करणे व गावातील दोन - चार दुकानांमध्ये बँकांचे डेबिट व केेे्रेडीटकार्ड स्वाइप मशिन बसविणे म्हणजेच संपुर्ण गाव कॅशलेस झाले असा होतो का या सर्व बाबींमुळे प्रशसकिय यंत्रणाही गोंधळात असून यास एका आयएएस अधिकार्‍यानेही नाव न छापण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे. त्या आयएएस अधिकार्‍यांच्या मते कॅशलेससाठी काहीच पॅरामिटर नाहीत. मात्र नीती आयोगाच्या आमच्या गृपमधील काही अधिकार्‍यांनी यासाठी काही सुचना सुचविल्या आहेत. यात संपुर्ण गाव वायफाय असावे, गावातील १०० टक्के लोकांकडे मोबाईल असावेत, प्रत्येक शासकिय व खाजगी कार्यालये, दुकाने आदी ठिकाणी के्रडीट व डेबिट कार्ड स्वाईप मशिन असावेत आदी शिफारशी सुचविण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.\nडिजीटल पेमेंट एक्स्ट्रा चार्जमुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड\nकॅशलेस इकॉनॉमीची पाळेमुळे घट्ट रोवण्यासाठी डिजीटल पेमेंटचा वापर करणार्‍या ग्राहकांना मोदी सरकारने ३१ मार्चपर्यंत अनेक सोयीसवलती जाहीर केल्या आहेत. यानुसार क्रेडीटकार्ड किंवा डेबीटकार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना कोणताही एक्स्ट्राचार्ज लागणार नाही. मात्र आधीच्या अनेक घोषणाप्रमाणे ही घोषणा देखील फसवी ठरली आहे. कारण डिजीटल पेमेंट करणार्‍या ग्राहकांच्या खात्यातून अतिरिक्त पैसे कट होत असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. उदाहरण द्यायचे म्हटल्यास रेल्वेचे तिकीट ३०० रूपयांचे असल्यास कार्डपेमेंट केल्यावर ३० रुपयांचा कन्व्हीनन्स चा��्ज व ४.५० रूपयांचा एक्स्ट्राचार्ज ३३४ रुपये ५० पैसे अतिरिक्त मोजावे लागत आहे. एलआयसी इंडियाचा १५०० रूपयांचा विमा हप्ता भरतांना तब्बल ६५ रूपये अतिरिक्त मोजावे लागत आहे. कारमध्ये ३ हजार रुपयांचे पेट्रोल किंवा डिझेल भरल्यास २.५ टक्के फ्युअलसरचार्ज ७५ रूपये व सरचार्जवर सव्हिर्स ट्रॅक्स ११ रूपये १९ पैसे असे एकूण ३ हजार ८६ रूपये मोजावे लागत आहे. ट्राग्झिक्शन चार्जसोबत सव्हिर्स ट्रक्सचा भुर्दंड सर्व सामान्य ग्राहकांना परवडणारा नाही. कारण २ हजार रुपयांपर्यंत ०.७५ टक्के व २ हजारांपेक्षा जास्त रक्कमेवर १ टक्का ट्राग्झिक्शन चार्ज मोजावा लागत आहे. ऑनलाईन पेमंेंटमध्ये एनईएफटी अर्थात नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रॉन्सफरचा वापर केल्यास १० हजार रूपयांपर्यंत २.५ रूपये + सव्हिर्स टॅक्स , १० हजार पेक्षा जास्त रक्कमेवर ५ रूपये + सव्हिर्स टॅक्स , १ ते २ लाखापर्यंत १५ रूपये+ सव्हिर्स टॅक्स व २ लाखापेक्षा जास्त २५ रूपये+ सव्हिर्स टॅक्स मोजावे लागत आहे.\nआधी लक्झरी सर्व्हिस आता मजबूरी\nऑनलाईन पेमेंट संदर्भात आरबीआयने सन २०१२ मध्ये काही नियम जारी केले. तेव्हा कार्डपेमेंट करणार्‍यांना एक्स्ट्रा चार्ज मोजावा लागत होता मात्र ज्यांना रांगेत उभे रहायचे नाही व घर बसल्या ही लक्झरी सर्व्हिस पाहिजे त्यांचा या एक्स्ट्रा चार्जवर कोणताही आक्षेप नव्हता कारण त्याद्वारे अनेक सुविधा घरबसल्या उपलब्ध होत होत्या. आता कॅशलेस ही संकल्पना रुजविण्यासाठी ऑनलाईन पेमेंट अनिवार्य करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी ‘लेस’ कॅशमुळे ग्राहकांना त्याचा वापर करावा लागत आहे. मात्र त्याचवेळी एक्स्ट्राचार्ज व सर्व्हिस टॅक्सचा भुर्दंड त्यांना सहन करावा लागत आहे. बँक व दुकानदारांच्या या कचाट्यात अतिरिक्त रक्कम ग्राहकांच्या खिशातून वसूल केली जात आहे. याचे समर्थन करतांना काही अर्थतज्ञ अतिरिक्त चार्ज दुकानदांरानी भरल्यास त्यांची कें्रडीट हिस्ट्री तयार होईल व अन्य आर्थिक व्यवहारादरम्यान त्याचा फायदा होईल. असा युक्तीवाद करीत आहे. पंरतु हे व्यवहार पूर्णपणे सेफ आहेत का याबद्दल कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. याचे उदाहरण द्यायचे म्हटल्यास पेटीएमच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, कोणताही व्यवहार करतांना गैरप्रकार झाल्यास त्यास कंपनीजबाबदार राहणार नाही. असे नमुद केल��� आहे. एकीकडे कॅशलेसचा ढिडोरा पिटायचा व दुसरीकडे जबाबदारी झटकायची अशी दुट्टपी भूमिका दिसून येत आहे. या विषयावर संपूर्ण देशात उहापोह सुरु असून ट्रायचे चेअरमन आर.एस.शर्मा यांनी मर्चंन्ट डिस्काऊंट रेट(एमडीआर) व अन्य चार्ज पूर्णपणे हटविण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. मात्र १३० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशात केवळ ३५ कोटी मोबाईल आहेत. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीची अडचण आहे अशात कॅशलेस संकल्पना मृगजळ ठरणार नाही ना याचेही भान ठेवणे आवश्यक ठरणार आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://gobackpackgo.com/mr/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-airbnb/", "date_download": "2021-09-22T16:52:09Z", "digest": "sha1:ZLORC4Q3ISXUTJZ76BPZKAKWGRMTVVM5", "length": 16871, "nlines": 213, "source_domain": "gobackpackgo.com", "title": "बेलारूसमधील एअरबीएनबी, बेलारूससाठी N एक्सएनयूएमएक्स एअरबीएनबी कूपन", "raw_content": "\nट्रॅव्हलॉग करा आणि करू नका\nऑनलाइन मोहिमेचे मापन कसे करावे\nआपला पृष्ठ स्पिड वाढवा\nबुकिंग वर माझे घर कसे जोडावे\nट्रॅव्हल ब्लॉगर / ट्रॅव्हल इन्फ्लूएंसर\nआपल्या ट्रॅव्हलॉगचा प्रचार करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\nट्रॅव्हलॉग करा आणि करू नका\nऑनलाइन मोहिमेचे मापन कसे करावे\nआपला पृष्ठ स्पिड वाढवा\nबुकिंग वर माझे घर कसे जोडावे\nट्रॅव्हल ब्लॉगर / ट्रॅव्हल इन्फ्लूएंसर\nआपल्या ट्रॅव्हलॉगचा प्रचार करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\nनंतर उपयुक्त व्हा हे उपयुक्त पृष्ठ जतन करा\nजेव्हा आपण बेलारूसमध्ये एअरबीएनबीसह प्रवास करू इच्छित असाल तर आपण मिन्स्कसारख्या मोठ्या शहरात जाऊ शकता परंतु बेलारूसच्या इतर सुंदर भागात आपल्याला अपार्टमेंट देखील सापडतील. बेलारूसमध्ये आपण बरीच जागा शोधू शकता जेथे आपण एअरबीएनबीसह राहू शकता. एअरबीएनबीचा फायदा असा आहे की आपण छान व्हिला, घरे, अपार्टमेंट भाड्याने घेऊ शकता आणि प्रवासी मित्रांसह सामायिक करू शकता. जेव्हा आपण काही मित्रांसह जात असाल तेव्हा आपण बेलारूसमध्ये वास्तविक छान घरे बुक करू शकता, जेव्हा आपण एकटे जाता तेव्हा लहान एअरबीएनबी अपार्टमेंटसाठी जाऊ शकता.\nआपली पहिली सहल करण्यासाठी आपल्याला एअरबीएनबीसाठी $ एक्सएनयूएमएक्स कूपन पाहिजे आहे\nबेलारूसमध्ये स्वस्त एअरबीएनबी (एक्सएनयूएमएक्स युरो सहा व्यक्ती)\nबेलारूसमधील एअरबीएनबीसह आपण एक्सएनयूएमएक्स युरोमधून अपार्टमेंट शोधू शकता. आपण बेलारूसमध्ये रोडट्रिप किंवा सिटीट्रिप बनवित असताना दोन दिवस परिपूर्ण\nपूर्ण एअरबीएनबी अपार्टमेंट बेलारूस (एक्सएनयूएमएक्स युरो)\nबेलारूसमधील एअरबीएनबीसह तुम्हाला मिन्स्कमध्ये चांगल्या किंमतींसाठी छान अपार्टमेंट सापडतील. जाकूझी आणि सॉना असलेल्या चार व्यक्तींसाठी रात्रीच्या केवळ एक्सएनयूएमएक्स युरोसाठी हे उदाहरण आहे.\nबेलारूसमधील वाह फॅक्टर एअरबीएनबी (एक्सएनयूएमएक्स युरो)\nआपल्याकडे जास्त पैसे असल्यास आपण बेलारूसमध्ये हा व्हिला भाड्याने घेऊ शकता. आपण एक्सएनयूएमएक्स मित्र आणू शकता आणि एका प्रचंड व्हिलामध्ये एकत्र होऊ शकता\nबेलारूसमध्ये एअरबीएनबीसह आपले स्थान शोधा\nबेलारूसमध्ये एअरबीएनबीसह प्रवास करा\nजेव्हा आपण बेलबूसमध्ये एअरबीएनबीसह प्रवास करता तेव्हा आपल्याला काही थंड घरे आणि अपार्टमेंट सापडतील. एक्सएनयूएमएक्स युरो मधील एक खाजगी खोली आणि एका रात्रीत एक्सएनयूएमएक्स युरो पर्यंत वेडा किंमती. परंतु प्रत्येक बजेटसाठी आपल्याला काहीतरी सापडते. जेव्हा आपण दोन किंवा अधिक व्यक्तींबरोबर असता तेव्हा बेलारूसमध्ये राहण्यासाठी एअरबीएनबी पाहणे नेहमीच चांगले. सामान्य घरे एक अपार्टमेंट्स एअरबीएनबीवर आहेत परंतु एक्सएनयूएमएक्स व्यक्ती व्हिला, ट्रीहाऊस आणि तंबूसारख्या वेड्या वस्तू देखील एअरबीएनबीवर आहेत.\nतुमच्या बजेटसाठी एअरबीएनबीला काय मिळाले ते पहा\nआपली पहिली सहल करण्यासाठी आपल्याला एअरबीएनबीसाठी $ एक्सएनयूएमएक्स कूपन पाहिजे आहे\nएक N एक्सएनयूएमएक्स एअरबीएनबी कूपन मिळवा :)\nखालील प्रतिमेवर क्लिक करा आणि आपण एअरबीएनबीसाठी N एक्सएनयूएमएक्स कूपन प्राप्त कराल\nइंस्टाग्रामवर गोबॅकपॅकगो अनुसरण करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीए���बी\nकॉपीराइट 2014-2021 बॅकपॅक जा - द्वारा डिझाइन पॉल राम & लोगो डिझाइन Jordi\nविनामूल्य प्रवास आणि प्रेरणा टिप्स\nचेंडू एक्सएनयूएमएक्स लोक आधीपासूनच गोबॅकपॅकगोचे अनुसरण करतात फेसबुक आणि इंस्टाग्रामवर.\nतू कशाची वाट बघतो आहेस\nअनुसरण करण्यासाठी येथे क्लिक करा इंस्टाग्रामवर गोबॅकपॅको\nआणि फेसबुकवर गोबॅकपॅकोसारखे सोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/oppo-reno-6-launched-in-india-offers-available-on-launched-phones-read-details/articleshow/84435979.cms", "date_download": "2021-09-22T16:47:08Z", "digest": "sha1:CGAV4VJJ5U3U3PZ73D52SLGFFO4Y6WUY", "length": 14039, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nOPPO Reno 6 Series लाँच, खरेदीवर मिळणार ४ हजारांचा कॅशबॅक, पाहा ऑफर्स\nओप्पो रेनो ६ सिरीज नुकतीच लाँच झाली आहे. कंपनीने भारतीय बाजारात ओप्पो रेनो ६ ५ जी आणि ओप्पो रेनो ६ प्रो ५ जी (ओपीपीओ रेनो ६ प्रो ५ जी) हे दोन जबरदस्त फोन बाजारात आणले आहेत. हे फोन सर्व प्रथम मे मध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आले होते.\nओप्पोचे २ नवीन दमदार फोन लाँच\nफोनमध्ये अनेक लेटेस्ट फीचर्स\nखरेदीवर मिळणार कॅश बॅक\nनवी दिल्ली. ओप्पोचे हे दोन्ही नवीन फोन फ्लिपकार्टवर ऑनलाईन खरेदी करता येतील. तसेच ऑफलाइन स्टोअरमधून देखील खरेदी रता येतील. ४ हजार स्वस्त रुपयांनी स्वस्त किमतीत फोन खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. लाँच होण्यापूर्वीच या फोनबद्दल बरीच चर्चा झाली होती. फोन ऑरोरा आणि स्टेलर ब्लॅक या दोन रंगात लाँच करण्यात आला आहे.\nवाचा : खिशाला परवडतील असे लेटेस्ट अफोर्डेबल स्मार्टफोन, किंमत ६,९९९ रुपयांपासून, पाहा डिटेल्स\nOppo फोन दोन प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे. ओप्पो रेनो ६ ५ जी ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह लाँच करण्यात आला आहे. त्याची किंमत २९,९९० आहे. तर, दुसरीकडे, ओप्पो रेनो ६ प्रो ५ जी १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह लाँच करण्यात आला आहे, ज्याची किंमत ३९,९९० रुपये आहे.\nदोन्ही फोनची विक्री वेगवेगळ्या तारखांना केली जाईल. ओप्पो रेनो ६ ५ जी ची प्रथम विक्री २९ जुलैपासून सुरू करण्यात येईल त ओप्पो रेनो ६ प्रो ५ जी ची प्रथम विक्री २० जुलैपासून सुरू होईल. ह��� फोन तुम्ही फ्लिपकार्टवर खरेदी करू शकता. एचडीएफसी कार्ड किंवा बजाज फिनसर्व्हरचा फोन विकत घेतल्यास तुम्हाला ४,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकेल. तर, पेटीएमद्वारे पैसे भरले तर तुम्हाला १५ % पर्यंत कॅशबॅक मिळेल.\nओप्पो रेनो ६ ५ जी ची वैशिष्ट्ये\nओप्पो रेनो ६ ५ जीची स्क्रीन ६.४३ इंच असेल. स्क्रीन रेझोल्यूशन १०८०x २४०० असेल. हा फोन ८ जी बी रॅम आणि १२८जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. याची बॅटरी ४३०० एमएएच असेल, जी ६ डब्ल्यू सुपरव्हीओसी २.० फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात चार कॅमेरे आहेत, प्रायमरी ६४ मेगापिक्सलचा आहे, तर दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा असेल. दोन कॅमेरे २- मेगापिक्सेलचे आहेत. तर, सेल्फी कॅमेरा ३२ मेगापिक्सेलचा आहे\nओप्पो रेनो ६ प्रो ५ जी ची वैशिष्ट्ये\nओप्पो रेनो ६ प्रो ५ जीची स्क्रीन ६.५५ इंच असेल. त्याचे स्क्रीन रिझोल्यूशन देखील १०८०x२४०० असेल. हा फोन १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. याची बॅटरी ४३०० मॅमची असेल जी ६५ डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात चार कॅमेरे आहेत, प्रायमरी ६४ मेगापिक्सलचा आहे, तर दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा असेल. दोन कॅमेरे २-२ मेगापिक्सेलचे आहेत. तर, सेल्फी कॅमेरा ३२ मेगापिक्सेलचा आहे.\nवाचा : 6000mah बॅटरीचे टॉप ५ स्मार्टफोन, सुरुवातीची किंमत ६,५९९ रुपये\nवाचा: आता सहज शोधता येतील हरविलेले सोन्या चांदीचे दागिने, 'हे' App करणार तुमची मदत, पाहा डिटेल्स\nवाचा: इंटरनेट कनेक्शन शिवाय पाहता येतील Favorite YouTube व्हिडिओ, पाहा टिप्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nशानदार कॅमेरा आणि पॉवरफूल बॅटरीसह टेक्नोचे ‘हे’ स्मार्टफोन्स भारतात लाँच, पाहा किंमत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nकंप्युटर 'वर्क फ्रॉम होम' स्पेशालिस्ट लॅपटॉप, १० तास काम करू शकता, पाहा संपूर्ण यादी\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nधार्मिक मस्तमौजी असतात 'या' राशीचे लोकं, यांच्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नाही\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nकरिअर न्यूज अकरावी प्रवेशाच�� पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर\nमोबाइल शानदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीसह येतात ‘हे’ ५जी स्मार्टफोन, किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nमोबाइल BSNL चे कमी किंमतीत जास्त फायदे देणारे प्लान्स, Jio-Airtel-Vi ला देतात जोरदार टक्कर; पाहा डिटेल्स\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nकार-बाइक घ्यायचीये सेडान कार, पण बजेट आहे कमी बघा १० लाखांहून कमी किंमतीत बेस्ट सेडान कार\nआयपीएल Delhi vs Hyderabad Scorecard Latest Update : हैदराबादचे दिल्लीपुढे माफक आव्हान\n समीर चौघुलेंच्या कौतुकात आदराने झुकले बिग बी\nमुंबई राज्यात करोना नियंत्रणात; आज ३,६०८ नव्या रुग्णांचे निदान; मृत्यूही घटले\nमुंबई म्हाडाचं घर घेताय; अर्ज प्रक्रियेसाठी आता 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ\nकोल्हापूर कोल्हापुरात IPL सामन्यावर बेटिंग; 'ती' चुरशीची लढत सुरू असतानाच...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%90%E0%A4%A6%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2021-09-22T17:27:11Z", "digest": "sha1:JJUMWTADADJ2FLV5CYKKZCA6FBF4TC4W", "length": 4098, "nlines": 63, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऐदन मॅक्गीडी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n४ एप्रिल, १९८६ (1986-04-04) (वय: ३५)\n१.८० मीटर (५ फूट ११ इंच)\nसेल्टीक एफ.सी. १८५ (३१)\nस्पार्ताक मस्क्वा ४२ (५)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १८ मे २०१२.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १८:५६, १८ जून २०१२ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आह��त. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/298453", "date_download": "2021-09-22T16:53:48Z", "digest": "sha1:SZLFQUCVQTNVBAFQXCODOWGO6FMU2ZWY", "length": 2173, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८७०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८७०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०३:४७, २० ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती\n१४ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: lt:870 m.\n१३:३६, ९ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: fa:۸۷۰ (میلادی))\n०३:४७, २० ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: lt:870 m.)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A8", "date_download": "2021-09-22T18:46:25Z", "digest": "sha1:4SH52UR3L6NA7FGFPIWNWDJOR5RGEGYE", "length": 12426, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भौगोलिक सूचकांक मानांकन - विकिपीडिया", "raw_content": "\nभौगोलिक सूचकांक मानांकन किंवा भौगोलिक संकेत (इंग्रजी:जीआय) हे एक विशिष्ट नाव किंवा चिन्ह आहे जे विशिष्ट भौगोलिक स्थान किंवा मूळ स्थान (उदा. एखादे स्थान,गाव, शहर, प्रदेश किंवा देश) यांचेशी संबंधित उत्पादनांसाठी वापरले जाते. भौगोलिक सूचकांकाचा वापर हा एखाद्या स्रोतास दर्शविण्यासाठी, एखाद्या प्रमाणपत्राच्या रूपात हे प्रमाणित करतो की, त्या उत्पादनात विशिष्ट गुणधर्म आहेत. तो तेथिल प्रचलीत पारंपारिक पद्धतींद्वारे बनविला गेला आहे किंवा त्याचे भौगोलिक स्थानामुळे त्यास विशिष्ठ प्रकारची प्रतिष्ठा आहे.\nमूळ स्थानाचे नाव हे भौगोलिक सूचकांकाचा एक उपप्रकार आहे जिथे गुणवत्ता, पद्धत आणि त्या उत्पादनाची प्रतिष्ठा ही 'बौद्धिक संपत्ती अधिकार नोंदणी' अंतर्गत पारिभाषित केलेल्या निर्णायक क्षेत्रापासून बनविली जाते.\n३ महाराष्ट्रातील विविध मानांकनांची यादी\n४ संदर्भ आणि नोंदी\nवेगवेगळ्या देशातील विविध सरकारे ही खाद्य उत्पादनांसाठी असलेली व्यावसायिक नावे (ट्रेड नेम) व व्यापार चिन्हे (ट्रेडमार्कस्) यांना एकोणिसावे शतकाच्या शेवटापासून संरक्षि�� करण्याचा प्रयत्न करीत आहेत.व्यापारात होत असलेला खोटेपणाचा व फसवेगिरीचा विरोध करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे कायदे केले आहेत. अशा परिस्थितीत, एखाद्या भौगोलिक सूचकांकाच्या मक्तेदारीला, ग्राहकांच्या फायद्यासाठी अथवा उत्पादकांच्या फायद्यासाठी ते सरकार प्रमाणित करते.\nजागतिक व्यापार संघटना (वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन) (डब्ल्यूटीओ)चा सदस्य म्हणून भारताने भौगोलिक संकेतांची (नोंदणी आणि संरक्षण) कायदा, १९९९ ची रचना १५ सप्टेंबर २००३ पासून लागू केली आहे.ते जा.व्या.सं.च्या करारांतर्गत जीआयच्या अनुच्छेद २२ (१) च्या अंतर्गत त्याला पारिभाषित केले गेले आहे. बौद्धिक संपत्ती अधिकारांच्या व्यापार-संबंधित बाबींवर डब्ल्यूटीओ (टीआरआयपीएस) करार खालील प्रमाणे आहे: \"सदस्य किंवा त्याचे आधिपत्याखालील प्रदेश किंवा क्षेत्रात उद्भवणाऱ्या चांगल्या गोष्टी या त्या स्थानाचा गुणविशेष म्हणून त्याची गुणवत्ता, प्रतिष्ठा किंवा चांगली वैशिष्ट्ये ही भौगोलिक सूचकांकाच्या उत्पत्तीसाठी आवश्यक आहे.\nभौगोलिक सूचकांक मानांकन ही भारत सरकारतर्फे, उत्पादनांना त्याच्या दर्जानुसार व गुणवत्तेनुसार मानांकन देण्यासाठी राबविण्यात येणारी एक व्यवस्था आहे.हे मानांकन केंद्र सरकारच्या 'औद्योगिक धोरण व प्रोत्साहन' विभागातर्फे जारी करण्यात येते.\nहे मानांकन एक प्रकारचे चिन्ह आहे जे, त्या उत्पादनाच्या मूळ भौगोलिक स्थानाकडे निर्देश करते. स्थानिक अथवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांवर त्याचा सकारात्मक परिणाम होते.याने त्या उत्पादनाची वेगळी ओळख निर्माण होते.\nआजवर सुमारे २००चे जवळपास भारतीय उत्पादनांना हे मानांकन देण्यात आलेले आहे.\nमहाराष्ट्रातील विविध मानांकनांची यादी[संपादन]\nसोलापुरी चादर व टॉवेल\n^ \"कोकण हापूसला भौगोलिक मानांकन\". सकाळ. शनिवार, 6 ऑक्टोबर 2018. ८ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ बेलोशे, रविकांत (शनिवार, 6 ऑक्टोबर 2018). \"महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला भौगोलिक राजमान्यता\". सकाळ. ८ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन\". डेली हंट. २८ जून २०१८. ८ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.\n^ \"डहाणूच्या चिकूला मिळाले भौगोलिक मानांकन\". सामना. २८ जानेवारी २०१७. ८ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.\nhttp://www.ipindia.nic.in/registered-gls.htm याची नोंदणी करण्यासाठी असलेले भारत सरकारचे इंग्रजी संकेतस्थळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/02/blog-post_357.html", "date_download": "2021-09-22T17:53:06Z", "digest": "sha1:XFKZXLD76TFKAGJGEU4MHTWNB4IEQ4B7", "length": 16097, "nlines": 98, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "साइईशांती नगरातील टेनिस बॉल क्रिकेट चा उद्घाटन सोहळा संपन्न. - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / कोरपना तालुका / साइईशांती नगरातील टेनिस बॉल क्रिकेट चा उद्घाटन सोहळा संपन्न.\nसाइईशांती नगरातील टेनिस बॉल क्रिकेट चा उद्घाटन सोहळा संपन्न.\nBhairav Diwase गुरुवार, फेब्रुवारी १८, २०२१ कोरपना तालुका\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना\nकोरपना:- - दिनांक 17, 18 व 20 ला होणार्‍या टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचा उद्घाटन सोहळा साइईशांती नगरातील हनुमान मंदिर परिसरातील मोकळ्या मैदानात पार पडला. या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन गडचांदूर नगराच्या माजी नगराध्यक्षा सौ विजयलक्ष्मी डोहे यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूर चे ठाणेदार गोपाल भारती, नगरसेवक रामा मोरे, युवा नेते प्रतीक सदनपवार उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांनी सर्व खेळाडूंना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांचे आभार सुरज बोबडे यांनी मानले. तसेच मंडळातर्फे नीलेश चीने, अक्षय मेश्राम, विशाल राव, अतुल बोबडे, आकाश गायकवाड, सुहास बोंडे,मयूर ये‍डमे, दत्तू पानघाटे, सुमित नागे, समीर ये‍डमे इत्यादी उपस्थित होते\nसाइईशांती नगरातील टेनिस बॉल क्रिकेट चा उद्घाटन सोहळा संपन्न. Reviewed by Bhairav Diwase on गुरुवार, फेब्रुवारी १८, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्ताप���्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पा���घर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माह��ती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-may-9-2021-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-22T17:24:50Z", "digest": "sha1:F2NY6HG2LITDM34XYRWPT6IGBQW5WJTX", "length": 26441, "nlines": 119, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "जामनेर : May 9, 2021 जामनेरच्या ‘त्या’ शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामात २०० कोटींचा अपहार", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nजामनेर : May 9, 2021 जामनेरच्या ‘त्या’ शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामात २०० कोटींचा अपहार\nजळगाव : जामनेर शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामात साधारण २०० कोटींचा अपहार झाला आहे. एवढेच नव्हे तर त्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह माजी मंत्री गिरीश महाजन हे देखील लाभार्थी असल्याचा खळबळजनक आरोप अॅड.विजय भास्करराव पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, अॅड.विजय पाटील यांच्या तक्रारीवरून राज्य शासनाने जामनेरच्या ‘त्या’ शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे.\nश्री. पाटील पुढे म्हणाले की, जामनेरचे ते वादग्रस्त शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गिरीश महाजन यांनी आपले रुग्णालय सुरू केले. संबंधित जागेवर बेकायदेशीर बांधकाम झालेले आहे. असे माहीत असूनही प्रोटोकॉलचे उल्लंघन करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या कामाचे उद्घाटन केले. त्यामुळे गिरीश महाजन व फडणवीस हे दोघेही या कामात झालेल्या कामाचे लाभार्थी असल्याचा आरोप अॅड. विजय पाटील यांनी केला. तसेच गिरीश महाजन यांनी आयकर विभागाकडे दिलेल्या विवरण आत आपल्या उत्पन्नाचा इतर कोणताही स्रोत दाखवलेला नाही. त्यामुळे त्यांचे उत्पन्न फक्त आमदार म्हणून मिळणारे मानधन आहे. परंतु अशा परिस्थितीतही गिरीश महाजन यांच्याकडे आज दहा हजार कोटीची मालमत्ता कमावल्याचा सनसनाटी आरोप श्री. पाटील यांनी लावला. तसेच यात आजरोजी गिरीश महाजन यांचा थेट नाव दिसत नाहीय. परंतू त्यांचे निकटवर्तीय श्रीकांत खटोड हे ठेकेदार असल्यामुळे गिरीश महाजन यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून चौकशी करावी अशी मागणी देखील अॅड. विजय पाटील यांनी केली आहे. तसेच खटोड हे भूमाफिया असून चौकशी समिती नेमल्यानंतरही शासनाने गुन्हा दाखल केला नाही. तर मी स्वतः फिर्यादी होईल.\nअॅड.विजय भास्करराव पाटील यांची तक्रार जशीच्या तशी\nअॅड.विजय भास्करराव पाटील रा.७१, दिक्षीतवाडी, जिल्हापेठ, जळगाव\nमा.ना.हसनजी मुश्रीफ साहेब ग्राम विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.\nविषय :- जळगाव जिल्हयातील जामनेर येथे जि.प. मालकीचे भुखंड गट क्रं. २६३, २६४, २६५, २६६, २६७, २६९, २७०, ४१३, ४३३, ४४७, ४५१ वर BOT. अंतर्गत बांधा वापरा व हस्तांतरीत करार तत्वावर विकसीत करणेकामी विकासकाला दिलेल्या कामामध्ये झालेल्या गैर प्रकाराची चौकशी करुन संबंधीतांविरुद्ध गुन्हा दाखल करुन फौजदारी कारवाई करणेबाबत…\nजळगाव जिल्हयातील जामनेर येथील जि.प. मालकीचे भुखंड गट क्रं. २६३, २६४, २६५, २६६, २६७, २६९, २७०, ४१३, ४३३, ४४७, ४५१ वर BOT अंतर्गत मराठी शाळा, उर्दू शाळा, पंचायत समिती कार्यालय इमारत बांधकाम करणे व उर्वरित जागेवर वाणिज्य प्रयोजनासाठी (विकासकाचा मोबदला) म्हणुन बांधकाम करणे प्रस्तावास महाराष्ट्र शासनाचे ग्राम विकास व जलसंधारण विभागाने आदेश क्रं. संकुल-२०१०/ प्र.क्र.११२/ पं.रा.७ दि.२५/०७/२०११ अन्वये काही अटी व शर्ती नुसार यापुर्वी शासन आदेश संकुल-२००६/ प्र.क्र. १९९/ पं.रा. ७ दि. ०१/०९/२००८ व आदेश क्र.एम बी आर/२५२०००/१७५७५६/ प्र.क्रं.९६३/ ज.२ दि.२३/११/२००१ चे अधिन राहुन मान्यता दिलेली आहे.\nशासन आदेश दि.२५/०७/२०११ नुसार खालील अटी व शर्ती टाकुन प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली आहे त्या अटी खालील प्रमाणे\n१. संबंधीत विकासकाने प्रकल्प सुरु करण्यापूर्वी निवीदेत मान्य केलेली प्रिमिअम\nची रक्कम जिल्हा परिषदेस अदा करणे बंधनकारक राहील.\n२. संदर्भीय दिनांक ०१/०९/��००८ च्या शासन निर्णयातील परीच्छेद (४)(i)(इ) मधील तरतुदी नुसार सदरहु भुखंड संबंधीत विकासकाला प्रथम ३० वर्षासाठी रु. १०० प्रती चौरस मिटर प्रती वर्ष प्रमाणे भाडे पट्टावर देण्यास मान्यता देण्यात येत आहे.\nया अटीशर्तीवर मान्यता देण्यात आलेली आहे.\nत्यानुसार जिल्हा परिषदेने विकासक श्री आर के शर्मा यांना दि.१६/२२/२०१९ रोजी २४ महीन्यात काम पुर्ण करावयाचा कार्यारंभ आदेश दिलेला आहे. सदर विकासक श्री.आर.के.शर्मा ही भागीदार फर्म असून विकासकाने तसे भागीदारी पत्र जिल्हा परिषद ला सादर केलेले आहे.\nविकासकाने कार्यारंभ आदेश घेतल्यानंतर वाणिज्य प्रयोजनासाठी घेतलेल्या मुखड ९००० ची.मी. साठी शासन आदेश दि.२५/०७/२०११ मध्ये नमुद केले नुसार प्रीमीयम/ हस्तांतरण फी दि.२३/११/२००१ नुसार ३०० प्रती चौ फुट व त्यार अनु प्ति रक्कम १२.५०% दरवर्षी प्रमाणे तसेच दि.२५/०७/२०११ चे आदेशात नमुद भाडेपट्टा रक्कम रु.१०० चौ.मी. / प्रती वर्ष एवढी भरणा करणे आवश्यक होती. परंतु विकासकाने आजपावेतो देखील भाडेपट्टा प्रिमिअम / हस्तांतरण फी व त्यावरील आजपावेतो अनुज्ञप्ती १२.५०% प्रती वर्ष यापैकी कोणतीही रक्कम जिल्हा परिषदकडे भरणा केलेली नाही.\nशासन दि.२५/०७/२०११ नुसार आज पावेतो विकासकाने जिल्हा परिषदला भरणा करावयाची रक्कम खालीलप्रमाणे\n१. प्रीमीयम / हस्तांतरण फी – रक्कम रु.२९०,५२ लक्ष\n२०१२ ते २०२० ९ वर्ष रक्कम रु.३२६.८३ लक्ष\n३. भाडेपट्टा २०१२ ते २०२० ९ वर्ष रक्कम रु.८१.०० लक्ष\n(अक्षरी एकुण रक्कम सहा कोटी अठ्याण्णव लाख पस्तीस हजार मात्र)\nआजपावेतो विकासकाने जि.प.कडे किंवा शासनाकडे कुठलाही रक्कमेचा भरणा केले नाही.\nविकासक श्री.आर.के. शर्मा यांनी दि.२५/०७/२०११ चे शासन आदेशानुसार काम न करता उर्दू शाळा बांधकाम ही ग.क्रं. ४५१ मध्ये मंजूर असतांना त्या ठिकाणी न करता शासन आदेशाचे उल्लंघन करुन स्वतःच्या आर्थीक फायद्यासाठी व स्वत:च्या मर्जीने ते बांधकाम विकासकाने खाजगी खरेदी केलेल्या गट क्रं.२४३\nमधील भुखंडावर केलेले आहे. सदर भुखंड हा शासनाने मान्य केलेल्या भुखडापासुन २ कि.मी. दुर शहराच्या बाहेर जामनेर बोदवड रस्त्यावर बांधकाम केलेला आहे.\nगट क्रं.४५१ मध्ये मराठी शाळा व उर्द शाळा मिळुन एकुण २००८.५८ चौ.मी. बांधकाम मंजूर होते. त्यापैकी मराठी शाळा बांधकाम १३०५-३० चौ.मी. केलेले आहे व उर्वरीत ७०३.२८ ची.���ी. सदर ७०३.२८ चौ.मी. बांधकाम हे गट क्रं.४५१ मध्ये शासन निर्णयानुसार उर्दु शाळा बांधणे साठी नमुद असतांना सदर विकासकाने ७०३.२८ चौ.मी. बांधकाम हे वाणिज्य वापरासाठी करुन शासन निर्णय धाब्यावर बसवून स्वत:च्या मोठा आर्थीक फायदा करुन घेतलेला आहे. सदर फेरबदलास आज पावेतो शासनाची कोणतीही मान्यता घेण्यात आलेली नाही. विना परवानगी विना मंजुरी वाणिज्य बांधकाम केलेले आहे.\nगटे क्रे.४५१ हा जामनेर शहराचे मध्यवर्ती भागात बाजार पेठेत मुख्य रत्यावर आहे. तर गट क्रं.२४३ मधील बांधकाम केलेली ऊर्द शाळा शहरापासुन २ किमी. लांब जामनेर बोदवड रस्त्या पासून समारे ३०० मी आतमध्ये आहे. दोन्ही भुखंडावर बांधलेल्या इमारतीच्या बाजार भावात कमालीचा फरक आहे. उर्दू शाळा बांधकामासाठी खरेदी केलेली जागा ही गट क्रं.२४३ च्या बिनशेती लेआऊट मधील दिसत आहे.\nतथापी गट.क्रं. २४३ चे क्षेत्र ४ हेक्टर ६ आर आहे. नगर रचना विभागाचे आदेशानुसार एकुण क्षेत्रफळा पैकी १०% खुली जागा व ५% पब्लीक अॅमीनीटीसाठी सोडणे आवश्यक आहे. त्यानुसार नगररचना विभागाने मंजुर नकाशावर प्राथ शाळा राखीव (पब्लीक अॅमीनीटी) साठी ५% -२००० चौ.मी. क्षेत्रफळ सदर ले-आऊट मध्ये दर्शविलेले आहे.\nसदर ५% जागा ही स्थानीक प्राधिकरणाच्या (ग्रामपंचायत / नगरपालीका) यांची मालकीची असते. त्या जागेची विक्री मुळ शेत मालकास करता येत नाही. तरी सुद्धा मुळ शेत मालक यांनी सदर जागा श्री. आर. के.शर्मा व भागीदार यांना बेकायदेशीर खरेदी करुन दिलेली आहे. शासन आदेशानुसार विकासकाने काम पुर्ण झालेनंतर संपूर्ण रक्कमेचा भरणा करुन रितसर वाणिज्य इमारती ताब्यात घेणे आवश्यक होते.\nतथापी उपलब्ध कागदपत्रावरुन विकासकाने कुठलेही जि.प. ची परवानगी न घेता मंजूर आराखड्यात स्वत:चे मर्जीने बदल करुन वाणिज्य इमारती मधील दुकाने खाजगी व्यक्तीना प्रत्येकी सुमारे ८० लाख ते १ कोटी रु. प्रती गाळा वापरासाठी दिलेल्या आहेत. आज रोजी त्या सर्व वाणिज्य इमारतीचा वापर सन २०१६ पासुन सुरु असल्याचे दिसुन येते.\nविकासकाने शासन निर्णसानुसार मंजुर ९००० चौरस मिटर अधीक उर्दू शाळेचे ७०३ चौरस मिटर असे एकुण ९७०३ चौरस मिटर आणि मंजुर नकाशास नसलेला तळमजला (बेसमेंट) व तीसरा मजला बेकायेशीरपणे व अवैधपणे बांधकाम करुन शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसान करुन व त्यास दिलेल्या शासनाच्या भ���खंडावर गैरवापर करुन स्वत:चा आर्थीक फायदा करुन घेतलेला आहे. विकासकाने सदर जागेवर बांधलेले गाळे हे समारे ८० लाख ते १ कोटी प्रतीगाळा विकुन सुमारे २०० कोटी रुपयाची रक्कम व्यापा-यांकडुन जमा करुन सदर जागेतील दुकाने व्यापा-यांच्या ताब्यात देवून त्याठीकाणी सन २०१६ पासुन संपुर्ण व्यापारी संकुलात व्यवसाय सुरु आहे. सदर प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर त्या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणविस यांचे हस्ते दि.१६/१०/२०१६ रोजी संपन्न झालेले आहे. म्हणजेच उद्घाटनापासुन सदर इमारतीचचा वाणिज्य वापर सुरु झालेला आहे. तरी आपणास विनंती की,\n१. या झालेल्या गैर प्रकाराची व शासनाच्या वेळोवेळी केलेल्या फसवणुकीची शासकीय उच्च पदस्त अधिका-यांची चौकशी समीती नेमुन या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी कालमर्यादीत वेळेत करण्यात यावी.\n२. सदर विकासकाविरुद्ध व त्यांचे भागीदाराविरुद्ध तसेच संबंधीतांविरुद्ध शासनाची व जिल्हा परिषद, जळगांव यांची आर्थीक फसवणुक केली म्हणुन फौजदारी स्वरुपाची कारवाई करुन संबंधीतांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी जिल्हा परिषद चे मुख्य अधिकारी यांना आदेशीत करण्यात यावे.\n३. सदर प्रकरणाची चौकशी कामी मला या प्रकरणी माझे म्हणणे मांडण्याची व कागदपत्रे सादर करण्याची परवानगी देण्यात यावी.\nजळगाव : May 9, 2021 महापौर यांच्या प्रयत्नाने विद्यापीठातील वाळलेली लाकडे ‘मनपा’कडे हस्तांतरित\nमुंबई : May 9, 2021 योग्य कोण, पंतप्रधान नरेंद्र मोदी की तुम्ही’ ; जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना टोला\nलोकलमध्ये सविनय कायदेभंग करणार्‍या मनसेच्या संदीप देशपांडेसह तिघांवर गुन्हा\n22 सप्टेंबर 2020 lmadmin लोकलमध्ये सविनय कायदेभंग करणार्‍या मनसेच्या संदीप देशपांडेसह तिघांवर गुन्हा वर टिप्पण्या बंद\nमहापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल होणार\n16 सप्टेंबर 2020 lmadmin महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल होणार वर टिप्पण्या बंद\ncoronavirus : राज्यातील जनतेच्या मदतीसाठी ‘या’ पक्षाची २४x७ हेल्पलाईन\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंक���े कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_55.html", "date_download": "2021-09-22T18:31:35Z", "digest": "sha1:W2JJMITFDBAGKQIFCDFGW5YUDO427UUV", "length": 5097, "nlines": 76, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "विट्यातील प्रा. सुजाता माळवी सेट परीक्षा उत्तीर्ण", "raw_content": "\nHomeविट्यातील प्रा. सुजाता माळवी सेट परीक्षा उत्तीर्ण\nविट्यातील प्रा. सुजाता माळवी सेट परीक्षा उत्तीर्ण\nविटा (प्रतिनिधी) : वरिष्ठ महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून निवड होण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने आवश्यक केलेली सेट परीक्षा प्राध्यापिका सुजाता नामदेव माळवी उत्तीर्ण झाल्या आहेत. सध्या आदर्श उच्च माध्यमिक विद्यामंदिर विटा येथे सायन्स विभागात सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या माळवी यांनी केमिकल सायन्स या विषयातून सेटची परीक्षा दिली होती. अत्यंत कठीण असणाऱ्या या परीक्षेचा निकाल 6 टक्के लागला.\nजयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथून बी. एस्सी. पदवी तर बळवंत कॉलेजमधून त्यांनी एम. एस्सी चे शिक्षण पुर्ण केले आहे. तसेच जयवंतराव आवळे कॉलेज मधून शिक्षणशास्त्र पदवी घेतली आहे.\nत्यांच्या यशा बद्दल लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार मा. सदाशिवराव (भाऊ) पाटील, अध्यक्ष मा. वैभव (दादा) पाटील, कार्यकारी संचालक मा. पी. टी. पाटील, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कोरे, उच्च माध्यमिकचे प्राचार्य मा. डी. बी. कुंभार व उच्च माध्यमिकचे सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांचे पती डॉ. एम. बी. निकाळजे व दीर प्रा. डॉ. एस. बी. निकाळजे, आदर्श कॉलेजचे प्रा. डॉ. बी. एन. कर्पे यांनी मार्गदर्शन केले.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nलाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_738.html", "date_download": "2021-09-22T18:30:04Z", "digest": "sha1:JZDSPQEKABICC4PYPEMTC3Q2G2EIT2LG", "length": 5236, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सांगली जिल्ह्यात कोरोनाला 'ब्रेक'", "raw_content": "\nHomeसांगली जिल्ह्यात कोरोनाला 'ब्रेक'\nसांगली जिल्ह्यात कोरोनाला 'ब्रेक'\nसांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढीला ब्रेक लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. गेल्या सात दिवसात सुमारे १३०० इतका रुग्णांचा सरासरी आकडा असून हा आकडा स्थिरावला आहे. एवढेच नव्हे तर आज शुक्रवार ता. ३० रोजी एकाच दिवशी १०१६ रुग्णांनी कोरोना वर यशस्वी मात केली आहे.\nसांगली जिल्ह्यातील कोरोनाचा विस्फ़ोट आणि मृत्यूची वाढ यामुळे प्रशासन हादरुन गेले होते. मात्र गेल्या सात दिवसात कोरोना रुग्णांच्या वाढीला काहीसा ब्रेक लागून हा आकडा १३०० च्या आसपास स्थिरावला आहे. यादरम्यान रुग्ण बरे होण्याच्या संख्येत देखील कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.\nआज शुक्रवार ता. ३० एप्रिल रोजी १२८० रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामध्ये सर्वाधिक २२५ रुग्ण जत तालुक्यातील आहेत. सांगली जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे : आटपाडी - १६०, जत- २२५, कडेगाव- २७ कवठेमंहकाळ - ६०, खानापूर -१००, मिरज- १४२, पलूस -१९, शिराळा -२६, तासगाव-११६, वाळवा-२०२, तर महापालिका क्षेत्रात सांगली शहर १३२ आणि मिरज शहर ७१ असे सांगली जिल्ह्यातील १२८० रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.\nआज एकाच दिवशी १०१६ रुग्णांनी कोरोना वर यशस्वी मात केली आहे. तर ३६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nलाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/public-toilet-has-been-inaugurated-at-samata-nagar-of-kandivali-11493", "date_download": "2021-09-22T18:40:02Z", "digest": "sha1:4E3MYCT73LJIB6E6HFODQQCNT4BFKKWV", "length": 6541, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Public toilet has been inaugurated at samata nagar of kandivali | अखेर झाले शौचालयाचे उद्घाटन!", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nअखेर झाले शौचालयाचे उद्घाटन\nअखेर झाले शौचालयाचे उद्घाटन\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nकांदीवलीच्या समतानगर येथील ठाकूर व्हिलेजमधील वॉर्ड क्रमांक 25 येथे वातानुकुलित शौचालयाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. नगरसेविका माधुरी पुरी यांच्या निधीतून हे शौचालय बांधण्यात आले असून, याचा फायदा परिसरातील जवळपास 20 हजार लोकांना होणार आहे. शौचालयाच्या उद्घाटनाला करमणुकीच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, अशाच 3 वातानुकुलित शौचालयांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका माधुरी पुरी यांनी दिली. निवडणुका असल्यामुळे या शौचालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रखडून राहिला होता. योगेश भोईर काँग्रेसमध्ये असताना या शौचालयाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र अचानक त्यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेत जाणं पसंत केल्यामुळे या उद्घाटनाला विलंब झाला.\nलवकरच विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम, फक्त असेल 'ही' अट\nकोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत\nमुंबई वगळता राज्यात ३ सदस्यीय प्रभाग पद्धत मंजूर\nBig Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nसर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले\nगेल्या ८ महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींवर अत्याचार\nएसटीचे ८५००हून अधिक कर्मचारी कोरोनामुक्त\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/webpage-condition-in-rera-becomes-difficulty-for-builders-11382", "date_download": "2021-09-22T18:33:02Z", "digest": "sha1:MXEHZSN5D5GXIPLOVSPK74MDZK37YU47", "length": 18037, "nlines": 135, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "'रेरा'मधल्या वेबपेज अटीमुळे बिल्डरांचा निघाला घाम । मुंबई लाइव्ह", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n'रेरा'मधल्या वेबपेज अटीमुळे बिल्डरांचा निघाला घाम\n'रेरा'मधल्या वेबपेज अटीमुळे बिल्डरांचा निघाला घाम\nBy निलेश अहिरे | मुंब��� लाइव्ह टीम सिविक\n‘रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट’ अर्थात ‘रेरा’ कायदा १ मे पासून लागू झालाय. या कायद्यातील तरतुदीनुसार सध्या ज्या बिल्डर्सचे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत किंवा ज्यांना लवकरच नवीन प्रकल्प सुरू करायचे आहेत, अशा गृहप्रकल्पाच्या नोंदणीसाठी १२० दिवस अर्थात तीन महिन्यांची मुदत देण्यात आलीय. यात प्रत्येक गृहप्रकल्पाचे स्वतंत्र ‘वेबपेज’ तयार करण्यापासून ते प्रकल्पाची सर्व कागदपत्रे प्राधिकरणाकडे जमा करण्याचे बंधन ठेवण्यात आले आहे. शहरातील मोठ्या बिल्डर्सच्या दिमतीला प्रत्येक विभागातील तज्ज्ञांची फौज हजर असते. त्यात जमिनीचे कायदेशीर व्यवहार तपासणे, जमा-खर्चाचा हिशोब ठेवण्यापासून ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असतो. त्यामुळे अशा बिल्डर्सना दिलेल्या मुदतीत सर्व सोपस्कार पार पाडणे शक्य होईल, असे दिसत असले, तरी लहान बिल्डर्सची गाडी सध्या ‘वेबपेज’ तयार करण्याच्या पहिल्या पायरीवरच अडकून पडल्याचे समोर येत आहे. यातील अनेकांना माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राचा फारसा अनुभव नसल्याने प्रकल्पाचे ‘वेबपेज’ तयार करवून घेण्यासाठी आयटी तज्ज्ञ शोधण्यातच ते आपला वेळ खर्ची घालवताहेत.\nअशी करायची आहे प्रकल्पाची नोंदणी-\n- ‘रेरा’ कायद्यानुसार प्रत्येक बिल्डरला प्राधिकरणाकडे आधी आपल्या प्रकल्पाची नोंदणी करावी लागेल\n- त्यानंतर प्राधिकरण त्याला नोंदणी क्रमांक देईल\n- या नोंदणी क्रमांकाच्या आधारेच बिल्डरला संबंधित प्रकल्पाचे स्वतंत्र वेबपेज तयार करावे लागेल\n- या वेबपेजवर संपूर्ण प्रकल्पाचा तपशीलवार आराखडा, त्याला मिळालेल्या मंजुऱ्या, परवाने, सदनिकांचे क्षेत्रफळ, त्यांच्या किमती इ. सर्वकाही नमूद करायचे आहे\nकाळाशी जुळवून घेत ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी बहुतेक विकासकांनी आपापल्या कंपन्यांच्या नावे संकेतस्थळ सुरू केले असले, तरी प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र ‘वेबपेज’ तयार करणे त्यांच्यासाठी डोकेदुखीचे ठरू लागलेय. शिवाय तांत्रिक अडचणींसोबतच ‘डोमेन नेम’ रजिस्टर्ड करणे आणि नामसाधर्म्यामुळे होणारे घोळ थांबवायचे कसे असा प्रश्न यातील बहुतेक जणांना पडलाय.\nलहान बिल्डर्सना ‘रेरा’च्या नियमांची पूर्तता करण्यास सध्या असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यातील पहिली अडचण म्ह���जे प्रकल्पाचे ‘वेबपेज’ तयार करणे ही होय. प्रत्येकाला आयटी तज्ज्ञ शोधण्यापासून सुरूवात करावी लागतेय. सध्या आयटी तज्ज्ञांना चांगलीच मागणी आल्याने त्यांचेही भाव वधारलेत. एखादा आयटी तज्ज्ञ किंवा कंपनी हाताशी आल्यावर त्यांच्यावर ‘वेबपेज’ तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात येते. मात्र त्यांनाही ‘डोमेन नेम’ रजिस्टर्ड करण्यात अडचणींचा सामना करावा लागतोय. यामागचे कारण म्हणजे एका विशिष्ट परिसरात एकाच नावाचे अनेक बांधकाम प्रकल्प सुरू असतात. त्यामुळे कागदोपत्री जरीही एखाद्या प्रकल्पाला सुरूवात झालेली असली, तरी त्याच नावाचे ‘डोमेन नेम’ मिळेल, याची काही शाश्वती नसते. उदा. एखाद्या वॉर्डात ‘पारिजात’ नावाचा प्रकल्प शोधायला गेल्यास ‘पारिजात हाय’, ‘पारिजात अॅव्हेन्यू’, ‘पारिजात व्ह्यू’ अशा नावाचे 8 ते 10 प्रकल्प हमखास आढळून येतात. अशा स्थितीत मुंबईभर नजर टाकायची झाल्यास तुम्हाला 5 ते 10 हजार प्रकल्प आढळून येतील. या नामसाधर्म्यामुळे ‘डोमेन नेम’ रजिस्टर्ड करण्यात अडचणी येताहेत.\n- शंकरराव बोरकर, व्यवस्थापकीय संचालक, धनश्री डेव्हलपर्स\nत्याचप्रमाणे शहरातील काही मोठे बिल्डर्सही आता प्रत्येकी 100 ते 1000 प्रकल्पांच्या नावांची आधीच नोंदणी करून त्याचे हक्क स्वत:कडे ठेवत असल्याने लहान बिल्डर्सची मोठी गळचेपी होतेय. ही दुहेरी अडचण सोडविण्यासाठी ‘रेरा’ प्राधिकरणाने प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र ‘वेबपेज’ तयार करणची अट शिथिल करावी किंवा तिला वॉर्ड नाहीतर झोनच्या मर्यादा तरी लावाव्यात, अशी आमची मागणी असल्याचंही बोरकर यांनी सांगितलं. ‘डोमेन नेम’ मिळवण्यासाठी बिल्डर्सला संबंधित व्यक्तीकडून ‘एनओसी’ घेऊनच पुढे काम सुरू करावे लागत असल्याने ‘डोमेन नेम’ रजिस्टर्ड करून त्या नावाने वसुली करणाऱ्यांची संख्या वाढण्याचीही काही बिल्डर्स शक्यता वर्तवताहेत.\nपारदर्शकतेच्या दृष्टीकोनातून ‘रेरा’ने प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र ‘वेबपेज’ तयार करून त्यावर प्रकल्पाची इत्थंभूत माहिती टाकण्याचे केलेले बंधन अगदी योग्य असेच आहे. यामुळे कुठल्याही ग्राहकांची फसवणूक होणार नाही. ‘वेबपेज’ तयार करण्यासाठी एक ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. ‘डोमेन नेम’ मिळवणे काही जणांसाठी अडचणीचे ठरत असले, तरी ही काही मोठी समस्या नाही. एखाद्या बिल्डरला ‘वेबपे���’ तयार करून उर्वरीत कागदपत्रांची पूर्तता करण्यास दिलेला तीन महिन्यांचा कालावधी माझ्या मते पुरेसा आहे.\n- आनंद गुप्ता, सदस्य, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया\n‘डोमेन नेम’ म्हणजे काय\nइंटरनेटच्या विश्वात ‘डोमेन नेम’ संकेतस्थळा(वेबसाईट)चा पत्ता म्हणून ओळखले जाते. मोबाइल क्रमांकावरून जशी मोबाइलची ओळख होते, अगदी त्याचप्रमाणे. इंटरनेटच्या सुरूवातीच्या टप्प्यात असे नव्हते. अत्यंत कमी संकेतस्थळं अस्तित्वात असल्याने त्याचा पत्ता एक आयपी अॅड्रेस 233.222.111.102 अशा स्वरूपाचा होता. मात्र भविष्यात संकेतस्थळांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक संकेतस्थळाला ओळखण्यासाठी ‘डोमेन’ नाव प्रणाली बनविण्यात आली. त्यामुळे कोट्यवधी संकेतस्थळांचे सहजपणे व्यवस्थापन करणे सोपे झालेय. ‘डोमेन नेम’ हा आयपी अॅड्रेसचा पर्याय आहे.\nआयपी अॅड्रेसच्या तुलनेत ‘डोमेन नेम’ लक्षात ठेवणे सोपे असते. इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाइन्ड नेम्स अॅण्ड नंबर्स (आयसीएएनएन) ही अमेरिकेची एक संस्था असून ती जगभरातील ‘डोमेन नेम’चे व्यवस्थापन करते. कुठल्याही व्यक्तीला संकेतस्थळ किंवा ब्लॉगसाठी ‘डोमेन नेम’ घ्यायचे असल्यास ‘आयसीएएनएन’ नोंदणीकृत संस्थेकडून त्याची नोंदणी करता येते. त्यामुळेच एकाच नावाने दोन 'डोमेन नेम'ची नोंदणी करण्यात अडचणी येतात.\nलवकरच विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम, फक्त असेल 'ही' अट\nकोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत\nमुंबई वगळता राज्यात ३ सदस्यीय प्रभाग पद्धत मंजूर\nBig Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nसर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले\nगेल्या ८ महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींवर अत्याचार\nएसटीचे ८५००हून अधिक कर्मचारी कोरोनामुक्त\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/07/blog-post_12.html", "date_download": "2021-09-22T18:30:07Z", "digest": "sha1:TZJ6EGHKHH7DRURFEHHZEQ5U2CUHOOAJ", "length": 17224, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "‘चतूर’ नव्हे ‘रँचो’ घडविणारे शिक्षण द्या! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social ‘चतूर’ नव्हे ‘रँचो’ घडविणारे शिक्षण द्या\n‘चतूर’ नव्हे ‘रँचो’ घडविणारे शिक्षण द्या\nखरे शिक्षण कसे हवे याविषयी स्वामी विवेकानंद म्हणतात की, आयुष्यभर आत्मसात न झालेला आणि मेंदूत अस्ताव्यस्तपणे कोंबलेला ज्ञानाचा भारा म्हणजे शिक्षण नव्हे याविषयी स्वामी विवेकानंद म्हणतात की, आयुष्यभर आत्मसात न झालेला आणि मेंदूत अस्ताव्यस्तपणे कोंबलेला ज्ञानाचा भारा म्हणजे शिक्षण नव्हे आपले जीवन घडवणारे, ‘माणूस’ निर्माण करणारे आणि चारित्र्य घडवणारे आणि चांगले विचार आत्मसात करण्यास शिकवणारे शिक्षण हवे आहे. आजच्या पिढीला असे शिक्षण खरोखर मिळत आहे का आपले जीवन घडवणारे, ‘माणूस’ निर्माण करणारे आणि चारित्र्य घडवणारे आणि चांगले विचार आत्मसात करण्यास शिकवणारे शिक्षण हवे आहे. आजच्या पिढीला असे शिक्षण खरोखर मिळत आहे का याचा प्रामाणिकपणे विचार केल्यास सर्व नकारात्मक उत्तरे मिळतात. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७० पेक्षा जास्त वर्ष उलटल्यानंतरही आपण ब्रिटीशांच्या कारकूनी शिक्षण पध्दतीत अडकलो आहोत. गेल्या काही वर्षात थोडफार बदल झाले मात्र ते पुरेसे नाहीत. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बदल करण्याचा निर्णय सरकारने अखेर घेतला असून, यात विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि उद्योग या क्षेत्रांतील कुशल मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यावर या धोरणात भर देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे, याचे स्वागत केलेच पाहिजे.\nप्रस्तावित शैक्षणिक धोरण प्रचंड वादात\nनरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यापासून शिक्षणाच्या धोरणात बदल होणार असल्याची चर्चा होती. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकालात जाहीर होऊ न शकलेला राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्याचा मसुदा अखेर मोदी २.० सरकारच्या काळात खुला करण्यात आला आहे. राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना, शाळांच्या शुल्कावाढीवर नियंत्रण, भारतीय ज्ञानव्यवस्थेचा अभ्यासक्रमात समावेश, मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण आदींवर भर देण्याचा उल्लेख या आराखड्यात करण्यात आला आहे. नवीन स्वतंत्र शैक्षणिक धोरण, एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल, राष्ट्रीय शिष्यवृत्ती निधी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सोयीन��सार परीक्षा, पदवी शिक्षणासाठी अधिक पर्याय आदींचा उल्लेख या धोरणात आहे. विशेष म्हणजे, पहिली ते बारावीचे शिक्षण २०३० पर्यत मोफत आणि अनिवार्य करणे, २०२५पर्यत प्रत्येक विद्यार्थ्याला (३ ते ६) मोफत, सुरक्षित, उच्चगुणवत्तेचे तसेच विकासात्मक दृष्ट्या सुयोग्य शिक्षण मिळावे, इयत्ता पाचवीच्या पुढील प्रत्येक विद्यार्थ्याला पायाभूत साक्षरता आणि संख्या कौशल्य येणे गरजेचे आहे, नॅशनल ट्युटर प्रोग्रॅम आखणे, इंग्रजी भाषेचा आवश्यकतेप्रमाणे वापर करणे, ही याची ठळक वैशिष्ठे म्हणता येतील. मात्र दुर्दव्याने सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाच्या हालचाली करण्यास २०१५ मध्ये सुरवात केल्यापासूनच हे प्रस्तावित धोरण प्रचंड वादात सापडले आहे.\n‘उच्च गुणवत्तेच्या सार्वत्रिकरणाची’ आणि ‘भारतकेंद्री शिक्षणाची’ दृष्टी\nराज्यसभेत झालेल्या चर्चेत हे धोरण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शिक्षण विचार सार्‍या देशावर लादण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप डाव्या पक्षांसह विविध नेत्यांनी केला होता. हा विरोध पाहूनच माजी शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या धोरणाबाबत ‘ठंडा करके खाओ’ असे धोरण गेली अडीच वर्षे कायम ठेवले होते. नव्या शैक्षणिक धोरणाचा मसूदा जाहीर होताच नव्या वादाला तोंड फुटले. त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून अहिंदी राज्यांतदेखील ‘हिंदी’ सक्ती करू पाहणार्‍या केंद्र सरकारला दक्षिणेतील राज्यांनी झटका देत या धोरणाला कडवट विरोध केल्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यू-टर्न घेत धोरणाच्या मसुद्यात दुरुस्ती करुन हिंदी भाषा सक्तीची नाही, तर ऐच्छिक असेल, असे स्पष्ट केले. केंद्र सरकाच्या दाव्यानुसार, ‘उच्च गुणवत्तेच्या सार्वत्रिकरणाची’ आणि ‘भारतकेंद्री शिक्षणाची’ दृष्टी असलेल्या या आराखड्यावर प्रतिक्रिया मागविण्यात आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर नागपूरमध्ये बुद्धविहार समन्वय समितीच्या माध्यमातून प्रस्तावित नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०१९ यावर चर्चा करण्यासाठी गोलमेज परिषद नुकतीच पार पडली. केंद्र सरकारचे राष्ट्रीय शिक्षण धोरणात देशाला प्रगतीकडे नेण्याची दृष्टीच नाही, उलट भारताला पुन्हा गुलामगिरीच्या काळात नेण्याचा प्रयत्न दिसून येतो. हे शिक्षण धोरण म्हणजे ज्यांची आर्थिक क्षमता आहे, त्यांनीच उच्च शिक्षण घ्यावे आणि गरीब, आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाने जेमतेम कामापुरते शिक्षण घ्यावे, अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी राबवण्यात येणारे आहे, असे आरोप करण्यात आल्याने वाद पुन्हा वाढले आहेत.\nसर्वांसाठी शिक्षणापेक्षा कुवतीनुसार शिक्षण हवे\nसध्या काही ठिकाणी राजकारणाचे शिक्षण देण्यात येत असले तरी शिक्षणात राजकारण येता कामा नये, याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. कारण हा सत्तेच्या खूर्चीसाठी केवळ पाच वर्षांसाठी मांडलेला डाव नसून एका पिढीच्या आयुष्याचा प्रश्‍न आहे. यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाला धर्माच्या चष्म्यातून न पाहता, उद्याची पिढी सक्षम कशी होईल, यावर भर देणे अपेक्षित आहे. प्राचीन तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठातील शिक्षण हे मुक्त होते. त्याच धर्तीवर जागतिक दर्जाचे शिक्षण मिळणे ही गरज नसून हक्क आहे. शैक्षणिक धोरण नियोजित करताना तज्ञानी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे ती ही की प्रत्येक विद्यार्थी उच्च विद्याविभुषित होऊ शकत नाही. उच्चशिक्षण हे सर्वांसाठी नाही हे कटुसत्य स्विकारणे आवश्यक आहे. म्हणूनच सर्वांसाठी शिक्षण या संकल्पनेचा फेरविचार होणे आवश्यक आहे. सर्वांसाठी शिक्षणापेक्षा कुवतीनुसार शिक्षण मिळणे आवश्यक आहे. यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात व्यवसाय शिक्षणालाही महत्व द्यायला हवे. विदयार्थ्यांमध्ये स्वयंरोजगार कौशल्ये मोठ्या प्रमाणावरील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांद्वारे रुजवणे यावर अधिक भर दिल्यास हे नवीन शैक्षणिक धोरण हे अतिशय सुसूत्र आणि दूरगामी परिणाम साधणारे असले. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण न करणे हा निर्णय भावी पिढीसाठी शाप ठरत आहे. नापास होऊन आत्महत्त्यांसारखे पर्याय अवलंबण्यापासून परावृत्त करण्याचा उपाय म्हणून वापरण्यात आलेली ही गोळी अत्यंत घातक ठरत आहे. परीक्षेतील अपयश सहन करू न शकणारे विद्यार्थी जीवनातील अपयश कसे पचवू शकतील याचा विचार करुन थ्री इडीयट्स या हिंदी चित्रपटातील घोकंपट्टी करुन गुण मिळवणार्‍या चतूर या विद्यार्थ्यांऐवजी संशोधक वृत्ती, आत्मविश्‍वास, जिज्ञासू वृत्ती व चौकस बुध्दीमत्तेच्या जोरावर यशशिखर गाठणारे रँचो घडविणारी शिक्षण पध्दती लागू करणे आवश्यक आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया ��ंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/10/blog-post_81.html", "date_download": "2021-09-22T18:05:06Z", "digest": "sha1:LQ4TIGC2WDTUKURR5UQ565PJBSNYRMVD", "length": 16682, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "थॉमस कुकच्या अपयशातून शोधा स्वतःच्या यशाचा मार्ग - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Business थॉमस कुकच्या अपयशातून शोधा स्वतःच्या यशाचा मार्ग\nथॉमस कुकच्या अपयशातून शोधा स्वतःच्या यशाचा मार्ग\nजागतिक मंदीवर जगभरात चर्चा सुरु असतांना तब्बल १७८ वर्ष जुन्या आणि आयकॉनिक ब्रिटिश ट्रॅव्हल ब्रँड्सपैकी एक थॉमस कुकने नुकताच आपला व्यवसाय गुंडाळल्याचे वृत्त येवून धडकले. यास अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण जागतिक मंदीचे देता येईल. मात्र इतकी मोठी कंपनी किंवा उद्योगसमूह पहिल्यांदाच बंद पडला, असे नाही. एकेकाळी मोबाईल क्षेत्रात प्रचंड मक्तेदारी असणारी नोकिया, फोटोग्राफीचे रोल तयार करणारी कोड्याक, एचएमटी घड्याळ असे आपापल्या क्षेत्रात टायटॅनिक म्हणून ओळखले जाणारे अनेक उद्योग कुठल्यातरी हिमनगाची धडक बसल्यामुळे बुडाले आहेत. प्रत्येकवेळी जागतिक मंदी नव्हती, मात्र कालानुरुप बदल न स्वीकारणे ही चूक प्रत्येकाने निश्‍चितपणे केलेली आहे. व्यवसाय, उद्योग कितीही मोठा असला तरी कालानुरुप अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास नकार दिला तर त्याची जागा घेण्यासाठी दुसरा कोणी तरी तय्यार बसलेलाच असतो.\n...अन्यथा त्याचा टायटॅनिक होतो\nआज परिवारासोबत वर्षातून किमान एकदातरी फिरायला जायला हवे किंवा विकएंड एन्जॉय या संकल्पना आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाल्या असल्यातरी पारिवारिक पर्यटन ही संकल्पना १८४१ साली स्थापन झालेल्या ‘थॉमस कुक’ने अंमलात आणली. औद्योगिक आणि आर्थिक विकासासोबत पारिवारिक पर्यटनाचा व्यवसाय वाढवण्यात ‘थॉमस कुक’चा मोठा हात आहे. १७८ वर्ष जुन्या या ब्रिटीश कंपनीचा व्यवसाय १६ देशांमध्ये पसरला होता. कंपनीची हॉटेल्सपासून विमानस���वाही होती. जी जगभरात ८२ ठिकाणांसाठी सेवा पुरवत होती. ही कंपनी ग्राहकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सेवा देण्याबाबत प्रसिद्ध होती. मग ते उड्डाण असो, हॉटेल असो, स्थानिक परिवहन असो की जेवण. या कंपनीत तब्बल २२ हजार कर्मचारी कार्यरत होते. गेल्या काही काळापासून आर्थिक अडचणीत असलेली ही कंपनी अखेर बंद झाली. थॉमस कुकची प्रगती आणि पतन यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. वेळेनुसार बदलणे आवश्यक असते हा बदल ज्याने स्वीकारला तोच स्पर्धेत टिकून राहतो. अन्यथा त्याचा टायटॅनिक होतो.\nइंटरनेट बुकिंगमुळे थॉमस कुकला ताळे\nआजचे युग हे इंटरनेटचे युग मानले जाते प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने कोणतेही काम एका क्लिकवर कसे होईल याला प्रचंड महत्व आहे. स्वस्त इंटरनेट व स्मार्टफोनमुळे जगात ट्रॅव्हल बुकिंग व्यवसाय पूर्णपणे ऑनलाइन झाला आहे. मात्र, थॉमस कुक अजूनही दुकानांवर व दूरध्वनीच्या साहाय्यावर अवलंबून होते. इंटरनेटचा वापर करून जे उद्योग जन्माला आलेत त्यात विमानांचे आणि हॉटेलचे बुकिंग ‘थॉमस कुक’च्या मुळावर आले. गेल्या दशकात एक्सपीडियासारख्या वेबसाइट्सने आपल्या सर्च क्षमतेच्या बळावर बाजारावर प्रभाव टाकला आहे. असे असले तरी थॉमस कुकने त्या दिशेने न जाता टूर ऑपरेटर बनणे पसंत केले. कंपनीची सर्वात मोठी स्पर्धक होती जर्मनीची टूर कंपनी टीयूआय ग्रुप. दोन्ही कंपन्या एअरलाइन्स चालवायच्या. जेव्हा इंटरनेटचा मारा टूर ऑपरेटर्सवर झाला तेव्हा टीयूआय ग्रुपने जहाज व हॉटेल चालवणे सुरू केले. आज टीयूआची ७० टक्के कमाई जहाजे व हॉटेल्सपासून होते तर थॉमस कुकने वेळेनुसार बदल स्वीकारला नाही. इंटरनेट बुकिंगमुळे लोकांना जगात कुठेही जाण्यासाठी आणि मुक्कामासाठी कुठूनही कुठलेही विमानाचे तिकीट आणि हॉटेलचे बुकिंग करणे सहज शक्य झाले; शिवाय कार्यक्रमात बदल झाला तर नव्याने बुकिंगची सोय झाली. ‘थॉमस कुक’च्या पर्यटन आणि वाहतूक व्यवसायाला याचा मोठा फटका बसला. थॉमस कुकवर सुमारे १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. कारभार सुरू ठेवण्यासाठी १७६६ कोटी रुपयांची तत्काळ गरज होती. मात्र ही रक्कम उभारण्यात अपयश आल्याने कंपनीला ताळे लागले. चिनी फोसुन कंपनीकडे थॉमस कुकचे सर्वात जास्त शेअर्स होते. कंपनीने गेल्या महिन्यात थॉमस कुकला ३९६६ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होत��. कंपनीला उभारी देण्यासाठी देण्यात येणार्‍या ७९३३ कोटी रुपयांच्या पॅकेजमधील हा पहिला हप्ता होता. या बदल्यात फोसुनला थॉमस कुकमध्ये भागीदारी मिळाली होती. मात्र कर्जाच्या डोंगराखाली ही रक्कम गडप झाली.\nएक व्यवस्थापनाचा धडा म्हणून पाहणे गरजेचे\nभारताबाबत उदाहरण द्यावयाचे म्हटल्यास, सध्या भारतात अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन कंपन्यांनी सर्वांना मोहिनी घातली आहे. ऑनलाइन विक्री आता अन्य किरकोळ विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम करायला लागली आहे. मॉल्सचा जमाना आला त्यावेळी किती तरी किरकोळ व्यापार्‍यांना आता आपले काही खरे नाही, असे वाटले होते. मॉल्स येण्याअगोदरच काही व्यापार्‍यांनी मॉल्सपेक्षाही चांगली सेवा द्यायला सुरुवात केली होती. परिणामी मॉल्सची संकल्पना तितकीशी यशस्वी झाली नाही. मोजक्या मॉल्सनीच आपले अस्तित्व टिकवले आहे. मॉल्स मोठमोठ्या शहरात यशस्वी झाले असले तरी छोट्या शहरातील काही साखळी मॉल्स बंद पडत आहेत. मात्र याचवेळी किरकोळ व्यापारी व विक्रेत्यांसमोर ऑनलाईन कंपन्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. गेल्या काही वर्षात याचा विस्तार किती झपाट्याने झाला आहे, याचा खुलासा देशातील किरकोळ विक्रेत्यांच्या संघटनेने नाईट फ्रँक नावाच्या संस्थेच्या मदतीने तयार केलेल्या अहवालातून स्पष्ट होतो. या अहवालानुसार, २०१४ मध्ये ई-व्यापाराचे प्रमाण दोन टक्के होते. आणखी चार वर्षांनी म्हणजे २०१९ मध्ये ई-व्यापाराचे प्रमाण ११ टक्के राहील. ऑनलाइन विक्री करणार्‍या कंपन्यांचे लक्ष पूर्वी शहरांकडेच होते. आता मोठ्या शहरातील झोपडपट्ट्या तसेच छोट्या शहरांमध्येही वितरण केंद्रे सुरू करण्याचा निर्णय या कंपन्यांनी घेतला आहे. पूर्वी शहरी भागात ऑनलाइन खरेदीचे फॅड होते. आता ते ग्रामीण भागातही पोहचले आहे. हे बदल हेरुन स्थानिक व्यापारी, व्यावसायिकांनी बदलणे गरजेचे आहेत. अन्यथा त्यांच्यावरही वाईट वेळ येण्यास फारसा वेळ लागणार नाही. ज्या चुका थॉमस कुक सारख्या मोठ्या कंपन्यांनी केल्या आहेत त्यांच्याकडे एक व्यवस्थापनाचा धडा म्हणून पाहणे गरजेचे आहे. या कंपन्यांचा प्रवास व शेवटही खूप काही शिकवून जाणारा असतो.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://adarshgavkari.com/news/sports/indian-team-on-tour-to-australia-aus-steve-smith-challenge-india-pacers", "date_download": "2021-09-22T17:19:57Z", "digest": "sha1:NBKDRFKVBUOJ67B5AOJKOJAM27L7QBSC", "length": 8495, "nlines": 63, "source_domain": "adarshgavkari.com", "title": "ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव स्मिथचे भारतीय गोलंदाजांना थेट आव्हान, म्हणाला मला शॉर्टपीच बॉलची भिती नाही", "raw_content": "\nऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव स्मिथचे भारतीय गोलंदाजांना थेट आव्हान, म्हणाला मला शॉर्टपीच बॉलची भिती नाही\nभारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी यूएईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे.\nमेलबर्न : भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी यूएईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे.ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथने भारतीय गोलंदाजांना थेट आव्हन करत म्हणाला आहे की, शॉर्टपीच बॉलची भिती नाही. माझ्याविरोधात जर शॉर्टपीच बॉल टाकण्याचा प्लॅन करत असताल तर मला त्याची काहीही भीती नसल्याचे स्मिथ म्हणाला आहे.\nस्मिथ पुढे म्हणाला आहे की, मी माझ्या जीवनात मी खुप साऱ्या शॉर्टपीच बॉलचा सामना केला आहे. त्यामुळे, मला आता शॉर्टपीच बॉलची चिंता वाटत नाही. भारतीय बॅालर्स जर माझ्याविरोधात शॉर्टपीच बॉल टाकून मला आऊट करण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. उलट भारतीय संघाला त्याचा तोटाच होईल, असे स्मिथ म्हणाला.\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांत गोलंदाजांमध्ये बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यावर भारताची जबाबदारी असणार आहे. बुमराह आणि शमीने याअगोदरही स्टीव्ह स्मिथला बऱ्याचदा आऊट केले आहे. कसोटी मालिकेत बुमराह-शमी-स्मिथ यांच्यात कसा सामना रंगतो, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.\nऑस्ट्रेलिया टेस्ट टीम : टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उप कर्णधार), सीन एबोट, जो बर्न्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लियोन, मायकल नासिर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, मॅथ्��ू वेड आणि डेव्हिड वार्नर .\nभारतीय कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज\n1)पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अ‌ॅडलेड\n2)दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अ‌ॅडलेड\n3)तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी\n4)चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन\nभारताला विजयासाठी हव्या ७ विकेट् ; दिवसअखेर इंग्लंड ३ बाद ५३\nआज संध्याकाळी हैदराबाद विरूध्द कोलकाता\nडेव्हिड वॉर्नरने भारतीय संघाची आणि सिराजची मागितली माफी\nआयसीसी टी -20 वर्ल्ड कपचे दुबईत आयोजन\nदिल्लीची प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी घोडदौड\nक्रिकेटर सिराजच्या वडिलांचे निधन, कोरोनाच्या निर्बंधांमुळे अंत्यसंस्कारांना मुकणार\nऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यावर भर\nदिल्लीत हिंदू सेनेचा राडा; असदुद्दीन ओवेसींचे निवासस्थान फोडले\nनिम्नदुधना प्रकल्पाची 14 दारे उघडली, 30 हजार 324 क्युसेक पाण्याचा विसर्ग\nशेतकर्‍यांची भरभराट होऊ दे\nतीस-तीस योजनेत चारशेपेक्षा अधिक शेतकर्‍यांची फसवणूक\nखुलताबादेत ट्रामा केअर सेंटर उभारा\nनगरपंचायतचा ढिसाळ कारभार; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती\nविकासकामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई\nकोरोनामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची औरंगाबादकडे पाठ\nमनपा कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखली\nखा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पाच बछड्यांचे नामकरण\nखा. सुप्रिया सुळेंना औरंगाबादेतून लोकसभा लढवण्याची ऑफर\nप्रशासक जाताच अधिकारी रिलॅक्स\nकोरोना चाचणी अहवालावर आता क्यूआर कोड\nवीस दिवसांतच डेंग्यूचे 46 रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/category/featured/?filter_by=featured", "date_download": "2021-09-22T17:50:58Z", "digest": "sha1:RGGP3CP52I2NAVTQ2TF6AQGM5ALKPGCL", "length": 6611, "nlines": 169, "source_domain": "marathiboli.in", "title": "Featured Archives - marathiboli.in", "raw_content": "\nMarathi Story – भ्रष्टाचाराची ऐशीतैशी (मराठी रहस्यकथा)\nरिअलिटी शो मधील बालकामगार…\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nIndian Navy career in IT – आयटीवीरांसाठी नौदलात संधी\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/284495", "date_download": "2021-09-22T18:45:01Z", "digest": "sha1:VI5YVTHFCMZ632AKBB3JMTXLTKIHM4I6", "length": 2431, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"१९३६ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"१९३६ उन्हाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९३६ उन्हाळी ऑलिंपिक (संपादन)\n०२:१९, १३ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती\n१५ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n१९:४०, १७ ऑगस्ट २००८ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\n०२:१९, १३ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/milind-deora/", "date_download": "2021-09-22T18:20:56Z", "digest": "sha1:BPWSMIBAPDMMRMQYTWIILKCTSXEJ3LEY", "length": 4473, "nlines": 76, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "milind deora | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nमंगळवार, सप्टेंबर 21, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nमहत्वाचे महाराष्ट्र मुंबई राजकीय\n28 जानेवारी 2020 28 जानेवारी 2020\nकाँग्रेसने आश्वासनांची पूर्तता करावी, मिलिंद देवरा यांचं सोनिया गांधींना पत्र\nमुंबई : राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचं सरकार येऊन ५० दिवस उलटल्यानंतरही काँग्रेसच्या आश्वसनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे काँग्रेस नेते मिलिंद देवरा\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.smartnewsmarathi.com/govt-news/petition-against-election-rejected/", "date_download": "2021-09-22T18:11:37Z", "digest": "sha1:YQOTOV3Z47MSDXKEHC2R7ZMOQHNFU6CQ", "length": 5529, "nlines": 64, "source_domain": "www.smartnewsmarathi.com", "title": "स्थगिती नाकारली…निवडणूक निश्चित झाली -", "raw_content": "\nतयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला\nस्थगिती नाकारली…निवडणूक निश्चित झाली\nस्थगिती नाकारली…निवडणूक निश्चित झाली\nस्थगिती नाकारली…निवडणूक निश्चित झाली\nमहानगरपालिकेच्या वॉर्ड संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर विरोधातील सुनावणी येथील धारवाड खंडपीठात करण्यात आली. या सुनावणीमध्ये निवडणुकीला स्थगिती फेटाळण्यात आली आहे\nया सुनावणीच्या संदर्भात संपूर्ण बेळगावकरांचे लक्ष लागून राहिले होते . निवडणूक आयोगाने दिनांक 3 सप्टेंबर रोजी महानगरपालिकेसाठी मतदान घेण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. काही इच्छुकांनी आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मात्र यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.\nPrevious Previous post: मराठा इन्फंट्री केंद्रात उभारणार अशोक स्तंभ मानचिन्ह\nNext Next post: रोटरॅक्ट क्लब ऑफ के एल ई सिबाल्कचा अधिकारग्रहण सोहळा संपन्न\nतयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसा���ी येत आहे September 20, 2021\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट September 20, 2021\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला September 20, 2021\nभारताचा टी-ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा \nBreaking News: विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले; वर्ल्डकपनंतर होणार पायउतार September 16, 2021\nगणेशोत्सवानिमित्त आमचा गणराया हे गाणे भक्तांच्या भेटीसाठी दाखल September 4, 2021\nक्रेडाईच्या वतीने लसीकरण शिबिर संपन्न September 4, 2021\nमाजी ज्येष्ठ फुटबॉलपटू मेलविन उर्फ मालू परेरा याचे निधन August 28, 2021\nज्येष्ठ आणि अष्टपैलू क्रिकेटपटू मिलिंद कुलकर्णी यांचे निधन August 28, 2021\nछाननी नंतर आता अर्ज माघारीचे वेध August 24, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/articles?language=mr&topic=dragon-fruit", "date_download": "2021-09-22T17:57:10Z", "digest": "sha1:GL53CJJNXTEHTMQ6YFYISRLLQTEXDR7Z", "length": 4300, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nकेळेद्राक्षेड्रॅगन फ्रुटयोजना व अनुदानमहाराष्ट्रव्हिडिओकृषी ज्ञान\nया फळ पिकाच्या लागवडीला मिळणार रोजगार हमी योजनेत अनुदान\nशेतकरी बंधूंनो,केळी, द्राक्ष, ड्रॅगन फ्रुट लागवड केलेल्या आणि लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट आहे. या फळपिकाला अनुदान देण्यात येणार आहे. याविषयी अधिक...\nयोजना व अनुदान | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nड्रॅगन फ्रुटसल्लागार लेखस्मार्ट शेतीव्हिडिओकृषी ज्ञान\n➡️ महाराष्ट्रामध्ये ड्रॅगन फ्रुट लागवडी खालील क्षेत्र वाढताना दिसत आहे. कमी पाण्यावरती येणारे हे उत्तम पीक असून याची मागणीही वाढत आहे. तर आज आपण या पीक लागवडीची माहिती...\nड्रॅगन फ्रुटस्मार्ट शेतीअनुदानव्हिडिओकृषी ज्ञान\nड्रॅगन फ्रुट लागवडीला मिळणार अनुदान\nशेतकरी बंधूंनो,ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी आता शासन देणार आहे अनुदान.प्रति हेक्टर किती मिळणार आहे अनुदान हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी...\nस्मार्ट शेती | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nड्रॅगन फ्रुटव्हिडिओसल्लागार लेखकृषी ज्ञान\nड्रॅगन फ्रुट लागवड - यशोगाथा\n➡️ महाराष्ट्रामध्ये ड्रॅगन फ्रुट लागवडी खालील क्षेत्र वाढताना दिसत आहे. कमी पाण्यावरती येणारे हे उत्तम पीक असून याची मागणीही वाढत आहे. तर आज आपण या पीक लागवडीची माहिती...\nसल्लागार लेख | ग्रेट महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/csk-vs-srh-score/", "date_download": "2021-09-22T18:33:11Z", "digest": "sha1:DRFSQZPDD6ISPJFPHXI6JLXSXXBUEKZ4", "length": 4597, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "CSK vs SRH Score - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nCsk vs SRH, 1st Innings Score: हैदराबादचं चेन्नईसमोर 172 धावांचं आव्हान,...\nShelf च्या एका कोपऱ्यात जेव्हा Slambook सापडते…\nTv समोर गाढवा सारखा लोळत होतो म्हणून आई म्हणाली तेवढं अस्ताव्यस्त झालेले bookshelf तरी आवरायला घे मी अगदी उत्साहाने पुलंचे विनोद, मिराजदारांच्या कथा,...\nव्यर्थ चिंता नको रे : शारीरिक आजारांचं ‘मानसिक’ मूळ\nविचार-भावनांच्या गदारोळात हा गर्दीचा रेटा वाढतो नि संदर्भ नसलेले संदेश फेकू लागतो. आशीष देशपांडे [email protected]अनेक शारीरिक आजारांचं मूळ माणसाच्या मनात असतं हे खरंच...\nअनेक क्षेत्रांचं बाजारीकरण झालं आणि त्याचा परिणाम शिक्षणक्षेत्रावर होणार नाही असं कसं बरं घडेल || मेघना जोशीकरोनाच्या कठीण काळात परीक्षा न घेता आल्यानं...\nगद्धेपंचविशी : बेदरकार वयाचं देणं\n‘सोंगाड्या’च्या निर्मितीमुळे चित्रपटांच्या कोणत्या विभागात किती खर्च येतो, निर्मिती कशी चालते, याचं ज्ञान मिळालं || रामदास फुटाणे‘‘विशीच्या सुरुवातीला रूढ चौकटीतल्या मार्गावर चालण्यास मी...\nसरयू नदीवर रामायण आधारित लक्झरी क्रूझ राईड होणार सुरू, वाचा मुख्य वैशिष्ट्ये\nदेशातील पर्यटन आकर्षण म्हणून अयोध्या विकसित होत आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार सरयू नदीवर लक्झरी क्रूझ राईड आणण्याची योजना आखत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/02/blog-post_377.html", "date_download": "2021-09-22T18:08:25Z", "digest": "sha1:XDW2F355YRKO4U2T74T6DQMCCH5B7ZHM", "length": 17533, "nlines": 100, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते फिरते पशु चिकित्सालयाचे लोकार्पण. - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / भद्रावती तालुका / आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते फिरते पशु चिकित्सालयाचे लोकार्पण.\nआमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते फिरते पशु चिकित्सालयाचे लोकार्पण.\nBhairav Diwase सोमवार, फेब्रुवारी १५, २०२१ चंद्रपूर जिल्हा, भद्रावती तालुका\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती\nभद्रावती:- पशुधन हे शेतकऱ्यांचे कुटुंब असून, पशुधनाच्या आरोग्यासाठी आणि जोपासणेसाठी पशु चिकित्सालय हे महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे मत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले. त्या भद्रावती पशुवैद्यकीय रुग्णालयात फिरते पशु चिकित्सायलच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या.\nयावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजपूत, गटविकास अधिकारी पं स भद्रावती मंगेश आरेवार , सहाय्यक उपयुक्त डॉ. कडूकर, डॉ. एकता शेडमाके, पशुधन अधिकारी डॉ. युसूफ शेख यांची उपस्थिती होती.\nपुढे बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, पशुधनाची जोपासणा करणे सर्वार्थाने महत्वाचे असून त्यांना पोषक पशुखाद्य, औषधोपचार, चारा आदी गोष्टी वेळीच उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देवून आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, मी शेतकऱ्याची मुलगी आहे. शेतकऱ्यांसाठी जे जे करणे शक्य आहे, ते करण्यासाठी मी वचनबध्द राहील. शेतकरी मेहनती व कष्टाळू असून तो ऊन, वारा व पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र शेतात राबतो आहे. अशा माझ्या शेतकऱ्याला सहाय्य करण्याची संधी मला मिळाली असून ती निश्चितपणे पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. यावेळी अन्य मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली.\nआमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते फिरते पशु चिकित्सालयाचे लोकार्पण. Reviewed by Bhairav Diwase on सोमवार, फेब्रुवारी १५, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच��या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज वि���्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/the-second-world-test-championship-starts-on-august-4/", "date_download": "2021-09-22T16:44:35Z", "digest": "sha1:WYLVWK7HBK23VSKKCPLMC6GH5CRZNRRV", "length": 9174, "nlines": 93, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "दुसर्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला 4 ऑगस्टपासून सुरुवात", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभ��रताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nदुसर्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला 4 ऑगस्टपासून सुरुवात\nदोन वर्ष चालणार स्पर्धा\n पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय सघांला हरवत न्यूझीलंडने विजयावर शिक्कामोर्तब केलं. पहिली स्पर्धा संपल्यानंतर आता पुढच्या महिन्यापासून म्हणजे ऑगस्ट 2021पासून दुसर्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी नेमके सामने कसे होणार आहेत, याची माहिती आयसीसीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर केली आहे. त्यासोबतच, यावेळी काही प्रमाणात गुण देण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. त्याविषयी देखील आयसीसीकडून माहिती देण्यात आली आहे.\nसंपूर्ण दोन वर्षांच्या कालावधीमध्ये टीम इंडिया देखील 6 सीरिज खेळणार असून यामध्ये तीन सीरिज इतर देशांमध्ये खेळणार आहे. त्यात बांगलादेश, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. तर भारतात होणर्‍या सीरिजमध्ये श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरोधातील सीरिजचा समावेश आहे.\nअशी असणार पॉइंट देण्याची पद्धत\n2021 ते 2023 या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप होणार आहे. या दरम्यान प्रत्येक सामना जिंकणार्‍या संघाला 12 पॉइंट दिले जातील. जर सामना टाय झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 6 गुण तर सामना ड्रॉ म्हणजेच अनिर्णित झाला, तर 4 पॉइंट दिले जातील.\nदुसर्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला पुढील महिन्यात 4 ऑगस्टला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजला सुरुवात होत आहे. पहिल्या चॅम्पियनशिपप्रमाणेच याही वेळी प्रत्येक संघाला एकूण 6 टेस्ट मॅच सीरिज खेळाव्या लागणार आहेत. यापैकी 3 इतर देशांमध्ये तर 3 स्वदेशात खेळाव्या लागणार आहेत.\nकेंद्रीय कर्मचार्‍यांना दिलासा: कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 17 टक्क्यांची वाढ\nद्वारकाधीश मंदिरावर वीज कोसळली; ध्वजस्तंभाचं नुकसान\nभारतीय संघ 19 वर्षांनंतर हेडिंग्लेवर कसाेटी खेळणार\n24 ऑगस्ट 2021 Team Laksha Maharashtra भारतीय संघ 19 वर्षांनंतर हेडिंग्लेवर कसाेटी खेळणार वर टिप्पण्या बंद\nGood News : संपूर्ण भारतीय संघ करोना निगेटिव्ह\n4 जानेवा��ी 2021 lmadmin Good News : संपूर्ण भारतीय संघ करोना निगेटिव्ह वर टिप्पण्या बंद\n निकोलस पूरनचे अफलातून क्षेत्ररक्षण, पहा विडिओ\n28 सप्टेंबर 2020 lmadmin शानदार निकोलस पूरनचे अफलातून क्षेत्ररक्षण, पहा विडिओ वर टिप्पण्या बंद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/06/blog-post_20.html", "date_download": "2021-09-22T18:35:41Z", "digest": "sha1:BMA3TUYERQGS6ERG7RVV4EIM7LOVV626", "length": 17578, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "अर्थसंकल्पात अर्थकारणापेक्षा राजकारणाला महत्त्व - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social अर्थसंकल्पात अर्थकारणापेक्षा राजकारणाला महत्त्व\nअर्थसंकल्पात अर्थकारणापेक्षा राजकारणाला महत्त्व\nविधानसभा निवडणुका तोंडावर असतांना आणि राज्य दुष्काळाच्या वणव्यात होरपळत असतांना फडणवीस सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लोकप्रिय आश्‍वासनांचा पाऊस पाडत शेतकरी, महिलांसह सर्वच घटकांना स्वप्नाच्या दुनियेत चिंब भिजवून टाकले. विद्यमान सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे यात सवंग लोकप्रिय घोषणा होणे अपेक्षितच होते. जसे केंद्रात विरोधकांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा संधी दिल्याने याचीच पुनर्रावृत्ती महाराष्ट्रात करण्याचा विडा मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी उचलला आहे. आधीच साडेचार वर्षांपासून आरक्षण, दुष्काळ, कर्जमाफी, बेरोजगारीसह अनेक विषयांमध्ये गुरफटलेल्या फडणवीस सरकारला निवडणुकीच्या तोंडावर समाजातील सर्वच घटकांची नाराजी दूर करण्याचे शिवधणुष्य पेलावे लागणार आहे. विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना भाजपात आयात केल्यानंतर अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा सत्तेकडे जाणार्‍या राजमा���्गाची डागडूजी करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.\nलोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर युती सरकारमध्ये जोश निर्माण झाला आहे. जसे, लोकसभा निवडणुकीत नोटाबंदी, जीएसटी, राफेल, दहशतवादी हल्ले, भ्रष्टाचार आदी प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष करून जनतेने मोदींची प्रतिमा व राष्ट्रवाद- देशाची सुरक्षा आदी मुद्द्यांवर मोदी सरकारला पुन्हा एकदा संधी दिली. हाच धागा पकडून राज्यातील अनेक प्रश्‍नांना बगल देवून आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत शेतकरी, महिला, विद्यार्थी, अल्पसंख्याक, उद्योजक अशा सर्वसमावेशक आणि समाजातील सर्व घटकांना खुश करण्यासाठी विविध योजना, सवलती आणि कोट्यवधी रुपयांची तरतूद असणारा पेटारा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फडणवीस सरकारचा शेवटच्या अर्थसंकल्पाच्या रूपाने उघडला. २० हजार कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर करताना कृषी सिंचन योजनेसाठी २ हजार ७२० कोटी तर जलसिंचन योजनेसाठी १ हजार ५३० कोटी रुपयांची तरतूद केली. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अपात्र ठरलेल्या शेतकर्‍यांनाही कर्जमाफी देण्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगत अर्थमंत्र्यानी सरसकट कर्जमाफीचे संकेत दिले. कर्जमाफी हो आतापर्यंतच्या जवळपास सर्वच निवडणुकांमध्ये ट्रंपकार्ड ठरले आहे. यामुळे यंदा कर्जमाफीचा हुकमी एक्का ही खोलण्याची तयारी फडणवीस सरकाने सुरु केली आहे.\nनाराजी दूर करण्यासाठी मलमपट्टी\nराज्यातील शेतकरी सरकारवर नाराज असल्याने त्यांनी अनेकवेळा आंदोलनाचे हत्यार उपसले. वेगवेगळ्या मार्गांनी झालेल्या तीव्र आंदोलनांतून शेतकर्‍यांच्या असंतोषाचा उद्रेक राज्याने अनुभवला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सिंचनासाठी केलेली भरीव तरतूद, टंचाईग्रस्तांसाठी विविध सवलत योजना, शेतकरी अपघात विमा योजनेचे शेतकर्‍यांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनाही संरक्षण, बळिराजा जलसंजीवनी योजनेसाठी १५३१ कोटींची तरतूद अशा अनेक घोषणांचा समावेश या अर्थसंकल्पात करण्यात आल्या. यासह मराठा आरक्षणाच विषय मार्गी लावतांना धनगर समाज दुखावला असल्याची जाणीव फडणवीस सरकारला आहे. राज्यातील धनगर समाजाने अलीकडेच आरक्षणासाठी आंदोलन केले होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी धनगर समाजाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतू�� जाहीर करण्यात आली. वास्तविक आर्थिक सर्वेक्षण अहवालातून राज्याच्या आर्थिक स्थितीपुढील आव्हाने ठळकपणे समोर आली आहेत. मागील दोन वर्षांत कृषी व संलग्न क्षेत्राच्या विकासदर घसरला असून उद्योगांतही; विशेषतः वस्तुनिर्माण क्षेत्रातील कामगिरीही खालावली आहे. कृषी क्षेत्रातील विकासदर तर तब्बल उणे आठ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. गेल्या चार वर्षांपासून पावसाने ओढ दिल्याने याचाही परिणाम निश्‍चितपणे झालाच आहे मात्र सिंचन व्यवस्थेतील त्रुटीही कारणीभूत आहेत, हे नाकारता येणार नाही. याकरिता या अहवालातून सिंचनाची आकडेवारी गायब करण्यात आली आहे. समाजातील विविध घटकांची नाराजी दूर करण्यासाठी सवलत योजनांची मलमपट्टी करण्याचा प्रयत्न फडणवीस सरकारने केला आहे, हे उघड आहे. सवलतींच्या योजनांचा पाऊस पाडून अर्थकारणापेक्षा राजकारणालाच प्राधान्य दिल्याचेही यात प्रतिबिंबीत होते.\nविधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ‘अर्थ’पूर्ण संकल्प\nअर्थसंकल्पातील आश्वासनांवर विश्वास ठेवून जनता भाजप- शिवसेना युतीकडेच पुन्हा सत्ता सोपवून २०१४ ची पुनरावृत्ती करेल, असा विश्वास सरकारला वाटत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची तुलना विधानसभा निवडणुकीशी करणे चुकीचे ठरेल. लोकसभेतील यश हे भाजपापेक्षा नरेंद्र मोदींचे यश आहे, हे सत्य कोणीही नाकारु शकत नाही. तशी परिस्थिती राज्यात आहे का याचा विचार भाजपातील चाणक्यांनी निश्‍चितपणे केला असेल. राज्यात सर्वकाही आलबेल सुरु आहे, अशी परिस्थिती नाही. या नाराजीचे पडसाद आता विधानसभेच्या निवडणुकीत उमटू शकतात. या अर्थसंकल्पातील सर्वात मोठे स्वप्न म्हणजे, सन २०२५ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ७० दशलक्ष कोटी रुपये (एक ट्रिलियन डॉलर) एवढी विकसित करण्याचे याचा विचार भाजपातील चाणक्यांनी निश्‍चितपणे केला असेल. राज्यात सर्वकाही आलबेल सुरु आहे, अशी परिस्थिती नाही. या नाराजीचे पडसाद आता विधानसभेच्या निवडणुकीत उमटू शकतात. या अर्थसंकल्पातील सर्वात मोठे स्वप्न म्हणजे, सन २०२५ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ७० दशलक्ष कोटी रुपये (एक ट्रिलियन डॉलर) एवढी विकसित करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही एक महत्त्वाकांक्षा आहे. याची झलक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात दाखवली. एवढी आर्थिक ताकद निर्माण करायची झाली तर त्यासाठी पाव��े पण तितकीच आखिव नियोजनबद्ध पद्धतीने, निश्चित शिस्तबद्ध दिशेने व झपाट्याने टाकली गेली पाहिजेत. पण गेल्या साडेचार वर्षांची वाटचाल पाहिल्यास हा प्रकार म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसिन सपने’ सारखे वाटते. बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात काही करायला फारसा वाव नाही. रोजगार निर्मिती योजनेची घोषणा करतांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी पार्क उभारण्याची त्यांची योजना आहे. यातून किती रोजगार निर्माण होतील, हे सांगणे कठीण आहे. औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून लघु व मध्यम उद्योगांनाही बूस्ट देण्याचा मानस हे सरकार व्यक्त करत असले तरी गेल्या ४ वर्षांत महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रात किती गंतवणूक आली व प्रत्यक्ष किती रोजगार मिळाला याचा लेखाजोखा काढल्यास सरकारच्या या घोषणा केवळ स्वप्नरंजनच ठरू शकतील. यामुळे फडणवीस सरकारचा शेवटचा ‘अर्थ’पूर्ण संकल्प केवळ आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच जाहीर करण्यात आला आहे, हे उघड सत्य आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://surreta.com/?q=content/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2021-09-22T17:33:45Z", "digest": "sha1:EWBA3NS44NF63PDJY64BE33GTTEKRJQU", "length": 1527, "nlines": 35, "source_domain": "surreta.com", "title": "श्री दिलीप साळुंके | SURRETA", "raw_content": "\n एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ \nसुरेटा नौकरी मदत केंद्र, यामुळे मला खूपच फायदा झाला, कारण या क्षेत्रात मी नवीन होतो आणि कुणी काहीच माहिती सांगत नव्हते,तेव्हा माझ्या दाजींनी ह्या केंद्राबद्दल आयडिया दिली आणि आज मला ह्या बिसेनेस मध्ये खूप काही शिकायला मिळालं, आणि धन्यवाद सरांचं त्यांनी प्रत्येक वेळी तत्काळ मार्गदर्शन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/category/entertainment/web-series/?filter_by=random_posts", "date_download": "2021-09-22T18:28:27Z", "digest": "sha1:YSBY6FNKADGZN2RCV7DKNXPULNXU3MQO", "length": 6583, "nlines": 170, "source_domain": "marathiboli.in", "title": "वेब मालिका Archives - marathiboli.in", "raw_content": "\nHome मनोरंजन वेब मालिका\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nMarathi Kavita – असं एकतरी नातं असावं…\nMarathi Kavita – बात माझी वेगळीच आहे\nMarathi Kavita – सांग देवा….आता तरी सांग\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/07/bicycletravel.html", "date_download": "2021-09-22T18:30:31Z", "digest": "sha1:VFKKN2I4AGCALZOEHX3VC6FPYBXUWKAX", "length": 18387, "nlines": 102, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "तेलंगानातील युवकांचा मंचेरीयल ते वारानसी सायकल प्रवास. #Bicycletravel - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / भद्रावती तालुका / तेलंगानातील युवकांचा मंचेरीयल ते वारानसी सायकल प्रवास. #Bicycletravel\nतेलंगानातील युवकांचा मंचेरीयल ते वारानसी सायकल प्रवास. #Bicycletravel\nBhairav Diwase रविवार, जुलै ०४, २०२१ भद्रावती तालुका\nरस्त्यावर अपघातामुळे मृत्यु होणाऱ्या प्राण्यांनबद्दल जनजागृती.\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती\nभद्रावती:- वाहतुकीची वर्दळ असणार्या रस्त्यांवर अपघाताने मृत्यु होणार्या प्राणी व पक्ष्यांच्या बाबतीत जनजागृती करण्याकरिता तेलंगानातील दोन सहासी युवकांनी मंचेरीयल ते वारानसी सायकल प्रवास सुरू केला असुन नुकतीच त्यांनी भद्रावती येथे भेट दिली.\nतेलगंनाचा मंचेरीयल येथील फेंन्डस यॅनीमल ट्रस्ट चे कार्यकर्ते पदम संदेश गुप्ता व बेली गंडुला नरेश या दोन युवकांनी सेव लाईफ सेव नेचर या ध्येया अंतर्गत लोकांनमध्ये जनजागृती करण्याकरिता मंचेरीयल ते वारानसी हा दोन हजार पाचशे कि. मी. अंतर प्रवास सायकलने करण्याचे ठरविले. या दोन युवकांनी दि.27 जुन रोजी हमली वाडा येथील श्री हनुमान शिर्डि साई मंदिर येथे दर्शन घेवुन आपल्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांचा मते वाहनांचा धडकेमुळे रस्त्यावर जनावरे किंवा पक्षी मरुन पडतात. या जनावरांना किंवा पक्षांना तेव्हाच कोणीही उचलून त्यांची विल्हेवाट लावत नाही. त्यामुळे मागुन येणार्या दुसर्या वाहनाला त्याचा ञास होतो. शिवाय त्या मृत प्राण्याचा किंवा पक्षाचा कुजल्या शिरीराचा दुर्गंधी मुळे इतर वाहन चालकाला ञास होतो. तसेच मृत प्राण्याचा कुजलेल्या शरिरामुळे रोग जंतू चा प्रसार होवुन लोकांचे आरोग्य धोक्यात येते.\nत्यामुळे वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावे. सज्जन वेक्तीने अशा मृत प्राणी किंवा पक्षांना उचलून रस्त्याच्या बाजूला खड्डा करून पुरावे. शासनाने सुध्दा रस्त्यावर अपघातामुळे मरून पडणार्या प्राणी किंवा पक्षांना त्वरीत उचलण्या करिता स्वतंञ विभाग निर्माण करावा. या दृष्टिकोनातून जनजागृती करण्याकरिता मंचेरीयल ते वारानसी हा सायकल प्रवास करण्यात येत आहे. हा प्रवास ते पंचेचाळीस दिवसात पूर्ण करणार आहे.\nतेलंगानातील युवकांचा मंचेरीयल ते वारानसी सायकल प्रवास. #Bicycletravel Reviewed by Bhairav Diwase on रविवार, जुलै ०४, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामख���र्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडा��न अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/jitendra-awhad/", "date_download": "2021-09-22T18:33:48Z", "digest": "sha1:52EBOCY237SCCKTEMMPBNWXUXK7ZLWVD", "length": 10546, "nlines": 118, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "jitendra awhad | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nबुधवार, सप्टे��बर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nकरोना व्हायरस महत्वाचे महाराष्ट्र मुंबई\n प्रसुतीच्या काही तासांआधी केली करोनाची टेस्टिंग कीट सादर\nमुंबई : प्रसुतीसाठी अवघे काही तास उरले असतानाही आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट शोधणाऱ्या आणि नंतर बाळाला जन्म देणाऱ्या महिला विषाणूतज्ज्ञ मिनल दाखवे-भोसले यांचं\nसर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बना, अन् सत्ताधारी खुश होतील असे निर्णय द्या – आव्हाडांची गोगोईंवर टीका\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेसाठी निवड केलीय. त्यामुळे विरोधकांनी राष्ट्रपतींच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे केले\nगणेश नाईकांना आव्हाडांनी पुन्हा डिवचले म्हणाले, …. बघायला मिळेल\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. आव्हाडांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल्यानंतर, गणेश\nगणेश नाईकांच्या रक्तातच गद्दारी; आव्हाडांचा नाईकांवर पुन्हा जोरदार हल्लाबोल\nमुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वातावरण निर्मितीसाठी आमदार रोहित पवार यांची बाईक रॅली आयोजित करण्यात\nये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल; जितेंद्र आव्हाडांवर गणेश नाईकांचा पलटवार\nनवी मुंबई : गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत. राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्यांनी मुलाला भाजपमध्ये पाठवून त्याचा बळी दिल्याची जहरी टीका गृह\n2 मार्च 2020 2 मार्च 2020\nहा डोक्यावर पडला का, शरद पोंक्षेंच्या ‘त्या’ विधानावर जितेंद्र आव्हाड भडकले\nमुंबई : अभिनेते शरद पोंक्षे यांनी सावरकरांचं योगदान श्रेष्ठ असल्याचं म्हटलं. “अस्पृश्यता निवारणात सावरकरांचं मोठं योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यापेक्षा\nआम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही; आव्हाडांच�� शेलारांवर पलटवार\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी असभ्य भाषा वापरल्यानं वाद निर्माण झाला आहे. “सीएए कायदा लागू न\n16 जानेवारी 2020 16 जानेवारी 2020\nराऊत, आव्हाडांच्या नावाच्या पाटीची गाढवावरून धिंड; साताऱ्यात उदयनराजेंचे समर्थक आक्रमक\nसातारा: खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ उदयनराजेंच्या समर्थकांनी गुरुवारी थेट सातारा बंदचे आवाहन करत सातारा बंद ठेवला. तसेच संजय राऊत यांच्या विरोधातही\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/sakinaka-rape-case-cm-called-for-meeting-vice-chairman-of-commission-msr-87-2594658/", "date_download": "2021-09-22T16:32:40Z", "digest": "sha1:B3KCL4UL24HZBABWWOPBMQNRU3Y2NOZR", "length": 18539, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sakinaka rape case CM Called for meeting vice chairman of commission msr 87|Sakinaka rape case : पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही; शिक्षण, पालन पोषणाबाबत संबंधित विभागांना निर्देश!", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nSakinaka rape case : पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही; शिक्षण, पालन पोषणाबाबत संबंधित विभागांना निर्देश\nSakinaka rape case : पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही; शिक्षण, पालन पोषणाबाबत संबंधित विभागांना निर्देश\nमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्षांना बोलविले चर्चेस\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nमुंबईतील साकीनाका येथे महिलेवर बलात्कार होऊन त्यानंतर तिच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी एकूणच पोलिसांनी त्वरेने सुरु केलेल्या तपासावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समाधान व्यक्त केले आहे. राज्य शासन याप्रकरणी संपूर्ण न्याय देईल असा विश्वास व्यक्त करताना आयो��ाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी या घटनेत राजकारण आणता कामा नये असे देखील स्पष्ट केले. आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांना या घटनेच्या अनुषंगाने स्वत: चर्चेसाठी बोलावून या घटनेकडे राज्य शासन गांभिर्याने पहात असून पीडितेच्या कुटूंबास योग्य तो मोबदला देण्यात येवून तिच्या मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी देखील पार पाडण्यात येईल, असे आयोगास सांगितले.\nसह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुख्य सचिव सिताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, महिला बाल कल्याण विभागाच्या सचिव आय. एस. कुंदन, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मिलिंद भारंबे आदिंची उपस्थिती होती.\nपीडित महिलेच्या कुटूंबास तातडीने आर्थिक सहाय्य –\nयावेळी मुख्यमंत्र्यांनी पीडित महिलेच्या मुलांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही असे सांगून या परिवारास महिला बाल कल्याण विभागाच्या मनोधैर्य योजनेतून तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आर्थिक सहाय्य तातडीने दिले जाईल. या महिलेच्या मुलांच्या शिक्षण व पालन पोषणाच्या बाबतीतही संबंधित विभागांना वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे आयोगाच्या उपाध्यक्षांना सांगितले.\nअनाथ, निराश्रित महिलांसाठी घरांबाबत विचार –\nयावेळी बोलतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आयोगाचे उपाध्यक्ष हलदार यांना विनंती केली की, ज्या निराश्रित व अनाथ महिला रस्त्यांवर राहतात त्यांच्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून घरकूल योजना सुरू करता येते का या संदर्भात विचार करता येवू शकतो. यासंदर्भात आयोगाने अशा स्वरुपाची योजना आखण्याविषयी केंद्र शासनास सूचना करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nतपासात ढिलाई नसल्याबद्दल समाधान –\nराष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी, ही घटना घडताच अवघ्या काही वेळात पोलिसांनी धाव घेतली व महिलेस मदत केली. त्याचप्रमाणे पुढे देखील वेगाने तपास करुन आरोपीस अटक केली याव���षयी समाधान व्यक्त केले. पोलिसांना धन्यवाद देवून ते म्हणाले की, पीडित महिलांना आपण न्याय देवू शकतो हे दाखविण्यासाठी प्रशासनाने चांगली पावले उचलली आहेत. आता लवकरात लवकर खटला जलदगती न्यायालयात उभा करुन गुन्हेगारास फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरुन कुठलाही असा अपराध करताना गुन्हेगार दोन वेळा विचार करेल.\nसाकीनाका बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांसाठी सरकारकडून २० लाखांची मदत जाहीर\nयावेळी बोलताना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले की, ही घटना कळता क्षणी दहा मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहचले, एवढेच नाही तर जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेस स्वत: टेम्पो चालवत पोलीसांनी तिला रुग्णालयात पोहचवले.\nराजा ठाकरे यांची तातडीने नियुक्ती –\nकाल मुख्यमंत्री यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेवून विशेष सरकारी अभियोक्ता यांची खटला न्यायालयात उभा राहण्याअगोदरच नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे प्रसिध्द वकील राजा ठाकरे यांची तातडीने नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देखील यावेळी पोलीस आयुक्तांनी दिली, यावर आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी समाधान व्यक्त केले.\nसीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे जाळे वाढवणार –\nही घटना सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. मुंबई शहरात ५ हजार सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ७ हजार कॅमेरे बसविणे सुरु आहे अशी माहिती देवून सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील म्हणाले की, शहरातील सर्व मॉल्स, संस्था, दुकाने यांना रस्त्याच्या दिशेकडील कोनात कॅमेरे बसविणे आवश्यक करण्यात आले आहेत. अशारीतीने शहरात सुमारे ५० हजाराच्यावर कॅमेरे कार्यरत आहेत. अशी माहिती त्यांनी दिली\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\nलसीकरणाचा वेग वाढविण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nयंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकरांची उत्तम कामगिरी; १८ वर्षांत पहिल्यांदाच…\n“सोमय्यांनी आरोप करुन प्रतिमा मलिन करण्याचं काम घेतलं आहे”; १०० कोटींच्या दाव्यानंतर अनिल परबांची प्रतिक्रिया\nमुंबई पोलिसांनी २४ तासांत माफी मागावी; किरीट सोमय्यांची मागणी\n लहरी पावसामुळे उत्पादनात घट; पितृपक्षामुळे मागणीत वाढ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscexams.com/tet-practice-paper-14-for-paper-1/", "date_download": "2021-09-22T17:10:30Z", "digest": "sha1:5IVBV32BLHOL24UELP32EGAK32KEEBEQ", "length": 26127, "nlines": 604, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "TET Practice Paper 14(इयत्ता १ ली ते५ वी (पेपर १) - MPSCExams", "raw_content": "\nपोलीस भरती २०१९ पेपर्स\nTET Practice Paper इयत्ता १ ली ते५ वी (पेपर १)\nमित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील\nसराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा\nटेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा\n1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा\n2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.\n3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील\n4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा\n5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे\n6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा\nत्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nगुडघा’ हा शब्द ________ आहे.\n“एक विशाल” मंदिर तयार झाले. या वाक्यातील अधोरेखित शब्द\nतो गुन्हेगार आहे असा पोलिसांना ________ आहे. रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्द निवडा.\nअध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही \nअध्ययनामध्ये होणारे वर्तनबदल टिकाऊ स्वरुपाचे असतात.\nनैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात.\nविशिष्ट हेतूने प्रेरित हाऊन काही क्रियांमार्फत अनुभव कृतीद्वारे वर्तनात बदल घडवून आणता येतो.\nअध्ययन हे प्रयत्नपूर्वक घडत असते.\nखालीलपैकी कोणती प्रतिमाने वर्तन परिवर्तन प्रतिमाने या कुलात समाविष्ट होतील \n(ब) मानसिक तणाव कपातीकरण\n(अ), (ब) आणि (क) फक्त\n(ब), (क) आणि (ड) फक्त\n(अ), (ब) आणि (ड) फक्त\nखालीलपैकी कोणत्या प्रतिमानामध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे अनिष्ट प्रयांचे बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे इ. गोष्टींचा विचार केला जातो\nखाली दिलेल्या मानवी वर्तनातील विकासाच्या तीन पातळ्या आणि त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता \n(अ) शारीरिक पातळी i) कल्पनाशक्तीचा विकास होणे\n(ब) बौध्दिक पातळी ii) अभिवृत्ती निर्माण होणे\n(क) भावनात्मक पातळी iii) निरनिराळी कौशल्ये निर्माण होणे\nअर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहित असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते या दोन्ही गोष्टींची जुळणी करणे महत्त्वाचे असते असे मत आसुबेल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन उपपत्ती मध्ये मांडले आहे \nअध्ययन व अनुदेशन उपपत्ती\nसामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन अनुवंशासंबंधी संशोधन\n25 चा 50% हस 200 च्या 50% च्या किती टक्के आहे \nअतुलने एका कंपनीचे 100 शेअर्स प्रत्येकी 1288.55 रु. या दराने घेतले. त्याच दिवशी प्रत्येकी 1338.45 रु. या दराने विकले. जर दलालाचे कमिशन 0.001% खरेदी किंमत व विक्री किंमत या दोघींवरही असेल. तर अतुलला किती नफा झाला \n1000 रु. मुद्दलाचे द.सा.द.शे. 10 दराने 3 वर्षाचे चक्रवाढव्याज\n10 टक्के, 12 टक्के व 15 टक्के क्रमागत सूट असल्यास एकत्रित सूट काढा.\nएक रेल्वे एका 100 मीटर लांब पुलाला 45 कि. मी / तास वेगाने गेल्यास 60 सेकंदांत ओलांडते, तर ती एका खांबाला किती वेळेस ओलांडेल \nप्रकृतीला धोका न होणारे पाणी –\nजलसंजीवनी कोणत्या आजारावर उपयुक्त आहे \nतुर���ीची पुड पाण्यात विरघळत नाही.\nपाण्यात सूक्ष्मजीव जगू शकतात\nचहा गाळून त्यातील चोथा वेगळा करता येतो.\nगढूळ पाणी स्थिर झाल्यास गाळ तळाशी जमतो.\nअयोग्य ते ओळखा –\nठराविक ऋतूमध्ये मिळणारी फळे – भाज्या आता वर्षभर मिळतात कारण –\nजगाच्या वेगवेगळ्या भागांतून येणारी फळे व भाज्या\nगव्हापासून पुढीलपैकी कोणता अन्नपदार्थ बनवला जातो \nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\n✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो \nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nटेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा\nसूचना : 1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा 2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा. 3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील 4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा 5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे 6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्स���प्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nसुरू असलेल्या पोलीस भरती २०१९ चे झालेले पेपर्स\nनवी मुंबई चालक भरती परीक्षा चे पेपर सेट डाऊनलोड आणि उत्तर…\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : Sangali Police Driver Paper\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 11 MUMBAI\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 1 Pune\nपोलीस भरती सराव पेपर 383\nपोलीस भरती सराव पेपर 382\nपोलीस भरती सराव पेपर 381\nपोलीस भरती सराव पेपर 380\nपोलीस भरती सराव पेपर 379\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 12\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 11\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 10\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 09\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 08\nमराठी व्याकरण प्रॅक्टिस पेपर्स\nमराठी व्याकरण सराव पेपर 363\nमराठी व्याकरण सराव पेपर 362\nमराठी व्याकरण सराव पेपर 361\nमराठी व्याकरण सराव पेपर 360\nमराठी व्याकरण सराव पेपर 359\nशुद्ध शब्द – अशुद्ध शब्द\nमराठी वाक्यप्रचार संपूर्ण लिस्ट\nTET Practice Paper इयत्ता १ ली ते५ वी (पेपर १)\nTET Practice Paper इयत्ता ६ वी ते८ वी (पेपर २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pimpri-chinchwad/despite-being-power-bjp-did-not-cancel-pavana-underground-pipeline-59837", "date_download": "2021-09-22T17:10:47Z", "digest": "sha1:PPQVVLKR7HYXBP4NUUEJWEFZ22APOTUX", "length": 9160, "nlines": 29, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "सत्ता असूनही भाजपने पवना बंदिस्त जलवाहिनी रद्द केली नाही", "raw_content": "\nसत्ता असूनही भाजपने पवना बंदिस्त जलवाहिनी रद्द केली नाही\n\"भारतीय जनता पक्षाचे मागील पाच वर्षांत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार होते; परंतु त्यांना मावळ तालुक्‍यातील पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न व्यवस्थित हातळता आला नाही. त्यामुळे पवना ब���दिस्त जलवाहिनी रद्द होऊ शकली नाही,'' असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी केला.\nपवनानगर (जि. पुणे) : \"भारतीय जनता पक्षाचे मागील पाच वर्षांत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार होते; परंतु त्यांना मावळ तालुक्‍यातील पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न व्यवस्थित हातळता आला नाही. त्यामुळे पवना बंदिस्त जलवाहिनी रद्द होऊ शकली नाही,'' असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी केला.\nआमदार शेळके म्हणाले की, मावळ तालुक्‍यातील पवना बंदिस्त जलवाहिनी संदर्भातील शेतकऱ्यांना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन राजकारण न करता प्रकल्प तडीस नेण्यासाठी प्रयत्न केला जाईल.\nमावळचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, राज्यात कोणाचेही सरकार असू द्या. शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन पवना बंदिस्त प्रकल्प रद्द केला पाहिजे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना यांच्याकडून येळसे येथील स्मारकाच्या ठिकाणी वेगवेगळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मागील वर्षापर्यंत शिवसेना पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात होती. तसेच, प्रत्येक श्रद्धांजली सभेसाठी शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत सक्रिय सहभागी असायची.\nपण, सध्या शिवसेना ही राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे त्यांनी या श्रद्धांजली सभेसाठी भाजपसोबत न येता वेगळी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. त्याचबरोबर रविवारी सकाळी 11 वाजता मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या भागातील शेतकरी व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी यांच्यासोबत स्मारकाच्या ठिकाणी येऊन गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.\nया वेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक नरेंद्र ठाकर, माजी उपसभापती शरद हुलावळे, ज्येष्ठ नेते माऊली ठाकर, अमित कुंभार, बाळासाहेब मसूरकर, संजय मोहोळ, अनिल तुपे, बबन वर्वे, विजय ठाकर, अजित चौधरी यांच्यासह कार्येकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.\nपवना जलवाहिनी विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या गोळीबारात तीन शेतकरी मृत्युमुखी पडले होते. त्या घटनेला आज (ता. 9 ऑगस्ट) नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. दरवर्षीप्रमाणे आजही घटनास्थळी जाऊन विधिवत पूजा व श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, सचिन वाळके, रोहित गुरव, भावेश खराडे, मोरेश्वर देवकर व चिराग खराडे उपस्थित होते\nहेही वाचा : शेतकऱ्यांचा पुळका आलेल्या राष्ट्रवादीने पवना बंदिस्त जलवाहिनी रद्द करावी\nपवनानगर (जि. पुणे) : पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहरासाठी करण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मावळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर 9 ऑगस्ट 2011 रोजी गोळीबार करण्यात आला होता. त्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेला रविवारी (ता. 9 ऑगस्ट) 9 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने येळसे (ता. मावळ, जि. पुणे) स्मारकावर श्रदांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.\nया वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले, \"राष्ट्रवादी कॉंग्रेस जलवाहिनी नेण्यासाठी पहिल्यापासून आग्रही होती. आंदोलनातील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असे सांगणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना आज शेतकऱ्यांचा पुळका आला आहे. स्मारकावर येऊन श्रदांजली वाहण्याचे ढोंग केले, खरंच तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर जलवाहिनी रद्द करून दाखवा.'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.viraltm.org/rakhi-says-husband-works-with-donald-trumps-company-in-marathi/", "date_download": "2021-09-22T17:26:40Z", "digest": "sha1:SVKT5BV4WKIOV2H4J6ZG3UMVWDMTCGZD", "length": 10839, "nlines": 113, "source_domain": "www.viraltm.org", "title": "आपल्या पतीला परमेश्वर मानते राखी सावंत, म्हणाली डोनाल्ड ट्रंपच्या कंपनीमध्ये करतात काम ! - ViralTM", "raw_content": "\nआपल्या पतीला परमेश्वर मानते राखी सावंत, म्हणाली डोनाल्ड ट्रंपच्या कंपनीमध्ये करतात काम \nबॉलीवूड फिल्मी जगतामधील ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आणि डांसर राखी सावंत सध्या आपल्या वक्तव्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. लग्न आणि प्रेग्नंसीच्या बातम्यांदरम्यान आता राखीने पहिल्यांदाच आपला पती रितेशच्या जॉबबद्दल खुलासा केला आहे. एका नवीन मुलाखतीदरम्यान राखीने पतीबद्दल अनेक गोष्टी शेयर केल्या आहेत. राखीला जेव्हा विचारण्यात आले कि ती आपल्या पतीसोबत युकेला शिफ्ट होण्याची प्लानिंग करत आहे का तेव्हा राखीने यावर उत्तर देताना सांगितले कि आत्ताच नाही. त्यांची इच्छा आहे कि मी इंडस्ट्रीमध्ये रा���ूनच काम करावे. राखीने म्हंटले कि रितेशने मला विचारले कि, तू चित्रपटांमध्ये काम का करत नाहीस तेव्हा राखीने यावर उत्तर देताना सांगितले कि आत्ताच नाही. त्यांची इच्छा आहे कि मी इंडस्ट्रीमध्ये राहूनच काम करावे. राखीने म्हंटले कि रितेशने मला विचारले कि, तू चित्रपटांमध्ये काम का करत नाहीस यावर मी फक्त इतकेच उत्तर दिले कि ओके, राखीने सांगितले कि माझे पती डोनाल्ड ट्रंपच्या कंपनीमध्ये काम करतात. राखीला जेव्हा विचारण्यात आले कि तिच्या पतीला बॉलीवूड पसंत आहे का यावर मी फक्त इतकेच उत्तर दिले कि ओके, राखीने सांगितले कि माझे पती डोनाल्ड ट्रंपच्या कंपनीमध्ये काम करतात. राखीला जेव्हा विचारण्यात आले कि तिच्या पतीला बॉलीवूड पसंत आहे का यावर उत्तर देताना राखी म्हणाली कि माझे पती माझे फॅन आहेत. आम्ही व्हॉट्सअॅापवर चॅट करायला सुरुवात केली होती आणि त्यांनी मला व्हॉट्सअॅतपवरच प्रपोज केले होते. तुम्ही म्हणू शकता कि हे व्हॉट्सअॅतपवर लव्ह मॅरेज आहे. रितेशचे पॅरेंट्स आणि बहिणी खूप चांगल्या आहेत. माझे पती माझ्यासाठी परमेश्वर आहेत. काही काळापूर्वी राखी सावंत म्हणाली होती कि ती २०२० मध्ये बाळाचे प्लानिंग करत आहे. राखीने म्हंटले होते कि मी २०२० मध्ये बेबी प्लानिंग करत आहे. नुकतेच राखी सावंतचा व्हाइट ब्राइडल गाउन, लाल बांगड्या आणि हातामध्ये मेहेंदी लावलेला एक फोटो समोर आला होता. बातमीनुसार राखी सावंतने मुंबईच्या जेडब्ल्यू मेरीट हॉटेलच्या रूममध्ये रविवार २८ जुलैच्या दुपारी लग्न केले होते. या सिक्रेट वेडिंगमध्ये कपलच्या कुटुंबियांव्यतिरिक्त ४-५ अतिथी सामील झाले होते. पण राखी सावंतने लग्नाच्या बातम्यांवर हे सांगताना लगाम लावला होता कि त्यांनी लग्न केले नाही तर हे एक ब्राईडल फोटोशूट होते, ज्यासाठी तिने वधूचा लुक केला होता. पण इतके सर्व झाल्यानंतर राखीने आपले लग्न खरे असल्याचे सांगितले. आता हि गोष्ट खरी आहे का राखी पाहिल्यासारखे चाहत्यांना धोका देत आहे हे सांगता येत नाही. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.\nPrevious articleअसे काय झाले होते ज्यामुळे आपल्याच लग्नामध्ये वधूला पाहून रडू लागले होते अनिल कपूर यामागे आहे चकित करणारी स्टोरी \nNext articleज्याला आपण समजत होतो छोटा मोठा अभिनेता तो निघाला सुपरस्टार राजकुमारचा मुलगा, पाहून विश्वास बसणार नाही \nप्रियांका चोप्राने केला मोठा खुलासा म्हणाली असा होता डायरेक्टरचा हट्ट ‘चड्डी जर दिसली तरच…\nमसाज पार्लरमध्ये व्यक्तीसोबत झाले असे काही जे पाहून तुम्ही देखील व्हाल हैराण, पहा व्हिडीओ \nजेंडर चेंज करून पुरुषापासून स्त्री बनले हे ६ कलाकार, बॉलीवूडच्या सुंदर अभिनेत्रींना देखील देतात टक्कर \nकन्या राशीमध्ये विराजमान राहणार चंद्र, या ४ राशीच्या लोकांना होणार अचानक...\nग्रह नक्षत्रांची स्थिती सुधारणार या ३ राशींच्या लोकांचे हाल, शुभ संयोगाने...\nसंकट मोचन हनुमान या ५ राशींच्या लोकांची कामे मार्गी लावणार, नशीब...\nविष्णूदेव आणि माता लक्ष्मीच्या कृपेने या ५ राशींना येणार चांगले दिवस,...\nकन्या राशीमध्ये विराजमान राहणार चंद्र, या ४ राशीच्या लोकांना होणार अचानक...\nग्रह नक्षत्रांची स्थिती सुधारणार या ३ राशींच्या लोकांचे हाल, शुभ संयोगाने...\nसंकट मोचन हनुमान या ५ राशींच्या लोकांची कामे मार्गी लावणार, नशीब...\nजुदाई चित्रपटाचा हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा स्टार नाव ऐकून...\nजिला समजत होतो छोटी-मोठी अभिनेत्री ती तर निघाली शाहीद कपूरची बहीण,...\nया झाडाची ४ पाने फक्त काही दिवस चघळा, रक्तवाहिन्यांत जमा झालेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/spot-fixing-as-tough-as-handling-bereavement-rahul-dravid-117949/", "date_download": "2021-09-22T18:31:34Z", "digest": "sha1:T7D47ZJGQRVSNSPCDQKF4FMI63IG6UNW", "length": 12385, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘फिक्सिंगबद्दल कळल्यावर संघात दुःख, नैराश्य आणि रागाची भावना’ – Loksatta", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\n'फिक्सिंगबद्दल कळल्यावर संघात दुःख, नैराश्य आणि रागाची भावना'\n‘फिक्सिंगबद्दल कळल्यावर संघात दुःख, नैराश्य आणि रागाची भावना’\nआमच्या संघाचे तीन क्रिकेटपटू स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकल्याचे कळल्यावर मला आणि संघातील सर्वांनाच तीव्र धक्का बसला.\nआमच्या संघाचे तीन क्रिकेटपटू स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकल्याचे कळल्यावर मला आणि संघातील सर्वांनाच तीव्र धक्का बसला. दुःख, नैराश्य आणि राग या सर्व भावना एकत्रितपणे सर्वांच्या मनात उचंबळून आल्या. गेला संपूर्ण आठवडा आमच्यासाठी खूप कठीण होता… ही प्रतिक्रिया आहे भारतीय क्रिकेट संघात ‘द वॉल’ म्हणून परिचित असलेला आणि राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटपटू राहुल द्रविड याची. बुधवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर राहुल द्रविडने स्पॉट फिक्सिंग आणि त्यावरून गेल्या आठवड्यात घडलेल्या घडामोडींवर भाष्य केले.\nमला अजिबात खोटं बोलायचं नाही, पण गेला आठवडा आमच्यासाठी खूप कठीण होता. संपूर्ण संघासाठी तो मोठा डाग होता. माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीमध्ये मी कधीच असा अनुभव घेतला नव्हता, असे राहुल द्रविडने पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून आमच्या संघातील तिघांना अटक केल्याचे समजल्यानंतर तो संपूर्ण दिवस आणि त्यानंतरचा आठवडा आमच्यासाठी अतिशय कठीण गेला. त्यानंतर आमचा सनरायजर्स हैदराबादबरोबरचा सामना होता. या सामन्यावेळी प्रत्येकजण तणावाखाली असल्याचे दिसत होते, असे द्रविड म्हणाला.\nया परिस्थितीमध्ये जयपूर इथं दोन दिवस मुक्कामाला असताना आमच्या संघातील सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यात या विषयावर खुलेपणाने चर्चा झाली. प्रत्येकाने मनमोकळेपणाने आपले म्हणणे मांडले. संघातील प्रत्येकजण निर्भीडपणे आपले मत मांडत असल्याचे बघितल्यावर मला आनंद झाला. तणावातून बाहेर पडण्यासाठी आमच्यामधील त्या चर्चेचा खूपच फायदा झाला, असे द्रविड म्हणाला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nदूरदर्शनची ५१० प्रक्षेपण केंद्रे लवकरच बंद\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nय�� आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\n“राहुल आणि प्रियांका गांधी माझ्या मुलांसारखे, हे असं…”, अमरिंदर सिंग यांची भावनिक प्रतिक्रिया\n‘दलित’ असा उल्लेख नको पंजाबच्या अनुसूचित जाती आयोगाचे निर्देश\nबिहारमध्ये पाणी पुरवठा योजनेतील अजब कारभार, कोट्यावधींची कंत्राटं उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांना\nभारताचा पलटवार : काश्मीर मुद्द्यावरुन डिवचणाऱ्या टर्कीला दिलं चोख उत्तर\nबलात्काराच्या आरोपीला हात-पाय बांधून मारहाण, नातेवाईकांनी मूत्र पिण्यास पाडलं भाग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/02/blog-post_71.html", "date_download": "2021-09-22T16:56:05Z", "digest": "sha1:KL7CBWGEFTQYK7GTEJS46M6BC3EP5TLD", "length": 8690, "nlines": 80, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "अन्यथा... महापालिकेवर गुन्हा दाखल करणार: ॲड. अमित शिंदे", "raw_content": "\nHomeअन्यथा... महापालिकेवर गुन्हा दाखल करणार: ॲड. अमित शिंदे\nअन्यथा... महापालिकेवर गुन्हा दाखल करणार: ॲड. अमित शिंदे\nमिरज : बस स्टॅन्ड रोडवरील धोकादायक गटारीचा पंचनामा करताना अॅड अमित शिंदे\nमिरज बस स्टॅन्ड ते मिरज रेल्वे जंक्शन रोडवरील महापालिकेने अर्धवट अवस्थेत सोडलेल्या धोकादायक गटारीचा पंचनामा आज सांगली जिल्हा सुधार समितीतर्फे करण्यात आला. या गटारीच्या कामामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असून ती तात्काळ दुरुस्त न केल्यास सर्व नागरिकाना घेवून महापालिकेविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेनुसार गुन्हा दाखल करेपर्यंत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीचे अध्यक्ष ॲड. अमित शिंदे यांनी दिला आहे.\nमिरज बस स्टड ते मिरज रेल्वे जंक्शन रोडवर महापालिकेने दुतर्फा गटार बांधण्याचे काम सुरु केले आहे. त्याचा पंचनामा सांगली जिल्हा सुधार समितीने केला. परंतु त्या कामाचा सुरवात व शेवट कोठे आहे तेच समजून येत नाही. रस्त्याच्या मध्यभागी दोन्ही बाजूला साधारण पन्नास मीटर चरी काढून ठेवलेल्या आहेत. एका बाजूला सिमेंट कॉंक्रीटची चर तयार केलेली आहे. त्या चरीच्या कामातून सळ्या बाहेर आलेल्या आहेत. या चरीमध्ये मैला मिश्रित पाणी साठून मोठे डबके तयार झालेले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून त्यांच्या जागेमध्ये जाणे येणे मुशिक्ल झाले आहे.\nधोका���ायक चरीमध्ये अनेकजण पडून जखमी झालेले आहेत. हा रस्ता रहदारीचा मुख्य रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दवाखाने, हॉटेल, दुकाने, रहिवासी क्षेत्र त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे हातगाडे आहेत. त्या सर्वाना या चरीमुळे जाण्या येण्यास धोका निर्माण झालेला आहे. तसेच मैला मिश्रित पाणी साचून राहिल्याने व ते पाणी बाहेर जाण्यासाठी कोणताच मार्ग नसल्याने या मैलामिश्रित पाण्याची दुर्गंधी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पसरली आहे. या मैलामिश्रित पाण्यामध्ये डास, अळ्या तयार होत असल्याने रागराई पसरत आहे. तसेच गटारी खोदताना पाण्याच्या पाईपलाईन तुटल्याने नागरिकांना पाणी देखील मिळणे अवघड झालेले आहे.\nया पंचनाम्यावेळी स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून त्याना सोसाव्या लागणाऱ्या त्रासाबाबत सविस्तर कैफियत मांडली. याबाबत अमित शिंदे यांनी महापालिकेचे अभियंता तसेच उपमहापौर आनंदा देवमाने यांना संपर्क करून सर्व माहिती दिली व काम तात्काळ पूर्ण करण्याबाबत कळविले. हे काम लवकरात लवकर सुरु करावे, किंवा चरी मुजवून टाकाव्यात अन्यथा महापलिकेवर जीवितास धोका निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल करेपर्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्त्यांनी दिला. त्याबाबत दोन दिवसात नागरिकांच्या सह्यांसहित रितसर तक्रार मिरज शहर पोलीस स्टेशनला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी रोहित शिंदे, युवराज नायकवडे, नितीन मोरे, जयंत जाधव, महालिंग हेगडे, अल्ताफ पटेल, अरुणा शिंदे, नौशाद मुल्ला व स्थानिक नागरिक उपस्थित होते.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/food-drinks/best-of-mumbai-street-food-video-story-gully-belly-dadar-street-food-38240", "date_download": "2021-09-22T17:17:52Z", "digest": "sha1:OZMXNCRPNOU3A5GZCBTQWZ3BWU2ASB6V", "length": 6701, "nlines": 139, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Best of mumbai street food video story gully belly dadar street food | गल्ली बेल्ली: दादर खाऊगल्ली", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nगल्ली बेल्ली: दादर खाऊगल्ली\nगल्ली बेल्ली: दादर खाऊगल्ली\nBy मुंबई लाइव्ह टीम फूड अँड ड्रिंक्स\nमुंबईतील अनेक गल्ल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मुंबईकर गल्लोगल्ली फेमस असलेल्या खाद्यपदार्थांच्या नेहमीच शोधात असतात. अशाच मुंबईतील काही प्रसिद्ध खाऊ गल्ल्यांमधील खाद्यपदार्थांची माहिती 'मुंबई लाइव्ह' तुम्हाला 'गल्ली बेल्ली' या शोच्या माध्यमातून देत आहे. तर पाहूया, दादरमधील प्रसिद्ध खाऊ गल्लीमधील काही प्रसिद्ध खाद्यपदार्थ...\nनंदादीप बिस्कीट मार्ट श्री फ्रॅन्की वाला\nबाळू्स क्लासिक फास्ट फूड\nमेओनिज पनीर ग्रील सॅण्डविज\nमुंबई वगळता राज्यात ३ सदस्यीय प्रभाग पद्धत मंजूर\nBig Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nसर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले\nअन् पंजाब किंग्सला 'ती' चूक पडली महागात\nगेल्या ८ महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींवर अत्याचार\nआयफोन-१३ अखेर बाजारात लाँच\nGanesh Chaturthi 2021 : मुंबईतील अप्रतिम आणि स्वादिष्ट उकडीचे मोदक\nलसीचा स्लॉट उपलब्ध असल्यास मिळणार अलर्ट, IIT-मुंबईकडून अॅप विकसित\nमुंबईचा वडापाव सातासमुद्रापार, मराठी तरूणानं परदेशींना लावली चटक\nWorld Vada Pav Day : वडापावला फ्यजुन तडका, ट्राय करा वडापावचे 'हे' ७ हटके प्रकार\nखाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ स्पर्धेचं आयोजन\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/08/blog-post_75.html", "date_download": "2021-09-22T18:11:38Z", "digest": "sha1:LLDX5GGO4JWQPBJDE2T3ZCMP2CHIPABT", "length": 17873, "nlines": 72, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "‘मिशन काश्मीर’ फत्ते - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social ‘मिशन काश्मीर’ फत्ते\nगेली ७०-७२ वर्षं चर्चेचा, वादाचा विषय ठरलेले, जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्याची, त्यातील काही वादग्रस्त तरतुदी वगळण्याची ऐतिहासिक शिफारस केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० आणि ३५ अ ही कलमे हटवण्याची शिफारस केल्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे ‘मिशन काश्मीर’ आज फत्ते झाले. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचे द्विभाजन केल्याने आता काश्मीरमध्ये ३७० कलमांतर्गत मिळणारे विशेषाधिकार संपुष्टात आले आहेत. केंद्राने लडाखलाही एका वेगळ्या राज्याचा दर्जा दिला आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू आणि काश्मीर राज्यातील वेगळी राज्यघटना संपुष्टात येईल. याबरोबर काश्मीरचा स्वतंत्र झेंडाही रद्द होणार आहे. या बरोबरच काश्मीरमधील लोकांचे दुहेरी नागरिकत्व संपुष्टात येणार आहे. भारतीय संसद यापुढे काश्मीरसाठीही सर्वोच्च असेल. शिवाय भारतीयांना काश्मीरमधील संपत्ती खरेदी करण्याचा आणि काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हा मोदी सरकारचा आजवरचा सर्वात धाडसी निर्णय म्हणावा लागेल.\nगब्बर झाले ते फक्त फुटीरतावादी आणि राजकारणी\nभूतलावरील स्वर्ग असा काश्मीरचा उल्लेख केला जात असला तरी या प्रदेशाला गेल्या सात दशकांपासून दहशतवादाने ग्रासले आहे. रक्तपात व हिंसाचार झाल्याशिवाय येथील दिवस मावळतच नाही, अशी परिस्थिती येथे गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. परिणामी सर्वसामान्य काश्मीरींच्या जीवनमानात फारशी सुधारणा झाली नाही, गब्बर झाले ते फक्त फुटीरतावादी आणि राजकारणी स्वातंत्र्यावेळी जम्मू-काश्मीर संस्थान असताना तत्कालीन डोग्रा शासक महाराजा हरिसिंग यांनी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर जम्मू आणि काश्मीर ऑक्टोबर १९४७मध्ये भारतात समाविष्ट झाले. त्यानंतर काश्मीरमधील लोकप्रिय नेते शेख अब्दुल्ला यांच्याकडे सत्ता आली. त्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करून राज्यघटनेत कलम ३७० समाविष्ट करण्यात आले. या कलमानुसार संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण हे विषय केंद्राकडे ठेवून जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात दिल्लीत १९५२मध्ये झालेल्या करारानुसार राज्यघटनेतील काही तरतुदी राष्ट्रपतींच्या आदेशाने १९५४मध्ये करण्यात आल्या. त्या वेळी कलम ३५अ राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. या कलमामुळे जम्मू-कश्मीर विधानसभेला अनेक विशेषाधिकार मिळाले.\nबाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता नकार\nया विशेषाधिकारानंतरही सर्वसामान्य काश्मीरींचे जीवनमान का उंचावले नाही दहशतवादी हल्ल्यांमुळे दररोज निष्पापांचे बळी का जात राहिले. सर्वसामान्या कश्मींरींच्या मुलांच्या हातात बंदूका किंवा दगड का आले व फुटीरतावादी नेत्यांची मुलं मुली परदेशात कसे शिकायला गेले दहशतवादी हल्ल्यांमुळे दररोज निष्पापांचे बळी का जात राहिले. सर्वसामान्या कश्मींरींच्या मुलांच्या हातात बंदूका किंवा दगड का आले व फुटीरतावादी नेत्यांची मुलं मुली परदेशात कसे शिकायला गेले अशा अनेक प्रश्‍नांचा जन्म झाल्यानंतरही कलम ३७० व ३५ अ ही भारतीय राजकारणाची आजवरची सर्वात मोठी दुखरी नस ठरल्याचे इतीहास सांगतो. आज भाजपाने ही कलमे हटविल्याने त्यांनी भारतिय संविधानाचा अपमान केल्याचा कांगावा काही संधी साधूंकडून केला जात आहे मात्र इतीहासाची पाने चाळल्यास असे लक्षात येते की, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम ३७० चा मसुदा तयार करण्यास नकार दिला होता. महाराजा हरिसिंग यांचे एकेकाळचे दिवाण असलेल्या व तत्कालीन बिनखात्याचे मंत्री असलेल्या गोपाळस्वामी अय्यंगार यांनी शेख अब्दुल्ला यांच्याशी सल्लामसलत करून या कलमाचा मसुदा तयार केला. कदाचित ही तत्कालिन गरज देखील होती. या कलमांनुसार, कलम ३५- अन्वये जम्मू-काश्मीरमधील मूळ रहिवाशांना काही विशेष अधिकार देण्यात आले.\nसंसद ही सर्वोच्च असली तरी.....\nजम्मू-काश्मीर राज्यात मालमत्ता खरेदी करण्यास या राज्याच्या मूलनिवासींव्यतिरिक्त अन्य रहिवाशांना परवानगी नाही. सरकारी नोकरीदेखील त्यांच्यासाठी स्वप्नच ठरले आहे. एवढेच नव्हे तर सरकारी मदत, महाविद्यालयात प्रवेश, राज्य सरकारच्या शिष्यवृत्या आदी सुविधा व सवलतींनाही हे दुय्यम नागरिक पारखे होते. अगदी कालपर्यंत येथे ‘काश्मीरेतर’ नागरिकांना जमीन खरेदी-विक्रीस, उद्योगांच्या स्थापनेस परवानगी नसल्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या ७० वर्षांत सामाजिक स्थितीत फरक पडला नाही. केंद्र सरकारची इच्छा असूनही येथे काहीही करण्यास अनेक अडथडे होते. गंभीर बाब म्हणजे भारतीय लोकशाहीत संसद ही सर्वोच्च असली तरी जम्मू-कश्मीरबाबत आपल्या संसदेलाही या कलमांमुळे मर्यादा होत्या. जम्मू-काश्मीरला उर्वरित भारताशी सर्वार्थाने एकरूप करण्यात ३७० कलम हाच मोठा अडथळा ठरत होता. जोपर्यंत जम्मू-कश्मीर हे भाराताच्या अन्य राज्यांप्रमाणेच एक राज्य आहे असे मानले जात नाही तोपर्यंत राष्ट्रीय एकता आणि एकात्मता साधली जाऊच शकणार नाही, असा विचार गेल्या काही वर्षांपासून जोर धरत होता. यामुळे कलम ३७० व ३५ अ हटविण्याची मागणी पुढे येत होती मात्र मोदी सरकार हा धाडसी निर्णय इतक्या लवकर घेईल याचा कोणी विचारही केला नसेल.\nधाडसी व क्रांतीकारी निर्णय\n३५ अ रद्द झाल्यास जम्मू आणि काश्मीरची स्वायत्तता लोप पावेल, मुस्लिम बहुसंख्य असलेल्या या राज्यात सामाजिक बदल होतील, अशी भीती राजकीय पक्ष आणि फुटीरतावादी संघटना दाखवत होत्या. मात्र देशातील अन्य भागांमध्ये राहणारे २० कोटींपेक्षा जास्त मुसलमान केवळ सुरक्षितच नसून गुण्यागोविंदाने राहत आहेत हे जाणीवपुर्वक लपवले जात होते. आज ही वादग्रस्त कलमे हटविण्यात आल्याने तेथील मुसलमान दहशतीखाली असल्याचा कांगावा काही नेत्यांकडून केला जात आहे. मात्र देशातील सच्चा मुसलमान नव्हे तर त्यांच्या नावाने राजकीय दुकानदारी चालवणारे नेते भीती खाली आहे. या नेत्यांच्या सोईच्या राजकारणामुळे आतापर्यंत २४ हजारपेक्षा जास्त भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. हे कलम रद्द करण्यात आल्याने दुहेरी नागरिकत्वाचा विषय संपुष्टात येईल, जम्मू-काश्मीरबाबत कुठलाही नवा कायदा करण्यासाठी आता राज्य सरकारच्या संमतीची गरज नसेल, राज्य सरकारच्या कायद्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकेल, अन्य राज्यातील नागरिकांना आता जम्मू-काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करता येईल, गुंतवणूक करता येईल, जम्मू-काश्मीर पोलीस केंद्र सरकारच्या, केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारित येतील, जम्मू-काश्मीर राज्याचा स्वतंत्र झेंडा होता. तो आता नसेल. यामुळे आता खर्‍या अर्थाने राज्याचे सामाजिक आणि राजकीय चित्र पालटू शकते. यामुळे या धाडसी व क्रांतीकारी निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रींय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतूक करायलाच हवे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाह���\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t244/", "date_download": "2021-09-22T17:07:03Z", "digest": "sha1:VU5OAXQ2D6M6LUDUMVYMK77SABPVTGSH", "length": 5010, "nlines": 110, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-माझी परी......................", "raw_content": "\nगोड गोंडस हळव्या मनाची\nएक परी कुठेतरी हरवलीय माझी\nलाउन जिव कशी नकळत जायची\nलहान मुलीसारखी अगदी निरागस हसायची\nचिडायची कधीकधी, अगदी मुळुमुळु रडायची\nकाही बोललो मी तर कधी लटके लटकेच रागवायची\nमाझी गोंडस परी माझ्यावर भरपुर प्रेम करायची\nजगायची माझ्यासाठीच अगदी मनामद्ये बसवायची\nस्वतःचे अश्रु लपवुन ठेवुन माझे डोळे पुसायची\nबोलायची मरेन तुझ्याशिवाय कदाचीत\nराहीन रे नेहमीच सोबत तुझ्या\nनजरेआड गेलो जरा की अस्वस्थ व्ह्यायची\nसापडलो नाही मी की ति वेड्यासारखी व्हायची\nऐकायची गोष्ठी अगदी लहान मुलीसारख्या\nमाझ्यासाठी रात्र रात्र जागायची\nमाझी गोंडस परी माझ्यावर भरपुर प्रेम करायची\nकाय जाणे काय झाले\nमाझी परी कुठेतरी हरवली\nमला एकटा सोडुन गेली कुठे जाऊन लपली\nआता शोधतोय फक्त तिच्या पाऊलखुणा\nशब्दही तिचेच होते,भावनाही तिच्याच होत्या\nभावनांतुन बनलेल्या कविताही तिच्याच होत्या\nमी कुठेच नव्हतो मी होतो \"निमीत्तमात्र\"...............\nआता शोधतोय फक्त तिच्या पाऊलखुणा\nशब्दही तिचेच होते,भावनाही तिच्याच होत्या\nभावनांतुन बनलेल्या कविताही तिच्याच होत्या\nमी कुठेच नव्हतो मी होतो \"निमीत्तमात्र\"...............\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/janhvi-kapoor-photos/", "date_download": "2021-09-22T18:00:48Z", "digest": "sha1:SMVMUTQXGMI2WULYSZFZ264LTFPIQ3JM", "length": 4776, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Janhvi Kapoor photos - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nमोनोकिनीनंतर जान्हवी कपूरचा पारंपरीक अवतार; पहा फोटो\nआचार्य अत्रे: ‘विनोदाचा’ जन्म\nविनोदाचे हत्यार म्हणून वापरणारे, अन्याय, चुकीच्या गोष्टींवर सडकून टीका करणारे, लेखक, फर्डे वक्ते, विनोदाचे प्रमाण, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे कार्यकर्ते, नेते, साहित्यासह राजकारणात ठसा उमटवणारया दुर्मिळ व्यक्तींपैकी आचार्य अत्रेंचा सार्थ अर्थाने ‘विनोदाचा’ जन्म १३ ऑगस्ट १८९८ ला सासवड येथे झाला.\nडॉ. अनिल सपकाळ [email protected] गेल्या दीड वर्षांत विद्यार्थी आणि अगदी अजिबात संगणक न वापरणारा शिक्षकही ‘ऑनलाइन’ शिक्षणाला सर���वला. माध्यमबदलाने काही प्रमाणात सोय के ली,...\nगद्धेपंचविशी : विद्यार्थी नेता ते डोळ्यांचा डॉक्टर\nडॉ. तात्याराव लहाने [email protected] ‘‘ विविध चळवळी,आंदोलनानं माझ्या वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात झाली आणि मी विद्यार्थी नेता बनलो. त्यासाठी तुरुंगवास भोगला, पण यशही चाखलं. मात्र...\nज्येष्ठांचे लिव्ह इन : तावूनसुलाखून तेजाळलेलं नातं\nवोल्गा यांचं मूळ नाव पी. ललिता कुमारी. त्यांच्या ‘वोल्गा’ या लेखन नामामागे एक कहाणी आहे. || सरिता आवाड भारतीय प्रादेशिक चित्रपटांच्या समांतर प्रवाहात ज्यांना...\nजमलेले लोक सापाला मारण्याचा आग्रह करत होते. || संपदा सोवनीघरात, परिसरात साप निघाला की कुणीतरी सर्पमित्राला बोलावणं आणि त्यानं साप पकडून नेणं, हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/ind-vs-eng-4th-test-live-updates-england-wins-toss-team-india-2-changes-umesh-yadav-shardul-thakur-included-in-playing-xi-vjb-91", "date_download": "2021-09-22T16:35:10Z", "digest": "sha1:SXQBH66R4BHIH2DBDQ4BKT7LLHNWJKNV", "length": 23345, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | IND vs ENG 4th Test: इशांत, शमी संघातून बाहेर; पाहा Playing XI", "raw_content": "\nInd vs Eng 4th Test: टॉस जिंकून इंग्लंडची प्रथम गोलंदाजी\nIndia vs England 4th Test Live Updates: कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत असताना चौथ्या कसोटीचा टॉस (Toss) इंग्लंडचा (England) कर्णधार जो रूटने (Joe Root) जिंकला आणि भारताला (Team India) प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघात अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (Ashwin) खेळणार का हा प्रश्न साऱ्यांच्याच मनात होता. विराटने (Virat Kohli) टॉसच्या वेळी संघात दोन बदल असल्याचे सांगितले पण त्या बदलांमध्ये उमेश यादव (Umesh Yadav) आणि शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) या दोन वेगवान गोलंदाजांना संघात संधी मिळाली. मोहम्मद शमी (Mohd Shami) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) हे दोघेही दुखापतीमुळे (Niggles) संघाबाहेर असल्याचे विराटने सांगितले. पण अश्विनला मात्र संघात अद्यापही स्थान देण्यात आलेले नाही. इंग्लंडनेदेखील दोन बदल केले. ओली पोप आणि ख्रिस वोक्स या दोघांना जोस बटलर आणि सॅम करन यांच्या जागी संघात स्थान मिळाले.\nपाहा दोन्ही संघाचे Playing XI-\nभारतीय संघ- रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मज सिराज\nइंग्लंडचा संघ- रॉरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, ओली रॉबिन्सन, ओली पोप, ख्रिस वोक्स, जिमी अँडरसन.\nआर अश्विन पुन्हा चर्चेत\nभारतीय संघात रविचंद्रन अश्विनला स्थान देण्याबाबत सोशल मिडीयावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पण भारतीय संघाने केलेल्या दोन बदलांमध्ये अश्विनला संधी देण्यात आली नाही. याबद्दल विराट कोहलीला विचारले असता, तो म्हणाला की आमचे वेगवान गोलंदाज ओव्हर द विकेट गोलंदाजी करतात. त्यांच्या पायांच्या ठशाचा उपयोग जाडेजाला जास्त होऊ शकतो. तसेच, आमची सलामी जोडी दमदार खेळ करत आहे. अशा वेळी फलंदाजीत दम असायला हवा. आम्ही आता कोणतीही जोखीम उचलण्यास तयार नाही.\nदरम्यान, अश्विनला संधी न देता उमेश यादवला संघात स्थान दिल्यामुळे सोशल मिडीयावर विराट आणि कोच रवी शास्त्री यांच्यावर चाहत्यांनी प्रचंड टीका केली.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित स��नवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अं��र्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/remedisivir-less-than-sanctioned-to-maharashtra-psp05", "date_download": "2021-09-22T18:02:48Z", "digest": "sha1:WOTND53D6FCMTFJ4RCUEX7DZ4U6VWNNK", "length": 24919, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महाराष्ट्राला मंजुरीपेक्षा कमी रेमडेसीविर", "raw_content": "\nमहाराष्ट्राला मंजुरीपेक्षा कमी रेमडेसीविर\nमुंबई : कोविडची (Covid) विदारक स्थिती पाहून केंद्राने महाराष्ट्राला सर्वाधिक 5,36,248 रेमडेसिविर (Remadesivira) इंजेक्शन डोस मंजूर केले. मात्र त्यातील केवळ 1,47,332 डोस प्राप्त झाले असल्याचे माहितीच्या अधिकारात (RTI) समोर आले. आरटीआय (RTI) कार्यकर्ते जितेंद्र घाडगे (Jitendra Ghadage) यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने सर्वाधिक 5,36284 रेमडेसिविर (Remadesivira) इंजेक्शन महाराष्ट्राला मंजूर केले.\nमात्र प्रत्यक्षात राज्याला 3,29,700 इंजेक्शन मिळाले. इंजेक्शन पुरवणाऱ्या एका कंपनी कडून 3,53,916 इंजेक्शन येणे अपेक्षित असतांना त्यापैकी केवळ 1,47,332 इतकेच इंजेक्शन्स प्राप्त झाले, त्यामुळे महाराष्ट्राला फटका बसला असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.\nरेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण केलेले आकडे पाहिले तर असे दिसते की देशात सर्वाधिक 5,14,612 इंजेक्शन तामिळनाडू राज्याला मिळाले तर त्रिपुरा राज्याला सगळ्यात कमी म्हणजे 720 इंजेक्शन्स मिळाले आहेत. प्रत्यक्षात इंजेक्शन मिळाल्याची माहिती पाहिली तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.\nहेही वाचा: ढगफुटीच्या हिटलिस्टवर महाराष्ट्र\nएचएलएल लाईफ केअर नामक शासकीय कंपनीने एकूण सात वेगवेगळ्या औषध कंपन्यांकडून रेमदेसीविर इंजेक्शन्स मागवून ते सर्व राज्यांना वाटप केले. मात्र हे इंजेक्शन उशिरा मिळाल्याने त्याचा खूप मोठी किंमत सर्वसामान्य लोकांना मोजावी लागली. दुसरी लाट ऐन भरात असतांना एप्रिल आणि मे महिन्यात बऱ्याच गरजूंना हे इंजेक्शन काळ्या बाजारात 10 ते 80 हजार रुपये मोजून खरेदी करावे लागले.\nमहाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांनी कोविड संसर्गा संदर्भात पारदर्शकतेने आकडेवारी जाहीर केली, त्यामुळेच त्याचा फायदा झाला असून या राज्यांना रेमदेसीविर चा सगळ्यात अधिकचा साठा मिळाला.पारदर्शकते अभावी उत्तर प्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यांना फटका बसला असून त्यांना फार कमी प्रमाणात साठा मिळाला.गुजरातला केवळ 5184 इंजेक्शन देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त एचएलएल कंपनीने 46 करोड कोव्हीशिल्ड व्हॅक्सीन एकूण 7245 कोटी रुपयात सिरम इन्स्टिट्यूट कडून घेतली आहेत. तसेच 26 करोड कोव्हॅक्सीन 4095 कोटी रुपये खर्चून भारत बायोटेक कडून विकत घेतली असल्याचे ही माहितीच्या अधिकारात सांगितले आहे.\nहेही वाचा: Khed : दिल्लीला महाराष्ट्र कळत नाही\nसगळ्या राज्य सरकार यांनी पारदर्शकतेने कोविड संसर्गाची आकडेवारी जाहीर करणे फार महत्त्वाचे आहे. नाहीतर त्याचा फटका त्याच राज्यातील सामान्य जनतेला बसतो. आपल्याकडे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोविडच्या नवीन लक्षणांवर लागणाऱ्या औषध उपचारांची सोय आधीच करणे गरजेचे आहे.\n-जितेंद्र घाडगे , संयोजक , दी यंग व्हीसलब्लॉवर्स फाउंडेशनचे संयोजक\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आ��े. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष ए���रलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-yaduveer-gopal-raj-urs-is-named-wodeyar-heir-4913523-NOR.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T18:24:58Z", "digest": "sha1:LPEUGX6666EF7MT6DP5LBP66LBTME4BX", "length": 4478, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Yaduveer Gopal Raj Urs is named Wodeyar heir | दत्तकविधान सोहळ्यानंतर यदुवीर गोपाल राज उर्स मैसूरच्या संस्थानाचे नवे वारसदार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदत्तकविधान सोहळ्यानंतर यदुवीर गोपाल राज उर्स मैसूरच्या संस्थानाचे नवे वारसदार\nबेंगळुरू - यदुवीर गोपाल राज उर्स यांची आज मैसूरच्या राजघराण्याचा नवीन वारस म्हणून घोषणा करण्यात आली. महाराणी प्रमोद देवी यांनी त्यांना औपचारिकरित्या दत्तक घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. प्रमोद देवी या दिवंगत महाराज श्रीकांतदत्त नरसिंहराज वडियार यांच्या पत्नी आहेत.\nअखेरचे महाराज जयचमराजेंद्र वडियार यांच्या ज्येष्ठ कन्या राजकुमारी गायत्री देवी यांचे यदुवीर हे नातू आहेत. कौटुंबीक परंपरेनुसार हा दत्तकविधान सोहळा संपन्न झाला. माझ्या या निर्णयाने माझे दिवंगत पती नक्कीच आनंदी असतील अशी अपेक्षा यावेळी भावूक झालेल्या महाराणी प्रमोद देवी यांनी व्यक्त केल्या. महाराजांच्या बहिणी आणि नातेवाईकांशी सल्लामसलत करून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.\nवडियार राजघराण्याचे अखेरचे वारसदार श्रीकांतदत्त नरसिंहराज यांचा 10 डिसेंबर 2013 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. ते जयचमराजेंद्र वडियार यांचे एकुलते एक सुपुत्र होते. या दत्तक सोहळ्यानंतर यदुवीर यांचे नामकरण यदुवीर कृष्णदत्त चमराजा वडियार असे करण्यात आले.\nवडियार राजघराण्याचे मैसूरच्या संस्थानावर 1399 ते 1947 दरम्यान राज्य होते. अखेरचे महाराज जयचमराजेंद्र वडियार हे 1940 पासून स्वातंत्र्यापर्यंत म्हणजे 1947 पर्यंत राजे होते. त्यानंतर संस्थाने खालसा करण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vasantlimaye.wordpress.com/2020/08/09/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-22T16:33:11Z", "digest": "sha1:Z7BM2DDVN7BBUS3WVGYIJ6DGMAOLEFHM", "length": 31476, "nlines": 111, "source_domain": "vasantlimaye.wordpress.com", "title": "किनारा मला पामराला | vasantlimaye किनारा मला पामराला – vasantlimaye", "raw_content": "\nपरवाच मित्राची आई गेली. वय बरंच, पंच्याऐशीच्या पुढे. ‘सुटल्या बिचाऱ्या’ असंही कुणीतरी वैकुंठात म्हटलेलं कानी पडलं. वैकुंठात एक विचित्र कडवट, आंबूस गोड वास असतो. मी जळणाच्या वखारी समोर एका दगडी भिंतीवर बसलो होतो. एक नऊवारीतल्या वयस्कर बाई, ‘आवं, इथे ‘सावडायचा’ कार्यक्रम कुटं चाललाय’ म्हणून विचारत आल्या. गर्द उद्यानापलिकडील गर्दी असलेल्या शेडकडे निर्देश करून, ‘तिकडे विचारा’ म्हणून त्यांना वाटेला लावलं. खरखरीत आवाजात ‘मोघे’गुरुजींचे स्पष्ट मंत्रोच्चार ऐकू येत होते. इथलं हिरवंगार उद्यान देखील उदास वाटतं. फोनवर कळलं की नातेवाईक मंडळी पोचायला अजून अर्धा तास तरी लागणार. तिथल्याच चहाच्या स्टॉलवरून एक कागदी कपातला चहा घेतला. नाकातला तो वास आणि जिभेवरील चिकट मिट्ट गोड चव, मला सारंच असह्य झालं होतं. मी पट्कन गाडीत जाऊन बसलो. गाडीच्या काचा बंद करून मी एसी सुरू केला. ड्रायव्हरला म्हणालो, ‘चल, आपण एक चक्कर मारून येऊ’ म्हणून विचारत आल्या. गर्द उद्यानापलिकडील गर्दी असलेल्या शेडकडे निर्देश करून, ‘तिकडे विचारा’ म्हणून त्यांना वाटेला लावलं. खरखरीत आवाजात ‘मोघे’गुरुजींचे स्पष्ट मंत्रोच्चार ऐकू येत होते. इथलं हिरवंगार उद्यान देखील उदास वाटतं. फोनवर कळलं की नातेवाईक मंडळी पोचायला अजून अर्धा तास तरी लागणार. तिथल्या��� चहाच्या स्टॉलवरून एक कागदी कपातला चहा घेतला. नाकातला तो वास आणि जिभेवरील चिकट मिट्ट गोड चव, मला सारंच असह्य झालं होतं. मी पट्कन गाडीत जाऊन बसलो. गाडीच्या काचा बंद करून मी एसी सुरू केला. ड्रायव्हरला म्हणालो, ‘चल, आपण एक चक्कर मारून येऊ’ मला तिथे थांबणं अशक्य होतं. नदीपाशी पोचल्यावर मी काचा उघडून एक खोल मोकळा श्वास घेतला, तेव्हा कुठे जरा बरं वाटलं. मृत्यूचा तो निकट गंध अस्वस्थ करणारा होता.\nतसा मी अनेकदा वैकुंठाला आलो आहे. मोठ्या धीरानं अनेकांचं सांत्वन केलं आहे. लहानपणी शाळेत असतांना केवळ कुतूहलापोटी, ‘नी. गो. पंडितराव’ या लाडक्या सरांच्या अंत्ययात्रेबरोबर ठाण्याच्या स्मशानात गेलो होतो. थोड्याच वेळात कुणीतरी वडिलधाऱ्या माणसानी, ‘चला रे पोरांनो, तुम्ही इथे यायचं नसतं’ असं झापून आम्हाला घरी पिटाळलं होतं. ‘आयुष्याचा शेवट चितेवर होतो’ एवढंच कळण्या इतपत अक्कल होती. एक नक्की की भीती वाटली नव्हती. पुढे गिर्यारोहणात दोन तीनदा जवळच्या सहकाऱ्यांचा मृत्यू पाहण्याची पाळी आली. दुःख होतं, पण तेव्हा त्याची अटळता मी सहजपणे स्वीकारली होती. आता कदाचित वयाचा परिणाम असेल, पण अस्वस्थता होती येवढं मात्र खरं’ असं झापून आम्हाला घरी पिटाळलं होतं. ‘आयुष्याचा शेवट चितेवर होतो’ एवढंच कळण्या इतपत अक्कल होती. एक नक्की की भीती वाटली नव्हती. पुढे गिर्यारोहणात दोन तीनदा जवळच्या सहकाऱ्यांचा मृत्यू पाहण्याची पाळी आली. दुःख होतं, पण तेव्हा त्याची अटळता मी सहजपणे स्वीकारली होती. आता कदाचित वयाचा परिणाम असेल, पण अस्वस्थता होती येवढं मात्र खरं कधी दुरून तर कधी जवळून आपला आणि मृत्यूचा संबंध येतोच. बहुतेक वेळेस ‘हॅः, माझा काय संबंध कधी दुरून तर कधी जवळून आपला आणि मृत्यूचा संबंध येतोच. बहुतेक वेळेस ‘हॅः, माझा काय संबंध’ अश्या बेफिकीरीने ‘तो’ अप्रिय विषय मी झटकून टाकत असे. त्यादिवशी मात्र माझी अस्वस्थताच मला अस्वस्थ करत होती.\nकदाचित जमा-खर्च मांडायची वेळ आली असावी. दोनच वर्षांपूर्वी खूप जुने मित्र एकत्र भेटले. कित्येक आठवणींना उजाळा मिळाला म्हणून मजा आली. आता मागे वळून पाहतांना, वळणा वळणांचा रस्ता दिसतो. तसं पहिलं तर आजवर चुकत माकत शिकत आलो. आयुष्यात मस्ती खूप केली. लहानपणी आई-वडिलांचा धाक असूनही, त्यांची नजर चुकवून व्रात्यपणा केला. कधी घरून सुटे पैसे ढापून शाळेसमोरच्या भैय्याकडून आईसफ्रूट खाल्लं, तर समोरच्या ‘स्वागत’मधे बसून चोरून बटाटावडा खाल्ला. वडिलांचे ठाण्यात क्लासेस, त्यामुळे त्यांचे विद्यार्थी सर्वदूर पसरलेले. त्यातून आमचे फादर ‘जगमित्र’ कॉलेजला जायला लागल्यानंतर, पुलावरून जाण्याचा कंटाळा म्हणून एका लोकलमधून दुसऱ्या लोकलमध्ये उडी मारून, एक नंबर प्लॅटफॉमला आल्याबद्दल घरी कुणीतरी अर्जंट ‘रिपोर्ट’ दिला होता. मग संध्याकाळी घरी साग्रसंगीत पूजा झाली. एकंदरीत उनाडपणा मनसोक्त केला. आठवीत असतांना वर्गात नंबर घसरत घसरत एकतीसावर पोचला. घरून प्रगतीपुस्तकावर बाबांची सही आणणं भाग होतं. घरी यथासांग ‘कौतुक’ होणार म्हणून मन घट्ट करून बाबांच्या हाती प्रगतीपुस्तक दिलं. काहीच न होता बाबांनी सही केली आणि म्हणाले, ‘बाळकोबा’ आयुष्यात काही बनायचं असेल तर एकतीसातील तीन काढून टाकता आला तर बघा कॉलेजला जायला लागल्यानंतर, पुलावरून जाण्याचा कंटाळा म्हणून एका लोकलमधून दुसऱ्या लोकलमध्ये उडी मारून, एक नंबर प्लॅटफॉमला आल्याबद्दल घरी कुणीतरी अर्जंट ‘रिपोर्ट’ दिला होता. मग संध्याकाळी घरी साग्रसंगीत पूजा झाली. एकंदरीत उनाडपणा मनसोक्त केला. आठवीत असतांना वर्गात नंबर घसरत घसरत एकतीसावर पोचला. घरून प्रगतीपुस्तकावर बाबांची सही आणणं भाग होतं. घरी यथासांग ‘कौतुक’ होणार म्हणून मन घट्ट करून बाबांच्या हाती प्रगतीपुस्तक दिलं. काहीच न होता बाबांनी सही केली आणि म्हणाले, ‘बाळकोबा’ आयुष्यात काही बनायचं असेल तर एकतीसातील तीन काढून टाकता आला तर बघा’ हे सारंच अनपेक्षित होतं आणि म्हणूनच तो प्रसंग मनावर कोरला गेला. पुढील आयुष्यात काहीही करतांना सर्वोत्तमाचा प्रयत्न करायचा यासाठी तो एक महत्त्वाचा धडा होता. अकरावीत पहिला नंबर, आयआयटी प्रवेश परीक्षेत संपूर्ण भारतात एकशे सोळाव्वा क्रमांक अश्या अवघड शिड्या मी लीलया चढत गेलो. सर्वोत्तमाचा ध्यास हे वेड तेव्हा लागलं.\nरुईया कॉलेजात असतांना, केवळ कुतूहलापोटी पेब किल्ल्यावर (विकटगडावर) हाईकला गेलो आणि डोंगरवाटांनी वेड लावलं. तिथून ‘आयआयटी’त गेल्यावर गिर्यारोहण, हा छंद ते ध्यास असा प्रवास कसा झाला ते कळलंच नाही. आज मागे वळून पाहतांना, ‘इंजिनीयर’ का व्हायचं होतं’ या प्रश्नाशी मी अडखळतो. खरं सांगायचं तर ती रीत होती, यशस्वी होण्याचा तो एक राजमार्ग होता येवढंच’ या प्रश्नाशी मी अडखळतो. खरं सांगायचं तर ती रीत होती, यशस्वी होण्याचा तो एक राजमार्ग होता येवढंच मेकॅनिकल इंजिनीयरिंग म्हणजे काय हे कळण्याची अक्कल नव्हती, फक्त या ‘ब्रँच’ची चलती आहे हे ठाऊक होतं. होस्टेलमधे समवयस्कांबरोबर राहणं ही चैन होती. तुटपुंजा पॉकेटमनी ही अडचण होती पण कदाचित त्यामुळे बहकलो नाही, भरकटलो नाही. एक अफाट झिंग आणणारं स्वातंत्र्य होतं. एक मस्ती आणि दुर्दम्य आत्मविश्वास होता. अभ्यास यथातथाच पण गिर्यारोहण, नाटक हे छंद मनसोक्त जोपासता आले.\nआयआयटीतून बाहेर पडल्यावर, पाचसहा वर्षांचा काळ अस्वस्थ करणारा, उत्साही साहसांचा धमाल काळ होता. वर्षात हिमालयातील दोन मोहिमा करायच्या हे ठरलेलं होतं. वडिलांनी तेविसाव्व्या वर्षी, ‘आता तुम्ही तुमचं पहा’ अशी स्वच्छ ताकीद दिली. मी हे माझं भाग्य समजतो. कारण पुढे देखील अचाट, अफाट स्वप्नं पाहतांना आणि त्यांच्यामागे बेभानपणे धावतांना, माझे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. पाचसहा नोकऱ्या झाल्या. त्याच काळात आम्ही काही ‘डोंगरी’ मंडळी एकत्र आलो आणि शाळकरी लहान मुलांसाठी कान्हेरी, सिंहगड येथे साहस शिबिरं भरवू लागलो. तेव्हा ही संकल्पना नवीन असूनही तुफान प्रतिसाद मिळाला. यातूनच या क्षेत्रातील पुढील शिक्षणासाठी स्कॉटलंडला जाण्याची भन्नाट अशक्यप्राय कल्पना सुचली. १९८२ साल, त्याकाळी लाखभर रुपये खर्च येणार होता. त्याआधी वर्षभर नन्नाचे पाढे ऐकत, ‘फार तर काय नाही म्हणतील’ हा महत्त्वाचा धडा शिकून, चिकाटी न सोडता मी आउटडोअर एज्युकेशन मधील एक वर्षाचा डिप्लोमा करण्यासाठी एडिंबरो येथे दाखल झालो. डिप्लोमा, मग डोंगराएव्हढं कर्ज फेडण्यासाठी सौदी अरेबियातील नोकरी. त्यानंतर खिशात चार पैशे खुळखुळवत, अंगठा दाखवत ‘हिचहायकिंग’ करत केलेली दोन महिन्याची युरोप सफर. ‘पुढे काय’ हा महत्त्वाचा धडा शिकून, चिकाटी न सोडता मी आउटडोअर एज्युकेशन मधील एक वर्षाचा डिप्लोमा करण्यासाठी एडिंबरो येथे दाखल झालो. डिप्लोमा, मग डोंगराएव्हढं कर्ज फेडण्यासाठी सौदी अरेबियातील नोकरी. त्यानंतर खिशात चार पैशे खुळखुळवत, अंगठा दाखवत ‘हिचहायकिंग’ करत केलेली दोन महिन्याची युरोप सफर. ‘पुढे काय’, भविष्य हे सारेच विचार तेव्हा दूरस्थ होते. समोर येईल तो अडचणीचा डोंगर आपला, मग कमावलेली कल्पकता आणि सर्व शक्तीनिशी त्याला भिडण��� हेच सुचत असे. तो साराच रगेल, कलंदर प्रवास स्वप्नवत होता. मी खूप समृध्द होऊन परत आलो.\nकोकणकडा, गिर्यारोहण मोहिमा, लहान मुलांसाठी ‘रानफूल’ या माध्यमातून आयोजित होणारी परिसर्ग शिबिरे, यासोबतच ब्रिटीश मित्रांबरोबर ‘हाय प्लेसेस’ या कंपनीत सहभाग अशी सारी धमाल सुरु होती. छायाचित्रणाच्या छंदातून सादर केलेली, ‘तो क्षण, ती जागा आणि मी’ अशी तीन प्रदर्शने झाली. ‘उद्या कधी उजाडणारच नाही’ अश्या धुंदीत अनेक साहसांना सामोरा जात होतो. पोटापाण्यासाठी पैसे लागतात हे भान होतं आणि स्वार्थ सांभाळण्याची आळशी अक्कलहुशारी होती. भविष्यासाठी बेगमी किंवा हात राखून खर्च करणं कधी जमलंच नाही. तसं काय, काहीही हात राखून करणं हा स्वभावच नव्हता याच प्रवासात मृणालची सोबत मिळाली आणि अनेक समविचारी साहसी वेडे जिवलग मित्र जमा झाले. ‘आउटडोअर मॅनेजमेंट डेव्हेलपमेंट’ म्हणजेच साहसी उपक्रमांचा एक वाहन म्हणून वापर करून, संघभावना आणि नेतृत्वगुणांच्या विकासासाठी प्रशिक्षण. याचा थोडा अनुभव ब्रिटनमधे गाठीशी बांधता आला होता. १९८९ साली तेच प्रशिक्षण कॉर्पोरेट क्षेत्रासाठी भारतात सुरु करून, एका नवीन क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली. काम अव्हानात्मक होतं, पण समाधान आणि आर्थिक स्थैर्य लाभलं. अफाट कष्ट आणि धाडसी निर्णय, यामुळे राजमाची ते गरुडमाची असा गेल्या तीस वर्षांचा रोलरकोस्टर प्रवास झाला आणि यात नशीबाने मृणालसारखी सहधर्मचारिणी मिळाली याच प्रवासात मृणालची सोबत मिळाली आणि अनेक समविचारी साहसी वेडे जिवलग मित्र जमा झाले. ‘आउटडोअर मॅनेजमेंट डेव्हेलपमेंट’ म्हणजेच साहसी उपक्रमांचा एक वाहन म्हणून वापर करून, संघभावना आणि नेतृत्वगुणांच्या विकासासाठी प्रशिक्षण. याचा थोडा अनुभव ब्रिटनमधे गाठीशी बांधता आला होता. १९८९ साली तेच प्रशिक्षण कॉर्पोरेट क्षेत्रासाठी भारतात सुरु करून, एका नवीन क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली. काम अव्हानात्मक होतं, पण समाधान आणि आर्थिक स्थैर्य लाभलं. अफाट कष्ट आणि धाडसी निर्णय, यामुळे राजमाची ते गरुडमाची असा गेल्या तीस वर्षांचा रोलरकोस्टर प्रवास झाला आणि यात नशीबाने मृणालसारखी सहधर्मचारिणी मिळाली रेवतीसारखी गुणी नक्षत्रासारखी मुलगी, नेटका प्रपंच आणि मृणालची सोबत, फारसा विचार न करता मी चक्क गृहस्थाश्रमी झालो होतो रेवतीसारखी गुणी नक्षत���रासारखी मुलगी, नेटका प्रपंच आणि मृणालची सोबत, फारसा विचार न करता मी चक्क गृहस्थाश्रमी झालो होतो एक गतिमान संतुलन, स्थैर्य सापडलं होतं. अशातच ‘लेखन हा आपला प्रांत नाही’, अशी पंधरा वर्षांपूर्वी सुरवात करून, काही कथा आणि ‘लॉक ग्रिफिन’ आणि ‘विश्वस्त’ अश्या अफाट यशस्वी कादंबऱ्या असा बेफाट लेखन प्रवास मजेत झाला. शांत सागरावर, लपलपणाऱ्या लाटा कापत वेगात निघालेल्या डौलदार जहाजावरील सफरीचा तो अनुभव होता. पायाखाली दमदार, धडधडणाऱ्या इंजिनाची आश्वासक थरथर होती. गालावर जाणवणारा यशस्वीतेचा भर्राट वारा आणि अफाट विस्तीर्ण क्षितिजावर पैलतीराचा मागमूसही नव्हता\nदहा बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. पहाटे मोटरसायकलवर गरुडमाचीला जातांना मी धडपडलो डोक्याला खोक आणि कॉलरबोन तुटलेलं. लगेच उपचार झाले. मी एका प्रोग्रॅमसाठी मास्तर म्हणून चाललो होतो. आसपास जीवाभावाचे सहकारी होते आणि मृणालनी लगेच माझा प्रोग्रॅम करण्याची जबाबदारी स्वीकारली. तातडीने विश्रांतीसाठी मला गाडीत घालून पुण्याला पाठवून देण्याची प्रेमळ जबरदस्ती झाली. म्हटलं तर किरकोळ प्रसंग पण माझ्या उधळलेल्या वारूला अचानक नकळत ब्रेक लागला होता. रेवतीनं तातडीनं दुसऱ्या दिवशी मोटरसायकल विकून टाकायला लावली हे अलाहिदा डोक्याला खोक आणि कॉलरबोन तुटलेलं. लगेच उपचार झाले. मी एका प्रोग्रॅमसाठी मास्तर म्हणून चाललो होतो. आसपास जीवाभावाचे सहकारी होते आणि मृणालनी लगेच माझा प्रोग्रॅम करण्याची जबाबदारी स्वीकारली. तातडीने विश्रांतीसाठी मला गाडीत घालून पुण्याला पाठवून देण्याची प्रेमळ जबरदस्ती झाली. म्हटलं तर किरकोळ प्रसंग पण माझ्या उधळलेल्या वारूला अचानक नकळत ब्रेक लागला होता. रेवतीनं तातडीनं दुसऱ्या दिवशी मोटरसायकल विकून टाकायला लावली हे अलाहिदा त्या काळातील अनेक छोटे छोटे प्रसंग आठवतात. क्लायंबिंग वॉलवर लवचिक तरुण मंडळी लीलया बागडतांना पाहणे, साध्या ट्रेकवर ‘झेपेल का त्या काळातील अनेक छोटे छोटे प्रसंग आठवतात. क्लायंबिंग वॉलवर लवचिक तरुण मंडळी लीलया बागडतांना पाहणे, साध्या ट्रेकवर ‘झेपेल का’ म्हणून टेन्शन येणे, सुटलेले पोट दडविण्यासाठी झब्बे आवडू लागणे, नव्यानं सापडलेला मधुमेह वाकुल्या दाखवणे, ‘काका, अंकल’ ही संबोधने राग न येता सवयीची होणे – असं काय काय तरी’ म्हणून टेन्शन येणे, ���ुटलेले पोट दडविण्यासाठी झब्बे आवडू लागणे, नव्यानं सापडलेला मधुमेह वाकुल्या दाखवणे, ‘काका, अंकल’ ही संबोधने राग न येता सवयीची होणे – असं काय काय तरी शिस्त, व्यायाम वगैरे यांच्याशी फारसं वैर नसलं तरी संबंध जुजबी. एक नक्की की शरीर नावाच्या यंत्राची हेळसांड केली नसली, तरी काळजी घेतलेली नाही हे खरं. ‘पाहू काय होईल ते शिस्त, व्यायाम वगैरे यांच्याशी फारसं वैर नसलं तरी संबंध जुजबी. एक नक्की की शरीर नावाच्या यंत्राची हेळसांड केली नसली, तरी काळजी घेतलेली नाही हे खरं. ‘पाहू काय होईल ते’ अशी अव्यक्त मिजास. काय झेपणार नाही याची जाणीव असल्यानं, आचरटपणा टाळण्याचं शहाणपण गेल्या काही वर्षात उन्मेखून राखलं. किनाऱ्यावरील धुक्यात दडलेला पैलतीर नक्कीच जाणवू लागला होता. भीती नाही वाटत, पण मर्यादेचं भान जाणवतं आहे.\nमला माणसं आवडतात. माझी लोकांशी मैत्रीही सहज होते. माझं कुणाशीही जमतं आणि माझ्यातील कुतूहल मला स्वस्थ बसू देत नाही. मान्यवर, सेलेब्रिटी मंडळी मला जास्त आवडतात असे टोमणे काहीवेळा ऐकू येतात. मला ते आकर्षण आहे, पण त्यात माझा स्वार्थ आहे. एखादा मान्यवर, सेलेब्रिटी असेल तर साहजिकच तो कुठल्या तरी क्षेत्रात पारंगत असतो, त्याचा व्यासंग असतो आणि यामुळे त्या ओळखीतून मला नक्कीच काहीतरी मिळतं. अशी मंडळी माझ्या जवळ का येतात हे मला न उलगडलेलं कोडं आहे. आणि निश्चितच हा फालतू विनय नाही माझा मनुष्यसंग्रह अफाट आहे आणि मलाही त्याचं आश्चर्य वाटेल असा आहे. गेल्या कित्येक वर्षातील माझी ती कमाई आहे किंवा वैभव आहे आणि म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान समजतो\nपरवाच एका मित्राच्या टीव्ही सिरीयलचं चित्रीकरण चालू होतं म्हणून वाठारला गेलो होतो. ‘विंचुर्णी’ जवळच आहे, पण सहजच ‘मनोहरकाका’ (अॅडमिरल आवटी) आता नाहीत हा सल मनात उमटला. बाजीराव रोडवरून जातांना डावीकडे श्री. म. माटे पथ लागतो. ‘काय बाळोबा’ असं विचारत, लुकलुकणारे मधुमामा माट्यांचे मिश्कील घारे डोळे आता नाहीत. करंगळी आणि अनामिकेत धरलेल्या सिगरेटचा खोल झुरका घेऊन, ‘काय कॅप्टन लिमये, नाशकात कधी आलात’ असं विचारत, लुकलुकणारे मधुमामा माट्यांचे मिश्कील घारे डोळे आता नाहीत. करंगळी आणि अनामिकेत धरलेल्या सिगरेटचा खोल झुरका घेऊन, ‘काय कॅप्टन लिमये, नाशकात कधी आलात’ असं मृदू स्वरात विचारणारे तात्यासाहेब (वि. वा. शिरवाड���र) नाहीत. तर्जनी आणि अंगठा, ट्रंप थाटात दाखवत, ‘वेळ थोडा आहे’ असं मृदू स्वरात विचारणारे तात्यासाहेब (वि. वा. शिरवाडकर) नाहीत. तर्जनी आणि अंगठा, ट्रंप थाटात दाखवत, ‘वेळ थोडा आहे’ असं म्हणत एन्ट्री घेणारे दाजीकाका लागू, खर्जातल्या घोगऱ्या आवाजात ‘बाळ्या, काय धमाल आहे’ असं म्हणत एन्ट्री घेणारे दाजीकाका लागू, खर्जातल्या घोगऱ्या आवाजात ‘बाळ्या, काय धमाल आहे’ म्हणणारा अशोक जैन आठवतो. काळाच्या पडद्याआड गेलेले हे सारेच चटका लावून जातात.\nमाझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. आहे ते याच जन्मात, ही खूणगाठ घट्ट आहे. मृत्यूचं भय नाही पण तो येणार, हे न कुरकुरता स्वीकारलेलं सत्य अचानक आला तर काय, या चिंतेनं कपाळावर सदैव ठाण मांडून बसलेल्या आठ्या नाहीत. अजूनही खूप काही करायचं आहे, हा उत्साह आहे. पण सगळं जमलंच पाहिजे हा अट्टाहास नाही. बकेट लिस्टमधे आहे, म्हणून भोज्ज्याला शिवून येणं मान्य नाही. मी अत्यंत आवडीनं ‘गोड’ खाणारा होतो. लहानपणी स्विमिंग पूलमध्ये साखरेचा पाक असावा अशी स्वप्नं पडत. मधुमेह असल्याचा शोध लागल्यावर सुरुवातीस अनिच्छेनं, पण पथ्य पाळायला सुरुवात केली. आता ते सवयीचं झालं आहे. इथून पुढे अशी पथ्यांची बंधनं स्वीकारावी लागणार हे मान्य आहे. पण आयुष्यातील इतर अनेक आनंदांचा गोडवा चाखायची आसक्ती कायम आहे. कलंदर भटकंती आणि साहस हे मला नेहमीच प्रिय होतं. उपदेशाची दांभिकता नाही, पण लेखन हा माझ्यासाठी शोधप्रवास आहे आणि तो आनंद उदंड आहे. काय जमेल याची चिंता न करता, जे जमतंय ते करण्यात वेगळीच मजा आहे. कधीतरी शेवट आहे याचं भान आहे.\nशिखरं असंख्य आहेत आणि प्रवास सुरूच राहणार आहे…\n← इतिहासाला स्मृतिभ्रंश झाला आहे\n14 thoughts on “किनारा मला पामराला”\nफार सुरेख लिहिल आहे तुम्ही \nफारच धडाडीचा पण सुंदर प्रवास. पुढची वाटचालही रोमहर्षक व आनंदमय व्हावी ही शुभेच्छा\nनिनाद सुरेश विलणकर says:\nखुप छान… खुपच छान\nतुमच्या बरोबर प्रवास केल्याचा अनुभव झाला.\nहायप्लेसेस बरोबर दोनदा जुडण्याची संधी मिळाली.\nआठवणीत साठवावे असे अनुभव.\nकधीतरी भेट होइल ही आशा .\nखूप छान आढावा घेतला आहेस.\nतुला allowed नाही असं लिहायला…….😒\nयातून एक गोष्ट लक्षात येते की तू स्वतः तुझ्या तब्येतीची काळजी घ्यावी.\nएखाद्या सामान्य माणसाचं आयुष्य जगण्याचं स्वप्न तू प्रत्यक्षात जगलास.\nखूप खूप कौतुक व शुभेच्छा 🌷\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/06/shirla-suicide-bomber-in-central-bank.html", "date_download": "2021-09-22T18:29:07Z", "digest": "sha1:GMZZ6OP6CO3TR3PVLDMRG7ZUSVXWPKPK", "length": 18713, "nlines": 101, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये शिरला सुसाईड बॉम्बर. - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / वर्धा जिल्हा / सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये शिरला सुसाईड बॉम्बर.\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये शिरला सुसाईड बॉम्बर.\nBhairav Diwase शनिवार, जून ०५, २०२१ चंद्रपूर जिल्हा, वर्धा जिल्हा\nवर्धा:- शहरातील बँकेत एकानं बनावट सुसाईड बॉम्बर बनून प्रवेश करत धमकी पत्र देऊन पैशांची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीयं. शुक्रवारी 4 जून रोजी ही घटना घडलीय. पोलिसांनी धमकी देणाऱ्यास अटक करत त्याच्याकडील साहित्य जप्त केलयं. आजारावर उपचारासाठी 55 लाख रुपयांची गरज असून पैसे न दिल्यास सर्वांना संपवण्याची धमकी पत्रातून दिली होती.\nवर्ध्यातील सेवाग्राम पोलीस ठाण्यासमोरच सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे. या बँकेत तोंडाला कापड गुंडाळून आलेल्या व्यक्तीनं बँक शिपायाच्या डोक्याला एअर पिस्टल लावून धमकी देत पैशाची मागणी केली. पुढ त्याला घेऊन येत पिस्टल लपवून ठेवली आणि एक पत्र दिलं.\nशिपायानं ते पत्र बँकेच्या अधिकाऱ्याला दिलं. बँकेच्या व्यवस्थापकांनी तकार समजून पत्र वाचलं. त्यातील मजकूर वाचून अधिकाऱ्यांना धक्काच बसला. त्यात आजारावर उपचारासाठी 55 लाख रुपयांची गरज असून मी सुसाईड बॉम्बर असून बँकेत येताच बॉम्ब अ‍ॅक्टीव्ह केलाय. सिक्युरिटी अलार्म वाजवला किंवा पोलिसांना बोलावू नये अन्यथा सर्वांना उडवून देईल, अशी धमकी त्या पत्रात दिली. समयसूचकता दर्शवून याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.\nया प्रकरणात अटक केलेल्या व्यक्तीचं नाव योगेश कुबडे असं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ही माहिती मिळताच लागलीच पोलिस कर्मचाऱ्यांनी बँक गाठली. यात तो इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी कुठलाही वेळ न दवडता त्यास पकडलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील कमरलेला गुंडाळलेलं बनावट बॉम्बसदृष्य साहित्य, चाकू, एअर पिस्टल जप्त केलंय. कमरेला गुंडाळलेल्या सहा लालसर रंगाच्या पाईपच्या कांड्या, वायर वगैरे छोट ड��जीटल वॉच जोडलेली बॉम्ब सदृश्य दिसेल असं तयार होतं. त्यात विस्फोटक नव्हते. प्लास्टिकच्या पाईपमध्ये पीओपी भरलं होतं. बॉम्बसदृष्य दिसत होतं. त्यानं एअर पिस्टल ऑनलाईन बोलावल्याचं पोलिसांच्या तपासात पुढं आलंय. दरम्यान, या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने असे का केले याआधी असे काही केले होते का याआधी असे काही केले होते का याचा तपास पोलीस करत आहेत.\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये शिरला सुसाईड बॉम्बर. Reviewed by Bhairav Diwase on शनिवार, जून ०५, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हि���ासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hindimarathisms.com/birthday-aabhar-sms-marathi/", "date_download": "2021-09-22T16:57:33Z", "digest": "sha1:YZUUQTF6WYCKJA6ECBNAIQGKVJLMELKX", "length": 8058, "nlines": 164, "source_domain": "hindimarathisms.com", "title": "Thanks for Birthday Wishes in Marathi | वाढदिवस शुभेच्छा आभार", "raw_content": "\nआपण सर्वांनी मला माझ्या\nआणि आशीर्वाद मला मिळाले.\nमी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे..\nआपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर\nठेवाल अशी मी आशा बाळगतो..\nमाझ्या वाढदिवशी माझी आठवण काढून,\nमला शुभेच्छा देणाऱ्या सर्व प्रियजनांचे धन्यवाद.\nमला माझ्या वाढदिवशी भरभरून शुभेच्छा\nदेणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे\nमनः पूर्वक आभार.. धन्यवाद..\nआपण सर्वांनी विविध माध्यमातून,\nशुभेच्छा रुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल,\nसर्व सहकारी व मित्रांनो,\nआपण सर्वांनी माझ्या वाढदिवशी\nप्रेमरूपी शुभेच्छा दिल्या याबद्दल मी,\nखूप खूप आभारी आहे..\nहे मी माझे भाग्य समजतो..\nज्यांनी वेळात वेळ काढून,\nमला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत,\nत्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो..\nअसेच आशीर्वाद माझ्यावर राहू द्यावेत,\nकाल माझा वाढदिवस झाला..\nअनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन,\nत्या सर्वांचा मी आभारी आहे..\nअसेच सर्वांचे प्रेम, सहकार्य, आशिर्वाद, शुभेच्छा\nसदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना \nवाढदिवसाचा गोडवा आणखीनच वाढून ���ातो,\nजेव्हा शुभेच्छा तुमच्यासारखा खास व्यक्ती देतो..\nतुम्ही नाही आलात माझ्या वाढदिवशी,\nपरंतु तुमच्या शुभेच्छा तर आल्यात..\nज्यांनी वेळात वेळ काढून मला,\nमाझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत,\nत्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो..\nअसेच आशीर्वाद माझ्यावर राहू द्यावेत,\nवाढदिवशी दिलेल्या भेट वस्तू तुटू शकतात..\nकिंवा हरवल्या जाऊ शकतात..\nपरंतु तुमच्या अमूल्य शुभेच्छा नेहमीच\nमाझ्या हृदयाजवळ राहतील. धन्यवाद..\nवाढदिवस तर फक्त एक दिवसाचा कार्यक्रम आहे,\nपरंतु आपण सर्वांची सोबत माझ्यासोबत नेहमीच आहे..\nव प्रत्येक सुखदुःखात आपण माझ्यासोबत आहात,\nया बद्दल सर्वांचे धन्यवाद..\nमाझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या\nगोड शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद..\nतुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे,\nमी भारावून गेलो आहे..\nAapan Sarvani Mala Majhya, आपण सर्वांनी मला माझ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/wedding/news/page-3/", "date_download": "2021-09-22T17:26:50Z", "digest": "sha1:ZAPVDEGOGLC5LFXO4F6MO4KGCOY4ZBCQ", "length": 14994, "nlines": 170, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Get the latest news about Wedding- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nधक्कादायक: UBER DRIVER चा महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून जबरदस्ती\nफायनान्स कंपनीवर ‘फिल्मी स्टाईल’ दरोडा, काही मिनिटांतच घडला क्लायमॅक्स\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nमीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीत 'या' व्यक्तीमुळे येणार ट्वीस्ट\n Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येतायत न\nVIDEO :‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेचे शीर्षकगीत 'असं' केलं संगीतबद्ध\n2 घटस्फोटानंतर 11 वर्षांनी लहान तरुणासोबत अफेअर; स्नेहा वाघ आहे तरी कोण\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\nअजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्याचं 'म���ाराष्ट्र कनेक्शन'\nT20 World Cup : भारतच नाही, या दोन टीमही निशाण्यावर, पाकिस्तानचा इशारा\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nसोन्याच्या किंमतीत उसळी, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; काय आहे दर\nVIDEO: 'Amazonने दिली 8,546 कोटी रुपयांची लाच', काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप\n अँड्रॉइड वापरणाऱ्या बँक खातेधारकांनी राहा सावध, अन्यथा खातं होईल रिकामं\n ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना लव्ह, स्विटी, हनी म्हणाल तर जाईल नोकरी\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nपुरुषांसाठी चांगली बातमी; प्रोस्टेटच्या कर्करोगावर इतक्या दिवसात होणार इलाज\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nExplainer : आखाड्यांकडे आहे किती संपत्ती कोणता आखाडा आहे श्रीमंत\nया राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण\nExplainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का मान्सूनचं चक्र बिघडलंय का\nExplainer : शेळी रोखू शकते जंगलातले वणवे; मेंढपाळ महिलेनं शोधला रामबाण उपाय\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nब्रिटनकडून COVISHIELD ला मान्यता, मात्र प्रवाशांच्या अडचणी ‘जैसे थे’\n ब्रिटनकडून अखेर COVISHIELD ला मान्यता\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n...अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य\n नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार\n लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का\nमंडपातच नवरीबाईनं दिरांसोबत धरला ठेका; जबरदस्त Dance Video चा इंटरनेटवर धुमाकूळ\nसध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. यात नवरदेवाचे सर्व भाऊ आपल्या नव्या वहिणीसोबत डान्स (Dance Video of Bride) करताना दिसत आहेत.\nमाझा, माझा करत एकास���ठी भिडल्या दोघी नवरीसाठी झाला टॉस, नवरदेवाने निवडली नवरी\n तरुणीच्या मृतदेहासोबत लावलं लग्न; समोर आलं धक्कादायक कारण\nनवरीच्या सरप्राइझचा वाजवला बँड रिसेप्शनमध्ये भावंडांचा प्रताप पाहून झाली शॉक\nइथं प्रत्येक पुरुषाच्या 2 बायका दुसऱ्या लग्नाला नकार दिल्यास मिळते भयानक शिक्षा\nलग्नसोहळ्यात नवरीने दाखवला आपला जलवा दिरांसोबत झाली सैराट; VIDEO VIRAL\nVIDEO : स्टेजवरच नवरदेवासोबत भांडण करून उठून गेली नवरी, पाहा नेमकं काय झालं\n कॅमेऱ्यात कैद झालं 'ते' कृत्य; VIDEO VIRAL\nरस्त्यावरच आऊट ऑफ कंट्रोल झाले नवरी-नवरदेव; विचित्र डान्सचा VIDEO व्हायरल\nVIDEO: मंडपातच चढला नवरीचा पारा; पुढे जे केलं ते पाहून पाहुणेही थक्क\n भरमंडपातच मेहुणीने नवरदेवाला केला असा इशारा; VIDEO VIRAL\nइथं लग्नाआधी सिद्ध करावा लागतो पुरुषार्थ; नवरीच्या काकीसोबत ठेवावे लागतात संबंध\nमेहुणीने सर्वांसमोरच केली नको ती मस्करी, नवरदेवालाही वाटली लाज; Video viral\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nघ्यायला गेला थंडा पण झाला मोठा वांदा; Cold drink ची एक बाटली पडली 36 लाखांना\nPhoneचोरी झाल्यास या Government Portalवर असा करा Block,सुरक्षित राहील तुमचा डेटा\nकेवळ महिला कर्मचारी चालवणार जगातील सर्वात मोठा Ola E-scooter Plant\nBigg Boss15: 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड गायिका बनणार 'बिग बॉस'ची स्पर्धक\n अभिनेत्रीला सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे पाठवून दिला जातोय त्रास; पोलिस\n Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष\n लग्नातच सासूचा प्रताप पाहून नवरीबाईची सटकली\n नक्की पाहा स्ट्रीट शॉपिंगसाठीची पाच बेस्ट ठिकाणं\n16000 पुरुषांसोबत शारीरिक संबंध; होणाऱ्या बायकोचं सत्य समजताच उचललं असं पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/tag/hindi-movie-2013/", "date_download": "2021-09-22T18:16:37Z", "digest": "sha1:MF43CFIADZUCFXMGRBJ3EAHNYDNN2FGI", "length": 6545, "nlines": 162, "source_domain": "marathiboli.in", "title": "Hindi Movie 2013 Archives - marathiboli.in", "raw_content": "\nGirish Kulkarni in Hindi Film : गिरीश कुलकर्णी, अनुराग कश्यप यांच्या...\nRecord Break Timepass – एक वेगळी दुनिया , एक वेगळीच दुनियादारी\nचिं.त्र्यं. खानोलकर यांच्या कथेवर आधारीत दीर्घांक चाफा\nNews – Get Well Soon Vilasrao Deshmukh – विलासराव देशमुखांवर लवकरच होणार शस्त्���क्रिया\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/dhirubhai-ambani-success-story/", "date_download": "2021-09-22T18:23:54Z", "digest": "sha1:EHFGJ3HRWTI77SM6ZWWWRWYNMXENMZ3N", "length": 11507, "nlines": 81, "source_domain": "udyojak.org", "title": "पेट्रोलपंपावर ₹३०० पगार घेणाऱ्याने सुरू केले पेट्रोल शुद्धिकरणाचे कारखाने - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nपेट्रोलपंपावर ₹३०० पगार घेणाऱ्याने सुरू केले पेट्रोल शुद्धिकरणाचे कारखाने\nपेट्रोलपंपावर ₹३०० पगार घेणाऱ्याने सुरू केले पेट्रोल शुद्धिकरणाचे कारखाने\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nएखादी गोष्ट कठीण असू शकते, पण या जगात अशक्य असं काहीच नाही.\nहे वचन ज्यांनी सत्य करून दाखवलं ते धीरुभाई अंबानी. आज अंबानी हे नाव प्रत्येकाच्या जिभेवर आहे, पण धीरुभाई सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नव्हते. परिसाच्या स्पर्शाने जसं लोखंडाचं सोनं होतं तसंच धीरुभाईंच्या कल्पकतेने त्यांनी आपल्या आयुष्याचं सोनं केलं.\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nगुजरातच्या चोरवाड या गावातील शिक्षक हिराचंद गोवर्धनदास अंबानी यांचा तिसरा मुलगा धीरजलाल. हेच पुढे धीरुभाई या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी झाला. हिराचंद यांना एकूण ���ाच मुलं. रमणीकलाल, नटवरलाल, धीरजलाल; दोन मुली त्रिलोचना आणि जसुमती.\nघरची आर्थिक परिस्थितीची चांगली नसल्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडणं भाग पडलं. बालवयापासूनच त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली. गिरनार येथे त्यांनी भजीचे दुकान सुरू केले. पुढे ते नोकरीच्या शोधात एडन येथे गेले. धीरुभाईंचे मोठे बंधू रमणीलाल एडनमध्ये नोकरी करत होते. त्यांच्यासोबत धीरुभाई राहू लागले. सुरुवातीला ३०० रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी करू लागले. तेव्हा ते स्वतःचा तेलशुद्धकरणाचा कारखाना स्थापन करण्याचे स्वप्न पाहत होते.\nत्यांनी गुजराती खाद्यपदार्थ भारतातून मागवून ते पदार्थ एडनला विकण्यास सुरू केले. यामुळे अंबानी बंधू एडनमध्ये प्रसिद्ध झाले. या दरम्यान ते व्यवसायासंबंधी अनेक गोष्टींची माहिती घेऊ लागले. १९५४ मध्ये ते पुन्हा भारतात आले. १९५५ साली अनेक तरुणांप्रमाणे खिशात ५०० रुपये घेऊन आपलं नशीब अजमावण्यासाठी ते मुंबईत आले आणि मुंबई ही त्यांची कर्मभूमी बनली.\nहे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.\nधीरुभाईंनी १९५९ साली १५ हजार रुपयांची गुंतवणूक करून मुंबईत मशीद बंदर येथे त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी यांच्यासोबत भागीदारी करून ‘रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन’ची स्थापना केली आणि ते मसाले आणि कापडाचा व्यवसाय करू लागले. हा व्यवसाय धीरुभाई भारतातून व रमणीकलाल एडनमधून सांभाळू लागले. १९७७ साली धीरुभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले.\nआता धीरुभाई यशाच्या शिखरावर पोहोचले होते.\nत्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. धीरुभाईंचे नाव देश-विदेशात अजरामर झाले. ६ जुलै २००२ रोजी धीरुभाई हे जग सोडून अनंतात विलीन झाले तेव्हा त्यांची संपत्ती ६२ हजार कोटी रुपये एवढी होती. कोणतीही गोष्ट अशक्य नसते हे या सर्वसाधारण कुटुंबातल्या मुलाला कळून चुकले होते आणि स्वतःच्या हिमतीवर या मुलाने आपले स्वतःचे विश्व निर्माण केले.\nधीरुभाईंनी पाहिलेलं स्वप्न साकार झालं.\nडोळे उघडून, जागेपणी पाहिलेली स्वप्नं साकार होतात… तुम्हीसुद्धा स्वप्नं पहा आणि ती साकार करा.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post ‘उद्योग साथीदार’ कसा निवडावा\nNext Post मार��केटिंगसाठी कसे वापरावे व्हॉट्सअ‍ॅप\nदूध व्यापारी ते आइस्क्रीम कंपनी मालक प्रवास गायतोंडेंचा\nजीवघेण्या अपघातातून जन्माला आली एक लेखिका\nby स्मार्ट उद्योजक\t August 7, 2021\n‘आयुर्वेदिक मुखवास’ असा एक वेगळा स्टार्टअप चालवते सानिका\nby स्मार्ट उद्योजक\t August 4, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t August 27, 2019\nका केली अठरा वर्षीय अर्जुनच्या कंपनीत रतन टाटांनी गुंतवणूक\nby स्मार्ट उद्योजक\t May 13, 2020\nby स्मार्ट उद्योजक\t August 27, 2019\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A5%AD%E0%A5%A6-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2021-09-22T17:44:53Z", "digest": "sha1:PVPO74KOBOXZ4Y2FABWHM2SCKL6POS4K", "length": 8291, "nlines": 85, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "विटनेर : ७० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nविटनेर : ७० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले\n तालुक्यातील विटनेर येथील शेतकऱ्याच्या शेतातील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून गहू, दादरचे पोत्यांसह वीस हजार रूपयांची रोकड असा एकुण ७० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे शनिवारी सायंकाळी उघडकीला आले. याप्रकरणी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीसात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवचरण नथुसिंग परदेशी (वय-५५) रा. विटनेर ता. जि.जळगाव यांचे जळके-विटनेर शिवारात शेत गट नंबर 499 मध्ये शेत आहे. शेतात त्यांनी पत्र्याचे पक्के घराचे बांधका केले आहे. दरम्यान शुक्रवारी 18 मार्च रोजी ८ वाजेच्या सुमारास शेतातील घरला कुलूप लावून परदेशी घरी आले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शेतातील बंद घरफोडून घरातील १८ हजार रुपये किमतींचे दादर, १७ हजार रुपये किमतीचा गहू, १० हजार रूपये किंमतीचा एलईडी टिव्ही, २ हजार रूपये किंमतीचा होम थिएटर, पिक फवारणीचा विद्यूत पंप आणि मजूरांना मजूरी देण्यासाठी ठेवलेले २० हजार रूपये रोख रक्कम असा एकुण ७० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे २० मार्च रोजी सकाळी उघडकीला आहे. याप्रकरणी परदेशी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक स्वप्नील पाटील करीत आहे.\nजळगाव गृहमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन \nजळगाव -: वंदना चौधरी यांनी स्वीकारला पदभार आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करण्याची ग्वाही\nगुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कपाशीची लागवड १ जूननंतरच करावी : कृषी अधिकारी संभाजी ठाकूर\n20 मे 2020 lmadmin गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कपाशीची लागवड १ जूननंतरच करावी : कृषी अधिकारी संभाजी ठाकूर वर टिप्पण्या बंद\nभुसावळ येथील मध्य रेल्वेचे हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित\nवीरपुत्र यश देशमुखला साश्रू नयनांनी निरोप\n28 नोव्हेंबर 2020 lmadmin वीरपुत्र यश देशमुखला साश्रू नयनांनी निरोप वर टिप्पण्या बंद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/padma-shri-awards/", "date_download": "2021-09-22T18:17:07Z", "digest": "sha1:3EEUC5L7NISA3TZG5X5NU6QKGNX3ZJOY", "length": 4457, "nlines": 76, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "padma shri awards | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nमनोरंजन महत्वाचे मुंबई राष्ट्रीय\n27 जानेवारी 2020 27 जानेवारी 2020\n‘सरकारची चमचेगिरी केल्यामुळे पुरस्कार’; अदनान सामीच्या ‘पद्मश्री’वर काँग्रेसचं टीकास्त्र\nमुंबई : गायक – संगीतकार अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने त्यावरून टीकास्त्र डागलं आहे. ‘एनआरसी आणि सरकारची चमचेगिरी केल्याचा परिणाम म्हणून हा\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_357.html", "date_download": "2021-09-22T17:58:55Z", "digest": "sha1:OI3LLLZ77TBKUPX6DOQMWD57HBA5U5HG", "length": 4760, "nlines": 76, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "महापालिका अग्निशमन विभाग सक्षम करणार : महापौर दिग्विजय सूर्यवंशी", "raw_content": "\nHomeमहापालिका अग्निशमन विभाग सक्षम करणार : महापौर दिग्विजय सूर्यवंशी\nमहापालिका अग्निशमन विभाग सक्षम करणार : महापौर दिग्विजय सूर्यवंशी\nसांगली (प्रतिनिधी) : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग सक्षम करण्यात येईल यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी चर्चा करून आवश्यक निर्णय घेऊ अशी घोषणा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केली आहे.\nसांगली महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून 14 एप्रिल रोजी अग्निशामक दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात महापौर सूर्यवंशी बोलत होते. कार्यक्रमास मनपा उपआयुक्त राहुल रोकडे , नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, प्रकाश मुळके, नगरसेविका सौ. वर्षा निंबाळकर , मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे , कार्यशाळा विभाग���चे प्रभारी तेजस शहा यांची उपस्थिती होती. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यात आले.\nयावेळी अग्निशामक विभागाकडून मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. यावेळी फोर्ट ट्रस्ट येथे बळी पडलेल्या अग्निशामक जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mithileshbhoir.in/2009/", "date_download": "2021-09-22T18:14:17Z", "digest": "sha1:UFWEAM3GPVCCLHUDZFO2MDB4SPH7ES7K", "length": 11239, "nlines": 83, "source_domain": "www.mithileshbhoir.in", "title": "Mithilesh Bhoir Blog©: 2009", "raw_content": "\nशनिवार, २ मे, २००९\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक प्रगती आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी निसर्ग आपल्या अस्तित्वाची झलक मानवाला वारंवार देत आला आहे.भूकंप,महापूर,अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाताना मानव अगदी निष्प्रभ ठरतो.निसर्गाच्या शक्तिपुढे दैवी शक्तीचेही काही एक चालत नाही.\nनिसर्गाच्या अशा प्रकारच्या रौद्रशक्तिचा साक्षात्कार २६ जुलै,२००५ रोजी मुंबईकरांनी अनुभवला.कोणी कल्पनाही करू शकत नाही की,अवघ्या १२ तासात ९४४ मिलिमिटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद या दिवशी झाली.ऐन समुद्राच्या भरतीच्या वेळी आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळल्याने तसेच ठिकठीकाणी नाल्यांना नदीचे स्वरुप आल्याने मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले व जनजीवन विस्कळीत झाले.धरण क्षेत्रातही भरपूर पाऊस पडल्याने ते सरासरी पातळी पेक्षा जास्त भरले.यास्तव धरणाचे जास्तीचे पाणी सोडून द्यावे लागले.परिणामी,अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात भरच पडली.त्यामुळे संपूर्ण मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.विक्रमी पावसापासून वाहतूक प्रणालिही वाचू शकली नाही.रेलवे रुळावर पाणी असल्याने तसेच अनेक ठिकाणी रेलवे रुळ भरावासह वाहून गेल्याने मुंबईची रक्तवाहिनी समजली जाणारी रेलवे सेवा ठप्प झाली.विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी साचल्याने विमानसेवाही कोलमडली.रस्त्यावरही ग��ङघाभर पाणी असल्याने अनेक मोटारींच्या इंज़िनमध्ये जाऊन त्या बंद पडल्या.त्यामुळे ठिकठीकाणी वाहतूक कोंडी झाली.दूरध्वनी,मोबाइल फोन यांसारख्या सेवाही बंद झाल्याने मुंबईचा इतर उपनगरांशी होणारा संपर्क तुटला.अनेक भागात विजेच्या ट्रांस्फोर्मर मध्ये पाणी जाऊन विद्युत पुरवठाही खंडित झाला.\n२६ जुलै या दिवशी सुमारे १५ लाख पेक्षा जास्त लोक पावसाच्या थैमानामुळे मुंबईत अडकले होते असा शासनाचा प्राथमिक अंदाज आहे.अशा पूर स्थितीतही अनेक मुस्लिम लोकांनी तसेच स्वयंसेवि संघटनांनी मानवतावादाचा हात पुढे करून पूरात,बेस्ट च्या बसेस मध्ये तसेच मोटारीत अडकलेल्या लोकांना मोफत बिस्किटचे पुडे,पाण्याच्या बाटल्या,चहा वितरीत केला,तर बर्‍याच जणांचे प्राणही वाचवले.त्यांपैकी काही जणांनी दुसर्‍याचे प्राण वाचवता वाचवता स्वतःचे प्राण वेचले.\nदरवर्षी भारत सरकारला करस्वरूपी १५ हजार कोटी रुपयाची रक्कम देणार्‍या तसेच भारताची आर्थिक राजधानी असणार्‍या मुंबईची एका दिवसात अतिवृष्टीमुळे अशी दयनीय अवस्था झाली,याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका एकट्या मुंबईलाच बसला नाही तर तिच्या अन्य उपनगरांना व ठाणे जिल्ह्यातील अनेक गावांनाही बसला.अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अनेक जण त्यात वाहून गेले तर शेकडो लोकांचा ठाव-ठिकाणाही लागला नाही.यावरून सतत बदलणार्‍या या युगात भविष्यात मानव जातीसमोर कोणते संकट ओढवेल,हे कोणी सांगू शकत नाही.कारण,शेवटी माणूस नियतीपुढे हतबल आहे.अशा या भयंकर काळातून जे वाचले त्यांचे एकेक अनुभव ऐकताना अंगावर शहारे येतात.या संपूर्ण पार्श्वभूमीवर\n\"दैव जात दुःखे भरता\nया ग.दि.माडगुळकर यांच्या गीतरामायणातील ओळी अतिशय समर्पक वाटतात.\nयेथे मे ०२, २००९ ७ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nआज रविवार, १० मार्च २०१९. सकाळी सकाळी व्हॉट्सऍपवर एक मस्त मेसेज आला. तो पोस्ट करत आहे. हरवलेला तळमजला श्री.अमुकमुक, अमुक बिल्डिंग, तळ...\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक प्रगती आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी निसर्ग आपल्या अस्त...\nआज रविवार, १० मार्च २०१९. सकाळी सकाळी व्हॉट्सऍपवर एक मस्त मेसेज आला. तो पोस्ट करत आहे. हरवलेला तळमजला श्री.अमुकमुक, अमुक बिल्डिंग, तळ...\nरमाकांत आचरेकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली..\nआधुनिक युगातील द्रोणाचार्य तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित यांसारख्या अनेक दिग्गज खेळाड...\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nबंदिवास दे गा देवा (लंडन ७)\nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pimpri-chinchwad/mahesh-landage-laxman-jagtap-oppose-merger-pimpri-chinchwad", "date_download": "2021-09-22T16:34:32Z", "digest": "sha1:W2TFYHZF5H7LAM7GKJNHIWROOOXMYHMI", "length": 9140, "nlines": 27, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "..हा तर जमिनी अन॒ ठेवींवर डोळा ठेवून घेतलेला निर्णय : लांडगे, जगतापांचा प्राधिकरण विलिनीकरणास विरोध", "raw_content": "\n..हा तर जमिनी अन॒ ठेवींवर डोळा ठेवून घेतलेला निर्णय : लांडगे, जगतापांचा प्राधिकरण विलिनीकरणास विरोध\nमलिदा बारामतीला वळविण्याचा हा सर्व प्रकार असल्याचे नाकारता येत नाही.\nपिंपरी ः पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (pcndta) हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (pmrda) विलिनीकरण करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयास पिंपरी-चिंचवडच्या भाजपचे दोन्ही कारभारी आमदार तसेच पालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी आज (ता. ६ मे) कडाडून विरोध केला. प्राधिकरण हे पिंपरी पालिकेत विलीन करावे (amalgamate pcndta) अशी मागणी त्यांनी केली. याविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचाही इशारा देण्यात आला. (Mahesh Landage, Laxman Jagtap oppose merger of Pimpri-Chinchwad Authority in the PMRDA)\nया विलीनीकरणामुळे पिंपरी-चिंचवडची ओळख पुसली जाऊन शहराचे विभाजन होणार असल्याने या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे आज केली. पीएमआरडीएची आर्थिक मरगळ झटकण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला.\nतसेच, पीएमआरडीए विकास आराखडा तयार करून विकास प्रकल्प राबवण्यात पुढील १५ ते २० वर्षे खर्ची पडणार आहेत. त्यामुळे एक प्रकारे पिंपरी-चिंचवडकरांची फरपट होणार आहे, याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.\nपीएमआरडीएचा व्याप पाहता पिंपरी-चिंचवडची विकासकामे गतीने होणार नाहीत, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. शहराचा विकसित भाग पिंपरी पालिकेत, तर अविकसित भाग ‘पीएमआरडीए’च्य�� अधिकारात जाणार आहे. याचा अर्थ मोकळ्या जागा आणि मोठे प्रकल्प पीएमआरडीए विकसित करणार आहे. म्हणजेच, पिंपरी-चिंचवडकरांच्या जमिनी पीएमआरडीए जिल्ह्याच्या विकासासाठी वापरणार आहेत. ही बाब शहराच्या विकासाला खोडा घालणारी आहे, असे लांडगे म्हणाले.\nहेही वाचा : पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त निर्णयावर आमदार लांडगेंची तिखट प्रतिक्रिया\nया निर्णयाविरोधात जनहित याचिका (PIL) दाखल करणार असल्याचे शहराचे दुसरे कारभारी भाजपचे चिंचवडचे आमदार आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले. प्राधिकरणाचे विलीनीकरण पालिकेत करणे आवश्यक होते; परंतु आता ते PMRDA मध्ये होणे म्हणजे ही पिंपरी-चिंचवडकरांची लूट आहे, असे ते म्हणाले. प्राधिकरणाच्या अंदाजे सातशे कोटींच्या ठेवी व वीस हजार कोटी रुपयांची सुमारे दोन हजार हेक्टरपेक्षा जास्त मोकळ्या जमिनीवर म्हणजे शहराच्या विकासावर डल्ला मारण्याचा राज्य सरकारचा कुटिल डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.\nया निर्णयामुळे विकासाला चालना मिळण्याऐवजी शहराला बकालस्वरूप येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. प्राधिकरणाच्या हजारो एकर मोकळ्या भूखंडांचं श्रीखंड मोठ्या बांधकाम व्यवसायिकांच्या संगनमताने घशात घालण्याकरता हा निर्णय घेण्यात आल्याचा घणाघात त्यांनी केला.\nहा निर्णय म्हणजे भूमिपुत्रांच्या जमिनी व्यावसायिक, बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शहराच्या महापौर माई ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितिन लांडगे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आज पत्रकार परिषदेत केला. प्राधिकरणाच्या अडीच ते तीन हजार कोटींच्या ठेवींवर डोळा ठेवून मलिदा बारामतीला वळविण्याचा हा सर्व प्रकार असल्याचे नाकारता येत नाही, असे ते म्हणाले.\nपीएमआरडीएचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने प्राधिकरणातील स्थानिकांच्या समस्या सुटण्याची शक्यता नाही. सामाईक विकास नियंत्रण नियमावली लागू होणार असल्याने भविष्यात प्राधिकरणाच्या बकालपणात वाढ होईल. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय रद्द करुन प्राधिकरणाचे पिंपरी पालिकेमध्ये विलीनिकरण करावे, अशी मागणी त्यांनी केली.\nया वेळी नगरसेवक शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, उत्तम केंदळे, नगरसेविका निर्मला गायकवाड, निता पाडाळे आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/tag/best-marathi-webseries/", "date_download": "2021-09-22T17:16:40Z", "digest": "sha1:DCVPK7O5V3HMNDNBXWAHL6EGBAVE4JHS", "length": 6180, "nlines": 162, "source_domain": "marathiboli.in", "title": "best marathi webseries Archives - marathiboli.in", "raw_content": "\nMarathi Article – काही न जुळलेले गुण\nSmita Shewale – स्मिता शेवाळे\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mr.angelinavenusaccessories.com/pages/contact-us", "date_download": "2021-09-22T17:34:04Z", "digest": "sha1:K4NODD3U4YQUSQVX6UEXARWIUHQIA5AI", "length": 4553, "nlines": 72, "source_domain": "mr.angelinavenusaccessories.com", "title": "आमच्याशी संपर्क साधा - अँजेलीना व्हिनस Accessक्सेसरीज", "raw_content": "\nआमच्याकडे आपल्यास काही प्रश्न किंवा टिप्पण्या असल्यास कृपया आपल्या सर्व तपशिलासह खालील फॉर्म भरा आणि आम्ही शक्य तितक्या लवकर आपल्याकडे परत येऊ किंवा कृपया mystery7mystery7@yahoo.com.tw वर आम्हाला ईमेल करा आणि आम्ही आपल्याबरोबर परत येऊ.\nनाव ई-मेल फोन नंबर संदेश\nआपल्या पॅकेजचा मागोवा घ्या\nनवीनतम बातम्या, ऑफर आणि शैलीसाठी साइन अप करा\nकॉपीराइट © 2021, अँजेलीना व्हिनस अ‍ॅक्सेसरीज.\nआता खरेदी अधिक भरणा पर्याय\nपूर्ण पृष्ठ रीफ्रेशमध्ये निवड परिणाम निवडणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AC_%E0%A4%8F.%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2021-09-22T18:35:52Z", "digest": "sha1:5ZIUB3QKIX5DTWMJUIKQ57QQEHXQ72CX", "length": 6757, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९९६ ए.एफ.सी. आशिया चषक - विकिपीडिया", "raw_content": "१९९६ ए.एफ.सी. आशिया चषक\n१९९६ ए.एफ.सी. आशिया चषक\n४ डिसेंबर – २१ डिसेंबर\n३ (३ यजमान शहरात)\nसौदी अरेबिया (३ वेळा)\n८० (३.०८ प्रति सामना)\n४,४८,००० (१७,२३१ प्रति सामना)\n१९९६ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची दहावी आवृत्ती संयुक्त अरब अमिराती देशामध्ये ४ ते २१ डिसेंबर इ.स. १९९६ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील बारा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान संयुक्त अरब अमिरातीला हरवून सौदी अरेबियाने ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली.\nसंयुक्त अरब अमिराती (यजमान)\nहाँग काँग १९५६ • दक्षिण कोरिया १९६० • इस्रायल १९६४ • इराण १९६८ • थायलंड १९७२ • इराण १९७६ • कुवैत १९८० • सिंगापूर १९८४ • कतार १९८८ • जपान १९९२ • यू.ए.इ. १९९६ • लेबेनॉन २००० • चीन २००४ • इंडोनेशिया/मलेशिया/थायलंड/व्हियेतनाम २००७ • कतार २०११ • ऑस्ट्रेलिया २०१५\nइ.स. १९९६ मधील खेळ\nसंयुक्त अरब अमिरातीमधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nemane-nemade.blogspot.com/2014/01/blog-post_454.html", "date_download": "2021-09-22T17:44:15Z", "digest": "sha1:UTUT3KXVC2GA4YVB2BBBHMNKR2ZNDI5B", "length": 7193, "nlines": 58, "source_domain": "nemane-nemade.blogspot.com", "title": "नेमाने नेमाडे", "raw_content": "\nशुक्रवार, ३१ जानेवारी, २०१४\nजनस्थान पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणात नेमाडे ह्यांनी त्यांना चंद्रशेखर व कुसुमाग्रज आवडत असे सांगत त्यांचे कुसुमाग्रजांशी कसे चांगले संबंध होते ते सांगतांना असे म्हटले की तात्यासाहेब ( म्हणजे कुसुमाग्रज ) त्यांना पाठविलेल्या पत्रात त्यांच्या शैलीप्रमाणे नेमाडे असे का असे प्रश्नार्थक विचारीत. त्यांच्या एका पत्रात असे दहाबारा प्रश्नचिन्हे तरी असत. आता ह्या माहीतीमुळे सांप्रतच्या वाचकांच्या मनात एकच प्रश्न येतो, तो असा की येवढे चांगले संबंध व आदर नेमाडेंसंबंधी होता तर कुसुमाग्रजांनी निवडलेल्या १०० कवितात नेमाडेंची एक��ी कविता का नाही असे प्रश्नार्थक विचारीत. त्यांच्या एका पत्रात असे दहाबारा प्रश्नचिन्हे तरी असत. आता ह्या माहीतीमुळे सांप्रतच्या वाचकांच्या मनात एकच प्रश्न येतो, तो असा की येवढे चांगले संबंध व आदर नेमाडेंसंबंधी होता तर कुसुमाग्रजांनी निवडलेल्या १०० कवितात नेमाडेंची एकही कविता का नाही का कुसुमाग्रज, असे का \nमराठीतील पन्नास कवींच्या ह्या १०० कविता कुसुमाग्रजांनी निवडून त्याचे पुस्तक अनुभव प्रकाशन तर्फे १९९१ मध्ये छापलेले आहे. त्यात नेमाडेंचे समकालीन विठ्ठल वाघ, ना.धों.महानोर, ग्रेस ( माणिक गोडघाटे), केशब मेश्राम, दया पवार, सुरेश भट, आरती प्रभू, मंगेश पाडगावकर ह्यांची आवर्जून नोंड घेतलेली आहे. फक्त नेमाडे नाहीत. त्याआधी नेमाडेंचे कोसला, बिढार( १९७५), देखणी ( कवितासंग्रह), झूल, हूल, जरीला वगैरे साहित्य प्रसिद्ध झालेलेच होते. टीकास्वयंवरही १९९९० मध्ये प्रकाशित झाले. बिढार मध्ये कुसुमाग्रजांविषयी अत्यंत अश्लाघ्य भाषेत नेमाडेंनी जे लिहिले आहे, ते एकवेळ, ते परंपरा मोडणारे असल्याने क्षम्यही असेल. पण कुसुमाग्रजांनी ज्या नेमाडेंना ( आता ) पुरस्कारही दिला त्यांनी ते हयात असताना व नेमाडेही हयात असताना त्यांच्या कविता ह्या १०० कवितात का बरे घेतल्या नाहीत मराठी सारस्वताचे अशाने नुकसान नाही का होत मराठी सारस्वताचे अशाने नुकसान नाही का होत ज्यांच्या जन्मदिनी आपण मराठी दिवस साजरा करतो व नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे जे त्यांच्याशी संपर्कात असत, त्यांनीच असा भेदभाव का करावा ज्यांच्या जन्मदिनी आपण मराठी दिवस साजरा करतो व नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे जे त्यांच्याशी संपर्कात असत, त्यांनीच असा भेदभाव का करावा शिवाय त्यांनी बिढार मध्ये जे नेमाडेंनी लिहिले त्याकडे का बरे दुर्लक्ष केले \nम्हणजे आता मराठी वाचकाने समजायचे तरी काय नेमाडे असे का का कुसुमाग्रज असे का किती हे प्रश्न ( हे लिहिताना नेमाडे व कुसुमाग्रज ह्या दोघांबद्दलही आदर राखूनच लिहिलेले आहे हे समीक्षकांनी ध्यानात घ्यावे.).\nद्वारा पोस्ट केलेले the Bhalerao येथे १:३६ AM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनेमाडेंचा बलात्कार : नेमाडे हे जितके गंभीर लेखक आह...\nकोण मग्रूर नेमाडे का देशमुख \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_19.html", "date_download": "2021-09-22T17:49:32Z", "digest": "sha1:UDIQKZJNGKY7XHXIY7F6PMP5A5NIYYOC", "length": 4330, "nlines": 79, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सांगली जिल्ह्यात ४८७ कोरोना पॉझिटीव्ह, पहा तालुकानिहाय आकडेवारी", "raw_content": "\nHomeसांगलीसांगली जिल्ह्यात ४८७ कोरोना पॉझिटीव्ह, पहा तालुकानिहाय आकडेवारी\nसांगली जिल्ह्यात ४८७ कोरोना पॉझिटीव्ह, पहा तालुकानिहाय आकडेवारी\nसांगली जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट सुरुच असून\nआज ४८७ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आज सांगली शहरात ११२ तर मिरज शहरात ५१ रुग्ण आढळून आले .\nसांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागासह महापालिकेच्या हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका क्षेत्रात दररोज शंभर नवीन रुग्णांची भर पडत होती. आज यामध्ये वाढ होऊन आज १६३ रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आज जिल्ह्यात तालुकानिहाय आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे: आटपाडी ९ ,जत १५ कडेगाव ४३ कवठेमंहकाळ ९, खानापूर ६६, मिरज ६१, पलूस १४, शिराळा १४, तासगाव ३९ , वाळवा- ५४, तसेच सांगली शहर ११२ तर मिरज शहर ५१ असे जिल्ह्यात एकूण ४८७ इतके रुग्ण आढळून आले आहेत.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/jamie-lever-enjoys-asha-bhosles-classic-hungaama-ho-gaya-imitates-singer-in-slow-mo-video-viral-on-social-media-nrst-104780/", "date_download": "2021-09-22T18:23:45Z", "digest": "sha1:NM6VWDVFZGS7M43UYXIADXAXY3FTQGVO", "length": 13110, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "VIDEO जॅमीचा खास आशा अंदाज! | कॉमेडियन जॉनी लिव्हरच्या मुलीने उडवली नेहा कक्करच्या नवऱ्याच्या खिल्ली, VIDEO होतोय व्हायरल! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : ���ारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nVIDEO जॅमीचा खास आशा अंदाजकॉमेडियन जॉनी लिव्हरच्या मुलीने उडवली नेहा कक्करच्या नवऱ्याच्या खिल्ली, VIDEO होतोय व्हायरल\nजॅमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जॅमी लोकप्रिय गायिका आशा भोसले यांची मिमिक्री करताना दिसत आहे.\nकॉमेडियन जॉनी लिव्हर यांची मुलगी जॅमी लिव्हर यांची मुलगी जॅमी लिव्हर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. ती सतत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना दिसते. आता जॅमीने आणखी एक कॉमेडि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचे व्हिडीओ पाहून ती वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत असल्याचे म्हटले जाते.\nजॅमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जॅमी लोकप्रिय गायिका आशा भोसले यांची मिमिक्री करताना दिसत आहे. या व्हिडीओत जॅमी आशा भोसले यांची मिमिक्री करत म्हणते, “नेहा कक्कडचा भाऊ टोनी आहे ना त्याला मी टोनू बोलते, त्याची गाणी मस्त असतात, चला ऐकूया…मिल्कशेक ऐकलं आहे. आता तर प्रोटीन शेक पण आलं आहे. हे बूटी शेक काय आहे” हे म्हणत जॅमी टोनीला चिडवताना दिसते. हा व्हिडीओ शेअर करत जॅमीने “हे कोणतं शेक आहे” हे म्हणत जॅमी टोनीला चिडवताना दिसते. हा व्हिडीओ शेअर करत जॅमीने “हे कोणतं शेक आहे” असा प्रश्न कॅप्शनमध्ये टोनी कक्करला टॅग करत विचारला आहे.\nVIDEO देवमाणूस...सत्यघटनेवर आधारीत ‘देवमाणूस’ मालिकेचा ‘असा’ होणार शेवट….\n२०१२मध्ये जॅ��ीच्या करिअरची सुरूवात स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून झाली होती. जॅमीने ‘किस किस को प्यार करूं’ आणि ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions?DCode=25", "date_download": "2021-09-22T19:02:07Z", "digest": "sha1:OMBRU3EU24ID6HOSEYIPW2KMZYUY6PK5", "length": 9053, "nlines": 54, "source_domain": "www.maharashtra.gov.in", "title": "शासन निर्णय - महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, भारत", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\nविभागाचे नाव -- सर्व विभाग -- अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अल्पसंख्याक विकास विभाग आदिवासी विकास विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग उद्योग, उर्जा व कामगार विभाग कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग कौशल्य विकास व उदयोजकता विभाग ग्राम विकास विभाग गृह विभाग गृहनिर्माण विभाग जलसंपदा विभाग नगर विकास विभाग नियोजन विभाग पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग पर्यावरण ���िभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मृद व जलसंधारण विभाग मराठी भाषा विभाग महसूल व वन विभाग महिला व बाल विकास विभाग माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग वित्त विभाग विधी व न्याय विभाग शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संसदीय कार्य विभाग सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग सामान्य प्रशासन विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग\nप्रकार -- सर्व प्रकार -- जी.आर.\nदेवाण दिनांक निर्मिती दिनांक\nदिनांकापासून दिनांकापासूनची तारीख निवडल्यावर, तीच तारीख दिनांकापर्यंतसाठी निवडली जाईल\nसांकेतांक क्रमांक (अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)\nएकूण बाबी : ५३९०\nपान क्र. : / ५३९\n१ २ ३ ४ पुढचा > अंतिम >>\n1 नगर विकास विभाग 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार Non-Million Plus Cities अंतर्गत सन 2021-2022 वर्षातील पिण्याचे पाणी (पावसाच्या पाण्याची साठवण व पुर्नवापरासह) व घनकचरा व्यवस्थापन साठी बंधनकारक अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत करणेबाबत 202109221445410725 22-09-2021 345\n2 नगर विकास विभाग राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई या कार्यालयातील अस्थायी पदे दि.01.09.2021 ते दि.28.02.2022 पर्यंत पुढे चालू ठेवणेबाबत. 202109141549168725 14-09-2021 141\n3 नगर विकास विभाग विभागीय आयुक्त यांच्या आस्थापनेवरील व नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील (विभागस्तर) येथील 20 अस्थायी पदांना मुदतवाढ मंजूर करण्याबाबत मुदतवाढ देण्याबाबत. 202109141556321225 14-09-2021 298\n4 नगर विकास विभाग महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान भंडारा शहराच्या मलनिस्सारण (टप्पा-1) प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 202109131313239825 13-09-2021 1885\n5 नगर विकास विभाग नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून करण्यात येणाऱ्या विकास कामांच्या दर्जाची त्रयस्थ यंत्रणेकडून तांत्रिक लेखापरीक्षणाची सुधारीत व्यवस्था अंमलात आणण्याबाबत 202109131313258725 13-09-2021 1673\n6 नगर विकास विभाग सह संचालक, नगर रचना (गट-अ / राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांना संचालक, नगर रचना (गट-अ/राजपत्रित) पदावर तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत. 202109091530000825 09-09-2021 1252\n7 नगर विकास विभाग नगर विकास विभागाच्या आस्थापनेवरील सह संचालक, नगर रचना संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदलीबाबत 202109091530020125 09-09-2021 1046\n8 नगर विकास विभाग सहायक नगर रचनाकार (प��वीधारक) संवर्गातील अधिकाऱ्यांना नगर रचनाकार (पदवीधारक) पदावर निव्वळ तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत. 202109081729521525 08-09-2021 1048\n9 नगर विकास विभाग नगर रचनाकार (पदवीधारक) (गट-अ/ राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांना सहायक संचालक, नगर रचना (पदवीधारक) (गट-अ/ राजपत्रित) पदावर निव्वळ तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत. 202109071100565625 07-09-2021 376\n10 नगर विकास विभाग श्री.एस.डी. पानझडे, निवृत्त शहर अभियंता यांना सेवानिवृत्तीनंतर सहा महिन्याच्या कालावधीसाठी करार पध्दतीने नेमणूक देण्याबाबत. 202109021129000225 02-09-2021 133\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\nएकूण अभ्यागतांची संख्या: २०५९४२ आजच्या अभ्यागतांची संख्या: ० शेवटचा बदल: २६-०४-२०१३\n© हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramaza.info/2021/08/blog-post.html", "date_download": "2021-09-22T17:47:59Z", "digest": "sha1:EQZD7CLTDEITAJUQK4Q6RIAP3YJGCSTD", "length": 6831, "nlines": 61, "source_domain": "www.maharashtramaza.info", "title": "नगरच्या खाद्यसंस्कृती मध्ये गावरान मेवा मिसळ ची एन्ट्री", "raw_content": "\nनगरच्या खाद्यसंस्कृती मध्ये गावरान मेवा मिसळ ची एन्ट्री\nनगर :- अहमदनगर जिल्हा हा खाद्यपदार्थ आणि येथील खाद्य संस्कृती साठी ओळखला जातो.त्यात मिसळ म्हंटलं की नगरकरांच्या तोंडाला पाणी सुटलंच म्हणा...यातच आता गावरान मेवा या मिसळ ने धडाकेबाज एन्ट्री केली आहे.\nसध्या महाराष्ट्र आणि परदेशात ही मराठी माणसांची मनोरंजनाची भूक भागवणाऱ्या गावरान मेवा या वेबसेरीज चे लेखक किरण बेरड यांनी त्यांच्या 'गावाकडच्या मसाल्यापासून बनवलेली गावरान मेवा मिसळीच्या फ्रॅंच्याइजि देण्यास सुरुवात केली आहे. या मिसळीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मिसळ पूर्णतः पारंपरिक पद्धतीने केमिकल विना बनवली जाते.त्यामुळे ही खाल्ल्याने जळजळ, पित्त होत नाही.तसेच गावरान मटकी वापरल्यामुळे मिसळीची खरी चव कळते.या मिसळ बरोबर गावरान तुपातील एक स्वीट पदार्थ मिळतो. तसेच सोबत नाचणी पापड असल्याने कॅल्शियम आणि प्रथिने ही शरीरास मिळतात.अशी ही टेस्ट आणि हेल्थ चा अनोखा संगम असणारी गावरान मेवा मिसळ मेहेकरी फाट्यावर सुरू झाली आहे.हॉटेल मालक अशोक दिनकरराव वायभासे यांनी याची पहिली फ्रॅंच्याइजि घेतली आहे.आज या शाखेचे दिमाखात उद्घाटन झाले. यावेळी आम्ही सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यावसायिक पाठबळ देण्यासाठी गावरान मेवा या मिसळ ची निर्मिती झाली आहे.या उद्घाटन समारंभात नेते संदीपजी गुंड , मेहेकरी चे सरपंच संतोष पालवे, गावरान मेवाचे किरण बेरड ,लेखक सचिन पंडित, कलाकार महेश काळे,वैभव कुऱ्हाडे, तेजस आंधळे , राजू काळे , मिलिंद फुंदे ,रियाझ शेख, सॅम चव्हाण इ उपस्थित होते. फ्रॅंच्याइजि पार्टनर अशोक वायभासे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.\nसुजलाम अभियान अंतर्गत जिल्हयात ४० हजार शोषखड्डयाची निर्मितीचे उद्दिष्ट - - मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर\nकराळे कोचिंग क्लासेस चा सत्कार\nकराळे कोचिंग क्लासेसला मानाचा पुरस्कार, मुंबईत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला\nटकाटक-2 बॉक्स अॉफिसवर घालणार \"धुमाकूळ\"\nनगर जिल्ह्यात आजपासून कडक जनता कर्फ्यू, पालकमंत्री मुश्रीफ यांचे सूतोवाच\nशाहरूखच्या केकेआर टीममध्ये खेळतो गोविंदाचा जावई\nशिष्य पंतकडून हारल्यानंतर गुरू धोनी चिडला\nपॅन कार्ड लिंक न केल्यास होईल निष्क्रिय, उरलेत तीनच दिवस\nएक तारखेपासून काय काय महागणार पहा\nबारादरीचे भूमिपुत्र पीएसआय दत्तात्रय पोटे भिंगारमध्ये ठरलेत हिरो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2020/10/blog-post_777.html", "date_download": "2021-09-22T18:25:16Z", "digest": "sha1:WPCSTZFFE65FJU7JKOBMRWGYPOPUJRWN", "length": 6424, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "अशोका विजयादशमी निमित्ताने रंगले ऑनलाइन धम्म परिवर्तन कविसंमेलन", "raw_content": "\nHomeअशोका विजयादशमी निमित्ताने रंगले ऑनलाइन धम्म परिवर्तन कविसंमेलन\nअशोका विजयादशमी निमित्ताने रंगले ऑनलाइन धम्म परिवर्तन कविसंमेलन\nतासगाव ( प्रतिनिधी )\nरक्ताचा एकही थेंब न सांडता ‘न भूतो ना भविष्यती’ अशी अद्भुत धम्मक्रांती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगामध्ये घडून आणली. या कार्याला उजाळा देण्यासाठी व अशोका विजयादशमी निमित्ताने रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी ३. ३० मिनिटांनी कवी कट्टा ग्रुप कल्याण - मुंबई यांच्या वतीने कवी नवनाथ रणखांबे यांच्या अध्यक्षतेखाली गूगल मिट द्वारे ऑनलाइन धम्म परिवर्तन कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.\nयावेळी आशा रणखांबे यांनी गाणी सादर करीत कार्यक्रमाचे प्रस्ताविक मांडले. या कवी संमेलनाचे विशेष म्हणजे सर्व सहभागी कवींनी पांढरे शुभ्र कपडे परिधान केले होते. तर धम्म, सम्राट अशोका विजयादशमी, परिवर्तन,धर्मांतर, तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयावर अॅड. प्रज्ञेश सोनावणे, अॅड. श्रीकृष्ण टोबरे, भटू जगदेव, नवनाथ रणखांबे, अशोक कांबळे, मिलिंद जाधव, संघरत्न घनघाव, रविकिरण म्हस्के, राष्ट्रपाल काकडे, सुरेखा गायकवाड, अनिल शिंदे, शाम बैसाने, कांतीलाल भडांगे, अशोक डोळस, विनोद गायकवाड यांनी स्वरचित कविता सादर करून प्रबोधन केले.\nबुद्ध शिव शाहू फुले आंबेडकर विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे या उद्देशाने कवी कट्टा ग्रुप कल्याण मुंबईची निर्मिती झाली. बौद्ध धम्म तत्त्वज्ञान आणि साहित्य पुढे घेऊन जाण्यासाठी काय काय करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचाच एक भाग म्हणून धम्म परिवर्तन कविसंमेलनाचे आयोजन आज अशोका विजया दशमी दिनी करण्यात आले. विविध कार्यक्रमाद्वारे आम्ही तथागत गौतम बुद्ध आणि प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान विचार जनमाणसात पेरत आहोत, असे यावेळी कविसंमेलनात अध्यक्षीय भाषणात नवनाथ रणखांबे यांनी मत व्यक्त केले.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nलाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_29.html", "date_download": "2021-09-22T18:24:42Z", "digest": "sha1:3NL4HJE4E6456TRR7XBKRJW5JL46ODAP", "length": 6117, "nlines": 75, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सीमेवर लढणाऱ्या जवानांना पाठवली १० लाखांची पुस्तके, वाळवा तालुक्यात अनोखा उपक्रम", "raw_content": "\nHomeसीमेवर लढणाऱ्या जवानांना पाठवली १० लाखांची पुस्तके, वाळवा तालुक्यात अनोखा उपक्रम\nसीमेवर लढणाऱ्या जवानांना पाठवली १० लाखांची पुस्तके, वाळवा तालुक्यात अनोखा उपक्रम\nइस्लामपूर, (सूर्यकांत शिंदे) : सीमेवर कार्यरत असणाऱ्या जवानांना पुस्तके देण्याच्या वाचन चळवळ उपक्रमांतर्गत वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावातील जवान प्रतिक जयवंत पाटील व सोमेश संजय इंगवले या दोघांना मराठी पुस्तकांचे संच भेट देण्यात आले. डॉ. माजी सैनिक संघटना गोटखिंडी यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.\nक्रेडाईचे अध्यक्ष गणेश पाटील, दत्तात्रय माने तसेच माणुसकीचे नाते ग्रुपच्या सदस्य व जायंट्स ग्रुपच्या पदाधिकारी मीनल दीक्षित यांनी या उपक्रमाला पुस्तके दिली होती. वाचन चळवळीचे प्रवर्तक डॉ. प्रा. संजय थोरात यांनी उपक्रमामागची भूमिका मांडली. आजपर्यंत चारशेहुन अधिक जवानांच्या माध्यमातून देशाच्या सीमेवर विविध ठिकाणी सुमारे दहा लाख रुपये किमतीची पुस्तके पाठवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ विजय गायकवाड, सूर्यकांत शिंदे, माजी सैनिक संघटनेचे अधिकारी व गावातील ज्येष्ठ नागरिक सामील झाले होते. डॉ. दीपक स्वामी यांनी वाचन चळवळीचे गीत सादर केले. माजी सैनिक बाजीराव माळी व बाळकृष्ण सावंत यांनी उपक्रमाचे कौतुक केले. धनंजय थोरात म्हणाले, \"वाचनाने माणूस प्रगल्भ बनतो. जवान कार्यरत असणाऱ्या ठिकाणी मराठी पुस्तके नसतात याची जाणीव ठेवून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.\" जयवंत पाटील व पी. वाय. पाटील यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय गायकवाड, मिलिंद थोरात, सूर्यकांत शिंदे, धर्मवीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. भीमराव मोरे यांनी सर्वांचे आभार मानले.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nलाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscexams.com/study-material/history/samaj-sudharak/", "date_download": "2021-09-22T17:14:52Z", "digest": "sha1:FRCQDN7DIQEQPMGI4SL7KQFKGY26UCH4", "length": 15614, "nlines": 233, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "समाज सुधारक – MPSCExams", "raw_content": "\nपोलीस भरती २०१९ पेपर्स\nसंत एकनाथ महाराज (१५३३-१५९९) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nकृष्णराव पांडुरंग भालेकर (1850-1910) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nकाशीबाई कानिटकर (1861-1948) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nअनुताई वाघ (1910-1992) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nविष्णुबुवा ब्रह्मचारी (1825-1871) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nउषा मेहता (1920-2000) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nउषा मेहता जन्म : २५ मार्च १९२० मृत्यू: ११ ऑगस्ट २०००\nसंत ज्ञानेश्वर (1197-1275) यांच्या बद्दल संपूर्ण महिती\nसंत ज्ञानेश्वर जन्म : शके ११९७, मृत्यु : इ. स. १२९०\nदादाभाई नौरोजी (1825-1917) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nदादाभाई नौरोजी Dadabhai Naoroji यांना भारताचा ‘ग्रँड ओल्ड मॅन’ Grand Old Man म्हटले जाते. स्वातंत्र्यलढ्याचा पाया रचणाऱ्या आर्किटेक्ट म्हणून पाहिले जाणारे दादाभाई एक महान स्वातंत्र्यसेनानी होते.\nविनायक दामोदर सावरकर (1883-1966) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nविनायक दामोदर सावरकर जन्म : २८ मे १८८३ मृत्यू : २६ फेब्रुवारी १९६६\nदादोबा पांडुरंग तर्खडकर (1814-1882) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nदादोबा पांडुरंग तर्खडकर जन्म - ९ मे १८१४ मृत्यू - १७ ऑक्टोबर १८८२\nप्रकाश मुरलीधर आमटे (26 डिसेंबर 1948) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nप्रकाश मुरलीधर आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. जन्म : २६ डिसेंबर १९४८\nग. दी. मांडगूळकर (1919-1977) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nग. दी. मांडगूळकर जन्म : २ ऑक्टोबर १९१९ मृत्यू: १४ डिसेंबर १९७७\nचाफेकर बंधू यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nदामोदर, वासुदेव व बाळकृष्ण पंत हे तिघे चाफेकर बंधू होते. वासुदेव चाफेकरांचा जन्म १८८० मध्ये कोकणात एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले.\nरमेशचंद्र दत्त 1848-1909 यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nरमेशचंद्र दत्त जन्म : १३ ऑगस्ट १८४८ मृत्यू: ३० नोव्हेंबर १९०९\nगोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) (1823 – 1892)यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nगोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी (फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ - ९ ऑक्टोबर इ.स. १८९२) हे इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. जन्म: १८ फेब्रुवारी १८२३, पुणे मृत्यू: ९ ऑक्टोबर १८९२\nनरेंद्र दाभोळकर 1945-2013 यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nनरेंद्र दाभोळकर जन्म : १ नोव्हेंबर १९४५ मृत्यू : २० ऑगस्ट २०१३\nक्रांतीसिंह नाना पाटील 1900 – 1976 यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nक्रांतीसिंह जन्म: ३ ऑगस्ट १९०० मृत्यू: ६ डिसेंबर १९७६\nगोपाळ गणेश आगरकर 1856 – 1895 यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nगोपाळ गणेश आगरकर जन्म : १४ जुलै १८५६ मृत्यू : १७ जून १८९५\nशिवराम जानबा कांबळे (1875-1940) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nअस्पृश्यता निवारणाचे आणि दलित चळवळीचे काम करणारे मराठी लेखक होते. शिवराम जानबा कांबळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्व काळातील पहिले पत्रकार, मुद्रक, प्रकाशक व संपादक म्हणून ओळखले जातात.\nगणेश वासुदेव जोशी (ग. वा. जोशी)1828 – 1888 यांच्या बद्दल ���ंपूर्ण महिती\nGanesh Vasudev Joshi (G. V. Joshi) गणेश जोशी जन्म: ९ एप्रिल १८२८ मृत्यू : २५ जुलै १८८८\nदिनकर जवळकर (1900-1934) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nमहात्मा ज्योतिराव फुले यांची सत्यशोधक चळवळ व मुंबई व चेन्नई प्रांतात सुरू झालेली ब्राम्हणेतर चळवळ (१९१७ ते १९३७)पुढे नेण्याचे मोठे काम दिनकर जवळकर यांनी केले. जन्म : 1900 मृत्यू : 3 मे 1932\nगोविंद पानसरे (१९३३-२०१५) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nगोविंद पानसरे जन्म: २६ नोव्हेंबर १९३३ मृत्यू : २० फेब्रुवारी २०१५\nपांडुरंग महादेव बापट (सेनापती बापट) 1880 – 1967 यांच्या बद्दल संपूर्ण माहिती\nपांडुरंग महादेव बापट जन्म : १२ नोव्हेंबर १८८० मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६७\nतात्या टोपे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती (१८१४-१८५९)\nजन्म : १८१४ (येवला नाशिक) मृत्यू: १८ एप्रिल १८५९ (शिवपूरी मध्यप्रदेश)\nगोपाळकृष्ण गोखले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती (१८६६-१९१५)\nजन्म : ९ मे १८६६ मृत्यू : १९ फेब्रुवारी १९१५ गोपाळ कृष्ण गोखले: (९ मे १८६६–१९ फेब्रुवारी १९१५). आधुनिक भारताचे एक महान नेते आणि नेमस्त\nसुरू असलेल्या पोलीस भरती २०१९ चे झालेले पेपर्स\nनवी मुंबई चालक भरती परीक्षा चे पेपर सेट डाऊनलोड आणि उत्तर…\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : Sangali Police Driver Paper\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 11 MUMBAI\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 1 Pune\nपोलीस भरती सराव पेपर 383\nपोलीस भरती सराव पेपर 382\nपोलीस भरती सराव पेपर 381\nपोलीस भरती सराव पेपर 380\nपोलीस भरती सराव पेपर 379\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 12\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 11\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 10\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 09\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 08\nमराठी व्याकरण प्रॅक्टिस पेपर्स\nमराठी व्याकरण सराव पेपर 363\nमराठी व्याकरण सराव पेपर 362\nमराठी व्याकरण सराव पेपर 361\nमराठी व्याकरण सराव पेपर 360\nमराठी व्याकरण सराव पेपर 359\nशुद्ध शब्द – अशुद्ध शब्द\nमराठी वाक्यप्रचार संपूर्ण लिस्ट\nTET Practice Paper इयत्ता १ ली ते५ वी (पेपर १)\nTET Practice Paper इयत्ता ६ वी ते८ वी (पेपर २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/manas-mind-to-reach-yoga-home-no-chandrasekhar-bavankule/06211712", "date_download": "2021-09-22T18:22:18Z", "digest": "sha1:LGKQCMO5TPVE4NUF3IYQVM56JMUEY5ZQ", "length": 14195, "nlines": 37, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "योग घराघरांत पोहचविण्याचा मनपाचा मानस : ना. चंद्रशेखर बावनकुळे - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » योग घराघरांत पोहचविण्याचा मनपाचा मानस : ना. चंद्रशेखर बावनकुळे\nयोग घराघरांत पोहचविण्याचा मनपाचा मानस : ना. चंद्रशेखर बावनकुळे\nनागपूर: विश्व योग दिनाचे औचित्य साधून नागपुरात यशवंत स्टेडियमवर मनपातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पदाधिकारी उत्साही असतात. योग दिनाची चळवळ वृद्धिंगत करीत नागपुरातील घराघरांत योग पोहचविण्याचा मनपाचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.\nविश्व योग दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध योगाभ्यासी मंडळ आणि संस्थांच्या सहकार्याने स्थानिक यशवंत स्टेडियम येथे आयोजित योग दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने, कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, भाजपचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, विधी समितीचे सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे रामभाऊ खांडवे, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या रजनी दीदी, मनीषा दीदी, एनसीसीचे ग्रुप कमांडर योगेंद्र पै, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, नगरसेविका दिव्या धुरडे, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा व आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संघटनेच्या डॉ. कीर्तिदा अजमेरा, डॉ. सुवर्णा मानेकर, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, नगरसेवक सुनील हिरणवार, प्रदीप पोहाणे, जयप्रकाश गुप्ता, भोजराज डुंबे उपस्थित होते.\nपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केल्यापासून नागपुरात महापालिकेच्या पुढाकाराने दरवर्षी योग दिनाचे मोठे आयोजन होत असते. यानिमित्ताने ‘सुदृढ आरोग्यासाठी ��ोग’ हा संदेश परिणामकारकरीत्या जनतेपर्यंत पोहोचत आहे. नागपुरातील सर्व योग्याभ्यासी मंडळ, ध्यान केंद्र, योग साधना केंद्र यांच्या मदतीने घराघरात आणि मनामनापर्यंत योग पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.\nकार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेतर्फे योग दिनाचे आयोजन मोठ्या प्रमाणावर होत असते. यामुळे नागपूर शहरात योगविषयी चांगले वातावरण तयार झाले आहे. या आयोजनात सहभागी सर्व संस्थांचे नागपूर महानगरपालिकेच्या वतीने स्वागत त्यांनी आयोजनात सहभागाबद्दल सर्व नागपूरकरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले. आभार शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी मानले. कार्यक्रमाला उपायुक्त रवींद्र देतवळे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, राजेश मोहिते, संजीवनी प्राणायामचे डॉ. केशव क्षिरसागर, निगम सचिव हरिश दुबे, सहायक आयुक्त महेश धामेचा, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार आदी उपस्थित होते.\nनागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित या कार्यक्रमात विविध संस्थांचा सहभाग होता. यामध्ये जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, आर्ट ऑफ लिव्हींग, गायत्री परिवार, मैत्री परिवार संस्था, श्रीरामचंद्र मिशन, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, एन.सी.सी., ईशा फाऊंडेशन, नागपूर जिल्हा योग असोशिएशन, नॅचरोपॅथी योग असोशिएशन, सहजयोग ध्यान केंद्र, योगसूत्र, श्रीयोग केंद्र, विवेक बहुजन हिताय संस्था आदींचा समावेश होता. या संस्थांच्या साधकांनी योग प्रात्यक्षिके आणि ध्यान योग केलेत.\nतीन वर्षाची बालिका आणि ९३ वर्षांचे आजोबा\nयोग दिनाच्या निमित्ताने विविध संस्थांच्या साधकांनी योग प्रात्यक्षिके सादर केले. यावेळी श्रद्धानंदपेठ अनाथालयातील श्री योग साधना केंद्राच्या वतीने सादर करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकामध्ये तीन वर्षाची बालिका कु. पूजा चोपडे ही सर्वात लहान साधक तर ९३ वर्षांचे आजोबा अबनाशचंद्र खुराणा हे सर्वात वयोवृद्ध साधक होते. या साधकांनी योग प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा संदेश दिला.\n‘करु या नियमित योगासनं’\nयोग दिना���्या निमित्ताने ठरविण्यात आलेल्या योगासनाच्या नेतृत्वाची धुरा जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाने सांभाळली होती. मंडळाच्या साधकांनी योग दिनाच्या निमित्ताने करावयाची आसने मंचावर करून दाखविली. त्यांच्यासोबत स्टेडियममध्ये उपस्थित हजारो साधकांनी ही सारी आसने केलीत. यावेळी प्रत्येक आसन संपल्यानंतर ‘करु या नियमित योगासनं’ या योग गीताच्या शब्दांनी यशवंत स्टेडियम दुमदुमले होते. प्रसन्न आणि निरामय वातावरणात हा संपूर्ण सोहळा पार पडला.\nयोग दिनाच्या निमित्ताने सकाळी ६ वाजतापासून यशवंत स्टेडियममध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५.३० पासून यशवंत स्टेडियमकडे येणाऱ्या साधकांच्या गर्दीने धंतोली परिसरातील रस्ते फुलून गेले होते. यशवंत स्टेडियममध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक साधकाला मनपा आणि जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे दुपट्टा देण्यात येत होता. शुभ्र धवल वस्त्र, भगवा दुपट्टा परिधान केलेल्या आणि एका रांगेत शिस्तबद्ध रीतेने योगा करणाऱ्या साधकांच्या गर्दीने स्टेडियममधील वातावरण योगमय बनले होते.\n← नागपुर एयरपोर्ट की सुरक्षा में…\nविश्व कल्याणासाठी शांतता, सौहार्दाच्या वातावरणाची… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/599891", "date_download": "2021-09-22T17:26:18Z", "digest": "sha1:Q5CKFDVKPAYN2IJOWAF44KVYO2PEQPOI", "length": 2148, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८७०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८७०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:३०, १२ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n११ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१४:३४, १६ जून २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: os:870-æм аз)\n२३:३०, १२ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: vi:870)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/07/maharashtra.html", "date_download": "2021-09-22T18:24:09Z", "digest": "sha1:RMT5GCYHGSUEIX4TTWOWX244K7LOHM2T", "length": 19437, "nlines": 101, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "शिवसेनेला तसं वाटलं तर ते परततील अन् भाजपा युतीबाबत विचार करेल:- आ. सुधीर मुनगंटीवार. # Maharashtra - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / राजकीय ब्रेकिंग / शिवसेनेला तसं वाटलं तर ते परततील अन् भाजपा युतीबाबत विचार करेल:- आ. सुधीर मुनगंटीवार. # Maharashtra\nशिवसेनेला तसं वाटलं तर ते परततील अन् भाजपा युतीबाबत विचार करेल:- आ. सुधीर मुनगंटीवार. # Maharashtra\nBhairav Diwase रविवार, जुलै ०४, २०२१ चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र राज्य, राजकीय ब्रेकिंग\nमुंबई:- शिवसेनेने भाजपाशी असलेली युती मोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची केलेल्या स्थापनेदरम्यान महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आणि सामनामधील अग्रलेखांमधून तसेच पत्रकार परिषदेमधून बोचरी टीका करत भाजपाला जेरीस आणणारे शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपाचे मुंबईतील नेते आमदार आशिष शेलार यांच्यात शनिवारी मुंबईमध्ये गुप्तभेट झाल्याची माहिती समोर आली. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळ तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. #chandrapur\nमुंबईतल्या मेकर्स चेंबर्समधून बाहेर पडताना संजय राऊत आणि आशिष शेलार हे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही. मात्र, संजय राऊत यांच्या गेल्या काही आठवड्यांमधील भेटींचा सिलसिला पाहताना या भेटीमुळे चर्चेलाही उधाण आलं आहे. या भेटीवर आता महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यात भाजपाचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.\nसुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, भाजपा शिवसेनेसोबत जाण्याचा प्रयत्न करणार नाही. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन चूक झाली असं शिवसेनेला वाटलं तर ते परततील, तेव्हा भाजपा विचार करेल, असं सूचक विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. त्यामुळे शिवसेना आणि भाजपाच्या युतीबाबत राज्यात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत.\nदरम्यान, मुंबईतील नरिमन पॉईंट येथे ही गुप्तभेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच दोन्ही नेत्यांच्या कार या एकाच ठिकाणाहून बाहेर पडताना दिसत आहेत. दरम्यान, अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी दिले आहे.\nदरम्यान, या संदर्भात भाजपाचे विधान परिष���ेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या भेटीबाबत मोघम प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ही भेट राजकीय नसावी, तर ती सदिच्छा भेट असावी, असा दावा त्यांनी केला आहे. या भेटीत काही राजकीय संदर्भ आहेत का याबाबत पक्षीय पातळीवर माझ्याकडे काही माहिती नाही, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.\nशिवसेनेला तसं वाटलं तर ते परततील अन् भाजपा युतीबाबत विचार करेल:- आ. सुधीर मुनगंटीवार. # Maharashtra Reviewed by Bhairav Diwase on रविवार, जुलै ०४, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाच��ांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1-11-%E0%A4%AE%E0%A5%87-2021-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-22T16:48:13Z", "digest": "sha1:S42J246GA6FS6CAAOWKDR23DPNSV5NW3", "length": 9825, "nlines": 87, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "नांदेड : 11 मे 2021 मित्रच निघाला वैरी! जुन्या वादातून तरुणाची हत्या; नांदेडमधील मन हेलावणारी घटना", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nनांदेड : 11 मे 2021 मित्रच निघाला वैरी जुन्या वादातून तरुणाची हत्या; नांदेडमधील मन हेलावणारी घटना\nनांदेड, 11 मे: जुन्या भांडणाचा राग मनात धरून मित्रानेच मित्राचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका मित्राने आपल्या अन्य मित्रांच्या मदतीनं एका युवकाची दोरीने गळा आवळून हत्या केली आहे. ही घटना 9 मे रोजी नांदेड जिल्ह्यातील असर्जन येथे घडली आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोन आरोपी मित्रांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.\nहरमितसिंग र��खासिंग पुजारी असं या 20 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. विष्णुपुरी येथील काळेश्वर परिसरात राहणाऱ्या मृत हरमितसिंग याचा काही दिवसांपूर्वी त्याच्या मित्रासोबत वाद झाला होता. याच वादाचा राग डोक्यात ठेवून त्याच्या मित्राने हरमितसिंगची दोरीनं गळा आवळून हत्या केली आहे. 9 मे रोजी रात्री त्याचा मित्र आकाश वसंतराव जाधव आणि कृष्णा पांडू आगलावे यांनी मृत हरमितसिंगला असर्जन शिवारातील एस. पी. बियंटर्सच्या कंपाऊंडमध्ये बोलावून घेतलं.\nयाठिकाणी मित्र आकाश वसंतराव जाधव आणि कृष्णा पांडू आगलावे यांच्यासोबतचं अन्य दोन अल्पवयीनं मुलंही उपस्थित होती. या सर्वांनी मिळून हरमितसिंगचा दोरीने गळा आवळला ज्यामध्ये हरमितसिंगचा जागीच जीव गेला. ही घटना रविवारी रात्री साडे आठ ते 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नांदेड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यासह पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड आणि स्थानिक गुन्हे शाखेचं पथकही घटनास्थळी दाखल झालं.\nया प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासांतचं खूनाचा उलगडा केला असून सोमवारी सकाळी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले करत आहेत.\nनवी दिल्ली : दिलासादायक देशातील कोरोनाबाधितांची आकडेवारी होत आहे कमी\nमुंबई : 11 मे 2021 लशीचे दोन्ही डोस घेऊनही मोहन जोशी यांना कोरोनाची लागण; मालिकेच्या शूटिंगसाठी होते गोव्यात\nCoronaVirus : राज्यात करोनाचा धोका वाढणार पण त्याची काळजी करण्याचं कारण नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n24 मे 2020 lmadmin CoronaVirus : राज्यात करोनाचा धोका वाढणार पण त्याची काळजी करण्याचं कारण नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर टिप्पण्या बंद\ncoronavirus : मुंबईतील घटनेतून सरकारने धडा घ्यावा : देवेंद्र फडणवीस\n१५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह सुरु होणार,’ या ‘नियम आणि अटींसह केंद्र सरकारनं दिली परवानगी\n6 ऑक्टोबर 2020 lmadmin १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह सुरु होणार,’ या ‘नियम आणि अटींसह केंद्र सरकारनं दिली परवानगी वर टिप्पण्या बंद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज ���धानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/taxonomy/term/4", "date_download": "2021-09-22T18:33:40Z", "digest": "sha1:VVE7ECK7MJNJX2HCZ5QG4LDZGLNWYBQM", "length": 20864, "nlines": 227, "source_domain": "www.misalpav.com", "title": "वावर | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसर्वसाक्षी in जनातलं, मनातलं\nमी विजुभाउंची समस्या आणि प्रतिसाद वाचत असताना लक्षात आलं की अनेकांना क्रेडीट कार्ड वापरणं सोयीचं वाटत नाही वा जोखमीचं वाटतं. अर्थात तो मूळ विषय नसल्याने मी जरा सविस्तर लिहिण्यासाठी हा लेख लिहायचं ठरवलं.\nRead more about क्रेडीट कार्ड\nपराग१२२६३ in जनातलं, मनातलं\nभारत आणि रशिया यांच्यातील घनिष्ट संरक्षण संबंधांचे एक प्रतीक असलेली ‘भा. नौ. पो. तबर’ (आयएनएस तबर) ही युद्धनौका नुकतीच रशियन नौदल दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाली होती. त्या सोहळ्याच्या निमित्ताने रशियाच्या सदिच्छा भेटीवर असलेल्या ‘तबर’ने 22-26 जुलैदरम्यान सेंट पीटर्सबर्गमध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर 28-29 जुलैला ‘तबर’ने दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान होणाऱ्या ‘इंद्र’ युद्धसरावातही भाग घेतला.\nगड्डा झब्बू in जनातलं, मनातलं\nभडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली\nहे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यधर्मइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्र��डाशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रआईस्क्रीमआरोग्यउपहाराचे पदार्थओली चटणीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थग्रेव्हीडावी बाजूपारंपरिक पाककृतीमत्स्याहारीमांसाहारीमेक्सिकनऔषधोपचारभूगोलदेशांतरवन डिश मीलवाईनव्यक्तिचित्रणशेतीसिंधी पाककृतीगुंतवणूकसामुद्रिकमौजमजास्थिरचित्रप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षालेखसल्लाप्रश्नोत्तरेविरंगुळा\nRead more about डोक्याला शॉट [सप्तमी]\nगड्डा झब्बू in जनातलं, मनातलं\nआज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन\nयेस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून.\nतर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे.\nआता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया\nधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलउखाणेम्हणीव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशुद्धलेखनआईस्क्रीमइंदुरीउपहाराचे पदार्थओली चटणीऔषधी पाककृतीकैरीचे पदार्थपारंपरिक पाककृतीमटणाच्या पाककृतीमायक्रोवेव्हमेक्सिकनभूगोलदेशांतरवन डिश मीलव्यक्तिचित्रणसिंधी पाककृतीज्योतिषकृष्णमुर्तीस्थिरचित्रप्रकटनसद्भावनालेखअनुभवशिफारससंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेवादआरोग्यविरंगुळा\nRead more about डोक्याला शॉट [षष्ठी]\nगड्डा झब्बू in जनातलं, मनातलं\nआज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन\nयेस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून.\nतर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे.\nआता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत ���हेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया\nधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलउखाणेम्हणीव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशुद्धलेखनआईस्क्रीमइंदुरीउपहाराचे पदार्थओली चटणीऔषधी पाककृतीकैरीचे पदार्थपारंपरिक पाककृतीमटणाच्या पाककृतीमायक्रोवेव्हमेक्सिकनभूगोलदेशांतरवन डिश मीलव्यक्तिचित्रणसिंधी पाककृतीज्योतिषकृष्णमुर्तीस्थिरचित्रप्रकटनसद्भावनालेखअनुभवशिफारससंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेवादआरोग्यविरंगुळा\nRead more about डोक्याला शॉट [षष्ठी]\nविजुभाऊ in जनातलं, मनातलं\nमित्रानो कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली आवडती दोसतार ही लेखमाला आता लवकरच पुस्तक रुपात येत आहे.\nया लेखमालेच्या वाटचालीत तुमचा सर्वांचा मोठा मोलाचा सहभाग आहे.\nविजुभाऊ in जनातलं, मनातलं\nमित्रानो कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली आवडती दोसतार ही लेखमाला आता लवकरच पुस्तक रुपात येत आहे.\nया लेखमालेच्या वाटचालीत तुमचा सर्वांचा मोठा मोलाचा सहभाग आहे.\nविजुभाऊ in जनातलं, मनातलं\nमित्रानो कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली आवडती दोसतार ही लेखमाला आता लवकरच पुस्तक रुपात येत आहे.\nकिसन शिंदे in जनातलं, मनातलं\nडोंगर-दऱ्या भटकायला सुरूवात केल्यापासून जवळपास एक तप होत आलंय. या ११-१२ वर्षांत, कित्येकदा गडकोटांवर पौर्णिमेला चांदण्या रात्रीपासून ते अमावस्येला चांदण्यानी गच्च भरलेल्या आभाळाखाली मुक्काम केला. अगदी भल्या पहाटेपासून ते रात्रीच्या किर्र अंधारात कित्येकदा जंगलातून भटकलो. कित्येक अनवट जंगलवाटा धुंडाळल्या, परंतू आजतागयत जंगली श्वापदांचा सामना प्रत्यक्षात कधीही झाला नव्हता. नाही म्हणायला, रायगडावर नगारखान्यापासून वाघ दरवाज्याकडे जाणाऱ्या वाटेवर एका 'विशिष्ठ' पावलांचे ठसे पाह्यले होते, पण ते तेवढंच.\nRead more about जर्द काही जीवघेणे..\nनवीन समाजमाध्यम वावर नियमावलीच्या अनुवादात साहाय्य हवे\nमाहितगार in जनातलं, मनातलं\n२६ मे २०२१ पासून लागू झालेल्या (मिपासारख्या समाज माध्यम संस्थळांनाही) नियमावलीतील खालील अंशाच्या मराठी अनुवादात साहाय्य हवे आहे.\nRead more about नवीन समाजमाध्यम वावर नियमावलीच्या अनुवादात साहाय्य हवे\nसध्या 8 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व न���ीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/huawei-band-price-leaked-before-its-launch-read-details/articleshow/84225672.cms", "date_download": "2021-09-22T18:01:37Z", "digest": "sha1:6B4ZVYTMUD47R5Z5S45L5C5F5RC6BSQ6", "length": 14205, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nHuawei Band 6 ची किंमत लाँचपूर्वीच कन्फर्म मिळणार २ दिवसांपर्यत बॅटरी लाईफ, पाहा किंमत\nHuawei लवकरच नवीन स्मार्ट बँड भारतात लाँच करणार असून लाँचपूर्वीच या नवीन Huawei Band 6 च्या किमतीबद्दल माहिती समोर आली आहे. जाणून घ्या बँडबद्दल सविस्तर.\nHuawei चे नवे डिव्हाईस लवकर होणार लाँच\nBand मध्ये असतील फिटनेस फीचर्स\n१.४७ -इंच AMOLED ने डिव्हाईस सुसज्ज\nनवी दिल्ली. Huawei लवकरच आपला नवीन रेबल हुवावे बँड ६ लाँच करण्याच्या तयारीत आहे. अशात, या स्मार्ट बँडची किंमत (हुवावे बँड ६ किंमत भारतात) अधिकृत लाँच होण्यापूर्वीच उघडकीस आली आहे. हा बॅंड या वर्षाच्या सुरुवातीला मलेशियात लाँच करण्यात आला होता. या डिव्हाईसच्या मुख्य वैशिष्ट्यांविषयी सांगायचे तर, Huawei Band 6 एएमओएलईडी डिस्प्लेने सुसज्ज असून त्याची बॅटरी दोन आठवड्यांपर्यंत सपोर्ट करत असल्याचा दावा केला जात आहे.\nवाचा: भारतात लाँच होणारे अपकमिंग स्मार्टफोन, ओप्पोपासून पोकोपर्यंतचा समावेश, पाहा लिस्ट\nहार्ट रेट मॉनिटर, एसपीओ २ (रक्त ऑक्सिजन संतृप्ति) आणि ताणतणाव देखरेखी सारखी वैशिष्ट���ये देखील या बँडमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय महिलांकरिता खास आरोग्यविषयक ट्रॅकिंग वैशिष्ट्ये देखील यात उपलब्ध आहेत, हा बँड ९६ वर्कआउट मोड्ससह येतो.\nHuawei Band 6 किंमत भारतात\nफॉरेस्ट ग्रीन, अंबर सनराईज, ग्रेफाइट ब्लॅक आणि साकुरा पिंक या चार रंगांमध्ये Huawei Band 6 लाँच करण्यात येईल. भारतात या अत्याधुनिक स्मार्ट बँडची किंमत ४,४९० रुपये असेल असे ई-कॉमर्स साइट Amazonच्या बॅनरवरून उघडकीस आले आहे. हुवावेतर्फे अलीकडेच असे ट्विट देखील करण्यात आले आहे की, इच्छुक ग्राहक हुवावे बँड प्री बुक करून विनामूल्य भेटवस्तू मिळवू शकतात. मात्र, कंपनीने Amazon आणि त्यांच्या अधिकृत साइटवर प्री-बुकिंगसाठी कोणतीही लिंक अद्याप शेयर केली नाही.\nHuawei Band 6 वैशिष्ट्ये\nHuawei Band 6मध्ये १.४७ -इंचचा AMOLED पूर्ण-दृश्य (१९४ x३६८ पिक्सेल) रंग डिस्प्ले असून त्याचे स्क्रीन-टू-बॉडी रेशो ६४ टक्के आहे आणि पिक्सेल डेन्सिटी २८२ पिक्सेल प्रति इंच आहे. या आगामी बँडची स्क्रीन हुवावे बँड ४ पेक्षा १४८ टक्के मोठी आहे. डिव्हाईसची बॅटरी ठराविक वापर केल्यास दोन आठवडे आणि अधिक वापर केल्यास १० दिवसांपर्यंत चालत असल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकेच नाही तर पाच मिनिटांच्या चार्जिंगवर दोन दिवस बॅटरी लाईफ यात तुम्ही मिळवू शकता.\nमायक्रोसाईटने असेही उघड केले आहे की, हुआवेई स्मार्ट बॅन्ड ट्रूस्लीप २.० स्लीप मॉनिटरिंग, २x हार्ट रेट मॉनिटरींग, एसपीओ २ रक्त-ऑक्सिजन संतृप्ति देखरेख यासारख्या वैशिष्ट्यांसह सज्ज आहे. यात पोहणे, ट्रेडमिल, धावणे इत्यादी वर्कआउट मोड फीचर्स आहे. हुआवेई बँड ६ ५एटीएम (५० मीटर पर्यंत) पाणी प्रतिरोधक आहे. हा बँड Android 6.0 आणि त्यावरील आवृत्तींना सपोर्ट करते.\n ३०,००० पेक्षा कमी किमतीत खरेदी करा 55 इंच Thomson 4K Smart TV, पाहा ऑफर्स\nवाचा: 'या' आहेत Bluetooth कॉलिंग असणाऱ्या टॉप-५ स्मार्टवॉचेस, पाहा किंमत\nवाचा: स्मार्टफोनला 'असं' ठेवा सुरक्षित, या ८ टिप्सचा वापर करून बिनधास्त राहा\nहुअवेई बँड 6 स्पेसिफिकेशन्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nwebOS सह लाँच झाला Daiwa चा पहिला Smart Tv, फीचर्स पाहताच प्रेमात पडाल, पाहा किंमत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nमोबाइल WhatsApp युजर्ससाठी बॅड न्युज कंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणारकंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणार\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nधार्मिक मस्तमौजी असतात 'या' राशीचे लोकं, यांच्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नाही\nमोबाइल स्वस्तातला स्मार्टफोन आणखी 'स्वस्त' मिळणार, किंमत आता खूपच कमी झालीय\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nकार-बाइक 500Km रेंज-फक्त २२ मिनिटात ८० टक्के बॅटरी चार्ज, भारतात पॉवरफुल Electric Car झाली लाँच\nटिप्स-ट्रिक्स आधार कार्डला डाउनलोड करणे झाले खूपच सोपे, फक्त 'हे' काम करा\nकरिअर न्यूज अकरावी प्रवेशाची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर\nआयपीएल षटकार खेचत दिल्लीने पहिल्याच सामन्यात साकारला धडाकेबाज विजय, हैदराबादवर मात\n समीर चौघुलेंच्या कौतुकात आदराने झुकले बिग बी\nआयपीएल Delhi vs Hyderabad Scorecard Latest Update : हैदराबादचे दिल्लीपुढे माफक आव्हान\nबिग बॉस मराठी Bigg Boss Marathi Season 3 Full Episode 3 Live: बिग बॉसच्या घरात मिनल आखतेय वेगळाच प्लॅन\nआयपीएल करोनानंतर हैदराबादला मैदानातही मोठे धक्के, दिल्लीपुढे विजयासाठी माफक आव्हान...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/important-elements-of-business-plan/", "date_download": "2021-09-22T17:14:15Z", "digest": "sha1:XSDDSGBD4CGATD277BDVS3Y4S6IOULTN", "length": 24190, "nlines": 122, "source_domain": "udyojak.org", "title": "बिझनेस प्लॅनचे मुख्य घटक काय असतात? - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nबिझनेस प्लॅनचे मुख्य घटक काय असतात\nबिझनेस प्लॅनचे मुख्य घटक काय असतात\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nबिझनेस सुरू करण्याची इच्छा बर्‍याच जणांना असते; परंतु त्यासाठी योग्य प्रकारे योजना आखणे म्हणजेच बिझनेस प्लॅनिंग करणे मात्र प्रत्येकाला जमतेच असे नाही. बर्‍याच जणांना तर बिझनेस प्लॅनची गरज आहे हेच माहिती नसते. एक चांगला बिझनेस प्लॅन तुमच्या बिझनेसमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक आणू शकतो तसेच लाखो रुपयांचा होणारा तोटा टाळू शकतो. तेव्हा प्लॅनिंग केल्याशिवाय बिझनेसला हात घालू नका.\nबिझनेस प्लॅन म्हणजे काय\nसर्वप्रथम आपण समजून घेऊ या बिझनेस प्लॅन म्हणजे काय बिझनेस प्लॅन तुमच्या बिझनेसबद्दल काही उत्तरे देतो. काही महत्त्वाचे प्रश्न असतात ज्यांची उत्तरे गुंतवणूकदारांना जाणून घ्यायची असतात. बँक असो किंवा गुंतवणूकदार असो त्यांना तुमच्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवण्याआधी तुमच्या बिझनेसची माहिती जाणून घ्यायची असते. तुम्ही नक्की काय करणार आहात, कसे करणार आहात, हे बघायचं असतं आणि त्यामुळे बिझनेस प्लॅन हे एक असं डॉक्युमेंट असतं जे तुमच्या गुंतवणूकदारांना किंवा तो प्लॅन वाचणार्‍या कोणालाही पाच प्रश्नांची उत्तरे देतं. Why, What, Who, When, How \nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nतुम्ही बिझनेस का करताय\nतो कसला बिझनेस आहे\nबिझनेस करणारे लोक कोण आहेत\nत्यांचा अनुभव काय आहे\nतो कधी पैसे कमवायला लागणार आहे\nकधी नफा करणार आहे\nआणि तो बिझनेस कसा करणार आहात.\nHow हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमचा बिझनेस तुम्ही कसा करणार आहात हे जाणून घेण्यामध्ये गुंतवणूकदारांना रस असतो.\nबिझनेस प्लॅनची खरंच गरज आहे का\nबर्‍याच स्टार्टअपच्या मनात हा प्रश्न असतोच. त्यांना वाटतं, खूप सारे एमबीए असलेल्या मोठ्या कंपन्यांसाठी बिझनेस प्लॅन आहे. माझं तर छोटंसं स्टार्टअप आहे, छोटा बिझनेस आहे. मला काय बिझनेस प्लॅनची गरज\nबिझनेस सुरू करण्याचा उत्साह एवढा असतो, जोश एवढा असतो, की आधी बिझनेस सुरू करतात आणि प्लॅन बनवण्याचं राहून जातं. मला विचाराल, तर बिझनेस प्लॅन बनवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. बिझनेस प्लॅनची गरज आहे, कारण जोपर्यंत बिझनेस प्लॅन बनत नाही, तोपर्यंत तुमच्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणीही तयार होणार नाही. बिझनेस मोठा करण्यासाठी त्यामध्ये पैसा आणावा लागतो आणि पैसा आणण्यासाठी गुंतवणूकदारांना बिझनेस प्लॅन दाखवावा लागतो, पटवून द्यावा लागतो.\nयापेक्षा महत्त्वाचं म्हणजे बिझनेस प्लॅन तुम्हाला एक बिझनेसमन म्हणून दिशादर्शक ठरतो. मला काय मिळवायचं आहे हे जर तुम्ही आधी ठरवलं नाही तर बिझनेस सुरू केल्यानंतर कामाच्या रगाड्यात बिझनेसची दिशा हरवून बसता. अशा वेळेला तुम्हाला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी बिझनेस प्लॅनच मदत करतो.\nबिझनेस प्लॅनमध्ये काय लिहावं याचे मुख्य घटक आता आपण बघू या :\nRevenue Streams: बिझनेस प्लॅनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही Revenue Streams बद्दल माहिती द्यायची असते. Revenue Streams म्हणजे तुम्ही कोणकोणत्या मार्गाने पैसे कमावणार आहात.\nतुम्ही प्रॉडक्ट विकणार आहात की भाडेतत्त्वावर (Rent/Lease) देणार आहात की वर्गणी रूपात (Subscription) देणार आहात.\nदर महिन्याला पैसे आकारणार की दर वर्षाला पैसे आकारणार आहात.\nतुम्ही विक्रीपश्‍चात सेवेमधून पैसे कमावणार आहात की स्पेअर पार्टमधून.\nव्यवसायामध्ये पैसे कमावण्याचे अनेक मार्ग असतात. या मार्गांना Revenue Streams असे म्हणतात. तुम्ही एकापेक्षा अधिक मार्गांचा अवलंब करावा असे अपेक्षित असते. त्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला बिझनेस प्लॅन मध्ये लिहायची असते.\nCost Structure: दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं Cost Structure काय आहे. मशीनचा खर्च, माणसांचा खर्च, प्लांटचा खर्च, जागा, जमीन, ऑफिसचा खर्च, मार्केटिंगचा खर्च असे बिझनेसमध्ये करावे लागणारे अनेक खर्च असतात.\nतुमच्या बिझनेसमध्ये अनेक प्रकारचे खर्च असू शकतात. ते कोणकोणते खर्च आहेत आणि किती आहेत याची गुंतवणूकदारांना माहिती घ्यायची असते. तसेच हे खर्च भविष्यात किती वाढणार आहेत किंवा कमी होणार आहेत. जसाजसा तुमचा सेल वाढेल तसे काही खर्च कमी होऊ लागतात आणि काही खर्च वाढू लागतात. कोणतीही विक्री न करताही जे खर्च करावेच लागतात त्यांना Fixed Cost म्हणतात. उदा. मशीनरीचा खर्च आणि काही खर्च विक्रीच्या संख्येनुसार वाढत जातात त्यांना Variable Cost म्हणतात. उदा. कच्चा माल, पॅकेजिंग इत्यादी.\nजेवढी Fixed Cost जास्त असेल तेवढा गुंतवणूकदारांचा रस कमी कमी होत जातो आणि जे गुंतवणूक करायला तयार होतात त्यांना खूप जास्त परताव्याची अपेक्षा असते.\nTarget Customers: तुम्ही जे उत्पादन किंवा सेवा विकणार आहात ते नक्की कोणाला विकणार आहात. तुमचे नेमके ग्राहक कोण आहेत\nकमी उत्पन्न गटातील लोक, मध्यम उत्पन्न गटातील लोक, श्रीमंत, अतिश्रीमंत लोक किंवा स्त्रिया की पुरुष, कॉलेजमधील मुले, नुकतेच नोकरी करणारे लोक, नोकरी करणारे थोडे वरिष्ठ लोक की बिझनेसमन, मुंबईतील लोक, पुण्यातील लोक, पूर्ण महाराष्ट्रातील लोक की पूर्ण भारतातील लोक\nतुमचं उत्पादन हे लो��ांची गरज (Need) आहे ही इच्छा (Want) आहे कुठल्या सेगमेंटमधील ग्राहकांना तुमचं प्रॉडक्ट घ्यावंस वाटणार आहे कुठल्या सेगमेंटमधील ग्राहकांना तुमचं प्रॉडक्ट घ्यावंस वाटणार आहे याच्याबद्दल तुम्हाला आधी बिझनेस प्लॅनमध्ये लिहायचं असतं.\nProduct / Solution: त्यानंतर आपण लिहायचं असतं तुमचं प्रॉडक्ट किंवा सोल्यूशन नेमकं काय आहे ते. समजा, तुम्ही फूड बिझनेसमध्ये असाल तर वडापावदेखील फूडमध्ये येतो आणि फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये घेतलेलं सेवन कोर्स जेवण हेदेखील फूड बिझनेसमध्येच येतं.\nतुम्ही तुमच्या दुकानांमधून विकणार आहात की तुमच्या ऑनलाइन वेबसाइटवरून विकणार आहात.\nमॉलमध्ये तुमचे दुकान थाटणार आहात की एखाद्या गर्दीच्या ठिकाणी चौकामध्ये दुकान सुरू करणार आहात.\nतुम्ही ऑफिस स्थापन करणार आहात की घरूनच काम करणार आहात.\nतुम्ही भारतामध्ये विकणार आहात की आंतरराष्ट्रीय बाजारात विकणार आहात.\nतुमचं प्रॉडक्ट नक्की काय आहे तुमचं सोल्यूशन नक्की काय आहे\nते ग्राहकांच्या कोणत्या गरजा भागवत आहे किंवा ग्राहकांच्या कोणत्या समस्यांवर तो उपाय आहे\nतुमची सेवा किंवा उत्पादन वापरून ग्राहकांना काय फायदा होणार आहे. त्या बाबतीत सविस्तर माहिती तुम्हाला बिझनेस प्लॅनमध्ये लिहायची आहे.\nमार्केटिंग स्ट्रॅटेजी : त्यानंतर तुम्हाला बिझनेस प्लॅनमध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजीबद्दल लिहायचं आहे. एकदा तुम्ही ग्राहक ठरवलात, तुमचं प्रॉडक्ट ठरवलं, त्यानंतर जास्तीत जास्त उचित ग्राहकांपर्यंत तुम्ही कसं पोहोचणार हे तुम्हाला मार्केटिंग स्ट्रॅटेजीअंतर्गत लिहायचं आहे.\nऑनलाइन मार्केटिंग करणार की ऑफलाइन\nटीव्ही अ‍ॅडव्हर्टायझिंग करणार, रेडिओ अ‍ॅडव्हर्टायझिंग करणार की पेपरमध्ये जाहिरात देणार\nमार्केटिंग बजेट किती असणार\nतुमचा USP काय असणार आहे\nस्पर्धकांवर मात करण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे\nतुमच्यामध्ये आणि स्पर्धकांमध्ये कोणता असा फरक आहे जो ग्राहकांना कळेल\nतुम्ही पहिल्या वर्षात किती ग्राहकांपर्यंत पोहोचणार दुसर्‍या वर्षात किती ग्राहकांपर्यंत पोहोचणार दुसर्‍या वर्षात किती ग्राहकांपर्यंत पोहोचणार तिसर्‍या वर्षात किती ग्राहकांपर्यंत पोहोचणार\nया सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्या बिझनेस प्लॅनमध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजीअंतर्गत तुम्ही लिहायची असतात.\nहा बिझनेस ��ोण करणार आहे तुमची टीम कोण आहे तुमची टीम कोण आहे जे लोक आहेत त्यांचं प्रावीण्य कशामध्ये आहे जे लोक आहेत त्यांचं प्रावीण्य कशामध्ये आहे त्यांचा अनुभव कशामध्ये आहे त्यांचा अनुभव कशामध्ये आहे तुम्ही एकटे आहात की तुमच्यासोबत को-फाऊंडर आहेत\nजर तुम्ही एकटेच करणार असाल तर कदाचित तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचे एक्सपर्ट आहात; परंतु मार्केटिंगचे एक्स्पर्ट नसाल, फायनान्स एक्सपर्ट नसाल, अशा वेळेला गुंतवणूकदार सहसा पैसे गुंतवत नाहीत. कारण तुम्हाला बिझनेस नीट सांभाळणं कदाचित जमणार नाही, अशी त्यांना भीती वाटू शकेल.\nत्यासाठी तुमच्या टीममध्ये सगळ्या प्रकारचे कौशल्य असणारे लोक तुम्ही समाविष्ट केले पाहिजेत. त्यासोबत तुम्हाला कोण कन्सल्टंट आहेत का मेंटर आहेत का जे तुम्हाला वेळोवेळी सल्ला देतील असे लोक तुमच्या मागे आहेत का\nबाजारामध्ये आधीपासूनच नाव कमावलेल्या एखाद्या व्यक्तीने जर तुमच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं असेल तर गुंतवणूकदारांसाठी ती एक मोठी हमी ठरते आणि अशा बिझनेससमध्ये ते पैसे गुंतवतात.\nबिझनेस प्लॅन सविस्तर कसा लिहावा त्यामध्ये काय लिहावं, काय लिहू नये त्यामध्ये काय लिहावं, काय लिहू नये मार्केटिंग स्ट्रॅटेजी, सेल्स स्ट्रॅटेजी, ऑपरेशन स्ट्रॅटेजी कशी असावी मार्केटिंग स्ट्रॅटेजी, सेल्स स्ट्रॅटेजी, ऑपरेशन स्ट्रॅटेजी कशी असावी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भविष्यातील विक्री, नफा तोटा, ब्रेक इवन, बॅलन्स शीट या आर्थिक बाबी (Financial Plan) बिझनेस प्लॅनमध्ये कशा मांडाव्यात हे सोप्या मराठीतून शिकविणारा व्हिडिओ कोर्स नेटभेट डॉट कॉमवर उपलब्ध आहे. हा कोर्स आपण आपल्या घरूनच ऑनलाइन किंवा ऑफलाइन शिकू शकता आणि तो शिकून तुम्ही एक परफेक्ट बिझनेस प्लॅन बनवू शकता.\nएक चांगला बिजनेस प्लॅन तुमच्या बिझनेसमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक आणू शकतो तसेच लाखो रुपयांचा होणारा तोटा टाळू शकतो. तेव्हा प्लॅनिंग केल्याशिवाय बिझनेसला हात घालू नका.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post नितीन चंद्रकांत बोर्डेकर\nNext Post उद्योग : एक साहसी उडी\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nआवडीचे काम करणे हा समाधानी होण्याचा एकमेव मार्ग : स्टीव जॉब्स\nby स्मार्ट उद्यो��क\t August 22, 2021\nपिंटरेस्टवर आपल्या व्यवसायाचा स्टोरीबोर्ड आहे का\nरंगांवरच्या प्रेमाने आणले विद्याला व्यवसायात\nby स्मार्ट उद्योजक\t July 1, 2020\nby स्मार्ट उद्योजक\t March 25, 2021\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/taxonomy/term/5", "date_download": "2021-09-22T16:51:06Z", "digest": "sha1:SMR6EBLYSFHAOLCMM6I7B4EMJW5PJNHQ", "length": 17715, "nlines": 230, "source_domain": "www.misalpav.com", "title": "संस्कृती | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nदिवाळी अंक २०१५: आवाहन\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nRead more about दिवाळी अंक २०१५: आवाहन\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nबिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं\nRead more about महामानवास अभिवादन\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१ - आवाहन\nसाहित्य संपादक in जनातलं, मनातलं\nमिसळपाव या 'मराठी अंतरंग-मराठी अभिव्यक्ती'ला वाहिलेल्या संकेतस्थळाच्या दिवाळी अंकासाठी आम्ही लेख मागवत आहोत.\nयंदाचा दिवाळी अंक मुक्त स्वरुपात असेल, म्हणजे दिवाळी अंकाला काही विषय, थीम नाही. 'सकस आणि / किंवा रोचक लिखाण' हे दोनच मापदंड आहेत. कथा, कविता, लेख, प्रवासवर्णन, पाककृती, अर्कचित्रं - सर्वांचं स्वागतच आहे.\nRead more about मिसळपाव दिवाळी अंक २०२१ - आवाहन\nनीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं\nगौरी/ महालक्ष्मी चा सण येताहेत..\nमहाराष्ट्रात याचे फार महत्त्व.स्त्रीयांसाठी विशेष.\nहा एक प्रकारचा कुलाचार, कुलधर्म. तीन दिवसाचा.\nपहिल्या दिवशी संध्याकाळी गौरी/महालक्ष्मी चे\nआगमन व प्रतिष्ठापना असते.दुसरेदिवशी मुख्य पूजा व महा नैवेद्य .तिसरे व शेवटचे दिवशी निर्गमन. पुन्हा पुढील वर्षी येण्यासाठी.\nभारतीय संस्कृती मधे बहुतेक सणामागील हेतू मानवाचे निसर्गाशी असलेले नाते दृ��� व्हावे,त्याची कृपा सदैव आपल्या वर राहावी,'त्याच्या' प्रति कृतज्ञता व्यक्त करावी हाच आहे असे म्हटले जाते.\nकागदी गणेशमुर्ती आणि प्रदुषण\nचौथा कोनाडा in जनातलं, मनातलं\nगणेश उत्सव म्हटलं की प्लॅस्टरऑफ पॅरिसच्या मुर्ती आणि पाणीप्रदुषणाची चर्चा सुरु होतेच. पर्यावरणवादी प्रदूषणाच्या नावाने बोंब सुरु करतात आणि त्याला तेव्हढेच जोरदार समर्थन उत्सववादी सुरु करतात. मागील कोरोनावर्ष सोडले हा शिमगा दरवर्षी सुरु असतो. काही स्वयंसेवी संघटनांनी मुर्तीदान चळवळ राबवली आणि पाण्याच्या प्रदुषणाचा काही प्रमाणात अटकाव केला. काही लोकांनी शाडूमातीच्या मूर्ती वापर करून पर्यावरणाला आधारच दिला.\nRead more about कागदी गणेशमुर्ती आणि प्रदुषण\nमेघना भुस्कुटे in जनातलं, मनातलं\n'पुस्तकगप्पा' या नव्या उपक्रमाची ओळख करून देण्यासाठी हे टिपण.\nलायब्रऱ्या, कागदी पुस्तकांची दुकानं, वर्तमानपत्रातली मराठी पुस्तकांची जागा आक्रसत जात असताना, मराठीतल्या महत्त्वाच्या, लोकप्रिय, रंजक, अनवट, नव्याजुन्या पुस्तकांवर गप्पाटप्पा करण्यासाठी या कार्यक्रमाची कल्पना सुचली. प्रत्यक्ष भेटणं दुरापास्त होण्याचं एक सकारात्मक फलित म्हणजे कार्यक्रम करण्यासाठी जागा आणि तिथवर सदेह पोचण्यातल्या अडचणी हे दोन्ही प्रश्न रद्दबातल होणं. ते पथ्यावर पडल्यानं ही कल्पना ऑनलाईन राबवायची ठरवली.\nRead more about पुस्तकगप्पा\nरानरेडा in जे न देखे रवी...\nविवेकपटाईत in जनातलं, मनातलं\nएकदा सहा ऋषी जनकल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन सत्याच्या शोधात हिमालयात पोहचले. एका हिमाच्छादित पर्वतावर त्यांनी कठोर तपस्या सुरु केली. सत्य त्यांच्या समोर प्रगट झाले. सर्वांनी सत्याला तपासले. आनंदाने सर्वांनी सत्याचे वर्णन करणे सुरु केले. प्रत्येकाने केलेल्या सत्याचे वर्णन वेगवेगळे होते. सर्व प्रज्ञांवंत होते. सर्व विचार करू लागले, आपल्यापैकी कुणीही असत्य बोलत नाही. सर्वच सत्यधर्म पाळणारे आहे. मग प्रत्येकाने सत्याचे वेगळे स्वरूप कसे काय अनुभवले. शेवटी त्यांच्यापैकी एका वृद्ध ऋषीने मौन सोडले, तो सर्वांना उद्देश्यून म्हणाला, बहुतेक प्रत्येकाचे सत्य वेगळे असते.\nऋग्वेद: खगोल विज्ञान : पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते\nविवेकपटाईत in जनातलं, मनातलं\nआयं गौः पृश्निरक्रमीदसदन्मातरं पुरः\nऋषिका: सार्पराज्ञी, देवता: सार्प���ाज्ञी, सूर्य\nअर्थ: पृथ्वी गति करते. पृथ्वी आकाशगंगा रुपी मातेच्या घरात आहे. पृथ्वी आपल्या पिता सूर्याची परिक्रमा करते.\nऋग्वेद म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाची खाण. या खाणीत अनेक अनमोल रत्न आहेत. पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते, हे सत्य आपल्या वैदिक ऋषिंना माहित होते, तरीही याचे श्रेय त्यांना देण्याचा प्रयत्न आपण केला नाही याचे कारण आपली गुलाम मानसिकता. आपल्या वैदिक ज्ञानाची माहिती सर्वांना कळावी यासाठी हा प्रपंच.\nRead more about ऋग्वेद: खगोल विज्ञान : पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते\nसध्या 12 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1", "date_download": "2021-09-22T18:51:23Z", "digest": "sha1:7QWJTWXC6J5BI7KSZVLD6MBLICSUHPUG", "length": 5743, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "न्यू रोड - विकिपीडिया", "raw_content": "\nवूस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लब\nवेस्ट इंडीज वि. झिम्बाब्वे\nशेवटचा बदल ६ जानेवारी २०२१\nस्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)\nन्यू रोड अथवा हे इंग्लंडच्या वूस्टरशायर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील वूस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबचे हे पर्यायी मैदान आहे.\n१३ जून १९७३ रोजी वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे क्रिकेट संघांमध्ये ह्या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. तर ३० जून १९५१ रोजी इंग्लंड महिला आणि ऑस्ट्रेलिया महिलांनी या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना खेळवला गेला. तर १ जुलै २००० रोजी इंग्लंड महिला आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाने या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१ रोजी १०:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show/2406", "date_download": "2021-09-22T17:50:44Z", "digest": "sha1:LSKBXZEJPQUDJUL3QYI4G47X3PBX6QKT", "length": 4143, "nlines": 53, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ: मार्च 2019| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nया अंकात आपल्याला लडाख, मनाली, केरळ, भूतान, भाजे लेणी, कोकण, पंढरपूर, बेंगलोर येथील ओरियन मॉल, इस्कॉन मंदिर, म्हैसूर दर्शन ही प्रवासवर्णने आणि चायनीज व्हेज मंचुरियन ही रेसिपी वाचायला मिळेल तसेच तसेच कलादालनात स्केचेस व व्यंगचित्रे बघायला मिळतील. या अंकापासून किरण दहिवदकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली \"भावस्पर्शी व्यक्तिचित्र\" ही लेखमाला सुरु करत आहोत. त्यातील पहिले पुष्प कसे वाटले ते जरूर कळवा. READ ON NEW WEBSITE\nलडाख ऑन व्हिल्स – अजित मुठे\nभुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे\nछायाचित्रे: भुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे\nकेरळ टूर - अनुष्का मेहेर\nभाजे लेणी, लोणावळा - स्नेहल घोलप\nकोकणातील दुर्गम खडतर प्रवास - प्रभाकर पटवर्धन\nअशी ही मनाली, खूप खूप भावली - रिता जोहरापूरकर/ वनिता महाजन\nभावस्पर्शी व्यक्तिचित्र भाग १- किरण दहिवदकर\nमुसळधार पावसात कोकणाकडे - अमित चाळके\nपंढरीची वारी: एक अनुभूती\nबंगलोर येथील इस्कॉन मंदिर - अक्षता दिवटे\nबँगलोर मधील ओरियन मॉल - अक्षता दिवटे\nम्हैसूर दर्शन - अक्षता दिवटे\nमाझा शॉर्ट दक्षिण भारत प्रवास - निमिष सोनार\nखिडकी शेजारची जागा - ओमकार बागल\nमुंबई ते गाव - संकेत मुळगांवकर\nऔषधनिर्माणशास्त्र विषयक कायदे - आशिष कर्ले\nरेसिपी: चायनीज व्हेज मंचुरियन (ड्राय) - मंजुषा सोनार\nमाझे ��्केच - मधुरा दहिवदकर\nमाझे काही व्यंगचित्र - प्रिया भांबुरे (निकुम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/02/10.html", "date_download": "2021-09-22T17:49:07Z", "digest": "sha1:QBRGCEGQ4LV64F5L32O7PVK43SXRL2QM", "length": 18273, "nlines": 102, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "गट साधन व्यक्ती कु. कवाडे मॅडम यांची अशीही सतर्कता शाळेचे कार्यालय न गाठता प्रथम वर्ग 10 मध्ये केला प्रवेश. - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / भद्रावती तालुका / गट साधन व्यक्ती कु. कवाडे मॅडम यांची अशीही सतर्कता शाळेचे कार्यालय न गाठता प्रथम वर्ग 10 मध्ये केला प्रवेश.\nगट साधन व्यक्ती कु. कवाडे मॅडम यांची अशीही सतर्कता शाळेचे कार्यालय न गाठता प्रथम वर्ग 10 मध्ये केला प्रवेश.\nBhairav Diwase शुक्रवार, फेब्रुवारी ०५, २०२१ भद्रावती तालुका\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती\nभद्रावती:- तालुक्यातील पंचायत समिती शिक्षण विभागातील गट साधन तज्ञ व्यक्ती कु. प्रतिभाताई कवाडे मॅडम यांनी मुरसा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय येथे पंचायत राज समितीच्या पूर्व तैयारी संदर्भात भेट दिली\nयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात गट साधन तज्ञ व्यक्ती कु. प्रतिभाताई कवाडे मॅडम यांनी शाळेच्या परिसरात प्रवेश करताना सर्वप्रथम कार्यालय न गाठता सरळ वर्ग 10 मध्ये प्रवेश केला वर्गावर गणित शिक्षक श्री नेवारे सर शिकवणी घेत असल्याचे आढळून आले सोबत मॅडम नि पण आपला एक गणिताचा तास घेऊन मुलांना गणिताचे प्रश्न विचारून विद्यार्थी स्थर तपासला, विद्यार्थ्यांनि पण मॅडम च्या प्रश्नांची उत्तरे देऊन समाधान केले.\nत्यानंतर वर्ग 8, वर्ग 9 ला भेट देऊन मुलांना अभ्यासाबद्दल सुचना केली वर्ग 8 मध्ये मॅडम चे सर्वप्रथम दरवाज्यावर सानिटायझर व फुलाचा गुच्छा देऊन स्वागत करण्यात आले नुकत्याच सुरू झालेल्या वर्ग 8 च्या मुलांना मॅडम नि खूप सुंदर असे मार्गदर्शन केले कोरोना चा धोका टळलेला नाही सावधगिरी बाळगा अश्या सुचना केल्या\nत्यानंतर मॅडम नि पंचायत राज समिती संदर्भात शाळेच्या दस्तऐवजाची पाहणी केली यात राष्ट्रीय बाळ स्वास्थ कार्यक्रम 2017-18 ची आरोग्य तपासणी अहवालाची पाहणी केली शाळेचा परिसर स्वच्छ असल्य���मुळे मॅडम नि समाधान व्यक्त केले\nया सर्व भेटीच्या नियोजनात तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. धनपालजी फटींग साहेब यांचे नियोजन व विशेष मार्गदर्शन लाभत आहेत\nगट साधन व्यक्ती कु. कवाडे मॅडम यांची अशीही सतर्कता शाळेचे कार्यालय न गाठता प्रथम वर्ग 10 मध्ये केला प्रवेश. Reviewed by Bhairav Diwase on शुक्रवार, फेब्रुवारी ०५, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/taxonomy/term/6", "date_download": "2021-09-22T17:49:31Z", "digest": "sha1:INUZ3OLD5M2FI2WB46HZWBT5EAPSSRB3", "length": 21307, "nlines": 230, "source_domain": "www.misalpav.com", "title": "कला | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nहंगामा है क्यूँ बरपा\nसाहना in जनातलं, मनातलं\nसर्वच चित्रपट करमणूक म्हणून पाहायचे नसतात. काही चित्रपट निव्वळ प्रेक्षकांच्या मनाला अस्वस्थ करण्याची दिग्दर्शकाची क्षमता अनुभवण्यासाठी पाहायचे असतात. जोकर हा चित्रपट त्यातीलच एक.\nRead more about हंगामा है क्यूँ बरपा\nसध्या मी काय पाहतोय \nमदनबाण in जनातलं, मनातलं\nडोर... २ स्त्रियांची कहाणी. दोन वेगळ्या स्त्रिया, वेगळ्या ठिकाणी राहणार्‍या... एकमेकांना भेटतात कारण त्यामागे एक डोर म्हणजे बंध...\nRead more about सध्या मी काय पाहतोय \nसमूदादाः डोळे पाणवणारी कादंबरी\nवामन देशमुख in जनातलं, मनातलं\n'समूदादा' ही नागेश सू. शेवाळकर यांची बालकादंबरी वाचताना वाचकांना मनापासून आनंद होतो, एक प्रकारचे समाधान होते आणि डोळेही पाणवतात समीर हा कादंबरीचा नायक आणि इतर बाल पात्रं आज घरोघरी, इमारतींमध्ये, गल्लोगल्ली आणि चाळींमधू�� निश्चितपणे भेटत असतात. त्यांना पाहताना मनात एक शंका आल्याशिवाय राहत नाही की, आजच्या स्पर्धेच्या युगात आपण बालकांचे बालपण हिरावून घेत आहोत की काय समीर हा कादंबरीचा नायक आणि इतर बाल पात्रं आज घरोघरी, इमारतींमध्ये, गल्लोगल्ली आणि चाळींमधून निश्चितपणे भेटत असतात. त्यांना पाहताना मनात एक शंका आल्याशिवाय राहत नाही की, आजच्या स्पर्धेच्या युगात आपण बालकांचे बालपण हिरावून घेत आहोत की काय कारण आज मुल दोन-अडीच वर्षांचे होत नाही तोच त्याची रवानगी 'प्ले ग्रुप' किंवा पाळणाघरात होताना दिसते आहे. समूदादा हे सर्वसामान्य घरामध्ये बागडणाऱ्या बालकांचे प्रतिनिधीत्व करणारे चरित्र आहे.\nRead more about समूदादाः डोळे पाणवणारी कादंबरी\nगड्डा झब्बू in जनातलं, मनातलं\nभडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली\nहे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यधर्मइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रआईस्क्रीमआरोग्यउपहाराचे पदार्थओली चटणीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थग्रेव्हीडावी बाजूपारंपरिक पाककृतीमत्स्याहारीमांसाहारीमेक्सिकनऔषधोपचारभूगोलदेशांतरवन डिश मीलवाईनव्यक्तिचित्रणशेतीसिंधी पाककृतीगुंतवणूकसामुद्रिकमौजमजास्थिरचित्रप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षालेखसल्लाप्रश्नोत्तरेविरंगुळा\nRead more about डोक्याला शॉट [सप्तमी]\nगड्डा झब्बू in जनातलं, मनातलं\nआज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन\nयेस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून.\nतर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे.\nआता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन स��टणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया\nधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलउखाणेम्हणीव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशुद्धलेखनआईस्क्रीमइंदुरीउपहाराचे पदार्थओली चटणीऔषधी पाककृतीकैरीचे पदार्थपारंपरिक पाककृतीमटणाच्या पाककृतीमायक्रोवेव्हमेक्सिकनभूगोलदेशांतरवन डिश मीलव्यक्तिचित्रणसिंधी पाककृतीज्योतिषकृष्णमुर्तीस्थिरचित्रप्रकटनसद्भावनालेखअनुभवशिफारससंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेवादआरोग्यविरंगुळा\nRead more about डोक्याला शॉट [षष्ठी]\nगड्डा झब्बू in जनातलं, मनातलं\nआज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन\nयेस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून.\nतर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे.\nआता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया\nधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलउखाणेम्हणीव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशुद्धलेखनआईस्क्रीमइंदुरीउपहाराचे पदार्थओली चटणीऔषधी पाककृतीकैरीचे पदार्थपारंपरिक पाककृतीमटणाच्या पाककृतीमायक्रोवेव्हमेक्सिकनभूगोलदेशांतरवन डिश मीलव्यक्तिचित्रणसिंधी पाककृतीज्योतिषकृष्णमुर्तीस्थिरचित्रप्रकटनसद्भावनालेखअनुभवशिफारससंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेवादआरोग्यविरंगुळा\nRead more about डोक्याला शॉट [षष्ठी]\nन मावळणाऱ्या सूर्याची गोष्ट\nचौथा कोनाडा in जनातलं, मनातलं\nसंजय गोरे कान कान दुखतोय म्हणून इ.एन.टी स्पेशालिस्ट डॉ सुधीर भालेराव यांच्या पुढ्यात बसलेले आहेत.\nगोरें बरोबर त्यांची मीरा पत्नी आणि मुलगा सचिन देखील आहेत.\nडॉ सुधीर भालेराव “गोरे, तुमच्या कानाला इन्फेक्शन झालंय. इ तुम्हाला इअर ड्रॉप्स आणि काही औषधाचे डोस लिहून देतो, ते घ्या.\nबरं होऊन जाईल चार पाच दिवसात ”\nRead more about न मावळणाऱ्या सूर्याची गोष्ट\n\"वैरी भेदला\" या विनोदी वगनाट्याचे ई पुस्तकाचे आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशन\nपाषाणभेद in जनातलं, मनातलं\nयेथील मुख्य पानावर \"वैरी भेदला\" हे विनोदी वगनाट्य असलेले माझे ई पुस्तक आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशीत झालेले आहे.\nसदर पुस्तक हार्डकॉपी स्वरूपात 2017 सालीच अमिगो पब्लिशरतर्फे प्रकाशीत झालेले होते.\nRead more about \"वैरी भेदला\" या विनोदी वगनाट्याचे ई पुस्तकाचे आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशन\nसध्या मी काय पाहतोय \nमदनबाण in जनातलं, मनातलं\nRead more about सध्या मी काय पाहतोय \nसध्या 12 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-book-reviews/t147/", "date_download": "2021-09-22T17:22:31Z", "digest": "sha1:HQ4SYRF2VJBBZSFCUGLWTBFSKHAD3HNY", "length": 12762, "nlines": 106, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Books Reviews | लोक प्रिया पुस्तके-ययाति - वि. स. खांडेकर", "raw_content": "\nBooks Reviews | लोक प्रिया पुस्तके »\nययाति - वि. स. खांडेकर\nययाति - वि. स. खांडेकर\nभारतीय ज्ञानपीठाचा \"वाग्देवी\" पुरस्कार १९७४ साली मिळालेली खांडेकराची अतिउत्कृष्ट कादंबरी.\nसाहित्य अकादमी पुरस्कार १९६०\nमहाराष्ट्र राज्य पुरस्कार १९६०\nकै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील 'ययाति'चे स्थान मेरुमण्यासारखे आहे.\nया कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र ��ीतीने गुंफले आहेत. आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्य-भीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच ते दुसर्‍या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते. त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच 'ययाति'च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे.\nकामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत.\n'ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,' अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.\nययाति - वि. स. खांडेकर\nRe: ययाति - वि. स. खांडेकर\nकथेचे वस्तु काही असो तरी, त्या कथेला मराठीत आणतांना त्या कथेला - मानुषीय भावनांचा, मानुषीय गुणांचा स्पर्श देऊन त्या पात्रांना निज जीवनात सृष्टी करण्याचं सामर्थ्य हे मराठी भाषेच्या कवी, लेखकांचा एक वैशिष्ठ्य होय. या गोष्टीत मराठी भाषेस सरिसमान होउन स्पर्धा करणारी कोणतीही इतर भाषा नाही यात वाद नाही.\n\"ययाति\" ही अशीच एक कादंबरी.\nपौराणिक कथे- तल्या पात्रांना त्यांचा पौराणिक रूपाला च्युती न आणता, त्या पात्रांना मानुष गुणांचा स्पर्श देउन कादंबरीत लेख कांनी त्यांना सामान्य मानुष जीवनात पुनःसृष्टि केला आहे. त्या पात्रांचा अंतरंगात शिरून त्यांचा अंतर्मनातलं- भावनात्मक, नैतिक, व अध्यात्मिक संघर्षांना खूपच सुंदर रीतीने चित्रविला आहे.\nशर्मिळेचं- जे जीवनात आला ते स्वीकार करून पुढे चालायचा मनोधर्म ( मनोधैर्य जास्त उचित शब्द म्हणता येइल ), उदारता, त्याग हे निज जीवनातल्या स्त्रींचा चित्रण समोर अणून देतात.\nतसेच- देवयानीचा समय साधकता (संधी साधणं), इर्षा मनोभाव व जिंकूनही हारत असताना होणारी असहायकतेची भावना, ययातिचे विषय लंपटता हे मनुष्य जीवनातले विविध चित्रणं देउन जातात.\nशुरुवातीला पूर्ण भौतिक वाटली नंतरच्या चित्रणांत पात्रांना- एक उत्कृष्ट जीवन प्रेम व एक उत्कृष्ट नैतिक जवाबदारीची जाणीव असल्याचं दिसून येते. आणि जशी-जशी कादंबरी पुढे जाते तसे-तसे त्यातले पात्र आम्हालाही ते मौल्य शिकवून जातात. जीवनाला एक नवीन दृष्टिकोनातून पाहण्यासाठी उत्स्फूर्त करतात.\nखरच ही मराठीतली एक अनमोल कृती.\nRe: ययाति - वि. स. खांडेकर\nआणि most importantly ज्यांना जगणं खूप कठीण व नीरस वाठतंय (काहीही कारणांनी ) - ते तर नक्कीच वाचा. कादंबरी संपताच बरच काही शिकाल व जीवना कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल....\nतुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..\nRe: ययाति - वि. स. खांडेकर\nअतिशय सुंदर राजकन्या ययाती वर जिवाडपाड प्रेम करणारी, एक स्ञी मन किती विशाल असते ते दाखवून देणारी\nराजकण्या असूनही एका दासीचे जिवन शांत मनाने स्विकारणारी शर्मिष्ठा खूप सुंदर ..\nहट्टी, तापट, कठोर, अहंकारी पण कचावर मनापासून प्रेम करणारी अन ययाती सोबत संसार करणारी देवयाणी, अतिशय सुंदर रित्या स्ञी रूपाचे वर्णन केलेतं.\nविचारी, संयमी, ध्येयवादी, तरूण कच , खूप सूक्ष्मतेने स्वभावचिञण केलेत त्याचे, दुर्दैवाने त्याला त्याचे प्रेम सफल होऊ शकले नाही, पण निरपेक्ष प्रेम कसे असावे हे माञ त्याचाकडून नक्कीच शिकावे.\nअर्थातच \"ययाती\" केवळ एक पौराणिक कथा नाही तर मर्यादा,जाणिव,चिंतन,संघर्ष,सत्याचे अकलन अतिशय स्वतंञरित्या खांडेकरांनी गुंफले आहे ..\nसलाम खांडेकरांना ... _/\\_\nBooks Reviews | लोक प्रिया पुस्तके »\nययाति - वि. स. खांडेकर\nपन्नास गुणिले दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vinitdhanawade.blogspot.com/2017/03/", "date_download": "2021-09-22T18:49:38Z", "digest": "sha1:HCH3YYGKJZXXUBFUMDJIYB3HERUBZEF2", "length": 102330, "nlines": 336, "source_domain": "vinitdhanawade.blogspot.com", "title": "थोडसं ........कधीतरी ............ : March 2017", "raw_content": "\nनमस्कार .मी विनीत धनावडे.मुंबई चा.लहानपणापासून मला विचार ���रायला फार आवडते ..मग तो कसलाही विचार असु दे..त्याचबरोबर खूप अनुभवही आले ..काही चांगले तर काही वाईट .त्यातूनच मग मी माझे एक जग तयार केले ..आणि त्याच जगात मला राहायला आवडते ..तुम्हाला पण आवडेल ..माझा बद्दल जास्त असे काही नाही सांगण्यासारखे .या blog मध्ये माझ्या कविता ,माझे लेख मी सादर करणार आहे. काही चुकले तर नक्की सांगा .मला आवडेल ते.(आणखी एक मला पाऊस खूप खूप आवडतो . जर तुम्हाला या blog मध्ये जास्त पाऊसच दिसला तर जरा मला समजून घ्या )\nबघता बघता २० मार्च आला. अभिला अजून काही वेगळी माहिती मिळाली नव्हती. महेश सुद्धा तीच ती माहिती वाचून कंटाळला होता. आज दोघे फक्त एका फोनची वाट बघत बसले होते.. खुनाच्या माहितीचा फोन.. दुपारी जेवण सुद्धा नीट गेलं नाही पोटात. दुपारचे २. ३० वाजले असतील. आणि अभि वाट बघत असलेलया माहितीचा फोन आला. महेश सहित पुन्हा अभि आपली टीम घेऊन निघाला... तिथे पोहोचला तर गाडीत खून... मृत व्यक्ती गाडीत असताना त्याला गोळी मारली होती. गाडीची काच भेदून आरपार गोळी त्यांना लागली होती. ते बघून महेश चक्रावून गेला. \" खरंच कमाल आहे त्याची यार... कसं काय सगळं करतो ते कळत नाही... \" महेश बोलला.\nDead body , postmortem साठी पाठवून अभि पुन्हा सागरकडे आला. सागर बुद्धिबळ खेळत बसला होता. टाळे न उघडताच अभि , सागर बरोबर बोलू लागला.\n\" तो कोण आहे ते माहित नाही.... तुला माहित असून ते तू सांगू शकत नाही.... पण कारण असेल ना या मागे काहीतरी.. बोल \" सागर त्याच्याकडे बघतच नव्हता.\n\" थांबा हा... जरा खेळ संपत आला आहे माझा.. \" सागर त्या खेळाकडे बघत म्हणाला. अभि त्याला बाहेरूनच बघत होता. सागरने एकदा अभिकडे पाहिलं. पुन्हा त्याने बुद्धिबळाच्या पटावर उरलेलय सोंगट्या मांडल्या. ....... घोडा, वजीर आणि राजा, एवढ्याच....\n\" बरोबर एवढेच उरले आहेत ना आता.... \" सागर अभिकडे बघत म्हणाला. \" तो सगळयांना मारणार... हे नक्की... या खेळात सगळेच मरणार...कोणीच वाचणार नाही... \" अभिला कळलं, याच्यापुढे बोलून काही फायदा नाही. निघाला... तो निघाला तसा सागर बोलला काही तरी.. \" या खेळात राजाला का महत्त्व देतात तेच कळत नाही... सर्वात महत्त्वाचा तर वजीर असतो.. तो मेला कि खेळच जवळपास संपून जातो. \" एवढंच बोलला सागर..\nअभि त्याच्या पोलीस स्टेशन मध्ये आला. महेश वाट बघत होता. \" अभि... काही माहिती मिळाली आहे ... या सर्वबाबत...\" महेशने एक फाईल अभि समोर धरली. अभि फाईल उघडून वाचू लागला. \" या पाच ��णांची माहिती मिळाली. मित्र होते ते आधीच ठाऊक होते... पण अजून एक गोष्ट कॉमन आहे... ते एकाच कॉलेजचे विद्यार्थी आहेत... नाशिकचे आहेत सगळे... \" अभि ती माहिती वाचत होता. खूप वेळाने बोलला.\n\" महेश, मला वाटते मी आताच तिथे जायला पाहिजे... आणखी तीन जणांचे जीव धोक्यात आहेत... \",\n\"हो... अभि... त्यात त्या कॉलेजचा address सुद्धा आहे.. मीही येतो... \" ,\n\" नको.. मी एकटाच जातो... कारण त्याचे आपल्यावर सुद्धा लक्ष आहे... त्यामुळे एकाने तरी इथे असणं आवश्यक आहे... पुढचा खून २३ ला होणार आहे... त्या आधी मी येण्याचा प्रयन्त करीन... \"\nअभि लगेचच तयारी करू लागला. दुपारपर्यंत योग्य ती कागदपत्र गोळा करून २ हवालदारांसहित निघाला. आजच नाशिकला पोहोचायला हवे, असा विचार करून अभिने गाडी सुरु केली. पोलीस स्टेशनच्या गेटजवळ गाडी आली तसा अभिने ब्रेक लावला. \" काय झालं सर \" एक हवालदाराने विचारलं. अभि गाडीतून खाली उतरला. गेट जवळच , रस्त्याच्या बरोबर मध्ये .... बुद्धिबळातील \" घोडा\" ठेवला होता..... पुढचा क्यू ... अभिने तो हातात उचलून घेतला. आजूबाजूला बघत उभा राहिला. नक्कीच कुठेतरी जवळच असेल तो.... आपल्याला बघत. थोडावेळ थांबून अभि गाडीत जाऊन बसला आणि गाडी सुरु केली.\nत्याचदिवशी अभि रात्री नाशिकला पोहोचला. विलंब न करता, तसाच त्या कॉलेजमध्ये गेला. आधीच त्याने कॉल करून , मी येतो आहे असे त्यांना सांगून ठेवले होते. तसे तिथे दोघे थांबले होते. अभि पोहोचला कॉलेजच्या ऑफिसमध्ये. \" principal sir कुठे आहेत \" अभिने आल्या आल्या प्रश्न केला.\n\" येतील ते आता... जेवायला गेले आहेत. \" ,\n\" त्यांना सांगितलं होतं ना थांबायला... \" अभि चिडला.\n\" सर ... रागावू नका प्लिज... diabetic आहेत ना ते, वेळेवर जेवायला लागते त्यांना... आणि इथेच राहतात... येतील ५ मिनिटात... \" तिथे उपस्थित असलेल्या एकाने माहिती दिली. तसा अभि शांत झाला. १० मिनिटांनी ते सर आले.\nते आले तसे त्या ४ जणांचे फोटो अभिने त्यांच्या समोर ठेवले. \" हे तुमच्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत ना.. \" त्यांनी ते बारकाईने पाहिले.\n\" बहुदा गेल्या वर्षी पास झालेले student आहेत हे... काय ना, आता जास्त लक्षात राहत नाही चेहरे... \" principle सर म्हणाले.\n\" सर , मी ओळखतो यांना.... \" मागे उभा असलेला एक सहकारी म्हणाला.\n\"पुढे या तुम्ही... आणि काय माहिती आहे ते सांगा.. \" अभिने त्याला पुढे बोलावलं.\n\" हे चौघे... आमच्या कॉलेजची बुद्धिबळाची टीम होती, त्यात होते.\",\n\" नक्की का... \",\n\" हो हो... मला��ी आठवलं आता... \" principle सर म्हणाले.\n\"सागर सर आणि ५ जणांची टीम होती. \" सागरचे नाव ऐकताच अभिचे डोळे चमकले. सागरचा फोटोसुद्धा आणला होता त्याने.\n\" हो... हेच सागर सर... \" principle सर म्हणाले.\" पण तुम्ही कसं ओळखता सगळ्यांना आणि हे फोटो कसे तुमच्याकडे. \" ,\n\" म्हणजे तुम्हाला काही माहीतच नाही... या सगळ्यांना अटक झाली आहे... खुनाची केस चालू आहे सगळ्यांवर... \" principle सहित सगळेच एकमेकांकडे पाहू लागले.\n\" तरीच ते सागर सर, दोन -तीन महिने गायब आहेत..... \" एक जण म्हणाला.\n\" सागर सर म्हणजे..... ते इथे शिकवायला होते का... \" अभिने पुढचा प्रश्न विचारला.\n\" हो... सागर इथे मुलांना history शिकवायचे.... इनफॅक्ट शिकवतात. ते मुंबई ला कधी गेले, का गेले, काही कळत नाही.\" ,\n\" आणि हे बुद्धिबळाचे काय... त्यांचा काय संबध.... \",\n\" सागर सरांना बुद्धिबळ उत्तम जमते. आमच्या कॉलेज मधून एक टीम जाते दरवर्षी.... स्पर्धेला... त्यात ते आणि इतर ५ जण होते. छान टीम होती. \".\n\" ok ... पण मला सांगा... हे चार जण मुके-बहिरे आहेत... हे चालते तुमच्या कॉलेज मध्ये... \" अभिने आणखी विचारलं.\n\" तुम्ही कॉलेजचे नाव वाचलं नाही का... हे कॉलेज त्याचेच आहे... अपंग विद्यार्थी इथे शिकतात.. \" अभिच्या आता ध्यानात आलं.\nprinciple सर च्या ऑफिसमध्ये सगळे बसले होते. मागे लावलेल्या फोटो वर अभिची नजर गेली. काही फोटोज मध्ये, सागर आणि ते चार जण होते. ट्रॉफी सहित फोटो होते. बुद्धिबळाची स्पर्धा जिंकले असतील. अभिने तर्क लावला. सहा जणांची टीम, त्यातल्या ५ जणांना ओळखलं... आणखी एक होता. त्याच्याकडे बोट दाखवत अभिने विचारलं.\n \" principle जागेवरून उठले आणि फोटो जवळ आले.\n\" हा संदेश... आमच्या आधीच्या principle सरांचा मुलगा.. \",\n\"ok... कुठे असतो हा... \",\n\" तो नाही ह्या जगात आता... एका अपघातात त्यांची सगळी फॅमिली गेली.\" अभिला ते ऐकून वेगळंच वाटलं.\n\" काय झालं ते नक्की माहित नाही मला... पण ते जात होते कुठेतरी, बहुदा लग्नाला जात होते... तेव्हा अपघात झाला गाडीला त्यांच्या... फक्त principle सर तेव्हढे वाचले... बाकी सर्व अपघातात गेले. \" ,\n\" मग हा कसा या टीम मध्ये... \",\n\" त्यालाही बोलता येत नव्हते... फक्त ऐकायला यायचे त्याला... इथेच होता शिकायला... हुशार होता अगदी... \" सरांनी माहिती दिली.\n\" मग ते सर कुठे असतात... \" ,\n\" त्यांना मानसिक धक्का बसला, mental hospital मध्ये असतात ते... खूप स्पप्न होती त्यांची... मुलगा हुशार होता ना त्यांचा... खेळात, अभ्यासात... \" ते सर सांगत होते. अभि एक-एक फोटो बघत होता. संद���श मेडल घालून उभा होता.\n\" अभ्यासात मेडल मिळवायचा.... बुद्धिबळात तर ग्रेट... तसाच नेमबाजीत.... \" संदेशचा आणखी एक मोठा फोटो होता, rifle gun घेऊन... तो फोटो बघून अभि काही संशय आला. तो खून करणारा सुद्धा rifle gun नेच गोळी मारून खून करत होता. सागरचे बोलणे आठवलं त्याला. silent killer आहे, सगळ्यांचे चुपचाप ऐकून घेतो... संदेशच असावा तो... कारण सागर बोलला होता, कि उरलेल्या एका प्याद्याने हे सर्व खून केले आहेत. आणि त्याच्या टीम मधला सहावा मेंबर म्हणजे संदेश...\n\" याचा पूर्ण फोटो मिळेल का.... \" तसा सरानी एक फोटो काढून अभिला दिला. अभिच्या काय मनात आलं माहित नाही... सर्व मृत व्यक्तींचे फोटो त्याने फाईल मधून आणले होते. ते सर्व फोटो त्याने सर्वांसमोर ठेवले.\n\" या पैकी कोणाला ओळखता का तुम्ही... कारण यांच्या खुनासाठीच सागर आणि या चार जणांना अटक झाली आहे. तर नीट लक्ष देऊन बघा... \" एक एक फोटो बघत होते सगळे... principle सर ने एक फोटो हातात उचलून घेतला आणि बारकाईने बघू लागले.\n\" या बाकी बद्दल माहिती नाही... पण हा एक गुन्हेगार होता... याला ओळखतो मी.... कारण.. याच कॉलेजमध्ये याला चोरी करताना पकडल होतं... याची केस सुद्धा मिळेल तुम्हाला, शेजारच्या पोलीस स्टेशन मध्ये.. \"\n चांगली माहिती मिळाली... रात्र सुद्धा झालेली... अभिने सगळ्यांना घरी जाण्यास सांगितले.. त्यानेही आराम केला.\nदुसऱ्या दिवशी , सकाळीच अभि, त्या पोलीस स्टेशन मध्ये गेला. तिथे गेल्या गेल्या सगळे फोटो, तिथल्या अधिकाऱ्याला दाखवले.\n\" हो... याला ओळखतो मी... याचा रेकॉर्ड आहे आमच्याकडे... देतो मी फाईल याची.. \" ते फाईल काढायला उठले तसं त्याचे लक्ष दुसऱ्या फोटो वर गेलं. नंतर तिसऱ्या....\n\" सर , हे सुद्धा क्रिमिनल आहेत... तुमच्याकडे कसे यांचे फोटो... \" अभिला काय समजायचे होते ते समजला.\n\" या सर्वांचे मुंबईत खून झाले आहेत... एक काम करा... माझ्याकडे आणखी काही फोटो आहेत... तेही बघून घ्या... \" आणखी दोन जणांना त्यांनी ओळखलं...\n\"आणखी एक काम करा... उरलेल्या व्यक्तीचे काही रेकॉर्ड्स आहेत का तेही चेक करा...म्हणजे असले तर... \" आणि तसंच झालं... मेलेलं सगळेच, कुठे ना कुठे तरी गुन्ह्यात अडकलेले होते. अभिने सगळी माहिती घेतली. म्हणजे महेश बरोबर बोलत होता. या सर्वांचा एकमेकांशी काही संबंध नाही.. मग त्याने संदेशचा फोटो दाखवला त्यांना.\n \" त्यांनीच उलट प्रश्न केला अभिला.\n\" २ वर्षांपूर्वी... तुमच्या बाजूला असलेल्या कॉलेजच्या principle ���रांची पूर्ण फॅमिली एका अपघातात गेली... त्यांचा हा मुलगा.. याला बघितलं आहे का कधी.. \" अभिने विचारलं.\n\" हो सर... आठवलं... पण ती केस इथे नाही आहे.. \" तसा त्याने अभिला एका पुढच्या पोलीस स्टेशनचा पत्ता दिला. अभि लगेचच पोहोचला. तिथल्या पोलीस अधिकाऱ्याने लगेच ती फाईल काढून दिली.\n\" कसं accident झालेलं आणि किती लोकं होती गाडी मध्ये.. \" ,\n\" अपघात कसा झाला ते माहित नाही... कारण कोणीही बघितला नाही अपघात होताना... त्यात रात्री २ ते २.३० मध्ये झालं हे... त्यामुळेच गाडीवरचा कंट्रोल गेला असं गृहीत धरलं आम्ही.... शिवाय त्या गाडीत खूप काही सामान होतं... बहुदा त्यामुळेच... \" ,\n\" ठीक आहे... किती लोकं होते... \" ,\n\"५ जण होते... त्यातले एकच वाचले... principle सर.. \" अभि फाईल बघत होता.. त्याला काही वेगळं दिसलं.\n\" इथे तर तीनच व्यक्ती मृत आहेत असे लिहिलं आहे... \",\n\" हो सर... गाडी खाली दरीत कोसळली ना... एक डेड बॉडी सापडलीच नाही... \",\n\" मग हे सर कसे वाचले.. \",\n\" ते माहित नाही.... ते एका कोपऱ्यात पडले होते... \" अभिला काही समजत नव्हतं.\n\" डेड बॉडी सापडली नाही... मग ती व्यक्ती मृत आहे , हा अंदाज कसा लावला तुम्ही... \" अभि रागात म्हणाला. ते inspector मान खाली घालून उभे राहिले.\n\" बरं... त्या गाडीचे रिपोर्ट कुठे आहेत... आणि त्यांचे post mortem चे रिपोर्ट ,तेही द्या लवकर... \" सगळयांची धावपळ सुरु झाली. अभिने रिपोर्ट काळजीपूर्वक बघितले.\n\" ते पाच जणं कोण होते, ते तरी लिहिला का... \"\n\" हो सर... प्रिन्सिपॉल त्यागी सर.... त्याचे कुटुंब... मुलगा संदेश, त्यांची पत्नी... , त्यांचा भाऊ... आणि आणखी एक व्यक्ती... ज्याची ओळख पटली नाही... त्यात त्याच्या मुलाची डेड बॉडी सापडली नाही... \" अभिने त्या अनोळखी व्यक्तीचा फोटो बघितला. \" याची डेड बॉडी घेऊन जायला कोणी आले नाही का. \" अभिने फोटो बघत विचारलं.\n\" नाही सर... कोणीच नाही... याशिवाय त्याला कोणीच ओळखत नाही... \"\nथोड्यावेळाने, गाडीचे रिपोर्ट आले. गाडीचे ब्रेक वगैरे ठीक होते. आणखी काही नव्हतं. गाडी प्रिन्सिपॉल सरांच्या नावावर घेतली होती. शहरापासून थोड्याच अंतरावर गाडीचा अपघात झाला होता.\n\" एवढ्या रात्रीचे कुठे निघाले होते. \" ,\n\" माहित नाही सर, बहुदा लग्नाला चाललेले होते... \",\n\" गाडी कोण चालवत होतं... \n\" तोच अनोळखी इसम... \" अभिला खूप प्रश्न पडले होते.\n\" बरं... या फोटो पैकी कोणाला ओळखता का ते बघा... ते सगळे क्रिमिनल आहेत ते कळलं आहे, फक्त तुमच्याकडे काही केस चालू आहे का ते बघा... mostly ,द���न वर्षांपूर्वी चे असं काहीतरी... \" अभिने पुढे विचारलं.\n\" बघतो सर.. \" १५-२० मिनिटांनी त्याने एक केस फाईल बाहेर काढली.\n\" सगळेच बारीक सारीक गुन्हा मध्ये होतेच... परंतु हे दोघे... त्यांच्या नावावर एक मोठी तक्रार होती, नंतर त्या केस चे काय झाले ते माहित नाही. \" अभिने ती केस फाईल बघितली... ते दोघे म्हणजे... \" हत्ती आणि उंट \" केस होती फसवणुकीची... सर्वात interesting म्हणजे ... केस केली होती ती प्रिन्सिपॉल त्यागी सरांच्या बायकोने...\n\" काय केस होती नक्की... \" अभीचा पुढचा प्रश्न..\n\" actually मला जास्त काही माहिती नाही... पण कुलकर्णी वकील यांच्याकडे हि केस होती... ते जास्त माहिती देतील. \" अभिने त्यांचा पत्ता घेतला आणि तडक निघाला... वेळेत पोहोचला. अभि तिथे पोहोचला तेव्हा ते कुठेतरी निघायची तयारी करत होते.\n\" सर. मी inspector अभिषेक... मुंबई पोलीस... मला काहीतरी माहिती हवी होती... वेळ आहे का तुम्हाला.. \"\n\"हं... मला एक मिटिंग होती पण जाऊ दे, नंतर जाईन... तुम्ही बोला... मुंबई वरून आलात म्हणजे नक्की काही खास असेल... \" कुलकर्णी बोलले.\n\" हो सर \" अभिने त्यागी सरांचा फोटो दाखवला. \" यांना ओळखता ना तुम्ही... \" त्यांनी लगेच ओळखलं. \" मग यांची केस... जी तुमच्या कडे चालू होती... त्याबद्दल विचारायचे होते. \",\n\" एक मिनिट \" ते त्यांच्या PC मध्ये बघू लागले.\n\" हा ... भेटली केस... हि बघा माहिती... \" अभि बघू लागला.\n\" त्यांच्या मिसेस ने तक्रार नोंदवली होती, त्यावरून केस उभी राहिली होती. मिसेस त्यागीनी... अलका आणि त्यांचे मिस्टर दीपक... यांच्यावर फसवणुकीची केस केली होती. \",\n\" जरा सविस्तर सांगा. \"\n\" ते जे कॉलेज आहे ना... ते, शिवाय त्यांचे राहते घर... आणि आणखी काही जमीन... हे सगळं अलका आणि दीपक यांनी फसवून त्याच्या नावावर केली असा आरोप होता.\",\n\"ते कॉलेज त्यागी सरांचे आहे का... \",\n\" नाही .. परंतु अलका यांच्याकडे त्याचे पेपर्स आहेत... असं मिसेस त्यागी याचे म्हणणे होते.\",\n\"मग केसचे काय झाले.. \" ,\n\" आठवड्याने त्याचे accident झालं ना.. केस कोण लढणार मग... त्यागी सर आहेत... पण आजारी.. \" ,\n\" हे अलका आणि दीपक कुठे असतात \n\" माहिती नाही... केस बंद झाली, कोर्टाने निकाल दिला... आणि दुसऱ्या दिवशीच हे दोघे कुठे गेले निघून कोणाला माहित नाही.\" , अभि विचार करू लागला. ५ जणांवर केस होती, मिसेस त्यागींना वाटत होते कि हेच पाच जण सामील आहेत यात... कुलकर्णीने ते ५ फोटो दाखवले... त्यातले दोघे तेच... \"हत्ती आणि उंट\"... \"यातले ... या अ���का आणि हे दीपक... आणि हा अलकाचा भाऊ... समीर... बाकी या दोघांचा काय संबंध होता हे माहित नाही. तरीही हे गुंडच होते, परंतु या केस मध्ये काय करत होते , त्यांनाच माहिती... \"\nवेगळी माहिती, तरीही अपूर्ण.. तो खरंच अपघात होता का तेही माहिती नाही. त्या गाडीत असलेला आणि मृत्युमुखी पडलेला अनोळखी व्यक्ती कोण... त्याची माहिती नाही.. त्या केस मध्ये पाचच जण सामील होते. तर खून झालेल्या इतरांचा काय संबंध... आणि सर्वात महत्वाचं, त्यागी सरांचा मुलगा... संदेश... खरंच जिवंत आहे का.. असेल तर तोच खून करतो आहे का.. या प्रश्नांसह अभि पुन्हा मुंबईकडे निघाला.\n२२ तारखेला दुपारी, अभि मुंबईत पोहोचला. महेश त्याचीच वाट बघत बसला होता. अभिने सगळी माहिती महेश समोर ठेवली.\n\" संदेश जिवंत असल्याचा पुरावा कुठे आहे आपल्याकडे... \" महेश बोलला. अभि, संदेशचे फोटो बघत होता.... निरखून अगदी. अचानक काहीतरी आठवल्या सारखं तो उठला. आणि काहीतरी शोधू लागला.\n\" काय शोधतोस... \" महेशने विचारलं.\n\" कॉफी शॉपमधला व्हिडीओ फुटेज... \",\n\"ते कशाला आता... \" तोपर्यत अभिने विडिओ लावला सुद्धा. \"तो\" ते प्यादं ठेवतानाचे व्हिडीओ फुटेज होते ते... एका movement ला त्याने तो व्हिडिओ \"pause \" केला... आणि जवळ जाऊन पाहू लागला.\n\" काय बघतो आहेस तू... \" महेशने पुन्हा विचारलं.\n\" हे बघ,... ट्रेनमध्ये मी ज्याला बघितल होतं, त्याच्या हातावर एक खूण होती... जन्म खूण वगैरे असावी. तशीच खूण या संदेशाच्या फोटो मध्ये आहे बघ... आणि आता... या व्हिडीओमध्ये ... लक्षपूर्वक बघ... त्याच्या हातावर, संदेश सारखीच खूण आहे.. याचा अर्थ हा संदेशच आहे... \" महेशला बऱ्याच अंशी पटलं ते.\n\" पण या वरून कोणाचा खून होणार ते कळत नाही ना... \" अभि त्याच विचारात होता.\n\" ते तर उद्याच कळेल... २३ मार्च, दुपारी ३ वाजता.... \" अभि बोलला. तोपर्यंत संध्याकाळ होत आलेली. आणखी थोडावेळ थांबून दोघेही घरी निघाले. पुढचा दिवस, आज आणखी एकाचा खून होणार... अभि फक्त बातमी कुठून येते याची वाट बघत होता. बरोबर दुपारी ३. १५ वाजता फोन आला. movie theater मध्ये खून... अभि ते सगळं लक्षपूर्वक बघत होता. गोळी मागून मारली होती.\n\" मला वाटते,त्या प्रोजेक्टरच्या इथून गोळी आली असावी. \" महेशने एक अंदाज लावला. गोळी डोक्यात पण मागून लागली होती. आणखी काही फोटो वगैरे काढून मृत व्यक्तीचे अभि निरक्षण करू लागला. अचानक त्याला काही आठवलं. एक फोटो बाहेर काढून तो दोघाचे मापन करू लागला. महेश, अभिला बघत होता.\n\" महेश... याची दाढी काढली तर ... आणि केस काळे केले तर ... हा फोटो मधला व्यक्ती होऊ शकतो ना... \" महेशने अभि कडून फोटो घेतला आणि चेक करू लागला. मेलेल्या व्यक्तीला दाढी होती ,तसेच केस \"ग्रे \" रंगाचे होते.\n\" अगदी बरोबर अभि.. हाच आहे तो... म्हणजे संदेश या सगळ्यांना मारतो आहे... ज्याच्यावर केस होती त्यांना.. \" महेश म्हणाला.\n\" याचाच अर्थ... या दोघांचा जीव धोक्यात आहे. ... आपल्याला लवकर काहीतरी करावे लागेल... \" अभि, महेशला उद्देशून म्हणाला.\nडेड बॉडी, महेशने लॅबमध्ये पाठवून दिली. ती जागा सील करून निघणार, इतक्यात मूवी प्रोजेक्टर सुरु झाला आणि समोरच्या मोठ्या स्क्रिन वर \" बुद्धिबळातील वजीर \" दिसू लागला. अभिने चपळाई केली. तसाच धावत तो प्रोजेक्टर रूममध्ये गेला. कोणीच नव्हतं तिथे. मात्र एका कोपऱ्यात एक व्यक्ती बांधलेल्या अवस्थेत होती. अभिने लगेच त्याला मोकळं केलं.\n\" कोण आहात तुम्ही.. \" अभिचा प्रश्न... ते आधीच घाबरले होते. थोड्यावेळाने, त्यांना धीर आला तसे ते बोलले.\n\" मी... मी इथे जॉब करतो... मुव्ही प्रोजेक्टरवर.... मीच मूवी सुरु करतो... \" ,\n\" मग हे कोणी केलं.... \" ,\n\" एक मुलगा आलेला... त्याने चाकूचा धाक दाखविला... आणि बांधून ठेवलं... नंतर मोठ्या बंदुकीने गोळी हि झाडली... खाली बसलेल्या कोणाला तरी... \" ते भीतीने थरथरत होते.\n\" त्याचा चेहरा बघितला का तुम्ही... \",\n\"नाही... तोंडावर रुमाल बांधला होता... \" ह्म्म्म ... अभि विचार करू लागला... काय मनात आलं त्याच्या... संदेशचा फोटो समोर धरला त्यांच्या...\n\" नीट आठवून सांगा... त्याच्या हातावर अशी खूण होती का... \" त्यांनी खूप आठवण्याचा प्रयन्त केला.\n\" नाही आठवत सर... त्याने मला बांधलं होतं... गोळी मारली आणि इथे प्रोजेक्टर काहीतरी लावून निघून गेला... \",\n\"ठीक आहे ... घेऊन जा यांना... \" अभिने एका हवालदाराला सांगितलं.CCTV कॅमेरा होता तिथे... अभिने तो व्हिडिओ चेक केला.. ते खरं बोलत होते... अभिने पुन्हा त्या व्यक्तीच्या हातावर लक्ष दिलं... तशीच खूण... तोच तो...\nसगळे निघाले तिथून... अभि मात्र सागर कडे आला. अभिला आलेलं पाहून सागर हसला. \" घोडा गेला वाटते... very good... \" सागर टाळ्या वाजवत म्हणाला. अभि शांतपणे ते ऐकत होता. काही न बोलता तो त्याच्या पोलीस स्टेशन मध्ये आला. आता त्याला कळलं होतं कि कोणाचा खून होणार आहे ते, कधी आणि कुठे ते सुद्धा कळलं होतं...\n\" अरे पण... तू त्या दोघांना कुठे शोधणार.... \" महेशचा प्रश्न...\n\" कुठे म्हणजे... इकडेच.. मुंबईत... तो समीर आहे, अलकाचा भाऊ... याचा अर्थ ते दोघेही मुंबईत असतील ना... \" अभि\n\" कश्यावरुन... समीर, ज्याचा आता खून झाला... त्याने तर वेशच बदलला होता जवळपास... तरी त्याने मारलं... जर याने वेश बदलला असेल तर... त्या दोघांनींही तसेच केलं असेल... आणि एव्हाना त्यांना हि समजलं असेल... समीरचा खून झाला आहे ते... \" महेशच्या बोलण्यात तथ्य होते. तरी एक चान्स घेऊया ,म्हणत त्या दोघांच्या फोटो कॉपी सर्व शहरातील, पोलीस स्टेशन मध्ये पाठवून, त्यांची काही माहिती आहे का ते बघण्यास सांगितले.\nपुढचा दिवस, मीडियाचा दबाव वाढत चालला होता. अभि पुढच्या क्लू चा विचार करत होता. \" वजीर \" ....\n\" वजीर म्हणजे सेनापती ना.. बरोबर ना .. \" अभिने महेशला विचारलं.\n\" हो... वजीर म्हणजे सेनापती... या खेळातील सर्वात महत्वाचं पात्र... जवळपास सगळाच खेळ यांच्याभोवती फिरतो. सागर बोलला ते बरोबर... राजाला काहीच महत्त्व नसते या खेळात... वजीर गेला कि खेळच संपतो.. \" महेशने माहिती दिली.\n\" मग.. या दोघांमध्ये... दीपक.. हेच पुरुष आहेत.... म्हणजे राजा अजून कोणीतरी वेगळा आहे तर... \" अभिने विचार मांडला. महेश त्यावर काही बोलला नाही. तो पूर्ण दिवस तर आणखी माहिती गोळा करण्यात गेला. शिवाय त्या दोघांमधलं कोणी भेटते का यावर गेला. शेवटची मृत व्यक्ती.... त्याचे मोबाईल रेकॉर्ड चेक करून आणखी माहिती मिळाली. परंतु त्यातले बरेचशे नंबर बंद होते. म्हणजेच समोरच्या व्यक्तीला कळलं कि, याचा खून झाला आहे. शिवाय तो त्याचं नाव बदलून राहत होता शहरात. आणखी वेगळी माहिती. रात्री पर्यत तेवढीच माहिती होती.\nदुसरा दिवस, २५ मार्च... उद्या आणखी एक खून होणार... अभि त्याच्या केबिन मध्ये येरझाऱ्या घालत होता. सकाळीच तो खूप ठिकाणी जाऊन आलेला. अलकाचा भाऊ... शेवटी जिथे जिथे गेला होता, तिथे जाऊन आलेला. जास्त काही माहिती मिळाली नाही. त्याचबरोबर, त्या दोघांना बघितलं... असे २-३ ठिकाणांवरून फोन आलेले.. तिथेही जाऊन आलेला.. ते नव्हतेच ते... संध्याकाळ झाली पुन्हा पोलीस स्टेशनला यायला.\n२६ मार्च उजाडला... अभि सकाळीच महेश सोबत, सागर ला भेटायला गेलेला... सागर त्याच्या नेहमीच्या तुरुंगातील कामावर होता. त्याला बोलावण्यात आले.\n\" सागर... शेवटचं विचारतो.... सरळ सांग.... कोण आहे तो आणि का करतो आहे... \" अभि रागात होता.\n\" हेच.. मलाही तुम्हाला सांगायचे होते... मला वाटलं काल येणार तुम्ही.... बरं,.... आज सांगतो. आजपण एकाचा नंबर आहे ना... \" सागर हसत म्हणाला... खाड... सागरच्या गालावर अभिने जोरदार चपराक लगावली. कोसळला सागर... महेशने लगेच अभिला पकडलं.\n\" सांगतो... सांगतो... \" सागर घाबरत म्हणाला. अभि त्याच्या समोर उभा राहिला. सावरून सागर जागीच बसला.\n\" दोन वर्षांपूर्वी... एक घटना घडली. मी शिक्षक आहे, हे तुम्हाला कळलं असेलच.... त्या कॉलेजचे सर, प्रिन्सिपॉल त्यागी.. खूप शांत आणि सच्चा माणूस... कोणाच्या मध्ये नाही... कोणाला वाईट बोलणे नाही... काही नाही... देव माणूस अगदी. अपंगांना पाहून दया यायची त्यांना... त्याची सेवा करता यावी म्हणून अश्या कॉलेजमध्ये होते. स्वतःचा पगार सुद्धा यांच्यावर खर्च करायचे... असे हे सर... सगळं छान चालू होते.... ती अलका कुठून आली काय माहीत... कॉलेजला पैश्याची मदत केली तिने... स्वतःला बिजनेस मन म्हणणारे हे दोघे... नंतर सरांच्या अगदी ओळखीचे झाले... इतके कि त्यांच्या घरी वगैरे येणं-जाणं सुरु झाले... कधी कधी जेवणही त्यागी सरांच्या घरी व्हायचे..... अलका मॅडम नंतर कॉलेजमध्ये यायच्या वरचेवर... सगळयांना ते खटकायचे.... पण बोलणार कोण... त्यात एक दिवस , यांची केस कानावर आली. अचानक सगळं... त्यागी मॅडमनी असं का केलं ते विचारायला गेलो तर कळलं कि त्यागी सरांनी घर, जमीन सुद्धा त्या अलकाच्या नावावर केलेली. काहीच कळत नव्हतं. केस उभी राहिली.... त्याचदिवशी, संध्याकाळी... अलका मॅडमच्या भावाचा अपघात झाला... दुसऱ्या दिवशी, त्यागी सरांच्या भावाचा मुलगा बेपत्ता झाला... लगेच त्यागी मॅडमच्या वाहिनीचा अपघात झाला... म्हणजे हे सगळं अस ... पटापट अगदी वेगात होतं होते ना ... ते काही कळत नव्हतं. गडबड आहे हे समजून त्यागी मॅडम, सर, त्यांचा मुलगा संदेश... त्यांनी शहर सोडण्याचा निर्णय घेतला... तर नंतर कळलं कि त्यांचा ही अपघात झाला... \" सागर बोलत होता.\n\" संदेश कसा वाचला मग... आणि तोच खून करतो आहे.. हेही माहित आहे मला \" अभि मधेच बोलला.\n\" हो... संदेश आणि त्यागी सर वाचले... खरंतर , संदेशनेच सरांना वाचवलं... तुम्हाला त्या अपघाताची माहिती मिळाली असेलच... अलका मॅडमने त्यांचा एक माणूस आमच्या कॉलेजमध्ये ठेवला होता... हे कोणाला माहीतच नव्हतं... त्यानेच तर गाडी सरळ दरीत नेली... अलका मॅडमने त्याला तशी ऑर्डरच देऊन ठेवली होती... त्यात तोही मेला... पण त्याच्या कुटुंबाला खूप पैसे दिले होते तिने... \" ,\n\" पण मग .... संदेश का मारतो आहे सगळ्यांना... \" महेशने विचारलं..\n\" ���ुम्हाला अजूनही कळलं नाही... एवढं सगळं झालं... त्या अलका आणि दीपकने... त्यांच्यावर केस केल्या बरोबर... याचा कुटुंबातील एकेकाला मारलं... हे जे सर्व मेले आहेत ना... त्यांचा संबंध प्रत्यक्ष ... संदेशाच्या कुटुंबाशी येतो... अलका आणि दीपक... सराईत गुन्हेगार आहेत... पैसे देऊन त्यांनी या भाडोत्री मारेकऱ्याकडून त्यागी कुटुंब संपवलं... तेव्हाच संदेशने हा पूर्ण प्लॅन केला... \" सागर सांगत होता.\n\" मग तुमचा काय संबंध.... तुम्ही ५ जण कशाला अडकलात स्वतःहून... \" अभि...\n\" आमचाच टीम मेंबर आहे ना तो.. त्यात त्यागी सरांनी खूप केलं आमच्यासाठी... त्याची परतफेड नको का करायला.... या सगळ्यांची माहिती गोळा करताना २ वर्ष कशी गेली ते कळलंच नाही... झालं... एवढीच माहिती आहे.... एक सांगतो, तुम्ही कितीही प्रयन्त केलात तरी मरणार ते सगळेच.. आम्ही फक्त वाट बघत होतो... हि वेळ कधी येणार ती.... आली आता वेळ.... \"सागरने बोलणं संपवलं. अभि त्याच्याकडे खूप वेळ बघत होता. काय बोलावं ते कळत नव्हतं. महेश, अभि दोघे कोठडीतून बाहेर आले. हवालदाराने टाळ लावलं, तरीही अभि सागरकडे बघत होता.\n\" बुद्धिबळ संदेशच्या आवडीचा खेळ \" सागर पुन्हा बोलू लागला. \" तसाच खेळ सुरु करूया असं त्याने लिहून सांगितलं मला... त्याचा भाग झालो आम्ही... एकेकाला बाहेर काढलं.. लपले होते सगळे... एव्हाना तुम्हाला कळलं असेलच ते... मेलेले प्यादे... म्हणजे ते भाडोत्री मारेकरी... हत्ती म्हणजे जाडा... उंट म्हणजे उंच... आणि घोडा.. तिचा भाऊ... घोडा सर्वात हुशार, इतरांपेक्षा... तसाच तो होता... आता राहिले फक्त वजीर आणि राजा... \" सागर बोलत होता.. इतक्यात अभीचा मोबाईल वाजला.\n\"सर.. तुम्हाला मोठ्या सरांनी बोलावलं आहे.. \" त्याच्या पोलीस स्टेशन मधून कॉल आलेला. दोघे निघाले. पुन्हा सागर बोलला काहीतरी...\n\" वजीर आणि राजा ... दोघेच बाकी आहेत... सगळेच मरतील... कोणीही वाचणार नाही... आज वजीरचा नंबर... सर्वात महत्वाचा, हुशारीचे आणि ताकदीचे पात्र... सेनापती... फक्त इंग्रजीत त्याला \"Queen \" का म्हणतात ते कळत नाही. बेस्ट ऑफ लक सर... \" सागर कोपऱ्यात जाऊन बसला. अभि आणि महेश त्यांच्या मोठ्या सरांकडे आले.\n\"काय चाललंय अभि... आणि खुनी का भेटत नाही अजून... \",\n\" सर... प्रयन्त चालू आहेत... \" ,\n\" किती दिवस तेच ऐकतो आहे मी... मला माहित आहे... तू किती प्रेशर मध्ये असतोस... पण मीडियाला ते कळत नाही... \",\n\" हो सर... लवकरच तुम्हाला केस सोडवून देतो... \" अभि म्हणाला.\n\" ठीक आहे... तुम्ही निघू शकता आता... \" महेश आणि अभि बाहेर आले. अभीचा मोबाईल वाजला.\n\" सर , तुम्ही पाठवलेला दोन फोटो पैकी त्या मॅडम सारखी दिसणारी एक सापडली आहे... \",\n\" एअरपोर्ट जवळ एक फ्लॅट आहे... तिथे त्या आत गेल्या... \",\n\"ok... त्याच आहेत का... \" अभिने पुन्हा विचारलं.कारण आधी असंच ३-४ वेळेला झालं होतं.\n\" माहित नाही सर... पण त्याचं वाटतात.. \" ,\n\" किती % वाटतं कि त्याचं आहेत... १% तरी का... \" अभिने पुन्हा विचारलं... समोरून काही उत्तर आलं नाही. \" conform करा आणि मगच कॉल करा... \" अभिने कॉल कट्ट केला.\nदुपार उलटून जात होती. ४ वाजता खून होणार कोणाचा तरी... अभिने घड्याळात पाहिलं... ३.३० वाजले होते. पुन्हा फोन वाजला. महेशने उचलला.\n\"सर... त्याचं आहेत त्या.. फक्त केस कापलेले आहेत त्यांनी.. ५० % तरी त्याचं वाटतात... \",\n\" मी सांगतो अभिला.. \" महेशने अभिला सांगितलं...\n\" ती अलका असेल तर ती एकटी कशी असेल... सोबतीला दिपक हवाच ना... तिच्या भावाचा खून झाला, मग ती एकटी फिरणं शक्यच नाही.. \" अभिचे बोलणं पटलं महेशला.\n\" हो... बरोबर बोलतो आहेस अभि... खून तर वजीरचा होणार आहे... म्हणजे ती नसेलच.. तरीही मी तिचा फोटो पाठवायला सांगितलं आहे.. \" महेश बोलतो तोच फोटो आला मोबाईल वर... अभिने फोटो पाहिला... जवळपास अलकाचं होती ती.. अभिला काही संशय आला... त्याने तिथे पाळतीवर असलेल्या पोलिसाला कॉल केला..\n\" कितीवेळ झाला... त्यांना तिथे येऊन.. \",\n\" सर... सकाळी १२ पासून त्या इथेच आहेत... खिडकीजवळ येऊन उभ्या राहतात... पुन्हा आत जाऊन बसतात... \" हे ऐकलं आणि अभिला काय झालं माहित नाही...\n\" तुम्ही त्यांना अरेस्ट करा... माझी ऑर्डर आहे.. मी येतो आहे लगेच.. \" असं म्हणत त्याने फोन कट्ट केला. महेशला गाडीत बसायला सांगितलं...\n\" तो ट्रॅप आहे... अलका साठी.... आणि संदेश तिथेच लपून बसला असेल कुठेतरी... तिला मारण्यासाठी... \" अभि गाडी चालवत म्हणाला. घड्याळात बघितलं. दुपारचे ३.५०... अभि वेगाने गाडी चालवत होता...\n\" पण तुला कसं माहित... अलकाला मारणार आहे ते.. \" महेशचा आणखी एक प्रश्न...\n\" सागर काय बोलला... वजीरला इंग्रजीत queen का म्हणतात माहित नाही... हेच महेश... हेच... वजीर, मराठीत किंवा हिंदीत... त्याला Queen च म्हणतात नॉर्मली... म्हणजे राणी... अलकाचा खून होणार आहे... \" महेशच्या डोक्यात लक्ख उजेड पडला. बरोबर ४ वाजता ,अभि, महेश तिथे पोहोचले... बघतात तर त्यांची टीम फ्लॅटच्या बाहेरच...\n\" काय झालं... आत का नाही गेलात... \" अभि मोठयाने ओरडला.\n\" कसं जाणार सर... ��गळीकडून बंद आहे... त्यानीच आतून बंद केला आहे... \" एक जण बोलला... अभि पुढे काही बोलणार, तसा गोळीचा आवाज झाला.... अभि समजला.... \" तोडा... दरवाजा... \" सगळ्यांनी जोर लावून दरवाजा तोडला. सर्व धावतच अलका उभी होती, तिथे वरच्या रूमकडे धावत गेले.... पुन्हा तेच... गोळी मारली होती.. याही वेळेस डोक्यात.. तिच्या भावाप्रमाणे... सराईत नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले असणार संदेशने... अभि त्या डेड बॉडीकडे पाहत, विचार करत होता.\nडेड बॉडी पाठवून दिली... तिच्याकडे तसं काहीच सामान नव्हतं...फक्त तिची पर्स तेवढी होती.. मोबाईल होता, तोही वेगळा असणार... कारण त्यातील कॉन्टॅक्ट एकतर इथे येण्या आधीच delete केले असणार किंवा त्यात ते नव्हतेच... call history चेक करायची ठरवली अभिने... ते तसं सांगून अभि पुन्हा त्याच्या पोलीस स्टेशन कडे निघाला. पुढच्या एक तासात, अलकाच्या मोबाईलची call history आली. दोनच नंबर , ज्यावर सतत कॉल केले होते. लगेच ते कॉल कुठून आले ते शोध सुरू झाला. एक तर बंदच होता. दुसरा कॉल खूप वेळाने सुरु झाला. लगेच त्याची लोकेशन शोधली... अभि त्याच्या टीम सोबत निघाला. संद्याकाळचे ७ वाजले होते... तेव्हा ते त्या लोकेशन वर पोहोचले. एका चाळीत त्या मोबाईलची लोकेशन होती.\nखूप शोधलं तेव्हा एका ३०-३५ वर्षाच्या माणसाचा तो नंबर होता हे कळलं. लगेचच पकडून त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं. कसून चौकशी सुरु झाली. प्रथम तो सगळ्या गोष्टीना नकार देत होता, शेवटी अभीचा पारा चढला. दोन -तीन फटके पडले तसा तो बोलू लागला.\n\" साहेब.. मी काही केलं नाही... \" ,\n\" मग तुला कॉल कसा केलेला अलका मॅडमने... \" ,\n\" मी ड्राइवर आहे त्यांचा... \" ,\n\" मग तू त्यांच्या सोबत का नव्हतास... आणि इथे का लपून बसला होतास \",अभि मोठ्या आवाजात बोलला.\n\" त्यांनीच सांगितलं होतं... \",\n\" आणि त्यांचे मिस्टर कुठे आहेत \n\" खरंच साहेब... मला काही माहिती नाही... कालपासून घरी आले नाहीत ते... कुठे गेले माहिती नाही... \" तो काकुळतीने म्हणाला.\n\" चल... त्याचे घर दाखव... \" अभि त्याला घेऊन गाडीत बसला.\nरात्री ते अलकाच्या घरी पोहोचले... बंगला होता... बंगल्यात फक्त २ नोकर... भिंतीवर दोघांचा फोटो होता... अर्थात नवीन. अभिने त्याच्याकडे असलेला जुना फोटो आणि नवीन फोटो जुळवून पाहिला... थोडाफार फरक असला तरी तो दिपकच होता. नोकरांकडे चौकशी केली, त्यांनाही काही माहिती नव्हती.\n\" काल सकाळी जॉगिंगला गेले साहेब... ते आलेच नाही परत... त्यानंतर मॅडमला एक चिट्ठी आणून दिली कोणीतरी... तेव्हा पासून घाबरल्या होत्या त्या... नंतर सतत फोन चालू होते... कोण फोन करत होता ते माहित नाही... पण रात्री पर्यंत येत होते फोन.. मग आज सकाळी, कोणाला न सांगता त्या निघून गेल्या... अजून आलेल्या नाहीत.. \" एका नोकराने त्याला जेवढं माहित होतं तेव्हढे सांगितले.\n\" येणार सुद्धा नाहीत त्या... त्यांचा खून झाला आहे... \" ते ऐकून ड्राइवर सहित बाकीचे नोकर चाट पडले.... ती चिट्ठी इथेच असणार...अभि मनातल्या मनात बोलला.\n\" सगळं घर शोधून काढा.. काहीतरी नक्की मिळेल.... लगेच..... आपल्याकडे वेळ कमी आहे.. \" सगळेच तो बंगला शोधू लागले.\nएका कपाटात काही घरांची वगैरे कागदपत्र होती... नीट बघितलं.. सागर बोलल्याप्रमाणे... त्यागी सरांच्या घराचे पेपर्स होते ते... त्या कॉलेजचे पेपर्स होते.. शिवाय आणखी काही ठिकाणचे पेपर्स होते.. याचा अर्थ, कि हे दोघे आधीपासून लोकांना फसवत आहेत तर... शेवटी एकदाची ती चिट्ठी भेटली. त्यात सरळ लिहिलं होतं कि दिपक यांना किडनॅप केलं आहे... त्यांना सोडवायची रक्कम लिहिली होती.. त्याचा काही अर्थ नव्हता.. आणि त्या फ्लॅटचा पत्ता होता... जिथे अलकाला गोळी मारली. शेवटी, जेवढी माहिती मिळाली, कागदपत्र मिळाली. तेवढी घेऊन सर्व पोलीस स्टेशन कडे निघाले.. अभि मात्र घरी आला.\nपुढच्या दिवशी, अभि आणि त्याची टीम सकाळ पासून कामाला लागली. दिपक यांचा नवीन फोटो सगळीकडे दिला गेला. कोणीतरी नक्की याला पाहिलं असेल... दुपारपर्यंत तरी मिळालेल्या पुराव्यांची जुळवाजुळव चालू होती. दिपक यांचा पत्ता नव्हता... संदेश नक्की कुठे लपून राहतो हे कळत नव्हतं... कारण त्याचे हि फोटो दिले होते सर्व पोलीस स्टेशन मध्ये... संध्याकाळी उशिरापर्यंत... मिळालेल्या माहिती आधारे, संदेश त्यांना कुठे कुठे घेऊन जाण्याची शक्यता होती... तिथे अभि जाऊन आला. हातात काही लागलं नाही. संदेशचा प्लॅनच तसा होता.. अभि आणि महेश फक्त विचार करत होते.\n२८ मार्च, उद्या दीपकचा खून होणार... हा विचार अभिला गप्प बसू देत नव्हता. कारण दिपकला नक्की कुठे लपवून ठेवलं आहे ते कळत नव्हते. अशातच अभि पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन उभा राहिला. तो बाहेर यायचीच कोण तरी वाट बघत होता.. अभि फक्त बाहेर येऊन उभा राहिला... त्याचबरोबर.. एक गोळी,त्याच्या पायाजवळ ... जमिनीवर लागली. अभिला काही झालं नाही.. परंतु त्या हल्ल्याने तो बावरला. लगेच जरा मागे झाला, स्वतःला सावरलं. अभि गोळी कोणत्या दिशेने आली ते बघू लागला. हातात स्वतःची गन होती. गोळीचा आवाज ऐकून आतले सर्व पोलीस बाहेर आले. आणखी एक गोळी, बाजूला असलेल्या झाडावर लागली. अभिचे लक्ष तिथे गेले.. त्याचवेळी एक वस्तू, दुसऱ्या दिशेने अभिच्या हातावर येऊन आदळली.. त्याने काही अभिला जखमी वगैरे केलं नाही.... परंतु या सगळ्यामुळे.. सगळेच घाबरले.\n१० ते १५ मिनिटे सगळेच, आणखी काही होते का याची वाट बघत होते. पुढे काही झालं नाही. महेश तिथे नव्हताच त्यावेळी. जमिनीतील आणि झाडाला लागलेली, बुलेट त्याने चेक केली.... तीच होती, जी संदेश वापरत होता. आणि अभिला जी वस्तू आदळली होती, ती होती... एका कागदात गुंडाळलेला \"बुद्धिबळातील राजा\".... तो तसाच त्याने आपल्या टेबलावर ठेवला होता.\n\" अभि... तो संदेशच होता ... ज्याने सकाळी इथे गोळीबार केला.. \" महेश रिपोर्ट घेऊनच आला होता. अभि मात्र वेगळ्या विचारात होता... महेशने तो राजा हातात घेतला. \" पण मला एक कळत नाही.. आता तर फक्त राजाच राहिला आहे.. मग त्याने हा क्यू का द्यावा... \" महेशचे ते बोलणे ऐकून अभि लगेच बोलला...\n\" Exactly.... हेच.... त्याने का केलं असं.. \" अभिच्या त्या प्रश्नाने महेश विचारात पडला... थोडावेळ शांततेत गेला.\n\" काय झालं सकाळी... ते सांगशील का मला... \" महेशने विचारलं.\n\" हा... बघ... मी बाहेर आलो पोलीस स्टेशनच्या... उभा राहिलो एका ठिकाणी... चालत होतो तोपर्यंत काही झालं नाही... जसा उभा राहिलो त्याचवेळी गोळी, शूज जवळ .. जमिनीवर लागली. तसा मागे झालो.. त्यानंतर माझ्या उजव्या बाजूला, झाडाला गोळी लागली... मी लगेच तिथे बघितलं.. आणि हे माझ्या हाताला येऊन लागलं... डाव्या बाजूने... \" अभिने सगळी स्टोरी सांगितली.\n\" हम्म... याचा अर्थ.. त्या दोन्ही गोळ्या.. तुला मारण्यासाठी किंवा जखमी करण्यासाठी नव्हत्या... \",\n\" हे तुला कसं माहित... \" अभिने विचारलं.\n\" तो नेमबाज आहे.. त्याचा नेम चुकणे शक्य नाही.. तुला मारायचं असते तर पहिलीच गोळी तुला लागली असती... मला वाटते.. त्याला काहीतरी दाखवून देयाचे असेल.. शिवाय हा राजा... या क्यू चा काही उपयोग नाही तरी का दिला. त्याला लक्ष वेधून घेयाचे होते.. अभि.. कळला का प्लॅन... \" अभिने मान डोलावली. लगेच त्याला काही आठवलं.\n\" महेश... तो राजा एका कागदात गुंडाळला होता... त्या कागदावर बघ काही आहे का.. \" महेशच्या बाजूलाच तो पेपर होता. महेशने वाचला... \" हो... पत्ता आहे... \" अभिने पाहिला.\n\" काय वाटते तुला.. जाऊया का... \" ��भिने महेशला विचारलं.\n\" एक चान्स तर घेयाला पाहिजे... चल निघू लगेच... \" अभि,महेश सोबत टीम घेऊन निघाला.. पुढच्या अर्ध्या- पाऊण तासात ते सगळे ,त्या पत्त्यावर पोहोचले. एक वेगळाच असा फ्लॅट होता तो.. दरवाजा बंद होता. दरवाजा तोडून सगळे आत शिरले. रिकामाच होता... कोणीतरी नक्की राहत असणार.. अश्या खुणा होत्या तिथे.. दबक्या पावलांनी सगळे आत शिरले. कोणी नव्हतं आत... कोणी नाही बघून सगळे रिलॅक्स झाले आणि त्या जागेची तपासणी करू लागले... आत, एका बेडरूममध्ये... समोर भिंतीवर, त्यागी कुटुंबाचा फोटो होता. त्याखाली एका टेबलावर काही फोटोज होते.. अभिने ते बघितले... आतापर्यंत मारलेल्या व्यक्तींचे फोटो... त्यासोबत त्यांचे पत्ते... महेशला समजलं सगळं. \" हा इथे राहून काम करायचा सर्व... \" महेश बोलला. त्याने सगळ्यांची माहिती काढली होती. कोण किती वाजता ,घरातून बाहेर पडायचा. कुठे राहतात, कुठे जातात... इतकंच काय तर कोणाला भेटतात ते सुद्धा माहिती होती.. फोटोसहित जमवली होती.\nखूप सारे फोटो आणि बरीचशी माहिती.. अलका आणि दिपकची माहितीसुद्धा... जुन्या नव्या फोटो सहित... ग्रेट काम ना... अभि त्याची तयारी बघून एम्प्रेस झाला. सरतेशेवटी, एक बंद लिफाफा भेटला. त्यात एका चिट्ठीवर \" only for अभिषेक... \" असं लिहिलं होतं.. अभिने लगेच ते वाचण्यास सुरुवात केली. \" नमस्कार सर... मी संदेश... आतापर्यंत तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल. आणि मी हे कसं केलं तेही कळलं असेलच तुम्हाला.. मला देशासाठी करायचे होते काहीतरी....निदान खेळात तरी.. खूप स्वप्न होती माझी आणि माझ्या फॅमिलीची... सगळी नष्ट करून टाकली या अलका आणि दिपकने... त्यांना त्याचि शिक्षा देयाला पाहिजे होती कोणीतरी... आमच्या सारख्या, आणखी कोणाची वाट लागू नये यासाठीच त्यांना संपवावे हे ठरवलं मी.. सॉरी.... दिपक माझ्यासोबत आहे.. या पाकिटात एक पत्त्ता सुद्धा देत आहे.. तिथे गेल्यावर तुम्हाला पुढचा क्यू मिळेल. दिपक ला मी २९ मार्चला , संध्याकाळी ५ वाजताच मारणार आहे... तोपर्यंत तुम्ही माझ्यासमोर येऊ शकता... एक मात्र नक्की.... काही झालं तरी चेकमेट होणारच... \" महेशने सुद्धा ते पत्र वाचलं. त्यात पत्ता मिळाला. अभि, काही हवालदारांसोबत तिथे निघाला. बाकीचे महेश सोबत, ते फोटो... कागदपत्र वगैरे घेऊन पोलीस स्टेशनकडे निघाले.\n\"त्या\" पत्यावर पोहोचले तेव्हा कळलं कि ती एक बंद खोली आहे. आत गेल्यावर आणखी एका कागदावर , दुस��ाच पत्ता लिहिला होता.. तिथून लगेचच ते दुसऱ्या पत्तावर निघाले. तुटकी इमारत होती ती... त्याच्या गेटवरच एक कागद लावला होता.. अभिच्या नावाचा... पुन्हा एक पत्ता... अभि वैतागला... तरीही तो निघाला तिथे. रात्र झाली हे सगळं होईपर्यंत... त्या नव्या जागी पोहोचले.. तिथेही एक चिट्ठी भेटली. त्यात लिहिलं होतं, \" Sorry अभिषेक सर...मला फक्त आजचा दिवस संपवायचा होता... तुम्हाला उद्या दुपारी बरोबर ४ वाजता मी क्यू देईन.. बाय... \" अभिने रागात तो कागद फाडून टाकला. रात्र झाली असल्याने सगळेच तिथूनच घरी निघाले.\nपुढचा दिवस, २९ मार्च.... अभि त्याच्या क्यू ची वाट बघत होता... महेश, संदेशच्या रूममधून आणलेल्या गोष्टी, फोटो... गोळा करून त्यातून काय मिळते का ते बघत होता. अभि तर रात्री पासून झोपलाच नव्हता. बसल्या जागी त्याला कधी झोप लागली ते कळलंच नाही. महेशने त्याला थोड्यावेळाने जागं केलं. बघतो तर दुपारचे १२ वाजले होते.\n\" अरे... एवढा वेळ मी झोपून होतो... जागं तरी करायचं ना... \" अभि डोळे चोळत उठला.\n\" झोपला होतास ना... आणि बघतो आहे... किती धावत असतोस ते.. मीच बोललो यांना... कोणी उठवू नका म्हणून... \" अभि तोंड धुवून आला.\n\" बर... काय बोलतो आहेस.. काही भेटलं का तुला... \" अभिने महेशला विचारलं.\n\" काही भेटणार नाही... हे तर त्यालाही माहित होतं... perfect plan होता ना... अगदी त्याच्या मनासारखं झालं सर्व ...ते पुरावे मुद्दाम आपल्याला भेटावेत, दिसावेत म्हणून संदेशने स्वतःच त्याच्या रूमवर ठेवून दिले होते. आपण सुद्धा त्याच्या तालावर नाचत राहिलो. \",\n\" हम्म.. पण दिपकला कसं वाचवणार आपण ...संदेशला थांबवायला हवे ना... \" अभि विचार करून बोलला.\n\" एक गोष्ट कळली पण मला... बुद्धिबळातील नावं किंवा सोंगट्या त्याने अश्याच वापरल्या नाहीत... \" ,\n\" बघ... सागर बोलला... एक प्यादं... दुसऱ्या राजाच्या पटावर , पण योग्य ठिकाणी पोहोचला तर वजीर होतो.. तसंच झालं ना... त्यागी कुटुंब नाशिकचे... आणि हे सगळे मेलेले ... मुंबईचे.. संदेशने वेळ घेतला परंतु योग्य वेळेत पोहोचला... त्याने सर्वाना मारायला सुरूवात केली. जसा वजीर... त्याला कोणीही अडवू शकत नाही. तसंच तो मारत गेला.. प्याद्यांना मारणे तसे सोप्पे असते.. ते त्याने आरामात केलं.. उंटाला तिरक्या चालीत मारता येत नाही... समोरून मारतात त्याला.. त्याने काय केलं आठवं.. ते कॅन्टीनमध्ये बसले होते.. समोरच्या इमारती मधून गोळी झाडली... नंतर हत्ती... हत्तीला समोरून म���रता येत नाही, तिरक्या चालीत मारतात... त्यांना इमारती बाहेर मारलं.. गोळीचा अंदाज लावला तर कमरेच्यावर गोळी लागली होती.. म्हणजेच तिरक्या दिशेने गोळी आली होती... घोडा... हुशार सोंगटी... त्याला मागून डोक्यात गोळी मारली... आणि राणी.. म्हणजेच वजीर... त्याला सहजा-सहजी मारता येत नाही... एक ते स्वतःचा एखादा सैनिक देऊन मारतात किंवा राजाला फसवून मारतात... त्याने दिपकला किडनॅप करून अलकाला समोर यायला लावून डोक्यात गोळी मारली..... कळलं का, त्याने फक्त क्लू दिले नाही अभि... तो खरोखरंच बुद्धिबळ खेळतो आहे.... \" अभिला सगळं बोलणं पटलं...प्रत्येक गोष्ट त्याच्या डोळ्यासमोर येऊन गेली.\n\" मग पुढे काय आता महेश.. \n\" त्याने चिट्ठीत लिहिलं होतं.. चेकमेट होणारच... राजाच्या समोर... कुठल्याही बाजूने... विरुद्ध राजाचा सैनिक असेल तरच चेकमेट होतो.. मला वाटते तो दिपकला समोरून मारणार असेल.. \",\n\" हो.... पण कुठे... ते कळणार कसं... \" महेशने नकारार्थी मान हलवली.\nते वाट बघत होते... संदेशच्या क्लूची... बरोबर ४ वाजता.. महेश आणि अभिच्या मोबाईल वर एकच मेसेज आला.. एका इमारतीचा पत्ता होता तो.. आणि त्याखाली लिहिलं होतं... \" चेकमेट \"...संदेशचाच मेसेज आहे हे समजून अभि ,महेश टीम सहित निघाले. पत्ता जरा दूरचा होता. कितीही वेगात गाडी चालवली तरी ट्रॅफिक होतेच.. तरी प्रयन्त करून ते पोहोचले.. ४: ४० झाले होते... अजून २० मिनिटे आहेत.. त्याला अडवायला. नुकतीच बांधकाम पूर्ण झालेली ती इमारत होती ती . watchman ला काहीच कळतं नव्हतं, एवढे पोलीस कशाला आले ते. तो घाबरला.\nमहेशने त्याला सांगितलं काय झालं ते.. त्याने लगेच गेट उघडून दिला... १० मजली इमारत... कुठे शोधणार संदेशला.. काही जणांना पार्किंगमध्ये पाठवून, अभि स्वतः पहिल्या मजल्यावर शोधाशोध करू लागला.. एका मजल्यावर ६ रूम.. सगळ्या शोधल्या... त्यातच १५ मिनिटे गेली.. हाती काहीच लागलं नाही.. ५ मिनिटे शिल्लक होती..५ वाजायला... दुसऱ्या मजल्यावर त्याने आपली माणसं पाठवली. अभि सुद्धा निघत होता, पण महेशने त्याला अडवलं.\n\" अभि... त्याला चेक मेट करायचा आहे ना.... चेक आणि मेट तेव्हाच होतो, जेव्हा राजाला पळायला कुठे जागाच शिल्लक राहत नाही... या इमारती मध्ये तशी एकच जागा आहे... \" महेश बोलला..\n \" अभि पट्कन बोलला आणि बाजूलाच असलेल्या लिफ्टच्या इंडिकेटर वर लक्ष गेलं. ती लिफ्ट १० व्या मजल्यावर होती असं दाखवत होती. बाजूलाच असलेल्या दुसऱ्या लिफ��टने महेश आणि अभि वर निघाले. पुढच्या २-३ मिनिटात ते शेवटच्या मजल्यावर पोहोचले.\nगच्चीचा दरवाजा उघडा होता. अभिने गन काढली. हळूच डोकावून पाहिलं. एका माणसाला समोर बांधून ठेवलं होतं... yes... तो दिपकच होता.... त्याचं तोंडही बांधलं होतं. त्याच्या समोर एक जण हातात गन घेऊन उभा होता. \" Hands up संदेश... \" अभि गच्चीत प्रवेश करत म्हणाला. संदेशकडे गन रोखून धरली होती...\" मला माहिती आहे.. तुला ऐकायला येते ते.. गन खाली टाक \" अभि गच्चीत प्रवेश करत म्हणाला. संदेशकडे गन रोखून धरली होती...\" मला माहिती आहे.. तुला ऐकायला येते ते.. गन खाली टाक \" तसा संदेशने मागे वळून अभिच्या दिशेने गोळी झाडली. अर्थात त्याच्या बाजूलाच, त्याला लागू नये अशी... महेश मागच्या मागे गेला. अभिने बाजूला उडी मारली. आणि एक गोळी संदेशच्या दिशेने झाडली... ती त्याच्या पायात घुसली.. ...खाली, गुडघ्यावर बसला संदेश... लगेच अभिने दुसरी गोळी झाडली. ती संदेशच्या पोटात लागली... संदेश खालीच पडला.\nसंदेश खाली पडलेला बघून... अभि पुढे जाऊ लागला. तसा संदेशच्या हातातील घड्याळातील अलार्म सुरु झाला. ५ वाजले होते. संदेश झटक्यात उठला. खाली पडलेली गन उचलली त्याने आणि एका झटक्यात गोळी दिपकच्या डोक्यातून आरपार झाली..... थरारक असं काहीतरी.... ते घडलं होतं. दिपक तर जागच्या जागी गेले. संदेशने त्यांना मेलेलं बघितलं... हसत हसत तो खाली पडला. हळू हळू करत डोळे मिटले.\nअभिला क्षणभर काय झालं ते कळलंच नाही. महेश सुद्धा आला.. थोड्यावेळाने त्याची टीम वर आली. बाकी फोन वगैरे करून डेड बॉडी घेऊन जाण्यासाठी ऍम्बुलन्स बोलावली गेली. अभि एका कोपऱ्यात उभा राहून ते सगळं बघत होता.. महेश त्याच्या बाजूला जाऊन उभा राहिला..\n\" झालं अभि आता... सोडून दे विचार.. \" महेश त्याचे खांदे थोपटत म्हणाला.\n\" नाही रे... त्याला वाचवता आले असते.. संदेशला... दिपकला... दोघांनाही... जरा कमी पडलो... \" अभि...\n\"नाही.. खूप मेहनत घेतलीस... सागरचे बोलणं आता कळलं मला... सगळेच मरणार, असं बोलला होता... संदेशला, दिपकला मारून मारायचं होतं... म्हणून त्याने क्लू देऊन आपल्याला इथे बोलावलं.. part of plan... बरोबर ना... \",\n\" हम्म... सागर अजून एक वाक्य बोलला होता... या सारखा रक्तरंजित खेळ दुसरा कुठून सापडणार नाही... त्यांनी सुरुवात केलेली खेळाला... संदेशने संपवला.. त्याचा राजा जिवंत राहिला... संदेश जिंकला.. दुसऱ्या राजाला मारून.. game over.. चेक अँड मेट... \" अभि संदेशच्या मृत शरीराकडे बघून बोलला आणि आपल्या गाडीत बसून पोलीस स्टेशनकडे निघाला.\n\" सूड… ( भाग पहिला ) \"\n\"खाड्ड…\",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं....\n \" (भाग पहिला )\nफोनच्या रिंगने अभिषेकच्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळ...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग पहिला)\n\"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू \" , \" का गं \" , \" नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. \", &...\nभटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग पहिला)\nआकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पाव...\nएक होता राजा…. (भाग दोन )\nबघता बघता मार्च महिना जवळ आला, निलमचं लग्नसुद्धा. सगळीकडे पत्रिका वाटून झालेल्या. फक्त राजेश-मंगेशकडे देयाची राहिली होती...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग तिसरा)\nपाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विवेक आणि मानसी एकमेकांसमोर तसेच उभे होते. मानसी त्याला बघून हसली. पण ते हसणं वेगळं होतं, तूच्छत...\n\" सूड… ( भाग दुसरा ) \"\nपुढचे चार दिवस तर inspector अभिषेकला \"त्या\" केसमध्ये लक्षच देता आले नाही. एका मंत्र्याच्या मुलाचे लग्न असल्याने त्याची...\n ( भाग २ )\nदोन दिवस झाले… पाऊस थांबायचं नावं घेत नव्हता.... वादळचं आलेलं ना, त्यामुळे पुढचे दोन दिवस कॉलेज बंदच होतं. संजयने कॉलेजमध्ये...\n\" अरे .... विनू ...... अजून घरी नाही गेलास ...... अजून घरी नाही गेलास \", \" हो. निघतोच आहे सर आता.\", \" OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/09/ballarpur.html", "date_download": "2021-09-22T18:47:38Z", "digest": "sha1:MAGCMQ44WTI47LBF56IZJY4HWLXT5DJP", "length": 17482, "nlines": 102, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "बल्लारपूर शहरातील गणपती वार्ड मध्ये हायमास्ट लाईटचे लोकार्पण. #Ballarpur - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / बल्लारपूर तालुका / बल्लारपूर शहरातील गणपती वार्ड मध्ये हायमास्ट लाईटचे लोकार्पण. #Ballarpur\nबल्लारपूर शहरातील गणपती वार्ड मध्ये हायमास्ट लाईटचे लोकार्पण. #Ballarpur\nBhairav Diwase शनिवार, सप्टेंबर ११, २०२१ चंद्रपूर जिल्हा, बल्लारपूर तालुका\nलाईटच्या महत्वपूर्ण मागणीला प्रतिसाद दिल्याबद्दल नगरपालिकेचे धन्यवाद :- आशिष देवतळे.\n(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात\nबल्लारपूर:- बल्लारपूर शहरातील गणपती वार्ड मध्ये मुख्य मार्गावरील चौकात लाईट कमी असल्यामुळे अंधारमय मार्गातून लोकांना ये-जा करावे लागत होते या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आशिष देवतळे यांनी नगर परिषद बल्लारपूर मध्ये निवेदन सादर केले व सातत्याने पाठपुरावा केला आणि या महत्वपूर्ण मागणीकडे लक्ष देत नगराध्यक्ष हरिषजी शर्मा यांनी पुढाकार घेऊन आज गणपती वार्ड मध्ये हायमास्ट लाईटचे लोकार्पण केले.\n🐅पोंभूर्णा तालुक्यातील भटाळीत वाघाची शिकार.\nयाप्रसंगी बल्लारपूर चे नगराध्यक्ष हरीशजी शर्मा, भाजपा कामगार आघाडी प्रदेश महामंत्री अजयजी दुबे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, शहर अध्यक्ष काशी सिंग, मनिशजी पांडे, गोपाल अण्णा रेड्डी, आनंदरावजी कटारे, नारायणरावजी खनके, तुकारामजी लोढे, सुजित निर्मल, शालिक डंभारे, नवराजजी परसुटकर, दिनेश राखुंडे,विनोद लोणकर, गणेश लोढे, संजय तूमाने, विवेक कोल्हे यांसह गुलशन शर्मा, मिथिलेश पाण्डे, मनीष रमिला, कैलाश गुप्ता, श्रीकांत उपाध्याय, अशोक सोनकर, श्रवण मोगरम त्याच बरोबर वार्डातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार पडला व हाय मास्ट लाईट जनतेच्या सेवेकरिता सुरू करून देण्यात आले.\nबल्लारपूर शहरातील गणपती वार्ड मध्ये हायमास्ट लाईटचे लोकार्पण. #Ballarpur Reviewed by Bhairav Diwase on शनिवार, सप्टेंबर ११, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू ���ाफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/tag/first-indian-sound-film/", "date_download": "2021-09-22T16:44:58Z", "digest": "sha1:O22DRN7WI3M3MNNXATFP67TTO5FGVMUT", "length": 6414, "nlines": 162, "source_domain": "marathiboli.in", "title": "first indian sound film Archives - marathiboli.in", "raw_content": "\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nWatch Marathi Movies Free – मराठी सिनेमा आता मोबाइल वर पहा\nMarathi Story – हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nमधुमेहा(Diabetes) वर रामबाण औषध “आल(Ginger)”\nMarathi Story - हिरकणी बु��ुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%95", "date_download": "2021-09-22T18:48:54Z", "digest": "sha1:QRRS7P3SUT2MJ5ZA4OQRC6SZEAZUBO2O", "length": 6096, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रॉबर्ट कोवक - विकिपीडिया", "raw_content": "\n६ एप्रिल, १९७४ (1974-04-06) (वय: ४७)\nWest Berlin, पश्चिम जर्मनी\n१.८२ मी (५ फु ११+१⁄२ इं)\nबोरूस्सीया डोर्टमुंड 0८५ (११)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जानेवारी १२ इ.स. २००८.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जून ८ इ.स. २००८\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७४ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.wordpress.com/2015/09/02/kanhoji-angre-shivaji-on-the-water/", "date_download": "2021-09-22T16:54:30Z", "digest": "sha1:TJOLRX4F7KFBPMM4Y7EBZNTJ7ED4C3AI", "length": 21415, "nlines": 203, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "दर्याराज कान्होजी आंग्रे…. “समुद्रावरील शिवाजी” | Maratha History", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \n▓ ब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी ▓\n… आम्ही केवळ निमित्य \n← शिवाजी महाराज – एक लक्ष फुलांचा अभिषेक\nसंभाजी राजे – मुसलमान अगर हर कोणाचा उपद्रव न लागे →\nदर्याराज कान्होजी आंग्रे…. “समुद्रावरील शिवाजी”\nसप्टेंबर 2, 2015 by उमेश जोशी 4 प्रतिक्रिया\nजेम्स डग्लस यांच्या “Book Of Bombay” पुस्तकातील हा उतारा वाचून सहज लक्षात येते की सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरु केलेल्या आरमाराचा दबदबा किती विलक्षण होता. इंग्रज, फ्रेंच, सिद्दी, मुघल एकेकटे किंवा एकमेकांच्या मदतीने वारंवार कान्होजींना शह देण्याच्या प्रयत्नात होते, आणि कान्होजी त्यांना प्रत्येक वेळी खडे चारत होते. कधी युद्ध करून कधी तह करून कान्होजीनी त्यांना कधीही संपूर्ण विजय मिळू दिला नाही. जेम्स डग्लस ह्यांचा हा उतारा वाचला की हे जलचर कान्होजींना किती वचकून होते हे दिसून येते. फक्त मराठी आरमाराशी लढण्यासाठी त्यांना वेगळी तरतूद करावी लागत असे या वाक्यात इंग्रजांची हतबलता किंवा व्यथा दिसते.\nअनेक ठिकाणी कान्होजींच्या सैन्याला “शिवाजीचे सैन्य” संबोधल्याचे उल्लेख आढळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा तसा होताच….. पुढे छत्रपती शाहू महाराजांचे सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांनी तो दरारा दबदबा समुद्रावर पसरवला. कुठे समकालीन अस्सल पत्रांमध्ये उल्लेख नसला तरी काही जाणकार इतिहास संशोधक मंडळी त्यांना दर्यावारचा शिवाजी म्हणतात. कान्होजी आंग्रे ह्यांचा जीवन पट अभ्यासला तर त्यांना “दर्यावरचे शिवाजी” किंवा “समुद्रावरचे शिवाजी” म्हटले तर काहीही वावगं ठरणार नाही…..\n4 Responses to दर्याराज कान्होजी आंग्रे…. “समुद्रावरील शिवाजी”\nसप्टेंबर 30, 2015 येथे 4:58 म.उ.\nसप्टेंबर 30, 2015 येथे 8:10 म.उ.\nकोकणी माणूस असे विशेष त्याकाळातील साधनात सापडत नाही परंतु आमच्या खांदेरीवरील लेखात आपल्याला बरीच माहिती मिळेल.\nसप्टेंबर 2, 2015 येथे 6:16 म.उ.\nइंग्रज कान्होजी अंग्रे यास समुद्री चाचे असे संबोधत असत. शाहू महाराजांच्या काळात कान्होजींनी विजयदुर्ग व आजूबाजूचा प्रदेश घेतला. एवढे करून थाबले नहित. त्यांनी एकदा एक अरबी घोडे असलेले जहाज हस्तगत केले आणि त्याच्या द्वारे स्वताची घोड दलाची तुकडीच तयार केली.\n२६ डिसेंबर १७१५ साली ब्रिटीश गव्हर्नर बून हा मुंबई ला आला. पश्चिम किनार्यावर कान्होजीला संपवण्याचा त्यांनी निश्चय केला. दोन वर्षाच्या आत त्यांनी मुंबई बंदरावर ९ लढाऊ जहाजे तयार केली. त्यांची नावे अनुक्रमे\nया सर्वांवर मिळून १४८ तोफा व १२५० लढाऊ खलाशी होते. या शिवाय जमिनीवरून लढण्यासाठी २५०० युरोपियन होते. १७ एप्रिल १७१७ ला ये जंगी आरमार विजयदुर्ग वर आक्रमण करण्यासाठी आले. परंतु कान्होजींच्या माऱ्यापुढे त्यांचे काहीही चालले नाही. २०० इंग्रज मेले. ३०० च्या वर जखमी झाले. या अपयशाने बून खचून गेला नाही त्याने अजून दीड वर्षाने अजून २ नवीन जहाजे बांधली आणि हल्ला केला. परंतु मागीन वेळे प्रमाणे याही वेळेला हे आरमार सपाटून मार खून मुंबई ला परत गेले.\nवरील दोन हल्ल्यानंतर कान्होजी अजून जास्त ताकतवान बनला. इंग्रजांनी या हल्ल्याचे प्रतिउत्तर देण्यासाठी इंग्लंड ला राजाकडे अजून जास्त सैन्याची मागणी केली. admiral माथ्युस च्या हाताखाली सप्टेंबर १७२१ ला नवीन आरमार मुंबई मध्ये दाखल झाले. मागीन वेळे प्रमाणे याही वेळेला नवीन आरमाराला सपाटून मार खावा लागला. कान्होजी जिवंत असे पर्यंत परकीयांना पश्चिम किनारपट्टीवर आपले अस्तित्व स्थिर करता आले नव्हते.\nकान्होजी नंतर त्याचा मुलगा संभाजी आंग्रे याने सुद्धा काही वर्ष आरमाराची परंपरा अबाधित ठेवली होती.\nसप्टेंबर 4, 2015 येथे 12:00 म.पू.\nब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…\nआपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा - उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nसमरांगण – शंभूराजांच्या काळातील बुऱ्हाणपुर मोहीम | Raid on Burhanpur : 1681 जुलै 23, 2021\nराणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथी जुलै 19, 2021\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा\nतलवार : अपरिचित इतिहास : भाग ४२ | Maratha Swords जुलै 3, 2021\nराजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार ऑक्टोबर 30, 2020\nस्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७ ऑक्टोबर 16, 2020\nस्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६ ऑक्टोबर 9, 2020\nखर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795 ऑक्टोबर 1, 2020\nडीगच्या लढाईचा ब्रिटिश नकाशा – मंथन सप्टेंबर 25, 2020\nGraphy – ‘वीर मराठे’ सप्टेंबर 16, 2020\nभातवडीची लढाई : १६२४ – शाहजीराजांचा पराक्रम – समरांगण सप्टेंबर 10, 2020\nमंथन – रायगडाचे मुघल किल्लेदार सप्टेंबर 3, 2020\nजवहार गज – #MHSHORTS सप्टेंबर 1, 2020\nलालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का – अपरिचित इतिहास – भाग ३४ ऑगस्ट 24, 2020\nदिव्य – अपरिचित इतिहास – भाग ३३ ऑगस्ट 13, 2020\nमंथन : अयोध्येच्या निमित्ताने – मराठे आणि धर्मस्थळ ऑगस्ट 4, 2020\nरायगड आणि औरंगजेबाचा शिलालेख ऑगस्ट 1, 2020\nमस्तानी – अपरिचित इतिहास – भाग ३२ जुलै 22, 2020\nमंथन : छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांची सांत्वन पत्रे जुलै 9, 2020\nमंथन : १७३७ – बाजीराव पेशवे ह्यांची दिल्ली स्वारी जुलै 2, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३१ – शनिवारवाड्यातील वास्तु जून 24, 2020\nशिवराज्याभिषेकच्या निमित्ताने – घनश्यामदास सराफ कॉलेज येथे झालेला वेबिनार जून 18, 2020\nफ्राम की कहानी : १७२० – मराठों का नाविक विजय जून 12, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३० – छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात\nअपरिचित इतिहास – भाग २९ – स्वराज्याच्या मीठाची गोष्ट जून 8, 2020\nअपरिचित इतिहास – भाग २८ – असे दिसायचे शिवाजी महाराज \nसमरांगण – राक्षसभुवन : १७६३ फेब्रुवारी 14, 2020\nकोप्पळ : आपल्या विस्मृतीत गेलेले एक महत्वाचे दुर्गतीर्थ फेब्रुवारी 1, 2020\nथोरले छत्रपती शाहू महाराज (सातारा) जानेवारी 20, 2020\nस्वराज्याचे शिलेदार : सुभेदार तानाजी मालुसरे जानेवारी 17, 2020\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही समस्या समाधान … आम्ही केवळ निमित्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta/rescue-of-leopard-after-twelve-hours-from-well-285860/", "date_download": "2021-09-22T17:33:58Z", "digest": "sha1:RRWKNFLU5XV3Z7AKAEGRRBCWABNUMCNZ", "length": 11796, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बारा तासांनी बिबटय़ाची विहिरीतून सुटका – Loksatta", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nबारा तासांनी बिबटय़ाची विहिरीतून सुटका\nबारा तासांनी बिबटय़ाची विहिरीतून सुटका\nभक्ष्याचा पाठलाग करताना खोल विहिरीत पडलेला बिबटय़ा शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचला. वन विभागाच्या कर्मचा-यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याने बारा तासांहून अधिक वेळ बिबटय़ाला विहिरीत टायरवर बसून काढावे लागले.\nभक्ष्याचा पाठलाग करताना खोल विहिरीत पडलेला बिबटय़ा शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचला. वन विभागाच्या कर्मचा-यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याने बारा तासांहून अधिक वेळ बिबटय़ाला विहिरीत टायरवर बसून काढावे लागले.\nशहरालगतच्या कासारवाडीत राहणारे राजू जोर्वेकर यांच्या विहिरीत आज पहाटेच्या सुमारास बिबटय़ा पडला. विहीर खोल व त्यात पाणीही खूप होते. कडय़ाकपाऱ्या नसल्याने बिबटय़ाला कशाचाही आधार मिळेनासा झाला. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी त्याचे निकराचे प्रयत्न चालू होते. जोर्वेकर नेहमीप्रमाणे सकाळी विहिरीवर गेले आणि विहिरीतील बिबटय़ा पाहून तेही गोंधळून गेले. मात्र जीव वाचविण्याची त्याची तगमग पाहून त्यांना दया आली. त्यांनी आजूबाजूच्या शेतक-यांना बोलावले व वन विभागालाही सूचना दिली. मात्र वन विभागाच्या कर्मचा-यांची वाट पाहात बसलो तर बिबटय़ाचे प्राण जातील हे लक्षात आल्याने जोर्वेकर यांनी एका टायरला दोर बांधून तो विहिरीत सोडला. प्रचंड दमछाक झालेला बिबटय़ा अलगद त्या टायरवर जाऊन पहुडला.\nबिबटय़ाची माहिती मिळताच अनेक बघ्यांनीही तेथे गर्दी केली. दुपार टळून गेली तरी वन विभागाचे कर्मचारी येईनात म्हणून आता करायचे काय असा प्रश्न जोर्वेकर व तेथील शेतक-यांना पडला अखेर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कर्मचारी तेथे दाखल झाले व बिबटय़ाची सुटका करण्यात आली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nपंतप्रधान जर विदेशातही हिंदीत बोलतात, तर आपल्याला का लाज वाटते\n‘प्राणवायू निर्मितीसाठी सहकार, उद्योग क्षेत्राने पुढे यावे’\nपरभणीतील प्राणवायू यंत्रणा कार्यान्वित\nकरोना रुग्ण, नातेवाइकांच्या मदतीसाठी ‘माझं लातूर’चा हात\nजालन्यातील चार उद्योगांमध्ये हवेतून प्राणवायू घेणारे प्रकल्प\nनिकृष्ट व्हेंटिलेटरचा पुरवठा म्हणजे रुग्णाच्या जिवाशी खेळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pune-pimpri-chinchwad/mohandada-first-get-out-house-people-pune-says-mayor-mohol-81716", "date_download": "2021-09-22T17:55:27Z", "digest": "sha1:FCXHO3X67QTNVU7K5W6H2ODQEOTLF2BG", "length": 8373, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मोहनदादा, आधी पुणेकरांसाठी घराबाहेर तर पडा : महापौर मोहोळ", "raw_content": "\nमोहनदादा, आधी पुणेकरांसाठी घराबाहेर तर पडा : महापौर मोहोळ\nमोहन जोशी यांना पुणेकर तर सोडाच पण पुणे काँग्रेसमधील नेतेही गांभीर्याने घेत नसल्याची टीका\nपुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर पुणेकरांमधून अ���ीच वर्षे गायब झालेले मोहन जोशी (Ex MLA Mohan Joshi) पुन्हा चर्चेत येण्यासाठी वाट्टेल ते बोलतात. पुणेकरांनी नाकारूनही जनता सोबत असलेल्या भाजपवर आणि नेत्यांवर काहीही बोलतात. पुणेकर संकटात असताना आम्ही न डगमगता पुणेकरांच्या सेवेत होतो, तेव्हा मोहन जोशी घरात बसले होते. त्यामुळे 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या मोहन जोशींनी आधी पुणेकरांच्या मदतीसाठी घराबाहेर पडावे', असं खरमरीत उत्तर महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी काँग्रेस नेते मोहन जोशी यांना दिले. (Mohandada first get out of the house for the people of Pune says Mayor Mohol)\nसिरमचे संस्थापक सायरस पुनावाला (Cyrus Poonawala) यांनी पुणे शहराला विशेष प्रमाणात लस देण्यासाठी केंद्राने परवानगी दिली नसल्याचा दावा नुकताच केला होता. त्याचाच आधार घेऊन काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी पुणे भाजपवर निशाणा साधत, 'पूनावाला यांचे ऐकूण भाजपचे नेते हलतील का' असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर पुणे शहराला लस मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणाऱ्या महापौर मोहोळ यांनी जोरदार उत्तर दिले.\nवाचा ही बातमी : भाजप मंत्र्याला शिवसेनेच्या माजी आमदाराच्या शुभेच्छा\n'मोहन जोशींनी आधी पुणेकरांसाठी घराबाहेर तर पडावे, असा खरमरीत टोला हाणून महापौर मोहोळ पुढे म्हणाले, 'मोहन जोशी यांना पुणेकर तर सोडाच पण पुणे काँग्रेसमधील नेतेही गांभीर्याने घेत नाहीत. मोहन जोशी शहरातील ज्येष्ठ नेते असले तरी त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी आणि पुणेकरांच्या विस्मरणात जावू नये, म्हणून आरोप करु नयेत. पुणेकर ज्यावेळी कोरोना संकटाचा सामना करत होता; ऑक्सिजन, बेड्स, रुग्णवाहिका आणि रेमडेसिविर मिळवण्यासाठी सर्वानाच संघर्ष करावा लागत होता, तेव्हापासून मोहन जोशी यांनी 'वर्क फॉर्म होम' हीच पद्धत अवलंबली आहे. जी आजतागायत सुरु आहे. संकटात पुणेकरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या जोशींनी लोकसभा संपल्यानंतर पुणेकरांकडे ढुंकूनही पाहिलेले नाही, ही वस्तुस्थिती पुणेकर जाणतात'.\n'पुणेकरांना अधिकची लस मिळावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, जे अजूनही सुरु आहेत. सिरम इन्स्टिट्यूट पुण्यात असल्याने आपण अधिकच्या डोसची मागणी करत आहोत. सायरस पूनावाला यांनी 'सिरम'च्या माध्यमातून केंद्र सरकारला पुण्यासाठी अधिकच्या लस देता येईल का या संदर्भात पत्र लिहिले, ते पत्रही आमच्या विनंतीवरुन लिहिले होते. याची कल्पनाह��� जोशी यांना नाही. केंद्र सरकारचे लस वितरणाचे धोरण संपूर्ण देशासाठी लागू असल्याने पुण्यासाठी म्हणजेच थेट महापालिकेला लस देण्याचा निर्णय घेण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. ही वस्तुस्थिती जोशी यांना ज्ञात असूनही ते राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या प्रकाराला पुणेकर थारा देणार नाहीत, हा विश्वास आहे. शिवाय केंद्र सरकार हे राज्य सरकारला लशींचा पुरवठा करते. मग मोहन जोशी यांनी राज्य सरकारकडे पुण्यासाठी अधिकच्या लशींची मागणी केल्याचे, ऐकिवात नाही,' असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.\n'सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी ही खरे तर राज्य सरकारची जबाबदारी असते. मात्र यात आम्ही अजिबातही राजकारण केले नाही. राज्य सरकारने एक रुपयांचाही निधी किंवा आरोग्य सुविधा महापालिकेला दिल्या नाहीत. आज पुणेकरांसाठी खोटा कळवळा दाखवणारे जोशी यांनी त्यांचा पक्ष सहभागी आलेल्या महाविकास आघाडीकडे मदतीसाठी तोंड का नाही उघडले, असा सवालही महापौर मोहोळ यांनी उपस्थित केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur/vidarbha-activists-give-slogan-leave-prime-minister-narendra-modi-82364", "date_download": "2021-09-22T18:33:57Z", "digest": "sha1:HQSY6CKIWAWT725BJWTGNU3LFDX3XKXX", "length": 6961, "nlines": 26, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "विदर्भवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला ‘चले जाव’चा नारा...", "raw_content": "\nविदर्भवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला ‘चले जाव’चा नारा...\n९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आंदोलनाचा पहिला टप्पा नागपुरात यशस्वीपणे पार पडला. सात दिवस बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. पण सरकारने याकडे लक्ष दिले नाही.\nनागपूर : वेगळा विदर्भ देण्याच्या नावावर मोदी सरकारने Modi Government केवळ आणि केवळ फसवणुकच केलेली आहे. पण आता अधिक अन्याय सहन केला जाणार नाही. जर वेगळा विदर्भ दिला नाही, तर भारतीय जनता पक्षाला BJP विदर्भातून चले जाव म्हणत हद्दपार करून टाकू, असा इशारा विदर्भ आंदोलन समितीचे राम नेवले Ram Newale यांनी आज दिला.\nआज विदर्भात जवळपास १०० पेक्षा जास्त ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात वेगळ्या विदर्भासाठी रस्ता रोको आणि जेल भरो आंदोलन करण्यात आले. नागपुरात गणेशपेठमध्ये बसस्थानक परिसरात आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोखून धरला होता. काही महिलांसोबत पोलिसांची झटापटही झाली. आज विदर्भवादी अधिक आक्रमक दिसत होते. याच आंदोलन��त पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करण्याचीही मागणी लावून धरण्यात आली. कोरोना काळातील जनतेची विजेची बिले राज्य सरकारने भरावी, अशीही मागणी करण्यात आली.\nही बातमी वाचा ः बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला भरेल एवढे पत्र पाठवणार...\nकेंद्र सरकारने वेगळे विदर्भ राज्य देण्याचे वचन दिले होते. झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड आणि तेलंगणा ही चार राज्ये केंद्र सरकारने दिली. मात्र विदर्भाच्या जनतेला मात्र खोटी आश्‍वासनेच दिली. स्वतंत्र राज्य दिले नाही. त्यामुळे या आंदोलनातून भाजप सरकारला आज इशारा देण्यात आला. आताही जर केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भ दिला नाही, तर आम्ही गावोगावी, मोहल्यामोहल्यात जाऊ आणि भाजपला विदर्भातून हाकलून लावू, असे राम नेवले यांनी सांगितले.\nही बातमी पण वाचा ः केदारांनी दिल्लीत आपली बाजू सांभाळली, पाठोपाठ देशमुखही रवाना...\n९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आंदोलनाचा पहिला टप्पा नागपुरात यशस्वीपणे पार पडला. सात दिवस बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. पण सरकारने याकडे लक्ष दिले नाही. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार, दोन्ही मृत आहेत. जनतेच्या प्रश्‍नांकडे लक्ष देत नाही. सरकार केवळ राजकारण करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे आज चक्का जाम आंदोलन करण्याची वेळ विदर्भाच्या लोकांवर आली. आताही आमची मागणी पूर्ण नाही केली, तर आम्ही याहीपेक्षा अधिक तीव्र आंदोलन करू, असेही सांगण्यात आले आहे.\n..तर राऊत आणि फडणवीसांना गावबंदी\nआताही वेगळ्या विदर्भासाठी पावले उचलण्यात आली नाहीत, तर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना गावबंदी करण्यात येईल. त्यांना विदर्भात कोठेही फिरू दिले जाणार नाही. फडणवीस भाजपचे नेते आहेत आणि भाजपनेच आम्हाला आश्‍वासन दिले होते. म्हणून आता आम्ही देवेंद्र फडणवीस आणि नितीन राऊत यांच्या विरोधातही आंदोलन छेडणार आहोत, असेही राम नेवले यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pune-pimpri-chinchwad/increase-containment-zone-haveli-taluka-56608", "date_download": "2021-09-22T17:21:02Z", "digest": "sha1:US5UKG5UVWVQORHSA7CG67NHM2OYWSW3", "length": 7538, "nlines": 27, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "कंटेनमेंट झोन वाघोलीत घटले; पण हवेली तालुक्‍यात वाढले", "raw_content": "\nकंटेनमेंट झोन वाघोलीत घटले; पण हवेली तालुक्‍यात वाढले\nवाघ���ली परिसरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या घटली आहे. परंतु हवेली तालुक्‍यात सहा जून रोजी प्रतिबंधित क्षेत्राची संख्या 31 होती, ती आता 45 झाली आहे.\nपुणे : कोरोनाबाधित रुग्ण वाढल्यामुळे हवेली तालुक्‍यातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात (कंटेनमेंट झोन) वाढ झाली आहे. वाघोली परिसरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या घटली आहे. परंतु हवेली तालुक्‍यात सहा जून रोजी प्रतिबंधित क्षेत्राची संख्या 31 होती, ती आता 45 झाली आहे.\nमांजरी बुद्रूक- महादेवनगर, मांजरी बुद्रूक- शिवजन्य सोसायटी- भंडलकरनगर, नन्हे- नवदीप सोसायटी ते देवर्षी कॉम्प्लेक्‍स, कदमवाकवस्ती- स्वामी विवेकानंद, मांजरी बुद्रूक-भंडलकरनगर, पिसोळी-गगन रेसिडेन्सी, मांजरी खुर्द- पवार वस्ती, कारेगाव मूळ- गावठाण (महादेव मंदिर), मांजरी बुद्रूक -घुलेवस्ती, म्हसोबा वस्ती, वाघोली- बायफ रोड (कॅनरा बॅंक परिसर), धूत कंपनी परिसर,\nमांजरी बुद्रूक-भापकर मळा, कदमवाकवस्ती- चांदणे वस्ती, मांजरी बुद्रूक- गोपाळपट्टी (टिळेकर कॉलनी), वाघोली- उबाळेनगर, मांजरी बुद्रूक- गोडबोलेवस्ती (म्हसोबा मंदिराजवळ), होळकरवाडी- झांबरे वस्ती-तुपे प्लॉटींग, मांजरी बुद्रूक- आनाजी वस्ती, नन्हे- सिध्दीविनायक अंगण सोसायटी (इ-विंग).\nकोंढवे धावडे- खडकवासला एन.डी.ए गेटसमोर, शिंदेवाडी- जगतापवाडी, लोणीकंद- सद्‌गुरू पार्क (तुळापूर फाटा), वाघोली-रोझवूड पार्क (आव्हाळवाडी रोड), रहाटवडे, उरळी कांचन- बी. शिर्के शाळा परिसर, लोणी काळभोर- बाजार मळा, वडाचीवाडी, पिसोळी-ए.आर.व्ही. न्यू टाऊन बिल्डींग ब्रिक्‍स कॉलेज परिसर, उरुळी कांचन- आश्रमरोड, मांजरी बुद्रूक- मांजरी फार्म. देहूगाव- चव्हाणनगर नंबर-2 व विठ्ठलवाडी (बोत्रे आळी), नांदेड- आशिष प्लाझा जिजाईनगर, नन्हे- साई पूरम सोसायटी, उरुळी कांचन- तेज प्लैटिनम सोसायटी.\nमांजरी खु-इंदिरानगर, खडकवासला-डी.आय.टी. गिरीनगर (लष्कर हद्द), वडकी गावठाण, देहू- माळवाडी (विघ्नहर्ता सोसायटी), औताडेवाडी, नन्हे- प्रथमेश सोसायटी मानाजीनगर, खडकवासला- संत रोहिदास नगर गावठाण गल्ली क्र. 1, वाघोली- काळे ओढा, मांजरी बुद्रूक- वृंदावन हाईट्‌स महादेव नगर, गुजर निंबाळकरवाडी- सोपानकाका नगर.\nक्वारंटाइन कालावधी 14 दिवसांचा\nहवेली तालुक्‍यातील ग्रामीण भागात इतर भागातून, शहर अथवा जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ग्रामपंचायत कार्यालय आणि गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष, सचिव यांना कळविणे आवश्‍यक आहे. 14 दिवस होम क्वारंटाइन राहणे आवश्‍यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा हवेलीचे उपविभागीय अधिकारी बारवकर यांनी दिला आहे.\nग्रामीण भागात एखाद्या कंटेनमेंट झोनमध्ये किमान 28 दिवस रुग्ण न आढळल्यास त्या परिसराला कंटेनमेंट झोनमधून वगळण्यात येते. त्यामुळे ही संख्या वाढल्याचे दिसत आहे. परंतु रुग्णांची संख्या कमी होत आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास तेथे वैद्यकीय तपासणी आणि औषध फवारणी करण्यात येत आहे. मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.\n- सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी, हवेली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-WC-NWC-india-vs-australia-semi-final-on-thursday-mitchell-johnson-wants-to-be-sledger-i-4942928-.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T17:57:19Z", "digest": "sha1:IXRYVO5XZXTC6NNSKIUJ5CYRM2T2F6Y7", "length": 6796, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India vs Australia semi-final on thursday, Mitchell Johnson wants to be Sledger-in-Chief News in Marathi | भारत-अाॅस्ट्रेलिया सेमीफायनल उद्या; माझा ‘स्लेजर इन चीफ’चा रोल : जॉन्सन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारत-अाॅस्ट्रेलिया सेमीफायनल उद्या; माझा ‘स्लेजर इन चीफ’चा रोल : जॉन्सन\nसिडनी- भारताविरुद्ध सेमीफायनलमध्ये स्लेजर इन चीफची भूमिका करण्याचा मी विचार करतोय, असे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने म्हटले. वार्नर अशा प्रकारच्या गोष्टीत सहभागी होऊ इच्छित नाही. मात्र, कोणाला तरी हे करावेच लागेल. मी या गोष्टीसाठी स्वत:ला तयार करत अाहे, असे जॉन्सन म्हणाला.\nयेत्या २६ मार्च राेजी भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना हाेणार अाहे. अाॅस्ट्रेलियाचा जाॅन्सन हा प्रतिस्पर्धी खेळाडूंसाेबतच्या गैरवर्तनासाठी बदनाम अाहे.\nकांगारूंना हरवण्याची चांगली संधी : काेहली\nसातत्याने अाम्ही चांगली कामगिरी करत अाहाेत. गाेलंदाजीचे अाम्हाला पूर्ण सहकार्य मिळत अाहे. अाॅस्ट्रेलियाचे अाव्हान संपुष्टात अाणण्याची हीच याेग्य संधी अाहे, असे मत विराट काेहलीने व्यक्त केले. ‘खेळाडू चांगले याेगदान देत अाहेत. टीममध्ये अात्मविश्वास ठासून भरला अाहे,’ असेही ताे म्हणाला. येथील स्टेडियममध्ये सेमीफाय���ल पाहण्यासाठी जमलेल्या तमाम भारतीय चाहत्यांचादेखील अाम्हाला माेठा पाठिंबा मिळेल. संघातील खेळाडूंसाठी ही माेठी ऊर्जाच असेल, असेही ताे म्हणाला.\nभारत हरवू शकते : डॅरेन\nयेत्या गुरुवारी सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी ) भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात धावांचा पाऊस पडेल, अशी अाशा यजमान अाॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी व्यक्त केली. ‘श्रीलंकेविरुद्ध झालेल्या साखळी सामन्यासारखीच या मैदानावरची खेळपट्टी अाहे, असे मला वाटते.\nआता जबाबदारी माझी : फिंच\nऑस्ट्रेलियाचा अॅरोन फिंचने भारताविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तो फाॅर्म सुधारण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू अँड्यू मॅक्डोनाल्डसोबत कठोर मेहनत करत आहे. आता माझी वेळ आली आहे. मी टीम इंडियाविरुद्ध अवश्य धावा करेल, असे फिंचने म्हटले.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, रवींद्र जडेजाचा नवा लूक...\nANALYSIS: हे आहेत न्यूझीलंडच्या रोमांचक विजयाची हिरो आणि टर्निंग पॉईंट\nअाॅस्ट्रेलियाला टीम इंडियाच्या फिरकीची धास्ती, गुरुवारी आमनेसामने\nMind Game सुरू : मॅक्सवेल म्हणाला, आमच्याकडे टीम इंडिया आणि विराट दोन्हीचे उत्तर\nजीत के आनेवाला धोनी है.., खासदारांनी गाणे गात केले टीम इंडियाला Cheer up\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/tag/marketing/page/5/", "date_download": "2021-09-22T17:42:49Z", "digest": "sha1:MS2E5FEMFAN5BC42QCOJY6JVIFLM2Q4V", "length": 5670, "nlines": 50, "source_domain": "udyojak.org", "title": "मार्केटिंग - Page 5 of 5 - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nविसावे शतक हे औद्योगिक, वाहन तसेच दूरदर्शन या क्षेत्रांत क्रांती आणणारे शतक होते. एकविसाव्या शतकाने मात्र तंत्रज्ञान व जागतिकीकरण यात आमूलाग्र बदल घडवून आणला. तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे आज मानवाची विचारसरणी आधुनिक…\nउद्योजकांसाठी सोशल मीडिया मार्केटिंगच्या काही टिप्स\nआपण पाहतो की आज सोशल मीडियाद्वारे प्रमोशन केल्यास विक्रीचे प्रमाण बऱ्याच अंशी वाढते. अर्थात सध्याच्या स्पर्धात्मक युगात सोशल मीडियाद्वारेसुद्धा प्रमोशन करणे अनिवार्य आहे. बऱ्याच उद्योजकांना सोशल मीडियाचा वापर नवीन असल्याने…\nआपल्या फेसबुक पेजचे पहिले १०,००० फॉलोवर्स कसे वाढवाल\nसर्व सोशल मीडियांमध्ये सर्वोत्कृष्ट मानले जाणारे फेसबुक आज १.७९ अब्जाहून अधिक लोक वापरत आहेत. (डिसेंबर २०१६ च्या आकडेवारीनुसार) जगभरातील ६० टक्क्यांपेक्षा अधिक इंटरनेट वापरकर्ते फेसबुकचा वापर करतात आणि त्यामुळे आपला…\nग्राहकाची खरेदीमागील सुप्त मानसिकता कशी काम करते\nजाहिरात आणि भावना आपण ज्या जाहिराती बघतो त्यातील काही जाहिराती लक्षात राहतात, काही लक्षात राहत नाहीत. कारण जाहिराती बनवताना, जाहिरातदाराने ग्राहकाची उत्पादन/सेवा विकत घ्यायची मानसिकता, भावना इत्यादी गोष्टींचा विचार केलेला…\nकेस स्टडी मांडणे : एक प्रभावी मार्केटिंग तंत्र\nडॉक्टरी पेशामध्ये आपण ‘केस स्टडी’ हा शब्द ऐकला असेल वा कोणत्याही मोठ्या कंपनीच्या वेबसाइटवर आपल्यास केस स्टडी हा कॉलम दिसतो. तो नेमका कशासाठी असतो त्यात काय माहिती असते त्यात काय माहिती असते\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51380", "date_download": "2021-09-22T17:22:27Z", "digest": "sha1:V57D6O6BZLB7ZAJJY5DKIOBZWIWII5PR", "length": 2262, "nlines": 44, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "लोकमान्य टिळक | सामाजिक योगदान| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nइ.स. १८९3 साली टिळकांनी गणेशोत्सव आणि ई.स १८95 साली शिवाजी जयंती हे सार्वजनिक व सामाजिक सण म्हणून साजरे केले. त्यांत मिरवणूक हा मोठा भाग होता.\nटिळक-आगरकर मैत्री व वाद\nन्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्यूकेशन सोसायटी\nदु्ष्काळ व प्लेगची साथ\nपहिला राजद्रोहाचा खटला व तुरूंगवास\nपुण्यातल्या भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://vsmnagpur.org/product/%E0%A4%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%8D/", "date_download": "2021-09-22T18:32:45Z", "digest": "sha1:JVN6DKNLRTNMJUTQDO5JGNKLCIGLGMTS", "length": 2741, "nlines": 82, "source_domain": "vsmnagpur.org", "title": "ऋग्वेदाचे अवलोकन : श्री. श्री. ल. पांढरीपांडे – Vidarbha Sanshodhan Mandal, Nagpur", "raw_content": "\nऋग्वेदाचे अवलोकन : श्री. श्री. ल. पांढरीपांडे\nऋग्वेदाचे अवलोकन : श्री. श्री. ल. पांढरीपांडे\nऋग्वेदाचे अवलोकन : श्री. श्री. ल. पांढरीपांडे\nऋग्वेदाचे अवलोकन : श्री. श्री. ल. पांढरीपांडे quantity\nऋग्वेदाचे अवलोकन : श्री. श्री. ल. पांढरीपांडे\nBe the first to review “ऋग्वेदाचे अवलोकन : श्री. श्री. ल. पांढरीपांडे” Cancel reply\nज्ञानेश्वरी : एक प्रवास – डॉ.शं.गो. तुळपुळे\nवार्षिके १९५८ ते १९९७\nनिरुक्तशेष : संपादक : य. खु. देशपांडे\nसंशोधन लेखसंग्रह : कै. हरि नारायण नेने\n*८८ वा स्थापना दिवस*\nविदर्भ संशोधन मंडळाची स्थापना दिनांक १४ जानेवारी १९३४ रोजी नागपूर येथे झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-beauty-tips-for-summer-in-marathi-4970884-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T16:49:00Z", "digest": "sha1:JU4HX22Y2KGVMZPDW7WNNOSSTMFDMG7Z", "length": 4696, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Beauty Tips For Summer In Marathi | Pics : उन्हाळ्यात हे छोटे-छोटे उपाय केल्यास उजळेल चेहरा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPics : उन्हाळ्यात हे छोटे-छोटे उपाय केल्यास उजळेल चेहरा\nउन्हाळ्यात प्रखर उन्हामुळे स्किन रफ होते. त्यामुळे या काळत त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास स्किन रुक्ष आणि काळवंडते. वातावरणातील बदलामुळे त्वचेची चमक कमी होते आणि चेहरा सुकलेला दिसतो. उन्हाळ्यात चेहर्‍याची कांती कायम ठेवणारे काही खास घरगुती आम्ही तुम्हाला सांगत आहोत..\n1. पोट साफ असेल तर त्वचेची समस्या निर्माण होत नाही. चेहर्‍यावर पिंपल्स, डाग होत नाहीत. त्वचा स्वस्थ ठेवण्यासाठी बद्धकोष्ठता दूर करणे आवश्यक आहे. पोट साफ करण्यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये मध टाकून पाणी प्यावे. या उपायाने पिंपल्सची समस्या दूर होईल.\n2. दोन छोटे चमचे डाळीच्या पिठामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून मिश्रण तयार करून घ्या. त्यानंतर या मिश्रणामध्ये दहा थेंब गुलाबपाणी आणि दहा थेंब लिंबाचा रस टाका. या मिश्रणाचा लेप चेहर्‍यावर लावून थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने त्वचा उजळ होण्यास मदत होईल.\n3. जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावे. दररोज कमीत कमी दहा ग्लास पाणी प्यावे, कारण पर्याप्त प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा स्वस्थ, चमकदार होते. जास्त पाणी प्यायल्यास कमी वयात त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.\nपुढील स्लाईड्सवर वाचा, चेहरा स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचे इतर काही खास घरगुती उपाय...\nदिल्ली कॅपिटल्स ला 55 चेंडूत 6.87 rpo प्रति ओवर सरासरी ने 63 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A3", "date_download": "2021-09-22T17:05:13Z", "digest": "sha1:C7VSZVTK2AE3NA3YEGW5W4S3HVKDSZNI", "length": 2735, "nlines": 48, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"श्रीरंगपट्टण\" हाका दुवे आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"श्रीरंगपट्टण\" हाका दुवे आशिल्लीं पानां\nहाका कितें जोडता पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा सांचो सांचो चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दुरास्थ-समावेस | लिपयात दुवे | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां श्रीरंगपट्टण: हाका जडतात\nकोंकणी भास ‎ (← दुवे | बदल)\n\"https://gom.wikipedia.org/wiki/विशेश:WhatLinksHere/श्रीरंगपट्टण\" चे कडल्यान परतून मेळयलें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/job-alert-ascdcl-aurangabad-smart-city-development-corporation-limited-recruitment-2021-mham-605048.html", "date_download": "2021-09-22T18:11:50Z", "digest": "sha1:TDVHA7TB3QLKDXJFFGRYMZ5HOZJJIES3", "length": 9453, "nlines": 87, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ASCDCL Recruitment: औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड इथे नोकरीची सुवर्णसंधी; लगेच करा अर्ज – News18 Lokmat", "raw_content": "\nASCDCL Recruitment: औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड इथे नोकरीची सुवर्णसंधी; लगेच करा अर्ज\nASCDCL Recruitment: औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड इथे नोकरीची सुवर्णसंधी; लगेच करा अर्ज\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021 असणार आहे.\nऔरंगाबाद, 15 सप्टेंबर: औरंगाबाद (Aurangabad Mahanagarpalika job) स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (Aurangabad Smart City Development Corporation Limited) इथे काही पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ASCDCL Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक व्यवस्थापक, सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक, लेखापाल, प्रशासकीय सहाय्यक ADD CEO या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Latest Jobs) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक (Associate Project Manager) लेखापाल (Accountant) प्रशासकीय सहाय्यक ADD CEO (Administrative Assistant Add CEO) पात्रता आणि अनुभव सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) - कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीधर आणि 10 वर्षांचा अनुभव आवश्यक. सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक (Associate Project Manager) - कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीधर आणि 03 वर्षांचा अनुभव आवश्यक. लेखापाल (Accountant) - संबंधित विषयात पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक आणि 2-5 वर्षांचा अनुभव आवश्यक प्रशासकीय सहाय्यक ADD CEO (Administrative Assistant Add CEO) - कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीधर आणि अनुभव आवश्यक. हे वाचा - सुवर्णसंधी इंटरनॅशनल स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च पुणे इथे 'या' पदांसाठी भरती अर्ज पाठवण्याचा पत्ता स्मार्ट सिटी कार्यालय, वॉर रूम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ. औरंगाबाद -43 1001. निवड प्रक्रिया संबंधित पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखत घेऊन केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखेच्या आधी संबंधित पत्त्यावर पाठवणं आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 सप्टेंबर 2021\nJob Alert औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती\nया पदांसाठी भरती सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक (Associate Project Manager) लेखापाल (Accountant) प्रशासकीय सहाय्यक ADD CEO (Administrative Assistant Add CEO)\nपात्रता आणि अनुभव सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) - कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीधर आणि 10 वर्षांचा अनुभव आवश्यक. सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक (Associate Project Manager) - कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीधर आणि 03 वर्षांचा अनुभव आवश्यक. लेखापाल (Accountant) - संबंधित विषयात पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक आणि 2-5 वर्षांचा अनुभव आवश्यक प्रशासकीय सहाय्यक ADD CEO (Administrative Assistant Add CEO) - कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीधर आणि अनुभव आवश्यक.\nअर्ज पाठवण्याचा पत्ता स्मार्ट सिटी कार्यालय, वॉर रूम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ. औरंगाबाद -43 1001.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021\nहे वाचा - Job Alert: नगर परिषद भंडारा इथे विविध पदांसाठी पदभरती; या पत्त्यावर करा अर्ज सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.aurangabadmahapalika.org/RtsPortal/CitizenHome.html या लिंकवर क्लिक करा\nASCDCL Recruitment: औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड इथे नोकरीची सुवर्ण���ंधी; लगेच करा अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/learn-graphology-and-start-your-own-business/", "date_download": "2021-09-22T18:10:28Z", "digest": "sha1:YOUAYZYJHNH75PTRW5E253AHRF2LHHOK", "length": 8409, "nlines": 78, "source_domain": "udyojak.org", "title": "घरबसल्या ग्रॅफालॉजी शिका आणि स्वतःचा 'ग्रॅफॉलॉजिस्ट' म्हणून व्यवसाय सुरू करा - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nघरबसल्या ग्रॅफालॉजी शिका आणि स्वतःचा ‘ग्रॅफॉलॉजिस्ट’ म्हणून व्यवसाय सुरू करा\nघरबसल्या ग्रॅफालॉजी शिका आणि स्वतःचा ‘ग्रॅफॉलॉजिस्ट’ म्हणून व्यवसाय सुरू करा\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nनोकरीमध्ये कितीही पगार असला तरी तो कमीच पडतो. नोकरी केल्याने आपल्या गरजा पूर्ण होतात व व्यवसाय केल्याने आपली स्वप्न पूर्ण होतात. हीच ती वेळ मित्रांनो आर्थिक सक्षम होण्याची. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक न करता, तसेच कोणतेही प्रॉडक्ट विक्री न करता पैसा, नाव व प्रतिष्ठा मिळवण्याची मी एक सुवर्णसंधी आपल्यासाठी घेऊन आलो आहे.\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nत्यासाठी आपल्याला आमचा ‘ग्रॅफॉलॉजिस्ट सर्टिफिकेशन ऑनलाईन कोर्स’ करावा लागेल. हा एक अद्वितीय मराठीमध्ये कोर्स असून या मध्ये तुम्हांला हस्ताक्षर व स्वाक्षरी विश्लेषण परिपूर्ण शिकवले जाणार असून आपल्याला प्रमाणपत्र व तीन महिने सपोर्ट मिळणार आहे.\nकोर्सचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण कोर्स व्हिडिओ स्वरूपात असून तो आपल्या वेळेनुसार कुठेही, कधीही व कितीही वेळा पाहु शकता. कोर्स पूर्ण केल्यावर आपण हस्ताक्षर व स्वाक्षरी तज्ञ (ग्रॅफॉलॉजिस्ट) बनून घरातूनच स्वतःचा पार्ट टाईम किंवा फुल्ल टाईम व्यवसाय सुरु करा.\nहस्ताक्षर व स्वाक्षरी विश्लेषण ह्या व्यवसायामध्ये कोणतीही गुंतवणुक नसल्याने कोणतीही जोखीम नाही.\nतर मग वाट कसली पहाता त्वरित आम्हांला संपर्क करा.\nप्रकाश मोहिते : 7715864788\nप्रशिक्षक – ग्रॅफॉलॉजिस्ट दहा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव अनेक पुरस्कारांनी सन्मानीत\nएक कॉल आपलं आयुष्य बदलू शकतो .\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच ��ातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post उत्तम साईड बिझनेसच्या शोधात आहात\nNext Post तुम्ही ट्रेडिंग करण्याच्या वयात आला आहात का\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी\nपाच दिवसीय अन्नप्रक्रिया उद्योजकता विकास प्रशिक्षण\nby स्मार्ट उद्योजक\t August 7, 2021\n‘झंकार’मुळे SSC बोर्डाचा अभ्यासक्रम आला घरपोच आणि तेही इंटरनेटविना\nby स्मार्ट उद्योजक\t July 9, 2021\nआपल्या व्यवसायाची गरुडभरारी घ्या ‘वाईडवे’च्या साथीने\nby स्मार्ट उद्योजक\t March 28, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/more-people-recover-than-new-corona-patients/", "date_download": "2021-09-22T16:59:39Z", "digest": "sha1:YWHFPY2AQDX47QRVW7Y4RAWPVXH72RDX", "length": 7823, "nlines": 97, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "दिलासादायक ! पुण्यात नव्या करोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\n23 एप्रिल 2021 23 एप्रिल 2021\n पुण्यात नव्या करोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक\nपुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. परंतु या दरम्यान, एक सराकारात्मक बातमी समोर आली आहे. गेल्या 6 दिवसात शहरात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.\nगेल्या आठवड्यापासून पुण्यात कोरोनाबाधिकांच्या संख्येत बरीच घट पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार 16 ते 21 एप्रिल या दरम्यान शहरात सुमारे 27 हजार 694 रुग्ण सापडले असून बरे झालेल्यांची संख्या 35 हजार 175 इतकी आहे.\nगेल्या 24 तासात 4539 पाझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून 4851 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पु��्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 387030 असून ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 51552 इतकी आहे.\n16 एप्रिल – नवीन रुग्ण 5373 – बरे झालेले 5049\n17 एप्रिल – नवीन रुग्ण 6006 – बरे झालेले 5609\n18 एप्रिल – नवीन रुग्ण 6634 – बरे झालेले 4712\n19 एप्रिल – नवीन रुग्ण 4587 – बरे झालेले 6473\n20 एप्रिल – नवीन रुग्ण 5138 – बरे झालेले 6802\n21 एप्रिल – नवीन रुग्ण 5529 – बरे झालेले 6530\n22 एप्रिल – नवीन रुग्ण 4539 – बरे झालेले 4851\nताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा…\nआमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा…\nपुण्यात अजित पवारांचे लक्ष; बागुल आघाडीत बिघाडी करतायेत, धुमाळांची टीका\n“मुख्यमंत्री फक्त म्हणतात ऑडिट करू, पण…\nउद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांचे फोन टॅपिंग प्रकरणी सरकारकडून चौकशीचे आदेश\nनिर्भया प्रकरण : दोषींना १ फेब्रुवारीला फाशी; कोर्टाकडून डेथ वॉरंट जारी\nहोम क्वारंटाइन असूनही विदेशी नागरिकांचा नाशकात वावर, मनपाने घेतले ताब्यात\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/muktainagar-six-corporators-joined-shiv-sena-in-the-presence-of-chief-minister-uddhav-thackeray-at-varshas-residence/", "date_download": "2021-09-22T16:58:04Z", "digest": "sha1:RIWXVCNQXD53RAKKEUJKG3JVNX2PKG2W", "length": 9795, "nlines": 88, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "मुक्ताईनगर : सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nखान्देश जळगाव महाराष्ट्र मुंबई राजकीय\nमुक्ताईनगर : सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश\nमुक्ताईनगर : मुक्ताईनगर नगरपंचायतीतील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला. सहा नगरसेवकांमध्ये भाजपचे गटनेते यांचाही समावेश आहे. तर चार नगरसेवक उद्या प्रवेश घेणार आहेत. यावेळी मंत्री ना. गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.\nमुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. यात नजमा तडवी या लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या असून यासोबत भाजपचे १२ नगरसेवक निवडून आले होते. हे सर्व नगरसेवक हे खडसे गटाचे समर्थक आहेत. एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही येथील नगराध्यक्षा व इतर नगरसेवकांनी पक्षांतर केले नव्हते. अर्थात, ते खडसे समर्थक म्हणूनच ओळखले जात होते. मात्र अलीकडच्या काळात सत्ताधारी गटात कुरबुरी सुरू झाल्या. यातच दोन दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या कामांना बहुमताने मंजुरी देण्यात आल्याने राजकीय धुरिणांच्या भुवया उंचावल्या होत्या. याप्रसंगी नगराध्यक्षांसह सहा नगरसेवकांनी शिवसेनेला साथ दिल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले होते. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले होते.\nया पार्श्‍वभूमिवर, आज मुक्ताईनगर नगरपंचायतीतील दहा नगरसेवक हे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी मातोश्रीवर दाखल झाले. यातील सहा नगरसेवकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. तर चार जणांचा प्रवेश उद्या होणार आहे.\nशिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांची नावे\nपियुष महाजन (गटनेता), मुकेश वानखेडे, संतोष कोडी, शबाना अब्दुल अरिफ, नुसरत मेहबुब खान, बिलकीज बी अमान उल्लाखान यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.\nमुंबई : मुक्ताईनगर नगरपंचायतीत सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.\nमुंबई – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे\nमहाराष्ट्र सत्तासंघर्ष: उद्या १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय देणार\nयेत्या पाच वर्षात १ कोटी रोजगार निर्माण करणार, भाजपचा नवा संकल्प\nहरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी मनोहरलाल खट्टर तर उपमुख्यमंत्रीपदी दुष्यंत चौटाला यांनी घेतली शपथ\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/10-true-wireless-earbuds-under-rs-1500-you-can-look-at/articleshow/84916525.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2021-09-22T18:21:23Z", "digest": "sha1:HNWYRAQRARZ2XRVSXSY2MXQT7A7OJB74", "length": 18409, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "true wireless earbuds: टॉप-१०: पाण्यात देखील सुरक्षित राहतात हे वायरलेस इयरबड्स, सुरुवाती किंमत फक्त ७९९ रुपये - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nटॉप-१०: पाण्यात देखील सुरक्षित राहतात हे वायरलेस इयरबड्स, सुरुवाती किंमत फक्त ७९९ रुपये\nभारतात गेल्या काही महिन्यांमध्ये वायर्ड इयरफोनच्या ऐवजी वायरलेस इयरफोन आणि इयरबड्सची मागणी वाढली आहे. अनेक कंपन्या ग्राहकांची मागणी लक्षात घेता एकापेक्षा एक शानदार ट्रू वायरलेस इयरबड्स लाँच करत आहेत. विशेष म्हणजे या वायरलेस इयरबड्सची किंमत देखील खूपच कमी आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. अशा स्थिती जर तुम्ही वॉटर रेसिस्टेंट इयरबड्स शोधत असाल तर आम्ही तुम्हाला अशाच स्वस्तात मस्त इयरबड्सबद्दल माहिती देत आहोत. हे इयरबड्स पाण्यापासून तर सुरक्षित राहतातच, विशेष म्हणजे म्हणजे यांची किंमत १५०० रुपयांप���क्षा कमी आहे. या किंमतीत तुम्हाला Micromax, Boult, Ptron, Ambrane, Truke, WeCool सारख्या कंपन्यांचे इयरबड्स मिळतील. या इयरबड्समध्ये बॅटरी लाइफ देखील दमदार मिळते. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरून तुम्ही अगदी स्वस्तात या ट्रू वायरलेस इयरबड्सला खरेदी करू शकता.\nटॉप-१०: पाण्यात देखील सुरक्षित राहतात हे वायरलेस इयरबड्स, सुरुवाती किंमत फक्त ७९९ रुपये\nभारतात गेल्या काही महिन्यांमध्ये वायर्ड इयरफोनच्या ऐवजी वायरलेस इयरफोन आणि इयरबड्सची मागणी वाढली आहे. अनेक कंपन्या ग्राहकांची मागणी लक्षात घेता एकापेक्षा एक शानदार ट्रू वायरलेस इयरबड्स लाँच करत आहेत. विशेष म्हणजे या वायरलेस इयरबड्सची किंमत देखील खूपच कमी आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. अशा स्थिती जर तुम्ही वॉटर रेसिस्टेंट इयरबड्स शोधत असाल तर आम्ही तुम्हाला अशाच स्वस्तात मस्त इयरबड्सबद्दल माहिती देत आहोत. हे इयरबड्स पाण्यापासून तर सुरक्षित राहतातच, विशेष म्हणजे म्हणजे यांची किंमत १५०० रुपयांपेक्षा कमी आहे. या किंमतीत तुम्हाला Micromax, Boult, Ptron, Ambrane, Truke, WeCool सारख्या कंपन्यांचे इयरबड्स मिळतील. या इयरबड्समध्ये बॅटरी लाइफ देखील दमदार मिळते. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरून तुम्ही अगदी स्वस्तात या ट्रू वायरलेस इयरबड्सला खरेदी करू शकता.\nMicromax Airfunk 1 हे कंपनीचे पहिले ट्रू वायरलेस इयरबड्स असून याची किंमत १२९९ रुपये आहे. हे इयरबड्स वॉटर-रेसिस्टेंट असून, आयपी४४ सह येतात. यामध्ये ९एमएम डायनॅमिक ड्राइव्हर्स आणि स्मार्ट टच कंट्रोल्स देण्यात आले आहे. इयरबड्सला सिंगल चार्जमध्ये ५ तास वापरू शकता.\nBoult Audio Freepods Pro इयरबड्सची किंमत १२९९ रुपये असून, हे पाणी, धुळ आणि घामापासून सुरक्षित राहतात. यामध्ये बाससाठी मायक्रो सबवुफर देण्यात आले आहे. तसेच, कॉलिंगसाठी ड्यूल मायक्रोफोन्स मिळतात. याची बॅटरी ८ तास टिकते.\nकाही दिवसांपूर्वीच लाँच झालेले Ptron BassBuds Ultima आयपीएक्स४ रेटिंगसह येतात. यामध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन फीचर मिळते. तसेच, टच कंट्रोल्ससह १०एमएम डायनॅमिक ड्राइव्हर देण्यात आले आहे. सिंगल चार्जमध्ये १५ तास म्यूझिक प्लेबॅक मिळेल. याची किंमत १,४९९ रुपये आहे.\nBoult Audio AirBass Q10 आयपीएक्स५ रेटिंगसह येतात. म्हणजे हे पाण्यापासून सुरक्षित राहतात. यामध्ये लो लेटेंसी गेमिंग मोड आणि पॅसिव्ह नॉइस कॅन्सिलेशन फीचर मिळेल. हे सिंगल चार्जमध्ये �� तास टिकतात. याची किंमत १,०९९ रुपये आहे.\nPtron Bassbuds Plus हे वॉटर-रेसिस्टेंटसह येणारे या लिस्टमधील सर्वात स्वस्त इयरबड्स पैकी एक आहेत. याची किंमत फक्त ८९९ रुपये आहे. यामध्ये आजुबाजूचा आवाज कमी करण्यासाठी पॅसिव्ह नॉइस कॅन्सेलिशन फीचर मिळते. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी ४ तास टिकते. याशिवाय चार्जिंग केसमध्ये डिजिटल डिस्प्ले देण्यात आला असून, यामध्ये बॅटरीबाबतची माहिती मिळते.\nया इयरबड्सची किंमत फक्त ७९९ रुपये आहे. हे आयपीएक्स४ रेटिंगसोबत येतात. म्हणजेच, पाण्यापासून सुरक्षित राहतात . यामध्ये टच कंट्रोल आणि १०एमएम ड्राइव्हर यूनिट मिळतात. सिंगल चार्जिंगमध्ये यावर तुम्ही ३.५ तास गाणी ऐकू शकता.\nBoult Audio AirBass MuseBuds हे इयर हूक आणि वॉटर-रेसिस्टेटं डिझाइनसह येतात. माध्ये नॉइस कॅन्सिलेशन फीचर देण्यात आले आहे. याशिवाय यात मोनोपॉड फीचर देण्यात आले असून, यामुळे इयरबड्सचा वेगवेगळा वापर देखील करू शकता. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी ५.५ तास चालते. याची किंमत १,१९९ रुपये आहे.\nTruke Buds Q1 ची किंमत १,२९९ रुपये असून, हे इयरबड्स वॉटर रेसिस्टेंट आहेत. यामध्ये लो लेटेंसी गेमिंग मोड आणि नॉइस कॅन्सिलेशन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. इयरबड्स अँड्राइड आणि आयओएस डिव्हाइस सपोर्ट करतो. यामध्ये १० तास म्यूझिक प्लेबॅक मिळेल.\nPtron चे इयरबड्स पाणी आणि घामापासून सुरक्षित राहतात. याची किंमत १,१९९ रुपये आहे. यामध्ये कॉलिंगसाठी प्रत्येक इयरबडसाठी बिल्ट-इन सेरेमिक माइक देण्यात आला आहे. यात नॉइस कॅन्सिलेशन आणि ८एमएम ड्राइव्हर यूनिट मिळतात. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी ४ तास टिकेल.\nWeCool Moonwalk Mini इयरबड्सची किंमत ७९९ रुपये आहे. याला आयपीएक्स५ रेटिंग मिळाले आहे, म्हणजे पाण्यापासून सुरक्षित राहतात. यात ऑटोमॅटिक पेअरिंग फंक्शन आणि इंटेलिजेंट नॉइस कॅन्सिलेशन मिळेल. तसेच, १० मीटरपर्यंत ब्लूटूथ रेंज मिळते. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी ४ तास टिकेल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nFriendship Day: बेस्ट फ्रेंड्ससाठी भेट वस्तू सुद्धा बेस्टच हवी, पाहा ही मॉडर्न-स्मार्ट आणि बजेट गिफ्ट्सची लिस्ट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल ���ारतात जबरदस्त स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त ५,९९९ रुपये, पाहा सुपर ट्रेंडी फीचर्स\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nमोबाइल 'या' फोनच्या किंमतीत महिंद्रा थारपासून एमजी हेक्टरपर्यंत कार खरेदी करता येवू शकतात\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nधार्मिक मस्तमौजी असतात 'या' राशीचे लोकं, यांच्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नाही\nकार-बाइक घ्यायचीये सेडान कार, पण बजेट आहे कमी बघा १० लाखांहून कमी किंमतीत बेस्ट सेडान कार\nकरिअर न्यूज अकरावी प्रवेशाची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर\nमोबाइल रियलमीने लाँच केला भन्नाट गेमिंग स्मार्टफोन, पॉवरफुल प्रोसेसरसह मिळतात शानदार फीचर्स\nअर्थवृत्त मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढणार; २०५० पर्यंत भारत होणार तिसरा मोठा आयातदार देश\nठाणे काँग्रेसनेच शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला: केंद्रीय मंत्र्याचा दावा\nफ्लॅश न्यूज IPL 2021, SRH vs DC : हैदराबाद विरुद्ध दिल्ली Live स्कोअर कार्ड\nमुंबई मुख्यमंत्री Vs राज्यपाल वाद : फडणवीसांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र\nसातारा 'खोकला आला तरी...'; करोना टेस्टबाबत उदयनराजेंचं मोठं विधान\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dw-inductionheater.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2021-09-22T17:52:57Z", "digest": "sha1:F35YWRQLHMBEZO6KB6U6NETSTQVPDYOE", "length": 28001, "nlines": 445, "source_domain": "mr.dw-inductionheater.com", "title": "इंडक्शन ब्रेझिंग उपकरणे - इंडक्शन हीटिंग मशीन निर्माता | इंडक्शन हीटिंग सोल्यूशन्स", "raw_content": "\nअल्ट्रा उच्च वारंवारता मालिका\nप्रचंड कंपनसंख्या असलेल्या (ध्वनिलहरी) वेल्डिंग मशीन\n15 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\n20 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\n35 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\n40 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\nएअर कूलिंग इंडक्शन हीटर\nस्टील आयर्न मेल्टिंग फर्नेस\nअल्ट्रा उच्च वारंवारता मालिका\nप्रचंड कंपनसंख्या असले���्या (ध्वनिलहरी) वेल्डिंग मशीन\n15 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\n20 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\n35 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\n40 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\nएअर कूलिंग इंडक्शन हीटर\nस्टील आयर्न मेल्टिंग फर्नेस\nतांबे ते स्टेनलेस स्टील प्रेरणा ब्रेझींग\nऑब्जेक्टिव्ह इंडक्शन ब्राझींग स्टेनलेस स्टील टू कॉपर ट्यूबिंग. उद्दीष्ट म्हणजे इंडक्शन ब्रेझिंग सोल्यूशनचे मूल्यांकन करणे. ग्राहक दोष कमी करण्यासाठी आणि स्वच्छ ब्रेझिंग वातावरणासाठी शोधत आहेत. वेगवेगळ्या पाईपच्या आकारामुळे आणि कमी व्हॉल्यूममुळे - इंडक्शन ब्रेझिंग सिस्टमसह मूल्यांकन केले जाते. टेस्ट 1 उपकरणे डीडब्ल्यू-एचएफ-25 केडब्ल्यू इंडक्शन ब्रेझिंग मशीन मटेरियल कॉपर टू स्टेनलेस स्टील… अधिक वाचा\nश्रेणी तंत्रज्ञान टॅग्ज ब्रेझिंग कॉपर सिस्टम, brazing स्टेनलेस स्टील, तांबे तांबे स्टेनलेस स्टील, ब्रेझन स्टेनलेस स्टील ट्यूब, हँडहेल्ड ब्रेझींग तांबे, उच्च वारंवारता ब्राझिंग तांबे, उच्च वारंवारता brazing स्टेनलेस स्टील, प्रेरण ब्रेझिंग उपकरणे, प्रतिष्ठापना बिरझिंग मशीन, प्रेरण ब्राझील स्टेनलेस स्टील, प्रेरणा ब्रेझींग स्टेनलेस स्टील युनिट, प्रेरण ब्रेझींग सिस्टम, प्रेरण ब्रेझिंग युनिट्स, आरएफ brazing स्टेनलेस स्टील\nकॉपर पाईप्सवर इंडक्शन ब्राझींग ब्रास स्टड\nकॉपर पाईप्सवर इंडक्शन ब्राझींग ब्रास स्टड्स उद्दीष्ट: तांबे पाईप्सवर इंडक्शन ब्राझींग ब्रास स्टड क्लायंट: औद्योगिक हीटिंग forप्लिकेशन्ससाठी कॉइल्सचा निर्माता. उपकरणे: डीडब्ल्यू-यूएचएफ -40 केडब्ल्यू इंडक्शन ब्रेझिंग सिस्टम - दोन मॉड्यूल. साहित्य: पितळ स्टड (आकार: 25 मिमी व्यासाचा, 20 मिमी उंची) शक्ती: 30 किलोवॅट प्रक्रिया: या प्रेरणा ब्रेझिंग प्रक्रियेदरम्यान मुख्य आव्हान… अधिक वाचा\nश्रेणी तंत्रज्ञान टॅग्ज ब्रास स्टड ब्रेझिंग, पितळ, ब्राझींग ब्रास स्टड, तांबे ते पितळ, हाय फ्रीक्वेंसी ब्रेझिंग पितळ, प्रेरण ब्रेझर, प्रेरण ब्राझीलिंग पितळ, प्रेरण ब्राझिंग तांबे, प्रेरण ब्राझिंग तांबे प्रणाली, प्रेरण ब्रेझिंग उपकरणे, प्रेरण ब्रेझींग सिस्टम, प्रेरण ब्रेझिंग युनिट्स\nप्रेरण ब्रेझिंग मशीन आणि सोल्डरिंग उपकरणे\n1. पहिल्या पिढीचे आयजीबीटी मॉड्यूल आणि इनव्हर्टींग तंत्रज्ञान वापरले गेले.\n2. साधी रचना आणि हलके वजन आणि देखभाल सोपी.\nOpe. ऑपरेट करण्यासाठी सोपे, हे शिकण्यासाठी काही मिनिटे पुरेशी आहेत.\nInstall. स्थापित करणे सोपे, स्थापना व्यावसायिकांद्वारे अगदी सहजपणे केली जाऊ शकते.\n5. टायमर, उर्जा आणि हीटिंग कालावधीचा ऑपरेटिंग टाइम आणि पावसाचा कालावधी या मॉडेलचे फायदे प्रतिकूलरित्या तयार केले जाऊ शकतात, एक सामान्य हीटिंग वक्र लक्षात घेण्यासाठी, हे मॉडेल पुनरावृत्तीची क्षमता सुधारण्यासाठी बॅच उत्पादनासाठी वापरण्यास सूचविले जाते.\n6. विभक्त मॉडेल काही प्रकरणांच्या आसपासच्या घाणेरड्या फिट करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.\nडीडब्ल्यू-एमएफ-एक्सNUMएक्स इंडक्शन हीटिंग रॉड फोर्जिंग फर्नेस\nडीडब्ल्यू-एमएफ-एक्सNUMएक्स इंडक्शन हीटिंग रॉड फोर्जिंग फर्नेस\nडीडब्ल्यू-एमएफ-एक्सNUMएक्स इंडक्शन हीटिंग रॉड फोर्जिंग फर्नेस\nडीडब्ल्यू-एमएफ-एक्सNUMएक्स इंडक्शन हीटिंग रॉड फोर्जिंग फर्नेस\nडीडब्ल्यू-एमएफ-160 इंडक्शन हीटिंग रॉड फोर्जिंग\nडीडब्ल्यू-एमएफ -15 इंडक्शन मेल्टिंग फर्नेस\nडीडब्ल्यू-एमएफ-25 इंडक्शन मेल्टिंग फर्नेस\nडीडब्ल्यू-एमएफ -35 इंडक्शन मेल्टिंग फर्नेस\nडीडब्ल्यू-एमएफ -45 इंडक्शन मेल्टिंग फर्नेस\nडीडब्ल्यू-एमएफ -70 इंडक्शन मेल्टिंग फर्नेस\nडीडब्ल्यू-एमएफ -90 इंडक्शन मेल्टिंग फर्नेस\nडीडब्ल्यू-एमएफ-एक्सNUMएक्स इंडक्शन मेल्टिंग फर्नेस\nडीडब्ल्यू-एमएफ-एक्सNUMएक्स इंडक्शन मेल्टिंग फर्नेस\nडीडब्ल्यू-एमएफ-एक्सएमएक्सएक्स इंडक्शन हर्डनिंग इक्विपमेंट\nश्रेणी तंत्रज्ञान टॅग्ज एचएफ ब्रेझिंग उपकरणे, उच्च वारंवारता brazing, उच्च वारंवारता ब्रेझिंग युनिट, उच्च वारंवारता प्रेरण ब्राझिंग, उच्च वारंवारता सोल्डरिंग हीटर, प्रतिष्ठापना बिरझिंग, प्रेरण ब्रेझिंग उपकरणे, प्रेरण ब्रेझिंग भट्टी, प्रेरण ब्राझिंग हीटर, प्रतिष्ठापना बिरझिंग मशीन, प्रेरण ब्राझीलिंग प्रक्रिया, प्रेरण ब्रेझींग सिस्टम, रेडिओ फ्रिक्वेन्सी ब्रेझिंग तांबे, रेडिओ फ्रिक्वेन्सी ब्रेझिंग हीटर, आरएफ brazing, आरएफ ब्रेझिंग मशीन\nइंडक्शन वायर हीटिंग प्रक्रिया अनुप्रयोग\nप्रेरण preheating तांबे बार\nस्टीलच्या पृष्ठभागावर शमन करण्यासाठी इंडक्शन हीटिंग\nप्रेरण alल्युमिनियम वितळणाace्या भट्टीचा वापर\nप्रेरण preheating तांबे रॉड\nरोलिंगसाठी इंडक्शन प्रीहिटिंग टायटॅनियम बिलेट\nप्रेरण हीटिंग नॅनो पार्टिकल सोल्यूशन\nजड वायू आणि व्हॅक्यूम तंत्रज्ञानासह इंडक्शन हीटिंग प्रक्रिया\nप्रेरणा सतत वाढत जाणारी प्रक्रिया\nसपाट रिक्त स्थान काढून टाकण्याचा ताण\nशाफ्ट प्रेरण सतत वाढत जाणारी उपकरणे\nशाफ्ट प्रेरण हार्डनिंग मशीन\nप्रेरणासह सँडविच कुकवेअर तळाशी ब्रेझिंग मशीन\nकूकवेअर तळ प्रेरण ब्रेझिंग मशीन\nएमएफएस मध्यम वारंवारता हीटिंग सिस्टम\nरेल उच्च वारंवारता प्रेरण हार्डनिंग मशीन\n2021 XNUMX एचएलक्यू इंडस्ट्री हीटिंग इक्विपमेंट मॅन्युफॅक्टर\nअल्ट्रा उच्च वारंवारता मालिका\nप्रचंड कंपनसंख्या असलेल्या (ध्वनिलहरी) वेल्डिंग मशीन\n15 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\n20 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\n35 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\n40 केएचझेड अल्ट्रासोनिक वेल्डर\nएअर कूलिंग इंडक्शन हीटर\nस्टील आयर्न मेल्टिंग फर्नेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/back-to-vaccination-registration-of-children-registration-of-only-11-children-in-a-month-nrdm-171691/", "date_download": "2021-09-22T18:25:04Z", "digest": "sha1:IOXIRHPFKMPV6DVWQCUBVJB4NDTX3BUV", "length": 15512, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Mumbai | मुलांची लसीकरण नोंदणीकडे पाठ, महिनाभरात फक्त ११ मुलांचीच नोंदणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nMumbaiमुलांची लसीकरण नोंदणीकडे पाठ, महिनाभरात फक्त ११ मुलांचीच नोंदणी\nकोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरु केली. मात्र नोंदणीसाठी मुलांकडून पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. महिनाभरात फक्त ११ मुलांचीच नोंदणी झाली आहे. मुलांसह पालकांनीही लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.\nमुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरु केली. मात्र नोंदणीसाठी मुलांकडून पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. महिनाभरात फक्त ११ मुलांचीच नोंदणी झाली आहे. मुलांसह पालकांनीही लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.\nनायर रुग्णालयात जुलै पासून लसीकरण ‘ट्रायल’साठी नोंदणीला सुरुवात झाली. त्यानंतर आठवडाभरात पाच मुलांनी नोंदणी केली. त्यानंतर महिनाभरात आतापर्यंत केवळ ११ मुलांनीच नोंदणी केली. पालिकेच्या नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाप्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या पाठपुराव्यानंतर ‘झायडस कॅडिला’ कंपनीने लसीकरणासाठी तयारी दर्शवली आहे. या ‘ट्रायल’मध्ये ५० मुलांना ‘झायकॉडी’ लस देण्यात येणार आहे. यासाठी जुलैपासून नायर रुग्णालयात नोंदणीला सुरू झाली आहे. यामध्ये मुलांना नायर रुग्णालयामध्ये येऊन नोंदणी करावी लागत आहे. या लसीकरणात १२ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांना लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. यामध्ये पहिल्या दिवशी, २८ व्या दिवशी आणि ५६ व्या दिवशी डोस दिला जाईल. मुलांची नोंदणी झाल्यानंतर तातडीने लसीकरणाची ट्रायल सुरू होणार आहे. दरम्य़ान, नोंदणीला पाठिंबा मिळत नसल्याने लहान मुलांच्या लसीकरण प्रक्रियेचा वेग मंदावला आहे.\nलहान मुलांच्या लसीकरणासाठी अनेक पालकांमध्ये गैरसमज व काळजी असल्याने नोंदणीसाठी पालक पुढाकार घेत नसल्याचे प्रशासनाने म्हणणे आहे. मात्र मुलांची आरोग्य तपासणी तसेच मुले-पालकांच्या शंकांचे निरसन आणि काऊंन्सिलिंग केल्यानंतरच नोंदणी केली जाते, असे नायर रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले.\nशरद पवारांनतर अजित पवाराचंही राज ठाकरेंना रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले की…\nमुंबईत सुमारे २५ लाखांवर मुले\nमुंबईत ६ ते १२ वर्षे वयोगटातील सुमारे २५ लाखांहून अधिक मुले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून या सर्व मुलांचे लसीकरण लवकर होणे आवश्यक आहे. यासाठी लसीकरणासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज आहे. यासाठी ‘ट्रायल’ वेळेत व्हायला हवे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pimpri-chinchwad/mla-sunil-shelke-replied-allegations-bala-bhegade-vd83-81594", "date_download": "2021-09-22T17:09:14Z", "digest": "sha1:DPRDFPHDYO6NXAITF2JWZTW7QH6ISERC", "length": 7124, "nlines": 24, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "निवडणुकीतील पराभव अद्याप बाळा भेगडेंच्या पचनी पडलेला दिसत नाही : शेळके", "raw_content": "\nनिवडणुकीतील पराभव अद्याप बाळा भेगडेंच्या पचनी पडलेला दिसत नाही : शेळके\nमी चुकीचे वागलो, तर जनता मला घरी बसविण्याआधी मी स्वत:च पदावरून पायउतार होईन.\nतळेगाव दाभाडे (जि. पुणे) ः भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार किरीट सोमय्या आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी आपणावर बेकायदा उत्खनन करून सरकारचा दहा कोटी रूपयांचा महसूल बुडविला असल्याचा आरोप केला आहे. या दोघांनी आपल्यावर राजकीय आकसापोटी केलेल्या दबाव तंत्राचा भाग असून, यामध्ये काहीही तथ्य नसल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला. (MLA Sunil Shelke replied to the allegations of former minister Bala Bhegade)\nभाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या व माजी मंत्री बाळा भेगडे यांनी शुक्रवारी (ता. १३ ऑगस्ट) रोजी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे मावळचे आमदार शेळके यांच्यावर दहा कोटी रूपयांचा महसूल बुडविल्याचे आरोप केले होते. आमदार शेळके यांनी आज (ता. १४ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन संबंधितांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला.\nहेही वाचा : थॅंक्यू, अशोकबापू आणि सुजाताभाभी :पूरग्रस्तांना मदत केल्याबद्दल सुळेंकडून कौतुक\nआमदार शेळके म्हणाले की, मी खाण क्रशरचा व्यवसाय गेली १० ते १५ वर्षांपासून करतो आहे. माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी संबंधितांनी पाहणी करून खोट्या माहितीच्या आधारे बिनबुडाचे आरोप केले आहेत. मला विचारले असते तर मी स्वत: जागेवर जाऊन कागदपत्रांसह व्यवसायाची माहिती दिली असती आणि हा व्यवसाय मी सचोटीने करत असल्याची खात्री करून दिली असती. तळेगाव नगरपरिषदेची सत्ता भारतीय जनता पक्षाकडे आहे. नगरपरिषदेच्या मालकीच्या तळ्याचे बेकायदा खोदकाम केल्याची शासकीय पातळीवर चौकशी चालू आहे. यामध्ये दोषारोप सिद्ध होउन कारवाई होणार, हे निश्र्चीत आहे. नजीकच्या काळात नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे बदनामी टाळण्यासाठी आपणावर राज्य पातळीवरील नेत्यांना आणून दबाब तंत्राचा वापर केला जात आहे, असा आरोपही आमदार शेळके यांनी या वेळी बोलताना केला.\nहेही वाचा : मिरवणारे बाजूला व्हा अन्‌ काम करणारे पुढे या : अजितदादांनी पुढेपुढे करणाऱ्यांना फटकारले\nअशा प्रकारच्या दबावतंत्राला आपण बळी पडणार नसून, त्यांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने खुशाल सखोल चौकशी करावी. चौकशीअंती सत्य बाहेर येईल. माजी मंत्री बाळा भेगडे यांचे नाव न घेता निवडणुकीतील पराभव त्यांच्या अद्याप पचनी पडलेला दिसत नसल्याचे सांगत शेळके म्हणाले की, आता निवडणुका संपल्या आहेत. आता तालुक्याचा विकास हे ध्येय ठेवून आपण काम सुरू केले आहे. आकस बाजूला ठेवून तालुक्याच्या विकास कामात स���ाय्यभूत भूमिका त्यांनी बजवावी, असे आवाहनही आमदार शेळके यांनी बाळा भेगडे यांना केले.\nकामावर आपला भरोसा असून, कामामुळेच आपणाला जनतेने स्वीकारले आहे. मी चुकीचे वागलो, तर जनता मला घरी बसविण्याआधी मी स्वत:च पदावरून पायउतार होईन, असे सांगून विरोधकांनी खोट व चुकीचे आरोप करणे थांबवावे, असे आवाहनही शेळके यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya-pune/farmer-give-six-row-houses-quarantine-54765", "date_download": "2021-09-22T18:12:49Z", "digest": "sha1:IJIICPI5W4BUI265Z2GCKIZQ6X6FQIV4", "length": 5829, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पहा शेतकऱ्याच्या मनाची श्रीमंती...क्वॉरंटाइनसाठी दिले नवे करकरीत सहा रो-हाऊस!", "raw_content": "\nपहा शेतकऱ्याच्या मनाची श्रीमंती...क्वॉरंटाइनसाठी दिले नवे करकरीत सहा रो-हाऊस\nगिरवली (ता. आंबेगाव) येथील शेतकरी मधुकर गणपत हगवणे यांनीस्वतःचे सर्व सोयी-सुविधांनी युक्त नव्यानेच बांधलेले सहा रो-हाऊस बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांना क्वॉरंटाइन ठेवण्यासाठी दिले आहेत.\nघोडेगाव ः गिरवली (ता. आंबेगाव) ग्रामपंचायत हद्दीतील रामवाडी येथील शेतकरी मधुकर गणपत हगवणे यांनी आपले स्वतःचे सर्व सोयी-सुविधांनी युक्त नव्यानेच बांधलेले सहा रो-हाऊस बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांना क्वॉरंटाइन ठेवण्यासाठी दिले आहेत. या रो-हाऊसची अजून वास्तूशांतीही झालेली नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हगवणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजापुढे आदर्श ठेवला आहे.\nआंबेगाव तालुक्‍यातील इतर गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण मिळू नये, या साठी उपजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.\nयाच अनुषंगाने गिरवली ग्रामपंचायत हद्दीतील रामवाडी येथील मधुकर हगवणे यांनी समाजाप्रति आपली सामाजिक बांधीलकी जपत स्वतःचे सर्व सुविधांनी युक्त असे नव्याने बांधकाम केलेले ज्याची अजून वास्तुशांतीदेखील झाली नाही, असे सहा रो-हाऊस पुणे, मुंबई आदी विविध ठिकाणांहून आलेल्या आपल्या गावांतील नागरिकांसाठी 14 दिवस कोरोना विषाणुच्या अनुषंगाने क्वारंटरइन राहण्यासाठी दिले आहेत.\nया वेळी मधुकर हगवणे, गिरवलीचे सरपंच संतोष सैद, तलाठी दीपक करडुले, ग्रामसेवक जयवंत मेंगडे, पोलिस पाटील रेणुका सैद आदी उपस्थित होते.\nगिरवलीचे सरपंच संतोष सैद यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गिरवली गाव व लगतच्या वाडयावस्त्यांवर होऊ नये, यासाठी निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये 2 हजार 809 लोकसंख्या असलेल्या 542 कुटुंबाला साबण, सॅनिटायझर आदींचे वाटप करण्यात आले आहे.\nबाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींना जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, रो-हाऊस आदी ठिकाणी क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. या कामासाठी गावातील उपसरपंच नीलम सैद, देवराशेठ सैद, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक यांनी सहकार्य केले, असे सरपंच संतोष सैद यांनी सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HUM-funny-wedding-photography-4955786-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T17:53:15Z", "digest": "sha1:YPRSZN6X5VFYRXBVGOJE4KVGGYXUX6A6", "length": 4545, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Funny wedding Photography | Funny Photos: दोघात तिसरा, पाहा लग्नसमारंभात जोडप्यांची अशी झाली फजिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nFunny Photos: दोघात तिसरा, पाहा लग्नसमारंभात जोडप्यांची अशी झाली फजिती\nवेडींग फोटोग्राफी यासाठी प्रत्येक कपल उत्सूक असते. आपल्या लग्नाचे फोटो चांगले यावेत यासाठी प्रत्येक जण धडपड करत असतो. त्यासाठी मग ते चांगल्या ड्रेसपासून, चांगले डेकोरेशन, लाईट्स, प्रोफेशनल फोटोग्राफर्सची एक टीम अशी सर्वच तयारी ते करायला तयार असतात. मात्र अनेकवेळा लग्नामध्ये अनेक गमती जमती घडतात आणि त्या फोटोमध्ये कैदही होतात. हे फोटो कधी कधी खुपच विचित्र असतात, तर काही इतके फनी असतात की पाहून हसूच फुटते. आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही वेडींग फोटोग्राफीमधील चुकून क्लिक करण्यात आलेले फोटो आणले आहेत. हे फोटोपाहून तुम्हाला हसू तर फुटेलच सोबतच तुम्ही स्वतःचे धन्यवाद मानाल कारण तुमच्या लग्नात असे काही झाले नाही याचे. आणि जर तुमचे लग्न झाले नसेल तर तुम्ही देवाजवळ प्रार्थना कराल की, अशा कोणत्याच घटना तुमच्या लग्नात घडू नये याची.\nपुढील स्लाईडवर पाहा, लग्नसमारंभात फजीती झालेले काही भन्नाट Funny Photos\nFunny Pics: बीचवर मौजमस्तीसाठी गेलेल्या तरूणींच्या फोटोत आले अनोळखी पाहूणे\nFUNNY PHOTOS : प्रेयसीला खूप फ‍िरवाबरोबरच पैसे आणि पेट्रोल वाच��ा\nLaw Breakers: कायदे हे तोडण्यासाठीच बनवले जातात, पाहा FUNNY PICS...\nदिल्ली कॅपिटल्स ने सनरायजर्स हैदराबाद चा 8 गडी राखून पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-law-breakers-of-india-4952701-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T17:32:10Z", "digest": "sha1:6225GKDTA4JY6W6BJPTFNJCXQYHCDHCA", "length": 4966, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Law Breakers of India | Law Breakers: कायदे हे तोडण्यासाठीच बनवले जातात, पाहा FUNNY PICS... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nLaw Breakers: कायदे हे तोडण्यासाठीच बनवले जातात, पाहा FUNNY PICS...\nकायदे हे नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी तसेच गुन्हेगारी वृत्तीस आळा बसण्यासाठी बनवण्यात आलेले असतात. काही देशांत या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करण्यात येते. तर काही देशात कायदे धाब्यावर बसवण्यात येतात. एवढंच काय तर नागरिक कायदे तोडतातच, मात्र खुद्द देशातील बडे राजकारणी तसेच त्यांच्याजवळ कायदा संरक्षण करण्याची जबाबदारी आहे ते सुध्दा अनेकवेळा कायद्यांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. भारतात तर सर्रास कायद्यांचे उल्लंघन होते. सरकारी ऑफीस असो, वाहतूकीचे नियम असो, संसदेतील शिष्टाचार अशा सर्वच ठिकाणी कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. वरील फोटोत तर खुद्द देशाचे माजी आणि पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनीच कायद्याचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. Divyamarathi.com खास तुमच्यासाठी घेऊन आला आहे असे काही फोटो.. ज्यांमधून तुम्हाला भारतात कशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन होत आहे हे दिसून येईल.\nपुढील स्लाईडवर पाहा, देशातील विविध ठिकाणी कशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन होत आहे ते...\nभूसंपादन कायदा राज्यातही, सेना गप्प, विरोधक अंधारात; संमतीची अट रद्द\nबेदरकार वाहनधारकांसाठी कडक कायदा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश\nविरोधकांना कायदा-सुव्यवस्थेवर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांना पानसरेंचा विसर\n६६ ए रद्द करणारी श्रेया सिंघल कायदा बनवणारे सिब्बल यांची नातेवाईक\nदिल्ली कॅपिटल्स ने सनरायजर्स हैदराबाद चा 8 गडी राखून पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/astro/weekly-love-horoscope-in-marathi-love-horoscope-25-to-31-july-2021-prem-rashi-bhavishya/photoshow/84672879.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2021-09-22T17:33:18Z", "digest": "sha1:4SLXZYVLXUBR2KOAUBPJAOOVUKHEV3PZ", "length": 9527, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसाप्ताहिक प्रेम राशीभविष्य २५ ते ३१ जुलै २०२१ : प्रेमाचा प्रवाह कसा असेल जाणून घ्या\nसाप्ताहिक प्रेम राशीभविष्य २५ ते ३१ जुलै २०२१ : प्रेमाचा प्रवाह कसा असेल जाणून घ्या\nप्रेम हा एक मनाला भिडणारा शब्द आहे. नऊ ग्रहातील शुक्र हा प्रेमाचा कारक आहे आणि शुक्राने नुकताच सिंह राशीत प्रवेश केला असून येथे त्याला मंगळाला सामोरे जावे लागले आहे. शुक्र आणि मंगळ परस्पर शत्रू आहे यामुळे त्यांच्या संयोगाचा सर्व राशींवर कसा प्रभाव होईल जाणून घेऊया साप्ताहिक राशीभविष्य...\nप्रेमाच्या नात्यात समाधान असेल आणि मन प्रसन्न असेल. आपण आपल्या जोडीदारासह धार्मिक समारंभात सामील होऊ शकता. आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात शांत एकांत घालवण्याचा देखील विचार कराल. आठवड्याच्या शेवटी, एखाद्या तरूण व्यक्तीबद्दल मनात अधिक चिंता असेल.\nया आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाबद्दल चिंतीत असाल आणि तुमचे मन विचलित होईल. हे सर्व क्षणिक असेल आणि आठवड्याच्या शेवटी, जीवनात सुख समृद्धीचे योगायोग असतील, वेळ रोमँटिक असेल आणि मन प्रसन्न होईल.\nजर आपण प्रेम संबंधात संवादाद्वारे समस्यांचे निराकरण केले तर चांगले परिणाम हाती येतील. जिद्दीमुळे मनाचे लक्ष विचलित होऊ शकते. आठवड्याच्या शेवटी, एखाद्या गोष्टीबद्दल मन व्याकूळ होईल.\nप्रेम संबंध दृढ होतील आणि या संदर्भात स्त्रीचे मत आपल्या जीवनात सुख समृद्धी आणेल. आठवड्याच्या शेवटी गोष्टी थोड्या प्रतिकूल होऊ शकतात आणि मन विचलित राहील.\nतुम्हाला माहित आहे का मंदिरावरील त्रिशूळ संबंधी हे रहस्य, वाचा धार्मिक आणि वैज्ञानिक कारण\nया आठवड्यात, प्रेम जीवनात ताणतणाव निर्माण होऊ शकतो तसेच आपल्या किंवा आपल्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल देखील चिंता वाढेल. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती अनुकूल होईल आणि मन प्रसन्न राहील.\nप्रेम संबंधांची एक नवीन सुरुवात आपल्या जीवनात आनंद आणेल. मुलाबाळाशी संबंधित आनंद वार्ता मिळेल. प्रेम बळकट होईल आणि आठवड्याच्या शेवटी आनंद ठोठावेल. आपण एखाद्या विवाह सोहळ्यास देखील उपस्थित राहू शकता.\nप्रेम ��ंबंधात वेळ अनुकूल असेल आणि मन प्रसन्न असेल, परंतु तरीही एखाद्या गोष्टीबद्दल मन निराश होईल. आठवड्याच्या शेवटी, आपण एखाद्या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहू शकता. आपल्याला आपल्या जोडीदाराच्या सहवासात समाधान वाटेल.\nप्रेम संबंधातील परिस्थिती हळूहळू सुधारेल आणि मन प्रसन्न होईल. आठवड्याच्या शेवटी परस्पर प्रेम दृढ होईल आणि काही आनंददायी बातमी मिळेल.\nबुध चंद्राच्या राशीत, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत या राशींना खास लाभ\nया आठवड्यात तुमच्या प्रेम जीवनात मतभेद विसरून अचानक रोमान्स सुरू होईल. प्रेम संबंधात वेळ अनुकूल होईल आणि आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल आणि मन प्रसन्न राहील.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\n​साप्ताहिक प्रेम राशीभविष्य २५ ते ३१ जुलै २०२१ साप्ताहिक प्रेम राशीभविष्य प्रेमाचा प्रवाह प्रेम राशीभविष्य प्रेम weekly love horoscope in marathi prem rashi bhavishya love in marathi love horoscope 25 to 31 july 2021\nचातुर्मासाच्या या ४ महिन्यात हा आहार मुळीच घेऊ नये, आरोग्यासाठी हानिकारकपुढची गॅलरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/tag/marathiboli-diwali/", "date_download": "2021-09-22T17:43:43Z", "digest": "sha1:7EBQ3FGVYNBFQXERCA27YOKWXPVJBCGS", "length": 6533, "nlines": 168, "source_domain": "marathiboli.in", "title": "marathiboli diwali Archives - marathiboli.in", "raw_content": "\nमराठीबोली दिवाळी अंक २०१८\nMarathiBoli Competition – होय मला पुन्हा एकदा प्रेमात पडायचं\nNew Marathi Natak Ga ma Bha Na – ग म भ न…शाळेल गेलेल्या प्रत्येकासाठी\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/39800", "date_download": "2021-09-22T18:45:34Z", "digest": "sha1:WTVQKIFC57LWM5NX5N4R62YNWE2JU5I6", "length": 5035, "nlines": 45, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "इतिहास बदलणारी भारतीय युद्ध | महमूद गजनी (997-1030) | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nअरबी लोकांनंतर तुर्कांनी भारतावर आक्रमण केले. अलप्तगीन नावाच्या एका तुर्क सरदाराने गजनी मध्ये तुर्क साम्राज्याची स्थापना केली. इ.स.९७७ मध्ये अलप्तगीन चा जावई सुबुक्तगीन याने गजनी वर शासन केले. सुबुक्तगीनच्या मृत्युनंतर त्याचा पुत्र महमूद गजनवी गजनीच्या गाडीवर बसला. महमूद गजनवीने बगदादच्या खलिफाच्या आदेशानुसार भारताच्या अन्य भागांत आक्रमण करायला सुरुवात केली. त्याने भारतावर इ.स. १००१ पासून १०२६ च्या दरम्यान १७ वेळा आक्रमण केले. मथुरेवर त्याचे ९वे आक्रमण होते. त्याचे सर्वांत मोठे आक्रमण इ.स. १०२६ मध्ये काठीयावाडच्या सोमनाथ मंदिरावर होते. देशाच्या पश्चिम सीमेवर प्राचीन कुशस्थली आणि सध्याचे सौराष्ट्र गुजरात) इथे काठीयावाड मध्ये समुद्र किनाऱ्यावर सोमनाथ महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.\nमहमूद ने सोमनाथ मंदिरातील शिवलिंग तोडले. मंदिर उध्वस्त केले. असे म्हणतात की त्याने हजारो पुजाऱ्यांना ठार केले आणि तो मंदिराचे सोने आणि भारी खजिना लुटून घेऊन गेला. एकट्या सोमनाथ मंदिरातून त्याला आतापर्यंतची सर्वांत मोठी लूट मिळाली. त्याचे अंतिम आक्रमण इ.स. १०२७ मध्ये झाले. त्याने पंजाब आपल्या राज्यात सामील करून घेतले होते आणि लाहोरचे नाव बदलून महमूदपूर केले होते. महमूदच्या या आक्रमणांनी भारताचे राजवंश दुर्बल झाले आणि नंतरच्या वर्षांत विदेशी मुस्लीम आक्रमणांसाठी इथले द्वार उघडे झाले.\nइतिहास बदलणारी भारतीय युद्ध\nसम्राट अशोक - कलिंग युद्ध (इ.स.पू.२६१)\nफारसी आणि युनानींचे आक्रमण\nसिकंदर आणि पोरस युद्ध (326 ई.स.पू.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.xmmelody.com/resin-village-music-christmas-village-houses-resin-product/", "date_download": "2021-09-22T16:43:49Z", "digest": "sha1:KL7IOWNPDBLYDPLNX67KLVRD44QETLGG", "length": 9004, "nlines": 203, "source_domain": "mr.xmmelody.com", "title": "क्रिसमस सांता आणि ट्रेन सीन फॅक्टरी आणि निर्मात्यांसह चायनातील रेझन विलेज म्युझिक ख्रिसमस व्हिलेज घरे मेलोडी", "raw_content": "\nएलईडी प्लास्टिक ख्रिसमस व्हिलेज\nएलईडी पॉलरेसिन ख्रिसमस व्हिलेज\nएलईडी वुडन ख्रिसमस व्हिलेज\nक्रिसमस सांता आणि ट्रेन दृश्यासह रेजिन विलेज म्युझिक ख्रिसमस व्हिलेज घरे\nएलईडी पॉलरेसिन ख्रिसमस व्हिलेज\nक्रिसमस सांता आणि ट्रेन दृश्यासह रेजिन विलेज म्युझिक ख्रिसमस व्हिलेज घरे\nख्रिसमस इनडोअर टेबलटॉप सजावट एलईडी म्युझिकल पॉलीरेसिन ख्रिसमस व्हिलेज हाऊस मॉडेल चळवळीसह.\nउत्पादनाचा प्रकार: इनडोअर ख्रिसमस सजावट\nएफओबी किंमत: 16.5-19 डॉलर्स\nवैशिष्ट्य: मल्टी एलईडी आणि संगीत आणि चळवळीसह\nपॅकेज: पांढरा बॉक्स + रंग लेबल\nप्रमाणपत्रे: बीएससीआय, सीई / ईएमसी, आरओएचएस, पोहोच\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nक्रिसमस सांता आणि ट्रेन दृश्यासह रेजिन विलेज म्यूझिक ख्रिसमस व्हिलेज घरे\nउत्पादनांचे नाव क्रिसमस सांता आणि ट्रेन दृश्यासह रेजिन विलेज म्युझिक ख्रिसमस व्हिलेज घरे\nसाहित्य प्लास्टिक आणि पॉलिरेसिन\nउत्पादन आकार 27 * 18 * 24 सेमी (सानुकूलित केले जाऊ शकते)\nउत्पादनाचा प्रकार इनडोअर वापर पॉलिरेसिन क्रिसमस डेकोरेशन ख्रिसमस व्हिलेज\nउत्पादनाचे वर्णन रंगीबेरंगी एलईडी, म्युझिक डॉर्प भेटली\nरंगीत उबदार पांढरा, मल्ट-नेतृत्व रंग, सानुकूलित केला जाऊ शकतो\nउर्जेचा स्त्रोत हाय व्होल्टेज प्लग, 3 * एए बॅटरी (समाविष्ट नाही), अ‍ॅडॉप्टरद्वारे ऑपरेट केले जाऊ शकते\nवापर होम डेकोरेशन, ख्रिसमस डेकोरेशन, हॉलिडे गिफ्ट, प्रमोशन आयटम\nप्रमाणपत्र आयएसओ, एसजीएस, आरओएचएस, सीई / ईएमसी\nOEM आणि ODM स्वागत आहे\nपॅकेज व्हाइट बॉक्स + कलर लेबल पॅकिंग, सानुकूलित पॅकिंग स्वीकारले\nलीड टाइम आपल्या ऑर्डरच्या प्रमाणात अवलंबून 30-45 दिवस\nडिलिव्हरी पोर्ट झियामेन, चीन\nपैसे देण्याची अट टीटी; एल / सी; वेस्ट युनियन; पेपल इ.\nमागील: नवीन डिझाइन बॅटरीने एलईडीसह उबदार प्रकाश पॉलीरेसिन कुकी शॉप अलंकार चालविले\nपुढे: आउटडोर मल्ट लीड लाइट्स लाइफ साईज लाकडी ख्रिसमस सैनिक नटक्रॅकर सजावट\nख्रिसमस ट्रेन गाव सेट\nख्रिसमस व्हिलेज सेट अप\nख्रिसमस व्हिलेज ट्रेन सेट\nख्रिसमस व्हिलेज सेट्स पूर्ण करा\nपेटलेल्या ख्रिसमस व्हिलेज सेट्स\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nनोएल पॉलीरेसिनने संगीत सजावट फायबर ऑप्टिक च्री ...\nख्रिसमस सजावटीच्या एलईडी लाइट ख्रिसमस लाकडी सीएच ...\nघाऊक नील टॅबलेटटॉप राळ सांता क्लॉज कॅम्प ...\nOEM नोएल घराच्या अंतर्गत सजावट लाकडी एलईडी लाइट ...\nसानुकूल 2019 हंगामी प्रोमो भेट एलईडी नृत्य प्री ...\nसानुकूलित अ‍ॅन्टिक राळ म्यूझिकल एलईडी हलणारा टीव्ही ...\nपत्ता खोली 401, क्रमांक 2, झियांग रोड, झियामेन, फुझियान, चीन\nएलईडी प्लास्टिक ख्रिसमस व्हिलेज\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t262/", "date_download": "2021-09-22T17:11:35Z", "digest": "sha1:AAE43YSJJUHX3QBYCMK3Q4XS3R4IN6GF", "length": 3863, "nlines": 107, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-पुन्हा एकदा..", "raw_content": "\nब-याच दिवसांनी पुन्हा एकदा\nपुन्हा एक चेहरा खुणावतोय\nइतकंच पुरलं.. पुरून उरलं..\nकाळजाचा ठेका काही मात्रा थांबलाच\nआणि नंतर लागली लग्गी\nतालात आहे की नाही..\nपण मी मुग्ध आहे\nमी धुंद आहे.. पुन्हा एकदा.\nपुन्हा एकदा साचलेल्या डोहाला\nअसाच वाहाणार की पुन्हा एकदा..\nअन् मागे एक खळगा राहणार..\n.. इथे मी साचलो होतो....\nछान आहे कविता... खूप heart touching आहे...\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2021-09-22T16:46:24Z", "digest": "sha1:7POOXOZYTOCZ3IQCS3MJN2KVAIQ6EO6C", "length": 19376, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "परशुराम - विकिपीडिया", "raw_content": "\nकार्तवीर्याशी लढणार्‍या परशुरामाचे चित्र (मूळ: जयपूर, इ.स. एकोणिसावे शतक)\nअन्य नावे/ नामांतरे भार्गव, भार्गवराम, जामदग्न्य\nया अवताराची मुख्य देवता विष्णू\nपरशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात.[१] त्यांचा जन्म जमदग्नी व रेणुकामाता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला (अक्षय्य तृतीयेला) झाला. [२]\nजन्माने ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण त्यांच्यात होते, म्हणूनच त्यांना \"शरादपि शापादपि\" असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले.\nत्यानंतर त्यांचा उल्लेख, रामायणात सीता स्वयंवरात येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणाऱ्या रामाला आव्हान दिले. मात्र राग शांत झाल्यावर त्यांनी रामाला आपल्याकडील धनुष्य भेट दिले व विद्या दिली. त्यांनी महाभारत काळी, भीष्मांना आणि कर्णला त्या सगळ्या विद्या दिल्या. नंतर अंबेच्या याचनेवरून त्यांनी भीष्मांशी युद्ध केले. भीष्म हरले पण तरीही त्यांनी अंबेशी लग्न करण्यास नकार दिला.\nराम व परशुरामाची भेट\nपरशुरामाने केलेल्या कोकण प्रदेशाच्या निर्मितीच्या कथा रंजक आहेत. असे मानले जाते की कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणांचा देव म्हणतात. [३]संबंध भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे आहेत.\nकेरळची भूमी परशुरामाने निर्माण केली असेही मानले जाते.[३] तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहे. तसेच ते कोकणातही आहे. परशुराम हे अमर्त्य किंवा चिरंजीव मानले गेले आहे. त्यामुळे त्यांचा कायम निवास असतो असा समज आहे. महाराष्ट्रात चिपळूणपासून ४ कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर एक हजार फूट उंचीचा डोंगर आहे. ह्याला महेंद्रगिरी असे नाव आहे. परशुरामाच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही परशुराम किंवा लोटे परशुराम असेच म्हणतात.[४]\nपरशुरामाच्या या मंदिराच्या रचनेमध्ये मोगल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषत: मंदिराचे घुमट बघतांना ते प्रकर्षाने जाणवते. या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहेत. आणि उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात. उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या बेगमांपैकी एकीने उभारला आहे. यामागे एक कथाही सांगितली जाते ही अशी---\nएकदा या बेगमेची तारवे समुद्रात बुडाली होती. या बेगमेला समुद्राचा देव म्हणून परशुराम माहिती होता. तिने नवस बोलला की, तारवे परत आल्यास देऊळ बांधीन. त्यानंतर तिची तारवे खरोखरच सुखरूपपणे किनाऱ्याला लागली. परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला.\nया मंदिरामध्ये काळ, काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर दोन मूर्त्यांपेक्षा उंच आहे. मंदिरातली लाकडावर केलेली कलाकुसर सुरेख आहे. या मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे परशुरामाचा जन्मोत्सव. परशुरामाचा जन्म अक्षय्य तृतीयेचा, त्यामुळे अक्षयतृतीयेपासून सुरू होणारा हा उत्सव पुढे तीन दिवस चालतो. यावेळेस मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात येतो. परशुरामाच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तनाचे व भजनाचे कार्यक्रम आखले जातात. या मंदिरात महाशिवरात्रीही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याशिवाय परिसरातल्या वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की, मार्गशीर्ष एकादशीला प्रत्यक्ष विठ्ठल पंढरपूरहून महेंद्रगडवर येतो. त्यामुळे मार्गशीर्ष एकादशीला इथे मोठी यात्रा भरते. परिसरातले वारकरी त्यादिवशी इथे दर्शनाला येतात. कोकणचा सर्वांग सुंदर निसर्ग, दूरवर दिसणार्‍या कौलारू घरांची चित्रमय रचना असलेली गावे, या सुंदर देखाव्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानाची आणि निर्मोही वृत्तीची चिरंतर प्रेरणा देणाऱ्या परशुरामाचे हे मंदिर भेट देण्यासारखे आहे.\nमहाराष्ट्रात कोकण भागात दापोली तालुक्यातील बुरोंडी गावी परशुरामांचे स्मारक उभारण्यात आले आहे. पुण्यातील मॉडर्न ऑप्टिशियनचे अनिल गानू आणि अश्विनी गानू यांनी हे स्मारक निर्माण केले आहे.[५]\nबुरोंडी येथील परशुराम स्मारक\nमाहूर गडावर, श्री रेणुका मातेच्या मंदिराच्या मागे परशुरामाचे एक प्राचीन मंदिर आहे.[६]\nउत्तर प्रदेशातील गढवालमधील जौनपूर बावर येथे ४०० वर्षे जुने परशुराम मंदिर आहे.\nपरशुराम हे विष्णूच्या दशावतारामधील एक अवतार आहेत. त्यांनी पृथ्वीवरील अधर्मी क्षत्रियांचा २१ वेळा संहार केला.\nअग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि \nअर्थः चार वेद मुखोद्गत आहेत (संपूर्ण ज्ञान) आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे (शौर्य) - म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप अणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो [तो परशुराम].[७]\nपरशुरामाच्या अवतार कार्य संपल्याचे कोणत्याही ग्रंथात उल्लेख आला नसल्याने परशुराम हे सात चिरंजीवांमधील एक आहेत असे समजले जाते.[८]\nभगवान परशुराम आजही ओरिसा राज्यातील गजपती जिल्ह्यातल्या परलाखेमुंडी येथील महेंद्रगिरी पर्वतावर वास करतात, असे सांगितले जाते.\nपरशुधारी परशुराम (सुधाकर शुक्ल)\nश्री परशुराम स्थलयात्रा (सौ. गीता आदिनाथ हरवंदे)\nभगवान परशुराम (बालसाहित्य, लेखक : मोरेश्वर माधव वाळिंबे)\nभारतीय संस्कृतीचे शिल्पकार युगपुरुष परशुराम (शुभांगी भडभडे)\nभृगुनंदन (७०० पानी पुस्तक, लेखिका भारती सुदामे)\nहिंदू धर्मातील विष्णूचे दशावतार\nमत्स्य • कूर्म • वराह • नृसिंह • वामन • परशुराम • राम • कृष्ण • बुद्ध • कल��कि\nबली • परशुराम • हनुमान • विभीषण • पाराशर व्यास • कृपाचार्य • अश्वत्थामा\n^ दापोली, तालुका (2019-12-06). \"परशुराम भूमी, बुरोंडी\". Taluka Dapoli (इंग्रजी भाषेत). 2020-09-06 रोजी पाहिले.\nCS1 हिंदी-भाषा स्रोत (hi)\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑगस्ट २०२१ रोजी १८:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/amar-pandhare/", "date_download": "2021-09-22T18:06:18Z", "digest": "sha1:WS6D33BFM3DBOZ7ZF3T4KZQMHBT7CGLA", "length": 7356, "nlines": 82, "source_domain": "udyojak.org", "title": "अमर पंधारे - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nउद्योजकाचे नाव : अमर पंधारे\nजन्म दिनांक : ४ ऑक्टोबर, १९६८\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nविद्यमान जिल्हा : गोंदिया\nउत्पादने / सेवा: HR Services\nमी एक सरकारी कर्मचारी म्हणून माझ्या करियर ची सुरुवात केली. 22 वर्षे सेवा केल्यानंतर देशासाठी व समाजासाठी आपला काहीतरी सहभाग असायला पाहिजे असा मनात विचार आला. मी संधीच्या शोधात होतो.\nएक दिवस वृत्तपत्रात जाहिरात वाचली. त्याप्रमाणे ठरलेल्या वेळी मी व्याख्यानाला उपस्थित झालो. व्याख्यानामुळं मी प्रभावित झालो आणि त्याचदिवशी नोकरी सोडून व्यवसाय करायचा निर्णय घेतला. व्यवसायाची सुरुवात झाली. सुरुवातीला खूप अडचणी आल्या पण अडचणींना सामोरे जात आज एका भविष्यातील अग्रगण्य प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा डायरेक्टर आहे.\nदेश आणि समाजासाठी काहीतरी योगदान करतोय म्हणून समाधानी आहे. माझा भारत देश जगात समृद्ध आणि शक्तिशाली व्हावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून समृद्ध भारताच्या दिशेने एक पाऊ��. एक प्रयत्न\nतुमचीही नोंद ‘महाराष्ट्र उद्योजक सूची’मध्ये करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post किरण देविदास बागुल\nNext Post अक्षय बरावकर\nनांदेडच्या ‘नंदीग्राम ऍग्रो’चे हळद उत्पादक नरेंद्र चव्हाण\nby स्मार्ट उद्योजक\t August 28, 2021\nव्यावसायिकांना नवीन आणि दीर्घकालीन व्यवसायासाठी मोफत ट्रेनिंग देणारा सुजीत\nby स्मार्ट उद्योजक\t August 12, 2021\nसंगणकपूर्व युग ते संगणक युग यांची सांगड घालणारा ग्राफिक डिझायनर\nby स्मार्ट उद्योजक\t August 4, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nकसा सुरू करावा मसाले उद्योग\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/39801", "date_download": "2021-09-22T18:22:32Z", "digest": "sha1:CB2HLGQET23E6L6WI5CKO72KWGXGISBM", "length": 5554, "nlines": 46, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "इतिहास बदलणारी भारतीय युद्ध | महम्मद घोरीचे आक्रमण| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nमुहम्मद बिन कासिम नंतर महमूद गजनवी आणि त्याच्या नंतर महम्मद घोरीने भारतावर आक्रमण कसून अंधाधुंद कत्तल आणि लुटालूट चालवली. त्याचे पूर्ण नाव शिहाबुद्दीन उर्फ मुईजुद्दीन महम्मद घोरी होते. भारतात तुर्क साम्राज्याची स्थापना करण्याचे श्रेय महम्मद घोरीलाच जाते.\nत्याने भारतावर पहिले आक्रमण इ.स. ११७५ मध्ये मुलतान वर केले, दुसरे आक्रमण इ.स. ११७८ मध्ये गुजरात वर केले. यानंतर इ.स. ११७९ - ८६ च्या दरम्यान त्याने पंजाब वर विजय मिळवला. त्यानंतर त्याने इ.स. ११७९ मध्ये पेशावर आणि ११८५ मध्ये सियालकोट आपल्या ताब्यात घेतले. इ.स. ११९१ मध्ये त्याचे युद्ध पृथ्वीराज चौहान याच्याशी झाले. या युद्धात घोरी फार वाईट प्रकारे पराभूत झाला. या युद्धात त्याला बंदी बनवण्यात आले परंतु क्षमायाचना केल्यावर आणि पुन्हा आक्रमण न करण्याचे वाचन दिल्यावर पृथ्वीराज चौहानाने त्याला सोडून दिले. असे अनेक वेळा झाले. या युद्धाला तराइनचे प्रथम युद्ध म्हट���े जात असे.\nयानंतर घोरीने अधिक ताकद एकवटून पृथ्वीराज चौहानावर आक्रमण केले. तराइनचे हे दुसरे युद्ध इ.स.११९२ मध्ये झाले होते. या युद्धात मात्र पृथ्वीराज चौहान पराभूत झाला आणि त्याला बंदी बनवण्यात आले. अये मानले जाते की पुढे त्याला गजनी इथे नेऊन मारण्यात आले. यानंतर घोरीने कन्नौज चा राजा जयचंद याला पराभूतकेले ज्याला चंदावरचे युद्ध म्हटले जाते. असे मानले जाते की तराइनच्या दुसऱ्या युद्धात कन्नौज राजा जयचंद याच्या मदतीनेच घोरीने पृथ्वीराजाला हरवल होते. मग त्याने जयचंदला पण धोका दिला. घोरी भारतात गुलाम वंशाचे शासन स्थापन करून पुन्हा आपल्या राज्यात परत गेला.\nइतिहास बदलणारी भारतीय युद्ध\nसम्राट अशोक - कलिंग युद्ध (इ.स.पू.२६१)\nफारसी आणि युनानींचे आक्रमण\nसिकंदर आणि पोरस युद्ध (326 ई.स.पू.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscexams.com/dinvishesh-14-september/", "date_download": "2021-09-22T17:26:23Z", "digest": "sha1:6CXLW7QJLYJV6RYW3HNLKJPURMLJAUFX", "length": 14088, "nlines": 199, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "दिनविशेष : 14 सप्टेंबर | Dinvishesh : 14 September - MPSCExams", "raw_content": "\nपोलीस भरती २०१९ पेपर्स\n14 सप्टेंबर : जन्म\n१७१३: जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ योहान कीज यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १७८१)\n१८६७: वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२०)\n१७७४: भारतातील १४वे राज्यपाल जनरल लॉर्ड विलियम बेंटीक यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १८३९)\n१८९७: नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक पार्श्वनाथ आळतेकर यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९५७)\n१९०१: शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत यमुनाबाई हिर्लेकर यांचा जन्म.\n१९२१: शीख संतकवी दर्शनसिंहजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९८९)\n१९२३: केंद्रीय कायदामंत्री, कायदेपंडित राम जेठमलानी यांचा जन्म.\n१९३२: रंगभूमी, चित्रपटातील अभिनेते डॉ. काशीनाथ घाणेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९८६)\n१९४८: ग्वाल्हेर/जयपूर/किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचा जन्म.\n१९५७: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटखेळाडू केपलर वेसेल्स यांचा जन्म.\n१९६३: अष्टपैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक रॉबिन सिंग यांचा जन्म.\n14 सप्टेंबर : मृत्यू\n८९१: पोप स्टीफन (पाचवा) यांचे निधन.\n१९०१: अमेरिकेचे २५वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅकिन्ले यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १���४३)\n१९७९: अफगणिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष नूर मोहमद तराकी यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९१७)\n१९८९: भारतीय कृषी संशोधक बेंजामिन पिअरी पाल यांचे निधन. (जन्म: २६ मे १९०६)\n१९९८: शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राम जोशी यांचे निधन.\n२०११: कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन. (जन्म: ५ जून १९५०)\n२०१५: सबवे चे सहसंस्थापक फ्रेड डेलुका यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९४७)\n14 सप्टेंबर : महत्वाच्या घटना\n७८६: हरुन अल रशिद बगदादचा खलिफा झाला.\n१८९३: सरदार खाजवीवाले, गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले.\n१९१७: रशियाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.\n१९४८: दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला.\n१९४९: हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.\n१९५९: सोव्हिएत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोहोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती.\n१९६०: ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज (OPEC) ची स्थापना झाली.\n१९७८: व्हेनेरा-२ हे रशियाचे अंतराळयान शुक्राकडे झेपावले.\n१९९५: संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.\n१९९७: बिलासपूर अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस रेल्वे दुर्घटनेत ८१ जण ठार झाले.\n१९९९: किरिबाटी, नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.\n२०००: मायक्रोसॉफ्ट कंपनी ने विंडोज एमई रिलीज केले.\n२००३: इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.\n✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो \nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\n14 सप्टेंबर : जन्म\n14 सप्टेंबर : मृत्यू\n14 सप्टेंबर : महत्वाच्या घटना\nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्��ा वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nसुरू असलेल्या पोलीस भरती २०१९ चे झालेले पेपर्स\nनवी मुंबई चालक भरती परीक्षा चे पेपर सेट डाऊनलोड आणि उत्तर…\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : Sangali Police Driver Paper\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 11 MUMBAI\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 1 Pune\nपोलीस भरती सराव पेपर 383\nपोलीस भरती सराव पेपर 382\nपोलीस भरती सराव पेपर 381\nपोलीस भरती सराव पेपर 380\nपोलीस भरती सराव पेपर 379\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 12\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 11\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 10\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 09\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 08\nमराठी व्याकरण प्रॅक्टिस पेपर्स\nमराठी व्याकरण सराव पेपर 363\nमराठी व्याकरण सराव पेपर 362\nमराठी व्याकरण सराव पेपर 361\nमराठी व्याकरण सराव पेपर 360\nमराठी व्याकरण सराव पेपर 359\nशुद्ध शब्द – अशुद्ध शब्द\nमराठी वाक्यप्रचार संपूर्ण लिस्ट\nTET Practice Paper इयत्ता १ ली ते५ वी (पेपर १)\nTET Practice Paper इयत्ता ६ वी ते८ वी (पेपर २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2021-09-22T18:48:25Z", "digest": "sha1:RWCZ6XBDCBDOQJOBCVG2KAJGY2KKRFJY", "length": 4763, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुश्रुत संहिता - विकिपीडिया", "raw_content": "\nसुश्रुत हा भारतामधील एक शल्यविशारद (surgeon) होता. त्याने सुश्रुतसंहिता हा ग्रंथ लिहिला. जो बृहद्त्रयींपैकी एक ग्रंथ आहे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nया ग्रंथात सुश्रुतांनी शस्त्रक्रिया कशी करावी,कुठले शस्त्र वापरावे,शस्त्रक्रिया करताना कुठली काळजी घ्यावी आदि बाबीचे सखोल विवेचन केले आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जुलै २०१५ रोजी २०:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/01/blog-post_233.html", "date_download": "2021-09-22T17:46:38Z", "digest": "sha1:Y4DB57GQRUEADNRNSZ6CSFSXLY7WWSDJ", "length": 17749, "nlines": 101, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "पुन्हा डीजेचा आवाज चंद्रपूर जिल्ह्यात घुमणार? - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / चंद्रपूर जिल्हा / पुन्हा डीजेचा आवाज चंद्रपूर जिल्ह्यात घुमणार\nपुन्हा डीजेचा आवाज चंद्रपूर जिल्ह्यात घुमणार\nBhairav Diwase शुक्रवार, जानेवारी २९, २०२१ चंद्रपूर जिल्हा\nचंद्रपूर:- सन 202 मध्ये शिवजयंती, ईद ए-मिलाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेश उत्सवातील 3 दिवस (अनंत चतुर्दशी व 2 दिवस), नवरात्री उत्सवातील अष्टमी व नवमी हे 2 दिवस, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन व 31 डिसेंबर या 10 दिवसासाठी बंद जागांखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा राखुन सकाळी 6 ते रात्री\n12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाची /ध्वनीवर्धक वापरासाठी परवानगी देता येईल , असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.\nया आदेशानुसार उपरोक्त प्रमाणे सुट दिलेल्या दिवसाकरीता सक्षम प्राधिकारी कडून परवानगी घेवुनच आणि त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक चा वापर करता येईल. ध्वनीवर्धक वापरासाठी वेळेत सुट देणे बाबत इतर 05 दिवसाचे बाबतीत स्वंतत्र आदेश निर्गमीत करण्यात येईल. त्याचप्रमाणे गणेश उत्सवाकरीता असलेले उर्वरीत 2 दिवसाचे बाबतीत सुध्दा आदेश निर्गमीत करण्यात येईल. स्वतंत्र केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण ( नियमन व नियंत्रण ) ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृह, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार, वर्षामध्ये 11 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासुन ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर करण्याकरीता, जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.\nत्यांनुसार जिल्हाधिकरी गुल्हाने यांनी 2021 करीता 15 दिवस निश्चित करण्याकरीता, ध्वनी प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक, चंद्रपूर, यांचेशी सल्लामसलत करुन 10 दिवस निश्चित केले असुन उर्वरीत 05 दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत.\nपुन्हा डीजेचा आवाज चंद्रपूर जिल्ह्यात घुमणार\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका ���मकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://vsmnagpur.org/product/%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-22T16:44:37Z", "digest": "sha1:SH73K5GY5XX37RRXBQAQNOW7IHVT3H3W", "length": 2755, "nlines": 82, "source_domain": "vsmnagpur.org", "title": "भवानी पंडितांची बखर – संपादक श. गो. कोलारकर – Vidarbha Sanshodhan Mandal, Nagpur", "raw_content": "\nभवानी पंडितांची बखर – संपादक श. गो. कोलारकर\nभवानी पंडितांची बखर – संपादक श. गो. कोलारकर\nभवानी पंडितांची बखर – संपादक श. गो. कोलारकर\nभवानी पंडितांची बखर - संपादक श. गो. कोलारकर quantity\nभवानी पंडितांची बखर – संपादक श. गो. कोलारकर\nBe the first to review “भवानी पंडितांची बखर – संपादक श. गो. कोलारकर” Cancel reply\nनरींद्रविरचति ऋक्मिणीस्वयंवर – डॉ सुरेश दोळके\nठाणाला बौद्ध लेणी :म.न. देशपांडे\nशिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख :म. म. डॉ. वा . वि. मिराशी\n*८८ वा स्थापना दिवस*\nविदर्भ संशोधन मंडळाची स्थापना दिनांक १४ जानेवारी १९३४ रोजी नागपूर येथे झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://adarshgavkari.com/news/marathwada-special/price-of-a-cylinder-has-gone-up", "date_download": "2021-09-22T17:45:54Z", "digest": "sha1:C2TKGA5J3VSO4AVCNDPEHS2CSUXJBNEM", "length": 8409, "nlines": 56, "source_domain": "adarshgavkari.com", "title": "सिलिंडरचे दर परवडत नसल्याने घरात पुन्हा पेटली चूल", "raw_content": "\nसिलिंडरचे दर परवडत नसल्याने घरात पुन्हा पेटली चूल\nमहागाईचा भडका; सर्वसामान्य त्रस्त\nशिऊर (विजय जाधव) : कित्येक वर्षांपासून चुलीवर भाकरी करून कुटुंबाचे पोट भरणार्‍या कष्टकरी महिलांनी पै पै जोडून गॅस सिलिंडर घेतले. चुलीच्या धुरामुळे निर्माण होणार्‍या आरोग्याच्या समस्या आणि काबाडकष्टाचा पीळ त्यामुळे थोडा सैल झाला. मात्र आता लॉकडाउन, कोरोनाचा ��ंसर्गाने कामाची चिंता, महागाईचा भडका, गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमती यामुळे महिला पुन्हा चुलीकडे वळाल्या आहेत. पोट भरायला पुरेसा पैसा नाही, सिलिंडरवर इतके पैसे कुठून खर्च करायचे, असा प्रश्‍न त्या कष्टकरी महीलांसमोर उभा राहिला आहे.\nगॅस सिलिंडर परवडत नाही म्हणून अनेक घरांत चुली पेटू लागल्या आहेत. पण या महागाईने आमच्या चुलीवरही पाणी ओतले आहे. ‘हाताशी काम नाही, पैसा नाही. आज ताटात भाकरी असेल की नाही, याची खात्री देता येत नाही. करोनाकाळामध्ये साथीचा संसर्ग फैलावू नये म्हणून काळजी घेतली जाते. पण लोकांचे पोट कसे भरेल याकडे कुणाचेही लक्ष नाही. महागाईमध्ये जगायचे कसे असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा राहिला आहे. कोरोनामुळे कामावर परिणाम झाला. घरात येणारा आर्थिक स्त्रोत आटला आणि महागाई मात्र वाढत आहे. पैसे कुठून आणणार किराणा, भाजीपाला यांचे दर चढतेच आहेत. त्यात भर म्हणून गॅस सिलिंडरचे दरही वाढले आहेत. त्यामुळे चुलीचाच पर्याय ग्रामीण भागातील नागरिकांनी स्विकारला असल्याचे दिसून येत आहे..तेलासह डाळी महागल्या असून हाताला काम नाही अशा परिस्थितीत जगावे तरी कसे असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यातच गॅस सिलिंडरच्या दराने गगन घाटल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी चुली पेटल्याचे दिसत आहे.\nपुन्हा त्रासाचेच दिवस : महिला मंडळ प्रतिनिधी तथा आरोग्य सेवीका वंदना गायकवाड यांनी गॅसची सुविधा गावामध्ये हवी, यासाठी महिलांच्या आरोग्याचा, श्वसनविकार होऊ नये यासाठी काळजी घेण्याचा मुद्दा वारंवार पुढे मांडण्यात आला. तो योग्यही होता. पण, आज लॉकडाउनच्या काळात महिलांना रोजगार नाही. घरात पैसा येत नसताना चुलीच्या धुराशिवाय पर्याय नाही. हातात चार पैसे आल्यानंतर ग्रामीण भागातल्या माणसांचे जगणेही बदलले. आता पुन्हा तेच कष्टाचे दिवस आले आहेत असे सांगितले.\nरूग्णालयात पॉवर बॅक अपची व्यवस्था उभारा\nकळमनुरी : खा. हेमंत पाटील यांची कोविड सेंटरला भेट\nविजेचा खांब पडून ऊस जळून खाक\nआमदार गुट्टेंच्या पाठपुराव्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा\nगाव समृध्दी, शेततळ्यासाठीचे आराखडे तातडीने सादर करावेत\nटोपेंचे फोडाफोडीचे राजकारण यापुढे चालणार नाही\nऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यावर भर\nदिल्लीत हिंदू सेनेचा राडा; असदुद्दीन ओवेसींच�� निवासस्थान फोडले\nनिम्नदुधना प्रकल्पाची 14 दारे उघडली, 30 हजार 324 क्युसेक पाण्याचा विसर्ग\nशेतकर्‍यांची भरभराट होऊ दे\nतीस-तीस योजनेत चारशेपेक्षा अधिक शेतकर्‍यांची फसवणूक\nखुलताबादेत ट्रामा केअर सेंटर उभारा\nनगरपंचायतचा ढिसाळ कारभार; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती\nविकासकामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई\nकोरोनामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची औरंगाबादकडे पाठ\nमनपा कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखली\nखा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पाच बछड्यांचे नामकरण\nखा. सुप्रिया सुळेंना औरंगाबादेतून लोकसभा लढवण्याची ऑफर\nप्रशासक जाताच अधिकारी रिलॅक्स\nकोरोना चाचणी अहवालावर आता क्यूआर कोड\nवीस दिवसांतच डेंग्यूचे 46 रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/39803", "date_download": "2021-09-22T17:16:17Z", "digest": "sha1:3GON5MED3BSMGJEIYW3BINBG6J2GRYAB", "length": 4913, "nlines": 47, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "इतिहास बदलणारी भारतीय युद्ध | बाबरचे आक्रमण| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nबाबर मुळेच आज भारतात हिंदू आणि मुसलमान यांच्यात अयोध्या वाद चालू राहिला आहे. बाबरमुळेच मोघल शासन आणि वंश यांची स्थापना झाली आणि भारत मोघलांच्या अधीन झाला.\nमोघल वंशाचा संस्थापक बाबर हा एक लुटारू होता.\nत्याने चगताई तुर्की भाषेत आपले आत्मचरित्र 'तुजुक- ए-बाबरी' लिहिले. याला इतिहासात 'बाबरनामा' देखील म्हटले जाते. बाबरची टक्कर दिल्लीचा शासक इब्राहीम लोदी याच्याशी झाली होती. बाबरचा सर्वांत मोठा सामना मेवाड चा राणा सांगा सोबत होता. 'बाबरनामा' मध्ये याचे विस्तृत वर्णन आहे. संघर्षात इ.स.१९२७ च्या खन्वाहच्या युद्धात अखेर त्याला यश मिळाले.\nबाबरने आपल्या विजात पत्रात स्वतःला मूर्तींच्या पायांचे खंडन करणारा म्हटले आहे. या भयंकर संघर्षात बाबरने गाझी ही उपाधी मिळवली. गाझी म्हणजे काफरांची कत्तल करणारा. त्याने क्रूरपणे हिंदूंची कत्तल केली एवढेच नव्हे तर अनेक हिंदू मंदिरे उध्वस्त केली. बाबरच्या आज्ञेवरूनच मीर बाकीने अयोध्येत राम जन्मभूमीवर असलेल प्रसिद्ध मंदिर नष्ट करून तिथे मशीद बांधली, याच प्रकारे ग्वाल्हेर जवळ उरवा मध्ये अनेक जैन मंदिरे नष्ट केली. २६ मे १७३९ ला दिल्लीचा बादशहा महम्मद शह अकबर याने इराणचा नादिर शाह याच्याशी हातमिळवणी केली आणि उपगणस्थान (अफगाणिस्तान) त्याच्या हवाली केले होते. १८७६ मध्ये अफगाणिस्तान एक मुस्लीम राष्ट्र बनले.\nइतिहास बदलणारी भारतीय युद्ध\nसम्राट अशोक - कलिंग युद्ध (इ.स.पू.२६१)\nफारसी आणि युनानींचे आक्रमण\nसिकंदर आणि पोरस युद्ध (326 ई.स.पू.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/45149", "date_download": "2021-09-22T17:34:17Z", "digest": "sha1:RVUNX3W6UYJ4YUXIT5WRSCK3QBSKARIA", "length": 19911, "nlines": 113, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "श्रीसंतएकनाथ गाथा - भाग चवथा | श्रीदत्तात्रेयजन्म - अभंग ३४१०| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nश्रीदत्तात्रेयजन्म - अभंग ३४१०\n अनसुया जाण पवित्रता ॥१॥\n श्रेष्ठ कोणी असेना ॥२॥\n बोले त्रिलोचन तेव्हां वाचा नारद सांगेल महिमा तिचा नारद सांगेल महिमा तिचा तेव्हां तुज कळेल ॥३॥\n तंव तो मुनी अकस्मात पावला तेथें ते क्षणीं ॥४॥\n आणीक कोणी असेना ॥५॥\n ऎकें पार्वती चित्त देउनी अनसूया अत्रिपत्नी तुम्हां तिघींहुनी पतित्रता ॥६॥\nतुम्हां तिघींचे पुतळे करुनी बांधिले असे वामचरणीं समतुल्य कोणी असेना ॥७॥\nतों पार्वती झाली चिंताग्रस्त नारदातें उपाय पुसत तो म्हणे प्रार्था विश्वनाथ तो तेथवरी जाईल ॥८॥\nनग्न होऊनि घालीं भिक्षा भोजन तेणें होईल तिचें छळण तेणें होईल तिचें छळण ब्रिदें तुमचे देईल सोडून ब्रिदें तुमचे देईल सोडून मग गर्व सहजचि गळेल ॥९॥\n स्वयें वैकुंठासी येत तत्क्षणीं देखोनी लक्ष्मी संतुष्ट मनीं देखोनी लक्ष्मी संतुष्ट मनीं मग पूजी आदरें तयातें ॥१०॥\nकर जोडूनि करी विनंती काहीं नवल सांगा स्थिती काहीं नवल सांगा स्थिती मागें झाली जे रीती मागें झाली जे रीती वदला प्रति विनोदें ॥११॥\nम्हणे धन्य अनसूया पतिव्रता तुम्हां तिघींहूनि समर्था तिनें तोडरीं बांधिले ॥१२॥\nऎकोनी तटस्थ झाली रमा आतां काय करुं पुरुषोत्तमा आतां काय करुं पुरुषोत्तमा मजहुनी वाढ ऎसी सीमा मजहुनी वाढ ऎसी सीमा ते कैसेनी निरसेल ॥१३॥\nनारद म्हणे उपाय एक तेथें पाठवा वैकुंठनायक नग्न भोजन मागावें देख तेणें ते छळेल ॥१४॥\n काहीं अपूर्व वर्तलें ॥१५॥\nमग तो म्हणे सावित्रीसी अनसूया ऎशी गुणराशी पदा तिघींसी बांधिलें ॥१६॥\n कैसा उपाय करावा तीतें जेणें भंगेल गर्वातें शरण आम्हांतें येईल ॥१७॥\n एवढी काय तिची स्थिती टिटवी काय समुद्राप्रती \n आतां उपाय सांगा दृढ जेणें गर्व भंगेल तिचा ॥१९॥\nमग ती म्हणे नारदासी काय उपाय करावा तिशीं काय उपाय करावा तिशीं तंव तो ��्हणे सावित्रीशीं तंव तो म्हणे सावित्रीशीं ऎक तुजसी सांगेन ॥२०॥\n जाये तूं आतां याच क्षणां अवश्य वचन बोलवी ॥२१॥\nम्हणावे हे नग्न भोजन तेणें होईल तिचें छळण तेणें होईल तिचें छळण मग यावें सत्व घेऊन मग यावें सत्व घेऊन ब्रीद जाण तुटेल ॥२२॥\nऎसा नारद सांगून गेला मग तिघी प्रार्थिती तिघांला मग तिघी प्रार्थिती तिघांला श्रुत करोनि नारद गेला श्रुत करोनि नारद गेला \n स्त्रियांची करुणा देखुनी मनीं कृपा आली तयांसी ॥२४॥\nमग पवनवेगें ते अवसरीं तिघे प्रवेशले आश्रमाभीतरीं माध्यन्हकाळीं पैं आले ॥२५॥\nतंव ते म्हणती तिघेजण आम्हांस घेणें अनसूयादर्शन \n तिघांचे केलें सांग पूजने मग म्हणे येणें काय कारणें मग म्हणे येणें काय कारणें आवश्यक पैं झालें ॥२७॥\nतंव दाराबाहेर तिन्ही मूर्ति ब्रम्हा शिव कमळापती काय आज्ञा ते सांगिजे ॥२८॥\n तूं पतिव्रतेमाजीं श्रेष्ठ म्हणविसी तरी मागतों तें देई आम्हांसी तरी मागतों तें देई आम्हांसी म्हणोनि भाकेसी गोंविलें ॥२९॥\n आणि तुम्ही मागतां मजप्रती इच्छा जैशी मागिजे ॥३०॥\nदेव म्हणती होऊनि नग्न आम्हांसी घालावें भोजन मग काय करिती जाहली ॥३१॥\nठेवूनियां तिघांचे मस्तकी कर तंव ते तिघे झाले कुमर तंव ते तिघे झाले कुमर मग नग्न होऊनि सत्वर मग नग्न होऊनि सत्वर करवी स्तनपान तयांतें ॥३२॥\n गाती झाली तेधवां ॥३३॥\n जो जो जो जो रे सगुणा उत्पन्न करुनि त्रिभुवना बहु श्रम पावलासी ॥३४॥\n आतां राहिलें कर्तुत्व सकळ स्तनपान करोनि निर्मळ सुखें निद्रा करावी ॥३५॥\nजो जो जो जो रे लक्ष्मीपती तुझी तंव अगाध कीर्ति तुझी तंव अगाध कीर्ति अवतार धरुनि पंक्ति दुष्टसंहार पैं केलें ॥३६॥\n निद्रा करावी बा सत्वर म्हणोनि केला कुमर विश्रांती सुख पावावया ॥३७॥\nजो जो जो जो रे बा शंकरा महादेवा पार्वतीवरा बहु श्रम पावलासी ॥३८॥\nतरी आतां सुखें निद्रा करी कुमारत्व पावले यापरी आतां क्लेश नाहीं तरी \n पालखींत निजवी बाळकें पूर्ण नित्य गीत गायन भक्ती ज्ञान वैराग्य ॥४०॥\nऎसें गेले बहुत दिवस मार्ग नाहीं जावयास न सुटे बाळपणाचा वेष सामर्थ्य विशेष अनसूयेचें ॥४१॥\n थोर गर्व होतां तिघींतें तो निरसावयातें विंदान केलें नारदें ॥४२॥\n अनुसया सती खेळवितसे ॥४३॥\n गीत गायन करीतसे ॥४४॥\n परी सामर्थ्य आगळें तुम्हांहुन तिचें तुळणें न पुरे त्रिभुवन तिचें तुळणें न पुरे ��्रिभुवन आतां जाणें शरण तियेशीं ॥४५॥\nतंव त्या तिघीजणी बोलती आम्ही तरी आदिशक्ती प्राणी वर्तती एकसरें ॥४६॥\nतरी आमुचे आम्हीच पती सोडवूं आपुले सामर्थी अनसूया ते बापुडी किती काय तिची कीर्ति आपुल्यापुढें ॥४८॥\n तिघी निघाल्या ते क्षणीं लगबग आल्या धांवुनी अनसूया भुवनीं तत्काळ ॥४९॥\n काय आज्ञा पुसे त्वरें ते प्रत्योत्तरें सांगिजे ॥५०॥\n येरें आज्ञा करुनी शीघ्रगती \nतंव ते पातलीसे त्वरें केला तिघींस नमस्कार भाग्य थोर आलेती ॥५२॥\nतिघी म्हणती आमुचे पती आणून देई शीघ्रगती तंव त्या बाळकांच्या मूर्ती पुढें क्षितीं ठेविल्या ॥५३॥\nतंव ते सारखे बाळ तिन्ही बोलूं नेणती वचनीं तिघी चकित झाल्या मनीं परि कोण्हा न लक्षवेना ॥५४॥\n चरण वंदिले सतीचे ॥५५॥\nअनसूया थोर तूं पतिव्रता धन्य धन्य तुझी सामर्थ्यता धन्य धन्य तुझी सामर्थ्यता आम्हीं लीन जाहलों पहातां आम्हीं लीन जाहलों पहातां नको निष्ठुरता करुं माये ॥५६॥\nजैसे होते आमुचे पती तैसे करावे पुढती अगाध धन्य तुझी कीर्ति पूर्ण सती पतिव्रता ॥५७॥\n तिघांचे मस्तकीं स्पर्शे करुन कृपायुक्त अवलोकून पूर्वचर्यां ते आणिले ॥५८॥\nतिघांचे स्वरुप जैसें होतीं तैशा केल्या तिन्ही मूर्ती तैशा केल्या तिन्ही मूर्ती देव अंतरिक्षीं कवतुक पहाती देव अंतरिक्षीं कवतुक पहाती वृष्टी करिती पुष्पांची ॥५९॥\n अनसूया तूं पतिव्रता ॥६०॥\nत्रये देव म्हणती धन्य माते अगाध सामर्थ्य तुझें सत्य अगाध सामर्थ्य तुझें सत्य प्रसन्न झालों मागा वरातें प्रसन्न झालों मागा वरातें मनोरथ पूर्ण करुं हो ॥६१॥\nमग ते बोले करुणावचन अपूर्व तुमचें दरुशन मज न गमे तुम्हांविण \nतरी तिघे रुप असावें एवढें वरदान मज द्यावें एवढें वरदान मज द्यावें आणीक न लगे स्वभावें आणीक न लगे स्वभावें म्हणोनी भावें प्रार्थितसे ॥६३॥\n दत्तात्रेय नामें ऎसी ख्याती तिहीं लोकांप्रती विशेष ॥६४॥\nवर देऊनि गेला स्वस्थाना शक्तीसहित आरुढलें वाहना \n पुढें व्रतबंध झाले निश्चिती अभ्यासिल्या सकळ कळा ॥६६॥\n मनोरथ पूर्ण श्रोतियांचें ॥६७॥\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग चवथा\nदशावतार - अभंग ३३४४ ते ३३६४\nएकादशीमहात्म्य - अभंग ३३६५\nरुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४\nतुळशीमहात्म्य - अभंग ३३९५ ते ३४०८\nसत्यभामाव्रत - अभंग ३४०९\nश्रीदत्तात्रेयजन्म - अभंग ३४१०\nहनुमानजन्म - अभंग ३४��१ ते ३४१३\nप्रल्हादचरित्र - अभंग ३४१४ ते ३४३०\nध्रुवचरित्र - अभंग ३४३१ ते ३४४३\nउपमन्युकथा - अभंग ३४४४ ते ३४५१\nसुदामचरित्र - अभंग ३४५२ ते ३४७४\nसंदीपनकथा - अभंग ३४७५ ते ३४७९\nपांडवगृहीं ब्राम्हणभोजन - अभंग ३४८०\nकाशीमहिमा - अभंग ३४८१\nरामरावणाची एकरुपता - अभंग ३४८२ ते ३४८३\nसीता-मंदोदरींची एकरुपता - अभंग ३४८४\nशिवशक्ति विवाह - अभंग ३४८५\nगंगा गौरी कलह - अभंग ३४८६\nरुक्मिणीस्वयंवर हळदुली - अभंग ३४८७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/urgently-recruit-chb-professors-demands-of-bjp-teachers-alliance-to-the-chief-minister-ms-65794/", "date_download": "2021-09-22T18:34:10Z", "digest": "sha1:OBIYD7F5I3RNUSAP6OUO2WVN6WPYLPEZ", "length": 14943, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ | सीएचबी प्राध्यापकांची तातडीने भरती करा, भाजपा शिक्षक आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nप्राध्यापकांवर उपासमारीची वेळसीएचबी प्राध्यापकांची तातडीने भरती करा, भाजपा शिक्षक आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nराज्यातील जवळपास १५ ते २० हजार प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ आली असून तातडीने प्राध्यापकांची भरती करण्याची मागणी भाजपा (BJP) शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी शासनाकडे केली आहे. याबाबत अनिल बोरनारे (Anil Bornare) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना निवेदन पाठवून ही मागणी केली आहे.\nकल्याण : मागील मार्च महिन्यापासून महाविद्यालये बंद (Colleges Closed) असून शैक्षणिक वर्षातील तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचा करार संपुष्टात आला आहे. यामुळे तुटपुंजे मिळणारे मानधनसुद्धा बंद असून राज्यातील जवळपास १५ ते २० हजार प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ आली असून तातडीने प्राध्यापकांची भरती करण्याची मागणी भाजपा (BJP) शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी शासनाकडे केली आहे. याबाबत अनिल बोरनारे (Anil Bornare) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना निवेदन पाठवून ही मागणी केली आहे.\nराज्यात तासिका पद्धतीने काम करणारे प्राध्यापक नेट, सेट, एमफिल, पीएचडी पात्रताधारक असून यातील अनेकजण रोजगार नसल्याने पडेल ते काम करीत आहेत. तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना इतर राज्यात २५ ते ३० हजार रुपये मानधन मिळते परंतु महाराष्ट्रात मात्र तासिकेनुसार मानधन मिळते जे अत्यंत तुटपुंजे आहे. एप्रिल व मे महिन्यात सदर मानधन मिळत नाही. मागील सरकारमध्ये प्राध्यापक भरतीचा निर्णय झाला होता त्याबाबतची पुढील कार्यवाही करणे सरकारने अपेक्षित असतांना भरतीही होत नाही व मानधन वाढही होत नाही.\nरुग्णालयातील कचऱ्यावर क्लिन-अप मार्शलचा डोळा, पैसे उकळण्याच्या धंदयाबाबत शिवसेनेचा स्थायी समितीत आरोप\nत्यातच तासिका तत्वावरचा करार संपुष्टात आल्याने आता या प्राध्यापकांनी जगावे कसे असा प्रश्नही अनिल बोरनारे यांनी शासनाला विचारला आहे. सध्या महाविद्यालये बंद असली तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे त्यात तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्त्या नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा अतिरिक्त ताण नियमित प्राध्यापकांवर पडत आहे. त्यामुळे तात्काळ प्राध्यापकांची भरती करावी अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosन���ना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nगुरुवार, सप्टेंबर २३, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/your-data-can-be-harmful-125872039.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T17:50:39Z", "digest": "sha1:37PSQFUS4N3M4GMZCD6HEJTSG4WEJZCT", "length": 13329, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Your data can be harmful! | आपला डाटा हानीकारक ठरू शकताे! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआपला डाटा हानीकारक ठरू शकताे\nआ ओ मीठी-मीठी बातें करें', गंजापन भगाएं, बाल उगाएं', छह दिन में पेट घटाएं'- कदाचित तुमच्या फाेनवर अशा प्रकारचे मेसेज/एसएमएस येत असतात किंवा काेणी अनाेळखी व्यक्ती एखाद्या विमानतळावर पैशाअभावी अडकून पडल्याचा संदेश कधी ईमेलवर आला असेल अथवा तत्काळ उपचारासाठी पैशाची गरज आहे, व्यक्तिगत आणि शैक्षणिक कर्ज, स्वस्तात फ्लॅट खरेदी करण्याच्या संधीची आठवण देणारा संदेश आलेला असेल. याविषयी कधी तुम्ही विचार केला आहे का, तुमच्या माेबाइलवर हे संदेश का येत असतात किंवा काेणी अनाेळखी व्यक्ती एखाद्या विमानतळावर पैशाअभावी अडकून पडल्याचा संदेश कधी ईमेलवर आला असेल अथवा तत्काळ उपचारासाठी पैशाची गरज आहे, व्यक्तिगत आणि शैक्षणिक कर्ज, स्वस्तात फ्लॅट खरेदी करण्याच्या संधीच�� आठवण देणारा संदेश आलेला असेल. याविषयी कधी तुम्ही विचार केला आहे का, तुमच्या माेबाइलवर हे संदेश का येत असतात 'स्पॅम' म्हणवल्या जाणाऱ्या या स्वरूपाचे मेसेज आणि ईमेल केवळ भारतीयांच्याच नव्हे, तर जगभरातील लाेकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. जेव्हा एखाद्या लिंकवर क्लिक करता किंवा अाॅनलाइन काही वाचताना माऊस काही वेळ एखाद्या लिंकच्या जवळपास थांबवता त्या वेळी आपल्याविषयीची सारी खासगी माहिती कंपन्या नाेंदवून घेत असतात. आता प्रश्न असा पडताे की, त्याचा काय उपयाेग हाेताे 'स्पॅम' म्हणवल्या जाणाऱ्या या स्वरूपाचे मेसेज आणि ईमेल केवळ भारतीयांच्याच नव्हे, तर जगभरातील लाेकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. जेव्हा एखाद्या लिंकवर क्लिक करता किंवा अाॅनलाइन काही वाचताना माऊस काही वेळ एखाद्या लिंकच्या जवळपास थांबवता त्या वेळी आपल्याविषयीची सारी खासगी माहिती कंपन्या नाेंदवून घेत असतात. आता प्रश्न असा पडताे की, त्याचा काय उपयाेग हाेताे अशा पद्धतीने आपणा सर्वांविषयी मिळवलेल्या खासगी माहितीद्वारे गुगल आणि फेसबुकसारख्या कंपन्यांना कळून चुकते की, आपले आवडते खाद्यपदार्थ काेणते अशा पद्धतीने आपणा सर्वांविषयी मिळवलेल्या खासगी माहितीद्वारे गुगल आणि फेसबुकसारख्या कंपन्यांना कळून चुकते की, आपले आवडते खाद्यपदार्थ काेणते पर्यटनाची आवड आहे का पर्यटनाची आवड आहे का अाॅनलाइन खरेदीत स्वारस्य आहे का अाॅनलाइन खरेदीत स्वारस्य आहे का ही माहिती या कंपन्या वस्त्राेद्याेग, पुस्तके, पर्यटन, हाॅटेल अशा निरनिराळ्या क्षेत्रातील उद्याेगांना विकतात, जेणेकरून त्यांच्या जाहिराती याेग्य व्यक्तीपर्यंत त्यांना पाेहोचवता येतात. इंटरनेटवर जेव्हा एखादी व्यक्ती गराेदरपणाविषयी माहिती सर्च करीत असते तेव्हा कंपनी असा अंदाज लावत असते की एकतर यास मूल व्हायचे आहे किंवा मूल जन्मास येणार आहे. संबंधित व्यक्तीस फर्टिलिटी क्लिनिक आणि मुलांच्या अावश्यक गरजांच्या जाहिरातींचा मारा सुरू हाेताे. उदा. खेळणीच्या वस्तू, मुलांच्या पालनपाेषणाची माहिती इ. यास 'टार्गेटेड अॅडव्हर्टायझिंग' म्हटले जाते. आता ही बाब निराळी की, काही जाहिराती चुकीच्या व्यक्तीपर्यंत पाेहाेचत असतात. एखाद्यास वजन कमी करण्याची गरज नसते किंवा डाेक्यावरचे केस झडत नसतात, टक्कल खिजवत नसते तरीही याविषयीच���या जाहिराती बिनधाेक माेबाइलवर येत असतात. जेव्हा गुगलवर एखादी बाब सर्च करता- उदा. लॅपटाॅप किंवा एखादी कादंबरी. त्यानंतर काही दिवस अन्य वेबसाइटवरदेखील बाजूला लॅपटाॅप, कादंबऱ्यांची जाहिरात झळकत असते. हा टार्गेटेड अॅडव्हर्टायझिंगचाच परिणाम अाहे. एका मर्यादेपर्यंत ही बाब सुविधाजनक ठरते, कदाचित या माध्यमातून बिल्कुल सही लॅपटाॅप मिळू शकेलही, परंतु या प्रकारच्या जाहिरातबाजीची दुसरी बाजूदेखील आहे. कदाचित तुम्ही गरजेपेक्षा अधिक खरेदी कराल. या तंत्रामुळे कंपन्या किमती वाढवू शकतात, उदा. विमानांची तिकिटे. जर तुम्हाला संबंधित मार्गावरून जाणे अपरिहार्य असेल तर कंपन्या लगेच तिकीट दर वाढवतात. खासगीपण काही राहिलेले नसते. या साऱ्यांसाठी 'कुकीज'चा वापर केला जाताे. जर एखाद्या आजाराविषयी माहिती सर्च करीत असाल तर हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांकडे ती माहिती पुरवली जाते, मग या कंपन्या पाॅलिसीसाठी तगादा लावतात. कदाचित यामुळे प्रीमियम जादा मागितला जाऊ शकताे. कारण स्वत:ला आजारापासून असुरक्षित समजत असता. प्रश्न केवळ इंटरनेटचाच नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक बाबींमध्ये डिजिटल हस्तक्षेप वाढत चालला आहे, तसे खासगी बाबी जगाच्या चव्हाट्यावर येत आहेत. याशिवाय डेटाचा विषारी पद्धतीने आणि हानिकारक वापर वाढला आहे. पूर्वी बातम्या वर्तमानपत्रात वाचल्या जात आता लाेक माेबाइल, टीव्हीवर पाहतात आणि वाचतात. अाॅनलाइन बातम्यांचे सारेच स्रोत तुमचा आवडीचा विषय माॅनिटर करीत असतात. त्यानुसार बातम्या 'अाॅटाे सजेस्ट' केल्या जातात. ही बाब सुविधाजनक असली तरी मात्र मुद्द्यांविषयी आपली जाण वाढवणे, जगभरातील घडामाेडी समजून घेणे हा बातमीमागचा मूळ हेतू बाजूला पडत आहेे. 'अाॅटाे सजेस्ट' बातम्यांमध्ये गुंतून राहाल तर डबक्यातील बेडकासारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. हातात वर्तमानपत्र घेतल्याने अावडीचे विषय तर वाचले जातातच, शिवाय आवडीच्या नसलेल्या विषयांची प्राथमिक जाण तरी हाेते, किमान त्याकडे लक्ष तरी जाते. 'अाॅटाे सजेस्ट' बातम्यांत ही सुविधा नाही. माेबाइल नंबर, ईमेल आयडी, आईचे आडनाव, जन्म दिनांक, घराचा पत्ता अशा अनेक खासगी बाबी आपण माेबाइलवर, इंटरनेटवर शेअर करत असताे. माॅलमध्ये शाॅपिंगला जाता तेव्हा पार्किंगच्या जागेवर माेबाइल नंबर मागितला जाताे. कारण त���यासाठी माेठी बाजारपेठ तयार झाली आहे. ज्यामुळे 'मीठी-मीठी बातें' करण्याचे निमंत्रणही मिळते. डेटाच्या माध्यमातून लाेकांचा पैसा चाेरला जाताे, ज्यास 'फिशिंग अटॅक' किंवा 'आयडेंटिटी फ्राॅड' म्हटले जाते. जगभरात आजकाल डिजिटल विश्वाचा डंका वाजत असला तरी एक बाब निश्चित लक्षात घेतली पाहिजे की, सावधगिरी बाळगली नाही तर गरीब, अशिक्षित वर्गाचे नुकसान आणि सक्षम डेटा कंपन्यांचा फायदाच फायदा हाेत आहे. रीतिका खेरा अर्थतज्ञ, एसोसिएट प्रोफेसर (आयआयएम)\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती जिमी कार्टर 95 व्या वर्षीदेखील करता काम, गरीबांसाठी बनवत आहेत घरं\n‘एम्स’ साेडून ११ हजार गरिबांवर केले माेफत उपचार\nवडिलांनी दिलेल्या प्रेरणेमुळे ती आज झाेपडपट्टीतील ६५० मुलांना देते माेफत शिक्षण\nखराब रस्त्यामुळे पोलिसांनी वृद्धेला खांद््यावरून अॅम्ब्युलन्सपर्यंत नेले\nदिल्ली कॅपिटल्स ने सनरायजर्स हैदराबाद चा 8 गडी राखून पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mumbai-3/news/", "date_download": "2021-09-22T16:54:25Z", "digest": "sha1:F5P6CBB3BTC624BBY772UABTBOPUR3UR", "length": 11521, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Get the latest news about Mumbai 3- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n'मुलीला दारू पाजा आणि बायफ्रेंडकडे ठेवा' युट्यूबर डॉक्टरवर गुन्हा दाखल\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\nधक्कादायक: UBER DRIVER चा महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून जबरदस्ती\nफायनान्स कंपनीवर ‘फिल्मी स्टाईल’ दरोडा, काही मिनिटांतच घडला क्लायमॅक्स\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nWFH, Cab सर्व्हिस, नाश्ता; ऑफिसमध्ये परतण्यासाठी कंपन्या देताहेत 'या' ऑफर्स\nमीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीत 'या' व्यक्तीमुळे येणार ट्वीस्ट\n Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येतायत न\nVIDEO :‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेचे शीर्षकगीत 'असं' केलं संगीतबद्ध\n2 घटस्फोटानंतर 11 वर्षांनी लहान तरुणासोबत अफेअर; स्नेहा वाघ आहे तरी कोण\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\nअजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्याचं 'महाराष्ट्र कनेक्श��'\nT20 World Cup : भारतच नाही, या दोन टीमही निशाण्यावर, पाकिस्तानचा इशारा\nIPL 2021 : ऋषभ पंत विराटची 'स्टाईल' मारायला गेला आणि तोंडावर आपटला\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nसोन्याच्या किंमतीत उसळी, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; काय आहे दर\nVIDEO: 'Amazonने दिली 8,546 कोटी रुपयांची लाच', काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप\n अँड्रॉइड वापरणाऱ्या बँक खातेधारकांनी राहा सावध, अन्यथा खातं होईल रिकामं\n ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना लव्ह, स्विटी, हनी म्हणाल तर जाईल नोकरी\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nपुरुषांसाठी चांगली बातमी; प्रोस्टेटच्या कर्करोगावर इतक्या दिवसात होणार इलाज\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nExplainer : आखाड्यांकडे आहे किती संपत्ती कोणता आखाडा आहे श्रीमंत\nया राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण\nExplainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का मान्सूनचं चक्र बिघडलंय का\nExplainer : शेळी रोखू शकते जंगलातले वणवे; मेंढपाळ महिलेनं शोधला रामबाण उपाय\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nब्रिटनकडून COVISHIELD ला मान्यता, मात्र प्रवाशांच्या अडचणी ‘जैसे थे’\n ब्रिटनकडून अखेर COVISHIELD ला मान्यता\nCorona संदर्भातली Good News: देशाची ‘R VALUE’ घसरली\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n...अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य\n नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार\n लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n'मुलीला दारू पाजा आणि बायफ्रेंडकडे ठेवा' युट्यूबर डॉक्टरवर गुन्हा दाखल\nघ्यायला गेला ��ंडा पण झाला मोठा वांदा; Cold drink ची एक बाटली पडली 36 लाखांना\nPhoneचोरी झाल्यास या Government Portalवर असा करा Block,सुरक्षित राहील तुमचा डेटा\nकेवळ महिला कर्मचारी चालवणार जगातील सर्वात मोठा Ola E-scooter Plant\nBigg Boss15: 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड गायिका बनणार 'बिग बॉस'ची स्पर्धक\n अभिनेत्रीला सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे पाठवून दिला जातोय त्रास; पोलिस\n Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष\n लग्नातच सासूचा प्रताप पाहून नवरीबाईची सटकली\n नक्की पाहा स्ट्रीट शॉपिंगसाठीची पाच बेस्ट ठिकाणं\n16000 पुरुषांसोबत शारीरिक संबंध; होणाऱ्या बायकोचं सत्य समजताच उचललं असं पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/akshay-kumar-and-twinkle-memorable-khichdi-incident-know-health-benefits-of-khichdi-in-marathi/articleshow/78823318.cms", "date_download": "2021-09-22T18:32:37Z", "digest": "sha1:DSL6OP4YMF3LFZASTNVFEJRRZPOYTH7W", "length": 18194, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "health care tips in marathi: अक्षय-ट्विंकलच्या घराला दिलेली डिंपल यांची पहिली भेट 'या' पदार्थामुळे चांगलीच राहिली आठवणीत - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअक्षय-ट्विंकलच्या घराला दिलेली डिंपल यांची पहिली भेट 'या' पदार्थामुळे चांगलीच राहिली आठवणीत\nHealth Care Tips पोटाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार खिचडा आणि अख्ख्या मुगाच्या खिचडीचं सेवन करतो. जाणून घ्या या पदार्थाचे आरोग्यदायी फायदे.\nअक्षय-ट्विंकलच्या घराला दिलेली डिंपल यांची पहिली भेट 'या' पदार्थामुळे चांगलीच राहिली आठवणीत\nलोकांचे पोट आणि मूड, कधी आणि कोणत्या गोष्टीमुळे खराब होतील; हे सांगता येणे कठीण आहे. अपचन, जुलाब, गॅस इत्यादी पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सोपा आणि रामबाण उपाय म्हणजे खिचडी. पोटाशी संबंधित समस्या निर्माण झाल्यानंतर डॉक्टर देखील खिचडी खाण्याचा सल्ला जातो. कारण हा पौष्टिक पदार्थ पचण्यास अतिशय हलका असतो. अक्षय कुमार आणि डिंपल कपाडिया यांच्यासाठीही खिचडी हा पदार्थ अतिशय खास आहे. कारण खिचडीशी संबंधित त्यांची एक मजेशीर आठवण आहे.\nपचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी खिचडी जितकी प्रसिद्ध आहे, तितकेच अक्षय कुमार आणि त्याची सासू डिंपल कपाडिया यांचं बाँडिंगही प्���ेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. एका कार्यक्रमादरम्यान डिंपल कपाडिया यांनी अक्षय-ट्विंकल आणि खिचडीशी संबंधित मजेशीर एक किस्सा सांगितला होता. अक्षय आणि ट्विंकलचे लग्न झाल्यानंतर डिंपल यांनी पहिल्यांदा त्यांच्या घराला भेट दिली, त्यावेळेस खिचडीवरून एक मजेशीर घटना घडली. हा किस्सा त्यांच्यासाठी संस्मरणीय असल्याचंही डिंपल यांनी सांगितलं.\n(इंटरव्ह्यू आणि परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्हालाही ‘हा’ त्रास होतो का\n​डिंपल आणि अक्षय- ट्विंकलचा मजेशीर किस्सा\nआई आपल्या मुलीच्या सासरी पहिल्यांदा भेट देते त्यावेळेस सोबत गोडधोड, स्वादिष्ट पदार्थ घेऊन जाते; तशी परंपराच असते. तसंच सासरची मंडळीही सूनेच्या माहेरच्या सदस्यांचा खास पाहुणचार करतात. पण अक्षय आणि ट्विंकलच्या लग्नानंतर असे काहीही घडले नाही, हे स्वतः डिंपल यांनीच सांगितले. अक्षय- ट्विंकलच्या घराला डिंपल यांनी पहिल्यांदा भेट दिली त्यावेळेस खिचडीचा बेत आखण्यात आला होता. कारण अक्षय कुमारचं पोट खराब होते.\n(Shardiya Navratri 2020 व्रत करणाऱ्यांसाठी आरोग्यवर्धक आहे कुट्टूचे पीठ, जाणून घ्या ६ महत्त्वपूर्ण लाभ)\nया दोघांच्या घरातील डिंपल यांची पहिली भेट खिचडीमुळे संस्मरणीय ठरली. अक्षयचं पोट खराब असल्याने घरात खिचडी तयार करण्यात आली आणि यावरून ट्विंकल वारंवार विनोद करत होती. हा मजेशीर किस्सा डिंपल यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितला होता.\n(Global Hand Washing Day शेकडो वर्षांपूर्वी सुरू झाली होती स्वच्छतेची मोहीम, आजही ठरतेय प्रभावी)\nदरम्यान पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी खिचडीमुळे कशी मदत मिळते. जाणून घेऊया सविस्तर माहिती...\n​कोणकोणत्या समस्या दूर करण्यासाठी खिचडी खाल्ली जाते\nखिचडी खाण्यासंदर्भात कोणतेही नियम नाहीत. इच्छा झाल्यानंतरही तुम्ही खिचडीचा आस्वाद घेऊ शकता. पण पोटाशी संबंधित समस्या उदाहरणार्थ अपचन, जुलाब, अ‍ॅसिडिटी, गॅस यासारखा त्रास कमी करण्यासाठी खिचडीचे सेवन केलं जातं. या पदार्थामुळे पोटाला आराम मिळतो.\nखिचडी तयार करण्यासाठी तांदूळ आणि अख्ख्या मुगाचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त पाककृतीमध्ये कोथिंबीर आणि हंगामानुसार मिळणाऱ्या हिरव्या भाज्यांचाही समावेश केला जातो.\n(Navratri Fasting नवरात्रीच्या उपवासादरम्यान शिंगाड्याच्या पिठाचं सेवन का करावे\n​पचण्यास हलके पदार्थ खावेत\nपण जुलाब��चा त्रास होत असल्यास हिरव्या मुगाच्या खिचडीचं सेवन करावे. तसंच ही खिचडी तयार करण्यासाठी पाण्याचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. जुलाबाच्या त्रासामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतात. अशा परिस्थितीत पचण्यास हलके असणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन करावे.\n(Navratri Fasting Benefits उपवास आणि आरोग्याशी संबंधित या गोष्टी माहीत आहेत का\n​खिचडीमुळे शरीराला कसा मिळतो आराम\nखिचडी तयार करण्यासाठी केवळ तांदूळ आणि अख्ख्या मुगाचाच उपयोग केला जातो, हे तुम्हाला माहितीच आहे. या पदार्थामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट आणि पाणी या तिन्ही गोष्टी पुरेशा प्रमाणात असतात.\nकार्बोहायड्रेट आपले शरीर आतून मजबूत ठेवण्याचे कार्य करतात. फायबरमुळे अन्नपदार्थांचे हळू-हळू पचन होते. यामुळे शरीरामध्ये ऊर्जा दीर्घकाळासाठी टिकून राहते.\nखिचडीतील पाण्यामुळे शरीरात डिहाइड्रेशनची समस्या निर्माण होत नाही.\nजुलाबाच्या समस्येमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे सामान्य बाब आहे.\nएखादा हलका-फुलका पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास किंवा पोटाशी संबंधित काही समस्या उद्भवल्यास तुम्ही खिचडीचं सेवन करू शकता.\n(Navratri 2020 उपवासाच्या फराळामध्ये 'या' खिरीचा करा समावेश, जाणून घ्या मोठे फायदे)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसंजय दत्तने केली कॅन्सरसारख्या गंभीर आजावर मात, शेअर केला ट्रिटमेंट दरम्यानचा वेदनादायी अनुभव\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nकार-बाइक घ्यायचीये सेडान कार, पण बजेट आहे कमी बघा १० लाखांहून कमी किंमतीत बेस्ट सेडान कार\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nमोबाइल शानदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीसह येतात ‘हे’ ५जी स्मार्टफोन, किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nकंप्युटर 'वर्क फ्रॉम होम' स्पेशालिस्ट लॅपटॉप, १० तास काम करू शकता, पाहा संपूर्ण यादी\nधार्मिक मस्तमौजी असतात 'या' राशीचे लोकं, यांच्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नाही\nमोबाइल BSNL चे कमी किंमतीत जास्त फायदे देणारे प्लान्स, Jio-Airtel-Vi ला देतात जोरदार टक्कर; पाहा डिटेल्स\nकरिअर न्यूज अकरावी प्रवेशाची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर\nक्रिकेट न्यूज रद्द झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यानंतर पाकिस्तान मंडळाला बिर्याणीचं बिलं आलं २७ लाख\nसिनेमॅजिक बॉयफ्रेंडला किस करतानाचा फोटो शेअर केल्यानं अंकिता झाली ट्रोल; युझर्स म्हणाले ...\n समीर चौघुलेंच्या कौतुकात आदराने झुकले बिग बी\nअहमदनगर पारनेरमध्ये उद्या काय होणार; सोमय्यांबाबत राष्ट्रवादीची भूमिका ठरली\nकोल्हापूर हसन मुश्रीफ यांच्याविरोधात सोमय्या कागल पोलीस ठाण्यात देणार तक्रार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/39804", "date_download": "2021-09-22T16:39:36Z", "digest": "sha1:3L4GZOSAOI2WHC3G642XBPFDOFUC5RPG", "length": 5185, "nlines": 46, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "इतिहास बदलणारी भारतीय युद्ध | इंग्रजांचे आक्रमण| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nइंग्रजांनी व्यवस्थित रणनीती ठरवली आणि आधी ते व्यापार करण्याच्या निमित्ताने भारतात आले. १६१८ मध्ये जहांगीर याने इंग्रजांना भारतात व्यापार करण्याचा अधिकार दिला होता. त्यामागे जहांगिराची देखील रणनीती होती. जहांगीर आणि इंग्रजांनी मिळून १६१८ ते १७५० पर्यंत भारतातील बहुतांश राजवाडे फसवाफसवी आणि कपट करून आपल्या ताब्यात घेतले होते. बंगाल अजून त्यांच्या हातात सापडले नव्हते आणि त्या वेळी बंगाल चा नवाब होता सिराजुद्दौला. इंग्रजांनी राजपूत, शीख इत्यादींकडून सत्ता हिसकावून घेतली होती, परंतु प्लासीच्या युद्धाचीच जास्त चर्चा होते. हे एक अर्ध सत्य आहे.\n२३ जून १७५७ ला मुर्शिदाबाद च्या दक्षिणेला २२ मैल अंतरावर नदिया जिल्ह्यात गंगा नदीच्या किनारी प्लासी नावाच्या स्थानावर हे प्लासीचे युद्ध झाले होते. या युद्धात एका बाजूला ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीची सेना होती तर दुसऱ्या बाजूला बंगालच्या नवाबाची सेना. कंपनीच्या सेनेने रॉबर्ट क्लाइवच्या नेतृत्वाखाली नवाब सिराजुद्दौला याला पराभूत केले होते. या युद्धाला भारतासाठी अत्यंत दुर्भाग्यजनक मानले जाते. या युद्धापासूनच भारताची गुलामीची कहाणी सुरु होते.\nयानं���र कंपनीने ब्रिटीश सैन्याच्या मदतीने हळू हळू आपले पाय रोवायला सुरुवात केली आणि जवळ जवळ संपूर्ण भारतावर कंपनीचा ध्वज फडकवला. उत्तर आणि दक्षिण भारतातील सर्व मुस्लीम शासकांसह शीख, मराठा, राजपूत आणि अन्य शासकांच्या शासनाचा अंत झाला.\nइतिहास बदलणारी भारतीय युद्ध\nसम्राट अशोक - कलिंग युद्ध (इ.स.पू.२६१)\nफारसी आणि युनानींचे आक्रमण\nसिकंदर आणि पोरस युद्ध (326 ई.स.पू.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/mothers-day-2021/", "date_download": "2021-09-22T18:25:59Z", "digest": "sha1:XJEMUESFUO4U7MBCP3SOKQ426EZQZU4S", "length": 5966, "nlines": 110, "source_domain": "mmkmedia.in", "title": "Mother’s Day 2021 - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nMother’s Day Special : माझी माऊली : दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी...\nMothers Day Special : माझी माऊली : अभिनेता स्वप्निल जोशी यांनी...\nMothers Day Special : माझी माऊली : मांडीवर बाळ घेतलेली आई;...\nMothers Day Special: माझी माऊली: मी जे काही आहे ती केवळ...\nMother’s Day Special : माझी माऊली : प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त...\nMother’s Day Special : माझी माऊली : आशिष शेलार यांनी व्यक्त...\nMother’s Day Special: माझी माऊली: आईची आठवण आल्याशिवाय एक दिवस देखील...\nMother’s Day Special: माझी माऊली: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या...\nMother’s Day Special : माझी माऊली : कायम जमिनीवर राहण्याची शिकवण...\nMother’s Day Special : माझी माऊली : छगन भुजबळ यांच्या शब्दांतून...\nपुरुष हृदय बाई : आरशात पुरुष\nअतुल पेठे [email protected] ‘पुरुष ‘मी’ मूळचाच असा आहे, की ‘मी’ला कोणी घडवलं आहे या ‘मी’ला यशवंत- धनवंत- बलवंत- कीर्तिवंत बनायचं आहे. कुठल्या ना कुठल्या...\nवसुंधरेच्या लेकी : वांगारी मथाईचा सशक्त वारसा\nसिद्धी महाजन [email protected] एलिझाबेथ वाथुती ही के नियातील २५ वर्षांची पर्यावरण कार्यकर्ती. तिचा पर्यावरणाकडे असलेला ओढा मात्र वयाच्या सातव्या वर्षांपासून सुरू झाला आणि ‘नोबेल’विजेत्या...\nमंदार भारदे [email protected] बाराखडी शिकायला लागल्यापासूनच शब्द आणि चित्र यांची जोडी आपण जुळवली. जणू समोरच्या चित्रांवर बोट ठेवत ‘अ- आईचा’, ‘ब-बाळाचा’ असं म्हटल्याशिवाय बाळ...\nवसुंधरेच्या लेकी : शून्य प्रहराचे टोले\n१८ वर्षांच्या जेमी मार्गोलिनला हे उत्तर तिच्या लहान वयातच सापडलं होतं. || सिद्धी महाजन‘हवामानबदलाचं संकट ही माझ्यासाठी आणीबाणी आहे. हा शून्य प्रहर आहे....\nज्येष्ठांचे लिव्ह इन : मीपणाच्या पल्याड पोहोचणारी शहाणीव\nफोनवर मिलिंद यांनी अंजलींशी संपर्क साधला. फोनवर काही वेळा बोलणं झाल��यावर प्रत्यक्ष भेटायचं ठरलं. सरिता आवाड [email protected]मिलिंद आणि अंजली यांच्या सहजीवनाची ही गोष्ट,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/39805", "date_download": "2021-09-22T18:28:20Z", "digest": "sha1:MMJ25SR23ILNZ7OOBFKCJ4HX2Y6V6EQ3", "length": 9548, "nlines": 50, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "इतिहास बदलणारी भारतीय युद्ध | भारत-पाक युद्ध (1947)| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभारतामध्ये ब्रिटीश राजवट दोन प्रकारे होती - पहिली कंपनी राजवट आणि दुसरी मुकुटाची राजवट. १८५७ पासून सुरु झालेले मुकुटाचे राज्य १९४७ मध्ये संपले. त्यापूर्वी १०० वर्ष कंपनीचे राज्य होते.\nइतिहासकार मानतात की २०० वर्षांच्या ब्रिटीश राजवटीच्या दरम्यान साधारण १९०४ मध्ये नेपाळला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यात आली. पुढे सन १९०६ मध्ये भूतान स्वतंत्र देश घोषित करण्यात आला. तिबेट १९१४ मध्ये भारतापासून अलग करण्यात आले. नंतर १९३७ मध्ये बर्मा वेगळा देश बनला. याच प्रकारे इंडोनेशिया, मलेशिया देखील स्वतंत्र राष्ट्र बनली. नंतर १९४७ मध्ये भारताचे आणखी एक विभाजन करण्यात आले. अर्थात या मुद्द्यावर अनेक इतिहासकारांत मतभेद आहेत.\n१९४७ मध्ये भारताचे पुन्हा एकदा विभाजन झाले. माउंटबेटन, चर्चिल, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, मोहम्मद अली जिना आणि लियाकत अली खान यांनी मिळून भारताचे तुकडे केले. विभाजन देखील जिना यांच्या अटीवर झाले. भारतापासून वेगळ झालेल्या भागांना पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) म्हणत असत. विभाजनानंतर पाकिस्तानची नजर होती काश्मीरवर. त्यांनी काश्मिरी लोकांना भडकवायला सुरुवात केली आणि शेवटी काश्मीरवर हल्ला केला.\n२६ ऑक्टोबर १९४७ रोजी जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन शासक महाराजा हरीसिंह यांनी आपले संस्थान भारतात विलीन करण्याच्या कागद पत्रांवर सह्या केल्या होत्या. गव्हर्नर जनरल माउंटबेटन ने २७ ऑक्टोबरला याला मंजुरी दिली. या कायदेशीर कागदांवर स्वाक्षरी होताच समस्त जम्मू आणि काश्मीर, ज्यामध्ये पाकिस्तानने अवैध कब्जा केलेला भाग देखील येतो, भारताचे अविभाज्य अंग बनले होते. १९४७ रोजी विभाजित भारत स्वतंत्र झाला. त्या दरम्यान भारतीय संस्थानांच्या विलीनीकरणाचे कार्य चालू होते. त्यामुळे या राज्यांमध्ये अस्थिरता आलेली होती.\nअर्थात भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाटणी झालेली होती ज्यामध्ये क्षेत्रांचे निर्धारण देखील झालेले होते, परंतु तरी देखील जीनांनी परिस्थितीचा गैरफायदा घेत २२ ऑक्टोबर १९४७ रोजी काबाईली लुटारुंच्या वेशात पाकिस्तानी सैन्य काश्मीर मध्ये घुसवले. वर्तमानातील पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहिले. हा रक्तरंजित खेळ पाहून काश्मीरचे राजा हरीसिंह जम्मूला निघून आले. तिथून त्यांनी भारताकडे सैनिकी सहाय्य मागितले, परंतु सहाय्य पोचेपर्यंत खूप उशीर झालेला होता. नेहरूंची जिनांशी मैत्री होती. त्यांना वाटले नव्हते की जिना असे काही करतील, परंतु जिनांनी तसेच केले.\nभारतीय सेना ओअकिस्तनि सैन्याचा धुव्वा उडवत त्यांनी अवैध कब्जा केलेला प्रांत पुन्हा आपल्या ताब्यात घेत वेगाने पुढे घोडदौड करत होती की मधेच नेहरूंनी ३१ डिसेंबर १९४७ ला यू.एन्.ओ. कडे अपील केले की त्यांनी पाकिस्तानी लुटारूंना भारतावर आक्रमण करण्यापासून रोखावे. याचे फळ म्हणून १ जानेवारी १९४९ ला युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. त्यापूर्वी पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी करून कब्जा करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी झाला.\nनेहरू मधेच उठून यू.एन्.ओ. कडे गेल्यामुळे युद्धविराम झाला आणि भारतीय सैन्याचे हात बांधले गेले ज्यामुळे त्यांना पाकिस्तानने अवौध कब्जा केलेले बाकी उरलेले प्रांत पुन्हा कधीही परत मिळवता आले नाहीत. आज काश्मीरमध्ये अर्ध्या भागात नियंत्रण रेषा आहे तर काही भागात आंतरराष्ट्रीय सीमारेषा. आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरून सातत्याने गोळीबार आणि घुसखोरी चालूच असते.\nइतिहास बदलणारी भारतीय युद्ध\nसम्राट अशोक - कलिंग युद्ध (इ.स.पू.२६१)\nफारसी आणि युनानींचे आक्रमण\nसिकंदर आणि पोरस युद्ध (326 ई.स.पू.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/02/blog-post_29.html", "date_download": "2021-09-22T17:10:09Z", "digest": "sha1:QVX5PHVENRMNVW6HCEDFQ6IADZAX33KG", "length": 4294, "nlines": 76, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "मसुचीवाडी सरपंच पदी सौ. राधिका पाटोळे ; उप सरपंच पदी शांताराम कदम", "raw_content": "\nHomeमसुचीवाडी सरपंच पदी सौ. राधिका पाटोळे ; उप सरपंच पदी शांताराम कदम\nमसुचीवाडी सरपंच पदी सौ. राधिका पाटोळे ; उप सरपंच पदी शांताराम कदम\nमसुचीवाडी ता. वाळवा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उप सरपंच पदाच्या निवडीसाठी नुतन सदस्यांची बैठक पार पडली. सरपंच पदी सौ. राधिका पाटोळे यांची तर उप सरपंच श्री शांताराम कदम य���ंची बिनविरोध निवड झाली यावेळी\nनिवडीवेळी पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तू रत्तू खोत (आप्पा) व ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सर्जेराव कदम बापू व गावातील प्रमुख नागरीक उपस्थित होते. परंपरागत विरोधक एकत्र येऊन यावेळी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे खूप प्रयत्न झाले. परंतु एकूण 11 जागापैकी 9 जागा बिनविरोध झाल्या तर 2 जागांची निवडणूक लागली होती. हे दोन्हीही गट मा. ना. जयंतरावजी पाटील साहेब याना मानणारे होते. यावेळी सर्व नागरीकांनी सरपंच व उप सरपंचांचे अभिनंदन केले.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscexams.com/police-bharti-practice-paper-323/", "date_download": "2021-09-22T18:05:18Z", "digest": "sha1:OIJ4CPHGXG5OGGFSB7IEWFXPAGQWBIPL", "length": 22551, "nlines": 586, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "पोलीस भरती सराव पेपर 323 - MPSCExams", "raw_content": "\nपोलीस भरती २०१९ पेपर्स\nपोलीस भरती सराव पेपर 323\nपोलीस भरती सराव पेपर 323\nमित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील\nसराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा\nLeaderboard: पोलीस भरती सराव पेपर 323\nटेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा\nपोलीस भरती सराव पेपर 323\n1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा\n2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.\n3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील\n4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा\n5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे\n6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा\nत्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nवर्णमालेतील मु���ाक्षरांची संख्या ……. आहे .\n“जे” चकाकते ते सर्वच सोने नसते. अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार सांगा.\nनामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास काय म्हणतात\nआजारी माणसाला आता थोडे “बसवते”.’ अधोरेखित शब्दाचे क्रियापद ओळखा.\nदिनकररावांनी नोव्हेंबरच्या 8 तारखेपासून जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत वर्तमान पत्र घेतले. तर दिनकररावांनी किती दिवस वर्तमानपत्र घेतले \nकविताकडे 10 व 20 रुपयांची समान नाणी आहेत त्याची एकूण किंमत 240 रु. असल्यास एकूण नाणी किती \n150 चा शेकडा 64 किती\nचौरसाचे किती कोन काटकोन असतात \nतुमच्या वहीच्या लगतच्या बाजूंमध्ये किती अंशाचा कोन होतो \nपुढील चिन्हाच्या जागी कोणती अक्षरे येतील. JKLJ, KLMK, LMNL, MNOM, \n१, ९, २५, ४९, ८१, \nखालील शब्दांपैकी गटात न बसणारा शब्द/विसंगत शब्द/विजोड शब्द/चुकीचा शब्द ओळखा. (Odd man out)\nप्रश्नचिन्हाच्या जागी कोणता वर्णगट येईल ‘बोट : स्पर्श : : मेंदू :: \nजेव्हा आपण एखादी वस्तू उचलतो तेव्हा कोणत्या बलाच्या विरुद्ध बल लावावे लागते \nमहाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती \nदादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो\nमहाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत \nखालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते \nउत्तर वैदिक काळ खालीलपैकी काय होत असे \nपंचगंगा आणि कृष्णा या नदयांचा संगमावर ——— वसलेले आहे.\nसाक्षरता दराबाबत राज्यांचा योग्य उतरता क्रम लावा.\nगोवा, गुजरात, त्रिपुरा, सिक्कीम\nगोवा, सिक्कीम, गुजरता, त्रिपुरा\nगोवा, त्रिपुरा, सिक्कीम, गुजरात\nखालील कुठली ऊती उष्णतारोधक म्हणून काम करते \nखालील विधाने लक्षात घ्या, अचुक विधान ओळखा.\nअ) SI पद्धत ही सार्वत्रिक स्विकृत पद्धत आहे.\nब) SI पद्धत ही MKS पद्धतीची\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\n✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांन��� नोकरीची संधी देऊ शकतो \nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nLeaderboard: पोलीस भरती सराव पेपर 323\nटेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा\nपोलीस भरती सराव पेपर 323\nसूचना : 1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा 2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा. 3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील 4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा 5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे 6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nपोलीस भरती सराव पेपर\nसुरू असलेल्या पोलीस भरती २०१९ चे झालेले पेपर्स\nनवी मुंबई चालक भरती परीक्षा चे पेपर सेट डाऊनलोड आणि उत्तर…\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : Sangali Police Driver Paper\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 11 MUMBAI\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 1 Pune\nपोलीस भरती सराव पेपर 383\nपोलीस भरती सराव पेपर 382\nपोलीस भरती सराव पेपर 381\nपोलीस भरती सराव पेपर 380\nपोलीस भरती सराव पेपर 379\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 12\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 11\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 10\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 09\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 08\nमराठी व्याकरण प्रॅक्टिस पेपर्स\nमराठी व्याकरण सराव पेपर 363\nमराठी व्याकरण सराव पेपर 362\nमराठी व्याकरण सराव पेपर 361\nमराठी व्याकरण सराव पेपर 360\nमराठी व्याकरण सराव पेपर 359\nशुद्ध शब्द – अशुद्ध शब्द\nमराठी वाक्यप्रचार संपूर्ण लिस्ट\nTET Practice Paper इयत्ता १ ली ते५ वी (पेपर १)\nTET Practice Paper इयत्ता ६ वी ते८ वी (पेपर २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/dabholkar-murder-accused-vikram-bhave-granted-bail/", "date_download": "2021-09-22T18:24:13Z", "digest": "sha1:BLWRE5HACVI5XYH3PJZ366SWQB3O4GXH", "length": 6938, "nlines": 107, "source_domain": "analysernews.com", "title": "दाभोलकर हत्याकांडतील आरोपी विक्रम भावेला जामीन", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nदाभोलकर हत्याकांडतील आरोपी विक्रम भावेला जामीन\nआरोपी विक्रम भावे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे\nमुंबईः डॉ.नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक आणि सामाजिक कार्य़कर्ते दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.दाभोलकर यांचीपुण्यातील ओंकारेश्वर पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.\nनंतर बराच काळ पोलिसांना याप्रकरणात काहीही ठोस पुरावे मिळाले नव्हते. अखेर २५ मे २०१९ रोजी पोलिसांनी विक्रम भावे याला अटक केली होती. सीबीआयने त्याच्यावर मारेकऱ्यांना रेकी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप ठेवला होता. तेव्हापासून विक्रम भावे तुरुंगात होता.मात्र, आज उच्च न्यायालयाने विक्रम भावे याला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.\nजामीन मिळाल्यानंतर विक्रम भावेला साधारण आठवडाभर पोलीस ठाण्यात रोज हजेरी लावावी लागणार आहे. त्यानंतर पुढील दोन-तीन महिन्यांसाठी त्याला आठवड्यातून दोनदा आणि त्यानंतर आठवड्यातून एकदा अशाप्रकारे पोलीस ठाण्यात हजर राहावे लागेल. तसेच विक्रम भावेला न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.\nनवनिर्वाचित आमदार शरणु सलगर यांनी घेतली बैठक\nवीज पडून दोन बैल व एक म्हैसी जागीच ठार\nमाविआकडून राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nपंतप्रधान मोदी क्वॉड परिषदेसाठी रवाना\n'या' गोष्टींचे पालन करुन वाढवा रोगप्रतिकारशक्ती\nराज्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\n'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे\n४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन औरंगाबाद येथे भरणार\nमहाराष्ट्रात लॉकडाउन नाही तर कडक निर्बध\n'मिस्टर परफेक्शनिस्ट': अरविंद पाटील निलंगेकर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/delete-this-app-from-your-smartphone-google-banned-it-from-play-store-mhkb-604665.html", "date_download": "2021-09-22T18:43:13Z", "digest": "sha1:JUJJCWVDAMJCKEY42ISEPOSRQ7RYSUZB", "length": 6968, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Google ने या App ला Play Store वर केलं बॅन; तुमच्याही फोनमध्ये असेल तर लगेच करा डिलीट – News18 Lokmat", "raw_content": "\nGoogle ने या App ला Play Store वर केलं बॅन; तुमच्याही फोनमध्ये असेल तर लगेच करा डिलीट\nGoogle ने या App ला Play Store वर केलं बॅन; तुमच्याही फोनमध्ये असेल तर लगेच करा डिलीट\nक्रिप्टोकरन्सी लिंक्ड अ‍ॅप Google Play Store वर बॅन करण्यात आलं आहे. तुम्हीही हे अ‍ॅप फोनमध्ये डाउनलोड केलं असेल, तर डिलीट करणं गरजेचं आहे.\nनवी दिल्ली, 14 सप्टेंबर : Google ने असं App बॅन केलं आहे, जे आतापर्यंत अनेकांनी डाउनलोड केलं आहे. हे बॅन अ‍ॅप Google Play Store वर पैसे कमावण्याच्या दृष्टीने अनेकांनी डाउनलोड केलं होतं. गुगल प्ले स्टोरवर (Google Play store) असे अनेक अ‍ॅप्स अपलोड होत आहेत, जे युजर्सचा डेटा आणि पैसा चोरी करण्याचं काम करत आहेत. Google कडून वेळोवेळी कारवाई करत धोकादायक अ‍ॅप बॅन केले जातात. आता असंच क्रिप्टोकरन्सी लिंक्ड अ‍ॅप Google Play Store वर बॅन करण्यात आलं आहे. तुम्हीही हे अ‍ॅप फोनमध्ये डाउनलोड केलं असेल, तर डिलीट करणं गरजेचं आहे. क्रिप्टोकरंसीतून मोठी रक्कम मिळवण्याचा उद्देश ठेवणाऱ्या लोकांना या धोकादायक अ‍ॅपद्वारे गंडा घातला जात होता. जेव्हापासून टेस्लाचे सीईओ एलन मस्क आणि ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनी क्रिप्टोकरंसीबाबत खुलेपणाने बोलण्यात सुरुवात केली आहे, तेव्हापासून क्रिप्टोकरंसी आणि ब्लॉकचेनमध्ये लोकांची आवड अधिक वाढली आहे. अनेकांची यात आवड निर्माण झाल्याचा फायदा हॅकर्सकडून घेतला जात आहे. धोकादायक अ‍ॅपद्वारे युजर्सकडून स्मार्टफोनवर अ‍ॅडवेअर आणि मालवेअर डाउनलोड केले जातात. हे हॅकर्स छोट्या गुंतवणुकीच्या बदल्यात मोठी रक्कम मिळवण्याचा दावा करतात. परंतु अशा युजर्सला यात एकदा पैसे गुंतवल्यानंतर ते परत मिळत नाहीत. अशाप्रकारच्या धोकादायक अ‍ॅपमुळे अनेकांचे पैसे डुबले आहेत. Daily Bitcoin rewards cloud (डेली बिटकॉइन रिवॉर्ड्स क्लाउड) असं हे अ‍ॅप होतं. मोठी फी घेऊन यात लोकांची फसवणूक केली जात होती.\n11 रुपयांचा हा रिचार्ज करताना सावधान, फोन Hack होण्याचा धोका\nसिक्योरिटी फर्म Trend Micro ने क्रिप्टोकरंसी मायनिंग करणाऱ्या अ‍ॅप्सवर अभ्यास केला होता. त्यांच्या रिपोर्टनुसार, अनेक अ‍ॅप्स क्रिप्टोकरंसी मायनिंगच्या नावाने युजर्सची फसवणूक करत होते. त्यांच्या रिपोर्टनंतर गुगलने अनेक अ‍ॅप्स आपल्या गुगल प्ले स्टोरवरुन हटवले आहेत.\nGoogle ने या App ला Play Store वर केलं बॅन; तुमच्याही फोनमध्ये असेल तर लगेच करा डिलीट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/category/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95/?filter_by=popular7", "date_download": "2021-09-22T17:52:56Z", "digest": "sha1:LXDNFIPIXLH3RL5CBKRFCWS7LW3OEVCC", "length": 6362, "nlines": 167, "source_domain": "marathiboli.in", "title": "Investment Archives - marathiboli.in", "raw_content": "\nCaste – जातीयवाद कसा कमी होईल\nMarathi Kavita – सांग देवा….आता तरी सांग\nNews – सुशीलनं जिंकलं ‘सिल्व्हर’, भारताच्या पदकांचं ‘सिक्सर’\nMangesh Padgaonkar – मंगेश पाडगावकर : जगणे शिकवणारा कवी\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संग���क संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/covid-19-cases-today/", "date_download": "2021-09-22T18:09:31Z", "digest": "sha1:PAPU4ROUXVM2RLUHIR4W2EGDFABGDLHB", "length": 4872, "nlines": 95, "source_domain": "mmkmedia.in", "title": "COVID-19 Cases Today - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nCoronavirus Updates: देशात कोरोना रुग्णसंख्येचा विक्रम, गेल्या 24 तासात 3.86 लाख...\nCorona Cases Today : देशात पहिल्यांदाच एका दिवसात 3.79 लाख नव्या...\nCoronavirus Cases India : देशात कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम; गेल्या...\nया कारणामुळे शिवाजी महाराजांनी आपली राजधानी पुण्याहून रायगडाला हलवली\nइ.स. १६३१ साली विजापुरच्या मुरार जगदेवाने पुणे प्रांत काबीज केला. त्याने लुटमार व जाळपोळ करून सर्व पुणे उध्वस्त केले. जाताना त्याने पुण्यावरुन गाढवाचा नांगर फिरविला. त्याच सुमारास पुण्यास मोठा दुष्काळ पडला व पुणे व अवतीभवतीचा प्रदेश निर्मनुष्य झाला.\nडॉ. अंजली जोशी [email protected] एका अल्पवयीन मुलीने आपल्या आईची गळा दाबून हत्या के ली आणि ती आत्महत्या असल्याचे भासवल्याची घटना नुकतीच घडली. अत्यंत टोकाची...\nडॉ. अनिल सपकाळ [email protected] गेल्या दीड वर्षांत विद्यार्थी आणि अगदी अजिबात संगणक न वापरणारा शिक्षकही ‘ऑनलाइन’ शिक्षणाला सरावला. माध्यमबदलाने काही प्रमाणात सोय के ली,...\nज्येष्ठांचे लिव्ह इन : अनपेक्षित वळणांचं आयुष्य\nनात्याचा परीघ आणखी विस्तारला. दहा वर्ष उलटली आणि पुन्हा एक अनपेक्षित वळण आलं. सरिता आवाड [email protected]चारचौघांसारखं आखीव आयुष्य कधी कसं वळण घेईल सांगता...\nविनायक परब – @vinayakparab / [email protected] भाजपावर कुणीही कितीही टीका केली तरी एक मात्र निश्चित की २४ तास आणि वर्षांचे ३६५ दिवस फक्त आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2021-09-22T18:27:44Z", "digest": "sha1:BC3MHPXJ4TYE6DMOERDIFRL6XYL2SESO", "length": 129002, "nlines": 606, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नाशिक - विकिपीडिया", "raw_content": "\n(नासिक या पानावरून पुनर्निर्देशित)\nहा लेख नाशिक शहराविषयी आहे. नाशिक जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या\nहा लेख नाशिक शहराविषयी आहे. नाशिक तालुक्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\n२०° ००′ ००″ N, ७३° ४६′ ४८″ E\n• उंची २६४.२३ चौ. किमी\n• घनता १८,६२,७६९ (२०११)\nमहापौर सतीश कुलकर्णी(भारतीय जनता पक्ष)(इ.स. २०१९)\n[[वर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे]]\nनाशिक( उच्चार (सहाय्य·माहिती)) किंवा नासिक (प्रत्ययापूर्वीचे सामान्यरू�� नाशक) हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या शहरात उत्तर महाराष्ट्राचे, नाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी लेणी ही बौध्द लेणी आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची नापा व्हॅली' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशिक जिल्ह्यात गंगापूर येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिटी ॲन्ड इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने सिडको नावाचा शहराचा एक नवीन विभाग वसवला आहे. मुंबई व पुण्याप्रमाणेच येथे नाशिक शहर विकास प्राधिकरण स्थापन झालेले आहे.\nपंचवटी हा सुद्धा नाशिकचा एक भाग आहे. नाशिकमधील अशी धार्मिक स्थळे पाहिल्याबरोबर माणसाला पुरातन काळाचे महत्त्व कळते. नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. गोदावरी ही नदी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. नाशिकमधील गोदाघाट प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे. पेशवे काळामध्ये ही या शहराला विशेष धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. तांब्या पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक हे शहर विशेष प्रसिद्ध आहे. शहराला प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाची दीर्घ परंपरा लाभलेली आहे.\n१ गोदावरीला किंवा मलशुद्धीकरण केंद्राला मिळणारे नाशिकमधील नाले\n३ नावाचा उगम पुढील प्रमाणे\n३.२ आधुनिक काळातील इतिहास\n७ सिंहस्थ कुंभ मेळा\n१०.५ काळा राम मंदिर\n१०.८ धार्मिक स्थळे पुढीलप्रमाणे :-\n१०.९.४ कला व संस्कृती\n१०.९.५ नाशिकची संगीत परंपरा\n१०.१३.७ सुनील खांडबहाले आहे. (भारतीय राजभाषा डिजिटल शब्दकोशकार)[२०]\n१०.१३.९ दत्तात्रय रामचंद्र कार्पेकर आहे.\nगोदावरीला किंवा मलशुद्धीकरण केंद्राला मिळणारे नाशिकमधील नाले[संपादन]\nशहरातून वाहणाऱ्या गोदावरी आणि तिच्या उपनद्यांना येऊन मिळणारे अनेक नाले आहेत. त्यातील काहींचे प्रवाह आसपासच्या पावसाळी, भुयारी ���टार योजनेच्या वाहिन्यांमध्ये जोडलेले आहेत. औद्योगिक क्षेत्रात सांडपाण्यासाठी गटारींचे जाळे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा केंद्राचा विषय प्रदीर्घ काळापासून रखडलेला आहे.\nगंगापूर नाला : या नाल्याचा प्रवाह गंगापूर मलनिस्सारण केंद्राकडे वळविण्यात आला असून या केंद्राची १८ एमएलडी क्षमता आहे.\nआनंदवल्ली बंधाऱ्यात येऊन मिसणारा नाला\nआसाराम बापू पुलालगतचा नाला\nदेवळाली कँप येथील नाला\n'नाशिक' जिल्हा दख्खन पठारावरील, सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील जिल्हा आहे. या जिल्ह्यात पश्चिमवाहिनी तापी व पूर्ववाहिनी [गोदावरी] या नद्यांच्या खोऱ्यांचा भाग येत असल्याने या जिल्ह्याच्या उत्तरेस [दख्खन] पठाराच्या भूस्तररचनेत महत्त्वपूर्ण बदल होतात. सह्याद्रीची प्रमुख रांग जिल्ह्याच्या पश्चिम भागातून दक्षिणोत्तर दिशेने जाते व या रांगेच्या तीन शाखा या जिल्ह्यात पश्चिम–पूर्व दिशेने जातात. अगदी उत्तर भागात पश्चिमेस १,३०० मी. पासून पूर्वेस ६५० मीटर. पर्यंत उंचीची सेलबारी डोंगररांग असून,तिच्यातील मांगीतुंगी डोंगराची उंची १,३३१ मी. पर्यंत आहे.त्यांच्या पूर्वेस सेलबारी व हिंदबारी खिंडी व थेरमाळ आणि गाळणा किल्ले आहेत. गाळण्याच्या टापूत दक्षिणोत्तर रस्त्यावर खिंड आहे. याच्या दक्षिणेस १,६१३ मी.पर्यंत उंचीची घोलबारी डोंगररांग आहे.या रांगेतच घोलबारी खिंड व साल्हेर किल्ला आहे.या रांगेच्या दक्षिणेस जिल्ह्याच्या मध्यातून जाऊन तापी व गोदावरी यांची खोरी अलग करणारी सातमाळा किंवा चांदवड वा अजिंठा डोंगररांग आहे.ही रांग प्रथम पूर्वेस, त्यानंतर आग्नेयीस व शेवटी ईशान्येस पसरते. तिची सरासरी उंची १,१०० ते १,३५० मी.असून धोडप,सप्तशृंरगीसारखी काही शिखरे १,४०० मीटर पेक्षा उंच आहेत.अचल व जावाता हे किल्ले या रांगेमध्ये असून डोंगरमाथे अरुंद व सपाट आहेत. या रांगेच्या दक्षिणेकडील छोट्या रांगेत, आलंदी व बाणगंगा नद्यांदरम्यान रामशेज डोंगर आहे. त्याच्या पूर्वेस एका शंकु–टेकडीत चांभार लेणी नावाची जैन लेणी आहेत. सातमाळेच्या दक्षिणेस त्रिंबक–अंजनेरी डोंगररांग असून,भास्करगडाच्या पूर्वेस हरीश किल्ला आहेआणखी पूर्वेस तीन अलग टेकड्या आहेत,त्यांस त्रिरश्मी म्हणतात. त्यांतील अगदी पूर्वेची टेकडी त्रिशीर्ष नावाची असून तेथे पांडव लेणी आहेत.\nत्रिंबक डोंगर��ांगेतच गंगाद्वार येथे गोदावरीचा उगम आहे. डोंगरपायथ्याशी त्र्यंबकेश्वराचे मंदिर आहे. अंजनेरी डोंगररांग बरीच उंच व खडकाळ आहे. त्रिशूळ ही त्या रांगेची शाखा विशेष प्रसिद्ध आहे.तिच्या पूर्व भागातच घारगड व शिव डोंगर आणि बहुला किल्ला आहेत. या डोंगरांतील एका खिंडीतून मुंबई–आग्रा महामार्ग जातो. जिल्ह्याच्या आणि इगतपुरी तालुक्याच्या अगदी दक्षिण टोकाशी पश्चिम–पूर्व पसरणाऱ्या उपशाखेमध्येच कळसूबाई (१,६४६ मीटर) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे.या रांगेत १,५०० मी. पेक्षा उंच अशी अनेक शिखरे आहेत. कळसूबाईच्या उत्तरेस इगतपुरीजवळच्या खिंडीवर झुकलेला एक प्रचंड कडा आहे. या डोंगराळ प्रदेशात मदनगड–बितनगड, अलंग–कुलंग, रौलिया–जौलिया, अंकाई–टंकाई, औंढा–पट्टा, साल्हेर–मुल्हेर, मंगिया–तुंगिया, इ. अनेक जोडकिल्ले मोक्याच्या जागी बांधलेले आढळतात. जिल्ह्यात सुमारे ३८ डोंगरी किल्ले असून त्यांपैकी २३ सह्याद्रीत आणि १५ सातमाळा रांगेत आहेत. सह्याद्रीच्या पश्चिमेस वाहणाऱ्या, तापीच्या खोऱ्यातील व गोदावरी खोऱ्यातील नद्या असे नद्यांचे तीन प्रमुख भाग आहेत. कोकणात किंवा सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरून वाहणाऱ्या नद्यांत चोंदी, कावेरी, सासू किंवा तान, मान किंवा बामती, नार, पार, बारीक, दमणगंगा, वाल, वैतरणा व भीमा या प्रमुख नद्या आहेत. त्यांपैकी काही नद्या जिल्ह्यांच्या किंवा राज्याच्या सीमेवरून काही अंतर वाहतात. त्या तीव्र उताराच्या आणि बऱ्याच लहान आहेत. वैतरणा नदीने दारणेच्या खोऱ्यात नदी अपहरण केले असल्याची शक्यता आहे. तापीच्या खोऱ्यातून ईशान्य दिशेस वाहणाऱ्या नद्यांत गिरणा व बोरी या नद्या प्रमुख आहेत व त्या स्वतंत्रपणे तापीस मिळतात. गिरणा नदी सह्याद्रीमध्ये हातगडपासून ८ किमी. नैऋत्येस, चेराई गावाच्या दक्षिणेस उगम पावते व कळवण, सटाणा व मालेगाव तालुक्यांतून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात शिरते. नासिक जिल्ह्यात गिरणेस तांबडी, पुनंद, आराम, मोसम व पांझण या प्रमुख उपनद्या मिळतात. मन्याड ही गिरणेची उपनदी या जिल्ह्यात उगम पावते आणि गिरणेस जळगाव जिल्ह्यात मिळते. पांझण आणि मन्याड या खोल, अरुंद दऱ्यांतून व उंच दरडींमधून वाहत असल्यामुळे जलसिंचनास फारशा उपयुक्त नाहीत; परंतु गिरणा व तिच्या बाकीच्या उपनद्या मात्र त्या दृष्टीने चांगल्या उपयोगी पडतात. या जिल्ह्यात गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वांत मोठी नदी, नासिकपासून जवळच गंगाद्वार (त्र्यंबकेश्वर) येथे उगम पावते. तिला १४ कि. मी.वर किकवी मिळते. काश्यपी (कास)–गोदावरी संगमापासून जवळच गंगापूर धरण बांधले आहे व तेथून दहा किमी. अंतरावर नासिक शहर आहे. जलालपूरजवळ आलंदी नदी गोदावरीस मिळाल्यानंतर काही अंतरावर गोदावरी अरुंद, खडकाळ पात्रातून जाऊन सु.१० मी.खोल उडी घेते व तोच दूधस्थळी धबधबा होय. नासिक शहरात प्रवेश करण्यापूर्वी ती सु. दोन मी. ची छोटीशी उडी घेते.तिच्या काठी अनेक देवळे असून पात्रात अनेक कुंडले बांधलेली आहेत. नासिक व निफाड या दोन तालुक्यांतील गोदावरीचा ९६ किमी. प्रवाह या जिल्ह्यातून वाहतो. दारणा ही गोदावरीची या जिल्ह्यातील प्रमुख उपनदी होय. ती इगतपुरीच्या आग्नेयीस १३ किमी. वर सह्याद्रीमध्ये उगम पावते. दारणेवर नांदगावजवळ धरण बांधण्यात आले आहे व त्यामुळे लेक बीले हा जलाशय निर्माण झाला आहे. दारणेस वाकी, उंदुलोह व वालदेवी या प्रमुख उपनद्या मिळतात व त्यांसह दारणा निफाड तालुक्यात गोदावरीस मिळते. या पूर्ववाहिनी नद्या बऱ्याच उथळ असून वर्षातून सहा ते आठ महिने कोरड्या असतात. दारणेशिवाय गोदावरीस या जिल्ह्यात देव, झाम, बाणगंगा, काडवा व गुई या प्रमुख नद्या मिळतात. गोदावरी व तिच्या उपनद्या यांचा जिल्ह्याला सिंचनाच्या दृष्टीने बराच उपयोग होतो.\nनाशिक समुद्र सपाटीपासून ६०० मीटर (२,००० फूट) उंचीवर आहे. गोदावरी नदीचा उगम नाशिकपासून २४ कि.मी. (१५ मैल) त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावर झाला असून ती नाशिकच्या जुन्या निवासी भागातून शहराच्या उत्तर सीमेलगत वाहते. कारखान्यातील निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे नदी खूप प्रमाणात दूषित झाली आहे. गोदावरीव्यतिरिक्त वैतरणा, भीमा, गिरणा, कश्यपी, दारणा इत्यादी महत्त्वाच्या नद्या नासिकमधून वाहतात. ज्वालामुखीच्या उद्रेकापासून निर्माण झालेल्या दख्खन पठाराच्या पश्चिम काठावर नासिक वसलेले आहे. संपूर्ण जिल्ह्यात, चुनखडी व कंकर प्रत्यक्षपणे आढळतात. जळगाव आणि औरंगाबाद नाशिकच्या पूर्वेला आहेत. ठाणे व गुजरात भाग नाशिकच्या पश्चिमेस आहेत, तर अहमदनगर दक्षिणेला आहे. येथील काळी माती शेतीसाठी अनुकूल आहे. त्र्यंबकेश्वर जेथे गोदावरी नदी उगम पावते, नासिक शहरापासून ३० कि.मी. (१९ मैल) अंतरावर आहे. शहराचे एकूण जमीन क्षेत्र २५९,१३ चौ.कि.मी.(१००.०५ चौरस मैल) असून महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश व पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रदेशांनंतर तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. नाशिक शहराच्या महानगर पालिकेमध्ये ६ विभाग आहेत.\nनाशिक शहरात पंचवटी, भद्रकाली, जुने नाशिक, महात्मा नगर, कॉलेज रोड, गंगापूर रोड, इंदिरानगर, पाथर्डी, अंबड़, सातपूर, नाशिक रोड, जेल रोड, आदगाव, मुंबई नाका, बेलगांव, उपनगर, सिडको इत्यादि प्रमुख उपनगरे आहेत.\nअजूनही नाशिक शहराचा विस्तार होत आहे. नाशिक शहरालगत देवळाली आणि भगूर ही दोन शहरे महानगरीय नाशिक क्षेत्रात आली आहेत.\nनावाचा उगम पुढील प्रमाणे[संपादन]\nNashik या नावाचा उगम रामायण [Ramayan]या महाकाव्याशी जोडला जातो किंवा जोडला आहे. या महाकाव्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले होते किंवा कापले आहे.त्यामुळे या जागेचे किंवा या गावाचे नाव 'नाशिक' असे पडले आहे किंवा पाडले गेले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने ते बदलून नाशिक केले आहे.नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्या मधून वाहते म्हणनु त्यास \"नव शिखां\"असे म्हणतात.शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून 'नव शिखा' नगरी वरून नाशिक असे नाव झाले. नाशिक या शहराला प्राचीन आणि पौराणिक अशी परंपरा लाभलेली आहे. प्राचीन संस्कृतीचे केंद्र एक धर्मपीठ म्हणून या शहराला वेगळी ओळख आहे. बौद्ध लेणी व जैन लेणी याच शहराच्या परिसरामध्ये आहे. नाशिकपासून जवळच 28 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. या भागाला वेगळी धार्मिक परंपरा लाभलेली आहे.\nपुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे.'जनस्थान,त्रिकंटक,गुलशनाबाद', नासिक, आणि विद्यमान नाशिक'अशी पाच नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात.ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे.[१] महाकवी कालिदास व भवभूती यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद्गार काढले आहेत.[१] मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला \"नाशिक\" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. \"नऊ शिखरांचे शहर\" म्हणून \"नवशिख\" आणि नंतर ���पभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. राम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत भाषेमध्ये 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नासिकचा डोंगर ही सह्याद्रीच्या नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे, अशी दाट शक्यता आहे.\nनाशिक हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र आहे. दादासाहेब गायकवाड यांचा जन्म ह्याच भुमीत झाला.\nभारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली त्रिरश्मी लेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात.\nनाशिकचा प्राचीन इतिहास (राजकीय)\nनाशिक परिसराला दक्षिण भारतातील आर्यसंस्कृती प्रचारातील आरंभस्तंभ मानले जाते. गौतम ऋषींनी ज्यावेळेस गोदावरीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला, त्यावेळेस ते येथील रहिवासी होते. सातवाहन साम्राज्य |सातवाहन] काळात नाशिकला फार महत्त्व होते. इ.स. १५० मध्ये भारतात आलेल्या टॉलेमी या इजिप्शियन प्रवाशाने नाशिक धर्मपीठ असल्याचा उल्लेख केला आहे. इसवी सनाच्या दुसर्‍या शतकाच्या पूर्वार्धात सातवाहन व शत्रप यांच्यात संघर्ष झाला. तो गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळापर्यंत चालू होता.\n१ इ.स.१०५-१०६ च्या दरम्यान नाहापान या शत्रपने सातवाहन राज्यकर्त्यांना हुसकावून लावले.\n२ इ.स १२४-१२५ च्या दरम्यान नाहापानाचा पराभव करून त्याचा समूळ नाश केला.नाहापानाच्या काळात गोवर्धन हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते.\n३ इ.स ४५-४६ च्या काळात शक-सातवाहन यांच्यात संघर्ष झाला.\n४ इ.स ८०-१२५ हा शत्रप वर्चस्वाचा कालखंड होता. त्याचप्रमाणे\n५ इ.स.१२५-२०० हा कालखंड सातवाहनांचा होता. याच वेळेस आभीर राजवटीने वर्चस्व गाजवलेले दिसते. आभीर हे या प्रदेशातील गवळी होते. अंजेनेरी ही त्यावेळची राजधानी होती. प्रारंभी ती शत्रपांची होती.\n६ इ.स.३२१ ते ३८४ पर्यंत मौर्य साम्राज्याचे या भागावर वर्चस्व होते. त्यानंतर आभिरांच्या हाती सत्ता गेली.\nसहाव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांनी हा ��्रदेश हस्तगत केला. त्यानंतर राठोडांची सत्ता आली. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मयुरखंडीला नाशिकची राजधानी बनविले.\nनवव्या व दहाव्या शतकापर्यंत हा प्रदेश राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली होता.\nयादव वंशाच्या राज्य स्थापनेनंतर त्यांनी देवगिरी किल्ला ही राजधानी केली.\n७ इ.स १३१८ पर्यंत यादव सत्तेवर होते. ८ इ.स. १५३० मध्ये नाशिक बहामनी सुलतानाच्या ताब्यात गेले आहे. सोळाव्या शतकापर्यंत हा भाग अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता.\nसतराव्या शतकात हा भाग मोगल राजवटीत होता. मोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद केले व ते सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले.\n९ इ.स.१७४७ मध्ये नाशिक प्रदेश पूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेला आहे.. १० इ.स.१८१५ ते १८१७ च्या काळात इंग्रजांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले.[२]\nसातवाहन राजवंश १) सिमुक राजवंश. २) कृष्ण राजवंश. ३) सातकर्णी १ राजवंश. ४) वेदश्री राजवंश. ५) शक्तीश्री राजवंश. ६) पूर्णोत्संग राजवंश. ७) स्कन्द्स्भि () राजवंश. ८) २रा सातकर्ण राजवंश. ९) लंबोदर राजवंश. १०) आपीलक राजवंश. ११) मेघस्वाती राजवंश. १२) स्वाती राजवंश. १३) स्कन्द्स्वति राजवंश. १४) मृगेंद्र राजवंश. १५) कुंतल राजवंश. १६) स्वतीवर्ण राजवंश. १७) प्रथम पुलोमावी राजवंश. १८) अरिष्ठ्यकर्ण राजवंश. १९) हाल राजवंश. २०) मंतलका राजवंश. २१) पुरिंद्रसेन राजवंश. २२) सुंदर सातकर्णी राजवंश. २३) चकोर राजवंश. २४) शिवस्वाती राजवंश. २५) गौतमीपुत्र सातकर्णी राजवंश. २६) वासिष्टीपुत्र सातकर्णी राजवंश. २७) वासिष्टीपुत्र द्वितीय पुलुमावी राजवंश. २८) गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी राजवंश. २९) माथारीपुत्र सक्सेन राजवंश. ३०) गौतमीपुत्र विजय सातकर्णी राजवंश. ३१) वासिष्टीपुत्र चंद्रस्वती राजवंश. ३२) तृतीय पुलोमावी राजवंश. [३]\nयादव काळ पुढील प्रमाणे:-\nतैलप तिसरा ह्या शेवटच्या चालुक्य राजाचा कलचुरी बिज्जाल याने पराभव करून ११५७ मध्ये नाशिकचा ताबा घेतला आहे..\nइ.स.११७५ नंतर चालुक्याचे खानदेशचे मांडलिक सरदार यादव प्रभावी झाले आहे.व त्यांनी भिल्लम यादव दुसरा यांच्या कालखंड पर्यंत देवगिरी ते नाशिक राज्यविस्तार त्यावेळेस सिन्नर हि राजधानी होती. सिन्नर- सिंदीनगर,सेउनुर,श्रीनगर, या नावानी ओळख होती.१२ व्या शतकापर्यंत यादवांची राजधानी होती.\nइ.स. १२९४ मध्ये दक्षिणेत अल्लाउदिन खिलज��च्या आक्रमन रामचंद्र यादवांच्या देवगिरीवर झाले. त्यानंतर १३१०,१३११,१३१८, च्या लढाई नंतर यादवांचा पूर्ण पाडाव होऊन देव्ग्री हिंदू राज्य संपुष्टात आले.\nअल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा पाडाव करून नाशिकचा बराचसा प्रदेश काबीज केला.\nखिलजी व मलिक कपूर यांच्या वीस वर्षांच्या राजवटीनंतर दिल्लीच्या सुभेदाराच्या अखत्यारीतला हा प्रदेश बहामनी राजवटीत इ.स. १३४७-१४९० पर्यंत होता.\nइ.स.१४९०-१६३६ बहामनी सत्तेच्या पाडावानंतर नगरच्या निजामशाही सुल्तानात समाविष्ट झाला.\nअहमदनगरच्या निजामशाही सत्तेनंतर हा प्रदेश औरंगजेबाच्या मोगल सुभेदारीत समाविष्ट झाला.[२][४] मुस्लिम कालखंड . पुढील प्रमाणे:-\nइ.स.१२९७ अल्लाउदिन खिलजीच्या काळात त्याचा सेनापती उलुघखान याने नाशिकच्या बागलाण परिसरात स्वतःला राज्यकर्ता म्हणून घोषित केले.\nइ.स.१३०६ रामदेवानाही देवगिरीच्या दिल्लीच्या सत्तेचे मांडलिक म्हणून राहील म्हणून मान्य केले. व बागलाण प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केला.\nइ.स १३४७ हा प्रदेश बहामनी साम्राज्याचा दौलताबाद उपप्रांताच्या अखत्यारीत आले.\nइ.स.१३६६मध्ये बागलाण प्रांताचा प्रमुख गोविंददेवाने महमद शहा बहामनी विरुद्ध मराठ्यांचे बंड घडवून आणले.\nइ.स.१६०९मध्ये नाशिक प्रदेश मिया राजू ह्यांच्या नियंत्रणाखाली आला.\nइ.स.१६३२पर्यंत मोगलांनी दख्खन, वर्‍हाड, खानदेश या प्रांतांसह नाशिकमध्ये मोगल साम्राज्याचा पाया पक्का केला.\nइ.स.१६८२पर्यंत मोगलांनी बरेच विजय मिळवले.\nशहजादा महमद आझम या अनुभवी सरदाराची नेमणूक बहादूरगड आणि गुलशनाबाद (नाशिक) येथेकेली.\nइ.स.१६८८मध्ये मतबर खान नावाच्या बलाढ्य सरदाराची नेमणूक झाली.\nइ.स.१६९६मध्ये मराठ्यांनी नाशिकच्या काही भागात अंमल बजावला.\nइ.स.१७०७पर्यंत म्हणजेच औरंगजेबाचे मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता.यामध्ये झुल्फिकार खान, ममार खान, मतबर खान आदी अधिकारी नाशिक-खानदेशवर नियुक्त होते.\nशाहूंच्या सुटकेनंतर स्थिरस्थावर झाल्यावर शाहूंचे पेशवे बाळाजी विश्वनाथांनी दिल्ली करारात मोगलांकडून दख्खनची चौथाई सरदेशमुखी मिळवली. त्यात तत्कालीन नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागाचाही समावेश होता.\nबागलाण गलना भागात दाभाड्यांची पकड होती. इ.स.१७३१ च्या काळात पहिल्या बाजीरावचे नाशिक, पेठ, या भागांवर वर्चस्व होत���.[५][६]\nमराठा कालखंड पुढील प्रमाणे:- इ.स.१७४७पर्यंत म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता.\nइ.स.१७४७नंतर नाशिकवर मराठ्यांचा पूर्ण अंमल झाला.\nसरदार नारोशंकर राजे बहादर ह्यांनी रामेश्वर मंदिर बांधून नारोशंकराची घंटा बांधली.\n१७३८ साली कपालेश्वर मंदिर बांधले.\nसरदार चंद्रचूड यांनी १७५६मध्ये सुंदरनारायण मंदिर बांधले.\nकाळाराम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम १७९० साली सरदार आडेकरांनी पूर्ण केले.\n१७४८ मध्ये निजाम-उल-मुक्त आसफ जहा वारल्यानंतर त्यांचा मुलगा नासीर युंग सत्तेवर आला.\nव बाजीराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब पेशवे पदावर विराजमान झाले.\nतरीही निजाम व मराठ्यांचे वाद होताच. इ.स.१७५१ मध्ये नसीर यांगचा खून झाल्यावर निजामाचा तिसरा पुत्र गादीवर आला. त्याने फ्रेंचांच्या मदतीने औरंगबादवरून मराठ्यांवर चाल केली.\nपरंतु मराठ्यांनी त्याला इ.स.१७५२ च्या शांतता करारान्वये परतून लावले. ह्या करारानुसार गोदावरी व तापी नदीमधील खानदेशचा पूर्ण भाग मराठ्यांचा सत्तेत आला.\nपहिल्या निजामाच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी १७५१ मध्ये नासिक हे नाव पुन्हा सुरू केले.\nइ.स.१७६०-६१ मधील सलाबात जंगच्या पराभवानंतर नासिक हे पेशवाईतील प्रमुख ठिकाण बनले.\nइ.स.१७६१ नानासाहेबाच्या मृत्यूनंतर माधवराव पेशवे पदावर आले. .\nइ.स.१७६३ विनायकरावाने पेशवे प्रदेशातील नाशिक, जुन्नर, संगमनेर शहरांची लयलूट केली.\nयानंतर पेशव्यांनी बालाजी सखाराम यांना बागलांचा सरसुभेदार नेमले.\nइ.स.१८१८ पर्यंत हा भाग पेशव्यांचा हाती होता. पण १८१८ मध्ये थोमस हिस्लॉपच्या ब्रिटिश सैन्याने कोपरगाव घेतले. चांदवडच्या उत्तरेकडील भाग जिंकला. ७ मार्च १८१८ खानदेशातील थाळनेर, चांदवड किल्ला जिंकून १८१८ मार्च अखेर होळकरांच्या नाशिकवर पूर्ण ताबा मिळवला.[५][७]\nब्रिटिश कालखंड पुढील प्रमाणे:- ब्रिटिशांनी मध्ये मराठ्यांच्या राज्य मिळवले.\n१८५७ मध्ये नाशिक महत्तवाचे ठिकाण बनले. ब्रिटिश सरकारविरोधात दक्षिण सरकारविरोधात दक्षिण नाशिकच्या व उत्तर अहमदनगरच्याभिल्लांनी भाग घेतला. ते जवळ जवळ ७ हजार लोक होते. यात मागोजी नाईक हा महत्त्वाचा होता. त्याने सर्व भिल्लांना एकत्र केले होते.\nह्याने नाशिकमधील बंडाचे जनकत्व घेतले. भिल्लांच्या मदतीने ब्रिटिशा��िरुद्ध बंडाचा झेंडा फडकवला .\nआपल्या पन्नास टोळ्यांना त्याने आपल्या बंडात समावेश करून घेतले. त्याच्या बंदोबस्तासाठी लेफ्टनंट हेनरी, टी.थॅचर, एल.टेलर हे अधिकारी आले. हल्ल्यापूर्वी संगमनेर व सिन्नरच्या मामलेदारांनी मागोजीला शरण येण्याचा प्रस्ताव ठेवला. व त्याने तो ठुकरावला. १८५७ साली बंडातील लोक नाशिक जिल्ह्यातल्या २४ गावांत छोट्या जहागिरीत शिरले. यावेळी ब्रिटिशधार्जिणे राजे भगवंतराव व त्याच्या माणसांस फासावर लटकावले. भोगोजी नाईक हे आणखी एक बंडखोर नेते होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कॅखप्टन नटरलरने वर्षभर प्रयत्‍न केले. पण जमले नाही. भोगोजी नाईक हे ब्रिटिशांशी सिन्नर, येवला या भागांत लढले. भोगोजी नाईकचा पराभव करून त्यास मारण्यास सटर ह्या इंग्रज सेनानीला यश मिळाले. त्यानंतर १८६० पर्यंत शांतता होती. इ.स.१८६० मध्ये नाशिकला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला.\nइ.स.१८६१ मध्ये ॲंग्लो व्हर्नॅक्युलर स्कूलची स्थापना झाली.\nइ.स.१८६४ मध्ये नाशिकला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला.\nइ.स.१८६४ मध्ये नाशिकला नाशिक वृत्त नावाचे वर्तमानपत्र चालू झाले.\nइ.स.१८७७ मध्ये गोपाळ हरी देशमुख यांचे नाशिकमध्ये आगमन झाले.\nइ.स.१८७७ मध्ये नाशिकच्या सार्वजनिक जीवनात न्यायमूर्ती रानडे यांचे आगमन\nइ.स.१८९९ मध्ये सावरकरांनी गुप्तपणे नाशकात राष्ट्रभक्त समूह नावाची समाजाची स्थापना झाली.\nमित्रमेळा नावाची संघटना नाशिकचे नाव झळकावू लागली.\n१. वीर सावरकर इंग्लंडला गेले.त्यांनी मित्रमेळाचा कारभार तेथून सांभाळला.\n२. टिळकांनी ३१ मे १९०७ साली सरकारच्या रिस्ते सर्क्युलरला विरोध करण्यासाठी नाशकात सभा घेतली.\n३. मित्रमेळात औरंगाबादच्या अनंत कान्हेरेचा समावेश झाला.\n४. २१ डिसेंबर १९०९ रोजी जुलमी जिल्हाधिकारी जॅक्सनला गोळ्या घातल्या.\n५. जॅक्सन खून प्रकरणात कृष्ण गोपाळ कर्वे, नारायण जोशी, गणेश जोशी यांची चौकशी झाली.\n६. २९ मार्च १९१० रोजी कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांना फाशी देण्यात आली. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान फार मोठे होते..\n७. सावरकरांना तुरुंगात डांबण्यात आले.\n८. २५ फेब्रुवारी १९६६ साली ८३ व्या भारताच्या या महापुत्राने योगसमाधी घेतली.\n९. बाबासाहेब अंबेडकरांचे नाशिक मधील योगदान महत्त्वाचे होते.\n१०. बाबासाहेब अंबेडकरांनी काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळून दिला. हा सत्याग्रह देशभर गाजला. [५][८]\n[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात] इ.स. १९०९ साली [अनंत कान्हेरे| अनंत कान्हेर्‍यांनी] नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा वध इथल्याच विजयानंद रंगमंदिरात केला होता.\nअभिनव भारत मंदिर तिळभांडेश्वर गल्ली येथे - इ.स.१८५७ ते इ.स.१९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत मंदिर संस्थेमार्फत इमारतीची स्थापना केली गेली किंवा आहे. येथे स्वातंत्र्य देवतेची मूर्ती आहे.तसेच येथे हुतात्मा कान्हेरे कक्ष आणि दुसर्‍या जागीर हुतात्मा कर्वे कक्ष व हुतात्मा देशपांडे कक्ष आहेत.याच इमारतीच्या आसपास ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा वध कसा करायचा याचा आराखडा ठरवला गेला होता. भीमराव रामजी आंबेडकर यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता.\nभारतीय चित्रपटाचा उगम नाशिकशी निगडित आहे.कारण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे [दादासाहेब फाळके] यांचे जन्मगांव आहे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले[त्र्यंबकेश्वर]हे नाशकापासून जवळच आहे.फाळक्यांचा पहिला स्टुडियो नाशिकमध्ये सध्या असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ होता.\nकाळा राम मंदिर - पंचवटीमधील हे प्रमुख मंदिर असून रंगराव ओढेकर यांनी इ.स .१७८० साली त्याचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचा दगड हा रामशेज डोंगरातून आणला गेला. प्रत्येक दगड उकळत्या दुधात टाकून बराच वेळ तो तसाचा ठेवला जाई. जो दगड तडकला नाही तोच दगड मंदिरासाठी वापरला गेला असे सांगतात. या मंदिरावर कलाकुसर फारशी नाही. आहे तो भव्यपणा आणि डोळ्यात भरण्यासारखा नितळपणा. मंदिराभोवती चिरेबंदी कोट असून त्याच्या आत चारही दिशांना यात्रेकरूंसाठी अग्रशाला बांधलेल्या आहेत. अगस्ती मुनींनी दाखविलेल्या वाटेवरून प्रभू रामचंद्र हे पंचवटी क्षेत्री आले. येथील निसर्गसौंदर्य त्यांना आवडल्याने त्यांनी जवळच लक्ष्मणाकरवी येथे एक सुंदर पर्णकुटी बांधली. आजचे काळाराम मंदिर ह्या प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर उभे आहे, असे सांगतात. ह्या मंदिरातील राम हा आत्माराम आहे. त्याच्या डाव्या हातात धनुष्य आणि उजवा हात हृदयावर ठेवलेला आहे. ह्याच्या केवळ क्षणमात्र दर्शनाने भाविकांच्या मनाला ��ध्यात्मिक शांती मिळते आणि त्यांचे मनोविकार शून्य होतात, अशी समजूत आहे. मंदिरासमोर सभामंडपात उभा मारुती आहे. ह्याची मुद्रा दासमारुतीची आहे. प्रभू रामचंद्रांचे चरण आणि मारुतीचे मस्तक हे सरळ रेषेत आहेत. रामनवमी उत्सवात रामदास स्वामी येथे पुराण वाचन करीत असत. रामदास स्वामींना \"रघूनायका मागणे हेचि आता\" हे पद येथेच सुचले.[९]\nसीतागुंफा - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायर्‍या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायर्‍यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खरी सीता ह्या गुहेत राहिली होती.\nनारोशंकर मंदिर - (रामेश्वर मंदिर) सरदार नारोशंकर यांनी १७४७ साली बांधले. मंदिरावर टांगलेली घंटा नारोशंकराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला फिरंग्यांकडून सर केल्यानंतर तिथून ही घंटा नारोशंकरांनी आणली व देवापुढे टांगली. ही घंटा इ.स. १७२१ साली पोर्तुगालमध्ये ओतली असल्याचा उल्लेख आहे. घंटेचा आवाज तीन कोस (१०किलोमीटर) दूरपर्यंत जातो, असे म्हणतात. १९६९ साली गोदावरी नदीला पूर आला त्यावेळी घंटेला पाणी लागले आणि मोठा घंटानाद झाला होता असे सांगतात.\nगंगामंदिर - रामकुंडाजवळचे हे मंदिर इ.स. १७०० साली गोपिकाबाई पेशवे यांनी बांधले. हे मंदिर बारा वर्षांतून एकदा म्हणजे केवळ सिंहस्थ पर्वात वर्षभर उघडे ठेवतात व इतरवेळी बंद असते.\nयाशिवाय बालाजी, मुरलीधर, गोराराम, तिळभांडेश्वर, एकमुखी दत्त, निलकंठेश्वर, विठ्ठल, तिळ्या गणपती, मोदकेश्वर आदी बरीच मंदिरे आहेत.\nनाशिकमध्ये मंदिरांखेरीज काही संत-सत्पुरुषांचे मठ व गोसावी, बैरागी यांचे आखाडेही आहेत.\nनाशिक क्षेत्रात रामनवमीचा उत्सव, गंगा-गोदावरी महोत्सव, त्रिपुरी पौर्णिमेची दीपाराधना असे बरेच उत्सव असतात.\nहिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्यावरून देव व दानव यांच्यात युद्ध झाले होते. युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळे भरतात. पहिला थेंब हरिद्��ारमधील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैन येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब नाशिक येथील गोदावरी नदीत व चौथा थेंब प्रयाग येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता. अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक आज ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून येथे कुंभमेळा भरतो.\nनाशिक शहर एक महाकुंभच्या नावाने ओळखले जाते. हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. हा कुंभ मेळा बारा वर्षांनी भरतो. कुंभ मेळा नाशिक मध्ये पंचवटी-रामकुंड येथे आणि त्र्यंबकेश्वरला कुशावर्त घाटावर भरतो. या कुंभ मेळ्यासाठी साधू, महंत, भाविक हे लाखोंच्या संख्येने गोदावरीच्या तीरी पवित्र स्नान करण्यासाठी उपस्थित असतात. २०१५ साली कुंभमेळा भरला होता. नंतरचा २०२७ साली भरेल.\nपावसाळ्या व्यतिरिक्त नाशिकचे हवामान कोरडे असते. मे २३, इ.स. १९१६ रोजी आजवरचे सर्वाधिक कमाल तापमान हे ४६.७° से. नोंदले गेले आहे. जानेवारी ७, १९४५ रोजी सर्वांत कमी किमान तापमान हे ०.६° से. नोंदले गेले आहे. सरासरी पर्जन्यमान ७०० मि.मी. आहे. शहराचे उष्णकटिबंधीय स्थान आणि उच्च उंची एकत्रितपणे उष्णकटिबंधीय ओल्या आणि कोरड्या हवामानाची तुलनेने सौम्य आवृत्ती देते.\nचांदवड तालुक्यातील हट्टी येथे असलेला हा किल्ला महाराष्ट्र मधील क्रमांक दोन मध्ये उंच किल्ला आहे. येथे जाण्यासाठी अनेक रस्ते असून तुम्ही नाशिक, चांदवड, देवळा, कळवणवरून येत असताना वेगवेगळ्या रस्त्यांनी येऊ शकतात. जर तुम्ही नाशिक वरून येत असेल तर तुम्हाला आधी वणी येथे यावे लागेल आणि तेथून पारेगाव वरून येऊन हट्टी ला यावे लागेल. जर तुम्ही पिंपळगाव बसवंत वरून किंवा त्या चांदवड वरून येत असाल तर वडाळीभोई आणि धोडंबे वरून हट्टी असे यावे लागेल. धोडंबे वरून तुम्ही कानमंडाळे आणि पुढे कुंडाने असेही किल्ल्यावर जाऊ शकता.\nनाशिकपासून जवळ असलेला नाशिक जिल्यातील तालुक्यातील गावात 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे आहे. सह्याद्री पर्वत रांग, धबधबे आणि पावसाळ्यातील हवामानच आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात.\nसप्तशृंगी मंदिर देवी महिषासुरमर्दिनी या देवीला समर्पित आहे. हे महाराष्ट्रातील चार शक्ती पीठांपैकी एक आणि भारतातील ५२ शक्ती पीठांपैकी एक आहे.हे मंदिर डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे.\nपंचवटी ह्याचे उल्लेख रामायणात केले आहे. पंचवटी शब्दशः म्हणजे \"पाच वडाचे झाडे एक बाग\". हे स्थळ गोदावरी नदीच्या पाठावर आहे . येथे तपोवन नावाची एक जागा आहे, जिथे लक्ष्मण (रामाचा लहान भाऊ) ने शुर्पणखा (रावणाची बहिण ) हिचे नाक कापले होते, असे म्हणले जाते आणि पंचवटी ह्याच ठिकाणी राम आणि सिता यांनी १४ वर्षाचा वनवास केला होता. येथे एक मोठी बाजारपेठ आहे आणि तेथे माल निर्यात केला जातो [१०]\nसीताकुंड हिंदू पवित्र जागा आहे. भाविकांना या ठिकाणी त्यांच्या इच्छा पूर्ण करेल असा विश्वास आहे. रामायणातील मते रामाने नाशिकमध्ये त्याच्या मुक्काममध्ये या नदीत स्नान केले होते.\nमुक्तिधाम मंदिर नाशिक रोड आहे. क्लिष्ट आर्किटेक्चर हे मंदिर पांढरा संगमरवरी बाहेर बांधण्यात आले. महान भारतीय धार्मिक मजकूर असणे असा , 12 ज्योतिर्लिंगांपैकी आणि हिंदू बाजूंना अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत.[११]\nते काळाराम मंदिर रामाला समर्पित आहे. हे काळाराम मंदिराचे अर्थ \"काळा रामा\" आहे. [१०]\nमहाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. ते मुंबई, पुणे शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून भारतातील वेगाने विकसत असलेल्या शहरांपैकी एक आहे {संदर्भ हवा}\nशहराच्या जवळ सातपूर-अंबड-सिन्नर-वाडीवर्‍हे-गोंदे-दिंडोरी येथे औद्योगिक वसाहती आहेत.[हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड],महिंद्र अन्ड महिंद्र,मायको, क्रॉंप्टन ग्रीव्ह्ज्,गरवारे,एबीबी,सीमेन्स, व्ही.आय.पी,ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अन्ड टुब्रो,सॅमसोनाइट,सिएट, किर्लोस्कर ऑइल इंजिन,अमेरिकन टूरिझम, यांसारख्या कंपन्यांचे उत्पादनप्रकल्प व अन्य पूरक प्रकल्प नाशिक परिसरात आहेत किंवा खूप मोठ्या प्रमाणात आहे.शहराजवळ [एकलहरा] येथे [औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|औष्णिक विद्युत केंद्र] आहे.तसेच [नाशिक रोड] येथे'इंडियन करन्सी प्रेस' हा नोटांचा छापखाना किंवा छाप कारखाना आहे, तसेच'इंडिया सिक्युरिटी प्रेस'आहेत. पासपोर्ट व स्टॅम्प छपाई नाशिक येथे होते. नाशिक हे वाईनच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे. इथे अनेकर वाईन कंपन्या आहे. त्यांत सुलावाईन,योकवाईन, विंचूरावाईन इत्यादी वाईन प्रसिद्ध आहेत.\nप्राथमिक व विशेष शिक्षण:-\nनाशिक महानगरपालिका अनेक शाळा चालवत आहे. परंतु पालकांचा कल खाजगी शाळेत घालण्याकडे जास्त असतो. नाशिक मधील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा केंद्रीय बोर्ड (पुणे बोर्ड/दिल्ली बोर्ड) या संस्थांशी मोठ्या प्रमाणात संलग्न आहेत. तसेच पुणे शालान्त परीक्षा बोर्डाचे (SSC / HSC) उपविभागीय कार्यालय नाशिक येथे आहे.\nनाशिक मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आहे आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ ही विद्यापीठे देखील आहेत.\nनाशिक मधली महत्त्वाची महाविद्यालये पुढीलप्रमाणे :-\n1. आदर्श विद्यालय आहे. 2. गुरु गोविंदसिंह स्कूल आहे. 3. पेठे विद्यालय आहे. 4. पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल आहे. 5. बिटको विद्यालय आहे. 6. भोसला मिलिटरी स्कूल आहे. 7. मराठा विद्यालय आहे. 8. रुंगठा विद्यालय आहे. 9. उन्नती विद्यालय आहे. {lticol-break}} 10. सी.डी.ओ. मेरी हायस्कूल आहे. 11. न्यू मराठा हायस्कूल आहे. 12. हरायझाॅन ॲकॅडमी आहे.\nगुरु गोविंदसिंह कॉलेज आहे.\nG.D. सावंत कॉलेज आहे.\nBYK कॉमर्स कॉलेज आहे. (भिकुसा यमासा क्षत्रिय)\nRYK सायन्स कॉलेज आहे. (रावजिसा यमासा क्षत्रिय)\nHPT आर्टस कॉलेज आहे.(हंसराज प्रागजी ठाकरसी)\nN.D.M.V.P. कॉलेज आहे. (नाशिक डिस्ट्रिक्ट मराठा विद्या प्रसारक समाज)\nKTHM कॉलेज (K.R.T.आर्ट्‌स, B.H.कॉमर्स & A.M.सायन्स कॉलेज आहे.)\nपंचवटी कॉलेज आहे. (महात्मा गांधी महाविद्यालय )\nबिटको कॉलेज आहे.( नाशिक सिटी )\nबिटको कॉलेज आहे. ( नाशिक रोड )\nभोसला मिलिटरी कॉलेज आहे.\nS.V.K.T कॉलेज आहे. (देवळाली कॅम्प -नाशिक)\nडी आय डी टी कॅम्पस, (DIDT Campus) कॉलेज रोड, फॅशन डिझाईन कॉलेज आहे.\nठळक मजकूर===अभियांत्रिकी महाविद्यालये आहे.===\nतिरप्या मुद्राक्षरातील मजकूरh.edu.in/ K.K.वाघ इंजिनियरिंग कॉलेज आहे. (कर्मवीर काकासाहेब वाघ)]\nशताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग आहे.\nG.N. सपकाळ इंजिनियरिंग कॉलेज आहे. (गंभीरराव नातुबा सपकाळ)\nMET इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग आहे.(मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट)\nN.D.M.V.P. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आहे. (नाशिक डिस्ट्रिक्ट मराठा विद्या प्रसारक समाज)\nK.V.N. NAIK कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आहे. (क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक)\nडॉ .वसंत पवार मेडिकल कॉलेज\nमोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज\nमहात्मा गांधी विद्या मंदिर डेंटल कॉलेज व हॉस्पिटल (पंचवटी कॉलेज)\nआशियान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मॅनेजमेंट ( पाथर्डी फाट्याजवळ )\nधार्मिक स्थळे पुढीलप्रमाणे :-[संपादन]\nthumb1. रामा���े काळ्या पाषाणात बनवलेले प्राचीन मंदिर\nसोमेश्वर येथील प्रसिद्ध धबधबा\n22. गोदावरी नदीवरील प्रसिद्ध राम कुंड\nनाशिक रोड येथील प्रसिद्ध मुक्तिधाम\n3. अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर आहे.\n4. अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या इमारतीची स्थापना केली आहे.\n5. आगर टाकळी, समर्थ रामदासांनी स्थापलेला मारूती आहे.; समर्थांचे १२ वर्षे वास्तव्य\n6. इच्छामणी गणपती मंदिर आहे. (उपनगर )\n7. एकमुखी दत्तमंदिर. गंगाघाट, पंचवटी आहे.\n8. कपालेश्वर मंदिर आहे. - नंदी नसलेले शिवमंदिर. (गंगाघाट, पंचवटी येथे)\n9. कळसूबाई शिखर हे देवीचे स्थान व महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, ५२ कि. मी. अंतरावर आहे.\n10. कालिका मंदिर आहे., नाशिकचे ग्रामदैवत आहे.\n11. काळाराम मंदिर आहे.- काळ्या पाषाणात बनवलेले रामाचे प्राचीन मंदिर आहे.\n12. खंडोबाची टेकडी हे नाशिकपासून जवळच देवळाली कॅंपपाशी आहे.\n13. गंगाघाट आहे. पंचवटी आहे.\n14. चामर लेणी सुमारे १२०० वर्ष जुनीं लेणी आहेत.\n15. त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे स्थळ नाशिकपासून २७ कि. मी. अंतरावर आहे.\n16. नवश्या गणपती मंदिर आहे.\n17. नाशिकपासून जवळच त्र्यंबकेश्वराजवळ नाणी संशोधन केंद्र आहे.\n18. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य आहे.\n19. नारोशंकर यांची घंटा : ही घंटा पेशवेकालीन आहे, व महानगरपालिकेचे बोधचिन्ह आहे. (गंगाघाट, पंचवटी येथे)\n20 निवृत्तीनाथ महाराजची समाधी : ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांची समाधी आहे. हे स्थळ त्र्यंबकेश्वरच्या जवळ आहे.\n21. पांडवलेणी - सुमारे १२०० वर्षांची जुनी लेणी नाशिक शहरात आहेत.\n22. फाळके स्मारक - दादासाहेब फाळके यांचे स्मारक पांडवलेण्यांजवळ आहे.\n23. बाल येशू चर्च आहे.\n24. भक्तिधाम आहे.(पेठ नाका)\n25. मुक्तिधाम आहे.(नाशिक रोड)\n26. रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ चांदीचा गणपती आहे.\n27. राम कुंड - गोदावरी नदीतील एक कुंड, कुंभमेळ्याच्या पर्वात येथे एक स्नान केल्याने पापे नाहीशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.\n28. रामशेज किल्ला आहे.\n29. विल्होळी जैन मंदिर आहे.\n30. वेद मंदिर - वेद अध्यापन व आधुनिक वास्तुशिल्प कलेचा नमुना आहे.\n31. सप्तशृंगीदेवी साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ. हे स्थळ नाशिकपासून ५२ कि.मी. अंतरावर आहे.\n32. सातपूरनजीक चुंचाळे गावात प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे.\n33. सिन्नर येथे गारगोटी नावाचे स्फटिकांचे प्रदर्शन आहे.\n34. सीता गुंफा - राम, सीता यांची वनवासातील वास्तव्याची जागा आहे.\n35. सीता गुंफा - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायर्‍या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायर्‍यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खरी सीता ह्या गुहेत राहिली होती.\n36. गंगापुर धरण-नाशिकपासुन जवळच गोदावरी नदीवर मातीचे धरण असुन संपूर्ण नाशिक शहराला पिण्याचे व शेतीसाठी पाणी पुरवठा होतो.\n37. सोमेश्वरचा धबधबा गंगापूर गावाच्या जवळ आहे असेच धबधब्यालगतच तिरुपतीसारखेच एक बालाजी मंदिर आहे.\n38. सोमेश्वर येथे प्रसिद्ध प्राचीन शिवमंदिर आहे.\nमहाकवी कालिदास कलामंदिर आहे.\nदादासाहेब गायकवाड सभागृह आहे.\nपलुस्कर सभागृह आहे. (पंचवटी)\nपरशुराम सायखेडकर नाट्यगृह आहे.\nअनुराधा आहे. (नाशिक रोड)\nअशोक आहे. (मालेगाव स्टॅंड, पंचवटी)\nचित्रमंदिर आहे. (मेन रोड)\nदिव्य बिग सिनेमा आहे. (त्रिमूर्ती चौक)\nफेम सिनेमा आहे. (पुणे-नाशिक रोड)\nमधुकर चित्रपटगृह आहे. (नाशिक)\nमहालक्ष्मी आहे. (दिंडोरी रोड)\nसर्कल विकास आहे. (अशोकस्तंभ)\nसिनेमॅक्स आहे. (कॉलेज रोड)\nसिनेमॅक्स - रेजिमेंटल आहे. (नाशिक रोड)\nसिनेमॅक्स आहे. (सिटी सेंटर मॉल)\nहेमलता आहे. (रविवार पेठ)\nसध्या नाशिकमध्ये ४ आकाशवाणी केंद्रे आहेत.\nऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी १०१.४ एफ्.एम्. आहे\nरेडिओ मिरची ९८.३ एफ्. एम्. आहे\nरेड एफ्‌,एम्‌. (रेडिओ) ९३.५ एफ्. एम्. आहे\nरेडिओ विश्वास ९०.८ एफ्. एम्. आहे\nविष्णू दिगंबर पळुसकर ह्या युगपुरुषाचा अवतार शास्त्रीय संगीतासाठी खूप मौल्यवान ठरला.\"गांधर्व महाविद्यालयाची\" १९०१ साली \"लाहोर\" येथे झालेली स्थापना त्यांच्या तपश्चर्येचे फळ होय.[१२] विष्णू दिगंबर पलुसकर हे निःसीम राम भक्त होते. \"गंधर्व महाविद्यालयाची\" स्थापना करून त्यानी रामाच्या चरणी, थेट नाशिक येथे आपली कर्मभूमी निवडली. १९२१ साली त्यांनी काळा राम मंदिरासमोर पंचवटी \"श्री रामनाम आधारश्रम\" म्हणून स्���ापन केलेली वास्तू आजही अस्तित्‍वात आहे [१३].विष्णू दिगंबर पळुसकर ह्यांना जरी बालपणी अंधत्व येऊनही संगीताला \"संगीत प्रेस\" च्या नावाने डोळे दिले.[१३] पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांचे निधन ऑगस्ट १९३१ मध्ये झाले. त्यानंतर त्यांचा सांगीतिक वारसा आणि सर्वार्थाने सांभाळला तो त्यांचे पुत्र व पंडित दत्तात्रय विष्णु पळुसकर यांनी.\nमातोश्री गंगाबाई पलुसकर :\nगंगाबाईंचे कार्य समजोद्धारक सावित्रीबाई फुलेंच्या तोडीचे होते. सावित्रीबाईंनी स्त्रियांत शैक्षणिक साक्षरता आणली, तर गंगाबाईंनी संगीत साक्षरता रुजवली. स्त्रीला अत्यंत हीन दर्जाच्या वागणुकीच्या त्या जमान्यात असे दिव्य करणे साधी गोष्ट नव्हती. नाशिकच्या बोहरपट्टीतून जातांना डावीकडे पाहिल्या मजल्यावर आपल्याला एक बोर्ड दिसतो.\"गांधर्व महाविद्यालय\" त्यावर पुढे लिहिलेले आहे की \"येथे कुलीन स्त्रियांना व मुलींना गायन-वादनाचे शिक्षण दिले जाईल\". याची स्थापना १९३१ सालच्या ललित पंचमीस झाली. १९३१ ते १९८२ पर्यंत सतत ५० वर्ष बाईंनी संगीत शिक्षणाची गंगा नाशिकमध्ये प्रवाहित ठेवली. संगीत सावित्री म्हणून त्यांचा उल्लेख अशाकरिता आवर्जून करावासा वाटतो की संगीत क्षेत्रात महिला वर्गने आज जी प्ररागती साधली आहे त्याचे पाहिले श्रेय मातोश्रींनाच जाते.[१४]\nपं. डी.व्ही. पलुसकरांनंतर (दत्तात्रेय विष्णु पलुसकर) नाशिकमध्ये संगीताची परंपरा चालवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पंडित गोविंदराव पलुसकर होय. शब्द कळायच्या त्या वयात पंडितजींना तालाची समाज होती. अगदी लहानपणपासूनच त्यांच्या कानावर संगीतचे शुद्ध संस्कार होऊ लागले. ज्या पलुस्करांच्या संगीत कस्तुरीचा सुगंध लुटण्यासाठी अवघे संगीत जग आसुसलेले असे, त्या पलुसकर कस्तुरीचा मदहोष करणारा सुगंध पंडितजींना क्षणोक्षणी मनमुरद उपभोगता येऊ लागला, तो त्यांचे या काका पं .डी.व्ही पलुसकर यांच्यामुळे. बालाजी संस्थानच्या स्पर्धेत गोविंदरावांना प्रथम बक्षिस मिळाले [१५]\nपलुसकर परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून पं. गोविंदरावांकडे बघितले जाते. विशेषत: महराष्ट्राबाहेरही पलुसकर परंपरेची ओळख करून देण्याचे अत्यंत महत्त्वाचे असे कार्य त्यांनी केले आहे. सुमारे ३५ वर्षे त्यांनी केवळ महराष्ट्राबाहेर संगीत अध्यापनाचे कार्यच केले नाही, तर आदर्श शि��्षक म्हणून बहुमानही मिळविला. [१६]\nआकाशवाणी औरंगाबाद, जळगाव, कटक, जयपूर, लखनौ, पिलानी ह्या केंद्रांवरून गोविंदराव शास्त्रीय गायन करीत. संगीत विशारद नंतर त्यांनी १९५७ साली संगीत अलंकर केले. दरम्यान कटकला असतानाच त्यांच्या \"मैफलीचे संगीत\" या प्रबंधाला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाने मान्यता देऊन त्यांना 'डॉक्टरेट' (संगीतचार्य) बहाल केली. .त्यानंतर १९८९ पासून नाशिकला तावून-सुलाखून निघालेले हे रत्‍न पुन्हा लाभले आणि पुन्हा एका पलुसकरांच्या स्वरमाधुर्याची कस्तुरी रसिकांना बेहोष करणारा आनंद देऊ लागली. मुळातच शोधक वृत्ती अंगी असल्याने संगीताच्या प्रत्येक वळणावर त्यांनी मधुकरवृत्तीने बरेच काही मिळवले. उत्तर प्रदेशातील लोकसंगीताचे संस्कारही त्यांनी ठुमरी, होरी, कजरी या गीत प्रकारांसाठी नजाकतीने हेरले.[१५] संगीत साक्षरतेचे आद्य महर्षी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर अशा घरंदाज परंपरेचे पाईक म्हणून गोविंदरावांनी फार मोठे कार्य केले. पंडित विष्णू दिगंबर पळुसकर, पंडित चिंतामणराव पळुसकर (पंडित गोविंदरावांचे वडील), .गंगाबाई पळुसकर (मातोश्री), पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर व पंडित गोविंदराव पलु्सकर अशी ही परंपरेची सुवर्ण मालिका आहे.[१६]\n\"महामहोपाध्याय\" हा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा सर्वोच्च पदवीचा सन्मान आहे. अभिजात संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपले आयुष्य समर्पित करणार्‍या विद्वान व बहु आयामी गायक, शिक्षक आणि कलावंत यांना अखिल भारतीय पातळीवर हा बहुमान तीन वर्षातून एकदा दिला जातो. या आधी पंडित भीमसेन जोशी, गंगूबाई हनगळ, हिराबाई बडोदेकर ,पंडित वि. रा. आठवले आदी विद्वज्जनांना हा बहुमान मिळाला आहे.२००८ चे ह्या पुरस्काराचे मानकरी नाशिकचे पंडित गोविंदराव पलुसकर यांच्या मागे पंडित विष्णू दिगंबर पळुसकर यांची परंपरा तर आहेच; पण संगीत शिक्षणाच्या अखिल भारतीय प्रणालीमध्ये त्यांनी आयुष्यभर जे योगदान दिले ते संगीताच्या प्रचार आणि प्रसाराचा घनिष्ट प्रवास अधोरेखित करणारे आहे.[१७]\nनृत्याकलेचाही नाशिकमध्ये विकास होत गेला. नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात नृत्यक्षेत्रात प्रथम पंडित हैदर शेख (कथक) यांचा उल्लेख आढळतो. त्यानंतर सौ. रेखा नाडगौडा (कथक), सौ. संजीवनी कुलकर्णी (कथक), सौ. विद्या देशपांडे (कथक), सौ. माला रॉबिन्स( भरतनाट्यम). इत्यादी अनेकांनी नृत्यकला विकसित व्हावी म्हणून वर्ग सुरू केले.[१८]\nमेन रोड,शालीमार व शिवाजी रोड हा जुन्या शहराचा मुख्य बाजार आहे.\nकॉलेज रोड हा नव्या शहराचा बाजार होत आहे.\nनाशिक जिल्ह्यातील येवला येथील पैठणी प्रसिद्ध आहे.\nचांदीच्या दागिन्यांसाठीही शहर प्रसिद्ध आहे\nनाशिक शहरातील सिटी सेंटर मॉल उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा मॉल म्हणून प्रसिद्ध आहे.\nहेसुद्धा पाहा: नाशिकचे सार्वजनिक परिवहन\nऑटोरिक्षा, शहर परिवहन महामंडळाच्या बस आहे.\nराज्य परिवहन महामंडळाच्या बस आहे.\nलोहमार्गाने मुंबई, नागपूर, कोलकाता आणि दिल्ली या ठिकाणांसाठी दररोज गाड्या आहेत. नाशिक रोड हे कल्याण ते मनमाड या लोहमार्गावर येणारे स्थानक आहे. त्यामुळे मुंबईकडून यामार्गाने उत्तरेकडे जाणार्‍या रेल्वे गाड्या नाशिक रोड या स्थानक हून जातात.\n२००८ पासून सुरू झालेल्या 'पुणे-मनमाड एक्स्प्रेस' (क्र.११०२५-११०२६) या गाडीमुळे नाशिक शहर एक्स्प्रेसद्वारे पुणे शहराशी जोडले आहे. तसेच 'पुणे-नाशिक' या प्रस्तावित लोहमार्गाला रेल्वे विभागाने अनुमती दिली असून, या मार्गाचे सर्वेक्षण प्रगतीपथावर आहे.\nमध्यवर्ती बस स्थानक (सी.बी.एस.) : शहरातील प्रमुख विभाग तसेच शहराजवळील गावे येथे जाणा-या 'सिटी बस' येथून सुटतात.\nमहामार्ग बस स्थानक: मुंबई, शिर्डी व अहमदनगरच्या दिशेने जाणार्‍या अनेक बसेस या स्थानकावरून सुटतात.\nनवीन मध्यवर्ती बस स्थानक / ठक्कर बाजार बस स्थानक / नवीन सी.बी.एस. : हे नाशिक शहरातील मध्यवर्ती आणि मुख्य बसस्थानक आहे. येथून 'पुणे-जळगाव-सांगली-कोल्हापूर व महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरे' तसेच गुजरातमधील 'सुरत-बडोदा-अहमदाबाद' या ठिकाणी जाण्यास थेट बससेवा उपलब्ध आहे. विशेषतः 'नाशिक-पुणे' मार्गावर दर ३० मिनिटांनी निम‌आराम बस व पुष्कळ सामान्य बसेस उपलब्ध आहेत.\nनाशिक रोड बस स्थानक : हे बस स्थानक 'नाशिक रोड' रेल्वे स्थानकाशेजारी आहे. येथून नाशिक शहरातील प्रमुख उपनगरांकडे जाणार्‍या 'सिटी बस' एस.टी. महामंडळाकडून सोडल्या जातात, (उदा.- पंचवटी, अंबड, सी.बी.एस., द्वारका इत्यादी) याव्यतिरिक्त 'शिर्डी-पुण्याकडे' जाणार्‍या काही बसेस येथे थांबतात. रेल्वे स्थानकालगत असल्यामुळे, रेल्वेने नाशिकला येणारे प्रवासी येथून नाशिक शहरात जाऊ शकतात.\nमेळा बस स्थानक आहे.\nनाशिक मधील ओझर येथे नाश���क विमानतळ असून तेथून तेथून कारगो सेवा ही उपलब्ध आहे\nनाशिकच्या मध्यवर्ती भागात गांधीनगर विमानतळ आहे.\nसध्या ते बंद आहे.\nनाशिकपासून २० कि.मी. अंतरावर ओझरला H.A.L.चा विमानतळ आहे.\nनाशिकमध्ये आणि नाशिकजवळ अनेक लक्षणीय ठिकाणे मोठ्या प्रमाणात आहेत. गारगोटी संग्रहालय हे नाशिकपासून 32 किमी (२० मैल) सिन्नर येथे स्थित आहे खूप सुंदर आहे. तेथे स्फटिकांचा (सूक्ष्म सच्छिद्र स्फटिकासारखे पदार्थ ) संग्रह देखील आहे. नाणी संग्रहालयाची स्थापना १९८० मध्ये केली गेली आहे.या संग्रहालयात भारतीय चलन प्रणालीशी निगडीत बाबींचा संग्रह आहे. नाशिकपासून सुमारे ३० किमी (१९ मैल) दुगरवाडी धबधबा आहे. नाशिक हे एक पवित्र शहर मानले जाते. नाशिकमध्ये १२ वर्षांनी कुंभमेळा होतो. श्री काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, सप्तश्रुंगी गड,गोन्डेश्वर मंदिर, श्री सुंदर नारायण मंदिर, मुक्तीधाम , भक्ती धाम, श्री कपालेश्वर महादेव मंदिर , श्री लक्ष्मी नारायण मंदिर, श्री सोमेश्वर मंदिर, श्री वेद मंदिर आणि दुतोंड्या मारुती मंदिर ही काही पवित्र मंदिरे आहेत. तोफखाना विभाग केंद्र, नांदूर मध्यमेश्वर, धम्मगिरी, सापुतारा, भंडारदरा, कळसूबाई शिखर, चांभार लेणी, रामकुंड, सीता गुंफा , पांडवलेणी, गोदावरी घाट, दादासाहेब फाळके स्मारक, वीर सावरकर स्मारक, दूधसागर धबधबा, येशू देवस्थान, योग विद्या धाम,त्त्र्यंबकेश्वर, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, अंजनेरी, दिंडोरी, रीन व्हॅली रिसॉर्ट आणि शुभम वॉटर पार्क जागतिक श्री स्वामी समर्थ केंद्र ही अजून काही प्रेक्षणीय स्थळे आहेत. नाशिक \"भारतातील वाइन कॅपिटल\" म्हणून ओळखले जाते. सुला वाईन, सोमा वाईन ह्या काही वाईनरी आहेत .\nकुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर\nदत्तात्रेय विष्णू पळुसकर आहे. (गायक)\nकवी गोविंद - स्वातंत्र्य शाहीर आहे.(दरेकर)\nवामनदादा कर्डक ( लोककवी)\nदादासाहेब फाळके चित्रपट क्षेत्रात योगदान आहे.\nललिता पवार चित्रपट क्षेत्रात योगदान आहे.\nवसंत शंकर कानिटकर चित्रपट क्षेत्रात योगदान आहे.\nसायली भगत चित्रपट क्षेत्रात योगदान आहे.\nचिन्मय उदगिरकर चित्रपट क्षेत्रात योगदान आहे.\nअभिजीत खांडकेकर चित्रपट क्षेत्रात योगदान आहे.\nअनीता दाते चित्रपट क्षेत्रात योगदान आहे.\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर\nअनंत कान्हेरे स्वातंत्र्यसैनिक आहे.\nतात्या ��ोपे स्वातंत्र्यसैनिक आहे.\nमाधवराव लिमये स्वातंत्र्यसैनिक आहे.\nदिगंबर खोडदे स्वातंत्र्यसैनिक आहे.\n[कृष्णाजी गोपाळ कर्वे] स्वातंत्र्यसैनिक आहे.\nदादासाहेब गायकवाड स्वातंत्र्यसैनिक आहे.\nगोविंद हरी देशपांडे स्वातंत्र्यसैनिक आहे.\nकविता राऊत आहे. (भारतीय ॲथलीट)\nअभिषेक राऊत आहे. (भारतीय क्रिकेट खेळाडू)\nअंजना ठमके आहे. (भारतीय ॲथलीट)\nसुनील खांडबहाले आहे. (भारतीय राजभाषा डिजिटल शब्दकोशकार)[२०][संपादन]\nदत्तात्रय रामचंद्र कार्पेकर आहे.[संपादन]\nपरिणीता दांडेकर (असोशिएट कोऑर्डीनेटर-'साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर ॲंड पीपल.’)\nगावकरी वृत्तपत्र, देशदूत वृत्तपत्र, दिव्य मराठी वृत्तपत्र, पुढारी वृत्तपत्र, सकाळ वृत्तपत्र (वृत्तपत्र), लोकमत वृत्तपत्र, महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र, लोकसत्ता वृत्तपत्र, दैनिक भास्कर वृत्तपत्र, नवभारत टाइम्स वृत्तपत्र, इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र, द टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्र, द इकॉनॉमिक टाइम्स वृत्तपत्र, अशी विविध वर्तमानपत्रे नाशिकमध्ये मिळतात. गावकरी हे खास नाशिकमध्ये जन्माला आलेले वृत्तपत्र आहे.\nसध्या नाशिकमधून चार एफ.एम. नभोवाणी केंद्रांचे प्रसारण होते आहे. रेडियो मिर्ची ९८.३ मेगाहर्ट्‌झ, रेड एफएम ९३.५, आकाशवाणी १०१.४, रेडिओ विश्वास ९०.८ मेगाहर्ट्‌झ. इ.\nअध्यात्माचा अमरकोश नाशिक (अनंत मोहिते)\n^ ३)सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख -वा.वि.मिराशी\n^ २) नाशिक त्र्यंबक (ऐतिहासिक आणि सांस्कृतिक यथार्थ दर्शन ) पान न. २६, २७, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ३७, ३९, ४०, ४२,\n↑ a b c नाशिक त्र्यंबक (ऐतिहाहासिक आणि सांस्कृतिक यथार्थ दर्शन ) पान न. २६, २७, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ३७, ३९, ४०, ४२,\n^ भारतीय संस्कृति कोश खंड 5\n↑ a b (लोकमत-रसिका ७/९/२०००)\n^ (स्त्री जीवा विषयक स्थियंतर/प्रकाशक-भारतीय इतिहास संकलन समिती, नाशिक) व स्मरणिका-श्रुतिउगमापासून कलावैभवाकडे\n↑ a b (लोकमत २८/७/९९)\n↑ a b (लोकमत २१/२/२००२)\n^ नाशिक- मंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडे - डॉ. सरल धारणकर\n^ \"डिक्शनरीमॅन\"दै. महाराष्ट्र टाइम्स\n\"नासिक गॅझेटियर: नाशकाचा इतिहास\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\nनाशिक हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nकोकण �� औरंगाबाद • अमरावती • नागपूर • नाशिक • पुणे\nइतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन\nनागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्‍नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर• पालघर\nअहमदनगर • अमरावती• औरंगाबाद • इचलकरंजी • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • सोलापूर • धुळे • जळगाव • सांगली • कराड • सातारा• मिरज\nयशवंतराव चव्हाण · मारोतराव कन्नमवार · वसंतराव नाईक · शंकरराव चव्हाण · वसंतरावदादा पाटील · शरद पवार · अब्दुल रहमान अंतुले · बाबासाहेब भोसले · शिवाजीराव निलंगेकर · सुधाकर नाईक · मनोहर जोशी · नारायण राणे · विलासराव देशमुख · सुशीलकुमार शिंदे · अशोक चव्हाण · पृथ्वीराज चव्हाण · देवेंद्र फडणवीस · उद्धव ठाकरे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमहाराष्ट्रातील नदीकाठावरील गावे व शहरे\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ सप्टेंबर २०२१ रोजी ०७:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/ganesh-deore/", "date_download": "2021-09-22T17:40:52Z", "digest": "sha1:2CCSOPD5GYS5NW6ECJPP45OYF6OQ7XEP", "length": 5368, "nlines": 72, "source_domain": "udyojak.org", "title": "गणेश देवरे - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nउद्योजकाचे नाव : गणेश देवरे\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nतुमचीही नोंद ‘महाराष्ट्र उद्योजक सूची’मध्ये करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post प्राकृत शेतीच्या प्रसारासाठी गांडूळखतांचा व्यवसाय करणारे रवींद्र वालावलकर\nNext Post विक्रांत घोरपडे\nनांदेडच्या ‘नंदीग्राम ऍग्रो’चे हळद उत्पादक नरेंद्र चव्हाण\nby स्मार्ट उद्योजक\t August 28, 2021\nव्यावसायिकांना नवीन आणि दीर्घकालीन व्यवसायासाठी मोफत ट्रेनिंग देणारा सुजीत\nby स्मार्ट उद्योजक\t August 12, 2021\nसंगणकपूर्व युग ते संगणक युग यांची सांगड घालणारा ग्राफिक डिझायनर\nby स्मार्ट उद्योजक\t August 4, 2021\nसायबर सिक्युरिटी क्षेत्रात उत्तम व्यवसायसंधी\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nby स्मार्ट उद्योजक\t May 8, 2020\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/39806", "date_download": "2021-09-22T17:58:56Z", "digest": "sha1:JTEIMEYWXSZIRFN5PIKXQDDUQA4ONDNF", "length": 4646, "nlines": 46, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "इतिहास बदलणारी भारतीय युद्ध | भारत-चीन युद्ध १९६२| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nचीनकडून भारतीय सीमा प्रांतावर आक्रमण. काही दिवस चाललेल्या युद्धानंतर एकपक्षीय युद्धविरामाची घोषणा. भारताला आपल्या सीमेतील ३८००० वर्ग किमी क्षेत्रावर पाणी सोडावे लागले.\nचीनी नेता माओत्से तुंग ने ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’ आंदोलन अयशस्वी झाल्यानंतर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षावर पुन्हा आपले नियंत्रण आणण्यासाठी १९६२ मध्ये भार���ाशी युद्ध छेडले. तर एका रिपोर्टमध्ये असा खुलासा आहे की चीनविरुद्ध भारत युद्धात पराभूत होण्यासाठी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुच सर्वस्वी जबाबदार आहेत.\nउल्लेखनीय गोष्ट अशी की भारताच्या त्या ३८००० वर्ग किमी भागावर आजही चीनचा कब्जा आहे. हैंडरसन ब्रूक्सच्या एका रिपोर्टच्या मदतीने पत्रकार नैविल मैक्सवेल ने दावा केला आहे की ६२ च्या या युद्धात झालेल्या भारताच्या पराभवाला फक्त आणि फक्त तत्कालीन पंतप्रधान नेहरुच कारणीभूत आहेत. नैविल त्यावेळी नवी दिल्ली इथे टाईम्स ऑफ लंडन साठी काम करत होते. १९६२ च्या युद्धानंतर भारत सरकारसाठी लेफ्टनंट जनरल हेंडरसल ब्रूक्स आणि ब्रिगेडियर पीएस भगत यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास केला होता आणि त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नेहरूंना पराभवाला कारणीभूत ठरवले होते.\nइतिहास बदलणारी भारतीय युद्ध\nसम्राट अशोक - कलिंग युद्ध (इ.स.पू.२६१)\nफारसी आणि युनानींचे आक्रमण\nसिकंदर आणि पोरस युद्ध (326 ई.स.पू.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya-nagar/wait-till-diwali-your-government-coming-82706", "date_download": "2021-09-22T17:11:37Z", "digest": "sha1:PTGAZR45AD2YPTRYTMDDKBMHXKDV6XBA", "length": 6398, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "दिवाळीपर्यंत थांबा, आपलंच सरकार येणार आहे", "raw_content": "\nदिवाळीपर्यंत थांबा, आपलंच सरकार येणार आहे\nखासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, थोडं थांबा. दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार आहे.\nअहमदनगर ः कर्जत नगरपंचायतची निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नुकतेच कर्जतमध्ये येऊन गेले. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकारी व नगरसेवकांशी चर्चा केली होती. चंद्रकांत पाटील जाताच आमदार रोहित पवार यांनी कर्जतमधील भाजपच्या चाणक्य समजले जाणाऱ्या प्रकाश ढोकरीकरांसह चार जणांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला. त्यामुळे नगर पंचायत निवडणुकीपूर्वी भाजपला कर्जतमध्ये मोठे खिंडार पडले आहे.\nभाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील काल (ता. 31) एका लसीकरण केंद्राच्या कार्यक्रमानिमित्त कर्जत तालुक्यात आले होते. तेव्हा त्यांना भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, नगरसेवक लालासाहेब शेळके, देविदास खरात आणि नगरसेविका मंगल तोरडमल यांचे पुत्र नितीन तोरडमल यांनी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत प���णे येथे सृजन हाऊसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याबाबत खासदार डॉ. विखे पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न केले.\nयावर खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले होते की, थोडं थांबा. दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील आज पाथर्डी व शेवगाव येथील पूर परिस्थिती पाहणी दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी कर्जत मधील त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले.\nते म्हणाले, कर्जतमधील कार्यकर्ते वारंवार तक्रार करत होते. तेथे महाविकास आघाडीचे आमदार आहेत. तिथे होणारा लोकांना त्रास, लोकांना कामात टक्केवारी मागितली जात आहे. या त्रासाचा उद्रेक होऊन ते बोलत होते. म्हणून मी त्या ठिकाणी म्हणालो, की काळजी कू नका. दिवाळीपर्यंत थांबा. दिवाळीनंतर सगळी कामे होतील. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणे आमचे काम आहे. कोणाचेही सरकार यावे हे प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असते. म्हणून भाजपचा खासदार म्हणून मलाही तसेच वाटते.\nराज्यात जनतेने सत्ता आमच्याकडे दिलेली होती. हे अपघाती सरकार आहे. त्यांचा कारभार पाहता लोक एवढे हताश झाले आहेत. की, नियोजनामध्ये कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने या वाक्याचा वापर केला.\nआम्हाला विश्वास आहे, आमची अपेक्षा आहे. लवकरात लवकर आमचे सरकार येईल, असे आम्ही म्हणत आहोत. व कायम म्हणत राहणार. यात चुकीचे काहीच नाही. कारण ज्या पद्धतीने दोन वर्षांत जनतेचे हाल झाले आहेत. पूरग्रस्तांना जुन्याच पंचनाम्यांचे पैसे आलेले नाहीत, अशा परिस्थितीमध्ये जनता त्यांना उखाडून फेकेल, असा माझ्या बोलण्याचा अर्थ आहे, असे स्पष्टीकरण खासदार डॉ. विखे पाटील यांनी दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vatratika/t2303/", "date_download": "2021-09-22T17:25:54Z", "digest": "sha1:2YCBIYDO2BXGZBZKPG2W3SXEEXJRMNAZ", "length": 3816, "nlines": 101, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vatratika-हे मुकुंदराजा.....", "raw_content": "\n***** आजची वात्रटिका *****\nखरोखरच आद्य होते आहे.\nलवकरच मद्य येते आहे.\nअसे लेबलही जोडले जाईल \nतुमच्या नावाने चिअर्स करीत\nबाटलीचे सील फोडले जाइल \nवा मस्तच आहे तुमची वात्रटिका, फार आवडली..\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nगारणं घालतो थांब मगच सील फोड\nहे देवा कवीराजा.......आद्यकवी ......मद्यकवी............\nहे देवा मुकुंदराजा....... मैफिलीत आमच्या क���ून ग्लास -बाटली फोडण्याची\nभाडणं करण्याची चुकी झली\nतर आमची चुकी पदरात घालून घे महाराजा\nएकावन्न अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/39807", "date_download": "2021-09-22T17:27:46Z", "digest": "sha1:4MSANDOVZ74Z64KEOLPAJ4ED656V5GVE", "length": 4734, "nlines": 45, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "इतिहास बदलणारी भारतीय युद्ध | भारत-पाक युद्ध १९६५| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nपाकिस्तानने आपल्या सैन्यबळावर १९६५ मध्ये पुन्हा काश्मीरवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये पुन्हा एकदा ते तोंडावर आपटले. या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला. या पराभवाने हडबडून गेलेल्या पाकिस्तानने संपूर्ण देशात भारताविरुद्ध द्वेष पसरवण्याचे कार्य केले आणि पाकिस्तानची संपूर्ण राजनीतीच काश्मीरवर आधारित बनली म्हणजे सत्ता हवी असेल तर काश्मीर हस्तगत करतो असे सांगावे.\nहे युद्ध झाले तेव्हा भारताचे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचा राष्ट्रपती होता जनरल अयुब खान. भारतीय फौजांनी लाहोरला लक्ष्य करून पश्चिम पाकिस्तानवर हल्ले केले. अयुब खानने भारताविरुद्ध पूर्ण युद्धाची घोषणा केली. ३ आठवडे चाललेल्या भीषण युद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मध्यस्तीने दोन्ही देश युद्धविराम करायला तयार झाले. ताश्कंत इथे शास्त्री आणि खान यांच्यात बैठक झाली आणि त्यांनी घोषणापत्रावर सह्या केल्या. त्यानुसार दोनही नेत्यांनी द्विपक्षीय मामले शांतीपूर्ण मार्गांनी सोडवण्याचा संकल्प केला. आपापल्या सेना १९६५ च्या आधीच्या सीमेवर परत बोलावण्यासाठी दोन्ही नेते तयार झाले. या तहानंतर केवळ एका दिवसातच लाल बहादूर शास्त्री यांचा रहस्यमय मृत्यू झाला.\nइतिहास बदलणारी भारतीय युद्ध\nसम्राट अशोक - कलिंग युद्ध (इ.स.पू.२६१)\nफारसी आणि युनानींचे आक्रमण\nसिकंदर आणि पोरस युद्ध (326 ई.स.पू.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/02/blog-post_936.html", "date_download": "2021-09-22T17:35:14Z", "digest": "sha1:RGNZIMKL6FUWOC64KKTWYOP25CTTUXQA", "length": 18700, "nlines": 101, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "राज्यात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता? - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / लॉकडाऊन अपडेट / राज्यात कोरोना रुग���ण वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता\nराज्यात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता\nBhairav Diwase बुधवार, फेब्रुवारी १७, २०२१ कोरोना अपडेट, चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्हा, लॉकडाऊन अपडेट\nमुंबई:- कोरोनाविषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करतानाच कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी ) कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असेही श्री.ठाकरे म्हणाले. सार्वजनिक कार्यक्रम, सभा, विवाह समारंभ आदींमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवतानाच मास्क वापरणे बंधनकारक आहे. जे नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.\nराज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, टास्क फोर्सचे सदस्य आदी उपस्थित होते.\nजिल्ह्यांचा आढावा घेऊन मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट आल्याने नागरिकांमध्ये बेफीकीरी आली आहे त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठीच्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. लोकांमध्ये जरी शिथिलता आली असली तरी यंत्रणांमध्ये ती येऊ देऊ नका. नियमांची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.\nराज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आंदोलने, सभा, मिरवणुका यांना परवानगी देऊ नये. विवाह समारंभामध्ये उपस्थितांच्या मर्यादेचे पालन केले जाते का याची यंत्रणेकडून तपासणी झाली पाहिजे. ज्या भागात रुग्ण संख्या वाढतेय तेथे कंटनेमेंट झोन करायची तयारी ठेवावी, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.\nराज्यात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेक��र्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा प���णे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/120.html", "date_download": "2021-09-22T18:36:40Z", "digest": "sha1:TGECNMBCJYFUBMFHNNLNP7XMDLU7EYXH", "length": 5819, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "महापालिका सुरू करणार 120 ऑक्सिजन बेडचे कोविड हॉस्पिटल", "raw_content": "\nHomeमहापालिका सुरू करणार 120 ऑक्सिजन बेडचे कोविड हॉस्पिटल\nमहापालिका सुरू करणार 120 ऑक्सिजन बेडचे कोविड हॉस्पिटल\nमहापौर आयुक्तांकडून पाहणी: मिरज पॉलिटेक्निक येथे युद्धपातळीवर काम सुरू\nसांगली (प्रतिनिधी) : सांगली महापालिका क्षेत्रात वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता सांगली महापालिका प्रशासनाने तातडीने 120 ऑक्सिजन बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी या जागेची पाहणी केली. मिरज पॉलिटेक्निक येथे कोविड हॉस्पिटलचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. 21 एप्रिल पूर्वी हे हॉस्पिटल सुरू करण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाकडून गतीने काम सुरू आहे.\nमिरज तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे यापुर्वीच महापालिकेने कोव्हिड हेल्थ सेंटर सुरू केले आहे. यामध्ये 100 बेडचे हे कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू आहे. आज महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांनी कोविड केअर सेंटरची पाहणी केली.\nयाच महाविद्यालयामध्ये आता 120 ऑक्सिजन बेडचे आणि 100 आयसोलेशनचे बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू केले जाणार आहे. या हॉस्पिटलच्या तयारीचे काम महापालिकेने गतीने हाती घेतले आहे. आज महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. सदरचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच रुणांच्या सेवेसाठी सुरु करणेत येत आहे. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, मनपा आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर अध्यक्ष राहुल दादा पवार तसेच महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nलाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_245.html", "date_download": "2021-09-22T16:46:54Z", "digest": "sha1:BTNU3W3RB2KQHECVYMAMPA4OSOHWFN7B", "length": 3705, "nlines": 76, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "पेठ मध्ये कोरोनाचा शिरकाव, चिंता वाढली", "raw_content": "\nHomeपेठ मध्ये कोरोनाचा शिरकाव, चिंता वाढली\nपेठ मध्ये कोरोनाचा शिरकाव, चिंता वाढली\nपेठ (रियाज मुल्ला) : पेठ तालुका वाळवा येथे आज एकूण 3 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर पाटील यांनी दिली. पेठ मध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढू लागल्याने परिसरातून चिंतेचे वातावरण आहे.\nपेठ गावातील एक 23 वर्षीय पुरुष, अभियंता नगर येथील 28 वर्षीय महिला तर पेठेतील 65 वर्षीय वृद्ध महिलेचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे .\nरोज नवीन रुग्णांची भर पडत असून नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याची आवश्यकता आहे असे आव्हान शंकर पाटील यांनी केले आहे.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/gas-leak-from-ambernath-chemical-company-panic-among-the-citizens-27503/", "date_download": "2021-09-22T17:55:32Z", "digest": "sha1:DLLY3BANZUSBGOV3ULBW6FHJZTFXZMIB", "length": 13593, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ठाणे | अंबरनाथ केमिकल कंपनीतून गॅसगळती, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आह��� याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nठाणेअंबरनाथ केमिकल कंपनीतून गॅसगळती, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण\nअंबरनाथ केमिकल कंपन्यांमध्येस शनिवारी रात्री विषारू वायू गॅसची गळती झाली. यामुळे कंपन्यांलगतच्या परिसरातील लोकांमध्ये घबराटीचे वातारण पसरले होते. मोठ्या प्रमाणात वायू गळती झाल्याने लोकांना खोकल्याचा आणि श्वसनाचा प्रचंड त्रास होत होता.\nअंबरनाथ : अंबरनाथमध्ये शनिवारी रात्री वडवली केमिकल इंडस्ट्रीमधून गॅस गळती झाली आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या लगत काही अंतरावर ही केमिकल इंडस्ट्री आहे. या केमिकल कंपनीमधून शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे नागरिकांना प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागला.\nअंबरनाथ केमिकल कंपन्यांमध्येस शनिवारी रात्री विषारू वायू गॅसची गळती झाली. यामुळे कंपन्यांलगतच्या परिसरातील लोकांमध्ये घबराटीचे वातारण पसरले होते. मोठ्या प्रमाणात वायू गळती झाल्याने लोकांना खोकल्याचा आणि श्वसनाचा प्रचंड त्रास होत होता. या गॅसला उग्र वास येत होता. या वायु गळतीचे प्रमाण एवढे होते की नागरिकांना समोर अंधुक अंधुक दिसत होते. धुक्यासारखे वातावरण निर्माण झाले होते.\nवायु गळतीमुळे अंबरनाथमधील रस्त्यावर समोरचे काही दिसत नव्हते एवढा वायुचा थऱ तयार झाला होता. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्रास होऊ लागल्याने दारे खिडक्या बंद करुन घरात कोंडून बसले होते. हताश झाल्यावर नागरिकांनी मदतीसाठी प्रशासनाला बोलाविले. तसेच अग्निशमन दलही घटनास्थळी रावाना झाले. परिसरातील परिस्थि���ीचा आढावा घेऊन कंपन्यांना केमिकल प्रक्रिया बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या.\nअंबरनाथमध्ये गॅस सोडण्याचे प्रकार हे नियमित घडत असतात, मात्र शनिवारी हा प्रकार जास्त प्रमाणात घडल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2021-09-22T17:16:59Z", "digest": "sha1:UVQEPSAI7KOQVCZQE6Z2W765VKJUGUB2", "length": 5306, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "स्मिता पाटील - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nHome Tags स्मिता पाटील\nस्मिता पाटील यांच्या मुलानं हृदयावर कोरलं त्यांचं नाव…\nविद्यावाचस्पती प्रा.स्वानंद गजानन पुंड [email protected] आद्य, वेदप्रतिपाद्य, स्वसंवेद्य, आत्मरूप असणारा मोरया ज्ञानेश्वर माउलींच्या वंदनाचा विषय आहे. ज्याला उपनिषद्, वेदांत तत्त्वज्ञान परब्रह्म स्वरूपात वर्णन करते,...\nलता दाभोळकर [email protected] सुनो ऑस्ट्रेलियाई हॉकी टीम की ख��लाडियों मैं,तुमको हराने से पहले मेरे देश की लडकियां किस-किस से भिडीं थीं ऑस्ट्रेलियाई हॉकी टीम की खिलाडियों मैं,तुमको हराने से पहले मेरे देश की लडकियां किस-किस से भिडीं थीं तुम से भिडने से पहले...\nआचार्य अत्रे: ‘विनोदाचा’ जन्म\nविनोदाचे हत्यार म्हणून वापरणारे, अन्याय, चुकीच्या गोष्टींवर सडकून टीका करणारे, लेखक, फर्डे वक्ते, विनोदाचे प्रमाण, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे कार्यकर्ते, नेते, साहित्यासह राजकारणात ठसा उमटवणारया दुर्मिळ व्यक्तींपैकी आचार्य अत्रेंचा सार्थ अर्थाने ‘विनोदाचा’ जन्म १३ ऑगस्ट १८९८ ला सासवड येथे झाला.\nपडसाद : डॉ. लवटे यांचा लेख सर्वसमावेशक\n‘पुरुष हृदय बाई’ सदरातील डॉ. सुनीलकु मार लवटे यांचा ‘माझ्यातील उभयान्वयी अव्यय’ हा लेख (१० जुलै) वाचला आणि शनिवारपासून त्याची पारायणे सुरू आहेत....\nशास्त्रज्ञांनी शोधले पृथ्वी पेक्षा जीवनासाठी उपयुक्त असे दोन डझन ग्रह\nजर आपण असा विचार केला की मानवा साठी केवळ पृथ्वी हाच परिपूर्ण ग्रह आहे, तर कदाचित आपण चुकीचे ठरू शकता कारण शास्त्रज्ञांनी दोन डझन असे ग्रह शोधले आहेत जे राहण्यास योग्य आहेत आणि बहुदा जीवनाच्या वाढीस अनुकूल अशी परिस्थिती देखिल दिसून येत आहे. संशोधनात असे आढळले आहे की पृथ्वी पेक्षा अधिक चांगले जीवन जगता येईल असे किमान 24 ग्रह आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://nemane-nemade.blogspot.com/2010/10/blog-post.html", "date_download": "2021-09-22T18:00:06Z", "digest": "sha1:CXHHVEXGHJI3KKQDUERTXFWK6YVAZMTU", "length": 12055, "nlines": 67, "source_domain": "nemane-nemade.blogspot.com", "title": "नेमाने नेमाडे", "raw_content": "\nसोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०\nप्रती ज्ञानेश्वर नेमाडे,--ज्ञानेश्वराला काय दाखवतात \n\"हिंदू\" ह्या प्रचंड खपलेल्या भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कादंबरीतले पृ.१५६ वरचे हे भाष्य पहा:\n\"एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्‍यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा द��ष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. \"\nही संत ज्ञानेश्वरांची अतिशय हीन पातळीला जाऊन केलेली बदनामी आहे.\n\"संतसूर्य तुकाराम\" कादंबरीत तुकारामाने तरुणपणी दुकानात आलेल्या पोरींच्या हातावर गोळी ठेवण्याच्य़ा मिषाने स्पर्श केला ( व इतर स्त्रिसुलभ आकर्षण दाखवले ) तर केवढा गहजब झाला. संमेलनाध्यक्षपदही गेले आनंद यादवांचे आणि इथे तर लेखक ह्या वेसकराला ज्ञानेश्वरांना हे काय भलतेच दाखवायला लावतोय. व वर परत फ्राइडचा सिद्धांत, दृष्टांत वगैरे. ह्याचा धिक्कारच व्हायला हवा.\nकायदेशीर कारवाईही व्हायला हवी.\nकादंबरीतले लिखाण हे प्राय: एक ललित लिखाण व काल्पनिक असते. पण नेमाडे कबूलतात की ही आत्मचरित्रपर कादंबरी असून आदर्श अशा \"यमुनापर्यटन\" टाइप कादंबरीत असते तसे निश्चित नैतिक भूमिका घेऊनच हे चितारलेले आहे. नेमाडे म्हणतात: \"व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते.\" ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). शिवाय कादंबरीच्या प्रमोशन मध्ये नेमाडेंनी स्टार माझा वर जी प्रदीर्घ मुलाखत दिली त्यातही म्हटले होते की हिंदू धर्म ब्राह्मणांनी बिघडवला. त्यामुळे जे लिहिले आहे ते पूर्ण समजून-उमजून , निश्चित नैतिक भूमिकेतूनच लिहिलेले आहे. शिवाय फ्राइड व खुद्द ज्ञानेश्वरांच्या काही ओळी उदधृत करून ते असे मांडत आहेत की ही ब्राह्मणांनी केलेल्या अत्याचारावरची ही रास्त प्रतिक्रिया आहे. जसे काही खुद्द ज्ञानेश्वरांच्या ओवीमधूनच हे सिद्ध होते.\nही जाणून-बुजून केलेली चतुराई व बदनामी आहे.ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यास���रखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व ( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि माझा चि घरिं संपत्ति माझा चि घरिं संपत्ति माझी आचरती रीती कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु मी चि सर्वज्ञु एकु रूढु मी चि सर्वज्ञु एकु रूढु ऐसा शिवमुष्टिगंडु घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा न ये भोगु दाखवुं जैसा न ये भोगु दाखवुं जैसा नीके न साहे तैसा नीके न साहे तैसा पुढिलाचे ॥ आता ह्य़ात वेसकराने काय दाखवले त्याचा व का दाखवले त्याचा हा कसा काय दृष्टांत होतो.\nशिवाय ह्या वेडसर वेसकराने धोतर उचलून जे दाखवले ते लेखक म्हणतो तसे \"आम्हा पोरांना\". त्यात महानुभावी पंथाचे लेवा पाटील नेमाडे व त्यांचे ब्राह्मण नसलेले मित्र आहेत. त्यामुळे हा दाब असलाच तर कुणब्यांच्या विरुद्धचा आहे. ब्राह्मणांच्या किंवा ज्ञानेश्वरांच्या विरुद्धचा अजिबात होत नाही. लेखक हेच पुढे कबूलतो ते असे : \"शेतकर्‍यांनी कष्ट करावेत आणि ह्या लोकांनी कणसं खुडून न्यावी काय नीतीच्या गोष्टी करता हो. ...शेवटी कुणब्याकडेच खेटे घालतील ना काय नीतीच्या गोष्टी करता हो. ...शेवटी कुणब्याकडेच खेटे घालतील ना \" दलित व कुणब्यांमध्ये हे लावून देणेही वाईट व निषेधार्यच आहे. कदाचित दलितांच्या लक्षात ही गोष्ट येईलच.\nप्रति-ज्ञानेश्वर नेमाडेंना एकमेवाद्वितीयतेचा गर्व जरूर व्हावा पण ते माउलींचा असा अपमान करू शकत नाहीत.\nद्वारा पोस्ट केलेले the Bhalerao येथे ८:४८ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसृजन-वेग प्रगतीची झलक दाखवताना एका पुस्तकात बिल ग...\nनेमाने नेमाडे--१० देशीवादाचा वृद्धाश्रम एकेकाळी न...\nनेमाने नेमाडे---९ स्त्रीवादाचा बुरखा स्त्रीवादाचा ...\nनेमाने नेमाडे---५ वारकर्‍यांवर वार \nप्रती ज्ञानेश्वर नेमाडे,--ज्ञानेश्वराला काय दाखवता...\nनेमाने नेमाडे---४ नेमाडेंचा ऐसा शिव्या-मस्त-गंडु \nनेमाने नेमाडे--३ राष्ट्रपित्याशी पंगा \nसमर्थ कादंबरीकार नेमाडे,---रामदासांचा सन्मान करण्य...\nप्रती ज्ञानेश्वर नेमाडे,--ज्ञानेश्वराला काय दाखवता...\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/39808", "date_download": "2021-09-22T16:49:12Z", "digest": "sha1:XWEKUAJVKOWLVHWX6IZR2YWA5YJYJIJN", "length": 5314, "nlines": 47, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "इतिहास बदलणारी भारतीय युद्ध | भारत-पाकिस्तान युद्ध (१९७१)| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n१९७१ मध्ये भारत पाकिस्तानचे युद्ध झाले ज्यामध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानचा सपाटून पराभव झाला आणि एक नवे राष्ट्र बांग्लादेश निर्माण झाले. पाकिस्तानने तयारी करून पुन्हा उरलेले काश्मीर हस्तगत करण्याचा प्रयत्न केला.\nतेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खडा मुकाबला केला आणि अखेर पाकिस्तानी सैन्याच्या १ लाख सैनिकांनी भारतीय सेनेच्या समोर आत्मसमर्पण केले आणि 'बांग्लादेश' नावाच्या एका नव्या राष्ट्राचा जन्म झाला. इंदिरा गांधींनी इथे एक फार मोठी चूक केली. त्या हा काश्मीर प्रश्न कायमसाठी सोडवू शकल्या असत्या, परंतु जुल्फिकार आली भुट्टो यांच्या बोलण्यात येऊन त्यांनी पाकिस्तानचे १ लाख सैनिक सोडून दिले.\nया युद्धानंतर पाकिस्तानला अक्कल अल्ली की काश्मीर हस्तगत करण्यासाठी आमने-सामने लढाईत भारताच्या समोर टिकाव धरणे अशक्य आहे. १९७१ मधल्या मानहानीकारक पराभवानंतर काबुल येथील पाकिस्तान मिलिट्री अकादमी मधील सैनिकांना या पराभवाचा बदला घेण्याची शपथ देण्यात आली आणि पुढच्या युद्धाची तयारी सुरु करण्यात आली परंतु अफगाणिस्तानात परिस्थिती बिघडू लागली.\n१९७१ ते १९८८ पर्यंत पाकिस्तानी सेना आणि कट्टरपंथी अफगाणिस्तान प्रकरणात अडकून राहिले. इथे पाकिस्तानी सेनेने स्वतःला गोरिला युद्धात मजबूत बनवल्र आणि युद्धाच्या नवनवीन पद्धती शिकून घेतल्या. या पद्धती आता भारतावर अजमावण्यात येऊ लागल्या. पाकिस्तानच्या या खेळत भारत सरकार गुंतत गेले आणि आजही गुंतून पडलेले आहे.\nइतिहास बदलणारी भारतीय युद्ध\nसम्राट अशोक - कलिंग युद्ध (इ.स.पू.२६१)\nफारसी आणि युनानींचे आक्रमण\nसिकंदर आणि पोरस युद्ध (326 ई.स.पू.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/ratnagiri-news-marathi/fire-at-comapany-of-lote-midc-after-blast-in-chemical-company-nrsr-121072/", "date_download": "2021-09-22T16:45:18Z", "digest": "sha1:G3OXYBBLZLZJ65CVYSD27ZV5CDQKIJFB", "length": 14053, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "दुर्घटनांचे सत्र सुरुच | लोटे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत स्फोटामुळे लागली आग, जीवितहानी नाही पण कंपनीचे लाखोंचे नुकसान | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोड���न राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nदुर्घटनांचे सत्र सुरुचलोटे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत स्फोटामुळे लागली आग, जीवितहानी नाही पण कंपनीचे लाखोंचे नुकसान\nलोटे एमआयडीसीतील एम आर फार्मा केमिकल कंपनीत ( fire at MR Pharma Chemical Company of Ratnagiri) भीषण स्फोट झाला आहे. आज सकाळी ११ वाजता ही दुर्घटना घडली आहे.\nखेड : रत्नागिरी(ratnagiri) जिल्ह्यातील खेडमधील लोटे एमआयडीसीत ( fire at Lote MIDC) पुन्हा एकदा एका कंपनीत स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे\nलोटे एमआयडीसीतील एम आर फार्मा केमिकल कंपनीत ( fire at MR Pharma Chemical Company of Ratnagiri) भीषण स्फोट झाला आहे. आज सकाळी ११ वाजता ही दुर्घटना घडली आहे.\nस्फोटाच्या भीषण आवाजाने कंपनीच्या आजूबाजूचा परिसर हादरून गेला.तसेच अनेक कंपन्यांच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहे. धुराचे लोट हे १० किलोमीटर अंतरावरून दिसून येत आहे.\nघटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. घटनास्थळावर मदतकार्य सुरू आहे.\nआगीमुळे आणि स्फोटांमुळे लोटे परिसर अक्षरशः हादरून गेला होता. या दुर्घटनेत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली होती. कंपनीत कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीबाहेर धाव घेतल्याने सुदैवाने जीवितहानी टळली होती. मात्र कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.\nलोटे एमआयडीसीमधील अपघाताची सहावी घटना आहे. मागील महिन्यात २० मार्च रोजी लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल कंपनीमध्ये (Gharda Chemical Company) भीषण स्फोट झाला होता. तसंच लोटे औद्योगिक वसाहती (Lote MIDC)मधील प्लॉट नंबर १५ येथील श्री समर्थ इंजिनिअरिंग केमिकल कंपनीत (Shree Samarth Engineering Chemical Company) रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन भीषण आग (Fire) लागली होती\nगेल्या आठवड्यातच लोटे औद्योगिक वसाहतीमधील श्री दुर्गा फाईन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या केमिकल कंपनीला बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली होती.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/ration-delivery-scheme-has-attained-finality-delhi-cm/articleshow/83633237.cms?utm_source=related_article&utm_medium=referral&utm_campaign=article", "date_download": "2021-09-22T17:09:37Z", "digest": "sha1:SPNYLCGITPS4DAFPVMJBLIVBTRCNH5PZ", "length": 10449, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Arvind Kejriwal: 'घर घर रेशन'ला विरोध का\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'घर घर रेशन'ला विरोध का; केजरीवाल यांचा केंद्राला सवाल\nदिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या प्रस्तावित 'घर घर रेशन योजने'तील केंद्र सरकारने काढलेल्या सर्व त्रुटी व आक्षेप दूर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली\nदिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या प्रस्तावित 'घर घर रेशन योजने'तील केंद्र सरकारने काढलेल्या सर्व त्रुटी व आक्षेप दूर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. रेशनमाफियांना वाचविण्यासाठी; तसेच गरिबांना मदत मिळू नये म्हणून या योजनेला केंद्र सरकार मंजुरी देत नसल्याचा आरोप त्यांनी गुरुवारी केला.\nदिल्ली उच्च न्यायालयाने पाच वेळा सुनावणी होऊनही या योजनेला स्थगिती दिलेली नसून, केंद्रानेही योजनेच्या मंजुरीविषयी काही भाष्य केलेले नाही. असे असताना ही योजना का रोखली जात आहे, असा सवाल केजरीवाल यांनी केला. या योजनेची फाइल दिल्ली सरकारने पुन्हा नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या मंजुरीसाठी पाठवली आहे. ही योजना केंद्र सरकारच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठीच लागू करण्यात येत असून, करोनाकाळात तिच्यावर बंदी घालणे योग्य नाही. या योजनेवर केंद्राने उपस्थित केलेल्या सर्व आक्षेपांचे निराकरण करण्यात आल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. नायब राज्यपालांसोबत या योजनेविषयी तीन वर्षांमध्ये चार वेळा चर्चा झाली; पण त्यांनी या योजनेचा कधीच विरोध केला नाही, असेही ते म्हणाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nएकाशी विवाह, दुसऱ्यासोबत 'लिव्ह इन'... महिलेला संरक्षण देण्यास न्यायालयाचा नकार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nठाणे काँग्रेसनेच शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला: केंद्रीय मंत्र्याचा दावा\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nअहमदनगर रेखा जरे हत्या प्रकरण; 'या' वर्तनामुळे बाळ बोठेला मिळाला नाही जामीन\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nकोल्हापूर कोल्हापुरात IPL सामन्यावर बेटिंग; 'ती' चुरशीची लढत सुरू असतानाच...\nअहमदनगर पारनेरमध्ये उद्या काय होणार; सोमय्यांबाबत राष्ट्रवादीची भूमिका ठरली\nमुंबई राज्यात करोना नियंत्रणात; आज ३,६०८ नव्या रुग्णांचे निदान; मृत्यूही घटले\nफ्लॅश न्यूज IPL 2021, SRH vs DC : हैदराबाद विरुद्ध दिल्ली Live स्कोअर कार्ड\nआयपीएल करोनानंतर हैदराबादला मैदानातही मोठे धक्के, दिल्लीपुढे विजयासाठी माफक आव्हान...\nमुंबई मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी त्रिसदस्यीय प्रभाग पद्धत; मंत्रिमंडळाचा निर्णय\nकंप्युटर 'वर्क फ्रॉम होम' स्पेशालिस्ट लॅपटॉप, १० तास काम करू शकता, पाहा संपूर्ण यादी\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nकार-बाइक घ्यायचीये सेडान कार, पण बजेट आहे कमी बघा १० लाखांहून कमी किंमतीत बेस्ट सेडान कार\nमोबाइल शानदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीसह येतात ‘हे’ ५जी स्मार्टफोन, किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/news-sushilkumar-kusti-silver/", "date_download": "2021-09-22T18:33:47Z", "digest": "sha1:OWE575YRM4G4OOR2DIWEQ7Z2QVW4GY25", "length": 19109, "nlines": 245, "source_domain": "marathiboli.in", "title": "News - ??????? ?????? ‘????????’", "raw_content": "\nHome माझा आवाज News – सुशीलनं जिंकलं ‘सिल्व्हर’, भारताच्या पदकांचं ‘सिक्सर’\nNews – सुशीलनं जिंकलं ‘सिल्व्हर’, भारताच्या पदकांचं ‘सिक्सर’\nNEWS :- लंडन ऑलिंपिकमध्ये ६६ किलो वजनी गटाच्या फ्री स्टाइल कुस्तीत रविवारी झालेल्या अंतिम फेरीत भारताचा पहिलवान सुशीलकुमार यानं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत जपानचा मल्ल तात्शिरो योनेमित्सुने सुशीलकुमारचा पराभव करुन सुवर्णपदक पटकावलं. बिजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्रॉंझपदक विजेता सुशील दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकांची सलग कमाई करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.\nअंतिम फेरीच्या पहिल्या राउंडमध्ये सुशील गुण करू शकला नाही. दुस-या राउंडमध्ये मात्र जपानच्या पहिलवानाने एकदम मुसंडी घेत तीन गुण कमावले. सुशीलचे काही डाव चुकीचे पडले. फेरीच्या सुरुवातीला सुशील किंचितसा दबावातही दिसत होता. कुश्तीमध्ये रौप्य पदक जिंकल्याचं वृत्त कळताच सुशीलच्या हरियाणातील गावात आणि देशभरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.\nसुशीलकुमारने रौप्य पदक जिंकताच त्याच्यावर चोहीकडून बक्षिसांची खैरात सुरु झाली आहे. हरियाणा सरकारने त्याला दीड कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून दिल्ली सरकार एक कोटी रुपये देणार आहे. शिवाय केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडून त्याला ५० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. दिल्ली सरकारने त्याला भूखंड देण्याचे जाहीर केले आहे.\nसुवर्ण हुकल्याची हुरहुर मात्र रेकॉर्डचा अभिमान\nरविवारी अंतिम सामना सुरु होण्यापूर्वी सुशीलकुमारला वांत्या झाल्याचं वृत्त आहे. यामुळे त्याच्या कामगिरीवर थोडा परिणाम झाला असावा. सुशीलकुमारचे वडील दीवाण सिंह यांना आपल्या मुलाचे सुवर्णपदक थोडक्यात हुकल्याची हुरहुर असली तरी देशाला ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवून दिल्याबद्दल अभिमान वाटतो. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक मिळविणं सोप्पं काम नसल्याचं ते म्हणाले.\nदेशांतर्गत स्पर्धांमध्ये सुशीलकुमारला तगडा प्रतिस्पर्धी न मिळाल्यामुळं त्याचा नीट सराव झाला नसावा आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक हुकण्यामागे हे एक कारण असावं , अशी शक्यता सुशीलकुमारच्या वडीलांनी बोलून दाखवली. अंतिम सामन्यात सुशीलचा पराभव करणा-या जपानी मल्ल एकूण सात सामने खेळला होता तर सुशीलकुमार हा नऊ सामने खेळला होता. परिणामी त्याच्यात थकवा आला असावा असंही ते म्हणाले.\nसुशीलकुमारने जिंकलेले पदक हे देश आणि कुस्तीच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे असून भारतीय मल्लांच्या मनात परदेशी मल्लांची असलेली धास्ती यामुळे निघून गेली असल्याचं भारतीय कुस्ती महासंघाचे सरचिटणीस राजसिंह यांनी लंडनहून बोलताना सांगितलं. परदेशी मल्लांच्या मनात आता सुशीलकुमारचे भय आणखी वाढणार असून देशात कुस्तीचा विकास होणार असल्याचेही ते म्हणाले.\nआजचा सामना सुरु होण्यापूर्वी एक योजना तयार करण्यात आली होती. त्यानुसार सुशीलला सतत आक्रमक राहण्यास सांगण्यात आले होते. या धोरणाची मदत झाली. सुशीलकुमार सुवर्णपदक जिंकू शकला नसला तरी यामुळे एक इतिहास नक्कीच रचला गेला , अ���ं राजसिंह यांनी सांगितलं.\nPrevious articleMarathi Movies in multiplex – मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये बंदी\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nसर्व १००० सभासदांचे आभार- सप्रेम भेट- जिंका मराठी पुस्तक\nMarathi Kavita – सखी तुज़ दिल माझे, प्रिये म्हणते\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathiBoli Writing Competition 2021 - मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\nMarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/544672", "date_download": "2021-09-22T17:09:27Z", "digest": "sha1:TCCG2TBD7LUVNVBMGY2VBVUROHH2T6GS", "length": 2348, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ब्लूमफाँटेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ब्लूमफाँटेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:२७, १० जून २०१० ची आवृत्ती\n१९ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n०१:१८, ९ जून २०१० ची आवृत्ती (संपादन)\n०४:२७, १० जून २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: gl:Bloemfontein)\n[[वर्ग:आफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/author/smart-udyojak/page/3/", "date_download": "2021-09-22T18:14:04Z", "digest": "sha1:MH3KUORL66GX2WKVKD27SRS33JVOWUFY", "length": 9518, "nlines": 66, "source_domain": "udyojak.org", "title": "स्मार्ट उद्योजक, Author at स्मार्ट उद्योजक - Page 3 of 70", "raw_content": "\nPosts by स्मार्ट उद्योजक\nप्रगतिशील स्टार्टअप ‘कार्ट 91’\nby स्मार्ट उद्योजक\t August 3, 2021\nतंत्रज्ञानाचे सावट बघता बघता जगभर पसरले. अवघे विश्वच जणू संगणकाच्या खोक्यात सामावले. मोठ्या उलाढाल��� व व्यवहार तर सोपे झालेच, पण दैनंदिन आयुष्याच्या गरजाही भागवण्याची किमया ई-कॉमर्स क्षेत्राने केली. आता कुठलीही…\nसोशल मीडिया मार्केटिंगबद्दलचे गैरसमज\nby स्मार्ट उद्योजक\t August 3, 2021\nसर्वात पहिला गैरसमज, जो प्रत्येक वेळेला जाणवतो, तो म्हणजे सोशल मीडिया खूप वेळखाऊ आहे. वेळ वाया जातो व उद्योजक असून त्यांना त्यासाठी एवढा वेळ देणे शक्य नाही; काही अंशी हे…\nपदव्युत्तर शिक्षणानंतर कोकणाकडे वळून हळद लागवड करतो आहे हा तरुण\nby स्मार्ट उद्योजक\t August 2, 2021\nमी वनस्पती शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊन कोकण विभागात मागील वर्षीपासून आधुनिक पद्धतीने हळद लागवड हा विषय घेऊन काम करून तो विषय यशस्वीही केला. या वर्षी कोकण आणि इतर विभागातील शेतकरी…\nव्यवसाय करण्यासाठी इंजिनिअरींग सोडून यवतमाळला स्थायिक झाला हा तरुण\nby स्मार्ट उद्योजक\t August 2, 2021\nमी एक इंजिनीअर असून मला दहा वर्षांचा औद्योगिक अनुभव आहे. गावी वडिलांचा लग्न समारंभासाठी लागणाऱ्या हॉल व इतर सेवा उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय सुरू होता. सुरुवातीपासून मला नोकरीसोबत व्यवसायात रुची…\nकोल्हापूरच्या शंभर किमी परिसरात शतजन्मींचे नाते जोडणारी ‘सप्तपदी इव्हेंट’\nby स्मार्ट उद्योजक\t August 2, 2021\nआमची कंपनी पाच वर्षांपूर्वी सुरू झाली. आम्ही सध्या कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर व कोल्हापूरच्या १०० किमीपर्यंतच्या परिसरात विवाह व्यवस्थापनाची तसेच कौटुंबिक कार्यक्रम सेवा पुरवत आहोत. आमचे ब्रीद वाक्य आहे “एंगेजमेंट टू…\nकृषी क्षेत्रात यशस्वी ब्रॅण्ड निर्माण करणारे ज्ञानेश्वर बोडके\nby स्मार्ट उद्योजक\t August 1, 2021\nपुणे जिल्ह्यातील हिंजवडी आयटी पार्कजवळच पंधरा हजार लोकवस्तीचे माण नावाचे एक आधुनिक खेडे आहे. शहरामध्ये मिळणार्‍या सर्वच सुखसोयी या गावात उपलब्ध आहेत. जमिनी विकून गडगंज झालेले अनेक गुंठामंत्री या गावात…\nस्वत:च्या अनुभवातून सीताराम झाला आयुर्वेदिक औषधांचा विक्रेता\nby स्मार्ट उद्योजक\t August 1, 2021\nमी सीताराम कमळू गावंडा. ९ एप्रिल २०१६ रोजी माझे पोट दुखण्याला सुरुवात झाली. सोनोग्राफी केल्यानंतर कळले की ५.५ mm किडनी स्टोन आहे. दोन दिवस दवाखान्यात भरती झालो होतो. वीस-पंचवीस दिवसानंतर…\nएक ऊसतोड कामगाराचा मुलगा आज करतोय ५० कोटींची उलाढाल\nby स्मार्ट उद्योजक\t July 30, 2021\nबाळासाहेब रामेश्वर मस्के यांचा जन्म महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील जातेगाव या गावी ऊसतोड कामगार परिवारात झाला. दुष्काळाला कंटाळून बाळासाहेब मस्के यांच्या आई-वडिलांनी मुंबईसारख्या स्वप्ननगरीत स्तलांतर केले. बाळासाहेब तसे सुरुवातीपासूनच शिक्षणात खूप…\nउद्योजक दिनी डॉ. विठ्ठल कामत यांच्या हस्ते उद्योजकांचे सत्कार\nby स्मार्ट उद्योजक\t July 28, 2021\n‘आंत्रप्रेन्योर इंटरनॅशनल’ ही संस्था गेली २८ वर्षे जेआरडी टाटा यांच्या जयंतीनिमित्ताने २९ जुलै या दिवशी ‘उद्योजक दिन’ साजरा करते. उद्या हा कार्यक्रम ऑनलाइन होणार असून प्रख्यात उद्योजक डॉ. विठ्ठल कामत…\nआपल्या गावात सुरू करा बँकिंग व्यवसाय\nby स्मार्ट उद्योजक\t July 26, 2021\nप्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर Fino Payment बँकेद्वारा अधिकृत बँकिंग केंद्र वाटप सुरू झाले आहे. तरी इच्छूकांनी छोट्याशा गुंतवणुकीत आपला बँकिंग बिझनेस सुरू करता येईल. यासाठी जरूर संपर्क साधा – ९३०९११३३५६ /…\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vinitdhanawade.blogspot.com/2016/02/blog-post.html", "date_download": "2021-09-22T18:30:37Z", "digest": "sha1:O52LUVKCCTHVKMPL2LAMVIMR63A3IUFJ", "length": 92289, "nlines": 517, "source_domain": "vinitdhanawade.blogspot.com", "title": "थोडसं ........कधीतरी ............ : एक होता राजा…. (भाग दोन )", "raw_content": "\nनमस्कार .मी विनीत धनावडे.मुंबई चा.लहानपणापासून मला विचार करायला फार आवडते ..मग तो कसलाही विचार असु दे..त्याचबरोबर खूप अनुभवही आले ..काही चांगले तर काही वाईट .त्यातूनच मग मी माझे एक जग तयार केले ..आणि त्याच जगात मला राहायला आवडते ..तुम्हाला पण आवडेल ..माझा बद्दल जास्त असे काही नाही सांगण्यासारखे .या blog मध्ये माझ्या कविता ,माझे लेख मी सादर करणार आहे. काही चुकले तर नक्की सांगा .मला आवडेल ते.(आणखी एक मला पाऊस खूप खूप आवडतो . जर तुम्हाला या blog मध्ये जास्त पाऊसच दिसला तर जरा मला समजून घ्या )\nएक होता राजा…. (भाग दोन )\nबघता बघता मार्च महिना जवळ आला, निलमचं लग्नसुद्धा. सगळीकडे पत्रिका वाटून झालेल्या. फक्त राजेश-मंगेशकडे देयाची राहिली होती. जाणार तरी कसं देयाला.… निलम विचार करत होती. त्या टपरीवरच्या \"मिटिंग\" नंतर एकदाही भेट नाही तिघांची, वा फोन नाही कोणाचा.…. साधा miss call सुद्धा नाही. massage तर लांबची गोष्ट. राजेशने तर बोलणं सोडलं होतं जवळपास. गप्प-गप्प असायचा. मंगेशने सुद्धा या २-३ महिन्यात निलमला फोन लावला नाही. पत्रिका तर दिलीच पाहिजे, राजेशच्या आईसमोर जायची हिम्मत नव्हती निलमकडे. राजेशसमोर तर मुळीच नाही. शेवटी न राहवून निलमने मंगेशला call लावला.\n\"Hi… \" एवढंच बोलला मंगेश.\n\" कसा आहेस मंगेश \n\"मी ठीक आहे… \",\n\" आणि राज… \" निलम थांबली बोलता बोलता.\n\" आणि कोण… राजेश… राजेश म्हणायचे आहे का तुला… \" निलम काही बोलली नाही त्यावर. \" राजेशचं विचारत असशील तर तुला स्पष्टच सांगतो… मला माहित नाही… ok \" निलमला वाईट वाटलं.\n\"बरं, काय काम होतं… कशाला फोन लावलास.\",\n\"भेटायचं होतं तुला… \",\n\"प्लीज यार मंगेश…. एकदा भेटूया ना आपण. \",\n\"ठीक आहे. मी येऊ शकतो… पण राजेशचं मी काही सांगू शकत नाही, आणि मला फोर्स पण करू नकोस… \" निलम गप्प झाली.\n\" उद्या भेटू, त्याच टपरीवर… रात्री ९ च्या दरम्यान… चालेल का… \",\n\"हो… हो, चालेल पण नक्की ये, वाट बघते तुझी.\"\nबोलल्याप्रमाणे, मंगेश ९ वाजता टपरीजवळ आला.राजेश आधीच निघून गेलेला घरी. निलम आलेली तिथे.\n\" Hi मंगेश… \" निलमने मंगेशला येताना बघताच, त्याच्या मागे कोणी आहे का ते पाहिलं. मंगेशला कळलं ते.\" मी एकटाच आलो आहे, त्याला सांगितलं नाही हे मी.\",\n\"सांगायचे ना, एकदा तरी… \",\n\"तो आला असता, असं वाटतं का तुला.\" निलम खाली बघू लागली. \"बरं, ते जाऊ दे, काय काम होतं ते सांग.\" निलमने लग्नाचे निमंत्रण हातात ठेवलं. \" अरे व्वा…. very good.\" मंगेशने तिचं अभिनंदन केलं.\n\" दोन पत्रिका… मी तर एकटाच आहे.\" ,\n\"एक राजा साठी… \",\n\" तू दे ना मग…. माझ्याकडे कशाला… साखरपुड्याचे आमंत्रण देयाला तर आली होतीस ना घरी त्याच्या…. मग आता सुद्धा जाऊ शकतेस त्याच्याकडे आणि हो, आता तो घरी भेटेल पण तुला… \",\n\" प्लीज मंगेश, असा का वागतोस…\",\n\"असंच… आणि sorry , तुला वाईट वाटलं असेल तर… \",\n\"आणि engagement ला का आला नाहीत दोघे.\" त्यावर मंगेश हसला फक्त.एवढ्या मोठ्या लोकांमध्ये आम्ही कूठे दिसणार हिला.\"चल bye… देतो मी पत्रिका राजाला… \" मंगेश निघाला.\nलग्नाचा दिवस, खूप मोठा सोहळा… केवढा मोठ्ठा हॉल… सगळी मोठी माणसं, पुरुष मंडळी सुटा-बुटात तर बायका-मुली… भरजरी साड्या आणि महागातले ड्रेसेस मध्ये, श्रीमंती तर डोळे द��पवणारी. निलम त्या लग्नाच्या साडीत, दागिन्यात राणी दिसत होती अगदी. तिचा होणारा नवरा, स्वप्निल… त्याने सुद्धा राजा सारखा पेहराव केला होता. भव्य-दिव्य लग्न अगदी… अर्थात त्या दोघांच्या परिस्तिथीला साजेशा असा. या सर्व लवाजम्यात, मंगेश एका कोपऱ्यात उभा राहून ते सर्व पाहत होता. त्याला माहित होतं, कि हा सोहळा मोठा असणार, मोठी नावाजलेली माणसं येणार म्हणून त्याने एक सूट भाड्याने घेतला होता, एका दिवसासाठी. तरीसुद्धा त्याला अवघडलेलं वाटतं होतं. सरतेशेवटी, गिफ्ट्स आणि फोटोशेसन ची वेळ आली. सगळे एका मागोमग एक असे, त्या जोडीला स्टेजवर जाऊन गिफ्ट देत होते, फोटो काढत होते. मंगेश गेला स्टेजवर… निलमला किती आनंद झाला. \" अभिनंदन निलम… \" मंगेशने दोघांचे आभिनंदन केलं.\" राजा…. राजा नाही आला. \" निलमचा प्रश्न… नकारार्थी मान हलवली मंगेशने… \"थांबा सर… एक फोटो… \" फोटोग्राफरने मंगेशला थांबवलं. हातानेच 'नको' अशी खूण केली आणि मंगेश स्टेजवरून खाली उतरला. तसाच बाहेर निघाला. जाता जाता वळून बघितलं एकदा… सोहळा खूप छान आहे… राजा-राणीचा जोडा… तसाच पेहराव आहे अगदी दोघांचा. निलम एखादी राणीचं दिसते आहे आज… फक्त तिचा राजा वेगळा आहे… मंगेशच्या मनात विचार चमकून गेला…. आणि घरी निघाला तो.\nनिलम लग्न झाल्यानंतर एका आठवड्याने दुबईला गेली राहायला. आठवड्यात तिची सगळी कामं पूर्ण करून घेतली तिने. स्वतःची बदली करून घेतली तिथे. इकडच्या सामानाची आवराआवर करून घेतली. तिच्या मित्र-मैत्रीणीना, नातेवाईक… सगळ्यांना भेटून आली. आणि बरंच काही… एक-दोनदा , मंगेश,राजेश आणि त्याची आई… यांना भेटायचा विचार तिच्या मनात आला होता, पण गेली नाही.दररोज राजेशला एक call करावा असं वाटे, पण तेही जमलं नाही तिला. शेवटी त्याचा विचार करत करत निलम दुबईला गेली कायमची… आणि आपला राजा.… तो राहिला इथेच, त्याच्या आईसोबत, सोबतीला मंगेश होताच… राजा-राणीची कहाणी अपूर्ण राहिली.\nत्या दिवशी, खूप पाऊस होता… मुसळधार अगदी. समोरचं काय दिसेल तर शप्पथ… निलम कशीबशी गाडी चालवत होती…. शिवाय, या रस्त्यांची तिला सवय राहिली नव्हती आता. airport वरून थेट ती घरी निघाली होती. तब्बल १५ वर्षांनी निलम पुन्हा भारतात येत होती,ऑफिसच्या कामानिमित्त. पहिली, २ दिवस दिल्लीला होती. त्यानंतर मुंबईला येत होती. इतक्या वर्षांनी तिला रस्ते कसे लक्षात असणार ना… १५ ���र्षात खूप बदल होते मुंबईत. रस्ते, नवीन इमारती… खूप बदललेलं होतं, त्यात पावसाचे दिवस. त्यामुळे अजून त्रास होतं होता निलमला गाडी चालवताना. निलमचे मम्मी-पप्पा तिथेच राहत होते अजून. त्याच सोसायटी मध्ये. निलमचे काम होते मुंबईला आणि मम्मी-पप्पांना भेटण्यासाठी मुंबईला आली होती.\n\"काय वैताग आहे या पावसाचा… \" निलम घरात येत म्हणाली. \"ये… ये…\" तिच्या पप्पांनी तिचं स्वागत केलं. \"आणि काय झालं एवढं… पाऊसच तर आहे ना… \" पप्पा हसत म्हणाले. \" अहो… तिथे कुठे असतो पाऊस… म्हणून तिला त्रास झाला असेल… \" निलमची मम्मी म्हणाली. \" ते जाऊ दे… तू कशी आहेस… किती वर्षांनी बघते आहे तुला… \" घट्ट मिठी मारली आईने तिला. निलमला बरं वाटलं…\n\" काय चाललंय माय-लेकीच…. मी सुद्धा आहे इथे… शिवाय ४ वर्षापूर्वी तर गेलेलो ना तिला भेटायला.… मग तेव्हा तर भेटली होतीस ना… \",\"तरी पण… \",\"ok बाबा… भेटा तुम्ही… पण तिला पहिलं फ्रेश तर होऊ दे… \",\"हा मम्मी… पहिली फ्रेश होते… खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्यासोबत…. \" निलम आत गेली फ्रेश होण्यासाठी…. आणि तिची आई, तिच्या आवडीचं जेवण बनवायला किचनमध्ये गेली. थोड्यावेळाने त्यांच्या गप्पा रंगल्या, जेवणाच्या टेबलावर… मस्तपैकी जेवण झालं. झोपायची वेळ झाली. निलमला झोप येत नव्हती. ती जागीच होती. बाहेर पाऊस सुरु होता. शेवटी बाल्कनीत येऊन उभी राहिली. मम्मी शेजारी कधी येऊन उभी राहिली ते कळलचं नाही.\n\"काय निलम…. झोप येत नाही का…. \",\n\"हम्म… तशी झोप कमीच झाली आहे माझी… तिथे असताना सुद्धा उशिराच झोपते मी.… कामच चालू असते ना…. \",\n\"कशाला एवढं काम करायचं आणि कोणासाठी…. \" निलम फक्त पावसाकडे पाहत होती.\n\" किती वर्षांनी बघते आहे पाऊस मी… १५ वर्ष झाली ना… \" ,\n\"हो… तिथे गेल्यापासून असा पाऊस कधी बघितलाच नसशील ना… आता आलीस तेव्हा किती वैतागून पावसाबद्दल बोलत होतीस…. तेव्हा लग्नाआधी…. किती भिजायचीस पावसात…. \",\n\"नको मम्मी…. पुन्हा त्या आठवणी नको…. झोपते मी आता… तू पण जाऊन झोप आता… \" निलम झटपट तिच्या बेडरूम मध्ये गेली झोपायला.\nपण झोप तर आली पाहिजे ना… तशीच तळमळत होती बेडवर निलम. शेवटी उठली पुन्हा आणि खिडकीजवळ आली. पाऊस तसाच कोसळत होता. इतक्या वर्षांनी बघत होती ना ती पाऊस.…. नकळत भूतकाळात गेली ती. काय वेड्यासारखी भिजायची ना पावसात… या सोसायटीमध्ये तर फार कमी भिजली असेन,राजाच्या चाळीत तर मुद्दाम भिजायला जायची… राजाची आई, मस्त भजी बनवायच्या… त्याची चव अजून रेंगाळते जीभेवर… कधी पावसात गरमा-गरम चहा व्हायचा त्या टपरीवर, निदान २ कप तरी… किती छान ना…. पावसात भिजत भिजत चहा पीत बसायचो… आम्ही तिघेच…मी,मंगेश आणि राजेश…अचानक निलमच्या डोक्यात राजेशचा विचार आला.… राजा… कसा असेल ना तो… त्या टपरीवरची भेट शेवटची… मंगेश लग्नाला तरी आलेला, राजेशला तर त्या दिवसापासून पाहिलंचं नाही मी… किती मनात होतं त्याच्याशी बोलावं एकदातरी…हिंमत झाली नाही कधी… सांगायचं होतं मनातलं, ते सुद्धा राहून गेलं… गालावर काही पडलं तिच्या, गालावून हात फिरवला तिने… पाण्याचा थेंब… पावसाचं पाणी होतं का ते… नाही… तिच्या डोळ्यातूनच येत होतं पाणी… तेही कळलं नाही तिला… तशीच उभी राहिली पावसाकडे पाहत… आज काही झोप येणार नव्हती तिला.\nनिलम मुंबई ब्रांचला जाऊ लागली. त्यासाठीच तर आली होती ना ती. २ दिवस झालेले, पुन्हा कामात गुंतली निलम. उशिराच निघायची ती ऑफिसमधून. त्यादिवशी काम लवकर संपलं, खूपच लवकर…. निघाली घरी कारमधून.बाहेर मुख्य रस्त्यावर आली. जरासं ट्राफिक लागलं. गाडीतूनच आजूबाजूला पाहू लागली. अचानक तिला आठवलं, राजेश आणि मंगेशचं ऑफिस जवळच होतं ना. जाऊया का तिथे… कदाचित भेट झाली तर. निलमने गाडी तिकडे वळवली. किती वर्षांनी आली होती तिथे. अनोळखी सगळं. निलम कार मधून उतरली. काहीच ओळखीच नाही. ती पुढे आली. राजेश-मंगेशचं ऑफिस होतं, तिथे आता अर्धवट बांधकाम सुरु होतं. मग तिथे उभ्या असलेल्या watchman ला विचारलं तिने… \" ते ऑफिस….ते तर कधीच बंद झालं, ते पाडून हि नवीन इमारत बांधत आहेत.\",\"मग त्या ऑफिस मधले कर्मचारी… ते कूठे गेले, माहित आहे का तुम्हाला… \" त्याने नाही म्हणून मान हलवली. निलम नाखुशीने निघाली. गाडी सुरु केली. आता ट्राफिक थोडं कमी झालेलं. त्या bus stop जवळ आली. राजेशची आठवण एकदम उफाळून आली तिच्या मनात.… मुद्दाम थांबून रहायची मी… त्या दोघांची वाट बघत… मग एकत्र जायचो घरी. गप्पा मारत मारत कधी घरी पोहोचायचो, कळायचे नाही. काय दिवस होते ते. निलमला सगळं जुनं आठवत होतं. या २ दिवसात वेगळ्या रस्त्याने घरी आलेली ती. आज तिला \"त्या\" रस्त्याने जावसं वाटलं. त्याच जुन्या रस्त्याने कार घेऊन गेली ती. त्यावेळी कसा होता हा area… आणि आता,… एका मागोमाग एक चाळी होत्या इथे… आता तर इमारतीच दिसत आहेत. निलम हळू हळू कार चालवत होती, बाहेर बघत बघत. एका ठिकाणी गाडी थांबवली तिने. उतरली गाडीतून. छानपैकी बाग होती तिथे. निलम तिथेच घुटमळत होती. इकडेच तर ती चहाची टपरी होती ना.… एवढी वर्ष इकडेच चहा घेयाला यायची मी. तोडली वाटते ती टपरी. अडचण होत असेल ना त्या सोसायटीवाल्यांना…आपण सुद्धा सोसायटी मध्ये राहतो ना… निलम स्वतःशीच हसली. थोडावेळ थांबली अजून. आणि गाडीत बसून पुढे आली. काही मिनिटांवर चाळ होती ती, राजेश-मंगेश रहायचे ती… लांबूनच बघितलं तिने. ती चाळ मात्र तशीच होती. निलमला हायसं वाटलं. गाडीतून उतरून जाऊया असं क्षणभरासाठी तिच्या मनात आलं. पण मनातच ठेवलं तिने. गाडी start केली, गेली निघून घरी तिच्या.\nपुढचे २-३ दिवस, निलमचा तोच उपक्रम.… ऑफिस मधून निघाली कि मुद्दाम त्या रस्त्याने यायची. क्षणभर का होईना… थांबायची चाळीकडे बघत… तशीच निघून जायची.आता तर मुंबईतले काम सुद्धा होतं आलेले. एकदातरी भेटायला हवे राजाला… खूप वेळा मनात आलं, तसंच राहिलं मनात. अशीच एकदा तिने गाडी थांबवली आणि चाळीकडे बघू लागली. त्याक्षणी, अचानक कोणीतरी गाडी समोर येऊन उभं राहिलं. बघते तर मंगेश,… मंगेशला सुद्धा निलमला बघून आश्चर्य वाटलं. \"अरे तू… \" मंगेश बोलला. तशी निलम गाडीच्या बाहेर आली.\n\" अरे… निलम, कशी आहेस… किती वर्षांनी बघतो आहे तुला…\", मंगेश उत्साहात विचारात होता अगदी. निलमला सुद्धा आनंद झाला मंगेशला बघून.\n\"पण… तुला कसं कळलं, गाडीत मी आहे ते. \",\n\"मला कसं कळणार ते… \",\n\"मग गाडीच्या समोर आलास ते… \",\n\"ते होय… अगं, तुझी गाडी बघतो आहे, गेले ४-५ दिवस… गाडी थांबायची, कोणी बाहेर यायचे नाही, आणि ५ मिनिटांनी निघून जायची. म्हणून आज बोललो, बघू कोण आहे ते. तर तू निघालीस.\" मंगेश हसत हसत म्हणाला.\n\" अगं… मग यायचे ना वर घरी… का आली नाहीस.\" निलम त्यावर काही बोलली नाही. \"चल… आता येतेस का…\",\n\"न… नको, आज नको… काम आहे घरी… नंतर येईन कधीतरी.\" मंगेश त्यावर हसला.\n\" का रे हसलास… \",\n\"असंच…. तुला आवडत नसेल आता… चाळीत कशी येणार तू… ते जाऊदे… इकडे कशी…\",\n\"मुंबईला काम होतं… actually, दोनच आठवडे झाले… पहिली दिल्लीला होते… आता मुंबई ब्रांचला काम होतं. म्हणून आली इंडिया मध्ये.\",\n\"अच्च्चा… आनंद आहे… मला वाटलं,भेटायला आलीस… \" निलम खोटंखोटं हसली. थोडावेळ असाच गेला. कोणीच बोललं नाही.\nनिलम बोलली मग, \" काय चाललंय मग… \",\n\"माझं… मजेत चालू आहे… \",\n\"हो मग… तुला mail केली होती लग्नप���्रिका… तुला भेटली का माहित नाही… नाहीतरी तू कूठे आली असतीस…\" पुन्हा गप्प निलम.\" आणि एकटीच आलीस का इंडियात… कि मिस्टर आहेत सोबत.एकदा ये घेऊन गरीबाकडे… त्यांनी तर अशी चाळ पण बघितली नसेल ना कधी… \" मंगेश हसत म्हणाला. निलम शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती.\n\"अरे हा… तुझी पोस्ट पण वाढली असेल ना आता. \",\n\"आणि तुमचं ऑफिस…. बंद झालं ना… \" ,\n तिथे पण जाऊन आलीस.पण इथे यायचे नाही ,अस सांगून ठेवलं आहे वाटते नवऱ्याने… \"मंगेश तिला चिडवत म्हणाला.\n\" मंगेश प्लीज… \" निलम रागात म्हणाली.\n\"राग आला का…. त्यांना बोललो म्हणून… राहिलं मग… मस्करी करत होतो… खूप वर्षांनी भेटलीस ना म्हणून मस्करी केली.\",\n\"तसं नाही रे पण…. \"निलम थांबली बोलता बोलता. \"चल,मी निघते… घरी पोहोचायला उशीर होईल मग… \" मंगेशला कळलं ते.\n\"sorry यार… प्लीज रागावू नकोस… खरंच मस्करी केली मी. तेवढातरी अधिकार आहे ना या मित्राला… बरं… त्यांची माफी मागतो मी… झालं का समाधान, मला फक्त विचारायचे होते कि ते पण आले आहेत का… \" निलम गप्पच.\n\"बोलं गं… sorry बोललो ना आता… \",\n\"तो नाही आला… \",\n\"ok, ठीक आहे… कामातून वेळ मिळत नसेल, कसे आहेत ते… \",\n\"मला माहित नाही.\" मंगेश अचंबित.\n\"अरे… माहित नाही म्हणजे काय… \",\n\"आम्ही नाही राहत एकत्र…तो कूठे असतो ते मला माहित नाही.\",\n\"काय चाललंय… निलम,काय झालं.\"निलम शांत. मंगेशला कळत नव्हतं काय ते.\n\" निलम… एक काम करू… तुला वेळ असेल तर… इकडे पुढे एक छोटंसं हॉटेल आहे. मी तिथे जातो आहे चहा घेयाला. तू पण चल… असं रस्त्य्यात नको बोलणं… \" निलम तयार झाली. गाडीत बसून दोघे पोहोचले हॉटेलमध्ये.\nचहाची order दिली मंगेशने. चहा आला.\" हा… काय झालं नक्की निलम… एकत्र का राहत नाही तुम्ही दोघे.\",\n\"आमचा divorce झाला आहे.\" मंगेश उडालाच.\n\"काय बोलतेस तू… \" निलम काही न बोलता चहा पिऊ लागली. मंगेश अजून shock मध्ये, निलम शांतपणे चहा पीत होती. मंगेश थोड्यावेळाने पुन्हा बोलला.\n\" मला वाटते मी काहीतरी चुकीचं ऐकल आहे , बरोबर ना निलम… \",\n\"नाही, जे ऐकलंसं ते खरं आहे.\",\n\"कधी झालं हे… \" ,\n\" लग्नाच्या second anniversary ला… मी त्याला गिफ्ट दिले divorce papers… त्याने सही केली आणि आम्ही वेगळे झालो.\",\n\"जमलं नाही मला… \",\n\"काय जमलं नाही.\" ,\n\"त्याच्या सोबत राहणं जमलं नाही मला.\",\n\"तू काय बोलते आहेस… तुला तरी कळते का… \" ,\n\"सांगते सगळं… पहिला तो चांगला वागायचा.म्हणजे सुरुवातीला… तेव्हाचे दिवस छान होते, तो वेळेत घरी ���ायचा…. मोठा flat आहे दुबईला त्याचा… छान वाटायचं मोठ्ठ घर तेव्हा. वरचेवर तो दुबई दाखवायला घेऊन जायचा. कधी कधी घरी पार्टी असायची. मज्जा यायची तेव्हा. वाटायचं किती छान life झाली माझी… आता खऱ्या अर्थाने settle झाली मी, असंच वाटायचं. हे फक्त सुरुवातीला हा… नंतर त्याने खरी life काय आहे ते दाखवून दिलं. माझं मुक्त वागणं त्याला आवडायचे नाही. कोणा अनोळखी व्यक्ती बरोबर बोलणं त्याला नको असायचे. उशिरा यायचा ऑफिस मधून. कूठे बाहेर फिरायला जाऊ म्हटलं तर वैतागायचा. वर बोलली मी एकटी जाते तर बोलायचा, दुबई माहित नाही तुला अजून. चडफडत घरी थांबायला लागे. कधी कधी सुट्टीच्या दिवशीपण कामावर तो, मग एकटीच त्या घरात… TV बघून तरी किती बघणार ना… सुरुवातीला आवडणारं ते मोठ्ठ घर, खायाला उठायचे अगदी. वेडी होऊन जायचे मी… मग हा यायचा रात्री उशिरा.…. न बोलता तसाच झोपायला जायचा. नंतर नंतर तर, त्याच्या ऑफिसच्या सिनिअरने काढलेले राग माझ्यावर काढायचा.… भांडणं सुरु झाली ती अशी…. उगाचच कसलेशे वाद काढत राहायचा. रोजच्या रोज भांडणं… भांडण झालं कि हा जाऊन बसायचा त्याच्या reading room मध्ये. तिथेही काम करत बसायचा.… मी एकटी पडली होती.… रडत बसायचे मग. एकदा खूप ताप होता अंगात… मला वाटलं तेव्हा तरी थांबेल तो…बोलला,\"डॉक्टर येतील, त्यांना call केला आहे मी… मी थांबू शकत नाही… महत्त्वाची मिटिंग आहे. आणि निघून गेला. ताप खूप होता म्हणून हॉस्पिटलमध्ये होते ३ दिवस…. हा माणूस… ३ दिवसात फक्त एकदा आला,मला बघायला… ते पण कशाला, तर त्याची कार बंद पडली होती आणि माझ्या कारची चावी भेटत नव्हती म्हणून…. चावी कूठे आहे ते विचारलं,डॉक्टरसोबत काही बोलला आणि निघून गेला… म्हणजे मी कोणीच नाही का याची… तेव्हा ठरवलं, बस्स झालं बरी होऊन घरी आली. तेव्हा याने पार्टी ठेवली होती. मला वाटलं माझ्यासाठी….तेही चुकीचं होतं. पार्टी होती एक मोठा प्रोजेक्ट भेटल्याची… तेव्हा आपण हे सगळं खोटं खोटं, बनावट जीवन जगतो आहे, याची जाणीव होऊन गेली. पार्टीत आलेल्या लोकांसमोर उगाचच खोटी smile देयाची… आपण किती सुखी आहोत ते दाखवायचं…. कशाला ते.… जीव गुदमरत होता माझा,त्या मोठ्या घरात.… मग एकदा तो लवकर आलेला घरी, वाटलं हीच वेळ आहे बोलायची… बोलून टाकलं मनातलं सगळं… तो शांत होता, आणि शांतपणेच बोलला, divorce papers घेऊन ये… मी sign करतो. सगळे divorce papers तयार होण्यास वेळ लागला आणि बरोब्बर… ल��्नाच्या second anniversary ला पेपर्सवर sign झाली…. वेगळे झालो.\" निलमचं बोलणं संपलं.\nमंगेश स्तब्ध झाला होता. आपल्याला काय वाटतं होतं आणि काय झालं हे… काय बोलावं कळत नव्हतं… शेवटी बोललाच मंगेश…\n\" अगं… मग आम्हाला का सांगितलं नाहीस… मित्र होतो ना… आणि एवढी वर्ष कूठे होतीस मग… \",\n\"तिथेच दुबईला… माझी पोस्ट वाढली होती ना, मग कंपनीने घराची व्यवस्था केली. तिथेच होती राहत मी.\",\n\"इकडे का आली नाहीस पुन्हा… \",\n\"कशी येणार होती मी इथे… आणि कोणत्या तोंडाने… सगळं मागे सोडून अगदी अभिमानाने गेली होती India सोडून. सगळे परतीचे मार्ग मीच बंद केले होते ना… कोणत्या वाटेने येणार होती परत… \" निलमच्या डोळ्यात पाणी आलं. ते आवरलं तिने. चहा संपवला.\n\" त्या टपरीवरच्या चहाची सर नाही ना या चहाला… \" विषय बदलला मुद्दाम निलमने.\n\"हम्म… \" मंगेश बोलला.\n\" कधी तोडली रे ती टपरी… \",\n\"झाली… ३ वर्ष तरी झाली असतील. त्या सोसायटीला त्यांची बाग करायची होती ना आणि टपरीमुळे त्या बागेचं \"सौदर्य\" झाकलं जात होतं… तोडली म्हणून.\",\n\"आणि तुझा जॉब कसा चालू आहे… \",\n\"छान… तोही छान आहे… आता इकडे जवळच जॉब आहे आमचा. salary सुद्धा चांगली आहे. प्रवासाचा खर्च नाही कि दगदग नाही.…. \",\n\"तेव्हाचं आठवतंय… एकत्र यायचो कार मधून….\" निलमला आठवण झाली आणि हसली ती.\n\" राजासाठी थांबायचीस ना मुद्दाम… \" मंगेश… निलम काही बोलली नाही त्यावर.\n\" बोल आता तरी निलम… \" खूप वेळाने निलमच्या तोंडातून शब्द आले.\n\"हो… मुद्दाम त्याच्यासाठीच यायची मी आणि थांबायची… छान वाटायचं बोलताना त्याच्याशी… कायम तो जवळ असावा असं सुद्धा वाटे मला… \",\n\"मग कधी बोलली नाहीस ती.\",\n\"नाहीच बोलू शकले… माझ्या पप्पांना राजा आवडायचा पण फक्त मित्र म्हणून… त्यांच्या मनात वेगळेच विचात होते…जावयाबद्दल आणि त्यांना भेटला तसाच जावई… मी फक्त त्यांच्यासाठी लग्न केलं हे… राजा मनापासून आवडायचा मला.\",\n\"खूप मोठी चूक केलीस निलम… \",\n\"हो… म्हणून तर एवढी वर्ष वनवासात होती जणूकाही… एकटीच राहायची तिथे.… पप्पा-मम्मी सांगायचे,परत ये मुंबईला… मीच नाही आले… वाटायचे, राजा समोर आला काय बोलेल… आयुष्यात बहुतेक निर्णय बरोबर घेतले मी… हा एकाच निर्णय चुकला माझा.\" निलम सांगत होती.\" एवढी वर्ष, खूप काही मीस केलं मी रे … इकडचे सण, पाऊस, या वास्तू, आपल्या भेटण्याच्या जागा आणि… \",\n\" आणि राजेशला… बरोबर ना… \" मंगेशने तिचं वाक���य पूर्ण केलं.\n\" हो… आज बोलू शकते मी… राजाला खूप मीस केलं मी… \" पुन्हा शांतता… मंगेश निलमकडे पाहत होता आणि निलम बाहेर कूठे तरी.\n\" राजा… कसा आहे रे… \" निलमने विचारलं.\n\" राजा ना… मस्त आहे अगदी.\" निलम जरा हसली.\n\" त्या टपरीवर भेटलो होतो ते शेवटचं. लग्नात सुद्धा आला नव्हता राजा ना. माझा राग आला असेल म्हणून आला नसेल कदाचित.\",\n\"नाही ग… राजाला कधी बघितलस का कोणावर रागावलेलं… आईंना खूप ताप होता त्यादिवशी… तरी ती सांगत होती, तू जा लग्नाला… पण राजा आईला सोडून येणार होता का… नाही ना… तेच कारण होतं, लग्नाला न येण्याचं.\",\n\"तसाच आहे का अजून राजा… \",\n\"तसाच म्हणजे… स्वभाव तर तसाच आहे, जो लहानपणापासून आहे. फक्त जरासा जाडा झाला आहे बस्स.… तेव्हा कसं, तुझ्यासमोर यायचे म्हणून टापटीप असायचा. जेवणाकडे लक्ष असायचे. बाहेरचं तेलकट, तुपट खायचा नाही. फक्त तुझ्या सोबत असायचा म्हणून हे सगळं करायचा.… तू निघून गेल्यावर कशाला पाहिजे ते… शिवाय कधी आईला बरं नसलं कि बाहेरचं खाणं होयाचे ना… वेळेअवेळी जेवण… सुटला आहे जरासा… \",\n\"मी नव्हते, पण तू तरी होतास ना…\",\n\" मी… मी कधीच सोडणार नाही त्याला… तशी शप्पतच घेतली आहे मी. बायकोला पण लग्न करायच्या आधी सांगून ठेवलं आहे मी.… कधी काही झालं आणि तुमच्या दोघांमध्ये जर कोणी निवड करायला सांगितली,तर मी राजेशची निवड करणार. अशी माणसं आता दुर्मिळ होत आली आहेत. माझ्यासोबत आहे एक, तेच माझं नशीब… आयुष्याच्या शेवटपर्यंत त्याला सोडणार नाही मी, हे नक्की… \" निलम सगळं ऐकत होती.\n\" आणि राजाची family…\",त्यावर मंगेश हसला.\n\"येऊन बघ एकदा… मोठी family आहे राजाची आता… आणि त्यात तो खूप आनंदी आहे, सुखी आहे.\" निलम गप्प झाली त्यावर.\nबोलता बोलता रात्रीचे ९ वाजले. निघायला हवं म्हणून दोघेही बाहेर आले हॉटेलच्या.\n\"चल निलम… छान वाटलं बोलून, इतक्या वर्षांनी… नशीब आठवण तरी ठेवलीस आमची… \",\n\"हो रे… तुम्हाला कुठे विसणार होती मी…\",\n\"बरं…. आता किती दिवस आहेस इंडिया मध्ये…\",\n\"actually…मी आता बदली करून घेणार आहे, प्रोसेस सुरु झाली आहे, दिल्ली ब्रांचला बदली करून घेईन.\",\n\"आणि इकडे नाही येणार का… \",\n\" may be नाही… पप्पा-मम्मीनी ठरवलं आहे, ते सुद्धा दिल्लीला शिफ्ट होतील. पप्पा तर retire झालेत ना…. मग तसं पण काम नाही त्याचं इथे… सगळेच तिथे राहू मग… पण अजून नक्की नाही… \",\n\"ठीक आहे… पण जाण्याआधी, एकदातरी…. राजेशला भेटून ज��… कारण आता फक्त या २ चाळी शिल्लक आहेत… त्या पाडल्या तर कूठे जाऊ ते माहित नाही आम्हाला… बघ , जमलं तर… \" म्हणत मंगेश निघून गेला. निलम तशीच उभी होती विचार करत.\nपुढच्या २ दिवसात निलमचं मुंबईतलं काम संपलं. अजून २ दिवसांनी परतीचा प्रवास सुरु होणार होता तिचा. पुन्हा एकदा निलम त्या रस्त्याने आली. चाळीसमोर कार थांबवली आणि बघत बसली चाळीकडे. काय मनात आलं तिच्या. उतरली गाडीतून आणि आली चाळीत… जुने दिवस आठवले… पुढच्या महिन्यात गणपती आहेत बहुतेक… चाळीत मंडपाची तयारी चालू होती, त्यावरून तिने ओळखलं. त्या सार्वजनिक आरत्या आठवल्या तिला.… मस्त मज्जा करायचो. रात्रभर जागायचो, मग कॉलेजला lecture ला झोप यायची. निलमला हसायला आलं. राजाची आठवण झाली पुन्हा तिला. चाळीकडे मोर्चा वळवला तिने. तिसरा मजला ना… हो, तिथून ५वी खोली… असेल का राजेश घरात… ८ वाजले होते रात्रीचे… निलम पोहोचली राजेशच्या खोली जवळ.… या बाल्कनीत किती वेळा गप्पा मारत उभे असायचो आम्ही…. तासनतास गप्पा चालायच्या तिघांच्या… मंगेशचं घर शेजारी… त्या खोलीला कुलूप होतं… बाहेर गेला असेल मंगेश कदाचित… राजेशच्या खोलीचं दार बंद, पण कुलूप नाही… म्हणजे आतून बंद असेल… आत असेल कोणीतरी… राजेश may be… निलमने दरवाजा ठोठावला.\n \",एका लहान मुलीने दरवाजा उघडला.\n\"sorry, sorry…. राजेश… इकडेच राहतो ना… \",\n\"बाबा… बाबा पाहिजे का तुम्हाला… बाबा आला नाही अजून\",\n\"मग कोण आहे का घरात … \",\n\"आज्जी आहे ना… थांबा हा जरा… \" म्हणत ती मुलगी धावत आत गेली. राजाची मुलगी वाटते… छान आहे, मंगेश बोलला होता ना छान family आहे त्याची… निलम मनातल्या मनात बोलली.\n\" हि बघा आज्जी… \"त्या लहान मुलीने राजेशच्या आईचा हात धरून बाहेर आणलं.\n\" कोण आहे ग बबडी… \" राजेशची आई म्हणाली. निलमला पाहिलं आणि थक्क झाली. तोंडातून शब्दच फुटत नव्हते. \" रा… राणी ना तू… \",हो आई… \" आणि दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खूप वेळ तश्याच रडत होत्या दोघी. खूप वेळानंतर दोघी शांत झाल्या. \" ये … आत ये. \" म्हणत राजेशच्या आईने तिला घरात आणलं.\"बस हा… पाणी आणते.\" आई लगबग करत गेली. निलम ती खोली बघू लागली. तशीच अगदी. काहीच फरक नाही. जशी शेवटची पाहिली होती तशीच. आई सुद्धा तश्याच आहेत, फक्त केस पांढरे झाले आहेत… आणि घरात ३ लहान मुलं… सगळी कुतूहलाने निलमकडे बघत होती. \" हे घे पाणी… \" निलमने ग्लास घेतला.\nआई निलमच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होती, डोक्यावरून हात फिरवत होती. आनंद तर चेहऱ्यावर दिसत होता तिच्या.\n\" कशी आहेस ग राणी… \",\n\" अगदी आहेस तशीस आहेस, जरा बारीक झाली आहेस…जेवत नाहीस का \", निलम हसली त्यावर.\n\"जेवते आई… काम जास्त असते ना म्हणून… \",\n\"जरा स्वतःकडे पण लक्ष देयाचे ना… \",\n\"हो आई… नक्की देईन. \"छान वाटतं होतं निलमला… तिलाही किती आनंद झाला होता.\n\" मग, कधी जाणार आहेस दिल्लीला राहायला \",त्यावर मात्र निलम चाट पडली.\n तू… तुम्हाला कसं माहित \n\"मंगेश… ज्यादिवशी तुमची भेट झाली ना, त्याचरात्री मला सांगितलं सगळं त्याने. \", निलमला मंगेशचा राग आला. आईंना कळलं ते.\n\" मंगेश पण माझाच मुलगा आहे ना… तू मुलगीच आहेस ना माझी, त्याला खूप वाईट वाटत होतं तुझ्याबद्दल… सांगावसं वाटलं म्हणून सांगून टाकलं त्याने.\" ,\n\" आणि राजाला…. \" ,\n\"घाबरू नकोस, त्याला माहित नाही हे आणि सांगणार सुद्धा नाही त्याला…. \", निलमला हायसं वाटलं.\n\" आई… मला सांगायचे नव्हते कोणाला, मंगेश विचारू लागला म्हणून सांगितलं त्याला.\",\n\"म्हणजे तू राजेशला ओळखलं नाहीस… \" ,\n\"त्याला वाईट वाटू नये म्हणून मी त्याच्यासमोर आली नाही कधी. \" निलम ते बोलून शांत बसली.\n\"राजा ना… बघ आता येईल थोड्यावेळात… \",\n\"ऑफिसला गेला आहे का \n\"नाही गं, पुढच्या महिन्यात गणपती आहेत ना, तो खालीच आहे मंडपाजवळ… तुला दिसला नाही वाटते तो… \" ,\n\" नाही…. पण मला भेटायचे आहे त्याला… \" तेवढ्यात राजेश दारात हजर… निलम उभी राहून त्याच्याकडेच पाहत होती. राजेशचं लक्ष तिच्यावर गेलं, तोही तिच्याकडे बघू लागला. \" बाबा …. \" म्हणत तिन्ही मुलं राजेशला जाऊन बिलगली तेव्हा राजेश भानावर आला. \"बाबा… खाऊ काऊ आणला… \" एका मुलाने विचारलं. \" नाही रे… उद्या आणीन हा नक्की. \" तशी तिन्ही मुलं जाऊन पुन्हा अभ्यासात गुंतली.\nराजेश घरात आला. आईने पाणी आणून दिलं. राजेश निलमकडे पाहत नव्हता आता. पण निलम त्याच्याकडेच बघत होती अजूनही. निरखून अगदी. राजा खूप बदलला होता आता. अर्थात मंगेश बोलला तसा. त्याची हेअर स्टाईल खूप आवडायची निलमला. आता सुद्धा तशीच होती, फक्त काही पांढरे केस बऱ्यापैकी काळ्या केसांतून डोकावत होते… पहिलं एकदम क्लीन शेव असायचा, आता दाढीही पांढरी होती बहुतेक.… पहिला बारीक म्हणजे ठीकठाक होता शरीरयष्टीने… आता त्याने घातलेल्या त्या ढगळ शर्टातून वाढलेलं पोट दिसत होतं. पहिला ���ेहमी उत्साही असणारा राजा, आता थकलेला वाटत होता.\n\", राजेशच्या त्या प्रश्नाने निलम भानावर आली.\n\" हं… हा , छान आहे मी… तू कसा आहेस… \",\n\" मी…. कसा वाटतो तुला… \" ,\n\" छान वाटतोस. \",\n\" का रे हसलास… \",\n\"कुठल्या angel नी मी तुला छान वाटतो…\" पुन्हा हसला राजेश… हा, ते एक होतं… त्याचं हसू …. अगदी लहान गोंडस बाळासारखा हसायचा तो. ते तसंच होतं अजून. हसू आवरत राजेश बोलला.\n\" कधी आलीस मुंबईला\",\n\"कालच आली आणि तुला भेटायला आली.\" खोटं बोलली निलम.\n\" अजून किती दिवस मग… आणि मिस्टर असतील ना सोबत… \",\n\"काम होतं ना मुंबईला, म्हणून एकटीच आली आहे, त्याला वेळ नाही ना भेटत, नाहीतर आला असता तोही. \",\n\"हा… काम असतील ना खूप… बरोबर मग. \" निलमला वाईट वाटत होतं.आपण जास्त काही थांबू शकत नाही राजासमोर म्हणून ती उठली. \"चल मग… निघते मी, घरी काम आहे थोडं… नंतर भेटू कधीतरी… \",\"ठीक आहे.\" म्हणत राजेश सुद्धा उठला.\nखोलीच्या बाहेर पाऊल टाकलं आणि जोरात पावसाला सुरुवात झाली.\" थांब निलम… पाऊस थांबला कि जा… भिजशील उगाच… \" निलम थांबली. आता, दोघे त्या बाल्कनीत उभे राहून पावसाकडे बघत होते. राजेशची आई… दोघांना आतूनच पाहत होती. किती वर्षांनी ते असे उभे होते. निलम बोलली थोड्यावेळाने.\n\"भिजतोस का अजून पावसात…. मी तर किती miss केलं पावसाला… \"राजेशने smile दिली.\n\"तिथे दुबईला नसेल ना पाऊस वगैरे… तुला खरं सांगू… मला पाऊस असा आवडला नाही कधी. शाळेत असताना तर, बाहेरच पडायचो नाही मी, पाऊस सुरु झाला असेल तर…. वाटायचं, आपण विरघळून जाऊ आपण पावसात. तरी लहानपणी कूठे अक्कल असते एवढी… पण नाही आवडायचा पाऊस मला. फक्त तू भिजायला यायचीस म्हणून… तुझ्यासाठी मी भिजायचो पावसात… मला थंड सहन होत नाही ना… लगेच शिंका सुरु होतात.\",\n\"तू असायचीस ना म्हणून… तुझं भिजून झालं कि तू घरी जायचीस. आणि मी इथे शिंका देत बसायचो.\" राजेश हसत म्हणाला.\n\" तुला थंड चालत नाही, मग…. मी ice -cream देयाचे ते… \",\n\"तुझ्यासाठी फक्त… नाहीतर इकडे कूठे , कोणाला सवय आहे ice-cream ची… \",\n\"अरे… पण आधी सांगायचे ना… \",\n\"कशाला… तुझ्यासाठी काहीही करायची तयारी असायची माझी तेव्हा… \"निलमला काय बोलावं ते कळत नव्हतं.\nपाऊस काही कमी होतं नव्हता. निलमच्या डोक्यात खूप विचार सुरु होते.विचारू का राजेशला…. नको… विचारूया…. पुन्हा नको… शेवटी विचारलं तिने.\n\"खूप miss केलंस का मला\",राजेशने एकदा पाहिलं निलमकडे…\n\"खूप……. खूप म्हणजे खूप, सांगता येणार नाही एवढं… सगळीकडे तुलाच शोधात असायचो. दिवस सुरु झाला कि पहिला मोबाईल चेक करायचो… तुझा एखादा missed call , निदान massage तरी… ते नाही दिसलं तर दिवसभर वाट बघायचो तुझ्या call ची… ते घडलंच नाही कधी, तरी रोज करायचो. ऑफिस मधून निघालो कि मुद्दाम २-३ बस सोडून द्यायचो. वाटायचे…. आता तू कार घेऊन येशील… मग तिघे तश्याच गप्पा मारत घरी जाऊ… मंगेश वैतागून मग मला बळजबरीने बसमध्ये कोंबायाचा…. त्यानंतर घरी आलो कि पुंन्हा तेच… तुझ्या call ची किंवा massage ची वाट बघत बसायचो.…. एवढ्या वर्षात तसं काही घडलंच नाही.\" निलम शांतपणे ऐकत होती. \"त्यानंतर…. हे उत्सव,सण आणि हा पाऊस…. वाटायचं, एकदातरी येशील पावसात भिजायला…. आणि आलीस कि खालूनच आवाज देशील…. \"ये राज्जा ये भिजायला… \" मला आवडायचे ते… त्या टपरीवर… आता तोडली ती… जाऊन चहा पीत बसायचो, एकटाच जायचो… तू नसलीस तरी, २ चहा सांगायचो. तू काही यायची नाहीस. थोड्यावेळाने तो थंड झालेला चहा मीच प्यायचो.…. रंगपंचमीला कशी धावत यायचीस खोलीत,रंग लावायला… आठवतेय. \" निलमने होकारार्थी मान हलवली.\"एवढ्या वर्षात एकदाही बाहेर गेलो नाही मी रंगपंचमीला… आई बोलायची, जा खेळायला… मी बोलायचो, निलम येऊन घेऊन जाईल,तेव्हा जाईन मी… दिवाळीत पण… तुझा फराळ वेगळा काढून ठेवायचो मी… दरवर्षी हा, न चुकता… शेवटी तो खराब व्हायचा आणि आई टाकून द्यायची मग… म्हणजे खरंच…. सांगता येणार नाही एवढं miss केलं तुला… \" निलमच्या डोळ्यात पाणी जमा झालेलं. \"तुला आठवतंय…. आपण तिघे फिरायला जायचो ते… कित्ती मज्जा करायचो… movie बघायला जायचो… महिन्यातून एकदातरी.… मी पैसे साठवून ठेवायचो त्यासाठी. तू निघून गेल्यावरही, मी २ तिकीट काढून ठेवायचो,अर्थात गेलो नाही कधी movie ला… तू घेऊन जायचीस म्हणून मी जायचो… एकटा जाण्याची हिंमत नव्हती माझ्यात… तरी दर महिन्याच्या , एका रविवारची २ तिकीट काढून ठेवायचो. आणि वाट बघायचो तुझी. कधीच आली नाहीस तू. जास्तच आठवण झाली कि तुझा फोटो बघत बसायचो. ठरवायचो, कंटाळा येईपर्यंत बघत राहीन फोटो… कंटाळा तर कधी आलाच नाही असा… हा, पण वेडं लागलं होतं, तुझ्या फोटोबरोबर बोलायचं…. आई बोलते कि वाईट सवय पटकन लागते… कितीवेळ तुझ्या फोटोसोबत गप्पा मारायचो… आपण जसं बोलायचो ना, अगदी तसचं… ऑफिसमध्ये काय झालं दिवसभर… ते सगळं तुला सांगायचो, सगळा त्राण नाहीसा होत असे तेव्हा…. \" निलमच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागलं. पटकन पुसून टाकलं तिने,राजेशला न दाखवता.\n\"एवढं प्रेम करायचास माझ्यावर… सांगितलं नाहीस कधी \",\n\"सांगणार होतो गं… राहून गेलं ते… तू केरळला गेली होतीस ना… त्याच्या आधीच विचारायचे होते… राहून गेलं, सगळ ठरवलं होतं मी… तू नकार दिला असतास तरी त्यात आनंद मानला असता, होकार दिला असतास तर काहीतरी वेगळंच झालं असत म्हणा… किती स्वप्न पाहिली होती मी… आपली जोडी छान दिसायची ना, आई म्हणायची… राहून गेलं ते सुद्धा…\" राजेश मनापासून सांगत होता.निलम बोलली,\n\"मग आता सुखी आहेस ना संसारात… किती छान बाळं आहेत तुझी… अरे हो…. तुझी बायको नाही दिसली… जॉबला आहे का \", राजेश नाही म्हणाला.\n\"लग्न तर करायला हवं ना, बायको असायला… \" ,\n\"means…अरे मग हि मुलं…. तुला बाबा म्हणतात ना… मला काही समजत नाही आहे. \" ,\n\"आठवतेय तुला, मी त्या रस्त्यावरच्या मुलांना मदत करायचो ते… एकदा मंगेश बोलला कि यांना मदत करतोस ते चांगलं आहे, पण अनाथाश्रमात तर त्या मुलांना माहित पण नसते… कोण पालक आपले… तेव्हा वाटलं, त्यांचा पालक होऊ आपण… म्हणून या दोघांना घेऊन आलो. एकाच दिवशी आलेले हे दोघे, लहान बाळ होती… \",\n\"आणि ती लहान मुलगी… \" ,\n\"हा…. ती मला अशीच सापडली होती,रस्त्यात… एका रस्त्याच्या कडेला कोणीतरी ठेवून दिली होती… काहींना आवडत नाही ना मुली… टाकून दिलं असेल मग, आलो घरी घेऊन मग… तिचं नावं सुद्धा 'निलम' ठेवलं आहे मी.\" राजेश हसला.\n\"अरे… लग्न का केलं नाहीस तू… \",\n\"तुझी माझ्या मनातली जागा कोणी कधीच घेऊ शकत नाही.…. तुझ्या जाण्याने एक,खूप मोठी जागा रिकामी झाली होती… त्यात दुसऱ्या कोणाचा विचारसुद्धा करू शकलो नाही मी कधी…. मग लग्न करून एखाद्या मुलीचं आयुष्य कशाला बरबाद करायचे… तिच्यावर प्रेम करणार नसेन तर त्या लग्नाला काही अर्थ नव्हता… म्हणून केलं नाही… तसं पण माझं कुटुंब छान आहे आता… तुला कसं वाटते…\" निलम काही बोलली नाही त्यावर.\"हा… एक बरं वाटते, तुझ्याकडे बघून… खूप छान दिसतेस… एवढी वर्ष तिथे राहून सुद्धा बदलली नाहीस तू… आठवण ठेवलीस मित्राची… छान… त्यातून एक गोष्ट, एवढं सुखी ठेवू शकलो नसतो तुला, जेवढी आता आहेस… पण मला जेवढे प्रयन्त करता आले असते तेवढे केले असते मी.… तरी आता बरं वाटते…. नाहीतर हि मुलं कूठे भेटली असती ना मला…\" निलमला आता रडू येत होतं… कसबसं आवरलं तिने स्वतःला…\n\" अजून फोटो बघतोस ��ा माझे… \",\n\"हा… कधी जास्त आठवण झाली कि… तसं हि तू नेहमी असतेस हृदयाजवळ… \" राजेशने त्याच्या शर्टाच्या खिश्यातून निलमचा एक फोटो काढला… निलमने ओळखला फोटो… एकदा दोघेच फिरायला गेले होते तेव्हा राजेशनेच काढला होता तो फोटो. मस्त lamination करून ठेवला होता फोटो… आता निलम खरंच रडू लागली. राजेशला फोटो परत केला आणि त्याला घट्ट मिठी मारली.\nथोडावेळ दोघे तसेच होते. निलमने त्याला मिठी मारली होती,मात्र राजेशने नाही. नंतर राजेशने स्वतःच तिची मिठी सोडवली. \"असं बरं नाही गं आता… तुझं लग्न झालंय… मिस्टरांना काय वाटेल तुझ्या… \" पाऊस थांबला होता… \" पाऊस थांबला आहे तो पर्यंत निघ तू… शिवाय घरी काम सुद्धा आहे ना घरी तुझं… \" निलमने डोळे पुसले आणि निघाली. \" बघ… जमलं तर…. पुढच्या महिन्यात इथे सार्वजनिक गणपती आहेत… बहुतेक शेवटचा असेल यावर्षी…. माहित नाही… चाळ तोडून इमारत बांधायची आहे… try कर हा… पुढच्या महिन्यात…\" निलमने होकारार्थी मान हलवली.\"चल… कार पर्यंत सोडतो तुला… \" निलम आणि राजेश कारजवळ आले, निलम बसली गाडीत. निघायचा विचार नव्हता तिचा. राजेशला समजलं.\n\" जेवून जातेस का… \",\n\"नको… एक शेवटचं विचारू का… \",\n\"स्वतःसाठी काही केलंस का कधी…. आतापर्यंत… \" राजेश उगाचच हसला.\n\" तुला आठवतेय का मला माहित नाही. आपण नाटक केलं होतं कॉलेजमध्ये… \",\n\"हो… ते कसं विसरणार…तेव्हापासून ओळख झाली आपली… म्हणून तर तुला 'राजा' बोलते मी… राजा झालेलास ना तू… \",\n\"हो… राजा केलेलं मला… त्यात एक dialogue होता मला… अजून आठवतो मला… \"राजाला स्वतःच असं आयुष्य नसतेच.प्रत्येक वेळेस त्याला दुसऱ्यासाठीच जगावं लागते… एक राजा जातो,दुसरा येतो. फक्त नाव बदलतं… जबाबदारी तीच राहते…. त्याची प्रजा आनंदात रहावी म्हणून… \"…. तसाच जगतो आहे मी. बस्स, बाकी काही नाही.\" तितक्यात वरून राजेशच्या \"निलम\" ने हाक दिली.\" बाबा… जेवायला ये. \" तेव्हा राजेश निघाला. \" Thanks निलम… आठवण ठेवल्याबद्दल… पुन्हा आपली भेट होईल का ते माहित नाही… तरी माझी निलम माझ्याजवळच आहे… एक ती… आणि एक हि… \" राजेशने शर्टाच्या खिशाला हात लावला. निलमने गाडी स्टार्ट केली आणि घरी निघून आली, खूप रडली.\nरात्रीचे १२ वाजत होते. पुन्हा पाऊस… थोडासा रिमझिम असा, सोबतीला गार वारा… गणपतीच्या मंडपात मंडळी त्यांचे काम करत होती. राजेश घरी येऊन झोपला होता शांत… तिकडे निलम, तळमळत होती आजही… तिच्या त्या महागड्या, मऊ अश्या बेडवर तिला झोप येत नव्हती.काहीतरी टोचत होतं तिला… उठली आणि बाल्कनीत येऊन रडू लागली पुन्हा… पावसाच्या सोबतीने… इकडे राजेश, त्या थंड झालेल्या जमिनीवर शांत झोपला होता. त्याच्या वर खाली होणाऱ्या मोठ्या पोटावर त्याची चिमुकली निलम झोपली होती आणि बाजूला अजून एक मुलगा… त्यातल्या एकाला झोप येत नव्हती… तो आजीजवळ बसला होता… त्याचे नावं राजेशने \" राजा\" ठेवलं होतं. आजी तिचं आवडीचं गाणं ऐकत होती. \"याद पिया कि आये… \" सोबतीला राजेश आणि निलमचे विचार होते. राहून राहून तिला तेच वाटतं होतं, यांची जोडी जमायला पाहिजे होती. गाणं संपलं. तिला वाटलं, राजा झोपला असेल… पण तो जागाच होता.\n\" काय रे… झोप येत नाही का आज… \",\n\"नाही ना… आज्जी, एक गोष्ट सांग ना…. छान अशी…. राजा-राणीची… \"छोटा राजा तिच्या मांडीवर जाऊन झोपला.\n\"हं… सांग आता.\" ,\n\"आठवते आहे… थांब जरा… हा आठवली. एक आटपाट नगर होते, तिथे एक राजा राहत होता… मग \",\n\" प्रश्न आहे एक…\",\n\"गोष्ट तर पूर्ण होऊ दे… \",\n\"नको… मला सांग आधी… शाळेत शिकवलं मला, शिवाजी महाराज… ते राजा होते ना… त्याच्यासोबतीला पण खूप राजा होते… मग, गोष्टीत असा का म्हणतात, एक राजा होता… म्हणून.\"आजीला त्या बाल-प्रश्नावर हसू आलं.\n\" सांगते हो… झोप तू… \" आजीची नजर झोपलेल्या राजेशवर गेली. कसा शांत निजला होता तो.\n\"सांग ना आज्जी… \",\n\"सांगते… राजा खूप होते… खूप सम्राट होऊन गेले… खूप जणांनी राज्य केलं. पण जो मनावर राज्य करतो, आपल्या प्रजेची काळजी घेतो, तो खरा राजा… लोकांच्या मनावर राज्य करणारा खरा राजा… तसे फार कमी झाले आतापर्यंत… आणि फार कमी लोकांना तो तसा राजा बघायला भेटला.\" पुन्हा तिने राजेशकडे नजर टाकली. स्वतःशीच हसली. \" समजलं ना आता तुला….चल, तुला आता एक वेगळीच गोष्ट सांगते… गोष्टीच नावं आहे,…. एक होता राजा… \"\nतुमची गोष्ट नेहमीच खूप मस्त असते. मी सगळ्या stories वाचल्या आहेत. पण एक जाणून घ्यायची उत्सुकता आहे. ह्या गोष्टीला open-ended का ठेवलेय\nकथा खरंच खुप छान आहे जुन्या आठवणी जागवल्या आपला खुप खुप आभारी आहे.\nएक होता राजा…. (भाग दोन )\n\" सूड… ( भाग पहिला ) \"\n\"खाड्ड…\",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं....\n \" (भाग पहिला )\nफोनच्या रिंगने अभिषेकच्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळ...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग पहिला)\n\"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू \" , \" का गं \" , \" नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. \", &...\nभटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग पहिला)\nआकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पाव...\nएक होता राजा…. (भाग दोन )\nबघता बघता मार्च महिना जवळ आला, निलमचं लग्नसुद्धा. सगळीकडे पत्रिका वाटून झालेल्या. फक्त राजेश-मंगेशकडे देयाची राहिली होती...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग तिसरा)\nपाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विवेक आणि मानसी एकमेकांसमोर तसेच उभे होते. मानसी त्याला बघून हसली. पण ते हसणं वेगळं होतं, तूच्छत...\n\" सूड… ( भाग दुसरा ) \"\nपुढचे चार दिवस तर inspector अभिषेकला \"त्या\" केसमध्ये लक्षच देता आले नाही. एका मंत्र्याच्या मुलाचे लग्न असल्याने त्याची...\n ( भाग २ )\nदोन दिवस झाले… पाऊस थांबायचं नावं घेत नव्हता.... वादळचं आलेलं ना, त्यामुळे पुढचे दोन दिवस कॉलेज बंदच होतं. संजयने कॉलेजमध्ये...\n\" अरे .... विनू ...... अजून घरी नाही गेलास ...... अजून घरी नाही गेलास \", \" हो. निघतोच आहे सर आता.\", \" OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-apple%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2021-09-22T18:48:05Z", "digest": "sha1:CDDEBL4RUBFGBEVZIDEAWLH3BE7SWSRL", "length": 11583, "nlines": 111, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "जिमी आयव्हिन Appleपल सोडत नाही, प्रवाह अधिक मनोरंजक बनवू इच्छित आहे | आयफोन बातम्या", "raw_content": "\nजिमी आयव्हिन Appleपल सोडत नाही, त्याला प्रवाह आणखी मनोरंजक बनवायचा आहे\nकरीम ह्मीदान | | ऍपल संगीत, आमच्या विषयी\nसर्व काही सांगावे लागेल, 2015 मध्ये लॉन्च झाल्यापासून Appleपल म्युझिकची चांगली वाढ झाली आहे. बीट ब्रँडचा संस्थापक (आज Appleपलच्या मालकीचा देखील) अलीकडच्या काळातील सर्वात महत्त्वाचे संगीत निर्माता जिमी आयओव्हिन यांच्या स्वाक्षर्‍यामुळे कपेरटिनोमधील मुलांकडून एक मोठी पैज आहे. Appleपल म्युझिकची ती वाढ, जी राक्षस स्पोटिफाईची देठ ठेवते आणि Appleपलची संगीत प्रवाहात सेवा देणारी मोठ्या संख्येने iOS उपकरणे सर्व धन्यवाद.\nकाही दिवसांपूर्वी, ती कल्पना जिमी ��यव्हिन Appleपल सोडण्याचा विचार करीत होते, काही अफवा जे जॅमी आयव्हिन कपर्टिनो संचालक मंडळाबरोबर होते अशा काही मतभेदांवर स्पष्टपणे आधारित होत्या. आता स्वत: जिमी आयव्हिन जो समोरच्या बाजूला उडी मारतो, होय, ते सर्व अफवा नाकारू. जिमी आयव्हिन Appleपल येथे थांबली आहे, आणि स्ट्रीमिंगच्या जगात आणखी पुढे जाण्यासाठी राहील.\nजसे आपण म्हणतो की, त्याच्या rumपलच्या शेअर्समध्ये असलेल्या काही हालचालींमुळे त्यांची निघून जाण्याची अफवा पसरली होती, आता त्यांनी नुकतेच एक विधान केले ज्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केले आहे की ते कंपनीतच राहतील, आणि कंपनीच्या सर्व प्रवाहातील सेवा वाढविण्यासाठी तो अ‍ॅडी क्यू आणि टिम कुक यांना अहवाल देत राहील.\nजवळपास 65 वर्षांचे असल्याने मी चार वर्षांपासून Appleपलचा एक भाग आहे, त्यापैकी अडीच मी Appleपल संगीताशी संबंधित आहे. Appleपल संगीतावरील माझ्या वेळेदरम्यान, आम्ही त्यापेक्षा जास्त पोहोचलो आहोत 30 दशलक्ष ग्राहक, तसेच बीट्सची उत्कृष्ट वाढ झाली आहे. पण आम्हाला अजून काही करायचे आहे ... मी dyड्डी, टिम आणि Appleपल सदस्यांची सेवा सुरुच ठेवणार आहे, मी जे काही करू शकेल अशा प्रकारे मदत करण्यासाठी आणि कंपनीच्या सर्व उपलब्धी शेवटपर्यंत पोहोचवण्याकरिता. मी अजूनही atपलवर आहे.\nआता आम्हाला फक्त जिमी आयव्हिन कंपनीत काय आणू शकते हे पाहण्याची प्रतीक्षा करावी लागेल, यात शंका नाही. प्रवाह जग विकसित होत राहील, म्हणून आपण खाली बसून त्याबद्दल Appleपलकडून नवीन काय आहे ते पाहूया.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आमच्या विषयी » जिमी आयव्हिन Appleपल सोडत नाही, त्याला प्रवाह आणखी मनोरंजक बनवायचा आहे\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्���्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\n11पल सर्व्हर iOS 11 च्या मागील आवृत्त्यांवर पुन्हा साइन इन करतात, आम्ही iOS XNUMX वरून डाउनग्रेड करू शकतो\nआयओएस 11 सह सुसंगत नसलेल्या डिव्हाइसवर पोकीमोन जा प्रवेश देणे थांबवेल\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/best-workers-to-go-on-strike-in-mumbai-from-6th-august-2019-37891", "date_download": "2021-09-22T18:07:03Z", "digest": "sha1:NOV5MTQQDD3YUZQZ3SSFNNQPGG5K66NL", "length": 9540, "nlines": 136, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Best workers to go on strike in mumbai from 6th august 2019 | बेस्ट कर्मचाऱ्यांचा ६ आॅस्टपासून संपाचा इशारा", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा ६ आॅस्टपासून संपाचा इशारा\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा ६ आॅस्टपासून संपाचा इशारा\nमुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासनाकडून दिलेल्या मुदतीत काहीही हालचल न झाल्यास ६ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनने दिला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nपगारवाढीसह अन्य मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासनाकडून दिलेल्या मुदतीत काहीही हालचल न झाल्यास ६ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनने दिला आहे.\nबेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनापासून इतर अनेक मागण्या प्रलंबित आहेत. वारंवार आंदोलन आणि संप करुनही सरकारकडून दखल घेतली जात नाही, असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.\nबेस्ट उपक्रमाचा ‘क’ अर्थसंकल्प मनपाच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची त्वरीत अंमलबजावणी करावी\nसन २���०७ पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची रू ७९३० ने सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने त्वरीत वेतननिश्चिती करावी\nएप्रिल २०१६ पासून लागू करावयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने वाटाघाटी सुरू कराव्यात\nसन २०१६-१७ व २०१७-१८ करीता मुंबई मनपा कर्मचाऱ्यांइतका बोनस द्यावा\nकर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न तातडीने सोडवावा\nअनुकंपा भरती तातडीने सुरू करावी\nबेस्ट प्रशासनाने तिकीटाच्या मूल्यात घट केल्यामुळे बेस्टच्या प्रवाशांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हळूहळू बेस्टचा नफाही वाढू लागला आहे. त्यातच कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.\nबेस्ट कर्मचारी आणि सरकारमध्ये तोडगा न निघाल्यास ६ आॅगस्ट पासून जवळपास ३० हजार बस रस्त्यावर उतरणार नाहीत, असा अंदाज आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.\n‘बेस्ट ट्रॅफिक व्हायोलेशन’ मोहिमेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nबेस्ट उपक्रमाताली कर्मचाऱ्यांची मुलं होणार कंत्राटी बसचालक\nकोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत\nमुंबई वगळता राज्यात ३ सदस्यीय प्रभाग पद्धत मंजूर\nBig Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nसर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले\nअन् पंजाब किंग्सला 'ती' चूक पडली महागात\nगेल्या ८ महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींवर अत्याचार\nएसटीचे ८५००हून अधिक कर्मचारी कोरोनामुक्त\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा\nठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामाचा मुहूर्त निघाला; मध्यरेल्वेवर १० तासांचा मेगाब्लॉक\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-jilha/parambir-singh-will-flee-abroad-keep-eye-out-says-ncp-minister-hasan-mushrif", "date_download": "2021-09-22T18:16:27Z", "digest": "sha1:RK2UOQNR4PKLTDI6W33PUAVCVM2EWV5J", "length": 7965, "nlines": 28, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "परमबीर सिंग परदेशात पळून जातील; लक्ष ठेवा....", "raw_content": "\nपरमबीर सिंग परदेशात पळून जा���ील; लक्ष ठेवा....\nअधिकारी अडकले आहेत, त्यांना वाचवून मंत्र्यांविरोधात वापरण्याचे हे भाजपाचे षडयंत्र आहे.\nमुंबई : मनसुख हिरेन प्रकरणात अधिकारी अडकलेले आहेत. त्यांना वाचवून मंत्र्यांविरोधात वापरण्याचे हे भाजपचे षडयंत्र आहे. परमबीर सिंग परदेशात पळून जाऊ नयेत, हे आता केंद्रीय तपास यंत्रणांनी लक्षात ठेवावे, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. दरम्यान, केंद्राचे सहकार खातं अमित शहा यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडे अनेक विषय येतात. एफआरपीची १६ त़ १७ हजार कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे साखरेची किंमत वाढवावी, अशी मागणी घेऊन श्री. पवार गेले होते. यात कुठलंही राजकारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. Param bir Singh will flee abroad; Keep an eye out says NCP Minister Hasan Mushrif\nपरमबीर सिंग यांच्या प्रश्नावर मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, केंद्र सरकारशी हातमिळवणी करून परमबीर सिंग यांनी आरोप केले. ते कोणाच्या इशारा यावरून, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, काल मनसुख हिरेन हत्येसाठी पैसे दिल्याचं एनआयएने कोर्टात सांगितलं. सरकार अस्थिर करण्यासाठी मंत्र्यांची चौकशी, अधिकार्‍यांकडे दुर्लक्ष करतायंत.\nहेही वाचा : मोठी बातमी : अयोध्येतील राम मंदीर भक्तांना कधी होणार खुलं\nपरमबीर सिंग यांच्यावर अनेकांनी खंडणीचे आरोप केले आहेत, त्याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये भाजपने चाळ खेळली आहे. अधिकारी अडकले आहेत, त्यांना वाचवून मंत्र्यांविरोधात वापरण्याचे हे भाजपाचे\nषडयंत्र आहे. परमबीर सिंग परदेशात पळून जाऊ नयेत हे केंद्रीय तपास यंत्रणांनी लक्ष ठेवावे, असा सल्लाही मंत्री मुश्रीफ यांनी दिला आहे.\nआवश्य वाचा : नेत्याच्या पक्षप्रवेशानंतर दुसऱ्याच दिवशी भाजप खासदार म्हणाल्या, त्यांना काढून टाका\nराज्यपालाच्या मराठवाडा दौरा वादग्रस्त ठरला आहे, याविषयी विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यपालांचा दौरा आधी ठरला होता. तो बदलला तर अपमान होईल म्हणून त्यांनी कार्यक्रमात बदल केला नसेल. पालकमंत्र्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असतील त्यामुळे ते दौर्‍यावर गेले नसतील. अमित शहांना शरद पवारांना दिलेल्या निमंत्रणावर, मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, केंद्र सरकारने यावेळी सहकार खातं वेगळं केलं आहे. मुळात एफआरपी वाढल्याने साखरेच्या भावात वाढ करावी या��ाठी पवारांनी अमित शहा यांची भेट घेतली होती.\nत्यांच्याबरोबर साखर संघाचे अध्यक्ष आणि सुनिल तटकरे होते. याभेटीत श्री. पवार यांनी शहा यांना वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिटय़ूटला भेट देण्याची विनंती केली आहे. राज्यातील साखर उद्योगाची माहिती घेण्यासाठी हे\nनिमंत्रण आहे. यात कुठलंही राजकारण नाही, असे स्पष्ट केले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, केंद्राचे सहकार खातं अमित शहा यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडे अनेक विषय आहेत. एफआरपीची १६ त़ १७ हजार कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे साखरेची किंमत वाढवावी, अशी मागणी घेऊन ते गेले होते. यात कुठलंही राजकारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nकर्नाटक सरकारने कोरोना टेस्ट सक्तीची केली आहे, याविषयी विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूरमध्ये रुग्ण संख्या कमी झाली आहे.\nमहाराष्ट्रात ही कमी आहे. कर्नाटक ने RT PCR टेस्ट ही अट लावणे योग्य नाही, हे तात्काळ मागे घेतला पाहिजे. नाही तर तिथे कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pimpri-chinchwad/acb-will-interrogate-all-members-pcmc-standing-comittee-sj84-82005", "date_download": "2021-09-22T18:28:15Z", "digest": "sha1:GZVGHGEIA3SPDNPBM632K5QZRNGWW6IT", "length": 7328, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "भाजपसह राष्ट्रवादी, सेनेचे धाबे दणाणले; सर्वच सदस्यांची एसीबी करणार चौकशी", "raw_content": "\nभाजपसह राष्ट्रवादी, सेनेचे धाबे दणाणले; सर्वच सदस्यांची एसीबी करणार चौकशी\nएसीबी चौकशी करणार असल्याने भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष आघाडी अशा सर्वच पक्षांच्या स्थायीतील १५ सदस्यांचे धाबे दणाणले आहेत.\nपिंपरी : भाजपची (BJP) सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेले स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे (Nitin Landge) व इतर चार महापालिका कर्मचाऱ्यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आज (ता.२१) पुन्हा दोन दिवसांची वाढ केली. स्थायी समितीतील इतर सदस्यांची चौकशी करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून पुणे येथील विशेष न्यायालयाने आरोपींच्या कोठडी शनिवारी (ता.२१) दुसऱ्यांदा वाढवली. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष आघाडी अशा सर्वच पक्षांच्या स्थायीतील १५ सदस्यांचे धाबे दणाणले आहेत.\nलाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मुळापासून हे प्रकरण खणून काढले वा त्याचा खोलवर जाऊन तपास केला,तर ���क्केवारीत गुंतलेले सर्वच पक्षांचे स्थायीतील सदस्य अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसे पुरावेही (सदस्यांची नावे असलेली पैशाची पाकिटे) एसीबीच्या हाती लागल्याचे समजते. मात्र, त्यामुळे राष्ट्रवादीचे सदस्यही अडचणीत येणार आहेत. या सर्व सदस्यांचे जबाब नोंदवून घेतले जाणार आहेत. राज्यातील सर्वच व त्यातही मोठ्या महापालिकांच्या स्थायी समितीतील टक्केवारी व लाचखोरीच्या ओपन सिक्रेटवर पिंपरीत प्रथमच एसीबीचा हा हातोडा पडला आणि त्यावर जाहीर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे श्रीमंत पिंपरी महापालिकेची राज्यभर बेअब्रू झाली.\nएका जाहिरात ठेकेदाराकडून सहा लाखाची लाच मागून त्यातील एक लाख १८ हजाराचा पहिला हफ्ता घेताना अॅड. लांडगे, त्यांचे पीए तथा स्थायी समिती कार्यालयातील मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे,लिपिक विजय चावरिया,संगणकचालक चालक राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांना गेल्या बुधवारी (ता.१८) पालिकेतच रंगेहाथ पकडण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी न्यायालयाने त्यांना आजपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.\nसर्व आरोपींना सकाळी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली. त्यासाठी स्थायीतील इतर सदस्यांच्या चौकशी करण्याचे कारण देण्यात आले. तसेच, आरोपी हे तपासात सहकार्य करीत नसल्याचेही एसीबीच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. ते मान्य करीत तसेच हे प्रकरण गंभीर असल्याचे नोंदवित न्यायालयाने आरोपींची पोलीस कोठडी पुन्हा वाढवली.\nहेही वाचा : लाचखोर कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी पाठवलं घरी पण भाजपकडून स्थायी अध्यक्षांवर कारवाई कधी\nएसीबी चौकशी करणार असल्याने स्थायीच्या सदस्यांचे टेन्शनही आता वाढले आहे. दरम्यान, या गुन्ह्यात आरोपी असलेल्या चार पालिका कर्मचाऱ्यांना पालिका आयुक्तांनी निलंबित करीत त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. मात्र,त्यातच आऱोपी असलेल्या स्थायी अध्यक्षांवर भाजपने अद्याप अशी कारवाई केलेली नाही.त्यामुळे त्याची चर्चा असून त्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/12/blog-post_22.html", "date_download": "2021-09-22T18:45:35Z", "digest": "sha1:I5GA3Z47POAV2KIWJSM4A5GOUB6KL2TB", "length": 17836, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "खासदारांचा स��वागतार्ह निर्णय - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social खासदारांचा स्वागतार्ह निर्णय\nसंसदेच्या कँटिनमध्ये मिळणार्‍या जेवणावरील सबसिडी सोडण्याचा निर्णय सर्व खासदारांनी एकमताने घेतला आहे. एरव्ही केवळ स्वत:चे भत्ते वाढविण्यासाठी एकत्र येणारे सत्ताधारी व विरोधी पक्षांनी एकत्र येत सबविडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे खासदारांना संसदेच्या कँटिनमध्ये सवलतीच्या दरात खाद्यपदार्थ मिळणार नाहीत. देशाची सध्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही, त्यामुळे विविध क्षेत्रांत सरकारकडून ज्या सवलती लोकांना दिल्या जातात त्याचा बोजा सहन करणे सरकारला परवडेनासे झाले आहे आणि हा बोजा हलका करायचा असेल, तर सवलत घेणार्‍या लोकांची संख्या कमी व्हायला हवी, हा धागा पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यंतरी श्रीमंत लोकांनी गॅस सिलेंडरवरील सबसिडी सोडण्याचे आवाहन केले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. तेंव्हापासून खासदारांना संसदेच्या कँटिनमध्ये सवलतीच्या दरात मिळणार्‍या खाद्यपदार्थांचा मुद्दा चर्चेत होता. खासदारांना संसदेच्या कँटिनमध्ये दिल्या जाणार्‍या सबसिडीवर दरवर्षी १७ कोटी रुपये खर्च होतात. आता खासदारांनी सबसिडी सोडण्याचा निर्णय घेतल्याने ही रक्कम वाचू शकेल.\nएका खासदारावर दरमहा तब्बल २.७ लाख रुपये खर्च\n‘चॅरिटी बिगिन्स अ‍ॅट होम’ हा इंग्रजी भाषेतील प्रसिध्द वाक्प्रचार आहे. साध्या भाषेत सांगायचे म्हटल्यास, कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासून करायला हवी. मात्र सहसा ‘दुसर्‍याला सांगे ब्रह्मज्ञान अन् स्वत:चे कोरडे पाषण’ अशी वृत्ती कमी अधिक प्रमाणात सर्वदूर दिसून येते. देशाच्या आर्थिक स्थितीवर चर्चा होत असतांना याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. या विषयावर सर्वाधिक चर्चा झडल्या त्या गॅसचे सिलेंडर वरील सबसिडी सोडण्याच्या आवाहनानंतर त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या विदेश दौर्‍यांवर होणार्‍या खर्चापासून खासदारांवर होणार्‍या खर्चावर बोट ठेवण्यात आले. सध्या सरकार एका खासदारावर दरमहा तब्बल २.७ लाख रुपये एवढा खर्च करते. मध्यंतरी हा खर्च कमी होता मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्‍वभूमीवर खासदारांचे मासिक वेतन ४५ हजार रुपयांनी वाढून ७० हजार रुपये म्हणजेच पावणेदोन पटीपेक्षाही जास्त करण्यात आले आहे. तसेच खासदारांचा फर्निचर भत्ता ७५ हजार रुपयांनी वाढून १ लाख रुपये करण्यात आला. खासदारांच्या कार्यालयातल्या खर्चाचा भत्ता ४५ हजार रुपयांनी वाढून ६० हजार रुपये झाला. खासदारांना इतक्या सोयी-सुविधा, वेतन आणि भत्ते मिळत असताना त्यांना कॅँटिनमधील खाद्यपदार्थांवर सबसिडी देण्याची गरज काय, असा सवाल वारंवार उपस्थित केला जात होता.\nमाहिती अधिकारातंर्गत समोर आलेल्या माहितीनूसार संसदेच्या उपहारगृहात खासदारांकडून खाद्यपदार्थांच्या मूळ किंमतीच्या एकदशांश इतकी कमी रक्कम आकारली जात आहे. सामान्यांना घरगुती जीवनात महागाईची झळ सोसावी लागत असताना संसदेच्या उपहारगृहातील जेवणाचे दरांमध्ये २०१० नंतर कोणतेही वाढ झालेली नव्हती. या उपहारगृहातील शाकाहारी थाळीची ( डाळ, भाजी, ४ चपात्या, पुलाव, दही आणि सॅलड) किंमत फक्त १२.५० रुपये तर मांसाहारी पदार्थांचा समावेश असलेल्या थाळीची किंमत ३८ रूपये इतकी होती. यामुळे देशातील सर्वात स्वस्त जेवण कुठे मिळते असे विचारल्यास पहिले उत्तर असते ते म्हणजे संसदेतील उपहारगृह, असे उपहासाने म्हटले जाते. यावर चौफेर टीका झाल्यानंतर मागील लोकसभेच्या कार्यकाळामध्ये संसदेत मिळणार्‍या कॅन्टिनमधील जेवणाचे दर वाढवण्यात आले होते. तसेच जेवणावरील सब्सिडीही घटवण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरज नसेल त्यांनी गॅस सब्सिडी सोडा, ही मागणी केल्यानंतर राजकीय नेत्यांचे विशेष सब्सिडी मिळणारे अधिकार सोडण्याबाबत बीजेडीचे खासदार जय पांडा यांनी तत्कालिन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना पक्ष लिहून सांगितले की, जनतेचा सरकारवर विश्वास बसण्यासाठी अगोदर खासदारांच्या या सब्सिडी बंद करणे गरजेचे असल्याचे म्हटले. जय पांडा यांनी संसद कॅटिंग सब्सिडी बंद करण्याची अपिल करत ७८ हजार लोकांची स्वाक्षरी असलेली ऑनलाईन याचिका दाखल केली. एकीकडे देशाच्या आर्थिक विकासासाठी मोदी सरकारकडून अनुदान कपातीसारखी पाऊले उचलण्यात येत असतानाच दुसर्‍या बाजूला सरकार खासदारांवरील सुविधांची खैरात कमी करण्यास तयार नसल्याने मोदी सरकारवर सातत्याने टीका होत सुरु झाली यामुळे यावर लवकरच निर्णय होईल, अशी अटकळ बांधलीच जात होती. मात्र गत लोकसभेच्या कार्यकाळात हा विषय थंडबस्त्यात पडून होता.\nआमदार-खासदारांचे फालतू लाड बंद करावेत\nगेल्या वर्षभरात देशाची जीडीपी घसरुन पाच पर्यंत पोहचल्याने देशावरी मंदीचे सावट गडद झाले. वाहन उद्योगांवर अनेक उद्योगांना घरघर लागली. मोठमोठ्या कंपन्या, उद्योगसमुहांना ताळे लावण्याची वेळ आली. देशाची अर्थव्यवस्था चहूबाजूने संकटात अडकली असतांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांनी संसदेच्या कँटिनमध्ये मिळणारी सबसिडी सोडावी, असे आवाहन केले. या आवाहनाला सर्व खासदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. देशातील करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी रोखण्यासाठी हा स्तुत्य निर्णय आहे. मात्र इथेच न थांबता. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काही अपेक्षा अजूनही आहेत. जसे, सरकारने सेवानिवृत्ती योजना २००५पासून बंद केली आहे. याचा अर्थ २००५ किंवा त्यानंतर सरकारी सेवेत रूजू झालेल्या कर्मचार्‍यांना सेवा निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही, मग हाच नियम आमदार-खासदारांना का लावला जात नाही, हे लोक जोपर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत तोपर्यंत करदात्यांच्या पैशातून त्यांना ज्या काही सोई-सुविधा दिल्या जातात. त्यावर कुणाचा आक्षेप असणार नाही; परंतु त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन देण्याची काय गरज बरे केवळ निवृत्ती वेतनच मिळत नाही तर इतर अनेक सुविधा तहहयात त्यांना मिळत राहतात. आमदार-खासदारांची ही ‘पेन्शन स्किम’ आधी बंद होणे गरजेची आहे. आमदार-खासदारांच्या वैद्यकीय अनुदानावर नियंत्रण आणण्याऐवजी जसे पंतप्रधान जेनेरिक औषधांचा प्रचार करत आहेत. त्याचे महत्व सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी देशामध्ये जेनेरिक औषधांची दुकाने उघडून सरकारी कर्मचारी, आमदार-खासदार या सर्वांनाच तेथून औषधे घेणे सक्तीचे केल्यास त्या माध्यमातून हजारो कोटी रुपये वाचवल्या जाऊ शकतील. यासाठी सर्व खासदारांनी स्वत:हून पुढाकार घेवून तोच निधी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी खर्च करावा किंवा यासाठी मोदी सरकारने धाडसी निर्णय घेवून आमदार-खासदारांचे फालतू लाड बंद करावेत, हिच अपेक्षा आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘��रकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/tech/reviews/infinix-note-10-review-phone-with-big-display-and-excellent-camera/articleshow/83511352.cms", "date_download": "2021-09-22T17:41:07Z", "digest": "sha1:OMJAD5PXLK5GXNMBZUJIXTNVO722YPT6", "length": 24754, "nlines": 185, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nInfinix Note 10 Review: कमी किंमतीत मस्त डिस्प्ले आणि उत्कृष्ट कॅमेरा\nइन्फिनिक्स नोट १० ची विक्री भारतात सुरू झाली आहे. तुम्ही देखील हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल हा रिव्ह्यू नक्की वाचा. तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं मिळतील.\nमूव्ही रेट करण्यासाठी स्लाइड\nनवी दिल्ली. किफायतशीर अँड्रॉईड स्मार्टफोनचा जेव्हा कधी विषय निघतो त्यावेळी सर्वप्रथम झिओमीचा उल्लेख हमखास होतो. व्हिवो, रियलमी, सॅमसंग, मोटोरोला, नोकिया आणि अगदी मायक्रोमॅक्स या विभागात आहेतच. आहेत. परंतु, आता आणखी एक ब्रँड या परवडणार्‍या फोन विभागांमध्ये आक्रमक असल्याचे दिसते. तो आहे इन्फिनिक्स. कंपनी बॅक-टू-बॅक भारतात नवीन फोन बाजारात आणत आहे. अलीकडेच कंपनीने इन्फिनिक्स हॉट १० एस लाँच केला. आणि आता काही आठवड्यांनंतरच कंपनीने भारतीय बाजारात इन्फिनिक्स नोट १० बाजारात आणला आहे.\nदिवसभर कुणाकुणाशी बोललात 'असं' लपवा, स्मार्टफोन कॉल हिस्ट्रीची खास माहिती\nइन्फिनिक्स नोट १० भारतात दोन व्हेरिएंटमध्ये विकला जात आहे. बेस ४ जीबी + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे आणि टॉप ६ जीबी + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ११,९९९ रुपये आहे. किंमतीकडे पाहता इन्फिनिक्स नोट १० थेट रेडमी नोट १०, रियलमी ७ आय, सॅमसंग गॅलेक्सी एम १२ मोटो जी ३० या फोनसह स्पर्धा करते. आम्हाला रिव्ह्यूसाठी त्याचा ६ जीबी रॅम व्हेरियंट मिळाला. कसा होता आमचा अनुभव जाणून घ्या या रिव्ह्यूच्या माध्यमातून.\nबॉक्समध्ये फोनशिवाय सिलिकॉन कव्हर, एक स्क्रीन गार्ड, युजर मॅन्युअल व इतर काही कागदपत्रे, यूएसबी टाइप-सी चार्जिंग केबल, १५ डब्ल्यू चार्जर, सिम इजेक्टर टूल असेल. कंपनी एकत्र ऑडिओ केबल देत नाही.\nइन्फिनिक्स नोट 10: डिझाइन\nआम्हाला मिळालेले व्हेरिएंट एमराल्ड ग्रीन होते. जे दिसण्यात खूपच सुंदर आहे. आयताकृती मागील कॅमेरा मॉड्यूलसह पट्ट्यासहित ग्रेडियंट फिनिश बॅक पॅनेल स्मार्टफोनला प्रीमियम लुक देते. यात ऑलिव्ह ग्रीनची एक सुंदर शेड आहे. जी, काठावर गडद होत आहे. समोर, एक पातळ बेझल आणि थोडी दाट हनुवटी असलेले पंच होल प्रदर्शन आहे. स्मार्टफोनमध्ये उजवीकडे व्हॉल्यूम आणि पॉवर बटण आहेत आणि फोनच्या डाव्या बाजूला काहीही नाही. फिंगरप्रिंट सेन्सर पॉवर बटणामध्ये देखील समाकलित आहे. तर इन्फिनिक्स नोट १० हा एक मोठा फोन आहे. ६.९५ इंचचा डिस्प्ले बर्‍याच स्मार्टफोनपेक्षा मोठा आहे. उल्लेखनीय म्हणजे, सॅमसंग गॅलेक्सी एस २१ अल्ट्रा, जो एक मोठा फोन आहे. मोठ्या आकारामुळे, बर्‍याच लोकांना तो वापरायला अवघड जाऊ शकतो. परंतु, ज्यांना मोठी स्क्रीन आवडते त्यांना फोन आवडेल.\nइन्फिनिक्स नोट 10: डिस्प्ले\nइन्फिनिक्स नोट १० मध्ये फुल एचडी + (१०८ × २४६० पिक्सल) रिजोल्यूशनसह ६.९५इंच आयपीएस एलसीडी सुपर फ्लूइड डिस्प्ले आहे. येथे कोणताही उच्च रीफ्रेश दर नाही आणि केवळ ६० हर्ट्झ पॅनेल प्राप्त आहे, जे कमीतकमी ९० हर्ट्जच्या रीफ्रेश दराची अपेक्षा असलेल्या लोकांना निराश करतात.\nयामध्ये आपल्याला १८० हर्ट्झचा टच सॅम्पलिंग रेट मिळेल जो स्क्रीन अधिक प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही यापूर्वी ९० हर्ट्ज डिस्प्ले स्मार्टफोन वापरला असेल तर नितळ आणि अधिक प्रतिसाद देण्याची अपेक्षा बाळगू शकता. एकूणच, प्रतिसादाच्या बाबतीत, कामगिरी सभ्य आहे.\nब्राइटनेसच्या बाबतीत सांगायचे तर, इन्फिनिक्स टॉप १० मध्ये घरातील वापरासाठी एकदम परिपूर्ण डिस्प्ले आहे. प्रखर सूर्यप्रकाशात स्मार्टफोन वापरणे थोडे अवघड आहे. इतर परिस्थितींमध्ये,प्रदर्शनाची चमक अजिबात त्रास देणार नाही. रंग अचूकतेच्या बाबतीत देखील, या किंमतीसाठी हे एक चांगले प्रदर्शन आहे, परंतु, पॅनेलच्या आकारामुळे इन्फिनिक्स १० वर व्हिडिओ आणि चित्रपट पाहणे हा एक चांगला अनुभव आहे. एकूणच, अधिक चांगले, उजळ डिस्प्ले आहेत परंतु इन्फिनिक्स टीप १० कदाचित या सर्वांपेक्षा सर्वात मोठे आहे.\nइन्फिनिक्स नोट 10: प्रोसेसर\nहा फोन मीडियाटेक हेलियो जी ८५ चिपसेटसह सुसज्ज आहे, जी ६ जीबी पर्यंत रॅम आणि १२��� जीबी पर्यंत अंतर्गत संचयनासह जोडली गेली आहे. कामगिरीच्या बाबतीत, इन्फिनिक्स १० ने आमच्या वापरादरम्यान अ‍ॅप्स स्विचिंग दरम्यान कोणतीही मंद गती दर्शविली नाही.दैनंदिन कामे सहजतेने गेमिंग सारख्या कठोर प्रक्रिया हाताळण्यास फोन सक्षम होता. इन्फिनिक्स नोट १० वर मेल तपासणे, सोशल मीडिया ब्राउझ करणे, बँकिंग आणि अ‍ॅप्स उघडण्यासारखी कामे देखील स्मूथ होतात.\nइन्फिनिक्स नोट 10 : बॅटरी\nइन्फिनिक्स नोट १० ची बॅटरी खूप प्रभावी आहे. खूप वेळ फोन वापरल्यानंतर देखील फोन सहजपणे दिवसभर सुरु राहतो आणि सौम्य ते मध्यम वापरासह ४८ तासांपेक्षा जास्त बॅकअप देतो.\nइन्फिनिक्स नोट 10: कॅमेरा\nइन्फिनिक्स नोट १० मध्ये एक ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये ४८ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, एक २ -मेगापिक्सलचा मॅक्रो आणि २ -मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आहे. फोनमध्ये वाइड-अँगल लेन्स नाहीत. त्याचा कॅमेरा आपण सरासरी स्मार्टफोन कॅमेर्‍याकडून अपेक्षा करता त्याप्रमाणेच आहे. फोन सुशोभित वातावरण आणि घराबाहेर चांगले शॉट्स क्लिक करतो. स्मार्टफोनचा पोर्ट्रेट मोड बर्‍यापैकी चांगला आहे आणि त्या विषयावर लक्ष केंद्रित करतो. पार्श्वभूमी अस्पष्ट करणे आणि विषयाची किनार छाटणे हे काम एआय चांगले करते.\nअगदी घरातच, आपल्या सोशल मीडिया पोस्ट्ससाठी इन्फिनिक्स नोट १० चा कॅमेरा पुरेसा चांगला आहे. परंतु, फोटोग्राफीचे लक्ष वेधून घेणारा हा कॅमेरा नाही. फ्रंट कॅमेरा चांगला आहे जो पोर्ट्रेट मोड आणि \"ब्युटी मोड\" सारख्या वैशिष्ट्यांसह येतो . फ्रंट कॅमेरा सुपर लो लाइट मोडला देखील समर्थन देतो. प्रतिमेच्या गुणवत्तेच्या बाबतीत ब्लायचे झाल्यास समोरचा कॅमेरा सरासरीपेक्षा किंचित कमी आहे. परंतु, व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी तो चांगला आहे. फ्रंट कॅमेर्‍यापासून पोर्ट्रेट मोड थोडा तीव्र आहे आणि एआय कडा थोडासा स्मूथ करते. व्हिडिओच्या बाबतीत सांगायचे तर इन्फिनिक्स नोट 10 ३० fps वर २ के व्हिडिओ शूट करू शकतो. मूलभूत व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी व्हिडिओची गुणवत्ता चांगली आहे.\nइन्फिनिक्स नोट 10 चा कॅमेरा अॅप देखील थोडा गोंधळात टाकणारा आहे. प्रथम आणि महत्त्वाचे म्हणजे अ‍ॅपवरील सामान्य कॅमेरा फंक्शन म्हणजे \"एआय कॅम\". अ‍ॅपमध्ये एक लहान व्हिडिओ वैशिष्ट्य आहे जे व्हिडिओवर काही इंस्टाग्राम रील किंवा टिक टॉक सारखे फिल्टर सुरु करते आणि प्रत्येक ३० सेकंदांपर्यंत लहान क्लिप्स घेते. जे इन्स्टाग्राम रील्सवर आहेत त्यांच्यासाठी हे एक अतिशय उपयुक्त वैशिष्ट्य आहे. अ‍ॅपमध्ये प्रो मोड देखील आहे. एकूणच कॅमेरा आपल्याला निराश करणार नाही.\nइन्फिनिक्स नोट 10 आमचा निर्णय\nइन्फिनिक्स नोट 10 हा एक मेड इन इंडिया स्मार्टफोन आहे. बॅक पॅनल वर ग्रेडियंट स्ट्रिप फिनिश आणि सभ्य कॅमेरा मॉड्यूलसह स्मार्टफोन बर्‍याच चांगल्या प्रकारे डिझाइन करण्यात आला असून फोनचे लूक्स देखील आकर्षक आहे. आकार जरा मोठा आहे. स्लो चार्जिंग स्पीड (१८ डब्ल्यू) आणि वाईड-अँगल लेन्सशिवाय यामध्ये प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कमी रीफ्रेश दर आहे. परंतु, जर तुमचा कल कमी बजेटमधील मोठा डिस्प्ले आणि चांगला कॅमेराकडे असेल तर हा फोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.\n४००० रुपयाचा पल्स ऑक्सिमीटर फक्त २९९ रुपयांत, डॉक्टराचे कंस्लटेशनही फ्री\nस्मार्टफोनचे खराब झालेले हेडफोन जॅक 'असे ' करा ठिक, वापरा या ट्रिक्स\nघराचा पत्ता बदलला असल्यास 'असा' करा Aadhaar Card वर अपडेट, पाहा स्टेप्स\nInfinix Note 10 5G स्पेसिफिकेशन्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n१५०० रुपयांमध्ये Truke buds S1 आणि Truke buds Q1 हे एकाच कंपनीचे दोन प्रोडक्ट, पण वरचढ कोण \nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nठाणे काँग्रेसनेच शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला: केंद्रीय मंत्र्याचा दावा\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nकोल्हापूर कोल्हापुरात IPL सामन्यावर बेटिंग; 'ती' चुरशीची लढत सुरू असतानाच...\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nमुंबई ओबीसी आरक्षणावर मोठं पाऊल; मंत्रिमंडळाने घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nकोल्हापूर हसन मुश्रीफ यांच्याविरोधात सोमय्या कागल पोलीस ठाण्यात देणार तक्रार\nमुंबई मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी त्रिसदस्यीय प्रभाग पद्धत; मंत्रिमंडळाचा निर्णय\nबिग बॉस मराठी Bigg Boss Marathi Season 3 Full Episode 3 Live: बिग बॉसच्या घरात मिनल आखतेय वेगळाच प्लॅन\nदेश 'सिद्धू पंजाबचे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून कुठल्याही त्या���ासाठी तयार आहे'\nमुंबई पोलीस शिपाई भरती: 'त्या' उमेदवारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय\nमोबाइल स्वस्तातला स्मार्टफोन आणखी 'स्वस्त' मिळणार, किंमत आता खूपच कमी झालीय\nमोबाइल WhatsApp युजर्ससाठी बॅड न्युज कंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणारकंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणार\nब्युटी हॉट-बोल्ड नवरीने चोरलंय चाहत्यांचं काळीज, एकापेक्षा एक बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल\nधार्मिक मस्तमौजी असतात 'या' राशीचे लोकं, यांच्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नाही\nफॅशन नोरा फतेहीनं जाळीदार स्लिट ड्रेस घालून चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, इंटरनेटवर फोटो तुफान व्हायरल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A9%E0%A5%A8", "date_download": "2021-09-22T16:57:29Z", "digest": "sha1:OG4PLUVCSMX2DFXWPKGRNK2XQ26TRJGW", "length": 8978, "nlines": 342, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nसांगकाम्याने काढले: wuu:1632年 (deleted)\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: wuu:1632年\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: stq:1632\n→‎मृत्यू: वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kk:1632 жыл\nr2.5.5) (सांगकाम्याने वाढविले: tt:1632 ел\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: sh:1632\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: mg:1632\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: se:1632\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ne:सन् १६३२ काढले: ksh:Joohr 1632\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: rue:1632\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:1632\nसांगकाम्याने बदलले: lv:1632. gads\nसांगकाम्याने काढले: cbk-zam:1632, ty:1632\nसांगकाम्याने बदलले: new:सन् १६३२\nसांगकाम्याने वाढविले: krc:1632 джыл\nसांगकाम्याने वाढविले: bcl:1632, war:1632\nसांगकाम्याने बदलले: os:1632-æм аз\nसांगकाम्याने बदलले: lt:1632 m.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/son-in-law-killed-father-in-law-by-drowning-in-bana-river-water-in-jalna-rm-605028.html", "date_download": "2021-09-22T17:51:55Z", "digest": "sha1:ILRXKQF36VZ476FKPMCALB4Z7VWM7TEG", "length": 7848, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नदीपात्रात नेत दोघांच्या मदतीनं सासऱ्याची पाण्यात बुडवून हत्या; जालन्यातील हृदय पिळवटणारी घटना – News18 Lokmat", "raw_content": "\nनदीपात्रात नेत दोघांच्या मदतीनं सासऱ्याची पाण्यात बुडवून हत्या; जालन्यातील हृदय पिळवटणारी घटना\nनदीपात्रात नेत दोघांच्या मदतीनं सासऱ्याची पाण्यात बुडवून हत्या; जालन्यातील हृदय पिळवटणारी घटना\nMurder in Jalna: घरातील किरकोळ कारणातून एका जावयानं आपल्या सासऱ्याची अमानुष पद्धतीनं हत्या (Son in law killed father in law) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.\nजालना, 15 सप्टेंबर: घरातील किरकोळ कारणातून एका जावयानं आपल्या सासऱ्याची अमानुष पद्धतीनं हत्या (Son in law killed father in law) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण याठिकाणी एका तरुणानं आपल्या सासऱ्याला नदीपात्रात नेऊन अन्य दोघांच्या मदतीनं पाण्यात बुडवून हत्या (Murder by drowning in river water) केली आहे. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी जावयासह अन्य एकाला पुण्यातून अटक (Accused son in law arrest) केली आहे. एका आरोपी फरार असून घनसावंगी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रमेश चिमाजी भारसाखळे असं हत्या झालेल्या सासऱ्याचं नाव आहे. ते परतूर जिल्ह्यातील खांडवी येथील रहिवासी आहेत. तर अरुण काशीनाथ आव्हाड असं आरोपी जावयाचं नाव आहे. मागील काही दिवसांपासून घरगुती कारणातून जावई आणि सासऱ्यात खटकत होतं. याच वादातून आरोपी जावयानं आपल्या दोन मित्रांशी संगनमत करत सासऱ्याच्या हत्येचा कट रचला. हेही वाचा-लोखंडी स्टॅण्डचे तीन घाव अन् खेळ खल्लास; 'ये शैतान मुझे तकलीफ दे रहा है' म्हणत.. दरम्यान 9 सप्टेंबर रोजी घरगुती कारणातून वाद झाल्यानंतर आरोपी जावई अरूण यानं आपल्या सासऱ्याला बाणा नदीच्या पात्रात घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं आपल्या दोन साथीदारांच्या मदतीनं सासऱ्याला नदीतील पाण्यात बुडवलं. नाकातोंडात पाणी गेल्यानं अवघ्या काही क्षणातच सासरे रमेश भारसाखळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हेही वाचा-बायकोनं केलेला अपमान जिव्हारी लागला; पुण्यातील तरुणानं उचललं टोकाचं पाऊल बाणा नदी पात्रात सासरे रमेश यांचा मृतदेह आढळल्यानंतर घनसावंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला होता. त्यानंतर पोलिसांनी मृताची ओळख पटवण्याचा मृतदेहाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल केला. ओळख पटल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याची कसून तपासणी करत पोलिसांनी खऱ्या आरोपीला जेरबंद केलं आहे. पोलिसांनी आरोपी जावई अरुण आव्हाड याला पुण्यातून अटक केलं आहे. मुख्य आरोपीचा अन्य एक ���ाथीदार मित्र अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या घटनेचा पुढील तपास घनसावंगी पोलीस करत आहेत.\nनदीपात्रात नेत दोघांच्या मदतीनं सासऱ्याची पाण्यात बुडवून हत्या; जालन्यातील हृदय पिळवटणारी घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/pakistan-team-entered-in-india-for-t20-world-cup-2016-1214425/", "date_download": "2021-09-22T17:58:16Z", "digest": "sha1:F4DWPMN5Y5AKPV7I42RMUDGPEXFKYGV6", "length": 10760, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अखेर पाकिस्तान संघाचे भारतात आगमन – Loksatta", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nअखेर पाकिस्तान संघाचे भारतात आगमन\nअखेर पाकिस्तान संघाचे भारतात आगमन\nपाकिस्तानचे एकूण २७ सदस्य अबुधाबीहून भारतात दाखल झाले.\nसुरक्षेची हमी मिळाल्यानंतर अखेर पाकिस्तानच्या संघाचे शनिवारी रात्री भारतात आगमन झाले आणि त्यांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील समावेशाबाबतच्या संदिग्धतेला पूर्णविराम मिळाला.\nपाकिस्तानचे एकूण २७ सदस्य अबुधाबीहून भारतात दाखल झाले. या २७ जणांमध्ये १५ खेळाडू आणि १२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शनिवारी रात्री येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियमवर कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये आगमन झाले. त्यानंतर इमिग्रेशनची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्यांना एका तासाचा अवधी लागला. पाकिस्तानच्या खेळाडूंना पाहण्यासाठी या वेळी चाहत्यांनी गर्दी केली असली तरी भारतीय संघांच्या घोषणांनीच सारा परिसर दणाणून गेला होता.\nपाकिस्तान संघाला भारतात येण्यास उशीर झाल्यामुळे त्यांचा पहिला सराव सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण सोमवारी त्यांचा सराव सामना श्रीलंकेबरोबर नियोजित कार्यक्रमानुसार होणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खे���\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nकपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, IPL साठीचं मानधन आहे..\nDC Vs SRH: दिल्लीचा ८ गडी राखत हैदराबादवर दणदणीत विजय\n“काय षटक होतं..” असं ट्वीट करणाऱ्या बुमराला कार्तिक त्यागीचा रिप्लाय; म्हणाला…\nआता फलंदाजाला बॅट्समनऐवजी ‘बॅटर’ म्हटलं जाणार MCC नं घेतला निर्णय\nIPL 2021: दीपक हुडाच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन नवा वाद; बीसीसीआयचचे भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\nन्यूझीलंडने दौरा रद्द केल्यानंतर नाचक्की झाल्याने पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी म्हणाले,”भारतामुळे…”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/06/blog-post_59.html", "date_download": "2021-09-22T16:55:34Z", "digest": "sha1:EBANEJNKV6K2WLQ2ONSPQ3AZL7H5XJF2", "length": 17722, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "नेमकं काय ठरलयं? - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political नेमकं काय ठरलयं\nलोकसभा निवडणुकीआधी शिवसेना-भाजपाने युती केली असली तरी विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदावरुन दोघांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. मुख्यमंत्री आमचाच अशा दोन्ही पक्षाच्या भूमिकेवरुन नेते एकमेकांच्या विरोधी भूमिका घेत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी आमचं ठरलंय ही सावध भूमिका मांडली आहे. मात्र नेमकं काय ठरलयं, मुख्यमंत्री कोणाचा छोटा भाऊ कोण व मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण व मोठा भाऊ कोण या प्रश्‍नांची उत्तरे अनुत्तरित आहेत. या वादाला माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या वक्तव्यानंतर फोडणी मिळाली आहे. भाजपाची विशेषत: अमित शहांची आजवरची वाटचाल पाहता ते शिवसेनेवर कुरघोडीचे राजकारण करण्याची एकही संधी सोडणार नाही. याची झलक मुख्यमंत्र्यांच्या परिपक्व राजकीय वक्तव्यांवरुन सातत्याने येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील भाषण फारच सूचक होते. वाघ आणि सिंह एकत्र आल्याने सत्ता कोणाची येणार हे सांगण्याची गरज नाही, असे फडणवीस म्हणाले होते. या विधानामधील वाघ शिवसेना तर सिंह भाजपा असल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे असेल तर सिंह जंगलाचा राजा असतो त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचा असेल असे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन स्पष्ट होते.\nलोकसभा निवडणुकीतील यशानंतर भाजप आणि शिवसेना उत्साहाने विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दुरावलेल्या शिवसेनेला लोकसभा निवडणुकीदरम्यान पुन्हा जवळ आणून गेली साडेचार वर्षे महाराष्ट्रातील सत्ता सांभाळणार्‍या फडणवीस यांनी पुन्हा एकदा गेल्याएवढेच यश मिळवून दाखविले. गेल्या साडेचार वर्षांमध्ये शिवसेनेने सत्तेत असूनही विरोधी पक्षाची भूमिका बजावली. फडणवीस यांना या कालावधीत राज्य राबविताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. तरीही हे शिवधनुष्य फडणवीसांनी लिलया पेलले. यामुळे राज्यात त्यांचे वजन चांगलेच वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडून अपेक्षा निश्‍चितच वाढल्या आहेत. लोकसभेसाठी जागा वाटपाची चर्चा करतांना फडणवीस व ठाकरे यांनी विधानसभेसाठी फिफ्टी-५० चा फॉर्म्युला निश्‍चित केला असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे. मात्र यात अनेक अडचणींचा सामना दोन्ही नेत्यांना करावा लागणार आहे. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री कोणाचा, कोणत्या जागा कोण लढवणार, असे काही जटील प्रश्‍न सोडवितांना युतीची नाळ तुटेस्तव ताणली जाईल, असे चित्र सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय हेव्यादाव्यांवरुन दिसून येत आहे.\nयुतीच्या चर्चेआड २८८ जागांवर चाचपणी\nयंदा सर्वात मोठी अडचण आहे ती गेल्या निवडणुकीत भाजपाने जिंकलेल्या जागांची. कारण, गेल्या निवडणुकीत भाजपाने १२३ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. ज्या जिंकलेल्या जागा आहेत त्यापैकी एकही जागा भाजपा सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी घेतला आहे. यामुळे काही जागांवर दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. यातही मुख्यमंत्री कोणाचा हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. गेल्यावेळी अशीच परिस्थिती होती. शेवटपर्यंत युतीची चर्चा सुरु असतांना ऐनवेळी जागा वाटपावरुन बिनसल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्र चुली मांडल्याचा इतिहास आहे. आताही युतीच्या चर्चेआड दोन्ही पक्षांनी २८८ जागांवर चाचपणी सुरु केली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या प्रभारी सरोज पांडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला. तर लोकसभा निवडणुकीत जे यश मिळाले त्यामुळे भाजपाच मोठा भाऊ आहे असे वक्तव्य खासदार पूनम महाजन यांनी केले. दरम्यान रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री कोण होणार हे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे ठरले आहे असे सूचक उत्तर दिले. त्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे युती बाबत ठरले आहे. इतर कोणी त्यात आता तोंड घालू नये असे सडेतोड उत्तर देत भाजपाच्या बोलघेवड्या नेत्यांना चपराक दिली मात्र नेमकं काय ठरलयं हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. गेल्यावेळी अशीच परिस्थिती होती. शेवटपर्यंत युतीची चर्चा सुरु असतांना ऐनवेळी जागा वाटपावरुन बिनसल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्र चुली मांडल्याचा इतिहास आहे. आताही युतीच्या चर्चेआड दोन्ही पक्षांनी २८८ जागांवर चाचपणी सुरु केली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या प्रभारी सरोज पांडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला. तर लोकसभा निवडणुकीत जे यश मिळाले त्यामुळे भाजपाच मोठा भाऊ आहे असे वक्तव्य खासदार पूनम महाजन यांनी केले. दरम्यान रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री कोण होणार हे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे ठरले आहे असे सूचक उत्तर दिले. त्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे युती बाबत ठरले आहे. इतर कोणी त्यात आता तोंड घालू नये असे सडेतोड उत्तर देत भाजपाच्या बोलघेवड्या नेत्यांना चपराक दिली मात्र नेमकं काय ठरलयं हे त्यांनीही स्पष्ट न केल्याने गोंधळ अजूनच वाढला. मुख्यमंत्री कोण होईल, याची मला पर्वा नाही. मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने प��हणार्‍यांनी शेतकर्‍यांचा क्षोभ शमवावा. अन्यथा, ते सत्तेची आसने जाळून खाक करतील, असा इशारा त्यांनीही दिला. शेतकर्‍यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. ज्या गोरगरीब शेतकर्‍यांनी आपल्याला निवडून दिले त्यांचे प्रश्न सोडवणे हे मुख्यमंत्री कोण होणार या विषयापेक्षा अधिक महत्वाचे आहे. ग्रामीण भागात शेतकर्‍यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळाला का हे त्यांनीही स्पष्ट न केल्याने गोंधळ अजूनच वाढला. मुख्यमंत्री कोण होईल, याची मला पर्वा नाही. मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणार्‍यांनी शेतकर्‍यांचा क्षोभ शमवावा. अन्यथा, ते सत्तेची आसने जाळून खाक करतील, असा इशारा त्यांनीही दिला. शेतकर्‍यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. ज्या गोरगरीब शेतकर्‍यांनी आपल्याला निवडून दिले त्यांचे प्रश्न सोडवणे हे मुख्यमंत्री कोण होणार या विषयापेक्षा अधिक महत्वाचे आहे. ग्रामीण भागात शेतकर्‍यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळाला का उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ किती गरिबांना मिळाला उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ किती गरिबांना मिळाला गॅस घरोघरी खरोखरच पोहोचले आहेत का गॅस घरोघरी खरोखरच पोहोचले आहेत का शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झाला का शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झाला का शेतकरी कर्जमुक्त झाला का शेतकरी कर्जमुक्त झाला का या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे, असे ते म्हणाल्याने त्यांनी त्यांच्यात सरकारच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. यामुळे दोन्ही पक्ष खरोखर मनापासून एकत्र येत आहेत का या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे, असे ते म्हणाल्याने त्यांनी त्यांच्यात सरकारच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. यामुळे दोन्ही पक्ष खरोखर मनापासून एकत्र येत आहेत का या प्रश्‍नाचे उत्तर आपोआप मिळते.\nभाजपासाठी हा विषय केवळ महाराष्ट्रासाठीच आहे असे नाही. विधानसभा निवडणुकीत युती करा पण मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच ठेवा असा आदेश अमित शहा यांनी दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत दिल्याचे बोलले गेले. शहा हे प्रचंड महत्त्वकांक्षी आहेत हे काही लपून राहिलेले नाही, ज्या अर्थी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत असे भाष्य केल्याने त्यांच्याकडे निश्‍चितच काही तरी प्लॅन बी असणारच. या वादात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भाजपामध्ये येणार्‍या आमदारांच्या काही जागा या शिवसेनेकडे आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्रिपदाबाबत काय आश्वासन भाजपने दिले आहे हे उघडपणे शिवसेनाही बोलत नाही आणि मुख्यमंत्रीही ते स्पष्ट करताना दिसत नाही. आता तर वादाला सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीआधी उध्दव ठाकरेंनी शिवसेनेच्या खासदारांसह अयोध्या वारी करत भाजपची राम मंदिरावरून कोंडी केली. भाजपाला राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेला पाठींबा दर्शवण्याखेरीज पर्याय उरला नाही. आता विधानसभा निवडणुकांआधी पुन्हा एकदा उध्दव ठाकरे अयोध्या वारी करत भाजपावर दबावतंत्र सुरुच ठेवले आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेमध्ये ठिणगी पडणार का हे उघडपणे शिवसेनाही बोलत नाही आणि मुख्यमंत्रीही ते स्पष्ट करताना दिसत नाही. आता तर वादाला सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीआधी उध्दव ठाकरेंनी शिवसेनेच्या खासदारांसह अयोध्या वारी करत भाजपची राम मंदिरावरून कोंडी केली. भाजपाला राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेला पाठींबा दर्शवण्याखेरीज पर्याय उरला नाही. आता विधानसभा निवडणुकांआधी पुन्हा एकदा उध्दव ठाकरे अयोध्या वारी करत भाजपावर दबावतंत्र सुरुच ठेवले आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेमध्ये ठिणगी पडणार का या सगळ्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/gold-jumps-by-rupees-438-and-silver-gains-by-rupees-633-on-15-sep-2021-check-update-prices-rp-605135.html", "date_download": "2021-09-22T18:38:43Z", "digest": "sha1:UXWADYUOQKRZOWYCVFLA362LSUOZRAWR", "length": 7719, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Gold Price Today: सोन्या-चांदीच्या भावात आज जबरदस्त तेजी, जाणून घ्या लेटेस्ट दर – News18 Lokmat", "raw_content": "\nGold Price Today: सोन्या-चांदीच्या भावात आज जबरदस्त तेजी, जाणून घ्या लेटेस्ट दर\nGold Price Today: सोन्या-चांदीच्या भावात आज जब��दस्त तेजी, जाणून घ्या लेटेस्ट दर\nसोन्याची किंमत पुन्हा एकदा प्रति 10 ग्रॅम 46 हजार रुपयांच्या वर गेली आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या किमतीतही चांगली वाढ दिसून आली आहे. चांदीने 62 हजार रुपये प्रति किलोचा टप्पा पार केला आहे.\nनवी दिल्ली, 15 सप्टेंबर : भारतीय सराफा बाजारात आज (15 सप्टेंबर 2021) सोन्याच्या किमतीत जबरदस्त तेजी नोंदवण्यात आली आहे. सोन्याची किंमत पुन्हा एकदा प्रति 10 ग्रॅम 46 हजार रुपयांच्या वर गेली आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या किमतीतही चांगली वाढ दिसून आली आहे. चांदीने 62 हजार रुपये प्रति किलोचा टप्पा पार केला आहे. गेल्या सराफा सत्रादरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोने 45,776 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. त्याचबरोबर चांदी 61507 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने आणि चांदीच्या किमतीत कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. सोन्यामध्ये 438 रुपयांची वाढ झाली बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत 438 रुपये प्रति 10 ग्रॅमने मोठी वाढ नोंदवण्यात आली. यामुळे स्थानिक बाजारात आज पुन्हा सोन्याने प्रति 10 ग्रॅम 46 हजार रुपयांची पातळी ओलांडली. राजधानीत दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेचे सोने आज 46,214 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. त्याचवेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किंमतीत कोणताही मोठा बदल झाला नाही आणि तो प्रति औंस $ 1,802 पर्यंत पोहोचला. चांदीचे भाव 633 रुपयांनी वाढले आज चांदीच्या दरात चांगली वाढ झाली. यामुळे हा मौल्यवान धातू 62 हजार रुपये प्रति किलोच्या वरती गेला. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी चांदीचे भाव 633 रुपयांनी वाढून 62,140 रुपये प्रति किलोवर बंद झाले. त्याचबरोबर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या किमतीत कोणतेही महत्त्वपूर्ण बदल झाले नाहीत आणि ते 23.79 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. हे वाचा - OMG लहान मुलांना दिलं जातंय कोंबड्याच्या रक्ताचं इंजेक्शन; कोरोना संकटात चीनमध्ये विचित्र प्रयोग सोने का चढले एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत रात्रभर वाढ झाली आणि त्याने पुन्हा 1800 डॉलर प्रति औंसची पातळी ओलांडली. त्याचा परिणाम भारतीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्याचे दिसून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीतील अस्थिरता कायम ���हे, परंतु किंमतींमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही. काहींकडून $ 1800 च्या खाली सोने बनवले गेले.\nGold Price Today: सोन्या-चांदीच्या भावात आज जबरदस्त तेजी, जाणून घ्या लेटेस्ट दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/kkr-vs-dc-live/", "date_download": "2021-09-22T16:51:49Z", "digest": "sha1:MX5IUUFWBAM5UEC7O435HSG7NWTFDS6N", "length": 4787, "nlines": 93, "source_domain": "mmkmedia.in", "title": "KKR vs DC Live - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nPrithvi Shaw Records: जबरदस्त… पृथ्वी शॉनं एकाच षटकात ठोकले सहा षटकार,...\nदीपाली कात्रे [email protected] ‘कटकट करणारी आई’ (२१ ऑगस्ट) या डॉ. अंजली जोशी यांच्या लेखातून मुलांना ‘वळण’ लावण्याचा आईवर असलेला दबाव आणि आईच्या सततच्या मागे...\nही महिला करतीये सॅलड विकून लाखोंची कमाई\nपुण्यातील एका महिलेने असाच सॅलडपासून एक चांगला व्यवसाय सुरु केला आहे. लोकांमध्ये सॅलडची चव पसरवण्या सोबतच त्यांनी सॅलडच्या धंद्यातून किती पैसे कमवता येतील हे देखील दाखवून दिले आहे.\nआता अन्य आजारांचाही ताप\nशैलजा तिवले – [email protected] पावसाचे बदलते स्वरूप, सातत्याने बदलणारे वातावरण, वाढते शहरीकरण आणि करोनाकेंद्री आरोग्य व्यवस्था याचे दुष्परिणाम याहीवर्षी प्रकर्षांने जाणवत आहेत. डेंग्यू आणि...\nअसं जन्माला आलं सोशल मीडिया, वाचा सोशल मीडियाची कहाणी\nअन्न, वस्त्र आणि निवारा जश्या मूलभूत गरजा आहेत तसच सोशल मीडिया सध्याच्या पिढीची गरज ठरली आहे. खरं तर गरज कमी आणि जगण्याचा एक भाग झाला आहे. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम ही काही जगप्रसिद्ध सोशल मीडियाची माध्यम आहेत.\nलोकसंख्या नियंत्रण सक्ती की मतपरिवर्तन\nलोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत चीनची नेमकी काय अडचण झाली, हे समजण्यासाठी गेल्या चार-पाच दशकांतील त्या देशानं घेतलेले निर्णय तपासून पाहावे लागतील. || डॉ. किशोर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/478740", "date_download": "2021-09-22T17:42:19Z", "digest": "sha1:YTH56K646BEYBU3SS5V33FH6VJGR757I", "length": 2267, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ब्लूमफाँटेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ब्लूमफाँटेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:५४, २८ जानेवारी २०१० ची आवृत्ती\n२१ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१७:१५, १५ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: fy:Bloemfontein)\n०४:५४, २८ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: war:Bloemfontein)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.smartnewsmarathi.com/tag/smartnewsmarathi-2/", "date_download": "2021-09-22T16:35:53Z", "digest": "sha1:7JVTUSBSZC46T5WTACIWCI2FVAVSAKMZ", "length": 12145, "nlines": 89, "source_domain": "www.smartnewsmarathi.com", "title": "# smartnewsmarathi Archives -", "raw_content": "\nतयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला\nतयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे\nबेळगाव : प्रतिनिधी अल्पावधीत वाचकाभिमुख सेवा देऊन लोकप्रिय बनलेल्या स्मार्टन्यूजने महिला वाचक वर्गासाठी स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन या विशेष स्पर्धेचे आयोजन केले आहे . यावर्षीचे आगळे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेचे व्हिडिओ रूपातील सादरीकरण स्मार्टन्यूज चॅनल […]\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट\nबेळगाव : प्रतिनिधी मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सवाची सांगता रविवारी झाली. या उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या श्री विसर्जन मिरवणुकीला अनुमती देण्यात आली नव्हती. मात्र भक्तांच्या अमाप उत्साहामुळे मिरवणुकीचे स्वरूप प्राप्त झाले होते . […]\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला\nबेळगाव प्रतिनिधी वैभवशाली गणेशोत्सवाची परंपरा चालविणाऱ्या बेळगावकरांनी श्री विसर्जन सोहळा शांततेत पार पडला. रविवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याची सांगता सोमवारी सकाळी सहा वाजता झाली. तब्बल वीस तास हा सोहळा सुरू होता. काही […]\nगणेशोत्सवानिमित्त आमचा गणराया हे गाणे भक्तांच्या भेटीसाठी दाखल\nबेळगाव प्रतिनिधी खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने बेळगावातील कलाकार समूहाने आमचा गणराया हे गाणे ही भक्तांच्या भेटीसाठी आणले आहे. हे गाणे शनिवार पासून माणिक विंग्ज म्युझिक या यु टूब चॅनल वर प्रसारित होणार आहे. इन्फिनिटी फिल्म्स प्रोडक्शन […]\nक्रेडाईच्या वतीने लसीकरण शिबिर संपन्न\nबेळगाव प्रतिनिधी क्रेडाई बेळगाव संस्थेच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील सदस्य आणि कामगारांच्या कुटुंबीयांसाठी लसीकरण शिबिर नुकतेच घेण्यात आले . मंगळवार पेठ टिळकवाडी येथील क्रिशनेस्ट प्रकल्पाच्या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी […]\nकावळेवाडीच्या प्रेम बुरुड ला मिळाला मदतीचा हात…..\nबेळगाव प्रतिनिधी येथील फेसबुक फ्रेंड सर्कल चे अध्यक्ष संतोष दरेकर व त्यांचे मित्र वाय.पी.नाईक, राहुल पाटील, प्रमोद शर्मा हे बेळवटी गावी जात असताना कावळे वाडी गावचा धावपटू कु.प्रेम बुरुड हा धावण्याचा सराव करत होता .वाय.पी.नाईक […]\nइनरव्हील क्लबतर्फे व्हिडिओ बनविण्याची कार्यशाळा\nबेळगाव : प्रतिनिधीसध्याच्या काळात ऑनलाईन – स्वरुपात म्हणजे ऑडिओ व्हिडिओद्वारे सर्वत्र कार्यक्रम सुरू आहेत . हे आधुनिक तंत्रज्ञान अधिक चांगल्याप्रकारे वापरता यावे व सदस्यांनी आपापले व्हिडिओ व्यवस्थित बनवावेत , यासाठी इनरव्हील क्लबतर्फे शुक्रवार दि. 20 […]\nभाजपा खानापूर मंडळची आरोग्य स्वयंसेवक अभियान बैठक संपन्न\nखानापूर प्रतिनिधीखानापूर तालुका भाजपा खानापूर मंडळाची आरोग्य स्वयंसेवक अभियान बैठक खानापूर येथील शिवस्मारकात शुक्रवारी पार पडली.अभियान बैठकीचा शुभारंभ द्वीप प्रजवलाने झाली, यावेळी आरोग्य स्वयंसेवक अभियान प्रमुख किरण यळ्ळुरकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.संपूर्ण तालुक्यात कोरोना संकटाकाळी […]\nखानापूर वनसंपदेला वन महामंडळाच्या संचालकांची भेट\nखानापूर प्रतिनिधी खानापूर तालुक्यातील वनसंपदेची पाहणी करण्यासाठी राज्य वननिगमच्या संचालकानी नुकतीच भेट देऊन पाहणी केली.राज्यातून वननिगमच्या संचालकाचा अभ्यास दौरा सुरू आहे. नुकताच खानापूर तालुक्यातील वनसंपदेची पाहणी करण्यात आली. या दौऱ्यात वन निगमाचे संचालक सुरेश देसाई, […]\nपुण्यात बेळगाववासीयासाठी लसीकरण शिबीर संपन्न\nखानापूर : प्रतिनिधी खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणे आणि बीपीएल फौंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रुपालीताई चाकणकर यांच्या सहकार्याने गुरूवारी सणस शाळा धायरी फाटा, पुणे या ठिकाणी पुणेस्थित बेळगाववासीयांसाठी सकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:00 […]\nतयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे September 20, 2021\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट September 20, 2021\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला September 20, 2021\nभारताचा टी-ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा \nBreaking News: विराट कोहलीने टी-२० संघ��चे कर्णधारपद सोडले; वर्ल्डकपनंतर होणार पायउतार September 16, 2021\nगणेशोत्सवानिमित्त आमचा गणराया हे गाणे भक्तांच्या भेटीसाठी दाखल September 4, 2021\nक्रेडाईच्या वतीने लसीकरण शिबिर संपन्न September 4, 2021\nमाजी ज्येष्ठ फुटबॉलपटू मेलविन उर्फ मालू परेरा याचे निधन August 28, 2021\nज्येष्ठ आणि अष्टपैलू क्रिकेटपटू मिलिंद कुलकर्णी यांचे निधन August 28, 2021\nछाननी नंतर आता अर्ज माघारीचे वेध August 24, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/pu-la-deshpande-books/t1795/", "date_download": "2021-09-22T18:51:40Z", "digest": "sha1:LDD3MGTUGP3KJL7XW273VQJPYHGIUSV2", "length": 31725, "nlines": 224, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "पु ल देशपांडे - P.L. Deshpande-पु.लं. चे काही किस्से", "raw_content": "\nAuthors and Poets | महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक / कवी »\nपु.लं. चे काही किस्से\nपु.लं. चे काही किस्से\nत्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे\nआणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले\n\"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो\".\nमाहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत\nवाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न\nठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच\nवसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले,\nतेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली,\n\"हा मझा मित्र शरद तळवलकर\"\n\" पु.ल म्हणाले होते, \"चांगला मनुष्य दिसतो\n\"हे कशावरून म्हणतोस तू\" वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं.\n\"अरे, याच्या नावावरून कळतेय ते\" पु.ल. म्हणाले. याच्या नावात\nएकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही.\nम्हणजे, हा माणूस सरळ असणारच\nपु.लं.च्या \"उरलंसुरलं\" ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद\n\" मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा\nआवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे\nभडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ' प्लीज जरा\n ' असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज\nखाली येतो की नाही बघ.\"\nपुलंच्या लहानपणचा एक प्रसंग त्यांची चुणुक दाखविणारा आहे. ते पंधरा\nर्षाचे असताना लोकमान्य सेवा सघांत साहीत्य सम्राट न.चीं केळकराचं व्याख्यान\nहोत. व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची मुभा होती.\nत्या काळी भारतांन फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारु नये, यावर चर्चा चालु होती.\nशाळकरी प���रषोत्तम उभा राहीला आणी त्यानं तात्यासाहेबांन फेडरेशन स्वीकारावं,\nकी स्वीकारू नये, असा प्रश्न धीटपणे विचारला.\nत्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं. \"स्वीकारू नये, पण राबवावं\" यावर पुरुषोत्तम म्हणाला, \"मला आपलं उत्तर कळलं नाही.\"\nतेव्हा समजावणीच्या सुरात ते म्हणाले, \"बाळ, आपल्याला कळेल, असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा.\" ह्यावर पुरुषोत्तम लगेच म्हणाला,\n\"पुण्याला सध्या अंजीरांचा भाव काय आहे\" तात्यासाहेबांच काही उत्तर येण्यापुर्वीच सभागह श्रोत्यांच्या हसण्यानं भरुन गेलं.\nएका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली.\nबाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. \"तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार\".\nह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले.\n\"तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो\nपुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात.\n'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती.\nसमोरच्या पंगतीत 'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते.\nमधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलं\nह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच उद,गारले, \"मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये.\"\nमुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला.\nते म्हणाले,\"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं मी जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना आता कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं असतं आता कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं असतं म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती 'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती 'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही\nमाणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका.\nएका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते.\nहसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, \"तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती\nलग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या.\nते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं म्हणाले, \"अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या 'वर्मा'वर नको रे बोट ठेवुस\nकोल्हापूर आणी तेथील एकूणच भाषा व्यवहार म्हणजे पु. ल. च्या मर्मबंधातील ठेव. कोल्हापूरी समाजाइतकाच कोल्हापूरी भाषेचा बाज सागंताना ते म्हणाले, 'इथे रंकाळ्याला रक्काळा म्हणतात पण नगर्याच्या नंगारा करतात. कोल्हापूरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरी बाहेर येऊन आपल्या छातीवर हात बडवायला लावील असं आहे. त्यानं शेतात ऊसं लावला' याच इग्रंजी रूपांतर इथल्या मुन्सफानं एकदा ' He applied U'S In his farm असं केलं होतं आणि त्यावेळच्या शुध्दलेखनच्या नियमाप्रमाणं 'यू' वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता.\nएकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी पु.ल. चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, 'प्रिय ___हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच___' त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रीकेखाली स्वाकक्ष्ररीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर' त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रीकेखाली स्वाकक्ष्ररीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर\nनवीन शुध्दलेखनाचे नियम जर उच्चारानुसारी केले तर त्यानुसार होणारे शुध्दलेखन अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडाळात घाटत होतं. त्यावर पु.ल. नी खालील छेद दिला, 'मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं मास्तर मुलांना शुध्दलेखन घालीत होते. ते म्हणाले, 'पोरांनो लिवा. कयाssssळs\nहिंदुह्र्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यानां काही कारणास्तव हिंदुजा होस्पिटल मध्दे दाखल करण्यारत आले होते. ते ऎकताच पु.ल. उध्दारले, 'त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिदंजा मे हे' असं लिहालया हरकत नाही.'\nसाहीत्य सघांत कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु.ल. ना आर्वजुन बोलावले होते. नाटकाचा पहिला अकं चालू असता- नांच पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु.ल. ना म्हणाला, ' काय पडलं हो' 'नाटक दुसरं काय' 'नाटक दुसरं काय\nकोल्हापुरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी एक मेत्रीण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सागंत होती, काय सुदंर सुदंर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात., अप्रतीम नमुने आणि सूदंर कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळ्यात की दुसंर काहीच घालायला नको.' हे ऎकत जवळपास असलेले भाई मीश्कीलपणे हळुच म्हणाले, 'खरं सागंतेस की काय' क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर ऎत्रिणीचीं लाजुन व आमची हसुन मुरकुंडी वळली.\n'वॆद्यकातली एकच गोष्ट या क्रीकेटमध्ये येऊन चपखल बसली आहे. ती म्हणजे त्रिफळा. खेळणारांचे येथे चुर्ण व्हावे. गोट साफ.' - इती पु.ल.\nएकदा वसतंराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले \"हि मुलगी (सुनिताबाई) म्हणजे एक रत्न आहे'. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले 'म्हणुनच गळ्यात बांधुन घेतलय\nएकदा आपली आणी सुनिताबाईंची ओळख करुन देताना पु.लं. म्हणाले की \"मी 'देशपांडे' आणी ह्या 'उपदेशपांडे\"\nएकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि दुस-या बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, \"आफतच आहे. एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग \nएकदा पु.लं. ना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणुन मीळाला. तो सेट सुनिता देशपांडे आपल्या भाचीला दाखवत होत्या.\nसुनिताबाईंचा 'सर्व काही जपुन ठेवण्याचा \" स्वभाव माहित असल्यामुळे भाची सुनिताबाईंना म्हणाली\n\" अगं, एवढा सुदंर सेट फुटु नये या भितीने तु तो कधी वापरणारच नाहीस का\nत्यावर पु.लं. पटकन म्हणाले \"हो तर सुनीता मला कधी ओमलेट सुद्धा करुन देत नाही ... अंडी फुटतील म्हणुन सुनीता मला कधी ओमलेट सुद्धा करुन देत नाही ... अंडी फुटतील म्हणुन \nपु.लं. चा वाढदिवस ह��ता,\nएका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला.\nपु.लं. त्या वजनाने थोडे झुकले.\nहे बघुन व्यापारी म्हणाला \"काय राव, काय झाले येवढे\"\nपु.लं. म्हणाले, \"बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही\"\nघरात हशा पिकला होता \nएकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला,\nतो त्याचां चाहता होता. तो म्हणाला की\nमाझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही.\nमाझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय.\nतर पु.लं. म्हणाले \"अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील, ञानेश्वरानी ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन\nपुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात बांधून द्यायला सांगीतले. दुकानातील व्यक्ती म्हणाली \"खोक्याचा चार्ज पडेल\". त्यावर पुलं म्हणाले (म्हणे), \"अरे वा, म्हणजे मिठाई फुकट\nएकदा पु.ल. एक खेड्यात उतरले होते. तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी त्यांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला. पुलंनी दिलेल्या खुर्चीवर बसतच त्या खुर्चीचा हात मोडला. सगळी पोरं खो खो हसायला लागली.\nओशाळलेले प्रिन्सिपल पुलना म्हणाले, \"माफ करा पण हजारवेळा सांगूनही इकडच्या सुतारांकडून नीट कामच होत नाही.\"\nपुल मिश्किलीत म्हणाले, \"अहो करवत (\nडो. श्रीरंग आडारकर यांचे चिंरजीव अशोक यांना त्याच्या विवाहनिमित्त पु.लनी पाठविलेले पत्र.\n\"आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा महत्त्वाचा.सुमारे चौतीस वर्षापूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता.\"\nस्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात,\" मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे\"\nआपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.ल. एकदा आपल्या पत्नीला-सुनीताईंना -म्हणाले,\" या घरात मी तेवढा देशपांडे आहे.तू ’उपदेश-पांडे’ आहेस.\"\nभारती मंगेशकर ह्या दामु अण्णा मालवणकर ह्या प्रसीध्द्य विनोदी कलाकाराची कन्या.त्या दिसायला अतिशय सुरेख होत्या आणी दामू अण्णा तसे दिसायला खास नव्हतेत्यामुळे पु.लं. नी जेव्हा तीला पाहिले तेव्हा म्हणाले \" हि मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे त्यामुळे पु.लं. नी जेव्हा तीला पाहिले तेव्हा म्हणाले \" हि मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे \nपु.लं.च्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, पु.ल. थोर साहित्यीक आहेत, त्यांनी खुप साहित्य नीर्मीती केली आहे. नंतर त्यांच्या कडें बघत ते पुढे म्हणाले सहाजिक आहे, त्यांच्या नांवात पु आणि ल दोन्ही आहे,मग निर्मीतिस काय कमी\nपुलं एका समारंभाला जाण्यासाठी तयार होत असताना म्हणाले,\" मी कुठल्याही समारंभाला 'बो'लावल्याशिवाय जात नाही.\nएकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले,\" आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते\nपुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला पत्र्याचे छप्पर होते. आणि त्याच्या छतातून\nउन्हाचे कवडसे पडत असत. एकदा पु.ल.() तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून म्हणाले \"अगदी\nबरोबर नाव ठेवले आहे, भानुविलास\n'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले... 'प्रयोग संपेपर्यंत थांब' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, 'उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच 'वाऱ्यावर' स्वार होऊन आला आहे'...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.\nपुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे निर्माते एकत्र बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी असायची. त्यावेळचा एक प्रसंग .\nमहात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी काही कुणी काही कार्यक्रम सुचवले पु.ल. म्हणाले \"गांधाजींना मौन प्रिय होते. तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये.\" यावर संचालकांसह सर्व जण खळखळून हसले.\nएकदा एक 'कदम' नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले.....पु लं नि आशीर्वाद दिला .......\n'कदम कदम बढाये जा'\nसुनीताबाईंसह वसंतराव देशपांडे आणि पुलंचा गाडीतून प्रवास सुरू असताना जेव्हा समोर एक मोठा गवा आक्रमक भूमिकेत येतो आणि वसंतराव सुनीताबाईंना इंग्रजीत काही तरी सूचना करतात, हे ऐकून \"पुलं' म्हणतात, \"त्या गव्याला इंग्रजी समजत नाही म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलतात\nएका सगींत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता.\nपु.लं. चे काही किस्से\nRe: पु.लं. चे काही किस्से\nRe: पु.लं. चे काही किस्से\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: पु.लं. चे काही किस्से\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: पु.लं. चे काही किस्से\nAuthors and Poets | महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक / कवी »\nपु.लं. चे काही किस्से\nअकरा वजा दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2021-09-22T18:48:20Z", "digest": "sha1:7GAWS7HCVM7V2SDQLAXFIZ5VOPFELTGI", "length": 3681, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया चर्चा:कारण - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रकल्पपानावरील शेवटून तिसरा मुद्दा : संकेतस्थळे असंबद्ध, अनपेक्षित ठिकाणी उघडणे अपेक्षित नाही. म्हणजे काय हे कोणत्या इंग्रजी वाक्याचे भाषान्तर आहे हे कोणत्या इंग्रजी वाक्याचे भाषान्तर आहे जाणकारांनी सांगावे.--J ०९:५७, २४ जानेवारी २०१० (UTC)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जानेवारी २०१० रोजी १५:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.india.com/marathi/maharashtra/senior-leader-ganapatrao-deshmukh-passed-away-4854395/", "date_download": "2021-09-22T18:56:56Z", "digest": "sha1:FEYLG4CJW5QG2DNKLTXTLRFGDATH2DDB", "length": 9056, "nlines": 55, "source_domain": "www.india.com", "title": "राजकारणातील एक सात्विक व्यक्तिमत्व हरपले, शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांचे निधन", "raw_content": "\nराजकारणातील एक सात्विक व्यक्तिमत्व हरपले, शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांचे निधन\nदेशमुख यांच्या निधनामुळे जुन्या पिढीतील एक राजकीय नेतृत्व हरपल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.\nसोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते आणि सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला (ganapatrao deshmukh passed away) आहे. सोलापूरमधील (Solapur) एका खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले. गणपतराव देशमुख यांना काही दिवसांपूर्वी पित्ताशयाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. पण उपचारादरम्यान अखेर त्यांचे निधन झाले. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. आज दुपारी सांगोल्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.Also Read - Shiv sena- Bjp Alliance: मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण\n11 वेळा आमदार (11 th time MLA) होण्याचा विक्रम केलेले गणपतराव देशमुख संपूर्ण महाराष्ट्रात आबासाहेब म्हणून परिचित होते. विधानसभेत (Vidhansabha) एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम त्यांनी मोडला होता. त्यांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले. देशमुख यांच्या निधनामुळे जुन्या पिढीतील एक राजकीय नेतृत्व हरपल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. Also Read - Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून देणार: मुख्यमंत्री\nमोहोळ तालुक्यातील पेनूर येथे 10 ऑगस्ट 1926 रोजी एका शेतकरी कुटुंबात देशमुख यांचा जन्म झाला. पण वकिली (Lawyer) व्यवसायामुळे ते सांगोला येथे स्थायिक झाले. त्यावेळी सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी झोकून दिले होते. १९६२ साली देशभरात काँग्रेसचे (Congress) वर्चस्व असतानाही सांगोला विधानसभा निवडणुकीत शेकापकडून देशमुख उभे राहिले आणि वयाच्या ३४ व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर १९९५ सालचा अपवाद वगळता ते २०१९ पर्यंत म्हणजे तब्बल ५२ वर्षे आमदार राहिले. ते राज्याचे कृषी ( Minister of Agriculture), ग्रामविकास (Rural Development), न्याय (Justice), पणन, रोजगार हमी (Marketing and Employment Guarantee ) या खात्यांचे मंत्री होते. तसंच 2009 साली त्यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. Also Read - Breaking News Live Updates: साकीनाका प्रकरणी एका महिन्यात आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करा, मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना\nगणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. ‘राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले.’, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सर्वाधिक काळ आणि सातत्याने त्यांनी राज्य विधिमंडळाचे प्रतिनिधीत्व केले हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे वैशिष्ट होते, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.\nब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/latur-news-marathi/suicide-of-nilanga-municipal-corporation-employee-step-taken-due-to-salary-fatigue-nrdm-140061/", "date_download": "2021-09-22T17:38:06Z", "digest": "sha1:KHKDOEL4S2LWNMR45ATJN57CG3722R5J", "length": 15845, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "खळबळजनक बातमी | निलंगा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या, वेतन थकल्याने उचललं पाऊल... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी ह���णार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nखळबळजनक बातमीनिलंगा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या, वेतन थकल्याने उचललं पाऊल…\nनगरपरिषदमधील कारभारामुळे तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यामुळे हे कामगार त्रस्त होते. याच आर्थिक विवंचनेतून बाबुराव नामदेव गायकवाड या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने नगरपरिषद आवारातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.\nलातूर : कोविड काळात सफाई कामगारांनी उत्तम काम केले आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कामावर हजर होते. मात्र, नगरपरिषदमधील कारभारामुळे तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यामुळे हे कामगार त्रस्त होते. याच आर्थिक विवंचनेतून बाबुराव नामदेव गायकवाड या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने नगरपरिषद आवारातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.\nदरम्यान त्यांचा आठ महिन्यापासुन पगार थकित होता. सकाळी ही घटना कळल्यानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी नगरपरिषद निलंगा येथे ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. निलंगा नगरपरिषद येथे 36 सफाई कर्मचारी हे कायमस्वरूपी आहेत तर 70 कर्मचारी हे कंत्राटी स्वरुपात कार्यरत आहेत. या 70 कामगारांचे नियंत्रण खासगी एजन्सीला देण्यात आले आहे. नगरपरिषद निलंगा यांनी सदरील एजन्सीला सर्व बिले अदा केली असताना देखील एजन्सीने कामगारांचे वेतन वेळेवर दिले नाही. यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.\nजोपर्यंत नगरपरिषद मुख्याधिकारी आणि कंत्राटदार यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह झाडावरुन खाली काढू देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.\nतसेचं यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस घटनास्थळी हजर होते. वाढता असंतोष लक्षात घेऊन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी घटनास्थळी येत कर्मचाऱ्यांचे मत ऐकून घेतले. त्यानंतर मृतदेह झाडावरुन खाली काढण्यात आला आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी निलंगा येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला आहे.\nविरोधी पक्ष सोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं; संजय राऊतांचा टोला\nबाबुराव नामदेव गायकवाड हे मागील 35 वर्षांपासून नगरपरिषद निलंगा येथे मस्टर वरील सफाई कामगार या पदावर काम करत आहे. क��ही वर्षांनंतर त्यांना कंत्राटी स्वरुपात कार्यरत करण्यात आले. आज ना उद्या आपन कायमस्वरूपी कर्मचारी होऊ या आशेवर ते काम करत होते. मात्र, एजन्सीला काम देण्यात आले, त्यांनी पगार रोखला. तोही आठ महिन्यापासून याची तक्रार नगरपरिषद प्रशासनास करावी तर ते एजन्सीकडे बोट करतायात. एजन्सी दाद लागू देतच नाही. घरातील दोन मुले, बायको यांचा संसार कसा चालवाव याची चिंता त्यांना होती. त्यांच्या सारखीच अनेक कर्मचाऱ्यांची अवस्थता आहे. यातून त्यानी आज सकाळी आत्महत्या केली. दत्ता गायकवाड यानी निलंगा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. मुख्याधिकारी, कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/18-vaccine-registration/", "date_download": "2021-09-22T16:53:26Z", "digest": "sha1:DL5RZQTMJLDRWC7II7J7OURVABCNPYUN", "length": 4839, "nlines": 93, "source_domain": "mmkmedia.in", "title": "18 vaccine registration - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nCowin Registeration : को��िड लसीकरणासाठी अवघ्या चार तासात जवळपास 80 लाख...\nCOWIN App Registration: कोविन ॲपवर तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण नोंदणीला सुरुवात, नोंदणीदरम्यान...\nस्मृती आख्यान : हृदय पळेल, तर मेंदू धावेल\nरक्ताची गाठ तयार होण्याची क्रिया खरं तर आपल्या बचावासाठी घडते. || मंगला जोगळेकरमागच्या लेखात आपण व्यायाम, त्यानं कमावता येणारं एकूणच आरोग्य आणि तल्लख...\nझाडाला कापले की मनुष्याप्रमाणे वाहू लागते रक्तं. लोक यास ‘जादुई झाड’ म्हणतात\nहुतेकदा आपल्याला हे ऐकण्यात येते की झाडे आणि वनस्पतींमध्ये जीव असतो, ते मनुष्याप्रमाणेच श्वास घेतात, परंतु लोक कापताना ही गोष्ट विसरतात.\nजगणं बदलताना : ‘करप्ट’ शाब्दिक हार्डडिस्क\nसरलाताई मुलीचा डबा भरत होत्या. मुलगी फोनवर मैत्रिणीशी बोलत होती. || अपर्णा देशपांडे आताच्या पिढीच्या बोलण्यात वारंवार ‘फ’, ‘भ’ किं वा ‘च’चा शब्दप्रयोग के...\nगद्धेपंचविशी : नाठाळपणाला कलाटणी\nसंजय मोने [email protected] ‘‘महाविद्यालयात असताना कुणी मला कधी नाटकात घेतच नसे. पण एकांकिकांचा महत्त्वाचा प्रेक्षक मीच होतो पुढे नाटक सुरू होताना काळोख झाल्यावर रंगमंचावरील...\nगॅलवान व्हॅलीचे नाव या व्यक्तीच्या नावावर पडले आहे, 121 वर्षांपूर्वी सापडली होती हि व्हॅली.\n1962 ते 1975 दरम्यान भारत आणि चीनमधील युद्धात गॅलवान व्हॅली केंद्रस्थानी राहिली आहे आणि आता 45 वर्षांनंतर, गॅलवान व्हॅलीची परिस्थिती पुन्हा खालावली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/devgad-chief-minister-is-just-talking-why-dont-he-go-to-other-districts-devendra-fadnavis/", "date_download": "2021-09-22T17:50:30Z", "digest": "sha1:5644MIECJVVSWGJYJYMT4QMJSN2KK2XR", "length": 10780, "nlines": 87, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "देवगड : मुख्यमंत्री केवळ बाता मारतायत, इतर जिल्ह्यांमध्ये का जात नाहीत”: देवेंद्र फडणवीस", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nदेवगड : मुख्यमंत्री केवळ बाता मारतायत, इतर जिल्ह्यांमध्ये का जात नाहीत”: देवेंद्र फडणवीस\nदेवगड : अलीकडेच पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने गोवा, महाराष्ट्र, गुजरात ��ा राज्यांना मोठा तडाखा दिला. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले, तर कोकणाला या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी विविध प्रकारचे नुकसान झाले आहे. भाजपचे दोन्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकणातील परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरात दौरा केल्यावरून टीका केली जात आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले असून, मुख्यमंत्री इतर जिल्ह्यात का गेले नाहीत, असा सवाल फडणवीसांनी केला आहे.\nभाजपच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करत तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी देवगड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केल्या जात असलेल्या टीकेचा देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ गुजरातमध्ये का गेले असा सवाल करता मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनच जिल्ह्यात का आले मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनच जिल्ह्यात का आले इतर जिल्ह्यात का जात नाही इतर जिल्ह्यात का जात नाही, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nमुख्यमंत्री केवळ बाता मारत आहेत. पंतप्रधान मोदी गुजरातला गेले. ते गोवा आणि महाराष्ट्रात का गेले नाही असा सवाल करण्यात येतोय. मग मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यात का आले असा सवाल करण्यात येतोय. मग मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यात का आले वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत, आम्हीही असाच सवाल करायचा का, आम्हीही असाच सवाल करायचा का अशी विचारणा करताना गतवर्षी निसर्ग चक्रीवादळावेळी सरकारनेही काहीही मदत केली नाही. मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेटं करत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nएकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की राजकारण करू नका, पण दुसरीकडे प्रत्यक्षात टीका करतात. मुख्यमंत्र्यांचा दौरा किती तासांचा आहे. केवळ तीन तासांचा दौरा आणि किती किलोमीटरचा दौरा हे मोजून सांगू का, अशी विचारणा करत वादळाची पूर्वसूचना असतानाही एनडीआरएफची टीम तैनात का ठेवण्यात आली नाही, अशी विचारणा करत वादळाची पूर्वसूचना असतानाही एनडीआरएफची टीम तैनात का ठेवण्यात आली नाही कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. त्याचे पंचनामे कधी होणार कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. त्याचे पंचनामे कधी होणार नुकसानग्रस्तांना मदत कधी मिळणार नुकसानग्रस्तांना मदत कधी मिळणार, असे अनेकविध प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केले.\nदिल्ली : हवाई दलाचे मिग २१ कोसळले, पायलटचा मृत्यू\nदिल्ली : विराट कोहली, रोहित शर्मा यांना गोलंदाजी करणं अजिबात आव्हानात्मक नाही, मोहम्मद आमीरचा दावा\nBJP ची सभा …मग आडनाव ठाकरे असुदे की पवार जनता आडवे करणारच\n20 डिसेंबर 2020 lmadmin BJP ची सभा …मग आडनाव ठाकरे असुदे की पवार जनता आडवे करणारच वर टिप्पण्या बंद\nपुन्हा कोल्हापूरला जाणार म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवारांचा टोला, म्हणाले..\n26 डिसेंबर 2020 lmadmin पुन्हा कोल्हापूरला जाणार म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवारांचा टोला, म्हणाले.. वर टिप्पण्या बंद\n३० जेसीबींच्या गुलाल उधळणीवर रोहित पवारांचं पोस्टद्वारे स्पष्टीकरण\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/tihad-jail/", "date_download": "2021-09-22T18:17:40Z", "digest": "sha1:JUMFIOS7FPHWQ5VDH6AZ6HO2ZA6YKESD", "length": 4428, "nlines": 76, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "tihad jail | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\n23 जानेवारी 2020 23 जानेवारी 2020\nनिर्भया प्रकरण: तिहार तुरुंगात फाशीची तयारी सुरु ; काय आहे दोषींची शेवटची इच्छा, जाणून घ्या सविस्तर बातमीतून\nनवी दिल्ली : सामूहिक बलात्कार करुन हत्या करणाऱ्या दिल्लीतील निर्भया प्रकरणातील चारही दोषींना १ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. या प्रकरणात दोषींकडून फाशीची\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_12.html", "date_download": "2021-09-22T17:14:33Z", "digest": "sha1:VBRBQW6QQ7ZEL6MGT6AKSMZWM2JCVGSE", "length": 6653, "nlines": 80, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "मिरजेत २०० बेडचे कोव्हीड सेंटर उभारणार : महापौर दिग्विजय सुर्यवंशी", "raw_content": "\nHomeसांगली मिरजमिरजेत २०० बेडचे कोव्हीड सेंटर उभारणार : महापौर दिग्विजय सुर्यवंशी\nमिरजेत २०० बेडचे कोव्हीड सेंटर उभारणार : महापौर दिग्विजय सुर्यवंशी\nमिरज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये १०० ऑक्सिजन बेडसह २०० बेडचे कोविड केअर सेंटर तात्काळ कार्यान्वित करुन नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी दिली आहे.\nमहापौर दिग्विजय सुर्यवंशी म्हणाले, सांगली मिरज आणि कुपवाड शहरासह परिसरात सध्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे. आगामी संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजना करण्यासाठी आणि असलेल्या उपाययोजना यांची माहिती घेण्यासाठी आज मा. महापौर श्री. दिग्विजय सुर्यवंशी, उप-आयुक्त स्मृती पाटील व वैद्यकीय अधिकारी यांच्या समवेत मिरज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालया मध्ये उपस्थित राहुन रुग्ण व वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधल��.\nऑक्सिजन युक्त बेड आणि अन्य काही आधुनिक सुविधा उपलब्धता करुन देणे आवश्यक आहे. यावर निर्णय झाला आहे. त्यांनुसार आयुक्त श्री. नितीन कापडणीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ मिरज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये १०० ऑक्सिजन बेडसह २०० बेडचे कोविड केअर सेंटर तात्काळ कार्यान्वित करुन नागरिकांना वैद्यकीय सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले.\nत्याचबरोबर तिन्ही शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर यांच्याशी संवाद साधून एक तज्ञ समिती नियुक्त करुन होम आयसोलेशन सह अन्य कोरोना बाधित रुग्णांना फोन द्वारे वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देऊन दिलासा देणेचा देखील प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी दिली आहे. यावेळी उपमहापौर श्री. उमेश पाटील, नगरसेवक श्री. शेडजी मोहिते, नगरसेविका मा. वहिदा नायकवडी व महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/statement-to-the-municipal-commissioner-of-aam-aadmi-party-auto-organization/07241504", "date_download": "2021-09-22T18:42:56Z", "digest": "sha1:2UP4XHPKPNC654GYDU42W2GDWGHW3UFY", "length": 4426, "nlines": 28, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "आम आदमी पार्टी ऑटो संगठने चे मनपा आयुक्ताना निवेदन - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » आम आदमी पार्टी ऑटो संगठने चे मनपा आयुक्ताना निवेदन\nआम आदमी पार्टी ऑटो संगठने चे मनपा आयुक्ताना निवेदन\nनागपुर – आज आम आदमी पार्टी च्या ऑटो संघटने ने मनपा आयुक्त श्री तुकाराम मुंडे यांना ऑटो रिक्शा सेवा सुरु करण्या बद्दल निवेदन दिले. सम्पूर्ण जगात कोरोनाचा थैमान सुरु आहे. नागपुर शहरात देखील कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढत आहे. या मुळे पूर्ण जगाची आर्थिक परिस्तिति गंभीर झाली आहे. नागपुरात ही लोकांना आर्थिक झळ जाणवली आहे. यात समाजाच्या आर्थिक दृष्ट्या सगळ्यात कामजोक अंगाची विकट परिस्तिति आहे.\nनागपुर मध्ये ऑटो रिक्षा सेवेन वर्ती कोरोना मुळे बंदी आहे. याच बरोबर टैक्सी सेवा सुरु आहे. या टैक्सी वातानुकूलित आहेत आणि यात कॉन्टेक्ट सरफेस सुद्धा ऑटो रिक्षा हुन जास्ती आहे. वैद्यकीय दृष्टया ऑटो रिक्शा जास्त सुरक्षित आहे. ऑटो रिक्शा चालक हे समाजाच्या आर्थिक दृष्टया कमजोर तापक्यातुन येतो. मनपा आयुक्तनि या विषया बाबत विशेष दखल घ्यावी असे आम आदमी पार्टी ऑटो संघटनेची मागणी आहे.\nहे निवेदन देतांना आम आदमी पार्टी ऑटो संघटनेचे समन्वयक श्री संजय अनासाने, नागपुर सचिव श्री भूषण ढाकूलकर, अब्दुल हाफिज, इमरान शेख, अब्दुल शाहिद व अन्य कार्यकर्ते उपस्तित होते. आम आदमी पार्टी ऑटो संघटने मार्फत ऑटो रिक्शा चालक यांच्या मुद्यना येणाऱ्या वेळात शासना समोर प्रखर पणे मांडनार.\n← अंबाझरी तालाब हुआ ओवरफ्लो, खुबसुरत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://vsmnagpur.org/product/%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA/", "date_download": "2021-09-22T17:32:49Z", "digest": "sha1:BVISBGAWEF6VSA5EAOUUZYU752Q5QTWC", "length": 3019, "nlines": 82, "source_domain": "vsmnagpur.org", "title": "रघुजी भोसले दुसरे यांची पत्रे : संपादक डॉ. श. गो. कोलारकर – Vidarbha Sanshodhan Mandal, Nagpur", "raw_content": "\nरघुजी भोसले दुसरे यांची पत्रे : संपादक डॉ. श. गो. कोलारकर\nरघुजी भोसले दुसरे यांची पत्रे : संपादक डॉ. श. गो. कोलारकर\nरघुजी भोसले दुसरे यांची पत्रे : संपादक डॉ. श. गो. कोलारकर\nरघुजी भोसले दुसरे यांची पत्रे : संपादक डॉ. श. गो. कोलारकर quantity\nरघुजी भोसले दुसरे यांची पत्रे : संपादक डॉ. श. गो. कोलारकर\nBe the first to review “रघुजी भोसले दुसरे यांची पत्रे : संपादक डॉ. श. गो. कोलारकर” Cancel reply\nज्ञानेश्वरी : एक प्रवास – डॉ.शं.गो. तुळपुळे\nभवानी पंडितांची बखर – संपादक श. गो. कोलारकर\nनरींद्रविरचति ऋक्मिणीस्वयंवर – डॉ सुरेश दोळके\nशिवरामपंत बावडेकर यांचे आत्मवृत्त\n*८८ वा स्थापना दिवस*\nविदर्भ संशोधन मंडळाची स्थापना दिनांक १४ जानेवारी १९३४ रोजी नागपूर येथे झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/02/blog-post_830.html", "date_download": "2021-09-22T18:04:41Z", "digest": "sha1:HJZ6CRG5TSF44ZTV4HZNUFUF7K6UNOP7", "length": 17797, "nlines": 101, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "चंद्रपूर जिल्ह्यातून अपहरण झालेल्या तरुणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / हत्या / चंद्रपूर जिल्ह्यातून अपहरण झालेल्या तरुणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.\nचंद्रपूर जिल्ह्यातून अपहरण झालेल्या तरुणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.\nBhairav Diwase रविवार, फेब्रुवारी १४, २०२१ अपहरण, चंद्रपूर जिल्हा, हत्या\nचंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरातील युवकाचा अपहरण झाल्याच्या महिनाभरानंतर अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शुभम फुटाणे असे त्या तरुणाचे नाव असून तो अमरावतीतील अभियांत्रिकी क़ॉलेजचा विद्यार्थी होता. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.\nतो लॉकडाऊन दरम्यान घुग्गुस येथे स्वतःच्या घरी आला होता. 16 जाने. रोजी मित्रांसोबत पार्टीला जातो असे सांगून तो घरून निघाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडे 30 लाखांची खंडणी मागण्यात आली होती. पोलीस तपासात त्याची बाईक घुग्गुस शहरातच रस्त्याच्या कडेला आढळली होती. चंद्रपूर पोलीस गेले काही दिवस या अपहरणाबाबत अंधारात होते.\nस्थानिक गुन्हे शाखेने या अपहरण प्रकरणी गांभीर्य दाखविले नाही. त्यांचे सर्व दावे सपशेल अपयशी ठरले. घुग्गुस शहरातील शांतीनगर लेआउट मध्ये केवळ कवटी शाबूत असलेले अर्धवट जळालेले एक शव झुडुपात आढळले. त्यावरून शुभमची ओळख पटली.\nविशेष म्हणजे मागील नोव्हेंबर महिन्यात घुग्गुस शहरातच 6 वर्षाच्या वीर नामक मुलाच्या अपहरणाच्या प्रयत्नात अटक झालेला गणेश पिंपळशेंडे नामक आरोपीच शुभमचा मारेकरी निघाला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी आणि मृतक शुभम यांच्यात काय कनेक्शन होते याचा तपास करणे पोलिसांपुढे आव्हान आहे. प्रकरणाचा अधिक तपास चंद्रपूर पोलीस करत आहेत. जिल्ह्यात गॅंगवॉर, अपहरण, दिवसाढवळ्या होत असलेले खून आणि बिघडत जाणारी कायदा सुव्यवस्था स्थिती यामुळे नागरिक संतप्त आहेत.\nचंद्रपूर जिल्ह्यातून अपहरण झालेल्या तरुणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. Reviewed by Bhairav Diwase on रविवार, फेब्रुवारी १४, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष���ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार चकमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निर��करण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_22.html", "date_download": "2021-09-22T17:50:45Z", "digest": "sha1:4YQMW2F3O3RP3GAXLYXDE5UJ4L6SWL23", "length": 8265, "nlines": 78, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सोनहिराचा २१ वा गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न", "raw_content": "\nHomeसोनहिराचा २१ वा गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न\nसोनहिराचा २१ वा गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न\nकडेगाव (सचिन मोहिते) : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि., मोहनराव, कदमनगर, वांगी, ( ता. कडेगांव ) या कारखान्याचा २१ वा गळीत हंगाम सांगता समारंभ शनिवार दिनांक १० रोजी संस्थेचे चेअरमन मा. आमदार वनश्री मोहनराव कदम यांचे शुभहस्ते साखर पोती पुजनाने शासनाचे कोरोना विषयीचे सर्व नियमांचे पालन करून संपन्न झाला.\nयावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन आमदार वनश्री मोहनराव कदम म्हणाले की, आपल्या कारखान्याने सन २०२० - २१ या २१व्या गळीत हंगामामध्ये १५८दिवसात ९, ४७, ४०५ मे. टन ऊसाचे गाळप केले असून ११, ६७,६५०क्विटल साखर पोती उत्पादन झाले आहे. कारखान्याच्या सर्वच ऊस तोडणी – वाहतूक यंत्रणांनी चांगले काम केले. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला, तसेच शेती विभागाच्या तोडणी प्रोग्रॅमनुसार चांगल्या प्रतीचा ऊस तोड झाली. कोरोना महामारीचे संकट असतानासुध्दा आपण सर्वांनी कोरोना संदर्भातील योग्य ती काळजी घेतल्यामुळे हा २१ वा ऊस गळीत हंगाम यशस्वीरित्या संपन्न झाला. प्रतीदिन ५ , ५००मे.टन ऊस गाळप क्षमता असतानासुध्दा जिल्ह्यामध्ये विक्रमी ऊस टनेज गाळप केले आहे. याचा मला निश्चीतच आनंद होत आहे.\nकारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून १५९ दिवसात ६, ९०,६३,३०० युनिटस् वीजनिर्मिती झाली असून त्यापैकी कारखाना, कोजन व डिस्टीलरी प्रकल्पाकरिता २,३१, ८८, १४० युनिटस् वीज वापर झाला आहे आणि उर्वरीत ४,५ ८, ७५, १६०युनीटस् वीज विक्री महावितरण कंपणीस केली आहे. त्याचप्रमाणे डिस्टीलरीच्या मे. अल्फा लाव्हल प्रकल्पातून रेक्टीफाईड स्पिरीट ६३, ६७, २१३लिटर्स, प्राज इंडस्ट्रीज प्रकल्पातून रेक्टीफाईड स्पिरीट २०,४३, ३३४ लिटर्स आणि ई. एन.ए. २८,१८,२३३लिटर्स उत्पादन मिळाले आहे. हे दोन्ही प्रकल्प गळीत हंगाम सांगता समारंभ झालेनंतरसुध्दा पुढील काळात चालू राहणार आहेत.\nयावेळी सर्वाधीक ऊस वाहतू�� ठेकेदार, तोडणी-वाहतूक ठेकेदार, सर्वाधीक बैलगाडी ऊस वाहतूक कामगार यांना उत्कृष्ट कामगिरी केलेबद्दल गौरविण्यात आले. तेव्हा पुढील गळीत हंगामासाठी आपण सर्व ऊस तोडणी –वाहतूक कंत्राटदार, मुकादम, मजूर यांनी हा कारखाना आपला आहे असे समजून कारखान्याकडे जास्तीत-जास्त तोडणी-वाहतूक करार करुन योग्य सहकार्य करावे असे सांगण्यात आले . या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्तावीक मनोगत शेती अधिकारी प्रशांत कणसे यांनी केले व आभार उपशेती अधिकारी वैभव जाधव यांनी मानले.\nया प्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन पोपटराव महिंद, संचालक निवृत्ती जगदाळे, बापुसो पाटील, युवराज कदम तसेच खातेप्रमुख, विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gobackpackgo.com/mr/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-09-22T16:34:46Z", "digest": "sha1:ANOVAKF32OAMHDYCJ3SLWAGOE6TS3HDX", "length": 25160, "nlines": 210, "source_domain": "gobackpackgo.com", "title": "मुलभूत गोष्टी ट्रॅव्हब्लॉगर होतात | ट्रॅव्हलॉगर्ससाठी सूचना", "raw_content": "\nट्रॅव्हलॉग करा आणि करू नका\nऑनलाइन मोहिमेचे मापन कसे करावे\nआपला पृष्ठ स्पिड वाढवा\nबुकिंग वर माझे घर कसे जोडावे\nट्रॅव्हल ब्लॉगर / ट्रॅव्हल इन्फ्लूएंसर\nआपल्या ट्रॅव्हलॉगचा प्रचार करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\nट्रॅव्हलॉग करा आणि करू नका\nऑनलाइन मोहिमेचे मापन कसे करावे\nआपला पृष्ठ स्पिड वाढवा\nबुकिंग वर माझे घर कसे जोडावे\nट्रॅव्हल ब्लॉगर / ट्रॅव्हल इन्फ्लूएंसर\nआपल्या ट्रॅव्हलॉगचा प्रचार करा\nम्यानमार / बर्मा मधील एअरबीएनबी\nमुलभूत गोष्टी ट्रॅव्हलॉगर बनतात\nनंतर उपयुक्त व्हा हे उपयुक्त पृष्ठ जतन करा\nतर आपण एक प्रवास ब्लॉगर होऊ इच्छिता या सूचीमध्ये आपण आपला ट्रॅव्हलॉग कसा तयार करू शकता याबद्दल मूलभूत माहिती मिळेल. ब्लॉगिंगची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या विषयाबद्दल लिहिता त्याबद्दलची आवड. आपणास सर्वोत्कृष्ट लिखाण होणे आवश्यक नाही, आपल्यास लिहावयाच्या लोकांसाठी छान सामग्री बनवा.\nट्रॅव्हलॉगर व्हा: माझे ध्येय\nमाझी दृष्टी: प्रवास करू इच्छित लोकांसाठी प्रेरणा सामग्री आणि प्रवाश्यांसाठी मौल्यवान सामग्री लिहा. याशिवाय मला एक चांगले ट्रॅव्हब्लॉगर होण्यासाठी ट्रॅव्हलब्लॉगरची साधने द्यायची आहेत.\nएक्सएनयूएमएक्स. ट्रॅवलब्लॉगर म्हणून एक हेतू आहे\nआपल्याला काय करायचे आहे आणि कोठे चांगले आहे हे जाणून घ्या. आपण व्हिडिओसह छान आहात फोटोसह फोटो काहीतरी करून आपण व्हिडिओसह चांगले आहात काय ते व्हिडिओ बनवा. मुलभूत गोष्टी तयार करण्यासाठी आणि नवीन सामग्री शिकण्यासाठी आपल्या गुणांचा वापर करा, एक चांगला ब्लॉगर होण्यासाठी स्वत: ला सुधारित करा.\nएक्सएनयूएमएक्स. ही कल्पना नाही, आपण ती कशी विकत घ्याल ते ही आहे.\nप्रवासी ब्लॉगर बनणे ही एक अनोखी कल्पना नाही. त्यापैकी बरेच आहेत आणि कदाचित त्याहूनही चांगले आहेत. स्वतःला आणि आपला ब्लॉग विकणे ही मुख्य गोष्ट आहे. आपल्यासाठी कार्य करणारा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा.\nएक्सएनयूएमएक्स. मौल्यवान सामग्री तयार करा\nहे सर्व मौल्यवान सामग्रीबद्दल आहे. इतर प्रवासी वाचू इच्छित असलेली सामग्री किंवा लोकांना प्रेरणा देणारी सामग्री. मौल्यवान सामग्री कूपन, मौल्यवान माहिती परंतु सुंदर चित्रे देखील असू शकते, केवळ आपल्या लक्ष्य समूहात जे वाचण्याची इच्छा आहे अशी सामग्री\nएक्सएनयूएमएक्स. ट्रॅवलब्लॉगर म्हणून मनोरंजक सामग्री करा\nजेव्हा आपण अद्वितीय आणि मनोरंजक सामग्री करता तेव्हा लोक आपण काय करीत आहात हे तपासतील आणि पुढच्या वेळी परत येतील. जेव्हा आपण इतर प्रत्येकासारखे करता तेव्हा तेवढे मौल्यवान नसते. उदाहरणार्थ: थायलंडला भेट द्या किंवा कमी बजेटवर थायलंड कसे जायचे यासाठी टिपा. ते की कमी बजेट आहे, कमी बजेटमुळे बरेच बॅकपैकर आशियात जात आहेत.\nजेव्हा आपण प्रारंभ करता तेव्हा कोणीही आपल्याला ओळखत नाही. वेगवेगळ्या वेबसाइटवर गेस्टब्लॉग्ज लिहून आपण एका विशिष्ट कोनामध्ये प्रसिद्ध होऊ शकता. आपल्या ब्लॉग किंवा सोशल मीडियाच्या दुव्यासह आपण अन्य वेबसाइटच्या अनुयायांमधून प्रेक्षक तयार करू शकता. तपासून पहा गेस्टब्लॉग्ज लिहिण्याचे फायदे येथे.\nएक्सएनयूएमएक्स. रॉक सोशल मीडिया\nसोशल मीडियावर चांगले व्हा, समर्थक व्हा आणि इतर प्रवाशांच्या प्��श्नांची उत्तरे द्या. ऑनलाइन सहभागी व्हा: उदाहरणार्थ फेसबुक, संलग्न, ट्विटर, आणि Instagram आणि मंच\nएक्सएनयूएमएक्स. राजा म्हणून तुमचा पीआर करा\nजनसंपर्क खूप महत्वाचे आहेत, इतरांना हे कळू द्या की आपण तिथे आहात आणि त्यांच्यासाठी आपण काय करू शकता. ब्रँड आणि त्यांच्याबरोबर कार्य करण्यासाठी इतर प्रवाशांना ईमेल लिहा. आपण त्यांच्यासाठी काय करू शकता यावर लक्ष द्या आणि विनिमय म्हणून काहीतरी परत मिळवा. उत्पादन, लक्ष, पैसा आणि आपण जे विचार करू शकता ते सर्व आपल्या ट्रॅव्हलॉगसाठी चांगले आहे.\nएक्सएनयूएमएक्स. लक्ष्य निश्चित करा आणि आपले प्रेक्षक वाढवा\nऑनलाइन महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्य निश्चित करणे आणि आपले प्रेक्षक वाढवणे. जेव्हा आपण ध्येय निश्चित करता तेव्हा आपण ती उद्दीष्ट साधण्यासाठी कृती करू शकता. जेव्हा आपण लहान क्रिया सेट करता तेव्हा आपले ध्येय साध्य करणे सोपे होते. जरी बर्‍याच छोट्या छोट्या क्रियांनीसुद्धा आपण मोठी उद्दिष्टे साध्य करू शकता. ध्येय: मला सोशल मीडियावर अधिक अनुयायी हवे आहेत. क्रिया: दररोज सकाळी मी इतर प्रवाशांच्या 15 मिनिटांच्या प्रश्नांची उत्तरे देईन. काही लक्ष्ये सेट करा आणि मोठ्या निकालासाठी जा\nएक्सएनयूएमएक्स. नेहमी आणि सर्वत्र शोध इंजिन ऑप्टिमायझेशन\nट्रॅव्हलॉगर्ससाठी शोध इंजिन ऑप्टिमायझेशन एक दीर्घकालीन रणनीती आहे. जेव्हा आपण Google मध्ये उच्च व्हाल तेव्हा आपल्याला आपली सामग्री शोधत असलेले अभ्यागत मिळतात. हे आपण मिळवू शकता सर्वोत्तम आहे आपल्या वेबसाइटवर आपल्याला किती दर्जेदार सामग्री मिळाली आहे शोध इंजिन ऑप्टिमायझेशनद्वारे अधिक लोकांना आपला ब्लॉग कसा सापडेल. येथे आपण काही करू आणि वाचू शकता आपल्या ट्रॅव्हलॉगसाठी एसईओ बद्दल नाही.\nएक्सएनयूएमएक्स. ईमेल यादी तयार करा\nआपण ईमेल सूची तयार करता तेव्हा आपण लोकांना ईमेल करू शकता जेणेकरून ते परत येतील. आपल्या सूचीत बरेच लोक आले तरीही आपण त्यांना थोड्या वेळाने ईमेल करू शकता. ते आपल्या वेबसाइटवर भेट देतात जे आपल्या अभ्यागतांना आणि पृष्ठ दृश्यांना वाढवतात.\nऑनलाइन आणि ऑफलाइन नेटवर्कमध्ये अशक्तपणा आहे. आपल्या कोनाडामध्ये सुलभ नवीन कनेक्शन मिळविण्यासाठी लिंक्डइन, फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम वापरा. आपल्या कोनाडा मध्ये नेटवर्कवर ऑफलाइन कार्यक्रमांना भेट द्या. ��ेव्हा आपण प्रवास करता तेव्हा आपण खूप सुलभ कनेक्शन बनवू शकता आपण सर्वत्र समान रूची असलेल्या लोकांना भेटता.\nएक्सएनयूएमएक्स. मदतीसाठी इतरांना भाड्याने द्या\nआपल्याला सर्व काही माहित नाही. उदाहरणार्थ आपल्या ब्लॉगची तांत्रिक बाजू. आपण त्यासाठी लोकांना नोकरी देऊ शकता. बर्‍याच सुरुवातीस ब्लॉगर्स देवाणघेवाण करीत आहेत आणि एकमेकांना मदत करीत आहेत. जेव्हा आपल्याला पैसे मिळाले तेव्हा आपण त्यांना पैसे देखील देऊ शकता. आपण ज्यासाठी चांगले आहात त्याकडे लक्ष द्या आणि बाकीचे इतरांना द्या.\nस्वतःला ब्रँड करणे महत्वाचे आहे. जेव्हा आपण प्रवास सहलीवर किंवा इव्हेंटवर असाल तेव्हा लोकांनी आपल्याला ओळखले पाहिजे. छान फोटो किंवा क्रियाकलापांसह प्रवास करण्याबद्दल ब्लॉग असलेली ती मुलगी किंवा मुलगी. लोकांनी आपल्याकडे कसे पहावे अशी आपली इच्छा आहे असे प्रोफाइल बनवा. आपल्या प्रेक्षकांचा योग्य दृष्टीकोन मिळवण्याच्या मार्गाने कार्य करा परंतु नेहमी स्वत: व्हा.\n14. आपण काय करीत आहात याचा संदेश द्या\nमहत्त्वाचे म्हणजे आपण करीत असलेल्या क्रियेचे परिणाम काय आहेत हे आपल्याला माहिती आहे. सर्व काही गोंधळ घालण्यासारखे नाही, परंतु सर्वात जास्त ऑनलाइन कॅम्पेन आपण गोंधळ करू शकता. तर आपण प्रत्येक वेळी आपल्या कृती सुधारित करू शकता आणि कमी चांगले निकाल लावू शकता.\nएक्सएनयूएमएक्स. ब्लॉगिंग करताना मजा करा\nमजा करणे हा सर्वात महत्वाचा नियम आहे. ब्लॉग बनवू नका कारण आपल्याला पैसे कमवायचे आहेत परंतु बीक्यूज करा हे आपल्याला आवडते. जेव्हा आपण आपल्यास आवडलेल्या गोष्टींबद्दल ब्लॉगिंगद्वारे पैसे कमवू शकता तेव्हा ते छान आहे जेव्हा आपण हे बहुतेक वेळा इतर मार्गाने करतात तेव्हा फोकस योग्य नसतो.\nटीप: हे परिश्रमपूर्वक आहे\nकठोर परिश्रम करा, कठोर खेळा आणि त्याबद्दल लिहा\nएक N एक्सएनयूएमएक्स एअरबीएनबी कूपन मिळवा :)\nखालील प्रतिमेवर क्लिक करा आणि आपण एअरबीएनबीसाठी N एक्सएनयूएमएक्स कूपन प्राप्त कराल\nइंस्टाग्रामवर गोबॅकपॅकगो अनुसरण करा\nकॉपीराइट 2014-2021 बॅकपॅक जा - द्वारा डिझाइन पॉल राम & लोगो डिझाइन Jordi\nविनामूल्य प्रवास आणि प्रेरणा टिप्स\nचेंडू एक्सएनयूएमएक्स लोक आधीपासूनच गोबॅकपॅकगोचे अनुसरण करतात फेसबुक आणि इंस्टाग्रामवर.\nतू कशाची वाट बघतो आहेस\nअनुसरण करण्यासाठी येथे क्लिक करा इंस्टाग्रामवर गोबॅकपॅको\nआणि फेसबुकवर गोबॅकपॅकोसारखे सोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gromor.in/blog/%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%81-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE-3634", "date_download": "2021-09-22T17:02:22Z", "digest": "sha1:QIY3KH3QJN73OKLEM5VWIIG2F3DVG4RZ", "length": 9213, "nlines": 78, "source_domain": "gromor.in", "title": "लघु उद्योजकांनी आयुर्विमा का घ्यावा? : Gromor - Blog", "raw_content": "\nYou are here: Home / Marathi (मराठी) / लघु उद्योजकांनी आयुर्विमा का घ्यावा\nलघु उद्योजकांनी आयुर्विमा का घ्यावा\nविमा असला की कठीण परिस्थितीत आर्थिक मदत होते.\nप्रत्येक उद्योजक आणि व्यावसायिक आपल्या व्यवसायासाठी काही धोके पत्करतो, संशोधन करतो आणि बिझनेस प्लॅन तयार करतो. इतर स्पर्धकांच्या पुढे राहण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी विविध धोरणे अंमलात आणतो.\nहे महत्त्वाचे असले तरीही अजून एक गोष्ट आहे जी अनिवार्य असते, ती म्हणजे आयुर्विमा.\nआयुर्विम्याचे संरक्षण नसले की व्यवसाय मालाकासंबंधी अचानक दुर्दैवी घटना घडल्यास समस्या उद्भवू शकते. अशा घटनेमुळे मालकाचे स्वप्नभंग होऊ शकते, उदा: व्यवसाय बंद पडू शकतो किंवा दिवाळखोरी होऊ शकते ज्याचा मानसिक आणि आर्थिक परिणाम कुटुंबावर होऊ शकतो.\nआयुर्विमा महत्त्वाचा नाही असं तुम्हाला वाटत असेल तर पुढील प्रश्नांचा विचार करा: मालक आजारी झाल्यास व्यवसाय कोण हाताळेल, किंवा मालकाचा अपघात झाला तर व्यवसायाला आणि कर्मचार्‍यांना कोण आधार देईल\nव्यवसाय भागीदार, गुंतवणूकदार आणि भागधारक सगळ्यांनाच धोक्याला सामोरे जावे लागेल.\nम्हणून तुम्ही जेव्हा व्यवसाय सुरू करता तेव्हाच विमा घेणे सगळ्यात चांगले.\n१. कर्ज फेडता येते\nकाही व्यवसाय मालक आपल्या मुलांच्या लग्नासाठी किंवा कर्ज फेडण्यासाठी खाजगी कर्ज घेतात, पण अचानक अपघात झाल्यास कर्जाचा भार कुटुंबावर पडतो. आयुर्विमा असल्यास कुटुंबाला कर्जाची परतफेड करण्यात मदत होते.\n२. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी\nआयुर्विम्याचा वापर मुलांच्या शिक्षणासाठी, इतर खर्चासाठी, उत्पन्ना ऐवजी, किंवा बचतीसाठी व गुंतवणुकीसाठी करता येतो.\nव्यवसाय विम्यात व्यवसायाच्या भागीदाराला व्यवसायाचा भाग विकत घेता येतो आणि त्याची किंमत मृत भागीदाराच्या कुटुंबाला देता येते.\n४. अल्पकालीन आणि दीर्घकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी\nविमा योजना असल्यास तुम��्या कुटुंबाला अल्पकालीन आणि दीर्घकालीन गरजा पूर्ण करायला मदत होते. अल्पकालीन गरजा म्हणजे कर्ज, इतर देय रक्कम जी लवकरात लवकर परत करायला पाहिजे. दीर्घकालीन गरजा म्हणजे मुलांचे शिक्षण, गुंतवणूक, भविष्यासाठी बचत, घरचा खर्च इत्यादी.\nAlso Read: छोटे बिझनेस लोन हवे असेल तर लोन देणाऱ्या कंपनीला कसा संपर्क करावा\n५. आयकरमध्ये बचत करण्यासाठी\nविम्यामुळे कमी कर भरावा लागतो. आयुर्विम्याच्या हप्त्यावर विमा धारकांना रु १.५ लाख पर्यन्त करात सवलत मिळू शकते.\nविमा घेण्यापूर्वी खालील गोष्टींचा विचार करा:\nकोणासाठी आयुर्विमा घ्यायला पाहिजे\nकर्जाची रक्कम किती आहे\nपर्याप्त रक्कम असलेला विमा घेण्याचा विचार करावा\nतुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला विनातारण आणि वाजवी व्याज दरावर कर्ज हवे असल्यास ग्रोमोर फायनॅन्स कंपनीला संपर्क करा आणि ३ किंवा त्यापेक्षा कमी अवधीत कर्जाची रक्कम मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2021-09-22T17:43:39Z", "digest": "sha1:UG4IWJKWPFBRPZZKXVNQMCPV4ASCKRQK", "length": 5700, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिलिंद शिंदे - विकिपीडिया", "raw_content": "\nमिलिंद शिंदे (अभिनेता) याच्याशी गल्लत करू नका.\nमधूर शिंदे, स्वरांजली शिंदे, मयूर शिंदे, अंकुर शिंदे\nआपल्या गोड गायकीतून समाज प्रबोधन\nभीमरत्न पुरस्कार, समाज भूषण\nमिलिंद शिंदे हे मराठी गायक आहेत. शिंदे यांनी अनेक भीमगीते, भक्तीगीते व इतर गीते गायली आहेत.[१]\n^ \"बाप महाराष्ट्राचा स्वर सम्राट, मुलगा सेंच्युरी मिलमध्ये; अशी झाली मिलिंद शिंदेंची जडणघडण\". TV9 Marathi. 2021-03-06 रोजी पाहिले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०२१ रोजी १९:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A3_%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2021-09-22T18:01:50Z", "digest": "sha1:3YXCBR75IBMKMHXCXPFJLLAOAITO7UA4", "length": 3924, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रवीण तरडेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवीण तरडेला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख प्रवीण तरडे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nस्वामी समर्थ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २०१४ मधील मराठी चित्रपटांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nफँड्री (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nसुनील कुलकर्णी (नाट्यगुरू) ‎ (← दुवे | संपादन)\nप्रवीण विठ्ठल तरडे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nट्रिपल सीट ‎ (← दुवे | संपादन)\nसरसेनापती हंबीरराव ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2361021/taarak-mehta-babita-bhabhi-munmun-dutta-is-very-glamorous-she-follows-this-routine-to-stay-fit-dmp-82/", "date_download": "2021-09-22T18:15:36Z", "digest": "sha1:7WDQR42C6BCGNGFG2ZTCVUQN4U7LONWZ", "length": 16112, "nlines": 268, "source_domain": "www.loksatta.com", "title": "taarak mehta babita bhabhi munmun dutta is very glamorous she follows this routine to stay fit dmp 82| हॉट लूकमध्ये दिसणाऱ्या बबिताजी इतक्या स्लीम आणि फिट कशा? हे आहे सिक्रेट", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nहॉट लूकमध्ये दिसणाऱ्या बबिताजी इतक्या स्लीम आणि फिट कशा\nहॉट लूकमध्ये दिसणाऱ्या बबिताजी इतक्या स्लीम आणि फिट कशा\n'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा प्रेक्षकंना प्रचंड आवडते. मुनमुन दत्ता हे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारे पात्र आहे. (सर्व फोटो सौजन्य – मुनमुन दत्ता इन्स्टाग्राम)\nअभिनयाच्या बरोबरीने सौंदर्यामुळेही मुनमुन दत्ता लक्ष वेधून घेतात. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील बबिता जीं ची त्यांची व्यक्तीरेखा नेहमीच चर्चेत असते. बबिता, अय्यर आणि जेठा���ालची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावते.\n२००४मध्ये मुनमुनने 'हम सब बाराती' या मालिकेमध्ये काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर मुनमुनने चित्रपटांमध्ये ही काम केले आहे.\nमुनमुनने पत्रकार व्हावे अशी तिच्या कुटुंबीयांची इच्छा होती. पण ती एक अभिनेत्री झाली. करिअरच्या सुरुवातीला मुनमुन फॅशने शोमध्ये सहभागी झाली होती.\nमुनमुन 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम करत आहे.ती मालिकेतील एका भागासाठी जवळपास ३० ते ३५ हजार रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.\nमुनमुन यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले होते, त्यावरुन त्या मालिकेतील एका कलाकाराला डेट करत असल्याची माध्यमांमध्ये चर्चा झाली होती.\nमुनमुन दत्ताने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती आणि राजा अनादकट म्हणजे टप्पू एका रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट अन्न-पदार्थांचा अस्वाद घेत असल्याचे ते फोटो होते. त्यावेळी मुनमुन टप्पूला डेट करते का अशी चर्चा झाली होती.\nमुनमुन दत्ता आपल्या फिटनेसवर विशेष मेहनत घेते. या फिटनेसमुळेच तिचे सौंदर्य अधिक खुलून येते. आरोग्यदायी आहार आणि वर्कआउट यामध्ये त्यांच्या फिटनेसचे रहस्य दडले आहे.\nमुनमुन वेट ट्रेनिंगही करतात. जवळपास दीड तास व्यायाम करत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.\n३३ वर्षीय मुनमुन आपल्या फिटनेस आणि ब्युटी रुटीनचे कटाकक्षाने पालन करते. शेडयुल कितीही बिझी असले तरी वर्कआउट कधीही चुकवत नाही. मुनमुन दत्ता व्यायामाच्या जोडीने स्ट्रेंथ ट्रेनिंगही करतात.\nमुनमुन वेट ट्रेनिंगही करतात. जवळपास दीड तास व्यायाम करत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.\nएरोबिक्सच्या जोडीला मुनमुन योगासनेही करतात. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुनमुन व्यायामाचे फोटोही शेअर करतात.\nव्यायामाच्या बरोबरीने मुनमुन आपल्या खाण्याकडेही विशेष लक्ष देतात. बाहेर खाणे त्या जास्तीत जास्त टाळतात\nमुनमुन फिटनेसकडे लक्ष देत असली, तरी ती फुडी आहे. माझे मेटाबॉलिज्म हाय असल्यामुळे वजन जास्त वाढत नाही असे मुनमुनने एका मुलाखतीत सांगितले होते.\nबबिता ही व्यक्तिरेखा कायमच चर्चेत असते. मुनमुन दत्ता अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती ���ायम चर्चेत असते.\nसोशल मीडियावर मुनमुन दत्ताचे मोठया प्रमाणावर फॉलोअर्स आहेत.\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_219.html", "date_download": "2021-09-22T18:12:31Z", "digest": "sha1:MSR62H2X2LRIRBBHCOIDWEHWAZ7PGQI2", "length": 4095, "nlines": 75, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सांगलीत भाजपा तर्फे कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम", "raw_content": "\nHomeसांगलीत भाजपा तर्फे कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम\nसांगलीत भाजपा तर्फे कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम\nसांगली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा यांच्या वतीने कोविड-१९ लसीकरण मोहीम बाबत जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली. यासाठी रुग्ण सेवा प्रकल्प मिरज यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.\nजनजागृती मोहिमीची सुरुवात सुधीरदादा गाडगीळ व जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संघटक सरचिटणीस दीपक माने, जिल्हापरिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, डॉ. भालचंद्र साठे, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक गजानन मगदूम, संजय कुलकर्णी , नगरसेविका अप्सराताई वायदंडे, साविताताई मदने, अरुणदादा दांडेकर, गिरीश भ��, योगेश कुलकर्णी, प्रणव गुडसे आदी मान्यवर उपस्थित होते.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nलाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_956.html", "date_download": "2021-09-22T18:02:48Z", "digest": "sha1:WQ2WN2Y2V5CN5QW4AFHJS5PDV544QZ2Q", "length": 6323, "nlines": 76, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "आटपाडीचे शंभर वर्षापासूनचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करा", "raw_content": "\nHomeआटपाडीचे शंभर वर्षापासूनचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करा\nआटपाडीचे शंभर वर्षापासूनचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करा\n: सादिक खाटीक यांचे खासदार श्रीनिवास पाटील यांना साकडे\nआटपाडी (प्रतिनिधी) : कराड -विटा - आटपाडी मार्गे गुहागर - पंढरपूर हा नवा रेल्वे मार्ग आणि बारामती - विजयपूर ( विजापूर ) हा आटपाडी मार्गे आणखी एक नवा रेल्वे मार्ग असे दोन नवे रेल्वे मार्ग अस्तित्वात आणत शतकापासूनचे आटपाडीचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करा, असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते साताराचे खासदार श्री .श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली आहे .\nखासदार श्रीनिवास पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून त्यांना पाठविलेल्या ईमेल पत्राद्वारे या अत्यंत महत्वाच्या मागण्यांकडे त्यांचे लक्ष वेधत सादिक खाटीक यांनी, माणदेशी आटपाडी, खानापूर ,माण, खटाव या तालुक्यातील हजारो बांधव गलाई व्यवसायाच्या निमित्ताने भारतातील सर्व राज्ये, सर्व शहरांमध्ये विखुरलेले आहेत . शेजारच्या काही राष्ट्रातही या व्यवसायासाठी शेकडो माणदेशी बांधव कार्यरत आहेत . मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये हमालीसाठी, सुरत, मुंबई,अहमदाबाद, इचलकरंजी इत्पादी शहरांमध्ये कापड व्यवसायात असणाऱ्या माणदेशीची संख्या मोठी आहे . माणदेशी डाळींब, बोर, द्राक्षे ही जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवू लागली आहेत . उत्कृष्ट चवीच्या, सर्वोतम दर्जाच्या, निरोगी, चपळ, शेळ्या, मेंढ्या , बोकडे ,बकऱ्यांच्या मांसाने महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, कोल्हापूर ,सातारा, सोलापूर ,उस्मानाबाद कर्नाटकातील विजयपूर, ( विजापूर )ह���बळी, बेंगलोर, मेंगलोर, चित्रदुर्ग, शिमोगा, बेळगांव, आंध्र प्रदेशातील काही जिल्ह्यांसह तेलंगणातील हैद्राबाद इत्यादी ठिकाणच्या मटन खवय्यांना भुरळ पाडली आहे .\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nलाडक्या नंदूच्या निधनाने संपूर्ण इस्लामपूर परिसरात हळहळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscexams.com/tet-practice-paper-14-for-paper-2/", "date_download": "2021-09-22T17:19:54Z", "digest": "sha1:4F6WMZS367K7SPGOPMLQPGPJJJOOVDMI", "length": 25272, "nlines": 601, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "TET Practice Paper 14(इयत्ता ६ वी ते८ वी (पेपर २) - MPSCExams", "raw_content": "\nपोलीस भरती २०१९ पेपर्स\nTET Practice Paper इयत्ता ६ वी ते८ वी (पेपर २)\nTET Practice Paper इयत्ता ६ वी ते८ वी (पेपर २)\nमित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील\nसराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा\nटेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा\n1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा\n2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.\n3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील\n4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा\n5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे\n6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा\nत्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nखालीलपैकी कोणता शब्द शुध्दलेखन नियमानुसार अचूक आहे \nसामूहिक कसोट्यांचा दोष म्हणजे _______\n(अ) भाषेचा वापर अधिक असल्याने निरक्षर, मूकबधिर, कर्णबधिरांसाठी उपयुक्त ठरत नाही.\n(ब) प्रयोज्याच्या मन:स्थितीचा विचार केला जात नाही.\n(क) विद्यार्थ्याला कसोटीशी संबंधित शंकांचे निरसन करण्याची संधी नसते.\n(ड) या कसोट्या तुलनात्मकदृष्ट्या खर्चीक व वेळखाऊ असतात\nखालीलपैकी व्यक्तिभेदासंदर्भात चुकीचे विधान कोणते \nप्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा भिन्न असते\nव्यक्तिभेद निर्माण होणे हा निसर्गाचाच नियम आहे.\nबालकांमध्ये व्यक्तिभेद आढळत नाहीत\nप्रौढपणी व्यक्तीमधील व्यक्तिभेद ठळकपणे दिसून येतात.\nइयत्ता सातवीमध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली. त्यामध्ये वर्गशिक्षकाने 91 रुपये घालून एकूण 2116 रुपये ग्रंथालयासाठी दिले. तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिली \nरमेशने आपल्या पगाराच्या 4/5 रक्कम घरखर्चासाठी, 1/8 प्रवासासाठी खर्च केली. तेव्हा त्याच्याजवळ 3600 रुपये शिल्लक रक्कम राहिले, तर त्याचा पगार किती \nएक रेडीओ 1,440 रुपयास विकल्याने 10% तोटा होते. तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे 10% नफा होईल \nद.सा.द.शे. 10 टक्के दराने 2800 रुपयांचे 1 1/2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा \n8, 18 या संख्यांचा भूमितीमध्ये किती \nस्थायूमध्ये द्रवाचे उदाहरण कोणते \n(अ) पारद संमिश्रे (ब) पॅराफिन आणि हेक्झेन\n(क) पोलाद (ड) पितळ\nखालीलपैकी कोणत्या धातूंचे ऑक्साईड अल्कली धर्मी असतात \n(अ) सोडिअम (ब) पोटॅशिअम\n(क) लिथिअम (ड) फ्रेशिअम\n(अ) मिथिल अल्कोहोलचे रेणूसूत्र CH3OH आहे.\n(ब) इथिल अल्कोहोलला मिथेनॉल म्हणतात.\n(अ) बरोबर (ब) चूक\n(अ) चूक (ब) बरोबर\nबॅलॅनोग्लॉसस हा प्राणी ______गटातील आहे.\nसूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता \nविद्यार्थ्याच्या वजना नुसार 10% वजन हे त्यांच्या दप्तराचे असावे अशी शिफारस कोणत्या समितीची आहे \nअक्षवृत्तांची संख्या लक्षात घेत जर मी मुळ रेखावृत्तावरुन पूर्वेकडे 180° व मुळ रेखावृत्तांवरुन 180° रेखावृत्त पश्चिमेकडे आलो तर मी सध्या खालीलपैकी कूठे असेल \n180° पूर्व व पश्चिम रेखावृत्त हे एकच रेखावृत्त आहे.\nमुळ रेखावृत्तांच्या पूर्व व पश्चिम बाजूने समान अतंरावर\nवरील सर्व विधाने बरोबर आहेत.\nकाळे कोळशाचे खंड म्हणून कोणत्या खंडाला ओळखले जाते \nभारताचे राष्ट्रगीत कोणत्या भाषेत लिहले गेले आहे \nमहाराष्ट्राने देशाचा एकूण किती टक्के भाग व्यापला आहे \nखालीलपैकी कोणते रुप हे नदीकार्यामुळे होणारे भूरुप नाही.\nअंटलाटीक महासागराच्या पूर्वेला नसलेला खालीलपैकी देश कोणता आहे \nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\n✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो \nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nटेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा\nसूचना : 1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा 2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा. 3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील 4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा 5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे 6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nता���्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nसुरू असलेल्या पोलीस भरती २०१९ चे झालेले पेपर्स\nनवी मुंबई चालक भरती परीक्षा चे पेपर सेट डाऊनलोड आणि उत्तर…\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : Sangali Police Driver Paper\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 11 MUMBAI\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 1 Pune\nपोलीस भरती सराव पेपर 383\nपोलीस भरती सराव पेपर 382\nपोलीस भरती सराव पेपर 381\nपोलीस भरती सराव पेपर 380\nपोलीस भरती सराव पेपर 379\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 12\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 11\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 10\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 09\nआरोग्य विभाग भरती तांत्रिक प्रश्नसंच 08\nमराठी व्याकरण प्रॅक्टिस पेपर्स\nमराठी व्याकरण सराव पेपर 363\nमराठी व्याकरण सराव पेपर 362\nमराठी व्याकरण सराव पेपर 361\nमराठी व्याकरण सराव पेपर 360\nमराठी व्याकरण सराव पेपर 359\nशुद्ध शब्द – अशुद्ध शब्द\nमराठी वाक्यप्रचार संपूर्ण लिस्ट\nTET Practice Paper इयत्ता १ ली ते५ वी (पेपर १)\nTET Practice Paper इयत्ता ६ वी ते८ वी (पेपर २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.shaalaa.com/search-important-solutions/maharashtra-state-board-ssc-hindi-medium-10th-standard_1497", "date_download": "2021-09-22T17:06:11Z", "digest": "sha1:DXZZDJQDZ2LHZ2DZBEYG5OOIWZGHWXFX", "length": 21927, "nlines": 321, "source_domain": "www.shaalaa.com", "title": "Important Questions for SSC (Hindi Medium) 10th Standard [१० वीं कक्षा] - Maharashtra State Board | Shaalaa.com", "raw_content": "\nउताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.\n“दोन महिन्यांत पन्नास पाैंड वजन कमी करून दाखवीन तर खरा’’ अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या 'कॅलरीज' मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला 'डाएटचा' सल्ला दिला. उदाहरणार्थ - सोकाजी त्रिलोकेकर.\n“तुला सांगतो मी पंत, 'डाएट' कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.“\n' म्हणून विचारलं तर नुसतं 'चाडीत राहतो' म्हणा. 'बटाट्���ाची चाड' म्हणू नका. वजन वाढेल खी: खी: खी:“ जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ’ए इडिअट पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ’ए इडिअट सगडयाच गोष्टींत जोक काय मारतोस नेमी सगडयाच गोष्टींत जोक काय मारतोस नेमी मी सांगतो तुला पंत – तू बटाटा सोड.“\n1. कोण ते लिहा. (2)\nनेहमी तिरके बोलणारे - ______\nबटाटा सोडण्याचा सल्ला देण़ारे - ______\n2. कृती पूर्ण करा. (2)\n3. पंतांना उपासाबाबत मिडालेल्या विविध सल्ल्यांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. (3)\nउताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.\nआमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये 'मालती निवासातील' पहिल्या माळयावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला; पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने 'शाळेत कसा जाऊ' असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं\nपण माझ्या आईनं धीर सोळला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती; पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती.\n1. का ते लिहा. (2)\nडॉ. माशेलकर यांना माशेल हे गाव सोडावे लागले, कारण ______\n ' असा प्रश्न डॉ. माशेलकर यांच्यापुढे उभा राहिला, कारण ______\n2. आकृती पूर्ण करा. (2)\nशालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉ. माशेलकर यांचे तुम्हांला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा.\nउताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.\nसंयमाला तुच्छ मानू नका. तुमच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे नुकसान होणार. आपण केवळ आपल्या स्वत:साठी नाही. आपण समाजासाठी आहोत, याची जाणीव आपणांस हवी. हा आपला देह, हे आपले जीवन समाजाचे आहे. आपले पोषण सारी सृष्टी करीत आहे. सूर्य प्रकाश देत आहे, मेघ पाणी देत आहेत, वृक्ष फुले-फळे देत आहेत, शेतकरी धान्य देत आहे, विणकर वस्त्र देत आहे. आपण या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीचे आभारी आहोत. यासाठी हे आपले जीवन त्यांच्या सेवेत अर्पण करणे हे आपले काम आहे.\n1. योग्य जोड्या लावा. (2)\n'अ' गट 'ब' गट\n2. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)\nआपल्या विकासासाठी आवश्यक असलेला - ______\nआपले पोषण करणारी -\nकवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.\nझाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत\nधारण करून तपश्चर्या करत...\nपक्षी झाडांचे कुणीच नसतात\nतरीही झाड त्यांचं असतं\nमुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते\nझाडांच्या पानावरून वहीच्या पानावर\nअलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब\nझाडाकडे टक लावून पाहिलं तर\nशरीरभर विरघळतो हिरवा रंग\nरक्त होते क्षणभर हिरवेगार\nआयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत\nझाडाचे बाहु सरसावलेले असतात मुसाफिराना कवेत घेण्यासाठी\nपानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं\nझाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी\nअन झटकली जाते मरगळ\nपक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं\nएक संथ गाणे दडलेले असते\nहसावं कसं सळसळत्या पानासारखं\nमुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत\nरोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं\n1. चौकटी पूर्ण करा. (2)\nमुळावर घाव घातले; तरी मुकाट सहन करणारे - ______\nअलगद उतरणारे थेंब - ______\n2. आकृती पूर्ण करा. (2)\n3. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)\n हिरव्या झाडासारखं' या ओळीतील अर्थसाैंदर्य स्पष्ट करा.\nखालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.\nमुद्दे 'अंकिला मी दास तुझा'\n1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री\n2. प्रस्तुत कवितेचा विषय\n3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'अग्निमाजि पडे बाळू \n4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण\n5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. काज -\nखालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.\nमुद्दे 'स्वप्न करू साकार'\n1. प्रस्तुत क��ितेचे कवी/कवयित्री\n2. प्रस्तुत कवितेचा विषय\n3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'हजार आम्ही एकी बळकट\nसर्वांचे हो एकच मनगट\n4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण\n5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. विभव -\nटीप लिहा: व्युत्पत्ती कोशाचे कार्य.\n'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.\n'थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस' या विधानाची यथार्थता स्पष्ट करा.\nखालील वाक्यांचा प्रकार ओळखा.\nतुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का\nखालील वाक्यांचा प्रकार ओळखा.\nरनिंगपेक्षादेखील दोरीवरच्या उड्या मारा.\nकंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.\nनेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)\nकंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.\nतुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा. (विधानार्थी करा.)\nखालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.\nखालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.\nखालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.\nखालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.\nखालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.\nखालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.\nखालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/data-entry/", "date_download": "2021-09-22T17:59:56Z", "digest": "sha1:KSYW5QTGV47TYTJV2PQWPQBELUXAILSD", "length": 7807, "nlines": 74, "source_domain": "udyojak.org", "title": "डेटा एण्ट्री - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nडेटा एण्ट्री व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर एका चांगल्या सुस्थापित व्यवसायाची ही संधी आहे.\nहे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.\nहा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी या व्यवसायाची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम ज्या शहरात आपण व्यवसाय करू इच्छिता त्या ठिकाणी या व्यवसायात कोण कोण आहे याची माहिती काढा. स्पर्धेच्या या युगात आपल्या व्यवसायात असणारे आपले प्रतिस्पर्धी आणि त्यांच्या व्यवसायाची पद्धती जाणून घेणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर तेवढ्या मोठ्या प्रमाणात डेटा एण्ट्रीचे काम आहे का जर नसेल तर उपलब्ध कामात नावीन्य काय देता येईल याचा अभ्��ास करावा..\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nअभ्यास करताना आणि माहिती काढताना एक गोष्ट लक्षात येईल की, आपल्याच स्थानिक पातळीवर असा व्यवसाय करणारा कदाचित आपणास जास्त माहिती देण्यास उत्सुक नसेल; त्यामुळे इतर ठिकाणी हा व्यवसाय करणार्‍याची मदत किंवा मार्गदर्शन घ्यावे. ते तुम्हाला मदत करतील, कारण तुम्ही त्यांचे प्रतिस्पर्धी नसाल.\nडेटा एण्ट्री हा एक खूप मोठा व्यवसाय आहे. विविध कंपन्यांना त्यांची माहिती संग्रहित करण्यासाठी अशा प्रकारची सेवा पुरवणार्‍यांची आवश्यकता असते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी गुंतवणूक म्हणजे एक कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप व इंटरनेट सेवा.\n– टीम स्मार्ट उद्योजक\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post मराठीतून ई-कॉमर्स व माहिती-तंत्रज्ञान शिकवणारा सलील चौधरी\nNext Post महिला उद्योजकांसाठी सहकारी बँकांच्या विशेष योजना\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय\nby स्मार्ट उद्योजक\t August 24, 2021\nदहा वर्षांत कमवा आयुष्यभर पुरतील इतके पैसे\n‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचे आजच वर्गणीदार व्हा\nby स्मार्ट उद्योजक\t July 4, 2019\nग्रामीण महाराष्ट्राला ‘डिजिटल’ युगाशी जोडणारा सुमित\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/food-business-opportunities/", "date_download": "2021-09-22T16:43:44Z", "digest": "sha1:WQGZRUKZ7WBMDIIWVKJVEKVLGQQXQPH3", "length": 18523, "nlines": 92, "source_domain": "udyojak.org", "title": "अन्न व खाद्य क्षेत्रातील उद्योगसंधी - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nअन्न व खाद्य क्षेत्रातील उद्योगसंधी\nअन्न व खाद्य क्षेत्रातील उद्योगसंधी\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\n‘अन्न हेच पूर्णब्रम्ह’, असं आपल्याकडे म्हटलं जातं. आजच्या उद्योजकीय युगातही ते अगदी १०० टक्के सत्यात उतरताना दिसतं. पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याचे साधन म्हणून माणूस उद्योग किंवा नोकरीकडे पाहतो. पण भूक भागवण्याच्या याच प्रश्नातून कित्येक उद्योग आपल्या आजूबाजूला जन्माला आल्याचे आज आपण पाहतो. यावरूनच आपल्याला लक्षात येतं की काळ कितीही पुढे गेला आणि तंत्रज्ञान कितीही विकसित झालं तरी खाद्य क्षेत्रातील उद्योगांना मरण नाही. म्हणूनच आज आपण याच क्षेत्रातील काही व्यावसायिक कल्पनांची माहिती करून घेणार आहोत.\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nउपहारगृह : हॉटेल किंवा उपहारगृह (Restaurant) हे हल्ली कुठेही पाहायला मिळते. त्यामुळे कुठेही चालू शकेल असा हा व्यवसाय आहे. एक चांगला आचारी हा या व्यवसायात अत्यंत आवश्यक असतो. यासोबतच मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आणि विचारपूर्वक/दक्षतापूर्वक नियोजन करण्याचीसुद्धा गरज असते. या उद्योगात जम बसायला वेळ लागतो, त्यामुळे व्यवसायात सयंम खूप महत्त्वाचा आहे.\nमिठाई-फरसाणचे दुकान : फरसाण आणि नमकीनचे चाहते सर्वच जण असतात, कोणत्याही उत्सवाला आणि आनंदाच्या प्रसंगी मिठाईला मागणी असतेच. आजकाल सर्वचजण तयार पदार्थांना प्राधान्य देतात. या कारणामुळे स्वतंत्रपणे किंवा एकाच दुकानात या फरसाण आणि मिठाईचा उद्योग हा फायद्याचाच ठरतो. मात्र या व्यवसायात उतरण्यापूर्वी गरज असते बाजाराचा अभ्यास करण्याची.\nफास्ट फूड शॉप : सध्याच्या युगात वेळेला इतकं महत्त्व आहे की आपण खाद्यपदार्थांमध्येसुद्धा पटापट बनवल्या जाणाऱ्या पदार्थांना प्रथम प्राधान्य दिलं जातं. म्हणूनच फास्ट फूड शॉप हे सर्वात जास्त लोकप्रिय व्यवसायांमध्ये येतं. तरुण प्रामुख्याने नाश्त्यामध्ये फास्ट फूड्सनाच प्राधान्य देतात. या क्षेत्रातही फ्रँचायझी उपलब्ध आहेत, जंबो वडापाव हे त्यातलेच एक नाव येथे वानगीदाखल देत आहे.\nकिराणा मालाचे दुकान : हा एक खूप जुना पण आवश्यक असा व्यवसाय आहे. अगदी छोट्या जागेतून याला सुरुवात करता येईल. पण त्यापूर्वी सर्वेक्षण करणे गरजेचे ���हे. लोकांची गरज आणि आजूबाजूला असलेली इतर दुकानं यांचा अभ्यास करून तुम्हाला तुमच्या किराणा मालाच्या दुकानाची रचना करावी लागेल. कोणत्या प्रकारच्या ग्राहकाला तुम्ही आकृष्ट करणार आहात हे डोळ्यांसमोर धरून तुम्हाला नवीन किरणा मालाच्या दुकानाची ब्रॅण्डिंग करावी लागेल.\nबेकरी : कितीही मोठ्या किंवा छोट्या पातळीवर सुरू करता येणारा असा हा खाद्य व्यवसाय आहे. या व्यवसायात सुरु करण्यासाठी बिस्कीट आणि ब्रेड याच्याशी संबंधित वेगवेगळ्या पाककृती तयार करता आल्या पाहिजेत.\nकॅटरिंग सेवा : उत्तम नियोजन कौशल्य आणि लोकांना हाताळण्याची क्षमता असल्यास हा व्यवसाय तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. या व्यवसायात सुरवात करणं आणि तग धरणं कठीण जातं, पण हळूहळू जम बसतो.\nचॉकलेट बनवणे : चॉकलेट बनवण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी हा व्यवसाय अगदी अनुकूल आहे. कमी गुंतवणुकीत आणि घरून सुरु करता येणाऱ्या व्यवसायांपैकी हा एक आहे.\nहे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.\nकुकिंग क्लासेस : महिलांना सहज जमू शकेल असा हा व्यवसाय आहे. हा व्यवसाय घरून करता येतो आणि यांच्यामध्ये गुंतवणूकसुद्धा कमी लागते.\nफिरते उपहारगृह : आजघडीला सर्वात जास्त लोकप्रिय आणि झपाट्याने वाढत असलेल्या या व्यवसायात गुंतवणूक फार लागत नाही. यामध्ये गरज भासते ते म्हणजे ती योग्य अशा वाहनाची आणि नियमित कच्च्या मालाची.\nआइस्क्रीमचे दुकान : वर्षाचे बारा महिने चालणाऱ्या या उद्योगात सुरुवात अगदी कमी भांडवलातून करता येते. या व्यवसायात मोठया कंपन्यांची फ्रँचायझीसुद्धा उपलब्ध आहे, ज्यामुळे मार्केटिंगचे कष्ट वाचू शकतात.\nरसवंती गृह/ रसपान गृह : आइस्क्रीमला जोड म्हणून किंवा स्वतंत्रपणे अशा दोन्ही स्वरूपात करता येणार हा व्यवसाय आहे.\nडेअरी व्यवसाय : आइस्क्रीमप्रमाणेच हाही एक असा उद्योग आहे ज्यामध्ये तुम्ही मोठ्या उद्योगांची फ्रँचायझी घेऊ शकता, अन्यथा स्वतःची दुग्धोप्त्पादने बनवून विकू शकता.\nचायनीज फूड स्टॉल : तरुणांमध्ये जास्त लोकप्रिय असलेला असा हा अजून एक व्यवसाय. एखादे महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक संकुलाजवळील ठिकाणी हा व्यवसाय जास्त यश देऊ शकतो. तरीदेखील या व्यवसायातसुद्धा पुरेसा बाजाराचा अभ्यास करूनच उतरणे योग्य ठरते.\nऑरगॅनिक दुकान : आरोग्याबद्दल जागरूकता मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे, तेही प्रामुख्याने शहरी भागात लोक आरोग्याबद्दल जास्त सतर्क असतात. त्यामुळेच अशा भागात ऑरगॅनिक अन्नाला जास्त महत्त्व मिळू लागले आहे. म्हणूनच अशा भागात ऑर्गॅनिक पदार्थांचे दुकांनांना चालना मिळू लागली आहे.\nपापड उद्योग : जेवणात तोंडी लावण्यासाठी लागणारे पापड हे अगदी घरच्या घरी आणि कमीत कमी पैशात बनवता येतात. त्यामुळे आपण अगदी सोप्या पद्धतीने घरून या उद्योगाची सुरुवात करू शकतो. घरच्या घरी करता येण्यासारखा हा व्यवसाय आहे.\nलोणची उद्योग : हा घरून करता येईल असा अजून एक लघुउद्योग आहे. कमी गुंतवणुकीतून सुरुवात करून स्थानिक बाजारपेठेसोबतच निर्यातीचाही विचार या उद्योगात आपण करू शकतो. पापड-लोणची हा व्यवसाय महाराष्ट्रातील अनेक महिला बचत गट करताना दिसतात.\nजॅम-जेली बनवणे : ब्रेडवर लावायला उपयोगात येणारे असे हे जॅमचे उत्पादन अगदी घरातूनही सुरू करता येते, तेही कमीतकमी भांडवलात, तर केकवर लावली जाणारी जेलीसुद्धा अशा पद्धतीने तयार करता येते. त्यामुळे हाही फायदेशीर उद्योग आहे.\nबिस्कीट-कुकीज बनवणे : घरातून सुरू केला जाऊ शकणाऱ्या व्यवसायांपैकी हा एक व्यवसाय आहे. तसेच यामध्ये तुम्ही स्वतःचे असे बिस्कीट बनवणारे एक स्वयंचलित युनिटसुद्धा उभे करू शकता.\nसॉसचे उत्पादन : सॉसचा उपयोग ब्रेडवर लावून खाताना, तसेच बटाटा वडा, समोसा अशा फास्ट फूडमध्ये चटणीसोबत केला जातो. याचे सोया सॉस, टोमॅटो सॉस असे वेगवेगळे प्रकार आहेत. बाजारातील मागणी आणि भांडवलाची गरज या दोहोंच्या आधारे तुम्ही हा उद्योग सुरू करू शकता.\nआहार सल्लागार : आहार व आरोग्य विषयक अभ्यासक्रम पूर्ण करून, प्रशिक्षण घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. आज लोकांमध्ये प्रकृती व आरोग्यविषयक जाणीव वाढते आहे त्यामुळे या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.\n– टीम स्मार्ट उद्योजक\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post सिंधुताई सकपाळ यांच्या उपस्थितीत AWC या कर्णबधीर उद्योजकांच्या प्रॉडक्टचे प्रदर्शन\nNext Post पर्यटन व्यवसाय व त्याचे प्रकार\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय\nby स्मार्ट उद्योजक\t August 24, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t January 4, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nby स्मार्ट उद्योजक\t July 23, 2019\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/amruta-fadnavis-tweet-allegation-on-maharashtra-government-and-home-minister-anil-deshmukh-after-parambir-singh-letter-kpw-89-2425640/", "date_download": "2021-09-22T18:25:47Z", "digest": "sha1:XNG4UHZUGV4ADGJIGM6QTUBBWQOOPX7A", "length": 15030, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "amruta fadnavis tweet allegation on Maharashtra government and home minister anil deshmukh after parambir singh letter kpw 89", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\n\"बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी \", अमृता फडणवीसांचा सरकारवर निशाणा\n“बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ”, अमृता फडणवीसांचा सरकारवर निशाणा\n‘सचिन वाझे’ आणि ‘टार्गेट 100 कोटी’ असं म्हंटलंय\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nराज्यात सचिन वाझे प्रकरण गाजत असतानाच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ माजली आहे. परमबीर सिंह यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि राज्यपालांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना परमबीर सिंह यांनी एक पत्र पाठवलं आहे. या पत्रातून त्यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.\nया आरोपानंतर विरोधकांनी सरकारला आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना धारेवर धरलं आहे. या प्रकरणात आता अमृता फडणवीस यांनी उडी घेत सरकारवर निशाणा साधलाय. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत सरकारचा आणि गृहमंत्री अनिल देशमुख समाचार घेतला आहे.\nअमृता फणवीस यांनी नाव न घेता एका ट्विट केलं आहे. “बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ” असं ट्विट त्यांनी केलंय. यात कुणाच्या नावाचा उल्लेख नसला तरी त्यांनी हॅशटॅगमध्ये ‘सचिन वाझे’ आणि ‘टार्गेट 100 कोटी’ असं म्हंटलंय. यावरून सरकारवर त्यांचा रोख असल्याचं लक्षात येतंय.\nबात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी,\nबादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी \nयाआधी देखील अमृता फडणवीस यांनी सचिन वाझे प्रकरणात एक ट्विट केलं होतं. कोण कोणास म्हणाले -*व��यवहार माझे,**जबाबदार वाझे*सांगा पाहू ….” असं ट्विट त्यांनी वाझे प्रकरणी करत सरकारवर निधाणा साधला होता.\nविरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी सरकारने याप्रकरणी चौकशी करावी म्हणत गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.फडणवीस म्हणाले,“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी लिहिलेलं पत्र हे केवळ खळबळजनक नाही, हे धक्कादायक अशाप्रकारचं पत्र आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात डीजी रँकच्या अधिकाऱ्याने इतक्या खुलेपणे गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचं पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पत्रात त्यांनी एक चॅट जोडली आहे, हा थेट पुरावाच दिसतो आहे की ज्यामधून अशाप्रकरे पैशांची मागणी झाली आहे. त्यामुळे एकुणच हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ” असं फडणवीस म्हणाले आहेत.\nगृहमंत्र्यांनी अटकेतील वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटींचे हप्ते वसूल करण्याचे लक्ष्य दिले होते, असा आरोप सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.मुंबईतील मद्यालये, पब्ज आणि हुक्का पार्लरचालकांकडून महिन्याला ४०-५० कोटी रुपयांचे हप्ते जमा होऊ शकतात आणि अन्य मार्गांनी उर्ररित रक्कम जमा करता येतील, अशा सूचना गृहमंत्री देशमुख यांनी दिल्या होत्या, असा आरोप सिंह यांनी केला. मुंबईच्या आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या आठ पानी पत्रांत गृहमंत्री देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उ���्डाणपूल मार्गी\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\nलसीकरणाचा वेग वाढविण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nराज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत\nप्रिसिजनने बनविली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस\nभाजपाच्या महिला आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र\n“ही तर अपरिपक्वता,” मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur/mnss-entry-national-level-hind-mazdur-sabha-scope-will-expanded-82247", "date_download": "2021-09-22T17:54:47Z", "digest": "sha1:4FDFIJMNPIQQT3L64TKXGHXWYFLXPAHM", "length": 6935, "nlines": 25, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मनसेची राष्ट्रीय स्तरावरील हिंद मजदूर सभेत एन्ट्री, कक्षा विस्तारणार...", "raw_content": "\nमनसेची राष्ट्रीय स्तरावरील हिंद मजदूर सभेत एन्ट्री, कक्षा विस्तारणार...\nहिंद मजदूर या संघटनेला राजकीय वरदहस्त नाही. सर्वसामान्यांची ही संघटना देशभर काम करते. महाराष्ट्राचा महासचिव म्हणून आमचे नेते राज ठाकरे यांनी ही जबाबदारी सोपविली आहे.\nनागपूर : ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’, म्हणत राज ठाकरे MNS Leader Raj Thackeray यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. महाराष्ट्रापुरती मर्यादित असलेल्या मनसेने आता राष्ट्रीय स्तरावरील हिंद मजदूर सभेत एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे आता मनसे आपल्या कक्षा रुंदावण्याच्या तयारीत असल्याचे दिसतेय. Scope will expanded.\nमनसेचे विदर्भात तसे फारसे प्राबल्य नाही. उपराजधानी असलेल्या नागपुरातही मनसे फारशी कुठे दिसत नाही. पण यवतमाळ जिल्ह्यात, त्यातल्या त्यात वणी येथे मात्र मनसेचा स्थापनेपासून आजही बोलबाला आहे. आता वणीकर असलेले प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्यावर हिंद मजदूर सभेची महाराष्ट्राची जबाबदारी राज ठाकरे यांनी सोपविली आहे. या स���घटनेच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकरी आणि कामगारांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी मनसे काम करणार आहे.\nही बातमी वाचा ः व्हॉटसअॅपद्वारे एका मिनिटात लस घेण्याचा स्लॉट बुक करा..अशी आहे प्रक्रिया\nशेतकरी आणि कामगारांना मनसे स्टाईलने न्याय मिळवून देणार...\nहिंद मजदूर या संघटनेला राजकीय वरदहस्त नाही. सर्वसामान्यांची ही संघटना देशभर काम करते. महाराष्ट्राचा महासचिव म्हणून आमचे नेते राज ठाकरे यांनी ही जबाबदारी सोपविली आहे. कामगार आणि कास्तकार यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला आता वाचा फोडली जाईल. गेलेल्या जमिनींच्या मोबदल्यात वेकोलिने अद्यापही त्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या नाही. मुले बेरोजगार आहेत. पण मनसे पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावर काम करणार आहे. त्यामुळे मनसे स्टाईलने शेतकरी आणि कामगारांना न्याय मिळवून दिला जाईल. असे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि हिंदू मजदूर सभेचे महासचिव राजू उंबरकर म्हणाले.\nही बातमी पण वाचा ः OBC Reservation : बाजू मांडण्यासाठी केंद्राला हवी तीन आठवड्यांची मुदत\nगेल्या कित्येक वर्षांपासून वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करीत आली आहे. पण ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना न्याय दिला नाही. याशिवाय वेकोलिने जबाबदारी घेतलेल्या गावांचे पुनर्वसनही पूर्ण करण्यात आले नाही. उत्खननामुळे मातीचे पहाड निर्माण करून ठेवलेले आहे. त्यामुळे अपघात होण्याचा धोका नेहमी असतो. कोळशाची वाहतूक करताना उडणारी धूळ हे सर्व येथील जनता सहन करते. मात्र नोकऱ्या परप्रांतीयांना दिल्या जातात. आमचा युवक कायम बेरोजगार राहिला आहे. पण आता असे होऊ देणार नाही. हिंद मजदूर सभेच्या माध्यमातून प्रत्येकाला न्याय मिळवून दिला जाईल. त्यासाठी मनसे स्टाईलने ‘खळ खट्याक’ करण्याची गरज पडली तर तेसुद्धा करू, असेही उंबरकर म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/08/blog-post_7.html", "date_download": "2021-09-22T17:27:51Z", "digest": "sha1:3ZK75DFGHTFHG7XFL7FSJUT7TNTJ26OF", "length": 18520, "nlines": 72, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "अर्थव्यवस्था अनिश्‍चितेच्या हिंदोळ्यावर - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social अर्थव्यवस्था अनिश्‍चितेच्या हिंदोळ्यावर\nभारतीय अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन झाली असून येत्या काळात ही अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दाखविले आहे. याचा पुनउर्च्चार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतांना संसदेत केला होता. १ ट्रिलियनची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी आपल्याला ५५ वर्ष लागले. मात्र गेल्या पाच वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत १ लाख कोटी रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता पाच लाख कोटी डॉलरची भारतीय अर्थव्यवस्था करण्यावर आमचा भर असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला होता. या सुखद स्वप्नात हरवून जाण्याआधी भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या वाटेवर चालली आहे, याची वस्तूस्थिती आणि आकडेवारीवर नजर टाकल्यानंतर स्वप्नाळू भारतियांना झटका बसल्याशिवाय राहणार नाही. खर्च व उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याने कर्जबाजारी होणार्‍या शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतांना आता उद्योगपतींवर आत्महत्या करण्याची वेळ का येत आहे असा प्रश्‍न कॅफे कॉफी डे अर्थात सीसीडेचे चे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या मृत्यूनंतर उपस्थित होवू लागला आहे.\nअर्थव्यवस्थेला एकामागून एक हादरे\nअमेरिका व चीन मधील व्यापारयुध्दात होरपळलेली जागतिक अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येण्याची चिन्हे दिसत नसतांना भारतीय अर्थव्यवस्थेला एकामागून एक हादरे बसत आहेत. बँकांचे ९६००० कोटी कर्ज थकवून गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अ‍ॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अ‍ॅण्ड एफएस) ही सरकारी कंपनी आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. आयएल अ‍ॅण्ड एफएस प्रकरणानंतर निर्माण झालेल्या रोकड तरलतेच्या समस्येच्या परिणामी अनेक बँकेतर वित्तीय कंपन्या आणि गृह वित्त कंपन्यांकडील निधीचा ओघ आटला असून, त्यांनी विकासकांचा कर्जपुरवठाही रोखून धरला आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्रात विकासकांचा प्रमुख कर्जस्रोत असलेल्या बँकेतर वित्तीय कंपन्या आणि गृह वित्त कंपन्यांकडून सरलेल्या २०१९ आर्थिक वर्षांत केवळ २७,००० कोटींचे अर्थसाहाय्य या क्षेत्राला केले आहे. आधीच्या वर्षांच्या तुलनेत त्यात ४८ टक्क्यांची घट झाली असल्याची माहिती एका अधिकृत अहवालातून पुढे आली आहे. हे देखील एक मोठ्या चिंतेचे कारण आहे. मंदावलेल्या अर्थगतीमुळे कर्ज मागणी कमी झाली असतांनाच भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक असलेल्या स्टेट बँकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात कपात केली आहे. याचा फटका सर्वसामान्य ठेवीदारांना निश्‍चितच बसेल.\nमहाराष्ट्रामध्ये १,४२,४२५ कंपन्यांनी गाशा गुंडाळला\nवर्ष २०१९ आणि २०२० मध्ये भारताचा आर्थिक विकास दर पूर्वअंदाजित पातळीपेक्षा ०.३ टक्के कमी राहण्याचे भाकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)नेे वर्तविला आहे. चालू आर्थिक वर्षांच्या तिमाहीत एप्रिल ते जून या तिमाहीत प्रमुख पायाभूत क्षेत्राची वाढही यंदा कमी झाली आहे. देशातील प्रमुख आठ क्षेत्रांची वाढ यंदाच्या जूनमध्ये शून्यावर स्थिरावली आहे. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने, खते, स्टील, सिमेंट तसेच वीजनिर्मिती या क्षेत्राचा त्यात समावेश आहे. परिणामी पायाभूत क्षेत्रांचा विकास मंदावला आहे. याचे विदारक चित्र पहायचे असेल तर पुढील आकडेवारी नजर टाकणे पुरेसे आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या तुलनेत गाशा गुंडाळणार्‍या कंपन्यांचे प्रमाण तब्बल २० टक्क्यांनी वाढले आहे. महाराष्ट्रामध्ये १,४२,४२५ कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये गाशा गुंडाळला असून, देशाच्या तुलनेत हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्या खालोखाल दुसर्‍या क्रमांकावर दिल्ली हे राज्य असून, तेथे १,२५,९३७ कंपन्या नामशेष झाल्या आहेत. नोंदणीकृत कंपन्या मृतवत होण्याचे प्रमाण तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसते. यास वेगवेगळी कारणे निश्‍चितच असतील मात्र हे चित्र निश्‍चित चिंताजनक आहे.\nवित्तीय तूट ४.३२ लाख कोटी रुपयांवर\nएवढेच नव्हे तर भारतीय बाजारपेठेतील बलाढ्य उद्योग समुह म्हणून ओळखल्या जाणार्‍या टाटा मोटर्सलाही मोठा फटका बसला आहे. टाटा समूहातील वाहन निर्मात्या कंपनीने जूनअखेरच्या तिमाहीत आजवरचे सर्वाधिक ३,६७९.६६ कोटी रुपयांचे नुकसान सोसले आहे. हे झाले खाजगी क्षेत्राचे, असेच चित्र सरकारी पातळीवर देखील आहे. आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीअखेर देशाची वित्तीय तूट ४.३२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. वित्तीय तूट ही सरकारच्या उत्पन्न व खर्चाची दरी मानली जाते. एप्रिल ते जून २०१९ दरम्यान सरकारला अर्थसंकल्पात अंदाजण्यात आलेल्या रकमेपैकी २.८४ लाख कोटी रुपये उत्पन्न झाले. तर खर्च ७.२१ लाख कोटी रुपये आहे. जागतिक बँकेने जाहीर केलेल्या आर्थिक वर्ष २०१८मधील आकडेवारीनुसार, जीडीपीच��या जागतिक क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण होऊन ती सातव्या क्रमांकावर आली आहे. तर ब्रिटन आणि फ्रान्सने भारताला मागे सारत अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पुढील पाच वर्षांत पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठू असा विश्वास व्यक्त करणार्‍या केंद्रातील मोदी सरकारला हा मोठा धक्का आहे.\nआता वळूया शेअर बाजाराकडे, अर्थसंकल्पातून लागू झालेल्या अतिश्रीमंतावर वाढीव कर अधिभाराने विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार खट्टू झाले असून, त्यांचे देशाच्या भांडवली बाजारातून वेगाने पलायन सुरू आहे. अर्थसंकल्पापश्चात बाजारात निरंतर सुरू असलेल्या घसरणीत विदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या समभाग विक्रीचा मोठा वाटा आहे. जुलै महिन्यात मंगळवापर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार, बाजारातून त्यांनी तब्बल ११,००० कोटींची गुंतवणूक काढून घेतली आहे. विदेशी गुंतवणूकदारांकडून वेगाने सुरू असलेली निर्गुतवणूक पाहता, विद्यमान जुलै महिना हा ऑक्टोबर २०१८ नंतर बाजारात विक्रीपायी घसरणीचा सर्वात वाईट महिना ठरला. मोदी सरकारच्या दुसर्‍या पर्वातील पहिल्या अर्थसंकल्पाबाबत सकारात्मकतेतून विदेशी गुंतवणूकदारांकडून आधीच्या जून महिन्यात १०,००० कोटींची गुंतवणूक केली गेली होती. प्रत्यक्ष अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे पार निराशा झाल्याने मात्र त्यांनी विक्रीचा सपाटा सुरू केला आहे. विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा सपाटा, मंदीचे भाकीत, पावसाची अवकृपा अशा नकारार्थी गोष्टी पूर्वीदेखील घडल्या आहेत. बाजार यातून सावरतोच सावरतो. मात्र यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता असते. तसे कोणतीही पाऊले सरकारकडून उचलली जात असल्याचे दूरपर्यंत दिसत नाही. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अनिश्‍चितेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खातांना दिसत आहे. जर ५ ट्रिलियनचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर दिर्घकालीन फायदे देणार्‍या धोरणांची आखणी करणे गरजेचे आहे. तेंव्हाच भारतीय अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’ येतील\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणक��\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://adarshgavkari.com/news/marathwada-special/Theft-at-Murma", "date_download": "2021-09-22T18:03:16Z", "digest": "sha1:ZROD6NKPWHJVITJHIV4TTYGG6MHDNSLY", "length": 6534, "nlines": 55, "source_domain": "adarshgavkari.com", "title": "सोन्यासह 30 हजाराची रोख रक्‍कम लंपास; मुरमा येथे भरदिवसा चोरी", "raw_content": "\nसोन्यासह 30 हजाराची रोख रक्‍कम लंपास; मुरमा येथे भरदिवसा चोरी\nभिंतीवरून उडीमारुन घराच्या छतावर प्रवेश करुन जिन्यातील बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरातील एक तोळ्याचे सोन्यासह 30 हजारे रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ही घटना बुधवारी पैठण तालुक्यातील मुरमा येथे घडली\nपाचोड : भिंतीवरून उडीमारुन घराच्या छतावर प्रवेश करुन जिन्यातील बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरातील एक तोळ्याचे सोन्यासह 30 हजारे रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ही घटना बुधवारी पैठण तालुक्यातील मुरमा येथे घडली.\nअधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातिल मुरमा येथील रामनाथ मापारी हे आपल्या कुटूंबासह नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी आपल्या शेतात गेले. ते दिवसभर शेतात काम आटोपून सायंकाळी 5 वाजता घरी परत आले असता त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. आत बघितले असता त्यांच्या घरातील खोल्यांमधील कपाट उघडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यावेळी त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील विश्‍वनाथ मगरे यांना कळविले. यावरून बीट जमादार किशोर शिंदे, फेरोज बर्डे यांनी घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी मापारी यांच्या तक्रारीवरुन पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा ही चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nअंबड तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा 845 वर\nचुकीच्या पध्दतीने पैसेवारी दिल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होणार\nमांजरा परिवाराकडून यंदाही उसाला सर्वाधिक भाव दिला जाणार : देशमुख\nआठ कोटींच्या रस्ता कामांच्या चौकशीचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश\nबँकेच्या अध्यक्षपदी वसंतराव चव्हाण यांची निवड\nवीजबील थकल्याने तीन दिवसांपासून लातूर अंधारात\nऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यावर भर\nदिल्लीत हिंदू सेनेचा राडा; असदुद्दीन ओवेसींचे निवासस्थान फोडले\nनिम्नदुधना प्रकल्पाची 14 दारे उघडली, 30 हजार 324 क्युसेक पाण्याचा विसर्ग\nशेतकर्‍यांची भरभराट होऊ दे\nतीस-तीस योजनेत चारशेपेक्षा अधिक शेतकर्‍यांची फसवणूक\nखुलताबादेत ट्रामा केअर सेंटर उभारा\nनगरपंचायतचा ढिसाळ कारभार; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती\nविकासकामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई\nकोरोनामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची औरंगाबादकडे पाठ\nमनपा कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखली\nखा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पाच बछड्यांचे नामकरण\nखा. सुप्रिया सुळेंना औरंगाबादेतून लोकसभा लढवण्याची ऑफर\nप्रशासक जाताच अधिकारी रिलॅक्स\nकोरोना चाचणी अहवालावर आता क्यूआर कोड\nवीस दिवसांतच डेंग्यूचे 46 रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/milk-business/", "date_download": "2021-09-22T16:56:33Z", "digest": "sha1:XKZNNY3WIDI7XH6ZS2B52N47OUVPUMYE", "length": 8171, "nlines": 73, "source_domain": "udyojak.org", "title": "दुग्ध व्यवसाय - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nदुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक परंपरागत व्यवसाय आहे. आजही ग्रामीण भागातील बराच मोठा समाज हा या व्यवसायावर अवलंबून असतो. प्रत्येकाच्या घरी कमीत कमी एक ते दोन दुभती जनावरे असतातच; परंतु ती केवळ कुटुंबापुरतीच असतात. त्यापेक्षा जास्त पशुपालन करून व्यावसायिक दृष्टीने त्याकडे बघणे अजूनही तेवढे रुजलेले नाही. वर्गीस कुरियन यांनी घडवून आणलेली धवलक्रांती आपण सारे जाणतोच. आजही देशात दूधनिर्मितीत वाढ होण्याची गरज आहे. आपण अजूनही दुधासाठी कोणताही पर्याय उपलब्ध करून देऊ शकलेलो नाही.\nवाढती लोकसंख्या पाहता दूध उत्पादन वाढणेही फारच गरजेचे आहे. दूध हे एक पूर्णान्न म्हणून ओळखले जाते. दररोज माणशी 300 मि.लि. दूध लागते. त्याचसोबत आजच्या काळात दुधासोबतच दुग्धजन्य इतर पदार्थांनाही बाजारात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे.\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nआर्थिकदृष्ट्या सक्षम व्यवसाय उभा करावयाचा असल्य��स सुरुवातीला किमान 5 ते 10 गाई/म्हशी असाव्यात. भारत शासनाने दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी ग्रामीण भागात अनेक योजना राबवल्या आहेत. त्यापैकीच एक दुग्ध व्यवसाय योजना आहे. यामागील मुख्य उद्देश हा ग्रामीण पातळीवर तरुणांना अधिकाधिक रोजगार मिळावा व त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे असाच आहे. यामध्ये बँका कर्जही उपलब्ध करून देतात.\nपशुपालन करताना त्यांच्या संगोपनावर विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. त्यासाठी योग्य मोकळी व हवेशीर जागा, पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, वीज, पशुखाद्य, पशू वैद्यकीय सेवा, आदी किमान बाबी असणे आवश्यक आहे.\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post घरी करता येण्यासारखा उद्योग – डेस्क टॉप पब्लिशिंग (डीटीपी)\nNext Post व्यवसायासाठी पैसा उभा कसा करायचा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय\nby स्मार्ट उद्योजक\t August 24, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t August 27, 2019\nइनबाउंड मार्केटिंग म्हणजे काय आणि ते तुमच्या व्यवसायात का उपयोगी आहे\nआजच आपला व्यवसाय ऑनलाईन न्या VISO App वर\nby स्मार्ट उद्योजक\t April 20, 2021\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vasantlimaye.wordpress.com/page/3/", "date_download": "2021-09-22T16:34:29Z", "digest": "sha1:YUKSTTWFYFVLPH4Q5V6LDIAWWSTRQA3G", "length": 184369, "nlines": 164, "source_domain": "vasantlimaye.wordpress.com", "title": "vasantlimaye | The greatest WordPress.com site in all the land! | Page 3 vasantlimaye – Page 3 – The greatest WordPress.com site in all the land!", "raw_content": "\n१९८७ साल, कांचेनजुन्गा मोहिमेच्या तयाऱ्यांची धामधूम सुरु होती. दोनच वर्षांपूर्वी ब्रिटनमधील शेफिल्ड येथे स्थापन झालेल्या ‘हाय प्लेसेस’ या कंपनीत मी पार्टनर म्हणून सहभागी झालो होतो आणि माझ्या ब्रिटनच्या वार्षिक दोन फेऱ्या नियमितपणे सुरु झाल्या होत्या. स्कॉटलंड येथील वर्षभराचा अभ्यासक्रम, मेरी आणि बॉब यांच्याशी झालेली गट्टी आणि ‘हाय प्लेसेस’ची सुरवात, ऐन उमेदीचा धमाल काळ मेरीची आणि माझी ओळख नॉर्थ वेल्स येथील रॉक क्लायंबिंगच्या निमित्ताने झाली. तेव्हा ती ‘ख्लान्बेरीस’ या छोट्याश्या गावी रहात असे. बसलेल्या घशातून उमटणारे क्लिष्ट खरखरीत उच्चार असलेली वेल्श भाषा, आहे मोठी गमतीशीर. ‘ख्लान्बेरीस’ हे स्नोडोनियाच्या पायथ्याशी. तिथला ‘क्लॉगीविन डुर् आर्डू’ म्हणजेच अंगावर येणारा ‘काळापहाड’, ही ५०/६० च्या दशकातील रॉक क्लायम्बिंगची पंढरी. याच पंढरीतील थोर भक्त, संत म्हणजे डॉन व्हिलन्स, क्रिस बॉनिंग्टन, मो अँत्वान, इयन मॅक्नॉट-डेव्हिस आणि जो ब्राऊन. ७१ सालानंतर सह्याद्रीतील बिकट डोंगरवाटा माझ्या वहिवाटीच्या झाल्या. त्या काळात क्रिस बॉनिंग्टन, डॉन व्हिलन्स आणि जो ब्राऊन यांची पुस्तकं अधाशासारखी वाचून काढली, पारायणं केली. त्याकाळी गिर्यारोहण हा उच्च मध्यमवर्गीयांचा खेळ समजला जात असे. म्हणूनच कदाचित कामगारवर्गातून पुढे आलेले, खिशात फारसे पैसे नसतांनाही गिर्यारोहणाचा ध्यास घेतलेले डॉन व्हिलन्स आणि जो ब्राऊन मला जास्त भावले, मनाला भिडले.\nडॉन व्हिलन्स आणि जो ब्राऊन दोघेही बुटके पण पिळदार शरीर यष्टीचे. चढाईतल्या हालचालीतील अप्रतिम संतुलन, अफाट चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर ५०/६० च्या दशकात या जोडगोळीने अनेक अवघड, अतर्क्य प्रथम चढाया केल्या. ‘ख्लान्बेरीस’ जवळच्या ‘दिनास क्रॉमलेक’ येथील ‘Cenotaph Corner’ आणि ‘Cemetery Gates’ या अवघड चढाया ही त्यांच्या पराक्रमाची काही उदाहरणे. ८३ साली ‘टॉप रोप’ घेऊन मी ‘Cenotaph Corner’ ही चढाई केली. त्या रूटवर माझी चांगलीच वाट लागली होती. जुन्या काळी, अतिशय बोजड, कमी दर्जाची साधने असतांना जो ब्राऊन यांनी ती चढाई कशी केली असेल, हा विचारच थक्क करणारा होता. आल्प्स, हिमालय इथेही त्यांनी अनेक पराक्रम केले. वयाच्या चोविसाव्व्या वर्षी, १९५५ साली जॉर्ज बँड यांच्यासह ‘कांचेनजुन्गा’ या जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या शिखरावर आणि १९५६ साली काराकोरम मधील ‘मुझ्टॅक टॉवर’ या शिखरावर त्यांनी प्रथम चढाई केली. स्कॉटलंडच्या किनाऱ्यावरील ‘Old Man of Hoy’ हा सुळका क्रिस बॉनिंग्टन आणि इयन मॅक्नॉट-डेव्हिस यांच्यासह सर केला. BBC वर हा कार्यक्रम Live दाखवण्यात आला आणि तेव्हा तो खूप लोकप्रिय झाला होता. जो ब्राऊनला ‘मास्टर’, ‘द बॅरन’ अशी अभिनामे मिळाली आणि पुढे तो ‘Human Fly’ म्हणून लोकप्रिय झाला. वदंता अशी होती की ‘The Human Fly, UK’ येवढ्या पत्त्यावर त्याला पत्र मिळत असे\n७३/७४ या काळात गिर्यारोहण हा माझा छंद न राहता ध्यास झाला. जो ब्राऊनच्या ‘The Hard Years’ या पुस्तकातील साहसे मनाला भुरळ पाडीत. त्याची जिद्द, चिकाटी, अडचणींवर मात करण्याची हातोटी आणि कठीण परिस्थितीतही विनोदबुध्दी कायम राखणारा खट्याळपणा, यांच्या मी प्रेमात पडलो. अवघड रॉक क्लायंबिंग करत असतांना, त्या रौद्रभीषण पसाऱ्यातून अचूक मार्ग शोधणे ही त्याची खासियत होती. त्याच्या बुटक्याश्या, दणकट शरीरात एक अखंड वाहणारा उर्जेचा स्रोत होता. त्याचं अनुकरण करण्यात धन्यता वाटत असे. सुरवातीच्या, उमेदवारीच्या काळात क्रिस बॉनिंग्टन, डॉन व्हिलन्स आणि जो ब्राऊन हे मनोमन माझे गुरु झाले, देव झाले आणि हे मी माझं भाग्य समजतो\n८५ साली मी हाय प्लेसेस या शेफिल्ड मधील कंपनीत पार्टनर म्हणून सहभागी झालो आणि माझ्या शेफिल्ड खेपा नित्याच्याच झाल्या. ८६ च्या नोव्हेंबरमधे मी कोकणकड्याचा स्लाईड शो शेफिल्डमधे केला. त्यानंतर आम्ही ‘रेड लायन’ या पबमध्ये सारे भेटलो होतो. पॉल नन नावाचा जुना क्ल्याम्बर भेटला. त्याच्याकडून कळलं की जो ब्राऊन त्या शोला येऊन गेला. त्याची भेट झाली नाही म्हणून मी खूप हळहळलो होतो पण पुढल्याच वर्षी ती संधी चालून आली. कांगचेनजुंगा मोहिमेच्या तयाऱ्या जोरात सुरु होत्या. मोहिमेची सारी महत्त्वाची साधनसामुग्री आम्ही ब्रिटनमधून आयात करणार होतो. माझ्या ब्रिटीश पार्टनर्सची जो ब्राऊनच्या मुलीशी, हेलनशी ओळख होती. १९५५ साली जो ब्राऊननी कांगचेनजुंगावर पहिली चढाई केली होती. आमच्या मोहिमेच्या दृष्टीने ही भेट खूप महत्त्वाची होती. दुपारी लंचसाठी जो माझ्या मैत्रिणीच्या, मेरीच्या घरी येणार होता. प्रत्यक्ष देवदर्शनाची संधी, मी उत्सुक होतो, आधीर होतो पण पुढल्याच वर्षी ती संधी चालून आली. कांगचेनजुंगा मोहिमेच्या तयाऱ्या जोरात सुरु होत्या. मोहिमेची सारी महत्त्वाची साधनसामुग्री आम्ही ब्रिटनमधून आयात करणार होतो. माझ्या ब्रिटीश पार्टनर्सची जो ब्राऊनच्या मुलीशी, हेलनशी ओळख होती. १९५५ साली जो ब्राऊननी कांगचेनजुंगावर पहिली चढाई केली होती. आमच्या मोहिमेच्या दृष्टीने ही भेट खूप महत्त्वाची होती. दुपारी लंचसाठी जो माझ्या मैत्रिणीच्या, मेरीच्या घरी येणार होता. प्रत्यक्ष देवदर्शनाची संधी, मी उत्सुक होतो, आधीर होतो ‘नवख्या लोकांशी बोलतां��ा तो खूप बुजरा असतो ‘नवख्या लोकांशी बोलतांना तो खूप बुजरा असतो’ अशी हेलनने तंबी दिली होती. मेरीने शक्कल लढवली आणि छोटा टेप रेकॉर्डर कोचाशेजारी कुंडीत लपवून ठेवला. मागे वळवलेले करडे केस, वेल्श खडकासारखा गंभीर चेहरा, हस्तांदोलनात जाणवलेले सणसणीत राकट पंजे. आमच्या अडखळत गप्पा सुरु झाल्या. कांगचेनजुंगाचा विषय निघताच काळी खुलली आणि मग ‘जो’ उत्साहानी त्यांच्या मोहिमेचं वर्णन सांगू लागला. ‘अजी म्या ब्रह्म पहिले’ अश्या थाटात मी सारं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होतो. त्याच्या बोलण्यात आमच्या मोहिमे बद्दलची काळजी जाणवत होती. त्यानी अनेक महत्त्वाच्या सूचना/सल्ले दिले. सुमारे दोन तास गप्पा रंगल्या. मधे मेरीने चोरून कॅसेट बदलली. त्याच वेळी जोने मला मेरीकडे असलेल्या ‘The Hard Years’ या त्याच्या पुस्तकावर स्वाक्षरी करून आमच्या मोहिमेला त्याने मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. मी धन्य झालो होतो\nयानंतर माझी जो ब्राऊनशी प्रत्यक्ष गाठ कधी पडली नाही. क्लायंबिंग करतांना खडकातील भेगात वापरण्यात येणाऱ्या ‘Nuts’ची निर्मिती त्यानी १९६६ मधे सुरु करून, ‘ख्लान्बेरीस’ येथे त्याने क्लायंबिंग इक्विपमेंटचे दुकान सुरु केले. मी त्या दुकानात जाऊन आलो आहे. त्यानी आणि मो अँत्वान यांनी गढवाल हिमालयातील ‘थलय सागर’ (स्फटिक लिंग) या शिखरावर २/३ प्रयत्न केल्याचं मला स्मरत होतं. मो अँत्वान १९८९ साली कालवश झाला. १९८२/८३ च्या सुमारास झालेल्या मोहिमेतील त्यांची काही इक्विपमेंट एका ट्रंकेत, दिल्लीतील IMFमधे पडून होती. ९० साली ‘मो’च्या पत्नीने, जॅकीने मला सुचवले की मी ती इक्विपमेंट ताब्यात घेऊन स्वतःकडेच ठेवावी. तसे पत्रही तिने दिले. मी ती ट्रंक ताब्यात घेतली, त्यातील सारीच इक्विपमेंट माझ्यासाठी एक खजिनाच होती, विशेषतः जो ब्राऊनच्या खाजगी आईस ऍक्सेस आजही मी त्या जपून ठेवल्या आहेत.\nदुसऱ्या महायुध्दानंतर ब्रिटनमधील, तसं पाहिलं तर जगातील रॉक क्लायंबिंगच्या दर्जात क्रांतिकारी प्रगती घडवून आणणारी जो ब्राऊन आणि डॉन व्हिलन्स ही जोडी. त्यांच्या चढाया सुरस आणि चमत्कारिक कहाण्यांप्रमाणे मी वाचून पारायणं केलेली. चढाईतील कुठल्याही तांत्रिक अडचणीला भिडण्याचा स्वभाव, चिकाटी आणि जिद्द ह्या गोष्टींचं ते माझ्यासाठी बाळकडू होतं. जो ब्राऊनचा अतिशय भिडस्त, निगर्वी स्वभाव आणि खुलल्यावर गप्पांमधे जाणवलेला खट्याळ मिश्कीलपणा माझ्या मनात कोरला गेला आहे. परवाच, १६ एप्रिलच्या सकाळी मी ‘Joe Brown No More’ अशी बातमी वाचली आणि त्या सुन्न अवस्थेत एकच भाव मनात होता – ‘अरे माझा देव हरपला’ अशी बातमी वाचली आणि त्या सुन्न अवस्थेत एकच भाव मनात होता – ‘अरे माझा देव हरपला’ त्या थोर गिर्यारोहकाला मनःपूर्वक श्रद्धांजली\nउठी उठी गोपाला … भूपाळीचे प्रसन्न स्वर रेडीओवर उमटत होते. रायगडावरील पहाटेच्या गारव्यात धुक्याचे लोळ एकमेकांवर कडी करत ओसंडून वाहत होते. साडेसहाचा सुमार, कुमार गंधर्वांचे लाडीक स्वर पुजेची आळवणी करीत होते. रोप-वेच्या स्टाफ क्वार्टरमध्ये प्रसाद तयार होत होता. प्रसाद देशपांडे मूळचा कोल्हापूरचा. न्यू कॉलेजमधून बी.ए केल्यावर तो पुण्यात स्थायिक झाला. देवळेसरांच्या आग्रहामुळे मराठी घेऊन प्रसादनं एम.ए.केलं. खरं, पण त्याचा जीव खरा रमायचा इतिहासात. भ्रमणगाथेपासून ‘माचीवरल्या बुधा’पर्यंत सारं साहित्य त्यानं अनेक वेळा वाचून उजळणी केलेलं. आप्पांच्या शैलीचं त्याला खास अप्रूप वाटे. प्रसादला इतिहासाचं इतकं वेड, की पुण्या-मुंबईत चांगली लठ्ठ पगाराची नोकरी करायची सोडून तो बनला रायगडावरील गाईड. गडावर येणार्‍या पर्यटकांना रसाळ वाणीने इतिहास ऐकवतांना लोकही भारावून जायचे. गडावरील कोपरा न कोपरा प्रसादला पाठ होता.\nशनिवारच्या गर्दीच्या धास्तीनं प्रसादची धांदल उडाली होती. गारठ्याच्या दुलईतून उमटणार्‍या धुरांच्या रेषा रायगडाला जाग आणत होत्या. मुंबईहून बोरीवलीचा एक ग्रूप येणार होता आणि प्रसादच गाईड हवा, असा त्यांचा आग्रह होता. तसं त्यांचं पत्रही आलं होतं.\nदुपार टळून गेली होती. महाराजांचं जगदीश्‍वरावर विशेष प्रेम. कुठलीही नवी मोहीम, सण, महत्वाचा प्रसंग असो, महाराज प्रथम जगदीश्‍वरापुढे विनम्र होऊन आशीर्वाद घेणार. भरघोस दाढी मिश्या विरळ होत जाणारे केस, करारी मुद्रा. प्रसादच्या कपाळावर घर्मबिंदू उमटले होते. वीसएक जणांचा ग्रूप देवडीत विसावला होता. समाधीकडे तोंड करुन प्रसाद मोठ्या तन्मयतेने बोलत होता. त्याच्या ओघवत्या वक्तृत्वाने गडावरील चिरा न चिरा बोलका होत असे आणि श्रोत्यांच्या मनात इतिहास जिवंत होत असे. ग्रूप रसिक असेल तर प्रसाद अधिकच रस घेऊन माहिती सांगतांना रंगून जाई. पार्ल्याची, बोरीवलीची मंडळी इतिहासात रंगून गेली होती.\nपश्‍चिमेच्या आकाशाला लाली येऊ लागली. सावल्या लांब होऊ लागल्या. भणाणणारा वारा अधिकच बोचरा झाला. प्रसादची गडप्रदक्षिणा संपत आली होती. मेणा दरवाजातून बाहेर पडून ग्रूप डावीकडच्या उंचवट्यावर पोचला. समोर पोटल्याचा फितुर डोंगर दिसत होता. यावरुनच तर इंग्रजांनी गडावर तोफा डागल्या. उजवीकडे पश्‍चिमेला काळसर जांभळ्या डोंगरांच्या रांगा, पत्त्यांच्या उलगडत जाणार्‍या कॅटप्रमाणे पसरल्या होत्या. त्यांच्या एकमेकांत मिसळत जाणार्‍या अनेकविध रंगछटा आणि त्यावर भडकत, पेटत जाणारं लाल आकाश, निसर्गाच्या त्या अफाट, असीम रूपापुढे सारेच स्तब्ध झाले होते.\nप्रसाद ग्रूपकडे वळून हलक्या आवाजात म्हणाला, “मित्रहो, तुम्ही गोनीदांची रानभूली वाचली आहे” नकळत साताठजणांनी माना डोलावल्या.\nत्या कादंबरीची नायिका मनी पळून जाते. कुणालाच सापडत नाही. शेवटी आप्पांना इथेच खाली दडलेल्या, एका अवघड, दुर्गम गुहेत मनी सापडते. एक वेगळीच कलाटणी त्या कथेला या ठिकाणी मिळते. प्रसादच्या आवाजातील उत्साह संसर्गजन्य होता. समोर बसलेले सरवटेकाका पुढे सरसावले. म्हणाले, “मी बोरीवलीत श्रीकृष्णनगरमध्ये राहतो. आमच्या इथे एक पेन्शनर कुळकर्णीकाका राहतात. गंमत अशी, की रानभूली मधील ते बँक मॅनेजर” “अहो, काय सांगताय” “अहो, काय सांगताय” शेजारीच बसलेल्या एक काकू चिवचिल्या. “मध्ये ते सांगत होते की ही मनी आजही ह्यात आहे. इथेच कुठेतरी… पायथ्याच्या एका वाडीत” शेजारीच बसलेल्या एक काकू चिवचिल्या. “मध्ये ते सांगत होते की ही मनी आजही ह्यात आहे. इथेच कुठेतरी… पायथ्याच्या एका वाडीत\nप्रसाद अचानक गप्प झाला. ग्रूपचा निरोप घेतानाही तो तसा अबोलच होता. पश्‍चिमेकडून धुकं तरंगत वर येत होतं. गर्दी ओसरत होती. तारका लुकलुकू लागल्या होत्या. मेणा दरवाजापाशी प्रसाद एकटाच हरवल्यागत बसून होता. मनी जिवंत आहे आणि जवळच कुठेतरी आहे, ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी होती. गालावर खळी पडणारी नक्षत्रासारखी मनी केव्हापासून त्यांच्या मनात बसली होती. तिचं गडावरील प्रेम, धाडस मनस्वीपणा… सारंच मोहून टाकणारं. दाटून येणार्‍या अंधारात झपझप पावलं टाकत प्रसाद खोलीवर आला. ट्रंकेच्या तळाशी असलेली ‘रानभूली’ धूळ झटकून त्याने बाहेर काढली आणि पुन्हा एकदा तिच्या पारायणात तो हरवून गेला.\nएरवी सुटीत नियमितपणे पुण्याला जाण��रा प्रसाद, त्या मंगळवारी तडक गडावरून खाली उतरला. पायथ्याच्या पाचाड गावापासून अवकरीकरांच्या मनीचा शोध सुरू झाला. जुने संदर्भ, माणसं आणि त्यांची स्मृतीदेखील पुसट झालेली. प्रसाद मात्र झपाटल्यासारखा मिळेल त्या वाहनानं, कधी तंगडतोड करत दोन दिवस वणवण फिरला.\nछत्रीनिजामपूरकडे उतरून वाकणकोंडीच्या डोहापर्यंत सात-आठ वाड्या त्याने पिंजून काढल्या. एकच प्रश्‍न – गडावरच्या अवकीरकरांची मनी ठाऊक आहे अनेकांनी प्रसादला वेड्यात काढलं. मनी कदाचित आता हयातही नसेल, अशी शंकाही बोलून दाखवली. पण प्रसाद आता हट्टाला पेटला होता. मनीचं मोकळ्या आभाळाखाली खुललेलं रुप, तिची जिद्द, हट्टीपणा, पहिलं मूल गेल्यावर आलेलं हळवेपण… असं सारं काही प्रसादच्या डोक्यात तरळत होतं. कपडे चुरगळलेले मळलेले, खाण्या-पिण्याची आबाळ, पण त्याला हे काहीच जाणवत नव्हतं. त्याचा उत्साह, आवेग इतरांना कळत नव्हता. बुधवारच्या संध्याकाळी पहिलं यश मिळालं. करमरवाडीतल्या एका पांगळ्या म्हातार्‍याला मनी आठवली. रावजी, साऊ – मनीचे आई-वडील आठवले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मनीचं पूर्ण नाव आता होतं – मनी धोंडिबा होगाडे, आणि आता ती लमाजेवाडीत राहत होती. अखेर पत्ता सापडला होता. थकल्याभागल्या अवस्थेत पाचाडला देशमुखांच्या हॉटेलात बाकड्यावर तो झोपून गेला. ‘पघा की आप्पा नारायेन कसा ग्वाड दिसतो’ गालाला खळी पाडत म्हणणारी मनी प्रसादला स्वप्नात दिसत होती.\nप्रसाद सकाळच्या पहिल्या गाडीनं महाडला जाऊन एक भारीपैकी नऊवारी साडी आणि मिठाईचा पुडा घेऊन पाचाडला परतला. तसाच जीपने पुनाडेवाडीला, पुढे लमाजेवाडीला निघाला. लमाजेवाडीचा पत्ता विचारत प्रसादला होगाड्यांचं घर अखेर सापडलं. पोरगेलासा तरुण सामोरा आला. मनीचंच घर असल्याची खात्री करून, सारवलेल्या अंगणात समोरच टाकलेल्या कांबळ्यावर प्रसाद विसावला. दोनच मिनिटात कुडाच्या भिंतीचा आधार घेत, कपाळावरचा पदर सावरत एक म्हातारी घरातून बाहेर आली.\n“का हो, तुमचं मनीकडे काय काम आहे” प्रश्‍नात एक अंधुक भीती होती. म्हातारी सत्तरीच्या आसपास असणार. वार्ध्यक्याच्या रेषा तिचं मूळचं सौंदर्य झाकू शकत नव्हत्या. प्रसादनं आप्पांची ओळख दिली, तेव्हा कुठे म्हातारी मोकळेपणानं बोलू लागली. रापलेला तांबूस वर्ण, बोलके पिंगट डोळे. आयुष्यभर काबाडकष्ट केलेल्या तिच्या हातां���ी लांबसडक बोटं नजरेत भरत होती. एकातून दुसरी, अश्या आठवणी निघत गेल्या. मनीला आप्पांबद्दल अफाट आदर, तिच्याबद्दल लिहील्याचंही तिला ठाऊक नव्हतं. आधी कावीळ, मग मलेरिया झाल्यानं मनी थकून गेली होती. पण तरीही गडाबद्दल भरभरून बोलत होती. कुणीतरी आपली आठवण काढत भेटायला आल्याचा आनंद तिला झाला होता. तिच्या वागण्यात एक प्रेमळ अगत्य होतं. प्रसादनं तिला मिठाई, साडी दिली. खळ्यावर मळणी करायला गेलेला धोंडीबा परत आला. जेवणाचा आग्रह झाला. प्रसादने ओढेवेढे न घेता गरमागरम पिठलं-भाकरीचं पोटभर जेवण केलं. तसं गेले दोन दिवस तो उपाशीच होता. गप्पांतून अनेक गोष्टी उलगडत गेल्या. मोबाईलच्या कॅमेर्‍यात प्रसादनं मनीची छबी साठवून घेतली. मनीच्या हाताचे ठसे त्याने ‘रानभूली’च्या पहिल्या पानावर उमटवून घेतले. कल्पनेतल्या आवडत्या नायिकेला प्रत्यक्षात भेटल्याचा अपार आनंद त्याला झाला होता. खूप काही मिळाल्याचं समाधान लाभलं होतं.\nपाचाडला जाणार्‍या एसटीवर सोडायला मुलाला सोबत घेऊन हळूहळू चालत मनीही आली होती. बस आली, प्रसादचा पाय निघत नव्हता. बसमध्ये चढताना प्रसादने बळेच पाचशेची एक नोट मनीच्या हातात कोंबली. “आवो, हे कशाला” इति मनी. “नातवंडांच्या खाऊसाठी”, असं म्हणत तो पटकन बसमध्ये चढला आणि खिडकीपाशी येऊन बसला. “मनुताई, तब्येतीला जपा हो” इति मनी. “नातवंडांच्या खाऊसाठी”, असं म्हणत तो पटकन बसमध्ये चढला आणि खिडकीपाशी येऊन बसला. “मनुताई, तब्येतीला जपा हो” बस निघाली. तेवढ्यात मनी लगबगीनं हातवारे करत येतांना दिसली. प्रसादनं कंडक्टरची विनवणी करुन बस थांबवली. मनीची क्षीण कुडी धपापत होती. मनी बसपाशी आली. कनवटीची एक पुरचुंडी काढून तिने प्रसादला दिली. “हे काय” बस निघाली. तेवढ्यात मनी लगबगीनं हातवारे करत येतांना दिसली. प्रसादनं कंडक्टरची विनवणी करुन बस थांबवली. मनीची क्षीण कुडी धपापत होती. मनी बसपाशी आली. कनवटीची एक पुरचुंडी काढून तिने प्रसादला दिली. “हे काय” प्रसादनं गोंधळून विचारलं.\n“असू दे, माझी आठवण म्हणून” असं म्हणून मनी पटकन वळून काहीशी खुरडत घराकडे निघाली. घाई करणार्‍या कंडक्टरनं जोरात घंटी दिली आणि भर्रकन धुराळा उडवत बस निघाली.\nहादरणार्‍या बसमध्ये अलगद हातांनी, प्रसादनं एका मळकट कापडाच्या तुकड्याची ती पुरचुंडी उघडली. विस्मयानं प्रसादचे डोळे विस्फारले सोन्य��च्या जाड वळ्यात मढवलेलं एक वाघनख होतं. तसं जाड होतं. नक्कीच मूल्यवान असणार. प्रसादसाठी तर ती अनमोल भेट होती. मनीने किती सहजतेनं दिली होती.\nकाहीही मिळालं तर त्याची परतफेड करण्याची मध्यमवर्गीय, शहरी धडपड आठवून प्रसाद स्वत:शीच खजील झाला. खडखडणार्‍या बसनं आता वेग घेतला होता. मोकळ्या, स्वच्छंद आभाळाखाली वाढलेल्या मनीच्या निर्व्याज मनाचं मोठेपण त्याला लाजवून गेलं. अंधारून येणार्‍या लालसर संधिप्रकाशात आसमंत विरघळून जात होता. काळसर, महाकाय, स्थितप्रज्ञ रायगड हळूहळू जवळ येत होता.\n‘पार्ले–G’ बिस्किटाचा डबल पुडा\nनिळसर प्रकाशाचे डोळे किलकिले करत मोबाईलचा आलार्म वाजला. सवयीनं बंद डोळ्यांनीच अनिलनी पहिल्या रिंगनंतरच तो बंद केला. पहाटेचे पाच वाजले होते. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती. गेले आठ-दहा दिवस अजिबात उसंत न घेता पाउस पडतच होता. सांगली, कोल्हापूरकडे तर सारंच जलमय होऊन भीषण परिस्थिती झाली होती. दुलई दूर सारताच त्याच्या अंगावर शहारा उमटला. हवेत छान गारठा होता. पांघरुणातून बाहेर पडताना, उजवीकडे कुशीवर वळून त्यानं पल्लवीकडे पाहिलं. ती संथपणे घोरत होती. अलार्मच्या आवाजानी तिची झोपमोड न झाल्याचं लक्षात येऊन, तो समाधानानं हलकेच बेडरूमच्या बाहेर पडला. पॅसेजमधील मंद प्रकाशात, थंडगार कोटा फरशीवर पावलं टाकत तो डावीकडील त्याच्या स्टडीमधे शिरला. झोप एव्हाना कुठच्या कुठे पळाली होती. खटाखट स्विचेस दाबत त्याने कॉम्प्युटर सुरु केला. ६ ऑगस्टची सकाळ. हलकेच गुरगुरणाऱ्या मांजरीप्रमाणे कॉम्प्युटर जागा होऊ लागला. मागच्याच टेबलवरील इलेक्ट्रिक केटलमधील पाणी कॉफीसाठी गरम करण्यास लावून तो टॉयलेटकडे निघाला. परत आल्यावर कॉफी बनवतांना, ‘डॅव्हिडॉफ’ कॉफीचा दरवळ त्याच्या मेंदूला जाग आणत होता. अनिलच्या इतर सवयी श्रीमंती नसल्या तरी काही बाबतीत त्याचा कटाक्ष असे. ‘डॅव्हिडॉफ’ ही अशीच एक चैन सॅन होजेहून आलेली हर्षद मंत्रवादीची नवीन मेल कॉम्प्युटरच्या निळसर स्क्रीनवर झळकत होती.\n – Harshad, from California, USA.’ अनिलला अश्या मेलची सवय होती. बारा वर्षांपूर्वी ‘तत्पर’ सुरु केल्यापासून त्याला अनेक चित्रविचित्र अनुभव आले होते. ‘तत्पर’ची टॅगलाईन होती – ‘कमी तिथे आम्ही’ अनेक परदेशस्थ भारतीयांसाठी सेवा पुरवणारी ही संस्था चांगलीच लोकप्रिय झाली होती. हर्षदच्या सहीखाली ‘सॅन होजे’ पाहताच तिकडे संध्याकाळ असणार हे अनिलच्या सहजपणे लक्षात आलं. कॉफीचा एक घोट घेऊन सवयीनं त्यानं मेलला उत्तर पाठवलं, ‘Let’s make it at 9.00 am IST. Please call me.’ ‘टिंग’ असा कॉम्प्युटर मधून आवाज आला. हर्षदनं लगेच मेलला उत्तर पाठवलं होतं. ‘It is urgent, I will call you at 9.00 am IST’ अनेक परदेशस्थ भारतीयांसाठी सेवा पुरवणारी ही संस्था चांगलीच लोकप्रिय झाली होती. हर्षदच्या सहीखाली ‘सॅन होजे’ पाहताच तिकडे संध्याकाळ असणार हे अनिलच्या सहजपणे लक्षात आलं. कॉफीचा एक घोट घेऊन सवयीनं त्यानं मेलला उत्तर पाठवलं, ‘Let’s make it at 9.00 am IST. Please call me.’ ‘टिंग’ असा कॉम्प्युटर मधून आवाज आला. हर्षदनं लगेच मेलला उत्तर पाठवलं होतं. ‘It is urgent, I will call you at 9.00 am IST’ अमेरिकन मंडळी नेहमीच घोड्यावर बसून येतात, हेही अनिलच्या सवयीचं होतं. सातासमुद्रापार असताना जिवलग, आप्तेष्टांची काळजी घेण्याची धडपड त्याच्या ओळखीची होती. जगाच्या पाठीवर, नाती कितीही गुंतागुंतीची असली तरी ती आपल्याला गुंतवून ठेवतात. अनिलच्या मनात सहजच त्याचा भूतकाळ रेंगाळू लागला.\nअनिलचं बालपण तसं गरिबीतच गेलं. मल्हारराव मूळचे मिलिटरी अपशिंगे या साताऱ्याजवळच्या गावचे. अपशिंगे गावातील प्रत्येक घरातील एकतरी माणूस सैन्यात असतो. ही या गावची खासियत आहे आणि म्हणूनच ‘मिलिटरी अपशिंगे’ हे नाव अनिलचा जन्म १९६८ सालचा. तेव्हा मल्हारराव जाधवांचं बिऱ्हाड साताऱ्याच्या शाहूपुरीत बहुलेश्वर मंदिरासमोर होतं. अनिलच्या वडलांना दुर्दैवाने एक्काहत्तरच्या युद्धात वीरगती मिळाली. शारदाआक्का म्हणजे अनिलच्या आईनी पुन्हा लग्न केलं नव्हतं. आक्का तशी खंबीर, मल्हारराव गेल्यानंतर त्यांनी डी.एड. केलं. व्यंकटपुऱ्यातील आबासाहेब चिरमुले विद्यालयाच्या प्राथमिक शाळेत नोकरी धरली. अनिल तसा तान्हाच होता, पण आक्का डगमगली नाही. सासरकडून फारशी मदत नव्हती आणि मानी आक्का माहेरी जाणं शक्यच नव्हतं. गरीबीतही अनिलच्या पालनपोषणात काहीही कमी पडू न देण्याचा आक्कांचा आटोकाट प्रयत्न चाले. शाळेतील नोकरीव्यतिरिक्त गणकेश्वर मंदिरासमोरील ‘मनोहर पूजा साहित्य’ या दुकानासाठी कुटलेली मसाला सुपारी, मेतकूट, वळलेल्या वाती अश्या घरगुती गोष्टी त्या बनवून देत असत. तेवढीच तुटपुंज्या पगाराला जोड अनिलचा जन्म १९६८ सालचा. तेव्हा मल्हारराव जाधवांचं बिऱ्हाड साताऱ्याच्या शाहूपुरीत बहुलेश्वर मंदिरासमोर होतं. अनिलच्या वडलांना दुर्दैवाने एक्काहत्तरच्या युद्धात वीरगती मिळाली. शारदाआक्का म्हणजे अनिलच्या आईनी पुन्हा लग्न केलं नव्हतं. आक्का तशी खंबीर, मल्हारराव गेल्यानंतर त्यांनी डी.एड. केलं. व्यंकटपुऱ्यातील आबासाहेब चिरमुले विद्यालयाच्या प्राथमिक शाळेत नोकरी धरली. अनिल तसा तान्हाच होता, पण आक्का डगमगली नाही. सासरकडून फारशी मदत नव्हती आणि मानी आक्का माहेरी जाणं शक्यच नव्हतं. गरीबीतही अनिलच्या पालनपोषणात काहीही कमी पडू न देण्याचा आक्कांचा आटोकाट प्रयत्न चाले. शाळेतील नोकरीव्यतिरिक्त गणकेश्वर मंदिरासमोरील ‘मनोहर पूजा साहित्य’ या दुकानासाठी कुटलेली मसाला सुपारी, मेतकूट, वळलेल्या वाती अश्या घरगुती गोष्टी त्या बनवून देत असत. तेवढीच तुटपुंज्या पगाराला जोड या साऱ्यात तिची होणारी आबाळ लहानग्या अनिलच्या मनावर कोरली गेली होती. अनिल इंजिनीयरिंगसाठी पुण्यात मामाकडे राहायला आला. त्याच्या शिक्षणासाठी आक्का धडपड करून पैसे पाठवत असे. दुर्दैवानं आक्काला पोटदुखीचा त्रास सुरु झाला. तसं पाहिलं तर त्या आता एकट्या पडल्या होत्या. तशात त्यांनी खूप दिवस दुखणं अंगावर काढलं. ८६च्या ऑगस्टमध्ये दुखणं बळावलं आणि पोटातच अॅपेंडिक्स बर्स्ट होऊन त्या तडकाफडकी गेल्या. अनिलसाठी तो भयानक आघात होता. अचानक वाजलेल्या फोनमुळे अनिल भानावर आला.\n मीच तुम्हाला मेल पाठवली होती. अहो माझ्या बहिणीचा, मोठ्या बहिणीचा मानसीचा उद्या वाढदिवस आहे. मी तसा दर वर्षी इंडियात येतो, पण या वर्षी जमत नाहीये. I have just been promoted” काहीश्या खोलवरून येणाऱ्या आवाजात उत्साह ओसंडून जात होता.\n“हं, सांगा काय करायचं आहे\n मानसी म्हणजे ताई, तशी माझ्या आईसारखी. आई गेल्यावर तिनी माझ्यासाठी खूप काही केलं. उद्या तुम्ही तिला पर्सनली जाऊन एक खास भेट द्यायची आहे. And your charges are no problem\n“हो, हो. हरकत नाही. मी पाहतो कसं जमवता येईल ते पण भेट काय द्यायची पण भेट काय द्यायची\n“तुम्ही कदाचित हसाल, पण It is a simple thing ‘पार्ले–G’ बिस्किटाचा डबल पुडा ‘पार्ले–G’ बिस्किटाचा डबल पुडा\n आणि तुम्हाला पैसे किती पाठवू\n“ते पैशाचं नंतर पाहू. तुम्ही मला पत्ता आणि इतर डिटेल्स मेलवर पाठवा. तुमचं काम होईल, निश्चिंत असा” अनिलनं फोन ठेवला.\nअनिल काही क्षण फोनकडे पहात तसाच बसून होता. त्याचं कुतूहल चाळवलं होतं, हे निश्चित. नेहमीच्या सवयीनुसार त्यानी हर्षद आणि मानसीची माहिती नेटवर शोधायला सुरवात केली. हर्षदची माहिती मिळवणं सोपं होतं. हर्षदच्या कंपनीचं नाव होतं ‘बे अॅनालिटिका’, बिल्डींग १०, सिली अॅव्हेन्यू. सॅन होजे. त्यानी सुरु केलेली ही स्टार्ट-अप कंपनी ‘केडन्स डिझाईन सिस्टिम्स’च्या छत्रछायेत होती. सॅन फ्रान्सिस्कोच्या बे एरियात ऑफिस आणि जवळच क्युपरटीनो या श्रीमंती भागात घर, एकंदरीत हर्षदचं छान चाललं असावं. मानसी बद्दल फारशी माहिती मिळेना. हर्षदच्या मेलनुसार ती पौड फाट्याजवळच्या अभिनव विद्यालयात शिक्षिका, आडनाव मंत्रवादीच म्हणजे बहुदा लग्न झालेलं नसावं. तसं आजकाल खात्रीनं सांगता येत नाही म्हणा ती ‘मैत्र’ नावाच्या सेवाभावी संस्थेत सहभागी होती. ‘मैत्र’ ही संस्था अनाथ आदिवासी मुलांसाठी काम करणारी संस्था. ‘मैत्र’मधे नक्कीच ओळख काढता येईल अशी अनिलला खात्री होती. दोघांच्या वयात पाच वर्षांचं अंतर पण परिस्थिती खूप वेगळी. आईवडिलांचा कुठेही उल्लेख नव्हता. दोघांची आई लवकर गेली असावी असा उल्लेख हर्षदच्या बोलण्यात आला होता. वडील किर्लोस्कर कमिन्स मध्ये असावेत. सारीच माहिती थोडी बुचकळ्यात टाकणारी. हर्षदचं वय ३३ म्हणजे वडील अंदाजे साठीच्या आसपास, नुकतेच निवृत्त झाले असावेत. अनिलला नाना दिंडोरकरांची आठवण झाली. नानांना कमिन्समधून निवृत्त होऊन पाचसहा वर्षं झाली असतील. नाना नक्कीच या मंत्रवादींना ओळखत असणार ती ‘मैत्र’ नावाच्या सेवाभावी संस्थेत सहभागी होती. ‘मैत्र’ ही संस्था अनाथ आदिवासी मुलांसाठी काम करणारी संस्था. ‘मैत्र’मधे नक्कीच ओळख काढता येईल अशी अनिलला खात्री होती. दोघांच्या वयात पाच वर्षांचं अंतर पण परिस्थिती खूप वेगळी. आईवडिलांचा कुठेही उल्लेख नव्हता. दोघांची आई लवकर गेली असावी असा उल्लेख हर्षदच्या बोलण्यात आला होता. वडील किर्लोस्कर कमिन्स मध्ये असावेत. सारीच माहिती थोडी बुचकळ्यात टाकणारी. हर्षदचं वय ३३ म्हणजे वडील अंदाजे साठीच्या आसपास, नुकतेच निवृत्त झाले असावेत. अनिलला नाना दिंडोरकरांची आठवण झाली. नानांना कमिन्समधून निवृत्त होऊन पाचसहा वर्षं झाली असतील. नाना नक्कीच या मंत्रवादींना ओळखत असणार ‘नानांना गाठलं पाहिजे’ असं ठरवून अनिल अंघोळीला निघाला.\nहर्षद बेडरुमच्या व्हरांड्यात येऊन उभा राहिला. रात्रीची वेळ. समर असला तरी हवेत छान गा��वा होता. स्टीवन्स कॅनियन रोडवरील त्याचं अलिशान घर ही कुणालाही हेवा वाटावा अशी जागा होती. पाच वर्षांपूर्वी डिस्ट्रेस सेलमधे हर्षदला चक्क लॉटरी लागली होती. पश्चिमेकडे मागच्याच डोंगरावर रँचो सॅन अंटोनिओ ट्रेल होता. खाली दिसणारा डीप क्लिफ गोल्फ कोर्स आणि दूरवर पूर्वेकडे माउंट हॅमिल्टनवरील लिक वेधशाळेचे लुकलुकणारे दिवे दिसत होते. हर्षदच्या डोक्यात ताईचे विचार घोळत होते. आईबाबा गेले तेव्हा हर्षद जेमतेम चौदा वर्षांचा होता. मानसीताई कॉलेजात शिकत होती. ताईने मोठ्या हिमतीने हर्षदच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. हर्षदला अचानक ओढवलेल्या संकटाची कल्पना होती पण गांभीर्य पूर्णपणे उमगलं नव्हतं. विमा कंपनीचे तेव्हा झालेले उपकार विसरणं केवळ अशक्य. एवढंच कशाला, ‘योगक्षेमं वहाम्यहम्’सह दोन हातातील पणती त्यांच्या देवघरात विराजमान झाली होती त्यांच्या राहणीमानात अचानक फरक पडला, पण तरीही ताई त्याचे खूप लाड करीत असे. बाबांच्या कंपनीतील अनेक मित्रांनी मदत केली होती, विशेषतः नानाकाका. बाबा गेल्यावर वर्षभरातच ताईनं शाळेत नोकरी धरली होती. त्याचं कॉलेज, अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी जाणं हे केवळ ताईमुळे शक्य झालं होतं. अमेरिकेत बस्तान बसल्यावर त्यानं ताईला अमेरिकेत येण्याविषयी अनेकदा गळ घातली होती. पण तिचा नकार ठाम होता. त्याच्या आणि केटच्या लग्नानिमित्त ती एकदाच अमेरिकेत आली होती. शाळेतील नोकरीशिवाय ती ‘मैत्र’ या सेवाभावी संस्थेचं खूप काम करीत असे. त्याचा ‘मैत्र’ला विरोध नव्हता, दरवर्षी तोदेखील जमेल तेवढी घसघशीत आर्थिक मदत करीत असे. पण तिनं स्वतःला एवढं वाहून घेणं त्याला कधीच कळलं नव्हतं. वेळप्रसंगी स्वतःला नाकारून, इतरांसाठी सारं काही करणे त्याच्या अमेरिकन आकलनशक्ती पलीकडे होतं. या साऱ्यात अनेक वर्षं उलटून गेली. ती एकटी आहे, हा सल त्याला अधेमधे छळत असे. अचानक आलेल्या गार झुळकेनं तो शहारला आणि लगबगीनं बेडरूमचा दरवाजा उघडून तो आतल्या उबेत शिरला.\nअनिलनं ७ ऑगस्टच्या सकाळी फुलवाल्याकडून एक लांब दांडीचं पिवळं गुलाबाचं फूल घेतलं. पौड फाट्यावरून वळून रिक्षा अभिनव विद्यालयाकडे निघाली. उजवीकडे पांढऱ्या निळ्या रंगात नुकतीच रंगवलेली शाळेची इमारत दिसली. ‘मानसी मॅडमला भेटायचंय’ असं सांगितल्यावर, वॉचमननी उजवीकडे जुन्या इमारतीत वर चढून जाणाऱ्या पायऱ्यांकडे बोट दाखवलं. ऑफिसमध्ये चौकशी केल्यावर कळलं की मानसी मॅडम चौथ्या मजल्यावरील तिसरीच्या वर्गावर होत्या. तिथल्या क्लार्कनी, ‘दुपारी एकला शाळा सुटेपर्यंत मॅडमना भेटता येणार नाही’ असं करड्या स्वरात सांगितलं. तेव्हा फक्त नऊ वाजले असल्यानं अनिल हिरमुसला. येवढ्यात फिकट निळ्या साडीतील एक मॉडर्न बाई ऑफिसात आल्या. ‘एक्स्क्यूज मी’ असं करड्या स्वरात सांगितलं. तेव्हा फक्त नऊ वाजले असल्यानं अनिल हिरमुसला. येवढ्यात फिकट निळ्या साडीतील एक मॉडर्न बाई ऑफिसात आल्या. ‘एक्स्क्यूज मी’ असं म्हणत अनिलनं थोडक्यात आपलं काम त्या मॅडमना सांगितलं. ‘मला दुपारी एकपर्यंत थांबता येणार नाही, तर प्लीज मानसी मॅडमना बोलवाल का’ असं म्हणत अनिलनं थोडक्यात आपलं काम त्या मॅडमना सांगितलं. ‘मला दुपारी एकपर्यंत थांबता येणार नाही, तर प्लीज मानसी मॅडमना बोलवाल का\n“मी श्वेता आपटे, मानसीची मैत्रीण. तुमचं तिच्याकडे ‘खास काम’ काय आहे” चेहऱ्यावर मिस्कील भाव.\n“मला त्यांच्या अमेरिकेतल्या भावानं पाठवलं आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे\n“काय लबाड आहे मानसी आम्हाला कुणालाच पत्ता नाही. तुम्ही असं करा, समोरच्या बेसमेंटमध्ये थांबा, मी मानसीला घेऊन येते. अहो शिंदे, या साहेबांना जरा बसायला एक चेअर द्या आम्हाला कुणालाच पत्ता नाही. तुम्ही असं करा, समोरच्या बेसमेंटमध्ये थांबा, मी मानसीला घेऊन येते. अहो शिंदे, या साहेबांना जरा बसायला एक चेअर द्या\nवेगवेगळ्या मजल्यावरून लहान मुलांच्या हसण्या ओरडण्याचे आवाज ऐकू येत होते. कुठल्याश्या वर्गात सारी मुलं एकसुरात कविता म्हणत होती. मधेच गोंगाटाला वैतागून, ‘क्वायट प्लीज’ अश्या खड्या आवाजातील बोल ऐकू आले. साताऱ्याच्या शाळेतील एकाच खोलीत भरणारे तीन वर्ग, आरडाओरडा करणारे जमदग्नी निकम मास्तर आणि या इंग्रजी शाळेतील प्रसन्न वातावरण अशी तुलना अनिलच्या डोक्यात चालू होती. ‘हे पहा, इकडे बसलेत.’ असं म्हणत हसतहसत श्वेताबरोबर ऑफव्हाईट रंगाच्या साध्या साडीतील एक बाई बेसमेंटमध्ये आल्या. डाव्या खांद्यावरून समोर घेतलेला लांबसडक जाडजूड शेपटा, कपाळावर छोटी टिकली आणि पुसटसा, हलका मेकअप, गोरा वर्ण, घट्ट मिटलेली नाजूक जिवणी. बॉबकट केलेली हसरी, खेळकर श्वेता आणि गंभीर मानसी, विरोधाभास सहजपणे जाणवत होता.\n“मी अनिल जाधव. मला हर्षदनं पाठवलंय. हर्षदतर्फे तुमच्यासाठी छोटीशी गिफ्ट आणली आहे” असं म्हणत अनिलनी पिवळा गुलाब आणि गिफ्ट मानसीच्या हाती ठेवली. श्वेतानी दिलेल्या खुर्चीत बसत मानसी रंगीबेरंगी कागदातील गिफ्टकडे पहात तशीच बसून होती.\n“अगं, गिफ्ट उघड की पाहू अमेरिकन बंधुरायांनी काय पाठवलंय पाहू अमेरिकन बंधुरायांनी काय पाठवलंय” श्वेता असं म्हणाल्यावर काहीश्या अनिच्छेनंच मानसीनं रॅपर उघडलं. आत एक ‘पार्ले-G’चा डबल पुडा होता” श्वेता असं म्हणाल्यावर काहीश्या अनिच्छेनंच मानसीनं रॅपर उघडलं. आत एक ‘पार्ले-G’चा डबल पुडा होता “हे काय गं” श्वेता आश्चर्यानं जवळजवळ ओरडलीच. नकळत मानसीच्या डोळ्यातून गंगायमुना वाहू लागल्या होत्या. काही क्षण कुणीच काही बोललं नाही. कमरेला खोचलेल्या रुमालानं डोळे टिपत, काहीश्या अवघडलेल्या घोगऱ्या स्वरात मानसी म्हणाली,\n“हा हर्षू किनई वेडा आहे लहानपणी वाढदिवस साजरा करणं जमत नसे. आमचे बाबा अनेकवेळा फिरतीवर असत. पण ते नेहमी आठवणीनं, बाकी काही जमलं नाही तरी आमच्या वाढदिवसाला, ‘पार्ले-G’चा डबल पुडा न चुकता घेऊन येत असत लहानपणी वाढदिवस साजरा करणं जमत नसे. आमचे बाबा अनेकवेळा फिरतीवर असत. पण ते नेहमी आठवणीनं, बाकी काही जमलं नाही तरी आमच्या वाढदिवसाला, ‘पार्ले-G’चा डबल पुडा न चुकता घेऊन येत असत” मानसीचे डोळे पुन्हा भरून आले. श्वेता पटकन उठून मानसीच्या पाठीवरून हलकेच हात फिरवू लागली. थोडं सावरल्यावर मानसी संथपणे हलक्या आवाजात बोलू लागली.\n“आमचं कुलदैवत’ म्हणजे मंगेशीला. २००० साली मंगेशीहून परत येतांना चोर्ला घाटात आईबाबांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. दोघंही जागच्या जागीच दगावली. मी नुकतीच अॅडल्ट, म्हणजे १९ वर्षांची झाले होते. हर्षु जेमतेम १४ वर्षांचा. बाबांची चांगल्या भक्कम पगाराची कमिन्समधील नोकरी. आमच्यावर आभाळंच कोसळलं. बँकेतील थोडे पैसे, विम्याचे दहावीस लाख आणि आमचा दहा नंबर लेनमधील डहाणूकर कॉलनीतील गंधर्व सोसायटीतील दोन बेडरूमचा फ्लॅट येवढीच श्रीशिल्लक होती. जवळचे कोणी नातेवाईकही नव्हते. माझं B.Scचं शेवटचं वर्ष चालू होतं. बाबांचे कंपनीतील सहकारी, विशेषतः नानाकाका यांनी आम्हाला खूप मदत केली. लगेच लग्न कर, फ्लॅट विकून टाका, आमच्याकडे राहायला या, हर्षदला होस्टेलमध्ये ठेवा असे अनेक गोंधळात टाकणारे सल्ले मिळत होते. मी तर पार गों���ळून गेले होते. एका अर्थानं नानाकाकांच्या मदतीने आम्ही उभे राहिलो. हर्षुला मोठा करायचा हे माझं एकमेव स्वप्न होतं. माझं शिक्षण, मग नोकरी, हर्षुचं शिक्षण आणि त्याला अमेरिकेला पाठवणं या साऱ्या रगाड्यात मी पार गुरफटून गेले. टाचक्या बजेटमुळे माझी तारांबळ उडत असे. सुरुवातीला अनेक मदतीचे हात पुढे आले, पण कालांतरानं आम्ही एकटे पडत गेलो. त्या काळात वाढदिवसाला फक्त ‘पार्ले-G’चा डबल पुडाच परवडत असे” मानसी भडभडून बोलत होती. अनिल आणि श्वेता मन लावून सारं ऐकत होते. तासभर कधी उलटून गेला ते कुणालाच कळलं नाही.\n“मानसी मॅडम, मला एक मस्त कल्पना सुचली आहे” वातावरणातला ताण दूर करत अनिल म्हणाला.\n“अहो मॅडम काय, मला मानसी म्हणा\n“आज मी आणि पल्लवीतर्फे तुम्हाला डिनर आणि हो, श्वेतामॅडम तुम्हीही यायचं आणि हो, श्वेतामॅडम तुम्हीही यायचं” मानसीनं खूप आढेवेढे घेऊन शेवटी अनिलच्या आमंत्रणाचा स्वीकार केला. संध्याकाळी आठ वाजता सेनापती बापट रोडवरील, मॅरियट मधील ‘स्पाईस किचन’ या रेस्टॉरंटमध्ये भेटण्याचं ठरलं. श्वेताला सांगून अनिलनं ‘पार्ले-G’चा डबल पुडा स्वीकारतांना मानसीचा फोटो मोबाईलवर काढून घेतला.\n तुम्ही माझं फार मोठं, महत्त्वाचं काम केलंत. I will be always grateful to you प्लीज तुमचं बिल पाठवून द्या. आणि हो, If I need anything in future, I will definitely contact you.” सॅन होजेहून हर्षद बोलत होता. तो बहुदा अनिलच्या निरोपाची वाटच पहात असावा. अनिलनं WhatsAppवर मानसीचा फोटो पाठवला होता. फोनवरील बिलाचा उल्लेख अनिलला खटकला होता. व्यवहार महत्वाचा असला तरी प्रत्येक गोष्ट विकत घेता येऊ शकते, ही अमेरिकन वृत्ती अनिलला अजिबात रुचत नसे.\nउंच छत, मंद उजेड आणि मंद आवाजात चाललेली संभाषणं, रुबाबदार वेशातील वेटर्सची धावपळ आणि अधेमधे उमटणाऱ्या हास्याच्या लकेरी. रात्री नऊची वेळ, त्यामुळे मॅरियटच्या ‘स्पाईस किचन’ रेस्टॉरंटमध्ये अजून फारशी गर्दी नव्हती. लेमन अॅण्ड कॉरिअँडर सूप, इटालियन पास्ता विथ गार्लिक ब्रेड असं मस्त जेवण झालं होतं. अनिल पल्लवीसोबत मॅरियटवर साडेसात वाजताच पोचला होता. बरोबर आठ वाजता नाना दिंडोरकर, श्वेता आणि मानसी आले होते. आदल्या दिवशी दुपारी अनिल नानांना भेटायला शांतीवन सोसायटीत गेला होता. हर्षद मानसीसंदर्भात नानाकाकांची म्हणजेच नाना दिंडोरकर यांची ओळख निघणं हा केवळ योगायोग होता. सदाशिव मंत्रवादी हे कमिन्सच्या R&D डिपार्टमेंटमध्ये उच्च पदावर काम करणारे इंजिनीयर होते. त्यांचं मूळ गाव कोकणातील राजापूर. नानाकाकांनी त्यांच्या हाताखाली चारपाच वर्षं काम केलेलं. मंत्रवादी साहेब अतिशय हुशार पण मनमिळावू होते. नानाकाकांपेक्षा ते वयानं लहान असले तरी नानाकाकांच्या अनुभवाची त्यांना विशेष कदर होती. २००० सालचा अपघात भयानक होता आणि मानसी व हर्षद एकाएकी पोरके झाले.\nअपघातानंतरची निरवानिरव, कंपनीतील कागदपत्रं, गंधर्व सोसायटीची कामं अश्या साऱ्या किचकट गोष्टींना मानसीला तोंड द्यावं लागलं होतं. मानसी मोठी धीराची. साहेबांचे इतर सहकारी आणि नानाकाका यांची तेव्हा खूप मदत झाली. एखाद्या पालकाप्रमाणे खंबीरपणे नानाकाकांनी मानसी आणि हर्षदला आधार दिला होता. हर्षद लहान असल्याकारणानं विम्याची अर्धीच रक्कम मिळाली. त्याच वर्षी डिग्री पदरात पडताच मानसीनं ‘डीएड्’चा अभ्यासक्रम पूर्ण करून अभिनव विद्यालयात शिक्षिकेची नोकरी पत्करली. आधी शिक्षण मग नोकरी, स्वयंपाकपाणी आणि हर्षदचं शिक्षण आणि पालकत्व अश्या विविध जबाबदाऱ्या पार पडतांना त्या बिचारीची तारांबळ उडत असे. हर्षदचं वय तसं अर्धवट होतं, पण मानसीताई म्हणजे त्याच्यासाठी सर्वस्व होतं. शालेयशिक्षण, नंतर परवडत नसूनसुद्धा फर्ग्युसन कॉलेज या साऱ्यात ताईची होणारी ओढाताण त्याला जाणवत असे. कधीकधी वयानुसार तो भलते हट्टही करीत असे. पण मानसीनं त्याला तळहातावरील फोडाप्रमाणे जपलं होतं. हर्षद ग्रॅजुएट होऊन, उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जायला २००८ साल उजाडलं. हे सारं सांभाळणं ही मानसीसाठी खडतर तपस्या होती. हर्षदचं सारं काही छान झालं पण यात पोरीचं तारुण्य मात्र करपून गेलं.\nआयुष्यात ‘खूप मोठं व्हायचंय, खूपखूप पैसे मिळवायचेत’ या स्वप्नामागे झपाटल्याप्रमाणे हर्षद कधी धावू लागला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. अमेरिकेत M.S. केल्यानंतर, एखाद वर्ष नोकरी करून त्यानं ‘आयटी’तील स्वतंत्र उद्योग सुरु केला. दरवर्षी तो ताईला भेटायला भारतात येत असे. अमेरिकेत येण्याचा, स्थायिक होण्याचा अनेकदा आग्रह करूनदेखील मानसी कधीच अमेरिकेस गेली नव्हती. ‘More means Happiness’ हे नकळत त्याच्या आयुष्याचं सूत्र बनून गेलं. सुरवातीस न मिळालेल्या गोष्टी, क्वचित पदरी आलेली अवहेलना यामुळे त्याचा वेगळाच पीळ तयार झाला होता. चारपाच वर्षांत भरभराटीला आलेला बिजनेस विकून, त्याने ‘बे अॅनालिटिका’ नावाची नवीन कंपनी स्थापन केली. त्याच वर्षी केट हॅरिसन या अमेरिकन मुलीशी त्याचं लग्न झालं. त्या वर्षी मात्र मानसी जेमतेम एक आठवड्यासाठी, हर्षदच्या लग्नाच्या निमित्तानं अमेरिकेस जाऊन आली. गेली पाचसहा वर्षं ती ‘मैत्र’ या सेवाभावी संस्थेसाठी मनोभावे काम करीत असे. आपली नोकरी आणि ‘मैत्र’ याशिवाय तिच्या आयुष्यात आणखी काहीही नव्हतं. स्वतःचं आयुष्य नाकारून समाजसेवा, हा मानसीचा पिंडच हर्षदला कळत नसे आणि त्यांचे यावरून अनेकदा वादही होत. आताशा त्यानं या विषयाचा नादच सोडून दिला होता.\n‘हॅपी बर्थडे टू यू’ सोबत टाळ्यांच्या गजरात मानसीनं केक कापला. आजूबाजूच्या चारपाच टेबलावरील बहुतेकांनी टाळ्या वाजवून मानसीला विश केलं. तिला हा सारा प्रकारच नवीन असल्यानं ती गांगरून गेली होती. तसे सगळेच पहिल्यांदा भेटत होते. पण सुरवातीच्या अनोळखी नवखेपणानंतर साऱ्यांच्याच मस्त गप्पा झाल्या होत्या.\n तुम्ही नोकरी सोडून ‘तत्पर’ हा व्यवसाय कसा काय सुरु केलात\n“अगं, बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. अश्याच एका अमेरिकन मित्राचा फोन आला. त्याचे म्हातारे आईवडील प्रभात रोडवरील नवव्या गल्लीत एका बंगल्यात एकटेच रहात असत. काम किरकोळ होतं. मी त्यांना भेटायला गेलो. शेजारी वॉकर घेऊन खुर्चीत वाकून बसलेल्या वीणाताई आजही आठवतात. तपकिरी नक्षी असलेली पांढरी गबाळी साडी, गोऱ्या मनगटावर उमटलेले तांबूस चट्टे आणि थरथरणारी हाताची बोटं. कापऱ्या आवाजात मुलाचं अपार कौतुक होतं, पण त्याचबरोबर तो सातासमुद्रापलिकडे असल्याची खंत होती. अनंतराव अंथरुणाला खिळलेले. विजेचं बिल आणि गळकं टॉयलेट इतकं किरकोळ काम, पण हाताशी कुणीच नसल्यानं वीणाताई कावऱ्याबावऱ्या झाल्या होत्या. मी झट्कन दोन्ही कामं मार्गी लावली. वीणाताईंना कोण आनंद झाला होता, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या मनावर त्यांचं पोरकेपण आघात करून गेलं पण ते जाऊ दे, मला एक सांग, तू एकटी कशी काय पण ते जाऊ दे, मला एक सांग, तू एकटी कशी काय” अनिलनं अचानक गुगली टाकला.\n” अचानक हसतहसत नानाकाका मोठ्यानं म्हणाले.\n“करेक्ट, पोरकेपण भयानक असतं खूप धडपडीनंतर त्याची सवय होते, पण एक भित्रेपण येतं. आईबाबा गेल्यावर मी गांगरून गेले होते. बरेवाईट अनुभव आले. नानाकाका होते म्हणून फार बरं झालं खूप धडपडीनंतर त्��ाची सवय होते, पण एक भित्रेपण येतं. आईबाबा गेल्यावर मी गांगरून गेले होते. बरेवाईट अनुभव आले. नानाकाका होते म्हणून फार बरं झालं मी स्वतःच्याच कोशात गुरफटून गेले मी स्वतःच्याच कोशात गुरफटून गेले पण अनिलकाका, स्वार्थ आणि निरपेक्ष प्रेम एकत्र असू शकतं पण अनिलकाका, स्वार्थ आणि निरपेक्ष प्रेम एकत्र असू शकतं मला तर नेहमीच या प्रश्नाची भीती वाटत आली आहे मला तर नेहमीच या प्रश्नाची भीती वाटत आली आहे” आपल्याच विचारात हरवलेली मानसी म्हणाली.\n“मानसी, मला वाटतं या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी वाटल्या तरी त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कुठल्याही नात्यात या दोन्हीतील बॅलन्स राखता आला पाहिजे. आता ‘तत्पर’चंच उदाहरण घे, म्हटलं तर परोपकार पण माझ्यासाठी तो पोटापाण्याचा उद्योगही आहे या साऱ्यात मला माणुसकी जपता आली पाहिजे हा माझा कटाक्ष असतो या साऱ्यात मला माणुसकी जपता आली पाहिजे हा माझा कटाक्ष असतो\n‘अनिलकाका, आज एक फार मोठा गुंता तू सोडवलास थँक्यू” उत्साही स्वरात मानसी म्हणाली.\nदुसऱ्या दिवशी पहाटे निळसर कॉम्प्युटर स्क्रीनवर हर्षदची मेल झळकत होती. ‘Anil you are a magician तुमचे पार्टीचे फोटो मी पहिले. श्वेतानी, मानसीच्या मैत्रिणीनी पाठवले आहेत. मानसीचा रात्री फोन आला होता. खूप आनंदात होती. मानसीचा आनंद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुमचे पार्टीचे फोटो मी पहिले. श्वेतानी, मानसीच्या मैत्रिणीनी पाठवले आहेत. मानसीचा रात्री फोन आला होता. खूप आनंदात होती. मानसीचा आनंद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे सर, पोरकं असणं तुम्हाला कळणार नाही सर, पोरकं असणं तुम्हाला कळणार नाही When can I call you\nअनिलच्या चेहऱ्यावर स्मित होतं. अनिलनं फोन लावला, “बोल मित्रा सर्वप्रथम मानसीचं आणि तुझं अभिनंदन सर्वप्रथम मानसीचं आणि तुझं अभिनंदन\n“अनिलसर, मी तुमचे आभार कसे मानू तुमच्या नेहेमीच्या बिलासोबत, Let me know the Party expenses तुमच्या नेहेमीच्या बिलासोबत, Let me know the Party expenses” अतिशय आनंदात हर्षदला शब्द सुचत नव्हते.\n“अरे मित्रा, मानसीसाठी मीही खूप आनंदात आहे बाय द वे, माझे वडील मी तीन वर्षांचा असतांना आणि आई मी अठरा वर्षाचा असतांना गेली बाय द वे, माझे वडील मी तीन वर्षांचा असतांना आणि आई मी अठरा वर्षाचा असतांना गेली ते पैशांचं राहू दे ते पैशांचं राहू दे Consider it as a Gift from me for Manasi” तिकडे हर्षद अवाक झाला होता. अनिलच्या फोनव�� हिरव्या उजेडाची लुकलुक चालू झाली. “Listen, I am getting another call अमेरिकेहून फोन येतोय” असं म्हणत अनिलनं हर्षदचा कॉल कट करून दुसरा कॉल घेतला.\n“नमस्कार, मी अभिजीत देशपांडे. मागे तुम्ही माझं काम केलं होतंत मी न्यूयॉर्कहून बोलतोय. There is an emergency मी न्यूयॉर्कहून बोलतोय. There is an emergency माझे आईबाबा कोल्हापुराला पुरात अडकले आहेत माझे आईबाबा कोल्हापुराला पुरात अडकले आहेत” हातावरच्या घड्याळाकडे पहात अनिलच्या डोक्यातील चक्रे सुरु झाली.\nपुढील दोन दिवस कसे गेले ते अनिलला कळलंच नाही. कोल्हापुरातील नागाळा पार्क भागातील ‘रो हाउस’मध्ये अभिजीतचे आईवडील अडकले होते. त्यांची सुटका करून आई वडिलांना अनिल पुण्यास घेऊन आला. त्या दोन दिवसात पुरानं केलेली वाताहत पाहवत नव्हती. चिखलात बरबटलेली ढासळलेली घरं आणि संसार, दावणीला बांधलेल्या तडफडून मेलेल्या गुरांचे फुगलेले देह, थिजलेल्या उध्वस्त नजरा अस्वस्थ मनानं परत आल्यावर, पुण्यातील मित्रांच्या मदतीनं काही कपडे आणि खाण्याचे जिन्नस गोळा करून पुढच्याच आठवड्यात अनिलने ती मदत कोल्हापूरच्या एका दोस्ताकडे सुपूर्द केली.\nतीन आठवड्यानंतरची सकाळ. पहाटे कॉम्प्युटर सुरु करून, नेहमीप्रमाणे इलेक्ट्रिक केटलमधील पाणी कॉफीसाठी गरम करण्यास लावून तो टॉयलेटकडे निघाला. परत आल्यावर अचानक त्याचं लक्ष टेबलावरील रंगीबेरंगी वेष्टणातील गिफ्टकडे गेलं. बहुदा पल्लवीनं ते तिथे ठेवलेलं असणार असा विचार करत त्याने ते उघडलं. अहो आश्चर्यम् आत एक ‘पार्ले–G’ बिस्किटाचा डबल पुडा होता आणि सोबत एक घडी घातलेली निळसर कागदाची चिठ्ठी आत एक ‘पार्ले–G’ बिस्किटाचा डबल पुडा होता आणि सोबत एक घडी घातलेली निळसर कागदाची चिठ्ठी ही नक्कीच मानसीनं पाठवली असणार असा विचार करत त्यानी चिठ्ठी उलगडली.\nमी खूप आनंदात आहे मला शब्द सुचत नाहीत, पण तुमचे आभार कसे मानू मला शब्द सुचत नाहीत, पण तुमचे आभार कसे मानू गेल्या वर्षभरापासून आमच्या ‘मैत्र’ या संस्थेत नवीन दाखल झालेल्या अश्विनशी माझी ओळख झाली. माझ्याच वयाचा आहे. तो आहे IT प्रोफेशनल पण त्याची एक दुखःद कहाणी आहे. त्याच्या पत्नीच्या आधीच्या दोन बाळंतपणात Complications झाली. दोन्ही वेळेस मुलं दगावली. चार वर्षांपूर्वी तिसऱ्या खेपेस खूप रक्तस्राव होऊन पत्नी दगावली पण मुलगी जगली. तिचं नाव स्निग्धा, खूप गोड पोरगी आहे. कसं सांगू कळत ��ाही गेल्या वर्षभरापासून आमच्या ‘मैत्र’ या संस्थेत नवीन दाखल झालेल्या अश्विनशी माझी ओळख झाली. माझ्याच वयाचा आहे. तो आहे IT प्रोफेशनल पण त्याची एक दुखःद कहाणी आहे. त्याच्या पत्नीच्या आधीच्या दोन बाळंतपणात Complications झाली. दोन्ही वेळेस मुलं दगावली. चार वर्षांपूर्वी तिसऱ्या खेपेस खूप रक्तस्राव होऊन पत्नी दगावली पण मुलगी जगली. तिचं नाव स्निग्धा, खूप गोड पोरगी आहे. कसं सांगू कळत नाही\nएरवी गंभीर असलेला पण आत्ता लाजलेला मानसीचा चेहरा अनिलला दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं.\n‘कालच आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं आहे मला तुमचे शब्द, ‘कुठल्याही नात्यात या दोन्हीतील बॅलन्स राखता आला पाहिजे मला तुमचे शब्द, ‘कुठल्याही नात्यात या दोन्हीतील बॅलन्स राखता आला पाहिजे’ आठवत होते. मी पूर्ण विचारांती निर्णय घेतला आहे. स्निग्धाला माझा खूप लळा लागला आहे. मला पाहताच ‘पावशी’ म्हणून ती बिलगते’ आठवत होते. मी पूर्ण विचारांती निर्णय घेतला आहे. स्निग्धाला माझा खूप लळा लागला आहे. मला पाहताच ‘पावशी’ म्हणून ती बिलगते योगायोग म्हणजे तिच्या आईचं नाव होतं – मानसी योगायोग म्हणजे तिच्या आईचं नाव होतं – मानसी मला तुमचे आशीर्वाद हवेत. एका नव्या नात्याच्या जन्मदिनी मी तुम्हाला ‘पार्ले–G’ डबल पुडा पाठवते आहे. तुम्हाला आवडणार नाही, पण तरीही ‘Thank you मला तुमचे आशीर्वाद हवेत. एका नव्या नात्याच्या जन्मदिनी मी तुम्हाला ‘पार्ले–G’ डबल पुडा पाठवते आहे. तुम्हाला आवडणार नाही, पण तरीही ‘Thank you\n‘पार्ले–G’ बिस्किटाचा डबल पुडा हाताळत, नकळत अनिलच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले होते.\n‘शिरीषो मृदुपुष्पश्च . . .’\nमी लंडनला असतांना, ‘बाळ्या, बातमी खरी आहे का’ असा फोन आला आणि डॉक्टर श्रीराम लागू गेल्याची बातमी कळली. गेल्या वर्षी डॉक्टर ‘तन्वीर’ पुरस्कार कार्यक्रमाला व्हीलचेयरवर आले होते, पण या वर्षी ते येऊ शकले नाहीत. डॉक्टर खूप थकत चालले होते, जोडीला स्मृतिभ्रंशही होता. एका अर्थानं ती वाईट बातमी अपेक्षित होती पण तट्कन काहीतरी तुटल्यासारखं झालं. मी फेसबुकवर श्रद्धांजली वाहिली पण पुढील साऱ्या प्रवासात, फावल्या वेळी डॉक्टरांच्या स्मृती चाळवल्या जात. गेली सुमारे पंचेचाळीस वर्षं एका थोर माणसाचा अकृत्रिम स्नेह मला लाभला होता हे माझं भाग्य. डॉक्टरांना विसरणं अशक्य आहे\nपरत आल्या���र दीपाला भेटायला गेलो. असं भेटणं खूप अवघड असतं आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या, विषय अर्थातच डॉक्टरांचा. डॉक्टरांचं सारं जगणंच अचाट विचारपूर्वक शिस्तीचं होतं. डॉक्टरांच्या प्रत्येक कृतीमागे सखोल विचार जाणवत असे. मग तो अभिनय असो किंवा नेहमीचं साधं जगणं असो आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या, विषय अर्थातच डॉक्टरांचा. डॉक्टरांचं सारं जगणंच अचाट विचारपूर्वक शिस्तीचं होतं. डॉक्टरांच्या प्रत्येक कृतीमागे सखोल विचार जाणवत असे. मग तो अभिनय असो किंवा नेहमीचं साधं जगणं असो म्हातारपण तसं अवघडच, ते स्वीकारतांना भल्याभल्यांची त्रेधा उडते. नसलेल्या चिंतांची ओझी, कपाळावर मावणार नाही असं आठ्यांचं जाळं आणि लहान मुलागत असंबध्द वागणं म्हणजे म्हातारपण अशी अनेकांची अवस्था होते. पण डॉक्टरांनी तेही खूप छान स्वीकारलं होतं. गेली सुमारे वीस वर्षं ARAI च्या टेकडीवर फिरायला जाण्याचा त्यांचा परिपाठ होता. आधी फिरायला, सोबत दीपा, सरिता पद्की किंवा इतर कुणी असे. फिरणं जमेनासं झाल्यावर वेळप्रसंगी फक्त बबन ड्रायव्हरला सोबत घेऊन ते टेकडीवर जात असत. तिथला एक बाक त्यांच्या आवडीचा. तिथे बसलेले डॉक्टर ही अनेकांच्या परिचयाची आठवण म्हातारपण तसं अवघडच, ते स्वीकारतांना भल्याभल्यांची त्रेधा उडते. नसलेल्या चिंतांची ओझी, कपाळावर मावणार नाही असं आठ्यांचं जाळं आणि लहान मुलागत असंबध्द वागणं म्हणजे म्हातारपण अशी अनेकांची अवस्था होते. पण डॉक्टरांनी तेही खूप छान स्वीकारलं होतं. गेली सुमारे वीस वर्षं ARAI च्या टेकडीवर फिरायला जाण्याचा त्यांचा परिपाठ होता. आधी फिरायला, सोबत दीपा, सरिता पद्की किंवा इतर कुणी असे. फिरणं जमेनासं झाल्यावर वेळप्रसंगी फक्त बबन ड्रायव्हरला सोबत घेऊन ते टेकडीवर जात असत. तिथला एक बाक त्यांच्या आवडीचा. तिथे बसलेले डॉक्टर ही अनेकांच्या परिचयाची आठवण त्यांचं खाणंपिणं मोजकं, नियमित वाचन, मालिनीताई किंवा कुमारांचं गाणं ऐकणं अश्या साऱ्या गोष्टी, त्याचा बडिवार न माजवता ते शिस्तीनं अखेरपर्यंत करत होते. म्हतारपणालाही त्यांनी शिस्त लावली होती. या साऱ्यात दिपाची साथ खूप मोलाची. एक शांत तेवणारी ज्योत निवांतपणे मालवणे असा तो प्रवास\nदीपाशी गप्पा मारतांना सहजच एक कल्पना सुचली, डॉक्टरांच्या स्मरणार्थ एक झाड लावावं, कुठे हा प्रश्न उपस्थित व्हायच्या आधीच उत्त��� सुचलं होतं – ARAI च्या टेकडीवर, त्यांच्या आवडत्या बाकाशेजारी दीपाला ही कल्पना खूप आवडली. हे प्रत्यक्षात आणायचं, तर सामाजिक क्षेत्रातील कुणीतरी पुढाकार घेतला तर अनेक गोष्टी सुकर होतील हे लक्षात आलं. साहजिकच कोथरूड परिसरातील प्रा. मेधाताई कुलकर्णी यांचं नाव समोर आलं आणि त्यादेखील या उपक्रमात उत्साहानी सामील झाल्या. दीपा, गौरी लागू आणि बिंबा लागू-कानिटकर इत्यादी लागू परिवार, निर्मल खरे, राजीव जतकर अशी मंडळी उत्साहानी कामाला लागली. गौरीनं डॉक्टरांच्या नाटकातील निवडक वाक्ये काढली, तर निर्मलनी कलात्मक रित्या ते सारं बॅनर स्वरुपात सजवलं. ILS च्या प्राचार्य श्री. वैजयंती जोशी यांनी ‘त्या’ बाकाशेजारी झाड लावायला संमती दिली. प्रा. श्री. द. म्हणजेच बापू महाजनांनी ‘शिरीष’ वृक्ष सुचविला. वनविभागाचे श्री दीपक पवार आणि त्यांचे सहकारी अधिकारी यांनी चांगलं झाड मिळवून दिल आणि मोठ्या आस्थेनं ठरलेली जागा साफ करून दिली. ARAI चे श्री. उचगावकर यांनी घरचंच कार्य असल्याप्रमाणे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह पुढाकार घेतला. कार्यक्रम ठरला १९ तारखेच्या रविवारी सकाळी ७.३० वाजता\nरविवारची पहाट उजाडली. पहाटेच्या धुक्यावर मालिनीताई राजुकरांचे ‘बसंत मुखरी’ रागातील स्वर तरंगत होते. बाकाशेजारी घेतलेल्या खड्ड्यात ‘शिरीषा’चं झाड उभं होतं, त्याभोवती चंद्राकार पध्दतीनं सात बॅनर मांडले होते. नटसम्राट, उध्वस्त धर्मशाळा, कन्यादान, सूर्य पाहिलेला माणूस, मित्र, सामना आणि हिमालयाची सावली अश्या क्रमानं बॅनर उभे होते. प्रत्येक बॅनरवरील डॉक्टरांच्या प्रभावी भावमुद्रा त्या परिसराला एक वेगळीच शोभा आणत होत्या. सकाळी फिरायला येणारे आणि कार्यक्रमासाठी मुद्दाम थंडी असूनही आलेले दोन एकशे अशी मंडळी जमा झाली. सतीश आळेकर, डॉ. मोहन आगाशे, सुनील बर्वे, प्रा. श्री. द. महाजन, विभावरी देशपांडे, सुनीती जैन, नंदा पैठणकर, माधुरी सहस्रबुध्दे, वनविभागाच्या श्रीलक्ष्मी, डॉ. प्रभा गोखले, मनीष साबडे आणि शुभांगी दामले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. बिंबाने प्रास्ताविक करून शिरवाडकरांची ‘गाभारा’ कविता सादर केली. नंतर गौरी लागूनी सूत्रसंचालन हाती घेतलं. गजानन परांजपे यांनी ‘खुर्च्या’ ही कविता, तर चंद्रकांत काळे यांनी डॉक्टरांच्या ‘लमाण’ या आत्मचरित्रातील उतारे आणि रंगा गोडबोले यांनी ‘नट’ ही कविता सादर केली. तिन्ही कविता तात्यांच्या होत्या हा एक हृद्य योगायोग प्रा. मेधाताई यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केलं आणि कोथरुडमधील नव्या नाट्यगृहाला डॉक्टरांचं नाव द्यावं अशी स्तुत्य कल्पना मांडली. त्यांच्याच हस्ते बाकामागील ‘स्मृती फलका’चं अनावरण करण्यात आलं. झाडाच्या मुळाशी डॉक्टरांच्या अस्थी ठेवून दीपा आणि बिंबाने माती टाकून वृक्षारोपणाची सुरवात केली. यानंतर सर्व मान्यवर आणि इतरांनी झाडाला माती आणि फुलं वाहून श्रद्धांजली व्यक्त केली.\nकार्यक्रमाच्या तयाऱ्या चालू असतांना अनेक फिरायला येणारे आणि स्थानिक कुतूहलानं भेटत होते. डॉक्टर त्या बाकावर बसलेले असतांना त्यांच्याशी बोलायला जायला अनेकांना भीती वाटत असे. एक भीतीमिश्रित आदर वाटे. एकदा एक धिटुकली मुलगी त्यांना येऊन म्हणाली, ‘आजोबा, सगळे तुम्हाला का घाबरतात’ डॉक्टर म्हणाले, ‘अगं वेडे, मी काय वाघोबा आहे’ डॉक्टर म्हणाले, ‘अगं वेडे, मी काय वाघोबा आहे’ असं म्हणताच धिटुकली म्हणाली, ‘मग तुमच्याबरोबर सेल्फी काढू’ असं म्हणताच धिटुकली म्हणाली, ‘मग तुमच्याबरोबर सेल्फी काढू’ आणि डॉक्टर देखील हसतहसत तयार झाले. तेव्हापासून अनेकांची भीड चेपली. त्या बाकावर बसलेला हा वयस्कर, प्रेमळ नटसम्राट लोकांच्या लख्खपणे स्मरणात आहे. डॉक्टर खूप उंच नव्हते पण त्यांच्या आसपास असतांना हिमालयाच्या सावलीत असल्याचा भास होत असे. एक कलंदर तरीही शिस्तबध्द आयुष्य जगलेला हा माणूस थोर होताच. सुरवातीस भीती वाटे, पण ओळख झाल्यावर त्यांच्यातील प्रेमळ मार्दव जाणवत असे. त्यांची विचारपूर्वक तावून सुलाखून निघालेली मतं वेळप्रसंगी कठोर असत पण ते कधी ती दुसऱ्यावर लादत नसत. त्यांच्या जवळ असतांना एखाद्या अथांग, धीरगंभीर शांत सरोवराच्या काठी असल्यासारखं वाटून मी अंतर्मुख होत असे. महाकवी कालिदासानं ‘शाकुंतल’ नाटकात शिरीषाच्या मृदू सुवासिक फुलांचं मोठं कौतुक केलं आहे. नटसम्राट डॉक्टरांचा अभिनय आणि त्याहीपलिकडे त्यांचातल्या बुध्दीप्रामाण्यवादी तरीही मृदू कविमनाच्या माणसाच्या स्मृती हा टेकडीवरील ‘शिरीष’ वृक्ष अनेक वर्षं जाग्या ठेवेल अशी खात्री आहे. हीच डॉक्टरांना आदरांजली\nकाळजाचा ठाव घेणारी ती नजर . . .\nअस्खलित उर्दूमध्ये खर्जातील आवाज साऱ्या रंगमंदिराला भारून टाकत होता. यशवंतराव नाट्यगृहात ‘तन्वीर पुरस्कार’ प्राप्त झाल्यावर नसीरुद्दीन शाह यांचे भाषण चालू होते. मागे तन्वीरचा हसरा चेहरा झळकत होता. माझ्या मनात अनेक स्मृतींनी गर्दी केली. डॉ. श्रीराम लागू आणि दीपा यांचा परिचय खूप जुना, म्हणजे १९७५ साला पासूनचा. तेव्हा मी ‘आयआयटी’त होतो. मी नाटकात किरकोळ लुडबुड केली होती, पण डॉक्टरांबद्दलचं, त्यांच्या अभिनयाबद्दल जबरदस्त आकर्षण होतं. पण ते केवळ निमित्त होतं, लागू परिवाराशी स्नेहबंध तयार होण्याचं. मग कालांतरानं तन्वीर आमच्या साहस शिबिरात दाखल झाला. पुढे ८७ साली हिमालयात ट्रेकवर आला. मला आजही गढवाल मधील भिलंगना नदीकाठचा कँप आठवतो. संध्याकाळी कँपफायरच्या वेळेस तन्वीरनं एक अभिनयाची झलक दाखवली होती. दुर्दैवाने पुढे झालेला तन्वीरचा अपघाती मृत्यू हा लागू परिवारासाठी भयानक आघात होता. तन्वीरच्या स्मृती प्रीत्यर्थ पंधरा वर्षांपूर्वी लागूंच्या ‘रूपवेध’ या संस्थेतर्फे, उत्कृष्ठ रंगकर्मीसाठी देण्यात येणाऱ्या ‘तन्वीर’ पुरस्काराची सुरवात झाली. आजवर अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या वर्षी तन्वीरच्या जन्मदिनी, ९ डिसेंबर रोजी या पुरस्काराने नसीरुद्दीन शाह यांना सन्मानित करण्यात आलं. त्या बरोबरच गेली ३० वर्षं, प्रायोगिक रंगभूमीसाठी भरीव कार्य करणाऱ्या ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’लाही पुरस्कर देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.\nगेली चार दशकं सिनेमा, नाटक या क्षेत्रात कसदार अभिनयानं आपली ठसठशीत मुद्रा उमटवणारे नसीरुद्दीन शाह, हा एक चमत्कार आहे तसं म्हटलं तर सामान्य चेहरा, धिप्पाड पंजाबी गोरं गोमटं रूप नाही की या मायावी दुनियेत कुणी गॉडफादर नाही. असं असूनही चिकाटी, अथक परिश्रम, प्रशिक्षण आणि अफाट वाचन याच्या पायावर एका जबरदस्त आंतरिक ताकदीवर या माणसानं आपल्या अभिनयाचा हिमालय उभा केला. अचानक जीपच्या दिव्यांचा प्रकाश डोळ्यावर पडताच, नसीरचा धडपडत ओरडणारा ‘अर्धसत्य’ मधील निलंबित पोलीस अधिकारी लोबो आजही स्मृतीपटलावर कोरलेला आहे तसं म्हटलं तर सामान्य चेहरा, धिप्पाड पंजाबी गोरं गोमटं रूप नाही की या मायावी दुनियेत कुणी गॉडफादर नाही. असं असूनही चिकाटी, अथक परिश्रम, प्रशिक्षण आणि अफाट वाचन याच्या पायावर एका जबरदस्त आंतरिक ताकदीवर या माणसानं आपल्या अभिनयाचा हिमालय उभा केल��. अचानक जीपच्या दिव्यांचा प्रकाश डोळ्यावर पडताच, नसीरचा धडपडत ओरडणारा ‘अर्धसत्य’ मधील निलंबित पोलीस अधिकारी लोबो आजही स्मृतीपटलावर कोरलेला आहे ‘वेटिंग फॉर गोदो’, ‘द लेसन’, मंडी, ‘सरफरोश’, द फादर’ अश्या अनेक संस्मरणीय भूमिका अत्यंत ताकदीनं उभ्या करणारा हा कलाकार. कुठेतरी वाचलं होतं की सुरवातीच्या काळात, श्वास कमी पडतो म्हणून तोकडी वाक्य घेण्याची एक नवी शैली त्यानं आत्मसात केली होती.\n१९८१ साली मी नुकताच आयआयटीतून बाहेर पडलो होतो. एका छोटुश्या रोलसाठी मला वीणा चावला दिग्दर्शित ‘Oedipus’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली होती. प्रमुख भूमिकेत अर्थातच नसीरुद्दीन शाह होता. नाटकाचं पहिलंच वाचन खारमधील वीणाच्या घरी होतं. यासोबत टॉम आल्टर, ओम पुरी, दीपा लागू असे दिग्गज होते. वाचन सुरु झालं. इडिपसच्या डोळ्यांच्या खाचा झाल्यावर योकास्ता त्याला भेटायला येते असा प्रसंग. इडिपस तिच्याकडे पाठ करून ‘Away, Away, Away’ एव्हडे तीनच शब्द उच्चारतो. पहिलंच वाचन, कुठलाही मेकअप, नेपथ्य नाही, पण तरीही त्या भारदस्त, खर्जातील आवाजातील व्याकुळ वेदना मला आजही अस्वस्थ करते. वाचिक अभिनयाचं ते एक अप्रतिम उदाहरण होतं. तेव्हाच कधीतरी नसीरच्या घरी जाण्याचा योग आला. नसीर मेरठचा, त्याची पांढऱ्या वेशातील आई आजही आठवते. दुर्दैवानं नोकरीपायी माझी त्या नाटकात काम करण्याची संधी हुकली याची रुखरुख आजही आहे\nअनेक वर्षांनंतर माटुंगा कल्चरल सेंटरमधे नसीरला पुन्हा भेटण्याचा योग आला. माझ्या बाबांनी अनुवादित केलेल्या ‘नटसम्राट’च्या ‘The Last Scene’ या अनेक प्रयत्नांती प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होता. पुस्तकाचं प्रकाशन नसीरच्या हस्ते होणार होतं. त्या काळीही नसीर एक खूप मोठा अभिनेता होता, पण कुठलेही आढेवेढे न घेता तो कार्यक्रमाला आला. डॉ. श्रीराम लागू यांच्याबद्दलचा त्याला वाटणारा आदर स्पष्टपणे जाणवत होता. परवा पुरस्कार सोहोळ्यानंतर पार्टीत भेटण्याचा योग आला. अभिनयाची अनेक शिखरं गाठलेल्या या माणसाची पावलं आजही जमिनीवर आहेत. ओळख सांगितल्यावर जाणवणारा स्नेह उल्लेखनीय होता. जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर आणि अफाट व्यासंगाने एक सामान्य माणूसही असामान्य अभिनेता होऊ शकतो याचं नसीर हे उत्तम उदाहरण आहे. आज त्या चेहऱ्यामागे एक वलय आहे, पण तरीही त्या सध्या चेहऱ्या��ोबत, ते छोटेसे तपकिरी काळे डोळे लक्षात राहतात. सारा रंगावकाश भारून टाकणारा तो आवाज आणि प्रेमळ, तरीही काळजाचा ठाव घेणारी ती नजर विसरणं अशक्य भविष्यात नसीरच्या अभिनयाची आणखी शिखरं अनुभवण्याचे अनेक योग येवोत अश्या स्वार्थी शुभेच्छा भविष्यात नसीरच्या अभिनयाची आणखी शिखरं अनुभवण्याचे अनेक योग येवोत अश्या स्वार्थी शुभेच्छा स्वतःच्याच भाग्याचा हेवा करण्यासाठी हे आणखी एक कारण\nगांगलांचा आणि माझा परिचय १९८६ साली झाला. अशोक जैन आणि सुनीती यांची माझी दिल्लीपासून ओळख होती. मग श्रीकांत लागू म्हणजेच दाजीकाका, कुमार केतकर आणि दिनकर गांगल यांचा परिचय झाला. तेव्हा आमची ‘रानफूल’ संस्था जोरात होती आणि कांचनजंगा मोहिमेचे वारे वाहू लागलेले. माझी याच काळात ‘ग्रंथाली’शी जवळीक वाढली. कांचनजंगा मोहिमेसाठी पहिली आर्थिक मदत ‘ग्रंथाली’तर्फे कुमार केतकर आणि दिनकर गांगल यांनी कमलनयन बजाज सभागृहात, पहिल्या वहिल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली. माझं गिर्यारोहण, रानफूल मार्फत शालेय मुलांसाठी होणारं काम आणि थोडसं नाटकवेड या साऱ्याचं कौतुक गांगलांच्या डोळ्यात दिसे. ते तसे मितभाषी. त्यामुळे खूप बोलणं नाही पण स्नेहाचा धागा तयार झाला होता.\nमाझं ‘धुंद स्वच्छंद’, हे स्तंभलेखन ९० ते ९२ या काळात ‘महानगर’मधे चालू होतं, अधेमधे गांगलांची शाबासकी मिळत असे. ९४ साली अचानक गांगलांनी विचारलं, ‘बाळ्या, ‘धुंद स्वच्छंद’ मधील लेखांचं पुस्तक करायचं का’ ‘म्हणजे मला काय करायला लागेल’ ‘म्हणजे मला काय करायला लागेल’ माझा अनभिज्ञ प्रश्न. ‘काही नाही, तू फक्त प्रस्तावना लिही, बाकी मी पाहतो’ माझा अनभिज्ञ प्रश्न. ‘काही नाही, तू फक्त प्रस्तावना लिही, बाकी मी पाहतो’ माझं पहिलं पुस्तक होणार होतं’ माझं पहिलं पुस्तक होणार होतं मी हवेत तरंगत होतो. त्याच तरल अवस्थेत, साधारण एका लेखा इतकी प्रस्तावना मी मनोभावे लिहली आणि गांगलांना दाखवली. एरवी सौम्य असणाऱ्या या माणसाकडून, ‘बाळ्या, प्रस्तावना फारशी खास जमली नाही आहे मी हवेत तरंगत होतो. त्याच तरल अवस्थेत, साधारण एका लेखा इतकी प्रस्तावना मी मनोभावे लिहली आणि गांगलांना दाखवली. एरवी सौम्य असणाऱ्या या माणसाकडून, ‘बाळ्या, प्रस्तावना फारशी खास जमली नाही आहे’ त्यांची अशी कठोर प्रतिक्रिया हा माझ्यासाठी गुगली होता. माझी स्वतःवरच चिडच��ड झाली. त्याच तिरीमिरीत घरी येऊन, मी एकटाकी नवी प्रस्तावना लिहिली. चांगली पाच लेखांयेवढी लांबलचक झाली. लगेच दुसऱ्या दिवशी मी ती गांगलांकडे घेऊन गेलो. त्यांनी शांतपणे ती वाचली आणि म्हणाले, ‘अरे हेच तर हवं होतं’ त्यांची अशी कठोर प्रतिक्रिया हा माझ्यासाठी गुगली होता. माझी स्वतःवरच चिडचिड झाली. त्याच तिरीमिरीत घरी येऊन, मी एकटाकी नवी प्रस्तावना लिहिली. चांगली पाच लेखांयेवढी लांबलचक झाली. लगेच दुसऱ्या दिवशी मी ती गांगलांकडे घेऊन गेलो. त्यांनी शांतपणे ती वाचली आणि म्हणाले, ‘अरे हेच तर हवं होतं’ त्यांच्या डोळ्यात एक मिश्कील भाव होता. मला आजही ती प्रस्तावना खूप आवडते. समोरच्याला सहजपणे लिहिता करण्याची हातोटी, अफाट गुणग्राहकता आणि रसिकता त्यांच्याकडे आहे.\nमाझं नशीब थोर म्हणून त्याच वर्षी ‘वाचकदिना’ला विजय तेंडुलकरांच्या हस्ते ‘धुंद स्वच्छंद’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्यानंतर अधून मधून गाठीभेटी, गप्पा यातून गांगलांचा स्नेह वृद्धिंगत होत गेला. २००४ नंतर ते अनेकदा ‘गरुडमाची’ला आले. डॉ. श्रीराम लागू, दाजीकाका लागू, अशोक जैन, सुनीती, रामदास भटकळ, कुमार केतकर, विद्या बाळ, रविराज गंधे अश्या अनेकांबरोबर ते येत राहिले. पत्रकार, लेखक, संपादक आणि ‘ग्रंथाली’चे संस्थापक सदस्य आणि आता ‘थिंक मराठी’ अशी त्यांची प्रदीर्घ कारकीर्द, पण त्यांच्या वागण्यात याचा बडेजाव कधीच आढळला नाही. आसपास घडणाऱ्या साऱ्या गोष्टींबद्दल त्यांच्याकडे एक सहजसुलभ कुतूहल असतं आणि त्याचा ते अन्वयार्थ लावत असतात. ही प्रक्रिया पाहणं, हा निखळ आनंद मी अनेकदा अनुभवला आहे. त्यांच्याकडे इतका समृध्द अनुभव असूनही कुठल्याही नव्या गोष्टीकडे पाहतांना पूर्वग्रहातून येणाऱ्या मतांचं किल्मिष नसतं. हा त्यांचा मोठेपणा आहे आणि त्यामुळेच त्यांच्याशी बोलतांना कधीच कंटाळा येत नाही. आपल्याला नेहमीच काहीतरी नवीन गवसतं.\n२००७ साली मी एका वेड्या साहसी स्वप्नाच्या मागे लागलो. कल्पना होती ‘राजीव गांधी हत्या’ ही घटना केंद्रभागी ठेवून कादंबरी लिहिणे कल्पना, अभ्यास आणि मग प्रत्यक्ष लेखन या सर्व टप्प्यांवर गांगलांचं प्रोत्साहन होतं. हा माझा पहिलाच प्रयत्न असल्यानं साहजिकच साशंकता होती, पोटात भीती होती. त्या संपूर्ण प्रयत्नात गांगलांचा फार मोठा आधार माझ्या पाठीशी होता. माझ्यासारख्या नवशिक्या लेखकाची कादंबरी संपादन करण्याची जबाबदारी गांगलांनी मोठ्या प्रेमानं स्वीकारली आणि ‘ग्रंथाली’नं सहजपणे कादंबरी प्रकाशित करायचं ठरवलं. त्या सर्व काळात मला नेहमीच त्यांच्या संयमाचं कौतुक वाटत असे. कादंबरी चांगली भलीमोठी असणार होती, पण न कंटाळता त्यांनी अगणित वेळा काळजीपूर्वक वाचून वारंवार सूचना दिल्या. शुद्धलेखन, व्याकरण यापलीकडे जाऊन ते मजकूर, शैली यासंदर्भात सुधारणा सुचवीत. लेखकाचा उत्साह, धाडसी कल्पना आणि ‘आपलंच बाळ’ म्हणून लेखनाबद्दलची आत्मीयता यामुळे लेखकाला ‘संपादक’ एखाद्या दुष्ट, मारकुट्या मास्तरासारखा भासू शकतो. पण गांगलांच्या संपादनात कुठलीही आक्रमकता किंवा अट्टाहास नसे. ‘शेवटी ही तुझी कादंबरी आहे, त्यामुळे तुझा निर्णय फायनल कल्पना, अभ्यास आणि मग प्रत्यक्ष लेखन या सर्व टप्प्यांवर गांगलांचं प्रोत्साहन होतं. हा माझा पहिलाच प्रयत्न असल्यानं साहजिकच साशंकता होती, पोटात भीती होती. त्या संपूर्ण प्रयत्नात गांगलांचा फार मोठा आधार माझ्या पाठीशी होता. माझ्यासारख्या नवशिक्या लेखकाची कादंबरी संपादन करण्याची जबाबदारी गांगलांनी मोठ्या प्रेमानं स्वीकारली आणि ‘ग्रंथाली’नं सहजपणे कादंबरी प्रकाशित करायचं ठरवलं. त्या सर्व काळात मला नेहमीच त्यांच्या संयमाचं कौतुक वाटत असे. कादंबरी चांगली भलीमोठी असणार होती, पण न कंटाळता त्यांनी अगणित वेळा काळजीपूर्वक वाचून वारंवार सूचना दिल्या. शुद्धलेखन, व्याकरण यापलीकडे जाऊन ते मजकूर, शैली यासंदर्भात सुधारणा सुचवीत. लेखकाचा उत्साह, धाडसी कल्पना आणि ‘आपलंच बाळ’ म्हणून लेखनाबद्दलची आत्मीयता यामुळे लेखकाला ‘संपादक’ एखाद्या दुष्ट, मारकुट्या मास्तरासारखा भासू शकतो. पण गांगलांच्या संपादनात कुठलीही आक्रमकता किंवा अट्टाहास नसे. ‘शेवटी ही तुझी कादंबरी आहे, त्यामुळे तुझा निर्णय फायनल’ असं म्हणून ते दिलासा देत असत. एक नक्की की गांगलांच्या अनुभवी संपादनामुळे ‘लॉक ग्रिफिन’ ही कादंबरी उत्तम रितीने वठली आणि माझ्यासारख्या नवोदित लेखकाच्या पहिल्याच कादंबरीचं उदंड कौतुक झालं. पुढील कादंबरीसाठी मी नवीन प्रकाशक शोधायचं ठरवलं होतं. नव्या कादंबरीची कल्पनाही भन्नाट होती आणि सुरुवातीपासूनच, प्रकाशक मिळण्यापूर्वीच गांगलांनी संपादनाचं काम अंगावर घेतलं. १७ प्रकरणं झाल्यावर ‘राजहंस’ प्रकाशनानं कादंबरी प्रकाशित करण्याचं मान्य केलं. गांगलांच्या जोडीनं संजय भास्कर जोशी हे आणखी एक संपादक म्हणून लाभले. गांगल ‘मुली’कडचे तर संजय भास्कर ‘मुला’कडचे असं मी गमतीनं म्हणत असे. संजय भास्करनं Macro तर गांगलांनी Micro बघायचं असं ठरलं. ‘विश्वस्त’ या कादंबरीसाठी दोन संपादक असूनही कुठलीही धडपड, कुचंबणा न होता, माझं लेखन अधिक समृध्द होण्यासाठी मोलाची मदतच झाली. यात गांगलांचा अनुभव आणि समंजस प्रेमळ सहभाग माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. एकदा ते म्हणाले, ‘बाळ्या, अनेक लेखकांना खूप लेखन केल्यानंतर, कालांतरानं एखादा अफलातून, भारी विषय सापडतो. तू नशीबवान आहेस की असा विषय तुला दुसऱ्याच कादंबरीसाठी मिळाला’ असं म्हणून ते दिलासा देत असत. एक नक्की की गांगलांच्या अनुभवी संपादनामुळे ‘लॉक ग्रिफिन’ ही कादंबरी उत्तम रितीने वठली आणि माझ्यासारख्या नवोदित लेखकाच्या पहिल्याच कादंबरीचं उदंड कौतुक झालं. पुढील कादंबरीसाठी मी नवीन प्रकाशक शोधायचं ठरवलं होतं. नव्या कादंबरीची कल्पनाही भन्नाट होती आणि सुरुवातीपासूनच, प्रकाशक मिळण्यापूर्वीच गांगलांनी संपादनाचं काम अंगावर घेतलं. १७ प्रकरणं झाल्यावर ‘राजहंस’ प्रकाशनानं कादंबरी प्रकाशित करण्याचं मान्य केलं. गांगलांच्या जोडीनं संजय भास्कर जोशी हे आणखी एक संपादक म्हणून लाभले. गांगल ‘मुली’कडचे तर संजय भास्कर ‘मुला’कडचे असं मी गमतीनं म्हणत असे. संजय भास्करनं Macro तर गांगलांनी Micro बघायचं असं ठरलं. ‘विश्वस्त’ या कादंबरीसाठी दोन संपादक असूनही कुठलीही धडपड, कुचंबणा न होता, माझं लेखन अधिक समृध्द होण्यासाठी मोलाची मदतच झाली. यात गांगलांचा अनुभव आणि समंजस प्रेमळ सहभाग माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. एकदा ते म्हणाले, ‘बाळ्या, अनेक लेखकांना खूप लेखन केल्यानंतर, कालांतरानं एखादा अफलातून, भारी विषय सापडतो. तू नशीबवान आहेस की असा विषय तुला दुसऱ्याच कादंबरीसाठी मिळाला’ माझ्या उत्साहाला हे विशेष खतपाणी होतं, प्रोत्साहन होतं. अतिशय गुंतागुंतीचं कथानक असूनही ‘विश्वस्त’ खुलत जाण्यात आणि तरीही एकंदरीत आकृतीबंध आणि बाज याचं भान न सुटण्यामध्ये गांगलांचं प्रेमळ योगदान मला लाभलं हे माझं भाग्य\nउंच, शिडशिडीत देहयष्टी, करडे केस, उभट चेहरा, उंच भालप्रदेश आणि विचारात पडले की त्यावर उमटणाऱ्या प���सट आठ्या. मिशीखाली कधीही मनमोकळं हसू उमटेल अशी जिवणी, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे चौकस, गर्द पिंगट स्नेहार्द डोळे उदंड व्यासंग, अनुभव असूनही, समोरच्यावर दडपण न आणता आपलंसं करण्याच्या स्वभावामुळे त्यांचा मनुष्यसंग्रह अफाट उदंड व्यासंग, अनुभव असूनही, समोरच्यावर दडपण न आणता आपलंसं करण्याच्या स्वभावामुळे त्यांचा मनुष्यसंग्रह अफाट मृदू स्वभाव, ऋजुता, निर्व्याज कौतुक, निरामय दृष्टीकोन अशी अनेक पुस्तकी विशेषणं त्यांच्या वागण्यातून जिवंत होऊन आपल्याला भिडतात. हे सारं असूनही ते त्यांच्या विचारांशी, मतांशी आणि भुमिकेशी प्रामाणिक आणि चिवटपणे ठाम असतात. त्यांच्या भुमिकेमागे विचार, तर्कशुध्दता आणि व्यासंग असतो. त्याचबरोबर नकारात्मकतेचे कुठलेही किल्मिष नसल्याने त्यांचं अनेकांशी सहजपणे जमतं. कालच त्यांचा ८० व्वा वर्धापनदिन होता. प्रभादेवीला ‘ग्रंथाली’ परिवारातर्फे एक स्नेहमेळावा झाला. अमेरिकेहून मुद्दाम यानिमित्त आलेली त्यांची मुलगी दीपाली, सौ. अनुराधाबाई, इतर कुटुंबीय, याशिवाय जमलेला शंभराहूनही अधिक मित्रपरिवार यासह हा सोहळा खूपच रंगला. हास्यविनोदात रंगलेल्या मेहफिलीत जाणवणारं गंगालांवरील प्रेम, आदर उत्साहवर्धक होतं. या वयातही त्यांच्याकडे हेवा वाटावा असा उत्साह आणि चैतन्य आहे. मला त्यांच्यात दडलेलं चौकस तरीही खट्याळ, हसरं मूल फार आवडतं मृदू स्वभाव, ऋजुता, निर्व्याज कौतुक, निरामय दृष्टीकोन अशी अनेक पुस्तकी विशेषणं त्यांच्या वागण्यातून जिवंत होऊन आपल्याला भिडतात. हे सारं असूनही ते त्यांच्या विचारांशी, मतांशी आणि भुमिकेशी प्रामाणिक आणि चिवटपणे ठाम असतात. त्यांच्या भुमिकेमागे विचार, तर्कशुध्दता आणि व्यासंग असतो. त्याचबरोबर नकारात्मकतेचे कुठलेही किल्मिष नसल्याने त्यांचं अनेकांशी सहजपणे जमतं. कालच त्यांचा ८० व्वा वर्धापनदिन होता. प्रभादेवीला ‘ग्रंथाली’ परिवारातर्फे एक स्नेहमेळावा झाला. अमेरिकेहून मुद्दाम यानिमित्त आलेली त्यांची मुलगी दीपाली, सौ. अनुराधाबाई, इतर कुटुंबीय, याशिवाय जमलेला शंभराहूनही अधिक मित्रपरिवार यासह हा सोहळा खूपच रंगला. हास्यविनोदात रंगलेल्या मेहफिलीत जाणवणारं गंगालांवरील प्रेम, आदर उत्साहवर्धक होतं. या वयातही त्यांच्याकडे हेवा वाटावा असा उत्साह आणि चैतन्य आहे. मला ���्यांच्यात दडलेलं चौकस तरीही खट्याळ, हसरं मूल फार आवडतं त्यांचा स्नेह असाच राहो ही प्रबळ इच्छा आणि या निमित्तानं त्यांना उदंड आयुरारोग्यासाठी अनेकोत्तम शुभेच्छा\nपरवा मी एकांना भेटण्यासाठी कारवारला जायला सकाळी पहाटेच पुण्याहून निघालो. दुपारी जेवणासाठी कोल्हापुरात आमच्या सुधांशू नाईक या ‘खमंग’ मित्राकडे थांबलो. मस्त गप्पा झाल्या. खूप दूरच पल्ला गाठायचा असल्यानं, दुपारी एक वाजताच आम्ही पुढे निघालो. पुण्याहून निघतांना आभाळ गच्च भरून आलेलं. अधेमधे सरी येऊन जात होत्या. मी अमितला म्हटलं देखील, ‘च्यायला पाउस काही पाठ सोडत नाही’ कारणही तसंच होतं. २५ ऑगस्टच्या सुमारास मी नुकताच पुरानंतर काही मदत स्वरूपाचं काही समान घेऊन कोल्हापूरला जाऊन आलो होतो. तेव्हाच्या भीषण स्मृती अजूनही मनात रेंगाळत होत्या. साताऱ्यानंतर मात्र उघडीप मिळू लागली. खिडकी उघडून गाणी गुणगुणत चेहऱ्यावर येणारा मस्त वारा घेत होतो. धारवाडच्या आसपास आम्ही हायवे सोडून दांडेलीकडे जाणारा रस्ता घेतला. वाटलं होतं त्यापेक्षा रस्ते खूपच सुस्थितीत होते. दांडेली गाठता गाठता संध्याकाळ होत आली, एक चहा मारून आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो. अनशी घाटमार्गे पुढचा सर्व प्रवास जंगलातून असल्यानं घाई करणं गरजेचं होतं. रात्री नऊपर्यंत आम्ही कारवार गाठलं.\nएव्हाना आम्ही चांगलेच थकलो होतो, अंगं आंबून गेली होती. काली नदीवरील पुलापाशी उत्तरेच्या टोकाकडे असलेल्या ‘स्टर्लिंग रिझॉर्ट’मधे ‘हुश्श’ करत मुक्काम ठोकला. दांडेलीहून निघाल्यापासून गच्च जंगल लागलं होतं, आशा होती काही प्राणी, गवे दिसतील पण आमची निराशाच झाली. बहुतेक सर्व पाट्या कानडी जिलब्यांनी भरलेल्या. तरीही एक उन्मेखून जाणवलेली गोष्ट म्हणजे आजही बेळगावी, धारवाड, दांडेली या साऱ्या भागात पदोपदी दिसणारं शिवाजी महाराजांचं अस्तित्व. दुकानांची नावं, छोटे मोठे महाराजांचे पुतळे आणि चक्क मराठी बोलणारी माणसं माझ्या माहितीनुसार महाराज एकदाच कारवारला आले होते, आणि तरीही आजदेखील त्यांचा प्रभाव लोकांच्या मनात अभिमानानी असलेला पाहून मन उचंबळून आलं. साऱ्या प्रवासात, संध्याकाळी झिरपत येणाऱ्या काळोखात आम्हाला काली नदीचं नखसुध्दा दिसलं नव्हतं. हॉटेलच्या गॅलरीत येऊन पाहिलं तर तोंड उत्तर दिशेला, म्हणजे त्यादिवशी कालीचं दर्शन अश��्यच. ‘उद्या पाहू’ असं म्हणत थकलेलं शरीर निद्रादेवीच्या कधी आधीन झालं ते कळलंच नाही.\nसकाळी उठल्यावर मी सर्वप्रथम कारवार बंदर पाहण्यासाठी निघालो. काली नदीच्या विस्तृत पत्रावरील पूल देखणा आहे. पश्चिमेला उत्तर-दक्षिण दंतुर किनारा आणि मशरूमप्रमाणे समुद्रात उगवलेली गच्च हिरव्या झाडीनं नटलेली बेटं आणि डाव्या कोपऱ्यात दक्षिणेकडे दिसणारं रंगीबेरंगी बंदर. पूल पार केल्यावर उजवीकडे गोल्फ कोर्स, मासळी बाजार दिसून गेला. नारळी पोफळीच्या, बागा, टुमदार कौलारू घरं आणि सुखी समाधानी जीवनाच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. बंदराला लागून कोळ्यांची वस्ती आणि इथेही शिवाजी महाराजांची जाग होती, शेवटी मी न राहवून एका म्हतारबाला विचारलं. त्यानी चक्क मराठीत बोलायला सुरवात केली. ‘अहो, आम्ही मराठीच आमची मुलं मराठीच लिहायला वाचायला शिकली. पण गेल्या पंधरा/वीस वर्षात शाळातून कन्नड असल्यानं नातवंडं मात्र फक्त मराठीत बोलू शकतात.’ त्याच्या आवाजात एक खिन्नता होती. भौगोलिक दृष्ट्या घाटावर धारवाड पर्यंत तर खाली काली नदीच्या उत्तरेकडे मराठी परंपरा आजही जीव धरून आहे. कारवार हे पूर्वीपासून महत्त्व असलेलं बंदर, मच्छीमार बोटींनी खचाखच भरलेलं. इथे ब्रिटीश खुणा अजूनही दिसतात. आमच्या स्नेह्यांच्या घरी मोरी माश्याचं भुजणं, तळलेला बांगडा आणि सुरमईचं कालवण असं मस्त जेवण झालं. मासळीचा ताजेपणा अजूनही जिभेवर रेंगाळतो आहे\nपरतीच्या मार्गावर पुन्हा अनशी घाटानं आम्ही धारवाडला निघालो. कुंभारवाडा मागे टाकताच, जॉयडापाशी प्रचंड सुपा जलाशय दिसला. कालीनदीवरील या धरणाची भिंत १०१ मीटर उंचीची असून, सुमारे हजार चौरस किमी क्षेत्रावरील पावसाचं पाणी अडवणारा हा अफाट जलाशय. पूर्णपणे जंगलांनी वेढलेला हा जलाशय अतिशय स्वच्छ आहे. लवकरच ‘होर्नबिल रिव्हर लॉज’पाशी काली नदीनं दर्शन दिलं. पावसामुळे पाणी गढूळ असलं तरी एरवी ही नदी अतिशय स्वच्छ असते अशी आमचा राफ्टिंग करणारा मित्र रविकुमार याने ग्वाही दिली. हा साराच परिसर पक्षीनिरीक्षकांसाठी स्वर्ग आहे. भारतीय तसेच परदेशी पर्यटकांना याची पडणारी भुरळ वाढत चालली आहे. कर्नाटक सरकार जागरूक असल्याने हा परिसर सुरक्षित राहील अशी आशा वाटते.\nरात्री वाटेत मुक्काम करणं गरजेचं होतं. मी धारवाडला कधी राहिलो नसल्यानं, मित्राच्या सल्ल्यानुस��र आम्ही धारवाडमधील ‘हॉटेल धारवाड’ शोधत निघालो. हे जुनं हॉटेल बंद पडल्यानं, आम्ही समोरच्याच ‘कर्नाटक भवना’त मुक्काम केला. काही दिवसांपूर्वीच गिरीश कार्नाड यांच्या निधनानंतर मी त्यांची मुलाखत पहिली होती. गिरीश कार्नाड धारवाडचे आणि त्यामुळेच ते खूप प्रेमानं बोललेले आठवत होतं. संध्याकाळ झाली असूनही वॉचमनला लाडीगोडी लाऊन मी रात्रीच ‘कर्नाटक कोलेज’ पाहून घेतलं, बाहेरूनच सादन केरी रस्त्यावरील, थोर कवी बेंद्रे यांचं घर पाहिलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच सुभाष रोडवरील ‘मनोहर ग्रंथ माला’चं कार्यालय पाहिलं, इथेच गिरीश कार्नाड यांच्या लेखनाची सुरवात ‘ययाती’ या नाटकानं झाली. नंतर सोमेश्वर देवालय जिथे कार्नाड लहानपणी पोहायला शिकले. अशी ठिकाणं पाहतांना, अश्या थोर माणसांच्या आठवणींना उजाळा देतांना खूप धन्य झाल्यासारखं वाटतं\nधारवाड सोडून बेळगावी मार्गे परततांना, वाट वाकडी करून खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराला भेट दिली. नुकत्याच येऊन गेलेल्या पुरात मंदिरात बारा फूट पाणी चढलं होतं. सुदैवानं काही अपाय झाला नाही हे पाहून हायसं वाटलं. इथेच आमचे खास मित्र, ‘बर्वे सरकार’ही भेटले. एकंदरीत खुशीच्या मार्गाने मजल दरमजल करत माझी कारवार यात्रा सुफळ संपूर्ण झाली\nMAC – हे काय आहे हे कशाला यातून मला काय मिळणार\nगेल्या महिन्याभरात हे प्रश्न विविध सोशल मिडीयावर उपस्थित होतांना दिसत आहेत. साहजिकच लोकांच्या मनात एक संदेह आहे, संभ्रम आहे. ‘MAC’ (Maha Adventure Council) ही ना नफा तत्वावर स्थापन झालेली, कंपनी रजिस्ट्रारकडे Section 8 खाली नोंदणी झालेली कंपनी आहे. महाराष्ट्रातील (जमीन, जल आणि वायू) साहसी क्रीडाप्रकारांसाठी असणारी मार्गदर्शक संस्था असणार आहे. स्थापनेपासून सोबत असलेले सदस्य तज्ञ, अनुभवी असले तरी ही सुरुवात आहे आणि जसजसे या सर्वच क्षेत्रातील अनुभवी, तज्ञ आणि निसर्गप्रेमी MACचे सदस्य होतील तसतशी या प्रयत्नांना बळकटी येणार आहे. २०१४ व २०१८ मधील शासकीय निर्णय यासाठी निमित्त ठरले आहेत. साहसी क्रीडाप्रकारांतील सर्वांनी एकत्र येऊन सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक प्रणाली ठरविणे, अंमलबजावणीसाठी शासनाला साह्य करणे तसेच पर्यावरणावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्नशील असणे अशी MAC ची भूमिका आहे.\n स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ५०च्या दशकात गिरिभ्रमणाला खऱ्या अर्थाने ���ुरवात झाली. विविध क्लब स्थापन झाले आणि गिरीभ्रमणासोबत प्रस्तरारोहण (Rock Climbing), गिर्यारोहण अश्या गोष्टींना चालना मिळाली. या विषयावरील आंतरराष्ट्रीय साहित्य, हिमालयातील तीन गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था, मुंबईत चांदेकर, ओवळेकर आणि माळी सर, तर पुण्यात बापूकाका पटवर्धन अशी जाणती मंडळी, यांनी या क्षेत्राच्या नमनासाठी महत्त्वाचे योगदान दिले. यासोबत गो. नी. दाण्डेकर, हरीश कापडिया, आनंद पाळंदे, प्र. के. घाणेकर असे आपल्याकडील भटके लिहिते झाले आणि हे वेड चांगल्या अर्थाने लोकप्रिय होऊ लागले. पुढील चार दशकात डोंगरवाटांकडे वळणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. याच काळात हिमालयन क्लब, गिरीविहार, गिरीप्रेमी अश्या अनेक संस्थांनी सह्याद्री आणि हिमालयात कसदार, अभिमानास्पद चढाया केल्या. याच काळात खडा पार्सी, ड्युक्स नोज, कोकणकडा ह्या सह्याद्रीत तर कांचनजंगा, एव्हरेस्ट अश्या हिमालयातील महत्त्वाकांक्षी मोहिमा झाल्या. क्लब संस्कृतीत सुरक्षिततेचं भान, प्रशिक्षण आणि एक गुरुशिष्य परंपरा अस्तित्वात आली होती. निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी एव्हाना डोंगरवाटांकडे आकृष्ट झाले होते. त्यांनी एक आवश्यक पर्यावरण संवर्धनाचं, गडकोट संवर्धनाचं भान या क्षेत्रात आणलं. वाढत्या संख्येबरोबर या क्षेत्रात व्यावसायिकतेचा प्रवेश झाला.\nकुठल्याही क्षेत्रात संख्यात्मक वाढ झाली की त्यात व्यावसायिकतेचा सहभाग होणं स्वाभाविक आहे. या क्षेत्रातील सुरुवातीच्या व्यावसायिक संस्था पाहिल्या, तर त्यांची गंगोत्री जुने जाणते क्लब हीच आहे असे लक्षात येईल. साहजिकच सुरक्षिततेचं आणि पर्यावरणाचं बाळकडू त्यांच्याकडे होतं. कुठलाही अपघात किंवा बेजबाबदारपणा अश्या संस्थांना व्यावसायिक दृष्टीकोनातून परवडण्यासारखा नाही. एखादा क्लब किंवा व्यावसायिक संस्था अशा दोघांनाही एखादा गट निसर्गात घेऊन जात असतांना सुरक्षिततेचं आणि पर्यावरणाचं भान राखणं अत्यावश्यक आहे. याच सुमारास महाराष्ट्रात नद्यांवरील राफ्टिंग, स्कुबा डायव्हिंग तसेच पॅराग्लायडिंग अश्या साहसी क्रीडा प्रकारांची सुरुवात झाली. दुर्दैवानं नवीन शतकाच्या सुरवातीस गुगल, WhatsApp, सोशल मिडिया या इंटरनेट तंत्रज्ञानावर आधारित माहितीच्या विस्फोटाने जनमानसावर गारुड केलं यामुळे काही अनिष्ट प्रवृत्तींचा साहसी क्री���ाप्रकारात चंचुप्रवेश झाला. बाजारूपणा, नफेखोरी आणि चंगळवाद यांचा प्रवेश अश्या उपक्रमात होऊ लागला. सोशल मिडियावरील चमकदार, आकर्षक ब्लॉग्ज, पोस्ट्स यामुळे सारेचजण निसर्गात जाण्यासाठी साहसी क्रीडाप्रकारांकडे आकर्षित होऊ लागले. गडकिल्ल्यांच्या अगदी पायथ्याशी पोचणाऱ्या नव्या दळणवळणाच्या सोयी, वाढलेली क्रयशक्ती यामुळे ‘जाणारे’ आणि ‘नेणारे’ यांच्या संख्येत भरमसाट वाढ झाली. ट्रेकर आणि पर्यटक यात गल्लत होऊ लागली. कळसुबाई, हरिहर आणि कलावंतीण येथील बेसुमार रांगा, देवकुंड आणि इतर धबधबे येथील बेफाम गर्दी असे प्रकार वारंवार घडू लागले. सेल्फी, नशापान आणि अनभिज्ञता यामुळे अपघात वाढले आणि अश्या ठिकाणांचं पावित्र्य, शांतता आणि रमणीयता यावर अनन्वित अत्याचार होऊ लागले.\n२००६ साली हिमालयातील गिरिभ्रमणास गेलेल्या दोघांच्या अपमृत्यूमुळे त्यांच्या पालकांनी २०१२ साली दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे साहसी क्रीडाप्रकारातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. या जनहित याचिकेचे पर्यवसान २०१४ साली आलेल्या शासकीय निर्णयात झाले. तसं पाहिलं तर हे अपघात जमिनीवरील साहसी क्रीडाप्रकारात घडले होते, परंतु सुरक्षा विषयक नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वे मांडणाऱ्या शासकीय निर्णयाने जमीन, जल आणि वायू या सर्वच क्रीडाप्रकारांना शासकीय निर्णयांद्वारे हात घातला. एकीकडे हे महत्त्वाकांक्षी असलं तरी स्वागतार्ह आहे. दुर्दैवाने पुरेसा अभ्यास न करता, विविध संज्ञांच्या व्याख्या, व्याप्ती आणि अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया यावर सखोल विचार न करता, काहीश्या घाईने हा शासकीय निर्णय अस्तित्वात आला असावा. या क्षेत्रातील काही अनुभवी आणि तज्ञ व्यक्तींनी एकत्र येऊन या शासकीय निर्णयाविरोधात Writ Petition दाखल केले आणि सन्माननीय कोर्टाने या निर्णयास स्थगिती दिली. याच सुमारास एकोणीस तज्ञ सदस्यांची समिती ‘नियमावली व मार्गदर्शक तत्त्वां’साठी गठित करण्यात आली. या समितीने या विषयात ATOAI, IMF, MOT, British Mountaineering Council अश्या विविध आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थांच्या ‘नियमावली व मार्गदर्शक तत्त्वां’चा अभ्यास करून तसेच महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून ‘नियमावली व मार्गदर्शक तत्त्वां’ची पहिली प्राथमिक आवृत्ती तयार केली. ही आवृत्ती २०१४ साली शासनाला व कोर्टा���ा सादर केली. हे सारेच काम खूप व्यापक असून त्यात अभ्यासाद्वारे जोड देण्याची गरज असल्याने या समितीचे प्रयत्न चालूच राहिले. २०१८ साली शासनाने दुसरा निर्णय जाहीर केला. यावर कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही अथवा सूचना मागविण्यात आल्या नव्हत्या. दुर्दैवाने हा दुसरा निर्णयही किरकोळ बदल वगळता पूर्वीप्रमाणेच अपुरा आणि त्रुटीपूर्ण आहे. या निर्णयासही Writ Petition द्वारे आक्षेप घेण्यात आला असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याच सुमारास केवळ विरोध करण्यापलीकडे काही विधायक पाउले उचलणे गरजेचे वाटू लागले आणि MAC या कल्पनेचा जन्म झाला. तज्ञ समितीने ‘नियमावली व मार्गदर्शक तत्त्वां’ची तिसरी आवृत्ती तयार केली आहे आणि लवकरच ती MAC च्या संकेतस्थळावर चर्चा/सूचनांसाठी उपलब्ध असेल.\nMACची भूमिका शासनाला विरोध करण्याची नसून, विरोध आहे तो अव्यवहार्य शासकीय निर्णयाला महाराष्ट्रातील साहसी क्रीडाप्रकारांची स्थिती लक्षात घेता सुरक्षितता व पर्यावरणावरील अत्याचार हे दोन्ही विषय चिंताजनक आहे. यासाठी या सर्व क्रीडाप्रकारात भाग घेणाऱ्यांनी सुजाणपणे वागणं गरजेचं आहे आणि यासाठी ‘नियमावली व मार्गदर्शक तत्त्वां’ची गरज आहे. यासंदर्भातील काळजीपूर्वक नियमन गरजेचं आहे आणि हे केवळ शासनाला शक्य आहे. या सर्व साहसी क्रीडाप्रकारातील अनुभवी व तज्ञ मंडळींनी एकत्र येऊन ‘नियमावली व मार्गदर्शक तत्त्वां’ची मांडणी करणे आवश्यक आहे. यात शासनाचा सहभाग असणे देखील गरजेचा आहे. सध्याच्या शासकीय निर्णयाला स्थगिती मिळावी आणि प्रायोगिक तत्त्वावर नवीन सुधारित ‘नियमावली व मार्गदर्शक तत्त्वां’ची अंमलबजावणी करण्यात यावी असा MACचा प्राथमिक प्रयत्न आहे. यासाठी MAC सर्वतोपरी शासनास सहकार्य करण्यास तयार आहे. यामुळेच सर्व साहसी क्रीडाप्रकारात भाग घेणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांनी MACच्या माध्यमातून एकत्र येण्याची गरज आहे. वैयक्तिक गैरसमज दूर सारून MAC अंतर्गत विविध मतभेदांवर चर्चा आणि विधायक काम करण्याची आत्यंतिक गरज आहे.\nमहाराष्ट्रात गिरीप्रेमींना एकत्र आणण्याचे प्रयत्न यापूर्वीही झालेले आहेत. दुर्दैवाने हे प्रयत्न निष्फळ ठरले. तरी यावेळेस समंजसपणे एकत्र येण्याची गरज आहे. या सर्व प्रयत्नात MACचा कुठलाही स्वार्थ नाही. सर्व साहसी क्रीडाप्रकार क्षेत्रावर नियंत्रण अथवा सत्ता गाजवणे असाही उद्देश नाही. MACचे कार्य मार्गदर्शक स्वरूपाचे असणार आहे. आपल्या क्षेत्रातील विविध घडामोडी, बदल, नवीन तंत्रे/साधनसामुग्री यांची अद्ययावत माहिती सर्वांना उपलब्ध करून देणे, तसेच रिसर्च करणे, दस्तऐवजीकरण (Documentation) करणे, प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम ठरविणे आणि विविध गोष्टींचे मानकीकरण (Standardisation) करणे असेही MACचे कार्य असणार आहे. शासन आणि साहसी क्रीडाप्रकारात भाग घेणाऱ्या संस्था व व्यक्ती यांच्यातील समन्वय साधणारा MAC हा महत्त्वाचा दुवा ठरू शकेल. एकीकडे सध्याच्या बोकाळलेल्या अनिर्बंध अनिष्ट प्रवृत्ती तर दुसरीकडे आततायीपणाने आणण्यात येणाऱ्या ‘बंदी’सदृश्य कारवाया यामध्ये डोळसपणे समतोल साधणे गरजेचे आहे.\nआता ‘यातून मला काय मिळणार’ या प्रश्नाकडे वळूया. या प्रश्नाकडे बघत असतांना मला जॉन एफ् केनडी यांचं गाजलेलं वचन आठवतं – ‘Ask not what your country can do for you, ask what you can do for your country’ या प्रश्नाकडे वळूया. या प्रश्नाकडे बघत असतांना मला जॉन एफ् केनडी यांचं गाजलेलं वचन आठवतं – ‘Ask not what your country can do for you, ask what you can do for your country’ आपण सारेच निसर्गात, विविध साहसी क्रीडाप्रकारातील उपक्रमांसाठी जातो ते एका निखळ आनंदासाठी. आज या साऱ्याच क्षेत्राची लोकप्रियता अफाट वाढली आहे आणि या क्षेत्राचं भवितव्य निकोप आणि संतुलित ठेवण्यासाठी MAC ही एका अर्थानं चळवळ आहे. MAC ही नुकतीच जन्माला आलेली संस्था असून ती नुकतीच रांगायला लागली आहे’ आपण सारेच निसर्गात, विविध साहसी क्रीडाप्रकारातील उपक्रमांसाठी जातो ते एका निखळ आनंदासाठी. आज या साऱ्याच क्षेत्राची लोकप्रियता अफाट वाढली आहे आणि या क्षेत्राचं भवितव्य निकोप आणि संतुलित ठेवण्यासाठी MAC ही एका अर्थानं चळवळ आहे. MAC ही नुकतीच जन्माला आलेली संस्था असून ती नुकतीच रांगायला लागली आहे MAC कडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ आणि आर्थिक तरतूद अतिशय तोकडी आहे. आपल्या सदस्यत्व शुल्कातून आर्थिक गरजा अंशतः पूर्ण होऊ शकतात. MACचे एकंदर प्रस्तावित प्रयत्न आणि कार्यक्रमांचा विचार करता मनुष्यबळाची निकडीची गरज आहे. यात विविध साहसी क्रीडाप्रकारातील तज्ञ व अनुभवी मंडळी आपल्या सहभागाने MAC च्या प्रयत्नांना बळकटी आणू शकतात. आपण सदस्य झाल्यास MAC चे सर्व उपक्रम, संबंधित माहिती आपल्याला मिळत राहील. तसेच आपल्या सहभागातून MAC च्या कार्याला दिशाही देता येईल. सद्य परिस्थितीचा वि���ार करता आपण सगळ्यांनीच प्रेमाने व उत्साहाने या प्रयत्नात सहभागी होणे गरजेचे आहे. मित्रहो, यामुळे लवकरात लवकर MACचे सदस्य व्हा असे आवाहन MAC कडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ आणि आर्थिक तरतूद अतिशय तोकडी आहे. आपल्या सदस्यत्व शुल्कातून आर्थिक गरजा अंशतः पूर्ण होऊ शकतात. MACचे एकंदर प्रस्तावित प्रयत्न आणि कार्यक्रमांचा विचार करता मनुष्यबळाची निकडीची गरज आहे. यात विविध साहसी क्रीडाप्रकारातील तज्ञ व अनुभवी मंडळी आपल्या सहभागाने MAC च्या प्रयत्नांना बळकटी आणू शकतात. आपण सदस्य झाल्यास MAC चे सर्व उपक्रम, संबंधित माहिती आपल्याला मिळत राहील. तसेच आपल्या सहभागातून MAC च्या कार्याला दिशाही देता येईल. सद्य परिस्थितीचा विचार करता आपण सगळ्यांनीच प्रेमाने व उत्साहाने या प्रयत्नात सहभागी होणे गरजेचे आहे. मित्रहो, यामुळे लवकरात लवकर MACचे सदस्य व्हा असे आवाहन मला विश्वास आहे की आपल्या क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकमेका साह्य करून आपण सारेच खात्रीने – ‘अवघे धरू सुपंथ मला विश्वास आहे की आपल्या क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकमेका साह्य करून आपण सारेच खात्रीने – ‘अवघे धरू सुपंथ\nयह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…\n२८ जून रोजी MACची पहिली ऑफिशियल मिटींग मुंबईत झाली, तर ४ जुलै रोजी प्रसारमाध्यमातून MAC स्थापन झाल्याची जाहीर घोषणा करण्यात आली. काल MACची उद्दिष्टे आणि भावी योजना यांची रूपरेषा, ‘रंगदर्शन’, हिराबाग येथे जाहीर कार्यक्रमात मांडण्यात आली. गेला महिनाभर विविध विषयांवर चर्चा, तयाऱ्या यांची धामधूम सुरु होती. आत्ताच्या साऱ्याच सदस्यांनी आपला बहुमूल्य वेळ खर्च करून हिरीरीने यात भाग घेतला. नाही म्हटलं तरी काल शीण आला होता, म्हणून हुश्श केलं पण आत जाणवत होतं, आत्ता तर कुठे सुरुवात आहे…\nगेल्या वर्षी जुलै महिन्यात सरकारने ‘साहसी क्रीडाप्रकार या विषयातील सुरक्षा नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे’ या संदर्भात दुसरा शासकीय निर्णय (GR) जाहीर केला. असाच पहिला शासकीय निर्णय (GR) जुलै २०१४ मध्ये आणण्यात आला होता. या क्षेत्रातील अनुभवी, तज्ञ व्यक्तींनी पुढाकार घेऊन या निर्णयातील त्रुटी व अव्यवहार्यता निदर्शनास आणून दिल्यामुळे, सप्टेंबर २०१४ मध्ये न्यायालयाने या निर्णयास स्थगिती दिली. दुर्दैवाने दुसरा शासकीय निर्णय देखील अपुरा आणि अव्यवहार्य आहे. म्��णूनच या क्षेत्रातील अनुभवी, तज्ञ व्यक्तींनी पुनश्च हालचालींना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरुवात केली. एकीकडे या नवीन निर्णयाला Writ Petition द्वारे स्थगिती मिळवणे आणि सुधारित ‘साहसी क्रीडाप्रकार या विषयातील सुरक्षा नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे’ तयार करणे असे प्रयत्न सुरु झाले.\nगेल्या काही वर्षात महाराष्ट्रात विविध साहसी क्रीडाप्रकारातील अनेक उपक्रमात अपघात घडून आले आहेत. विविध उपक्रमांच्या निमित्ताने हजारो लोक लोकप्रिय ठिकाणी गर्दी करतांना दिसतात. स्थानिक पर्यावरण आणि लोक यांच्यावर विविध प्रकारे अनिष्ट परिणाम होत आहेत. सर्व साहसी क्रीडाप्रकारात सुरक्षितता आणि निकोप संस्कृती असावी अशी MACची भूमिका आहे. या संदर्भात MACचा शासनाला विरोध नसून, अव्यवहार्य शासकीय निर्णयाला विरोध आहे. साहसी क्रीडा प्रकारात सहभागी असणाऱ्या सर्वांना, व्यक्ती आणि संस्थांना एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. तशा अर्थानं MAC ही केवळ संस्था नसून एक चळवळ आहे. साहजिकच या चळवळीत अधिकाधिक लोकसहभाग असणं गरजेचं आहे.\nकालच पुण्यात MACची उद्दिष्टे आणि भावी योजना यांची रूपरेषा मांडण्यासाठी पहिला कार्यक्रम झाला. सुमारे सव्वाशे लोकांची उत्साहवर्धक उपस्थिती होती. यात विविध संस्थांचे प्रतिनिधी, साहसी क्रीडा प्रकारात भाग घेणाऱ्या व्यक्ती हजर होत्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभय घाणेकर यांनी केलं. MAC संदर्भातील सविस्तर सादरीकरण मी केलं. या क्षेत्रातील जुने जाणते निसर्गप्रेमी लेखक प्रा. प्र. के. घाणेकर यांनी आपले विचार मांडले. त्यासोबत सादर शासकीय निर्णयातील त्रुटी त्यांनी अधोरेखित केल्या. काही अपरिहार्य कारणांमुळे दुसरे जुने जाणते दुर्गप्रेमी, गिरीप्रेमी लेखक आनंद पाळंदे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे मौलिक विचार ऐकण्याच्या संधीला सारेच मुकले. निवृत्त कॅप्टन अवि मलिक यांनी हवेतील क्रीडा प्रकार आणि MACचा संदर्भ याविषयी मार्गदर्शन केले. MACचे शंतनू पंडित हेही मान्यवर म्हणून उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमानंतर प्रश्नोत्तरे झाली आणि त्यात काही महत्वाच्या शंकांचं निरसन करण्यात आलं. याच कार्यक्रमात अनेकजण MACचे सदस्य झाले. या कार्यक्रमाला MTDC चे प्रतिनिधी अमोल भारती आवर्जून उपस्थित होते आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.\nएकीकडे निसर्गात जाऊन ���िखळ आनंद मिळवणे या संस्कृतीला अनिष्ट प्रथांची कीड लागत असलेली दिसते. नैसर्गिक आणि सामाजिक पर्यावरणावर घोर अत्याचार होत आहेत. सुरक्षिततेसंदर्भात होत असलेले सुजाण प्रयत्न विविध कोपऱ्यात विखुरलेले आढळून येतात. परंतु सामान्यतः एक उदासीनता आढळून येते. कालचा कार्यक्रम मात्र एक नवीन उर्जा देणारा आशादायक अनुभव होता. अधिकाधिक संस्था आणि व्यक्ती MACचे सदस्य होऊन MACच्या कार्यात भक्कम योगदान देतील असा विश्वास वाटतो. शंकांचे निरसन करून पूर्वग्रह न बाळगता या चळवळीत सहभागी होणे आत्यंतिक गरजेचे आहे १३ ऑगस्ट रोजी सावरकर स्मारकाच्या संयुक्त विद्यमाने असाच कार्यक्रम दादर येथे मुंबईत होणार आहे.\nमित्रहो, हे सारंच खूप मोठं आव्हान आहे. अनेक कामं आहेत, सर्व साहसप्रेमींचा सक्रीय सहभाग गरजेचा आहे. साहसी क्रीडा प्रकारांवर जाचक शासकीय प्रतिबंध येण्याऐवजी शासनाच्या सहभागाने सुरक्षित, निकोप आणि पर्यावरणाला धक्का न लावणाऱ्या साहसी संस्कृतीकडे वाटचाल करता येणार आहे. आणि म्हणूनच सारी मरगळ झटकून म्हणावसं वाटतं, ‘यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…’\nछायाचित्रे – विकास कडुस्कर\nसध्याचा GR – शासकीय निर्णय आणि त्यातल्या त्रुटी\n२६ जुलै २०१८चा GR वाचताना एक गोष्ट आपल्याला निश्चितच जाणवेल – ती म्हणजे महाराष्ट्र सरकारने अधिकृतरित्या मान्य केले आहे की याआधीच्या, म्हणजेच २६ जून २०१४च्या GR मध्ये विविध त्रुटी होत्या आणि त्यामुळेच त्याच्या अंमलबजावणीत अनेक व्यावहारिक अडचणी होत्या. तसेच सरकारने हेही मान्य केले आहे की श्री. वसंत लिमये आणि इतर याचिकाकर्त्यांनी २६ जून २०१४च्या GR विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या सर्व त्रुटी न्यायालयाच्या आणि सरकारच्या नजरेस आणून दिल्या. या याचिकेची परिणती म्हणजेच २०१४चा सरकारने मागे घेतला. पण गिर्यारोहकांना ही न्यायालयीन लढाई लढायची वेळ का आली डोंगरातील आव्हानांशी लढायचे सोडून सरकारशी न्यायालयात लढायचा मार्ग त्यांना का स्वीकारावा लागला डोंगरातील आव्हानांशी लढायचे सोडून सरकारशी न्यायालयात लढायचा मार्ग त्यांना का स्वीकारावा लागला सुजाण गिर्यारोहकांनी या गोष्टीची जरूर माहिती मिळवावी आणि पूर्वग्रह बाजूला ठेवून त्यावर विचार करावा म्हणजे सर्व गोष्टी सूर्यप्रकाशाइतक्या स्पष्ट होतील. पण समजा या ज्येष्ठ गिर्यारोहकांनी २०१४ साली न्यायालयात अशी याचिका दाखल केलीच नसती तर…. याची कल्पना येण्यासाठी आपण २०१४ सालचा GR जरूर वाचावा…… आपल्यासमोर काय वाढून ठेवले होते याची कल्पना येईल…\n२०१४ सालचा GR मागे घेतल्यावर किंवा त्यातील अव्यवहारिकता लक्षात आल्याने तो सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक तज्ज्ञ समिती २०१५ साली नेमली. त्या समितीच्या वेळोवेळी बैठका झाल्या आणि त्याचा अंतिम परिणाम म्हणजे २६ जुलै २०१८चा GR. पण त्याचबरोबर खेदाची गोष्ट म्हणजे यातही २०१४ सालच्या GR प्रमाणे यातही अनेक गंभीर चुका आहेत. हे दोन्ही GR वाचताना एक गोष्ट लगेचच लक्षात येते की ती म्हणजे त्यातील उथळपणा. साहसी खेळांचे प्रकार, व्याप्ती, स्वरूप, त्यातील धोके, त्यात होणारे अपघात, त्याची कारणे आणि त्यावरील दूरगामी उपाय याबाबत फारसा गांभीर्याने विचार हे GR आणताना केला गेला नाही असे निदान सकृद्दर्शनी तरी वाटते.. किंबहुना काही तरतुदी आपण वाचल्या तर त्या अज्ञानातून आल्या असाव्यात असे वाटते.\nवास्तविक साहस म्हणजे चौकटीबाहेर पडण्याचा, जे अज्ञात आहे त्याचा शोध घेण्याचा, जे आपल्या क्षमतांपलीकडे आहे त्याला गवसणी घालण्याचा प्रयत्न. त्या साहसाला नियमांच्या बंदिस्त चौकटीत बसवायचा प्रयत्न करणे म्हणजे गोंधळाला आमंत्रण. सरकारला जर साहसी खेळातील सुरक्षा वाढवायची असेल तर या खेळाशी संबंधित आयोजक, सहभागी किंवा सेवा दाते यांना आपल्या विविध क्षमता वाढवण्यास प्रोत्साहन देणे, प्रसंगी त्यांना मदत करणे, प्रशिक्षण देणे, ते ज्या उपक्रमाशी संबंधित आहोत त्याच्याकडे डोळसपणे आणि विश्लेषक दृष्टीने बघून स्वतःहून या खेळात शिस्त आणण्यास प्रवृत्त करणे हे सरकारचे आणि संबंधित संस्थांचे उद्दिष्ट असले पाहिजे. पण हा GR वाचून सरकार फक्त नियंत्रण आणि कारवाई एवढाच मर्यादित विचार करत आहे असे दिसते. त्यामुळे याही GRची वाटचाल २०१४च्या GR सारखी होण्याचीच दाट शक्यता आहे.\n२६ जुलै २०१८ च्या GR विरुद्धही लगेचच मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. पण गेल्या चार वर्षाच्या वैयक्तिक पातळीवर लढल्या गेलेल्या न्यायालयीन लढाईला काही निश्चित मर्यादा आहेत, हे सर्व संबंधित अनुभवी याचिकाकर्त्यांना जाणवू लागले होते. म्हणूनच साहसी खेळांमधील सर्वच भागधारक (Stakeholders), सर्व समविचारी व्यक्ती, संस्था (मग त्या व्यावसायिक असोत अथवा धर्मादाय) यांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्यात एक मोकळा संवाद व्हावा म्हणून MAC ची स्थापना झाली आहे. ही एक संस्था म्हणण्यापेक्षा एक चळवळ व्हावी अशीच सगळ्यांची भावना आहे…\n– लेखक – महेश भालेराव (हौशी भटक्या गिर्यारोहक)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-aurangabad/gadkari-cannot-say-imtiaz-jalil-liar-jp75-81414", "date_download": "2021-09-22T17:58:25Z", "digest": "sha1:Q5HKXFQ4FMG47TP4FL4QYKLUGDJZ4J5G", "length": 7969, "nlines": 27, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "गडकरी असं म्हणूच शकत नाही; इम्तियाज जलील खोटारडे..", "raw_content": "\nगडकरी असं म्हणूच शकत नाही; इम्तियाज जलील खोटारडे..\nनितीन गडकरी आणि माझे राजकीय संबंध हे गेल्या कित्येक वर्षांचे आहे.\nऔरंगाबाद ः मी या जिल्ह्याचा वीस वर्ष खासदार होतो, मला व्हिजन नसते तर लोकांनी निवडून दिले असते का मुळात नितीन गडकरी माझ्याबद्दल असं बोलूच शकतं नाही, इ्म्तियाज जलील खोटारडे आहेत, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. (Gadkari cannot say that; Imtiaz Jalil liar) या आधीच्या लोकप्रतिनिधींना व्हिजनच नव्हते, असं नितीन गडकरी म्हणाल्याचा दावा खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपुर्वी पत्रकार परिषदेत केला होता.\nशहरात एकच अखंड पुल उभारण्याची मागणी करण्यासाठी इम्तियाज जलील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली होती. (Shivsena Leader Chandrakant Khaire)यावेळी झालेल्या चर्चेत गडकरी यांनी या आधीच्या लोकप्रतिनिधींना विकासाचे व्हिजनच नव्हते, त्यांनी कधी माझ्याकडे शहरासाठी अखंड लांब अशा पुलाची मागणीच केली नव्हती, असे सांगितल्याचे इम्तियाज म्हणाले होते.\nयावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पलटवार करत गडकरी असं म्हणूच शकत नाहीत, इम्तियाज जलील खोटं बोलत असल्याची टीका केली आहे. (AIMIM Mp Imtiaz Jalil, Aurangabad) चिकलठाणा विमानतळासमोर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुला विरोध करत त्याऐवजी आकाशवाणी किंवा अमरप्रीत चौकात तो उभारण्यात यावा, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली होती.\nया संदर्भात त्यांनी नितीन गडकरी यांना पत्र पाठवून विमानतळासमोरील पुलाचे काम थांबवण्याची विनंती करत शहरातील इतर पक्षीय लोकप्रतिनिधींना देखील आवाहन केले होते. त्यानंतर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या आमदारांनी देशील विमानतळाऐवजी आकाशवाणी किंवा अमरप्रीत चौकात उड्डाणपूल उभारण्या बाबत गडकरी यांना पत्र ��ाठवले होते.\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे इम्तियाज जलील यांनी गडकरी यांच्याकडे पुन्हा ही मागणी करतांनाच पुणे, नाशिक, नगर,नागपूर प्रमाणे औरंगाबादला देखील एकच अखंड उड्डाणपूल का देत नाही आमच्यावर अन्याय का करता आमच्यावर अन्याय का करता अशी तक्रार केली होती. त्यांनतर यावर महिनाभरात निर्णय घेण्याचे आश्वासन गडकरी यांनी इम्तियाज जलील यांना दिले. ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी इम्तियाज यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा नितीन गडकरी असे म्हणाले, असा दावा करत खैरे यांच्यावर निशाणा साधला होता.\nअनेक वर्ष आम्ही एकत्र काम केले..\nया संदर्भात ई-सकाळला दिलेल्या मुलाखतीतील प्रश्नाला उत्तर देतांना खैरे यांनी इम्तियाज यांचा दावा फेटाळून लावत त्यांना खोटारडे ठरवले. खैरे म्हणाले, नितीन गडकरी आणि माझे राजकीय संबंध हे गेल्या कित्येक वर्षांचे आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्ग आणि रस्त्यांचे प्रस्तावासाठी त्यांनी मला सहकार्य केले होते. राज्यात युतीचे सरकार असतांना आम्ही दोघांनी एकत्र काम केले आहे. त्यामुळे या आधीच्या तुमच्या लोकप्रतिनिधींना व्हिजनच नव्हते, असं गडकरी कधीच बोलू शकत नाहीत.\nइम्तियाज जलील हे खोटं बोलत आहेत. उलट गडकरी साहेबच मला अनेकदा तुम्हीच खासदार पाहिजे होतात, इम्तियाज जलील यांचा चेहरा मला पहावासा वाटत नाही, असे म्हटल्याचा दावा केला आहे. खैरे- इम्तियाज यांच्या दाव्या प्रतिदाव्यात किती तथ्य आहे हे गडकरीच सांगू शकतील. यावरून खैरे- इम्तियाज यांच्यात मात्र शाब्दीक युद्ध सुरू झाले आहे.\nहे ही वाचा ः कराडांना नगरसेवक, महापौर मी केले, त्यांना भेटायला कशाला जाऊ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.viraltm.org/govinda-rejected-the-role-of-chunni-lal-in-devdas-in-marathi/", "date_download": "2021-09-22T18:07:45Z", "digest": "sha1:7NX4KROZGUHCEYYWKQP2MEYYIS7NSZWS", "length": 9268, "nlines": 113, "source_domain": "www.viraltm.org", "title": "गोविंदाला ऑफर केला गेला होता देवदास, या कारणामुळे केला होता रिजेक्ट ! - ViralTM", "raw_content": "\nगोविंदाला ऑफर केला गेला होता देवदास, या कारणामुळे केला होता रिजेक्ट \n९० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक गोविंदाने आपल्या फिल्मी करियरमध्ये कुली नंबर १, दूल्‍हे राजा, साजन चले ससुराल, क्‍योंकि मैं झूठ नहीं बोलता आणि हद कर दी आपने सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. परंतु गोविंदा बऱ्याच काळापासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. तरीही गोविंदाचे खूप चाहते आहेत जे आजही त्यांना पसंत करतात. लोकांना त्यांची अ‍ॅक्टिंग आणि डांस खूपच आवडतो. गोविंदाचा स्टारडम आजही आहे तसाच आहे. गोविंदा नुकतेच एका शोमध्ये पोहोचला होता जिथे त्यांनी आपले बरेच सिक्रेट शेयर केले. गोविंदाला देवदास चित्रपट ऑफर करण्यात आला होता परंतु त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला. संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. रजत शर्माचा सुपरहिट शो आप कि अदालत मध्ये गोविंदाने सांगितले कि सर्वात पहिला देवदास चित्रपट मला ऑफर झाला होता. मला चुन्नीलालच्या भूमिकेची ऑफर दिली गेली होती. परंतु मी हि भूमिका साकारण्यास नकार दिला. गोविंदा पुढे म्हणाला कि मला कोणताही साईड रोल करायचा नव्हता, त्यामुळे मी हा चित्रपट रिजेक्ट केला. माझ्यानंतर हि भूमिका जॅकी श्रॉफला देण्यात आली. जॅकी श्रॉफनेच शाहरुखचा मित्र चुन्नीलालची भूमिका साकारली होती. गोविंदाचे असे म्हणणे आहे कि त्या काळामध्ये मी मोठा सुपरस्टार होतो. आणि मी हा विचार केला कि जर हि भूमिका मी केली तर माझी इमेज खराब होईल. हीच गोष्ट माझ्या मनामध्ये बसली. मी त्यावेळी संजय लीला भन्साळीला हा प्रश्न विचारला कि, तुम्हाला माझ्यामध्ये चुन्नीलाल कसा काय दिसत आहे परंतु मला हे समजले नाही कि ते अशी भूमिका मला का देत आहेत. मी त्यांना म्हणालो कि तुम्ही शाहरुखला सांगा कि मी हि भूमिका साकारली पाहिजे. मी त्यांच्या मैत्रीसाठी हि भूमिका साकारू शकतो.\nPrevious articleजाणून घ्या नाकावरून पुरुषांचा स्वभाव कसा ओळखायचा \nNext articleखूपच कमी लोकांना माहिती आहेत मोहब्बते चित्रपटासंबंधी या खास गोष्टी, नंबर एक आहे सर्वात खास \nप्रियांका चोप्राने केला मोठा खुलासा म्हणाली असा होता डायरेक्टरचा हट्ट ‘चड्डी जर दिसली तरच…\nमसाज पार्लरमध्ये व्यक्तीसोबत झाले असे काही जे पाहून तुम्ही देखील व्हाल हैराण, पहा व्हिडीओ \nजेंडर चेंज करून पुरुषापासून स्त्री बनले हे ६ कलाकार, बॉलीवूडच्या सुंदर अभिनेत्रींना देखील देतात टक्कर \nकन्या राशीमध्ये विराजमान राहणार चंद्र, या ४ राशीच्या लोकांना होणार अचानक...\nग्रह नक्षत्रांची स्थिती सुधारणार या ३ राशींच्या लोकांचे हाल, शुभ संयोगाने...\nसंकट मोचन हनुमान या ५ राशींच्या लोकांची कामे मार्गी लावणार, नशीब...\nविष्णूदेव आणि माता लक्ष्मीच्या कृपेने या ५ राशींना येणार चांगले दिवस,...\nकन्या राशीमध्ये विराजमान राहणार चंद्र, या ४ राशीच्या लोकांना होणार अचानक...\nग्रह नक्षत्रांची स्थिती सुधारणार या ३ राशींच्या लोकांचे हाल, शुभ संयोगाने...\nसंकट मोचन हनुमान या ५ राशींच्या लोकांची कामे मार्गी लावणार, नशीब...\nजुदाई चित्रपटाचा हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा स्टार नाव ऐकून...\nजिला समजत होतो छोटी-मोठी अभिनेत्री ती तर निघाली शाहीद कपूरची बहीण,...\nया झाडाची ४ पाने फक्त काही दिवस चघळा, रक्तवाहिन्यांत जमा झालेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://charmashreematrimony.com/AddRegistration.aspx", "date_download": "2021-09-22T16:54:51Z", "digest": "sha1:22627UPEAYQSNCG4I5HMNH3OQQQSUXCO", "length": 6994, "nlines": 87, "source_domain": "charmashreematrimony.com", "title": "www.charmashreematrimony.com", "raw_content": "\n१) आपली मुदत नोंदणी केल्यापासून १ वर्षासाठी असेल.\n२) आपण इंटरनेटवर नोंदणी फी रु.२५००/- आहे. यामध्ये चर्मश्री मॅट्रिमोनी वार्षिक वर्गणीचाही समावेश आहे.ही वर्गणी आपण आमच्या, आपल्या जवळच्या कोणत्याही प्रतिनिधीकडे जमा करावी अथवा कार्यालयाकडे पाठवावी त्याशिवाय आपल्याला इंटरनेटचा अॅक्सेस दिला जाणार नाही.\n३) आपण इंटरनेटवर फॉर्म भरल्यानंतर जे लॉगिन नेम व पासवर्ड टाकलेले असते ते जपून ठेवावे. विसरु नये. वारंवार आपल्याला आपले लॉगिन नेम व पासवर्ड सांगीतले जाणार नाही.\n४) इंटरनेटवरुन आपल्याला स्थळांची माहिती मिळेल, पण कोणत्याही स्थळाचा मोबाईल नंबर, फोन नंबर तसेच पत्ता मिळणार नाही. तो कार्यालयाकडून घ्यावा लागेल. इंटरनेटवरुन अथवा कार्यालयातून माहिती घेतल्यानंतर त्या स्थळाची संपूर्ण चौकशी आपण स्वतः करावयाची आहे. संस्था यामध्ये फक्त सूचकाची भूमिका घेते.\n५) इंटरनेटवर आपल्याला आपला फोटो टाकता आला नाही तर तो आम्हाला मेल करावा. आमच्याकडून तो फोटो आपल्या बायोडाटावर लोड केला जाईल.त्यासाठीचा मेल आय डी पुढीलप्रमाणे आहे. info@charmashreematrimony.com\n६) आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपले नांव व आवश्यक माहिती चर्मश्री मॅट्रिमोनी मधून एका वर्षात चार वेळेस प्रकाशित केली जाईल. त्यात रंगीत फोटोसह माहितीचा समावेश एका अंकात असेल व तीन वेळेस सूचीमध्ये आपले नाव प्रकाशित करण्यात येईल.\n७) कोणत्याही माहितीचा उपयोग आपण आपला विवाहाच्या दृष्टीनेच करावा. सदर माहिती दुसर्‍यास देणे, त्या माहितीचा दुरुपयोग करणे असे काही आढळून आल्यास आपल्याला दिलेले इंटरनेट अॅक्सेस बंद केला जाईल व आपली नोंद रद्द केली जाईल. तसेच आमच्या साईट वरुण आपण कोणाचाही फोटो डाऊन लोड करुन घेऊ नये तसे आढळल्यास त्याक्षणी आपली नोंद रद्द केली जाईल याची नोंद घ्यावी.\n८) आपला विवाह आमच्या मार्फत अथवा आपल्या स्वप्रयत्नाने झाल्यास आपण आम्हास ताबडतोब कळवावे म्हणजे आपली आमच्याकडची नोंद रद्द करून आपल्याला स्थळे पाठविणे बंद केले जाईल. संस्थेमार्फत विवाह जमल्यास पत्रिके मध्ये सौजन्य - चर्मश्री मॅट्रिमोनी वधू वर सूचक केंद्र असे आवर्जून नमूद करावे.\nसंत रोहिदास महाराज वधु - वर सुचक मंडळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.smartnewsmarathi.com/category/govt-news/", "date_download": "2021-09-22T17:01:24Z", "digest": "sha1:5LT6PYRSHKMGPTHCW55NU4TJ4JUKPS4Q", "length": 11858, "nlines": 89, "source_domain": "www.smartnewsmarathi.com", "title": "GOVT.NEWS Archives -", "raw_content": "\nतयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला\nस्थगिती नाकारली…निवडणूक निश्चित झाली\nस्थगिती नाकारली…निवडणूक निश्चित झाली बेळगाव प्रतिनिधी महानगरपालिकेच्या वॉर्ड संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर विरोधातील सुनावणी येथील धारवाड खंडपीठात करण्यात आली. या सुनावणीमध्ये निवडणुकीला स्थगिती फेटाळण्यात आली आहे या सुनावणीच्या संदर्भात संपूर्ण बेळगावकरांचे लक्ष लागून राहिले […]\nजिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्य दिन साजरा\nबेळगाव : प्रतिनिधी जिल्हा प्रशासनातर्फे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना नियमावलीचे पालन करून स्वातंत्र्य दिनाचे आचरण करण्यात आले. येथील जिल्हा क्रीडांगणावर आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले . त्यांना […]\nनियमांचे पालन करा.. पोलिसांचा आहे पहारा\nबेळगाव प्रतिनिधी मागील दोन महिन्यापासून सुरू असलेला कठोर लॉकडाऊन सोमवारपासून संपुष्टात आला आहे. त्यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांमधून आता खरेदीला बहर आला आहे. मात्र यासाठी वेळेची मर्यादा पाळण्याचे बंधन आहे सायंकाळी चार […]\nअनलॉक सुरू होणार ….जबाबदारी वाढणार\nबेंगलोर वृत्तसंस्था मागील दोन महिन्यापासून सुरू असलेल��� लॉकडाऊन सोमवारपासून संपुष्टात येणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारने अनलॉक 2 ची प्रक्रिया जाहीर केली आहे. कार्यालयीन वेळापत्रकानुसार सायंकाळी पाचपर्यंत सर्व व्यवहार सुरू राहणार आहेत .मात्र या कालावधीत कोणत्याही […]\nसोमवारपासून अनलॉकसाठी तज्ञ समितीच्या शिफारशी\nबेंगलोर वृत्तसंस्था 14 जूनपासून राज्यातील लॉकडाऊन निर्बंधांमध्ये काही प्रमाणात दिलासा देण्यात आला होता. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे त्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले होते. पण आता निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता दिली जाण्याची शक्यता आहे. राज्यातील […]\nपाचव्या विकेंड लॉकडाउन साठी शहर सज्ज\nबेळगाव प्रतिनिधी कोरोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाचवा वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शहरातील व्यवहार बंद राहणार आहेत . शनिवार दिनांक 19 रोजी सकाळी सहा […]\nप्रशासनाकडून पाचवा विकेंड लॉकडाऊन जाहीर\nबेळगाव प्रतिनिधी कोरोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाचवा वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शहरातील व्यवहार बंद राहणार आहेत . शनिवार दिनांक 19 रोजी सकाळी सहा […]\n21 जूनपासून अनलॉकचा निर्णय शुक्रवारी जाहीर होणार\nबेंगलोर वृत्तसंस्था लॉकडाऊनचे निर्बंध शिथील होण्याची वाट पाहणाऱ्या बेळगावसह 11 जिल्ह्यांतील जनतेला सुखद धक्का देणारी बातमी मिळणार आहे. शुक्रवारी परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरू लागल्याने सरकारने 14 जूनपासून काही […]\nबेळगावातील लॉकडाऊन एका आठवड्याने वाढविला\nबेळगाव प्रतिनिधी बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढविण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केली आहे. येत्या दिनांक 14 जून रोजी लॉकडाऊन संपुष्टात येईल, या आशेवर बेळगावकर नागरिक होते. मात्र […]\nबेळगावातील लॉकडाऊन वाढविण्याचा प्रस्ताव\nबेळगाव प्रतिनिधी येत्या दिनांक 14 जून रोजी लॉकडाऊन संपुष्टात येईल, या आशेवर असलेल्या बेळगावकरांसाठी पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी धक्का दिला आहे. बेळगावचा लॉकडाऊन वाढविण्याचा प्रस्ताव असून त्यानुसार यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. गुरुवारी […]\nतयारीला लागा …स्मार्ट न्यूज नवरात्री क्विन स्पर्धा भेटीसाठी येत आहे September 20, 2021\nश्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट September 20, 2021\nश्री विसर्जनाचा सोहळा २० तास चालला September 20, 2021\nभारताचा टी-ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा \nBreaking News: विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले; वर्ल्डकपनंतर होणार पायउतार September 16, 2021\nगणेशोत्सवानिमित्त आमचा गणराया हे गाणे भक्तांच्या भेटीसाठी दाखल September 4, 2021\nक्रेडाईच्या वतीने लसीकरण शिबिर संपन्न September 4, 2021\nमाजी ज्येष्ठ फुटबॉलपटू मेलविन उर्फ मालू परेरा याचे निधन August 28, 2021\nज्येष्ठ आणि अष्टपैलू क्रिकेटपटू मिलिंद कुलकर्णी यांचे निधन August 28, 2021\nछाननी नंतर आता अर्ज माघारीचे वेध August 24, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-09-22T17:56:06Z", "digest": "sha1:UQMA5DEVKE5H2LHM72QXLAELSFW7P42E", "length": 6196, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संजय मांजरेकरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसंजय मांजरेकरला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख संजय मांजरेकर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमुंबई ‎ (← दुवे | संपादन)\nसचिन तेंडुलकर ‎ (← दुवे | संपादन)\nराहुल द्रविड ‎ (← दुवे | संपादन)\nअनिल कुंबळे ‎ (← दुवे | संपादन)\nकपिल देव निखंज ‎ (← दुवे | संपादन)\nकृष्णम्माचारी श्रीकांत ‎ (← दुवे | संपादन)\nअजित वाडेकर ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९६५ ‎ (← दुवे | संपादन)\nमोहम्मद अझहरुद्दीन ‎ (← दुवे | संपादन)\nदत्ताराम हिंदळेकर ‎ (← दुवे | संपादन)\nजुलै १२ ‎ (← दुवे | संपादन)\nविनोद कांबळी ‎ (← दुवे | संपादन)\nभारताच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९० ‎ (← दुवे | संपादन)\nसावंतवाडी ‎ (← दुव�� | संपादन)\nसाचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९६ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९२ ‎ (← दुवे | संपादन)\nक्रिकेट विश्वचषक संघ कामगिरी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक ‎ (← दुवे | संपादन)\nक्रिकेट विश्वचषक, १९९६ - संघ ‎ (← दुवे | संपादन)\nक्रिकेट विश्वचषक, १९९२ - संघ ‎ (← दुवे | संपादन)\nभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची ‎ (← दुवे | संपादन)\n१९९०-९१ आशिया चषक ‎ (← दुवे | संपादन)\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९१-९२ ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८७-८८ ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८८-८९ ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८९-९० ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://robots-trading.fr/mr/", "date_download": "2021-09-22T18:42:02Z", "digest": "sha1:5TDPP2YIAYBVGDFTW5ANJBPTD6HOUSER", "length": 33783, "nlines": 161, "source_domain": "robots-trading.fr", "title": "ट्रेडिंग रोबोट • सोने, तेल, विदेशी मुद्रा आणि क्रिप्टो ests चाचण्या आणि पुनरावलोकने", "raw_content": "\nट्रेडिंग रोबोट सोन्याच्या बाजाराला समर्पित (xauusd).\nतेलाच्या बाजारपेठेला समर्पित व्यापार रोबोट.\nफॉरेक्स मार्केटला समर्पित ट्रेडिंग रोबोट.\nबिग डेटा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करा\nईथरियम ब्लॉकचेनसह रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करा.\n250 पेक्षा अधिक क्रिप्टोकरन्सी खरेदी करा, संचयित करा आणि सुरक्षित करा\nBlock ब्लॉकचेनपासून क्रिप्टोकरन्सीज पर्यंत व्हिडिओ ट्यूटोरियल\nप्रत्येक क्रिप्टोकरन्सीबद्दल आवश्यक ज्ञान\nट्रेडिंग रोबोट्स आणि क्रिप्टोकरन्सी\nट्रेडिंग कंपन्यांचे व्यवसाय मॉडेल गुंतवणूकदारांना चलने, वस्तू, मौल्यवान धातू आणि क्रिप्टोकरन्सीच्या आर्थिक बाजारात भाग घेण्याची संधी देते. ऑफरवर असलेल्या ट्रेडिंग रोबोटसह, आपल्याला वित्त किंवा आयटी विकासासाठी कोणताही अनुभव किंवा कौशल्याची आवश्यकता नाही. तर ट्रेडिंग अल्गोरिदम आपल्या राजधानीची काळजीपूर्वक काळजीपूर्वक काळजीपूर्वक काळजी घेऊया, आम्ही त्यासाठी त्यांना निवडले आहे.\nदयाळूपणाने, मी तुम्हाला मार्गदर्शन करेन आणि तुमच्या प्रश्नांच�� उत्तरे देईन पण हे लक्षात ठेवावे की नुकसानीचे धोके जमा झालेल्या नफ्याइतकेच महत्वाचे आहेत. आपण गमावण्यास तयार असलेली रक्कम केवळ गुंतवणूक करा. आमची यंत्रमानव त्यांची रणनीती समजण्यासाठी थोडी सी भांडवलासह प्रारंभ करा आणि चाचणी घ्या.\nविवेकीपणे गुंतवणूक करून स्वयंचलित निष्क्रीय उत्पन्न मिळवा.\nजवळजवळ काहीच करायचे नाही\nसाइन अप करा, आपले निधी जमा करा आणि रोबोट्स आपल्यासाठी व्यापार करू द्या.\nआपली कमाई नियमितपणे आणि सर्व वेळी सर्व संकलित करा.\nट्रेडिंग रोबोट्स आणि संधी\nट्रेडिंग रोबोटची विश्वासार्ह आणि कार्यक्षम कित्येक महिन्यांपासून चाचणी केली जाते\nव्यापार तज्ञांचा अग्रगण्य ठरला असल्याने, ट्रेडिंग रोबोट्सने इंटरनेटवर आक्रमण केले आणि व्यक्तींना आर्थिक नफा मिळू दिला. हे रोबोट त्यांच्या वापरकर्त्यांच्या ऐवजी आपोआप व्यापार करण्यासाठी लोकप्रिय झाले आहेत, त्यांचा अनमोल वेळ वाचविला आहे. तेथे बरेच घोटाळे झाल्यामुळे आम्ही इतरांपेक्षा काही ट्रेडिंग बॉटची चाचणी, विश्लेषण आणि शिफारस करतो.\nहे कमी जोखीम व्यवस्थापन आणि शॉर्ट टर्म स्लॅपिंग स्ट्रॅटेजीसह एक्सएयू / यूएसडी जोडीची व्यापार करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. सोन्याच्या बाजाराला समर्पित स्कॅल्पिंग.\nतेलाच्या बाजारात व्यापार करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ऑटोट्रेड तेल तेलाच्या बॅरलच्या किंमतीनुसार पैज लावण्याचे किंवा खाली ठेवण्याचे लक्ष्य ठेवते.\nऑटोट्रेड फॉरेक्स हा इंडोनेशियन चलन बाजार आधारित ट्रेडिंग रोबोट आहे. 2021 च्या उन्हाळ्यात ऑटोट्रेड फॉरेक्स उपलब्ध असेल.\n✅ स्वयंचलित विदेशी मुद्रा\nईयू / यूएसडी जोडी व्यापार करण्यासाठी डिझाइन केलेले, ऑपरेशनचा प्राथमिक मोड Net 89 किंमत चळवळीच्या दिशेने ट्रेंडिंग आणि शॉर्ट पोझिशन्सवर आधारित आहे.\n3 व्यावसायिकांचे पर्यवेक्षण आणि मुख्य आर्थिक चलन व्यापारात स्कॅलपिंग आणि डे ट्रेडमध्ये खास 12 रोबोट शोधा.\nनेटवर्कर्स कराराच्या वर्गणीसह सोने व हिरे खरेदी करण्याची प्रणाली.\nयूरो / यूएसडी जोडीच्या व्यापारासाठी डिझाइन केलेले, कोव्हड कृत्रिम बुद्धिमत्तेसह एकत्रित एक सर्वात चांगले सॉफ्टवेअर आहे आणि सर्वात प्रगत जोखीम व्यवस्थापन तंत्रज्ञान आहे.\nहे कमी जोखीम व्यवस्थापन आणि अल्प मुदतीच्या स्केल्पिंग स्ट्रॅटेजीसह ईयू / यूएसडी जोडीची व्यापार करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.\nएकाधिक चलन जोड्या व्यापार करण्यासाठी डिझाइन केलेले, एलिट्रोब सतत संस्थात्मक पातळी आणि उच्च व्यापार संभाव्यतेसह क्षेत्रे शोधत फॉरेक्स बाजाराचे सतत विश्लेषण करते.\nहे स्लॅपिंग आणि डे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी अंतर्गत अनेक जोडी चलने आणि क्रिप्टोच्या व्यापारासाठी डिझाइन केलेले आहे.\nअगदी उत्तम व्यापारी मार्केटमध्ये ऑर्डर ट्रिगर करण्यासाठी रोबोटवर अवलंबून असतात.\nते वेगवान आहेत, वेगवान गणना करा आणि भावनाविरहित आहेत.\nस्वयंचलित ट्रेडिंग रोबोट स्वयंचलित सिस्टम आहेत जे त्यांच्या व्यापा of्यांच्या कार्यसंघाद्वारे निश्चित केलेल्या पॅरामीटर्स किंवा वेळापत्रकांनुसार कार्य करतात. एकदा आपल्या ट्रेडिंग खात्याशी कनेक्ट झाल्यावर, रोबोट कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय आपोआप आर्थिक बाजारपेठेमध्ये स्थान घेईल, जे मानवी भावनांमुळे उद्भवणार्‍या त्रुटी दूर करते.\nहे सॉफ्टवेअर ट्रेडिंग प्रक्रिया स्वयंचलित करण्याच्या आणि चांगल्या जोखमी / परतावा गुणोत्तर टिकाऊ नफा मिळविण्याच्या उद्देशाने डिझाइन केले गेले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसह एकत्रित केलेले हे प्रगत अल्गोरिदम गणिताचे, सांख्यिकीय आणि विशिष्ट बाजार निर्देशकांवर आधारित सूचनांचा वापर करून, चांगल्या फंड मॅनेजमेन्ट (जास्तीत जास्त 3%) सह बाजारपेठेचे निरंतर विश्लेषण करतात. शिष्यवृत्ती धारक\nपीटीएसडीआयNET89 / प्रमाणेच SMARTXBOT स्वयंचलित व्यापार क्षेत्रात विविध तज्ञांसह अनेक भागीदारी विकसित केल्या आहेत.\nप्रत्येक रोबोटची स्वतःची व्यापार धोरण असते. त्यांचे नियमित परीक्षण केले जाते, अद्ययावत केले जातात आणि व्यावसायिक व्यापा .्यांच्या टीमद्वारे ऑप्टिमाइझ केले जातात.\nदीर्घकालीन कामगिरीचे परिणाम सुनिश्चित करण्यासाठी ही सतत ऑप्टिमायझेशन प्रक्रिया आवश्यक आहे. फॉरेक्स मार्केट हे एक अत्यंत द्रव आणि सतत बदलणारे वातावरण आहे. ऑप्टिमायझेशनची ही पातळी हे सुनिश्चित करते की अल्गोरिदम शीर्षस्थानी आहेत आणि सर्वकाही जसे पाहिजे तसे कार्यरत आहे.\n“जर तुम्ही ट्रेडिंग रोबोट्सच्या जगात नवीन असाल तर माझा सल्ला घ्याः तुम्हाला लागणा money्या पैशावर पैज लावा, तुमच्या पैशाची सुरुवातीची पैज लागेपर्यंत व्यापा्याला तुमचे जिन्नस गोळा करु द्या. त्यानंतर, फक्त बोनस. \"\nरोबोट / क्रिप्टो / स्टॅकिंग.\nयेथे माझे एक पूर्णपणे वैयक्तिक गुंतवणूकीचे धोरण आहे, शक्य तेवढे विविधीकरण करताना निष्क्रीय उत्पन्न मिळविण्याची परवानगी देणे:\nसह निधी जमा करून एक किंवा अधिक ट्रेडिंग रोबोट वापरा brokerसंबंधित.\nनफ्यासह, मुख्य एक्सचेंजवर क्रिप्टोकरन्सी खरेदी करा (Binance, Coinbase किंवा पुन्हा Crypto.com).\nव्यापार तर ठेवा आपल्या cryptomonnaies मासिक व्याज मिळविण्यासाठी आणि / किंवा आपल्या क्रिप्टो सह किंवा दररोजची उत्पादने आणि सेवा खरेदी करण्यासाठी Binance कार्ड (अन्न खरेदी, केशभूषा, पेट्रोल, सदस्यता आणि विश्रांती ...\nस्थिर आणि कार्यक्षम ट्रेडिंग रोबोट्स\nट्रेडिंग रोबोट्सबद्दल अधिक जाणून घ्या\n4 प्रश्न / उत्तरे\nट्रेडिंग रोबोटसह आपल्या गुंतवणूकींमध्ये विविधता का आणावी\nट्रेडिंग रोबोटमध्ये गुंतवणूक करणे ही एक वाढती लोकप्रिय पध्दत आहे जी खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होऊ शकते. फ्रान्समध्ये दिलेल्या ऑर्डरपैकी अर्धा भाग आणि यूएसएमध्ये ठेवलेल्या ऑर्डरपैकी 70% उच्च फ्रिक्वेंसी ट्रेडिंगचा असतो. या आकडेवारीवरून या प्रकारच्या आर्थिक गुंतवणूकीची प्रभावीता स्पष्टपणे दिसून येते.\nट्रेडिंग रोबोट्ससह कित्येक फायदे लक्षात घ्यावे लागतील:\n- सर्व प्रथम, ते मालमत्तेचे चांगले मूल्यांकन तयार करणे शक्य करतात, बाजारातील मागणीनुसार किंमती निरंतर रुपांतर करतात.\n- बाजारपेठ अधिक द्रव होते, खरेदी व विक्री सुलभ होते\n- ते दोन्ही कंपन्या आणि व्यक्तींसाठी व्यापार खर्च कमी करतात\nआज कोणत्या प्रकारच्या लोकांना रोबोटच्या व्यापारात सर्वाधिक रस आहे\nआज आम्ही स्वयंचलित ट्रेडिंग रोबोट्स वापरुन अनेक प्रकारच्या गुंतवणूकदारांबद्दल बोलत आहोत:\nलोक त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत विविधता आणण्याचा प्रयत्न करीत आहेत\nजास्तीत जास्त व्यक्ती अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी व्यापारात गुंतण्याची इच्छा ठेवतात. या प्रकरणात ट्रेडिंग रोबोट हा एक चांगला पर्याय आहे कारण ते व्यावसायिकांइतकी कौशल्ये न घेता व्यापारात गुंतवणूक करण्यास परवानगी देतात.\nआम्ही सध्याच्या वेबसाइटवर आपल्यासमोर सादर केलेल्या रोबोट्सप्रमाणेच ट्रेडिंग रोबोटचा वापर करणारे व्यापा .्यांची संख्या वाढत आहे. खरंच, स्वयंचलित व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळण्याची परवानगी असताना कमी काम करण्याची आवश्यकता असते. व्यापारी अजूनही फायदेशीर आणि विचारशील सिग्नल देणारी दर्जेदार ट्रेडिंग रोबोट निवडण्यासाठी सावध आहेत.\nगुंतवणूकदार त्यांच्या भांडवलात वैविध्य आणण्याची संधी शोधत असतात. ट्रेडिंग रोबोट्स असे तंत्र आहे जे या प्रकारच्या प्रोफाइलला वाढत्या प्रमाणात आकर्षित करते. खरंच, जेव्हा हे गुंतवणूकदार चांगल्या रोबोट्सवर येतात तेव्हा ते बरीच रक्कम गुंतविण्यास अजिबात संकोच करत नाहीत.\nमी विनामूल्य माझी मदत का देत आहे\nसादर केलेल्या रोबोटची नोंदणी करण्यात आपले समर्थन करणे हे माझे ध्येय आहे. माझ्या साइटद्वारे, मी तुम्हाला केवळ अनेक, अनेक आठवड्यांसाठी विश्लेषित केलेले रोबोट्स दर्शवितो. नक्कीच, नेहमीच एक धोका असतो कारण आपण लक्षात ठेवा, प्रत्येक ट्रेडिंग रोबोट एक जोखीमदार गुंतवणूक आहे आणि त्यामुळे तोटा होऊ शकतो.\nआपणास स्वयंचलित ट्रेडिंगमध्ये प्रारंभ करण्यास आवश्यक असलेल्या सर्व माहिती मी संपूर्ण पारदर्शकतेसह पुरवतो. आगमनानंतर कोणत्याही अप्रिय आश्चर्यशिवाय आपण नक्की काय मिळवित आहात हे जाणून घेणे हे आपले ध्येय आहे.\nमाझ्या आयुष्यात, मी आजूबाजूच्या लोकांना प्रगती होऊ देण्यासाठी सामायिक करण्यास नेहमीच उत्सुक आहे. साइटशी जरासेच आहे Robots-Trading.fr. मी आपल्या प्रकल्पाच्या विकासामध्ये भाग घेत आहे हे जाणून घेण्याची साधी वस्तुस्थिती मला एक वास्तविक समाधान आहे.\nव्यापार आणि क्रिप्टोकरन्सी ही कित्येक वर्षांपासून खरी आवड बनली आहे. मी या नवीन बाजाराचे विश्लेषण आणि बर्‍याच तासांचा व्यतीत केला आहे. आता माझे ध्येय आहे की ही आवड आपल्याबरोबर सामायिक करा जेणेकरून आपण त्याचा आनंद घेऊ शकाल.\nआम्हाला सध्या बाजारात आढळणारे विविध ट्रेडिंग बॉट्स\nआज बर्‍याच प्रकारचे ट्रेडिंग रोबोट्स आहेत. बाजारातील घडामोडींनुसार या रोबोट्सचे प्रोफाइल बदलते. अशाप्रकारे, काही बाजारपेठा स्थिर आहेत तर इतरांमध्ये अधिक स्पष्ट ट्रेंड, अधिक अस्थिरता असेल.\nतटस्थ ट्रेंड (श्रेणी) सह ट्रेडिंग रोबोट्स\nतथाकथित रेंज ट्रेडिंग रोबोट स्थिर आणि फार अस्थिर नसलेल्या बाजारावर अधिक लक्ष केंद्रित करतात. हे ट्रेडिंग रोबोट तांत्रिक निर्देशकांवर अवलंबून असतात (स्टॉक मार्केट विश्लेषणाला किंमती कशा विकसित होतील याचा अंदाज घेण्यास अनुमती देतात). रेंज ट्रेडिंग रोबोट या तांत्रिक निर्देशकां��े निरंतर आधारावर परीक्षण करेल आणि जेव्हा बाजारपेठेत अत्यधिक खरेदी केली जाईल किंवा ओव्हरसॉल्ड होईल तेव्हा खरेदी-विक्री क्रिया करतील.\nखालील ट्रेन्डसाठी ट्रेडिंग रोबोट\nया प्रकारच्या ट्रेडिंग रोबोटची खात्री करुन देतो की बाजारात जारी होणा to्या ट्रेंडची प्रबळ स्थिती अनुसरण करुन त्या सुरु केल्या जातात. अशाप्रकारे, प्रत्येक वेळी रोबोट फायद्याचा होऊ शकेल असा ट्रेंड शोधून काढतो, तर तो पोझिशन्स उघडेल किंवा बंद करेल. लक्षात ठेवा की हे केवळ ट्रेन्डच्या विरूद्ध नसलेल्या खात्यात सिग्नल घेते.\nउच्च वारंवारता व्यापार रोबोट्स (THF)\nते सर्वात स्पर्धात्मक ट्रेडिंग रोबोट आहेत. ते बहुतेक आर्थिक संस्था तयार करतात. ते केवळ काही सेकंदात ऑर्डर पार पाडण्यात सक्षम आहेत (स्केलपिंग). उच्च वारंवारतेच्या व्यवसायाचा हेतू छोट्या नियमित चढउतारांचा उपयोग करणे होय.\nएक गॉडफादर, एक देवता\nप्रत्येक नोंदणी संदर्भ दुव्यावरुन केली जाते\nआणि माझ्यावर विश्वास ठेवा, यामुळे आणखी त्रास होणार नाही\nजेव्हा आपल्याकडे कोणताही मागील व्यापार आणि क्रिप्टोकर्न्सी अनुभव नसतो तेव्हा या प्रकारचे साहस प्रारंभ करणे सोपे नाही. म्हणूनच मी आपणास आपल्यासह आपली खाती सेट करण्यास मदत करण्यासाठी आपल्याबरोबर राहण्याची परवानगी देतो broker (ब्रोकर) आणि आपले ट्रेडिंग रोबोट, आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या आणि तांत्रिक समर्थन म्हणून कार्य करा.\nपानसका येथे वाट पाहत आहे\nपानसका येथे वाट पाहत आहे\nआजपर्यंत कोणतीही माहिती नाही\nआयपीओपूर्वी नॅसडॅकवर डीटी कॉईन € 8,50 वर मिळवा. आज, लोक त्यांच्या डेटा ट्रेडिंगमध्ये भाग घेण्यास निवडू शकतात आणि त्यांचा डेटा डीटीकॉइनसह विक्रीतून मिळविलेल्या रकमेचा काही भाग कमवू शकतात.\neXp फ्रान्स रिअल इस्टेट\nआपले रिअल इस्टेट नेटवर्क विकसित करा, आपल्या उद्योजकीय प्रकल्पात काम करण्यासाठी उदार कमिशन मिळवा\nआपण काही माहिती गहाळ आहात\n💬 टेलीग्रामवर माझ्याशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका जेणेकरून मी तुम्हाला सल्ला देऊ आणि मदत करू.\nवेबवरील फॉरेक्स स्कॅमसाठी पहा\nएएमएफद्वारे जारी केलेल्या अनधिकृत कंपन्या आणि साइटची ब्लॅकलिस्ट शोधा. आमचा कोणताही रोबोट किंवा नाही brokerसमाविष्ट नाहीत.\nभूतकाळातील कामगिरी ही भविष्यातील कामगिरीची हमी नाही.\nउच्च जोखीमशिवाय ���ोणतीही उच्च कार्यक्षमता नाही. शेअर बाजारावर मागील कामगिरी स्वत: ची पुनरावृत्ती करत नाही.\nव्यापार आपल्याला ठेवींच्या बरोबरीच्या नुकसानीच्या जोखमीस तोंड द्यावे लागते आणि केवळ जोखमीचा अनुभव घेणार्‍या ग्राहकासाठीच जोखीम घेण्याचे आर्थिक साधन आहे. हे पृष्ठ किंवा इतर माध्यम कोणत्याही प्रकारे गुंतवणूकीच्या सल्ल्याची किंवा आरजीएएमएफच्या लेख -314१31--1१-१ मधील लेखातील विशिष्ट वित्तीय करारामध्ये आर्थिक साधने विकत घेण्यासाठी किंवा प्रोत्साहनपर प्रोत्साहनपर ऑफर नाही आणि त्यातील एल 533 12-१२-7 च्या लेखातील आहे. आर्थिक आणि आर्थिक संहिता या पृष्ठास भेट देऊन आणि त्यातील सेवांचा वापर करून आपण घोषित करता की आरजीएएमएफच्या अनुच्छेद 314१31--1१-१ मध्ये आणि आर्थिक आणि वित्तीय संहिताच्या लेख एल. 533-12-१२- listed मध्ये सूचीबद्ध केलेल्या आर्थिक करारांपैकी कोणत्याही माहितीची तरतूद करेल. आपल्या विनंतीवरून आणि फक्त आपल्या विनंतीवरून. मागील परिणाम भविष्यातील निकालांची हमी नसतात. प्राप्त केलेल्या माहितीच्या वापरासाठी अभ्यागत पूर्णपणे जबाबदार आहे आणि या वापराशी संबंधित सर्व जोखीम गृहित धरते. विशेषतः, त्याच्या भांडवलाची अखंडता जपण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे पर्यटकांवर अवलंबून आहे. Robots-trading.fr, cryptonithe.com किंवा mon-conseiller-crypto.fr आणि त्याच्या प्रशासकांना कोणत्याही संभाव्य नुकसानीसाठी जबाबदार धरले जाणार नाही.\nनवीन वेबसाइट समर्पित स्थावर मालमत्ता टोकनकरण आणि खेळाची सामग्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/blog/covid-19-impact-positive-story-world-renowned-psychiatrist-dr-victor-frankl-337831", "date_download": "2021-09-22T18:34:03Z", "digest": "sha1:D2EIMTLHFU23DGDY3IC6MP2XFJEBC3J7", "length": 27241, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आशेची ज्योत तेवत ठेवूया !", "raw_content": "\nकोरोनाने साऱ्या जगाला हादरवून सोडले आहे. दिवसेंदिवस वाढणारा रुग्णांचा आकडा धडकी भरवत आहे\nआशेची ज्योत तेवत ठेवूया \nकोरोनाने साऱ्या जगाला हादरवून सोडले आहे. दिवसेंदिवस वाढणारा रुग्णांचा आकडा धडकी भरवत आहे. या वैश्‍विक महामारीने आतापर्यंत जगभरात ८ लाखांवर नागरिकांचा बळी घेतला आहे. अनेक संसार उद्‌ध्वस्त होत आहेत. कोरोनामुळे लोकांची मने प्रसन्नता, आनंदापेक्षा चिंता, भीती, नैराश्‍याने ग्रासलेली दिसतात. आपण सारेच अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात अडकलेलो आहोत. अशा बिकट परिस्���ितीत मनाच्या वाटा उजळून निघतात त्या कल्पनाशक्ती, मनोबलाद्वारे. मनातील असीम आशावाद आणि आत्मविश्‍वास, सकारात्मकतेद्वारे संकटांना विजयात रूपांतरित करता येते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे.\nजगप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. व्हिक्‍टर फ्रॅन्कल हे त्याचे उत्तम उदाहरण. डॉ. फ्रॅन्कल व त्यांच्या कुटुंबाला ज्यू असण्याच्या अपराधाबद्दल हिटलरच्या सैनिकांनी पकडले होते. हिटलरची छळछावणी म्हणजे अमानुष क्रूरतेची परिसीमाच. मृत्यू परवडला; पण हा छळ नको, असे त्याचे वर्णन केले आहे. हिटलरने त्या छळछावणीत सुमारे साडेपंधरा कोटी लोकांची अमानुषपणे हत्या केल्याचे सांगितले जाते. अशा छळछावणीत डॉ. फ्रॅन्कल एक सामान्य कैदी होते. अतीव असहायता, प्रचंड अत्याचार, पावाच्या एका तुकड्यासाठीची धडपड, प्रत्येक क्षणी मृत्यूची टांगती तलवार, क्षणोक्षणी जवळून पाहिलेले मित्रांचे, शेजाऱ्यांचे मृत्यू, छावणीतील कोंदट वातावरण, ही सारी परिस्थिती कैद्यांना निराशेच्या खाईत लोटत असे. त्यातून अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचार घर करत.\nअनेकांनी तसे प्रयत्नही केले; पण त्याहीपेक्षा मनात घट्ट बसलेला निराशेचा ढग, उदासीनता, कुपोषण, नकारात्मक मानसिकतेमुळे हे कैदी वेगवेगळ्या आजारांना बळी पडले. डॉ. फ्रॅन्कल यांनीही अत्याचार सहन केले; मात्र याचवेळी त्यांनी मनातील आशावाद जिवंत ठेवला. भीतीच्या सावटाखाली त्यांच्या मनाने स्वत:ला भोवतालच्या वातावरणापासून वेगळे ठेवले. सतत मनावर मायेची फुंकर घातली. त्याचा फायदाही झाला. दात घासायची व्यवस्था नव्हती, शिवाय जेवण सत्त्वहीन असूनही हिरड्या मजबूत राहिल्या. कित्येक महिने अंघोळ नसतानाही हातांना झालेल्या जखमा चिघळल्या नाहीत. कितीही छळ झाला तरी मनातील भीतीला, निराशेच्या विचारांना त्यांनी वरचढ होऊ दिले नाही. उलट या छळछावणीतून सुटून ते अनुभव पुस्तकाद्वारे लोकांना सांगत आहेत, आपल्या कुटुंबाच्या सहवासात, प्रेमळ आठवणी, घरी गेल्याच्या स्वप्नात रममाण होत. हे स्वप्न, प्रेम, सकारात्मकता हेच त्यांच्या जगण्याचे बळ ठरल्याचे त्यांनी आपल्या संशोधनातून दाखवून दिले.\nपुढे छळछावणीतून सुटल्यानंतर त्यांचे असे कोणीच जिवंत शिल्लक राहिले नव्हते. पत्नीचा कुपोषणाने, भाऊ, आई-वडिलांचा छळछावणीत मृत्यू झाल्याचे समजले. तरीही उद्‌ध्वस्त न होता छळछावणीतून ���ुटलेल्या कैद्यांच्या मानसशास्त्रावर ते अभ्यास करीत राहिले. ज्यांची जगण्याची असीम इच्छा होती, भविष्यातील चांगल्या जीवनाविषयी आशा होती, असेच लोक या छळछावणीतून सुटल्याचे डॉ. फ्रॅन्कल यांनी ‘मॅन सर्च फॉर मीनिंग’ या पुस्तकातून दाखवून दिले आहे. या पुस्तकाचा डॉ. विजया बापट यांनी मराठीत ‘अर्थाच्या शोधात’ या नावाने अनुवाद केला आहे. माणसाला का जगायचे आहे याचे कारण समजले की तो कोणत्याही बिकट परिस्थितीत, दुर्धर आजारातही जिवंत राहतो, असे स्पष्ट मत डॉ. फ्रॅन्कल यांनी मांडले आहे. कोणत्याही बिकट परिस्थितीत दृष्टिकोन महत्त्वाचा राहतो. आशावादी दृष्टिकोनाचा शरीरावर हितकारी परिणाम होतो, तर नकारात्मक दृष्टिकोन शरीराला अपायकारक असल्याचे डॉ. फ्रॅन्कल यांनी प्रयोगाद्वारे दाखवून दिले आहे. सध्याच्या काळात आशावादी दृष्टिकोन, सकारात्मक भावना, मनातील आशेची ज्योत जागृत ठेवल्यास कोरोनाची भीती नक्कीच दूर होऊ शकेल.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल���हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्य��� उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-municipal-corporation-files-case-if-dengue-mosquito-is-found-bms86", "date_download": "2021-09-22T18:00:33Z", "digest": "sha1:A5UQQCKCULDTMFP5WXLX7WRM4H4S5USY", "length": 25040, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | डेंगीचे डास आढळले, तर गुन्हा दाखल करू-मनपा आयुक्त", "raw_content": "\nडेंगीचे डास आढळले, तर गुन्हा दाखल करू-मनपा आयुक्त\nधुळे : शहरात डेंगीने मोठी समस्या निर्माण केली असून, ज्यांच्याकडे डेंगीचे रुग्ण (Dengue patients) आढळले, त्यांच्याकडे पुन्हा डेंगी डास आढळले, तर प्रथम नोटीस व नंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा (Dhule Municipal Corporation) महापालिका आयुक्त अजीज शेख (Commissioner Aziz Sheikh)यांनी दिला.\nहेही वाचा: प्रेमविवाहानंतर आठवला व्यवहार; पतीसह सहा जणांवर गुन्हा\nमहापालिकेच्या या जावईशोधाबाबत आश्‍चर्य व्यक्त होते. डेंगी साथीच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी आयुक्त शेख यांनी महापालिकेत बैठक बोलविली होती. आयुक्त शेख, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त गणेश गिरी, हिवताप अधिकारी डॉ. पाटील, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, फवारणीचा ठेका दिलेल्या दिग्विजय इंटरप्रायजेसचा प्रतिनिधी गायकवाड आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.\nहेही वाचा: पीक विमाची भरपाई न देणाऱ्या पाच बँकांवर गुन्हा दाखल\nआयुक्त म्हणाले, की डेंगी डोके वर काढत आहे. या पार्श्‍वभूमीवर मनपा यंत्रणा जनजागरणात काहीशी सुस्तावलेली दिसत आहे. त्यामुळे जनतेत जागृती करा, ज्या ठिकाणी डेंगीचा रुग्ण आढळला असेल, तेथे तत्काळ फवारणीसह इतर उपाययोजना करा. त्यानंतरही डेंगीचे डास आढळले, त�� संबंधिताना नोटिसा बजवा, दंड आकारा आणि शेवटी गुन्हा दाखल करा, असा अजब आदेश आयुक्तांनी यंत्रणेला दिला. डेंगीबरोबर झिका व्हायरसचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे डास निर्मूलनावर भर देण्याची गरज आहे. दिग्विजयचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याबाबत आयुक्तांनी संबंधित प्रतिनिधीला धारेवर धरले.\nहेही वाचा: नाही भाव अंगी भूषण मिरवीतो जगी \nबैठकीत सार्वजनिक स्वच्छता व मलेरिया, डेंगी या साथीच्या आजारावरील उपाययोजनांबाबत चर्चेनंतर सर्व स्वच्छता निरीक्षक, मलेरिया फिल्ड वर्कर, वॉटर ग्रेस कंपनीचे प्रतिनिधी, दिग्विजय कंपनीचे प्रतिनिधी यांना प्रभावी कामगिरीची सूचना आयुक्तांनी दिली. तसेच घंटागाडीचे योग्य व सूक्ष्म नियोजन करावे. ठेकेदाराने नादुरुस्त घंटागाड्या दुरुस्त करून घ्याव्यात. स्वच्छता निरीक्षकांनी आपापल्या भागात सर्व ठिकाणी घंटागाडी फिरतील याची दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी पावसाचे पाणी जमा झाले होते. त्या ठिकाणच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य त्या सर्व उपाययोजना कराव्यात. डेंगी, चिकूनगुनिया संदर्भात शहरातील सर्व दवाखान्यांना पत्र देऊन त्यांचा दैनंदिन अहवाल मनपाला कळविण्याबाबत आदेश द्यावा. दिग्विजय कंपनीने शहरात जनजागृती करावी. तसेच नागरिकांना टोल फ्री क्रमांक द्यावा. मलेरिया फिल्ड वर्कर्सने सर्व्हेतून अबेटिंग करावे. तसेच ज्या नागरिकांच्या घरात डेंगीच्या अळ्या सापडतील त्यांना समज द्यावी. पुन्हा अळ्या आढळल्यास त्यांना नोटिसा देऊन दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचना आयुक्तांनी केली.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्य�� अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/tag/tanaji-the-unsung-warrior/", "date_download": "2021-09-22T18:13:10Z", "digest": "sha1:KTOTWXBA2WK3LBUSFFEVSL37OBKPL5MK", "length": 5097, "nlines": 82, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "tanaji-the-unsung-warrior- | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\n१५ व्या दिवशीही ‘तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर’ बॉक्स ऑफिसवर सुसाट; केला ‘हा’ नवा विक्रम\nमुंबई : अभिनेता अजय देवगणचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट १० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाने बॉक्स\n13 जानेवारी 2020 13 जानेवारी 2020\n‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ची तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई\nमुंबई : अजय देवगण आणि सैफ अली खान यांची प्रमुख भुमिका असलेल्या ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ने विकेंडमध्ये धमाकेदार प्रदर्शन केले आहे. या सिनेमानं पहिल्या\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramaza.info/2021/04/The-sequel-of-Takatak-movie-is-coming.html", "date_download": "2021-09-22T18:01:00Z", "digest": "sha1:UDM4EYH2LSHCZRS6D43HWPLW2I62HW2U", "length": 6789, "nlines": 64, "source_domain": "www.maharashtramaza.info", "title": "टकाटक-2 बॉक्स अॉफिसवर घालणार \"धुमाकूळ\"", "raw_content": "\nटकाटक-2 बॉक्स अॉफिसवर घालणार \"धुमाकूळ\"\nमुंबई -‘टकाटक’ या सिनेमाचा सिक्वेल येत आहे. मिलिंद कवडे या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. टकाटकला परीक्षकांनी चांगले रेटिंग दिलेलं होतं. बॉक्स अॉफिसवरही या सिनेमा हीट ठरला. टकाटकचा व्यवसायही नावासारखाच टकाटक झाला. त्याने अनेक विक्रम केले. लॉकडॉऊनची चर्चा सध्या सुरू आहे. त्या वातावरणाचे मळभ असतानाही ‘टकाटक 2’ येतो. या घोषणेमुळे सिनेसृष्टीत पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण आहे.\nपर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम तसेच सहनिर्माते जगत सिंग यांनी ‘टकाटक 2’ची अधिकृत घोषणा केलीय. या वेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘टकाटक 2’चं मोशन पोस्टर लाँच झालंय. ‘टकाटक’ची कथा तरूणाईवर होती. या सिनेमातून एक मेसेजही देण्याचा प्रयत्न झालाय.\n‘टकाटक 2’ची कथा नेमकी काय आहे, याविषयी उत्सुकता लागली आहे. मिलिंद कवडे हे दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनीच ‘टकाटक 2’ची कथा आणि पटकथा लिहिलीय. या चित्रपटातील संवाद आहेत किरण बेरड यांचे. गीतकार आहेत जय अत्रे. वरूण लिखते यांनी संगीत दिलंय. हजरत शेख वली ��ांनी कॅमेरामनची भूमिका साकारलीय. ‘टकाटक 2’मधील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात आहेत.\n‘टकाटक’ या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. त्यामुळेच ‘टकाटक 2’घेऊन येत आहोत, असं दिग्दर्शक कवडे यांनी सांगितलं. ‘टकाटक 2’मध्ये प्रेक्षकांना सुमधूर गीत-संगीताने सजलेली नवी कोरी प्रेमकथा पाहायला मिळेल. ‘टकाटक’च्या यशामुळे आणखी जबाबदारी वाढलीय. टकाटक -२ नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असे कवडे सांगतात.\nसुजलाम अभियान अंतर्गत जिल्हयात ४० हजार शोषखड्डयाची निर्मितीचे उद्दिष्ट - - मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर\nकराळे कोचिंग क्लासेस चा सत्कार\nकराळे कोचिंग क्लासेसला मानाचा पुरस्कार, मुंबईत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला\nटकाटक-2 बॉक्स अॉफिसवर घालणार \"धुमाकूळ\"\nनगर जिल्ह्यात आजपासून कडक जनता कर्फ्यू, पालकमंत्री मुश्रीफ यांचे सूतोवाच\nशाहरूखच्या केकेआर टीममध्ये खेळतो गोविंदाचा जावई\nशिष्य पंतकडून हारल्यानंतर गुरू धोनी चिडला\nपॅन कार्ड लिंक न केल्यास होईल निष्क्रिय, उरलेत तीनच दिवस\nएक तारखेपासून काय काय महागणार पहा\nबारादरीचे भूमिपुत्र पीएसआय दत्तात्रय पोटे भिंगारमध्ये ठरलेत हिरो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/salim-khan-and-waheeda-rehman-demand-removal-of-toilets-11379", "date_download": "2021-09-22T16:51:08Z", "digest": "sha1:UITOVAOLOIDM57HB3WMSVXTBWGBV7H4F", "length": 9441, "nlines": 122, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Salim khan and waheeda rehman demand removal of toilets | सलमानच्या घरासमोरचं शौचालय नियमबाह्य?", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nसलमानच्या घरासमोरचं शौचालय नियमबाह्य\nसलमानच्या घरासमोरचं शौचालय नियमबाह्य\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nवांद्रे पश्चिम येथील बँण्डस्टँण्ड येथे अभिनेता सलमान खान याच्या घरासमोरील शौचालय चांगलेच वादग्रस्त ठरले आहे. असे असताना आता हे शौचालय नियमबाह्य असल्याचा आरोप सलमान खानचे वडील सलीम खान आणि ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी केला आहे. या शौचालायमुळे त्रास होत असल्याचे म्हणत हे शौचालय हटवण्याच्या मागणीसाठी तसेच हे शौचालय कसे नियमबाह्य बांधण्यात येत आहे हे सांगण्यासाठी सोमवारी या दोघांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची भेट घेतली. जर शौचालय नियमबाह्य असेल तर त्याची योग्य ती चौकशी करत पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली आहे.\nहगणदारीमुक्त स्वच्छ मुंबई योजनेचा ब्रँण्ड अॅम्बेसेडर अभिनेता सलमान खान यालाच स्वत:च्या घरासमोर शौचालय नको असून, हे शौचालय हटवण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे एकीकडे आश्चर्यही व्यक्त केले जात असून, सलमान खानवर टीकाही होत आहे. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी नुकतेच महापौरांना एक पत्र पाठवत हे शौचालय हटवण्याची मागणी केली होती. या पत्रानुसार महापौरांनी एच पश्चिमच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवत यासंबंधीच्या कार्यवाहीच्या सूचना केल्या होत्या. त्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शौचालय सुरू होण्याआधीच केवळ दुर्गंधीच्या शक्यतेने विरोध करत शौचालय हटवण्याची मागणी केल्याचे कळवले होते. तर बॅण्डस्टॅण्ड हे पर्यटन स्थळ असून, तिथे लोकांची मोठी गर्दी असते. अशावेळी शौचालय आवश्यक आहे, असेही पालिकेने स्पष्ट केले होते. असे असताना सोमवारी वहिदा रेहमान आणि सलीम खान यांनी महापौरांची भेट घेत शौचालय हटवण्याची मागणी केलीच, पण शौचालय नियमबाह्य असल्याचा नवा मुद्दाही मांडला. शौचालय बांधण्यासाठी स्थानिकांना नोटिसा पाठवून त्यांच्या सूचना-हरकती घ्याव्या लागतात. मात्र अशी कोणतीही प्रक्रिया न करताच हे शौचलय बांधले जात असल्याचा आरोप यावेळी सलीम खान आणि वहिदा रेहमान यांनी केल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.\nशौचालयसलीमखानघरपालिकासलमान खानशौचालय नियमबाह्यवहिदा रेहमानबॅण्डस्टॅण्डघरासमोर शौचालय हटवण्याची मागणी\nBig Boss Marathi 3 : खेळाच्या तिसऱ्याच दिवशी शिवलीलाला अश्रु अनावर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nसर्व सामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांचे भाव कडाडले\nअन् पंजाब किंग्सला 'ती' चूक पडली महागात\nगेल्या ८ महिन्यांत 'इतक्या' अल्पवयीन मुलींवर अत्याचार\nएसटीचे ८५००हून अधिक कर्मचारी कोरोनामुक्त\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा\nठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामाचा मुहूर्त निघाला; मध्यरेल्वेवर १० तासांचा मेगाब्लॉक\nगणेशोत्सवात कोकणात गेलेल्या २७२ जणांना कोरोना\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम���या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/a-repentant-crowd-of-citizens-posing-for-photos-with-a-helicopter-purchased-in-the-wreckage-because-knowing-will-bother-you-too-nrpd-146303/", "date_download": "2021-09-22T18:00:04Z", "digest": "sha1:B6JZU57VY3NUCMUX37DI6BXSQGJNZJQ2", "length": 13337, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "इतर राज्ये | भंगारात विकत घेतलेल्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी ; कारण जाणून तुम्हीही व्हाल हैराण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nइतर राज्येभंगारात विकत घेतलेल्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी ; कारण जाणून तुम्हीही व्हाल हैराण\nहेलिकॉप्टर्सची खरेदी करणाऱ्या भंगारवाल्याचं नाव मिठ्ठू असे असून , ते पंजाबमधील प्रसिद्ध भंगार विक्रेते असल्याचे समोर आले आहे. अनेक नागरिक सेवेतून निवृत्त झालेल्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढण्याची संधी अनेक जण साधत आहेत. त्याबद्दल भंगारवाल्या मिठठुला आनंद व्यक्त केला आहे\nमानसा: पंजाबच्या मानसामधील एका भंगारवाल्यानं भंगारात चक्क हवाई दलाच्या तीन हेलिकॉ��्टरची बोली लावून खरेदी केली आहे. या प्रत्येक हेलिकॉप्टरचं वजन १० टन आहे. भंगारवाल्यानं एकूण ६ हेलिकॉप्टर खरेदी केली होती. मात्र त्यातील एक मुंबईतील एका व्यक्तीनं खरेदी केलं. तर दोन हेलिकॉप्टर लुधिनायातील एका हॉटेल व्यवसायिकानं खरेदी केली. उर्वरित तीन हेलिकॉप्टर मानसमध्ये उभी करण्यात आली आहेत.\nमात्र मानासमध्ये उभारण्यात आलेली भंगारामधील हेलिकॉप्टर नागरिकांच्या आकर्षणाचं विषय ठरत आहेत. हेलिकॉप्टर्स पाहायला लोकांची गर्दी होत आहे. अनेक जण इथे येऊन हेलिकॉप्टरसोबत फोटो काढत आहेत.\nहेलिकॉप्टर्सची खरेदी करणाऱ्या भंगारवाल्याचं नाव मिठ्ठू असे असून , ते पंजाबमधील प्रसिद्ध भंगार विक्रेते असल्याचे समोर आले आहे. अनेक नागरिक सेवेतून निवृत्त झालेल्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढण्याची संधी अनेक जण साधत आहेत. त्याबद्दल भंगारवाल्या मिठठुला आनंद व्यक्त केला आहे. हवाई दलानं वापरलेल्या, सेवेतून निवृत्त झालेल्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढण्याची संधी अनेक जण साधत आहेत. त्याबद्दल भंगारवाल्यानं आनंद व्यक्त केला.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/farmtrac/farmtrac-60-epi-supermaxx-22929/26402/", "date_download": "2021-09-22T18:00:36Z", "digest": "sha1:OPJGESIGSL5G67BDDFVIDXWYTSVCBE7B", "length": 23898, "nlines": 250, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले फार्मट्रॅक 60 ईपीआय सुपरमॅक्सएक्सएक्स ट्रॅक्टर, 2018 मॉडेल (टीजेएन26402) विक्रीसाठी येथे झुंझुनूं, राजस्थान- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: फार्मट्रॅक 60 ईपीआय सुपरमॅक्सएक्सएक्स\n2018 फार्मट्रॅक 60 ईपीआय सुपरमॅक्सएक्सएक्स In झुंझुनूं, राजस्थान\nतुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये रस आहे का\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nफार्मट्रॅक 60 ईपीआय सुपरमॅक्सएक्सएक्स तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेद�� करा फार्मट्रॅक 60 ईपीआय सुपरमॅक्सएक्सएक्स @ रु. 5,50,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2018, झुंझुनूं राजस्थान.\nजॉन डियर 5036 D\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे फार्मट्रॅक 60 ईपीआय सुपरमॅक्सएक्सएक्स\nसेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोमॅक्स 4050 E\nपॉवरट्रॅक यूरो ५० नेक्स्ट\nसेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोल्क्स 50 4WD\nसेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोमॅक्स 55 2WD\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर प���्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/wedding/news/page-4/", "date_download": "2021-09-22T17:26:11Z", "digest": "sha1:RWZ3LLM67KX5ICAPBL5XCGV4UOUR5OZK", "length": 14710, "nlines": 170, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Get the latest news about Wedding- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nधक्कादायक: UBER DRIVER चा महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून जबरदस्ती\nफायनान्स कंपनीवर ‘फिल्मी स्टाईल’ दरोडा, काही मिनिटांतच घडला क्लायमॅक्स\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nमीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीत 'या' व्यक्तीमुळे येणार ट्वीस्ट\n Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येतायत न\nVIDEO :‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेचे शीर्षकगीत 'असं' केलं संगीतबद्ध\n2 घटस्फोटानंतर 11 वर्षांनी लहान तरुणासोबत अफेअर; स्नेहा वाघ आहे तरी कोण\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\n...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार\nअजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्याचं 'महाराष्ट्र कनेक्शन'\nT20 World Cup : भारतच नाही, या दोन टीमही निशाण्यावर, पाकिस्तानचा इशारा\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nसोन्याच्या किंमतीत उसळी, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; काय आहे दर\nVIDEO: 'Amazonने दिली 8,546 कोटी रुपयांची लाच', काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप\n अँड्रॉइड वापरणाऱ्या बँक खातेधारकांनी राहा सावध, अन्यथा खातं होईल रिकामं\n ऑफिसातल्या महिला कर्मचाऱ्यांना लव्ह, स्विटी, हनी म्हणाल तर जाईल नोकरी\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nपुरुषांसाठी चांगली बातमी; प्रोस्टेटच्या कर्करोगावर इतक्या दिवसात होणार इलाज\n'बायको अंघोळ करत नाही म्हणून...', विचित्र कारण देत नवऱ्याने मागितला घटस्फोट\nExplainer : आखाड्यांकडे आहे किती संपत्ती कोणता आखाडा आहे श्रीमंत\nया राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण\nExplainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का मान्सूनचं चक्र बिघडलंय का\nExplainer : शेळी रोखू शकते जंगलातले वणवे; मेंढपाळ महिलेनं शोधला रामबाण उपाय\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nकोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी\nब्रिटनकडून COVISHIELD ला मान्यता, मात्र प्रवाशांच्या अडचणी ‘जैसे थे’\n ब्रिटनकडून अखेर COVISHIELD ला मान्यता\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\n स्वतःचं घर विकून कर्मचाऱ्यांना दिली 51 लाखांपर्यंतची पगारवाढ\n...अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य\n नर शार्कशिवायच झाला पिल्लाचा जन्म; 2 मादी माशांचा चमत्कार\n लहान मुलांच्या झुल्यावर गरगर फिरणाऱ्या व्यक्तीचा VIDEO पाहिला का\nVIDEO - लग्नात नवरदेवाला बसला 'जोर का झटका'; नवरीला पाहताच पुरता हादरला\nनवरीला पाहताच नवरदेव शॉक.\nलग्नातच भिडले नवरी-नवरदेव, फक्त केळ्यासाठी भरमंडपात जुंपली; VIDEO VIRAL\nVIDEO- पाय धरून अख्खा खिसाच कापला; नवरीकडून पाया पडून घेणं नवरदेवाला पडलं महागात\nनवरदेवानं मेहुणीसोबत केलं असं काही की पाहुणेही बघत राहिले, लग्नातील Video Viral\nनवरदेवाचं कृत्य पाहून भडकली नवरी; खुर्चीत मांडला ठाण, वरमाला घालायलाही तयार नाही\nतरुणीनं 12 हून अधिकांसोबत केलं लग्न; आईलाही नाही लागला तपास, अखेर फुटलं बिंग\nVIDEO: अचानक नवरदेवाजवळ बसलेली नवरी उठून पळू लागली; केलं असं काही की सगळे थक्क\nलग्नाचं निमंत्रण देऊनही पाहुणे गैरहजर; रागावलेल्या नवरीनं दिली अजब शिक्षा\n...अन् नवरदेवासमोरच नवरीनं घेतले मामासोबत फेरे; व्हायरल होतोय हा Wedding Video\nनवरी-नवरदेवाचा आगळावेगळा अंदाज; स्टेजवरच केलं असं काही की आले चर्चेत, पाहा VIDEO\n...अन् लग्नातच नवरीने चोपलं; मंडप सोडून नवरदेवाने ठोकली धूम; नेमकं काय घडलं पाहा\n...अन् नवरदेवावर भडकली मेहुणी, भरमंडपातच केला तमाशा; VIDEO VIRAL\nVIDEO - फक्त एका कापडासाठी भिडले दोन पक्ष; लग्नात घातला भलताच गोंधळ\nUK ने नाकारलं भारताचं लसीकरण प्रमाणपत्र; QUAD संमेलनात मोदींनी मांडला मुद्दा\nक्रिकेटच्या नियमात मोठा बदल, 'बॅट्समन' ऐवजी वापरला जाणार 'हा' शब्द\nतुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये\nघ्यायला गेला थंडा पण झाला मोठा वांदा; Cold drink ची एक बाटली पडली 36 लाखांना\nPhoneचोरी झाल्यास या Government Portalवर असा करा Block,सुरक्षित राहील तुमचा डेटा\nकेवळ महिला कर्मचारी चालवणार जगातील सर्वात मोठा Ola E-scooter Plant\nBigg Boss15: 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड गायिका बनणार 'बिग बॉस'ची स्पर्धक\n अभिनेत्रीला सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे पाठवून दिला जातोय त्रास; पोलिस\n Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष\n लग्नातच सासूचा प्रताप पाहून नवरीबाईची सटकली\n नक्की पाहा स्ट्रीट शॉपिंगसाठीची पाच बेस्ट ठिकाणं\n16000 पुरुषांसोबत शारीरिक संबंध; होणाऱ्या बायकोचं सत्य समजताच उचललं असं पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/varli", "date_download": "2021-09-22T18:31:02Z", "digest": "sha1:YZ5NMQPMBAKBRXK4JNG5OWYGCSAK7TXJ", "length": 2785, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "varli Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nआदिवासी बोधकथा – एक पुनर्कथन\nत्या कथांमध्ये आदिवासींच्या रोजच्या जीवनातून उमगलेलं तत्वज्ञान सापडतं, जीवनाचा सह-आनंद सापडतो, निसर्गावरचं - प्राणिमात्रांवरचं प्रेम आणि निसर्गाप्रती ...\nनेमक्या समालोचनाचा व निष्पाप मूल्यांचा वारसा\nएनएसएसच्या सर्वेक्षणातून दिसत आहे शेतकऱ्यांची स्थिती\nइंडस्ट्रियल रिलेशन कोड व कामगार संघटनांचे भवितव्य\n१२ आमदारांना निवडणूक आयोगाचा दिलासा\nन्यूझीलंडनंतर, इंग्लंडचीही पाकिस्तानातून माघार\nकंगनाचा थेट न्यायाधीशांवर आरोप\nअसहिष्णूतेची संस्कृती सर्व पक्षांमध्ये\nबॅ.नाथ पै: एक मनोज्ञदर्शन\nसोनाली नवांगुळ, मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमी पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/city-presidents-marathon-contest-abused-akp-94-2072172/", "date_download": "2021-09-22T18:40:44Z", "digest": "sha1:5JY2YQGKUQV6EQGXHA4EB5KYLB2NONMO", "length": 17871, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "City President's Marathon Contest Abused akp 94 | नगराध्यक्ष मॅरेथॉन स्पर्धेत गैरव्यवहार?", "raw_content": "गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nनगराध्यक्ष मॅरेथॉन स्पर्धेत गैरव्यवहार\nनगराध्यक्ष मॅरेथॉन स्पर्धेत गैरव्यवहार\nनगराध्यक्ष मॅरेथॉन स्पर्धेत टी-शर्ट खरेदीमध्ये गैरव��यवहार झाल्याची तक्रार मराठा महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.\nWritten By लोकसत्ता टीम\nस्पर्धकांची संख्या वाढवल्याचा, आवश्यक परवानग्या न घेतल्याचा आरोप\nपालघर : पालघरमध्ये २५ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित केलेल्या पालघर नगराध्यक्ष मॅरेथॉन स्पर्धेत अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांपेक्षा अधिक स्पर्धक दाखवण्यात आलू असून टी-शर्ट खरेदीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या गेल्या नसल्याचा आरोप होत असल्याने ही स्पर्धा प्रथमच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.\nनगराध्यक्ष मॅरेथॉन स्पर्धेत टी-शर्ट खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार मराठा महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. २४ जून २०१९ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पालघर शहरात वर्षां मॅरेथॉन आयोजित करण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. मात्र १६ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत वर्षां मॅरेथॉनऐवजी नगराध्यक्ष मॅरेथॉन असे कागदोपत्री नामकरण करण्यात आले. मात्र नगराध्यक्ष मॅरेथॉन नावाने स्वतंत्र ठराव घेतला असल्याचे दिसून आले. या स्पर्धेच्या नऊ दिवस अगोदर अभिकर्ता नियुक्तीबाबत ठराव करण्यात येऊन १९ ऑगस्ट रोजी या संदर्भात निविदा मागविण्यासाठी नोटीस काढण्यात आली. ही नोटीस वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्याऐवजी नगर परिषदेच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या कामी दोन लाख रुपयांची आर्थिक तरतूद असताना ही संपूर्ण स्पर्धा अनियमित असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. शिवाय या कामी प्राप्त निविदा एकाच प्रकारच्या एक्सेल शीटवर, एकाच पद्धतीने आणि एकाच हस्ताक्षरात दिली गेल्याने तसेच या निविदा लेटरहेडवर देण्याऐवजी साध्या कागदावर दिल्याने हा सर्व प्रकार संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.\nही स्पर्धा जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन किंवा राज्य संघाच्या अधिकृत परवानगीशिवाय घेतली गेली असल्याने या स्पर्धेमध्ये संघटनेचे पंच उपलब्ध झाले नाहीत. या स्पर्धेत अनेक चुकीच्या वयोगटातील स्पर्धा ठेवल्याचे निदर्शनास आले असून अंतिम निकालामध्ये खाडाखोड आणि बदल केल्याचे निकालपत्रावरून दिसून येते. त्याच पद���धतीने अनेक विजेत्यांच्या नावासमोर त्यांचा चेस्ट क्रमांक नसल्याचे तसेच शेकडो खेळाडूचे नाव यादीत अनेकदा टाकून किमान आठशे खेळाडूंची संख्या वाढवण्याचा प्रकार घडल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.\nया स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना पदक तसेच न्ह्याहारी-पाण्याची बाटली यांची व्यवस्था करण्यात आली होती. या सगळ्या व्यवस्थेची संख्या एक हजार असताना या स्पर्धेसाठी दोन हजार टी-शर्ट आणले गेले, असा सवाल करून टी-शर्ट खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे मराठा महासंघाचे म्हणणे आहे. या स्पर्धेसाठी निविदा नोटीस नगर परिषदेने १९ ऑगस्ट २०१९ रोजी प्रसिद्ध केली असताना टी-शर्ट खरेदीसाठी प्राप्त निविदा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत दिल्या गेल्याचे दिसून आले आहे. टी-शर्ट खरेदीसाठी ठराव होण्याआधीच पुरवठा धारकांना नगरपरिषदेच्या नावाने निविदा आल्याने आपल्या मर्जीतील काही लोकांना ठेका देण्यासाठी तसेच या प्रकरणी गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणाची पुरायासह तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली आहे.\nया वाहतुकीसाठी जिल्हा मार्केटिंग असोसिएशनची परवानगी नव्हती, त्याचप्रमाणे स्पर्धेदरम्यान वाहतूक बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडून कोणत्याही प्रकारची सूचना करण्यात आली नव्हती. या स्पर्धेचे आयोजन घाईघाईत करण्यात आले होते. टी-शर्ट खरेदी आणि इतर व्यवहारामध्ये गैरप्रकार झाले आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी व वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात आली आहे. – बाबासाहेब गुंजाळ, संस्थापक अध्यक्ष, वीर मराठा महासंघ, पालघर\nपालघरमध्ये प्रथमच मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नगर परिषदेने या स्पर्धेचे आयोजन पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी ठराव घेऊन प्रयत्न केले होते. मॅरेथॉनच्या प्रत्यक्ष आयोजनाची जबादारी विभागप्रमुख यांची होती. करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितांची चौकशी केली जाईल. – डॉ. उज्जवला काळे, नगराध्यक्ष\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन\nपिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 15 सदस्यांन�� एसीबी ची नोटीस\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nदूरदर्शनची ५१० प्रक्षेपण केंद्रे लवकरच बंद\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\nलसीकरणाचा वेग वाढविण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nराज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत\nप्रिसिजनने बनविली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस\nभाजपाच्या महिला आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BPAR-father-salim-khan-makes-an-interesting-comment-on-his-son-salmans-marriage-5056704-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T17:07:39Z", "digest": "sha1:NQYP34X7POFJRLRGY3OTKUKJW6VKLUVK", "length": 5305, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Father Salim Khan Makes An Interesting Comment On His Son Salman’S Marriage! | सलमानच्या लग्नाच्या प्रश्नावर बोलले वडील सलीम, जाणून घ्या काय म्हणाले? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसलमानच्या लग्नाच्या प्रश्नावर बोलले वडील सलीम, जाणून घ्या काय म्हणाले\nमुंबई- सलमान खानचे वडील सलीम खान यांनी गुरुवारी (16 जुलै) मुलांसाठी 'जिओग्राफी विद बजरंगी भाईजान' नावाचे पुस्तक प्रकाशित केले. यानिमित्तावर सलमानच्या वडिलांनी त्याच्या लग्नाविषयी आणि बालपणीच्या काही गोष्टी शेअर केल्या.\nमीडियासमोर बातचीत करताना सलीम खान यांना जेव्हा सलमानच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितले, 'या प्रश्नाचे उत्तर देवसुध्दा देऊ शकत नाही.' त्यांचे हे उत्तर ऐकून असे वाटते, की सलमानच्या कुटुंबीयांनीसुध्दा त्याच्या लग्नाचा विचार सोडून दिला आहे.\nइव्हेंटवेळी सलीम यांनी सलमानवर अनेक मजेशीर कमेंट्स केल्या. सलमानच्या बालपणीच्या आठवणी शेअर करताना सलीम म्हणाले, 'सलमानला एक व्यक्ती शिकवण्यासाठी येत होता, त्यामुळे सलमान पास व्हायचा. परिक्षेच्या आधी तो सलमानची भेट घ्यायचा. काय नाव होते त्यांचे...' यावर सलमान हसून म्हणाला, 'लक्षात नाहीये डॅडी...' यावर सलमान हसून म्हणाला, 'लक्षात नाहीये डॅडी'. हा संवाद ऐकून तिथे उपस्थित सर्व हसायला लागले. सलीम आणि सलमान यांच्यात झालेला हा संवाद खरंच रंजक होता. कारण सलीम खान मुलगा सलमानवर सार्वजनिक ठिकाणी मजेशीर कमेंट्स करत होते. सोबतच सलमानसुध्दा हसून ते स्वीकारत होता.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटचे PHOTOS...\nINTERVIEW : सलमान म्हणाला, \\'बजरंगी भाईजान\\'मध्ये वादग्रस्त काहीच नाहीये\\'\nप्रमोशनवेळी सलमान म्हणाला, 'बजरंगी भाईजानमुळे परतेल माझ्यातला निरागसपणा'\nमराठी सिनेमाच्या लाँचिंगला आपल्या 'ऑनस्क्रिन भाभी'ला या अंदाजात भेटला सलमान खान\nदिल्ली कॅपिटल्स ला 36 चेंडूत 6.5 rpo प्रति ओवर सरासरी ने 39 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/worldwide", "date_download": "2021-09-22T17:36:47Z", "digest": "sha1:OKNCCRJGY3MDI2F5B3AML6KNIVWA2FEI", "length": 2834, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "worldwide Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nमानवी सुरक्षेपुढील ‘अपारंपरिक आव्हान’\nकरोना महासाथीचे पडसाद जगभरातील बाजारपेठांवर आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटले. त्याचबरोबरीने करोनाभोवती एक नवीन प्रकारचे आंतरराष्ट्रीय राजकारण आकार घेऊ ...\nएनएसएसच्या सर्वेक्षणातून दिसत आहे शेतकऱ्यांची स्थिती\nइंडस्ट्रियल रिलेशन कोड व कामगार संघटनांचे भवितव्य\n१२ आमदारांना निवडणूक आयोगाचा दिलासा\nन्यूझीलंडनंतर, इंग्लंडचीही पाकिस्तानातून माघार\nकंगनाचा थेट न्यायाधीशांवर आरोप\nअसहिष्णूतेची संस्कृती सर्व पक्षांमध्ये\nबॅ.नाथ पै: एक मनोज्ञदर्शन\nसोनाली नवांगुळ, मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nप्रधानमंत्री आवास योजना आणि जनतेच्या आकांक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/mumbai-there-are-many-talented-players-in-indian-cricket-veterans-add-to-this-list-year-after-year/", "date_download": "2021-09-22T18:08:38Z", "digest": "sha1:DXLUE36C7TWAPCPRMXXDEAPSPBJ52MJK", "length": 12858, "nlines": 91, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत. वर्षानुवर्ष या यादीत दिग्गजांची भर पडतीय.", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nआंतरराष्ट्रीय क्रीडा महाराष्ट्र मुंबई\nमुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत. वर्षानुवर्ष या यादीत दिग्गजांची भर पडतीय.\nमुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत. वर्षानुवर्ष या यादीत दिग्गजांची भर पडतीय. परंतु पाठीमागच्या काही वर्षापासून एक नाव असं आहे जे सतत संघामध्ये आत-बाहेर होतं आहे परंतु त्याच्यात टॅलेंटची अजिबातच कमी नाहीय. त्या खेळाडूचे नाव आहे के एल राहुल … उजव्या हाताचा विकेटकीपर फलंदाज के एल राहुल भारतीय बॅटिंगचं भविष्य मानलं जातं. भलेही त्याचं क्रिकेट करिअर संघर्षपूर्ण राहिलं असेल परंतु भविष्यात त्याच्याकडून भारताला खूप अपेक्षा आहेत.\nके. एल. राहुलचा जन्म 18 एप्रिल 1992 साली कर्नाटकातल्या बंगळुरु येथे झाला. राहुलच्या परिवारात शिक्षणाचं खूप मोठं महत्त्व आहे. के एल राहुलचे वडील नॅशनल इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीमध्ये प्रोफेसर आहेत आणि त्याची आई राजेश्वरी मँगलोर युनिव्हर्सिटीत प्रोफेसर आहे. सहाजिकच राहुलचा देखील त्याच्या शिक्षणावर पहिला फोकस राहिलेला आहे. राहुलचं बालपण मँगवोर येथं गेलं. त्यामुळे त्याचं संपूर्ण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मँगलोरमध्येच झालं. क्रिकेट खेळायला देखील त्याने मँगलोरमधूनच सुरुवात केलं. त्याने वयाची 18 वर्षे पूर्ण केली तेव्हा तो बंगलोरमध्ये आला. तिथे त्यानं जैन युनिव्हर्सिटीमधून बीकॉम डिग्री घेतली. त्याच वेळेस त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली.\nमेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे टेस्टमध्ये पदार्पण\nके. एल. राहुलने कर्नाटक साठी 2010 आणि 2011 च्या मोसमात रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या सुंदर बॅटिंगचा जोरावर त्याने चार वर्षांच्या आतमधेच टीम इंडियामध्ये प्रवेश मिळवला. राहुलला 2014 सालच्या ऑस्ट्���ेलिया दौऱ्यात संधी देण्यात आली. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्याचं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण झालं. राहुलने मेलबोर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे टेस्ट मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. परंतु पदार्पणाच्या मॅचमध्ये त्याला अपयश आलं. पहिल्या डावांत केवळ 3 आणि दुसऱ्या डावांत केवळ एक धाव काढून तो बाद झाला. परंतु असं असूनही भारतीय कर्णधाराने त्याला संधी दिली आणि त्या संधीचं त्यांने सोनं केलं.\nपुढच्याच कसोटी सामन्यात राहुलच्या बॅटमधून एक खणखणीत शतक आलं. राहुलच्या बॅटमधून पहिली तीन शतकं परदेशी खेळपट्टीवर आली. त्यांने सिडनी, कोलंबो आणि किंग्स्टन या मैदानांवर दमदार शतक झळकावली. 2016 मध्ये राहुलने एक मोठा इतिहास रचला.झिम्बाब्वे दौर्‍यावर त्याची निवड झाली आणि हरारे मध्ये त्यांना आपलं वन डे पदार्पणात दणदणीत शतक ठोकलं. अशी कामगिरी करणारा भारताकडून तो एकमेव फलंदाज आहे.\nराहुलच्या नावावर आणखी एक खास रेकॉर्ड आहे. या रेकॉर्डची तुलना जगातील बड्या फलंदाजांशी केली जाते. सलग 7 कसोटी सामन्यांमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा राहुल काही मोजक्या फलंदाजांपैकी एक आहे. 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकाविरूद्धच्या मालिकेत राहुलने ही कामगिरी केली होती. राहुलशिवाय विंडीजचा दिग्गज फलंदाज एव्हर्टन वीक्स, श्रीलंकेचा अनुभवी श्रीलंका कुमार संगकारा आणि झिम्बाब्वेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज अ‍ॅन्डी फ्लॉवर यांनीही अशी कामगिरी केली आहे.\nमुंबई : बर्‍याचदा निरोगी खाणे, स्नॅकचे सेवन कमी करणे आणि कॅलरी नियंत्रित करण्याचा सल्ला दिला जातो.\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रुममेटला अटक\nकृषी विधेयकावर राष्ट्रवादीचा सरकारला पाठिंबा नाही :जयंत पाटील\n21 सप्टेंबर 2020 lmadmin कृषी विधेयकावर राष्ट्रवादीचा सरकारला पाठिंबा नाही :जयंत पाटील वर टिप्पण्या बंद\nबुलडाणा : कोरोना महामारीच्या संकटात काही खासगी रुग्णालयं रुग्णांच्या नातेवाईकांना लुबाडत\n24 मे 2021 lmadmin बुलडाणा : कोरोना महामारीच्या संकटात काही खासगी रुग्णालयं रुग्णांच्या नातेवाईकांना लुबाडत वर टिप्पण्या बंद\nसध्याचे मृत्यू करोनामुळे नाहीत- प्रकाश आंबेडकर\n2 सप्टेंबर 2020 lmadmin सध्याचे मृत्यू करोनामुळे नाहीत- प्रकाश आंबेडकर वर टिप्पण्या बंद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2020/02/blog-post_87.html", "date_download": "2021-09-22T17:49:56Z", "digest": "sha1:25D7GR4Q7H372IUO4YEH6LXWZOA5LQNZ", "length": 17897, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "स्वराज्याचा अवमान करणार्‍या कपाळकरंट्यांना आवरा! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social स्वराज्याचा अवमान करणार्‍या कपाळकरंट्यांना आवरा\nस्वराज्याचा अवमान करणार्‍या कपाळकरंट्यांना आवरा\nमहाराष्ट्रातील किल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष. ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ या शब्दांत सह्याद्रीच्या डोंगर-दर्यात वसलेल्या महाराष्ट्राचे यथार्थ वर्णन गोविंदाग्रजांनी केलेले आहे. या राज्याचा राकटपणा, कणखर आणि दणकट दगडांच्या वास्तू किल्ल्यांच्या रुपाने आजही टिकून आहेत. प्रत्येक गडाचा आणि किल्ल्याचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास आहे. मात्र आज अनेक गडांची दुरावस्था झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यांकडे केवळ पिकनिक स्पॉट म्हणून पाहण्याची मानसिकता तयार झाल्याने तेथे दारु पिऊन धिंगाणा घालणे, दारुच्या बाटल्यांसह फोटो काढणे, बाटल्या तिथेच सोडून जाणे असे प्रकार अलीकडच्या काळात खुप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यापार्श्‍वभूमीवर गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी तिथे मद्यपान करण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे. गड-किल्ल्यांवर मद्यपान केल्यास १० हजारांचा दंड आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद केली आहे. हा निर्णय आधीच व्हायला हवा होता मात्र ‘देर आये दुरुस्त आये’, असेच म्हणावे लागेल.\nऐतिहासिक ठेव्याबाबत आपण असंवेदनशील व बेजबाबदार\nहिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महार���ज यांच्यासमवेत लाखों मावळे लढले, अनेकांनी प्राणाची आहुती देत कित्येक आक्रमणे परतवून लावली आणि स्वराज्यासाठी मोठे योगदान दिले. छत्रपती शिवरायांनी विजापूरच्या आदिलशाही आणि मुघल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून स्वराज्य स्थापन केले. या समृद्ध इतिहासाची साक्ष म्हणजेच हे गड-किल्ले. महाराष्ट्रात जवळपास ३५०हून अधिक किल्ल्यांची नोंद आहे. सर्वाधिक गड-किल्ले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत असून रायगड जिल्ह्याचा यात तिसरा क्रमांक लागतो. नाशिकही गड-किल्ल्यांच्या संख्येत चौथ्या क्रमांकावर असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत गड-किल्ले आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वास्तव्यास असलेल्या घनदाट जंगलांची निसर्गसंपत्ती महाराष्ट्राला लाभलेली आहे. या डोंगर रांगांतील किल्ले, त्यांचे देखणे रूप, मजबूत तटबंधी शिवकालीन इतिहास आपणासमोर आजही बोलका करतात. स्वराज्य उभे राहण्यात या गड किल्ल्यांचा सिंहाचा वाटा आहे. आपला इतिहास आपण अभिमानाने मिरवतो, शिवजयंती, शिवराज्याभिशेक दिनी मराठ्यांच्या शौर्याचे आपण गुणगाण गातो, पण प्रत्यक्षात या ऐतिहासिक ठेव्याबाबत आपण असंवेदनशील व बेजबाबदारपणे वागतो. याचा विचार कुणीच करत नाही. राज्यातील अनेक गडकिल्ल्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. बहुतांश गड-किल्ल्यांत ढासळलेल्या भितींवर कोरलेली नावे व खुणा, कचर्‍याचे ढीग आढळतात.\nगड किल्ल्यांवर दारु पिणार्‍यांना फटके देणार्‍या शिवप्रेमींचे कौतुकच\nअलीकडच्या काळात गड-किल्ले हा पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे. अनेक पर्यटक किल्ले पाहायला जातात. हल्ली तर पिकनिक पॉईन्टसह थर्टी फर्स्ट किंवा एखाद्याच्या वाढदिवासाच्या पार्टीचे सेलिब्रेशनसाठी सुध्दा ऐतिहासिक ठिकाणांना पसंती दिली जात आहे. साहसी खेळ खेळण्यासाठी किंवा गिर्यारोहणासाठी अनेक हौशी पर्यटक व ट्रेकर्सचा ओढा गड किल्ल्यांकडे वाढत आहे. मात्र हे करत असताना त्या पवित्र जागांचे पावित्र्य भंग होते, याकडेही आपले लक्ष नसते, इतका कपाळकरंटेपणा कोठून आला ज्या गड किल्ल्यांवर स्वराज्य उभे करतांना हजारो मावळ्यांचे रक्त सांडले तेथे दारु पितांना थोडी देखील लाज कशी वाटत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याच्या राज्य सरकारच्या विचारावर जोरदार टीका झाली होती. मात्र त्यावर सरकारने दोन पावले मागे घेतल्याने हा वाद शमला. आज शासनदप्तरी किल्ल्यांची वर्गवारी करण्यात आलेली आहे. शिवरायांचा इतिहास लाभलेले सर्व गड-किल्ले हे वर्ग-१ मध्ये येतात. वर्ग-१च्या गड-किल्ल्यांची संख्या २५च्या घरात येते. वर्ग-२ मधील गड-किल्ल्यांमध्ये सगळ्या ऐतिहासिक किल्ल्यांव्यतिरिक्त अन्य किल्ले येतात. त्यांनाही काही ना काही ऐतिहासिक वारसा लाभलाच आहे. परंतु त्यांच्या संवर्धनाबाबत यावर राज्यकर्ते मग सरकार कुणाचेही असो, आजपर्यंत ठोस भुमिका कुणीच घेतली नाही. या गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी शिवप्रेमींच पुढे सरसावले. गड किल्ल्यांवर दारु पिऊन धिंगाणा घालणार्‍यांना फटके देणार्‍या शिवप्रेमींचे कौतुकच करायला हवे. गड किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास नुसताच चित्रपटातून किंवा पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्षात सुद्धा आपल्या आजच्या पिढीने बघितला पाहिजे. गड किल्ल्यांवर येणारे बहुतांश पर्यटक फक्त मौज-मजेसाठी येतात. गड किल्ल्यांवर येण्याचा आनंद प्रत्येकाने घ्यावाच, पण त्याचबरोबर या पुरातन वास्तूंचे ऐतिहासिक महत्वही जाणून घ्यायला हवे. याकरीता सर्वप्रथम गौरवशाली इतीहासाची साक्ष देणार्‍या या सर्व गड, किल्ल्यांचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे.\nगड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ठोस कृती कार्यक्रमाची अपेक्षा\nइतिहासाची साक्ष देणार्‍या गडकिल्ल्यांच्या पावित्र्याचे जपणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचा हा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जात असताना, त्याला गालबोट लागू नये. शेकडो वर्षांपूर्वी बांधलेल्या व पुढील अनेक वर्षे हा ऐतिहासिक वारसा टिकून राहील याची खात्री असलेल्या या पुरातन वास्तूंचे वैभव जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवण्याची आपणा सर्वाची जबाबदारी आहे. परदेशात अशा ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन संवेदनशीलतेने जोपासण्याची परंपरा आहे. किंबहुना राजस्थानमध्ये अनेक गड किल्ल्यांचे योग्य पध्दतीने संवर्धन केले जात असल्याने ते आजही सुस्थिती दिसून येतात. गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन हे खरे पाहता खर्चिक काम तसेच त्याची जबाबदारी सरकारची आहे पण कचरा न टाकणे, किल्ल्यांवर नावं न कोरणे, साफसफाई करणे, झाडे लावणे, ऐतिहासिक महत्त्व सांगणार्‍या चित्रफिती, फिल्म, परिसंवाद, पुस्���के याद्वारे प्रबोधन करणे या सहजशक्य गोष्टी वैयक्तिक पातळीवर करणे प्रत्येक शिवप्रेमीला सहज शक्य आहे. शिवाजी महाराजांना डोक्यावर नको तर डोक्यात घ्या, असे आपण म्हणतो. त्यावर कृती करण्याची वेळ आली आहे. राज्यसरकारनेही गड-किल्ल्यांवर मद्यपानास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, त्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्यांच्या सरकारचे मन:पूर्वक धन्यवाद. परंतू येथेच न थांबता आता ठाकरे सरकारने गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ठोस कृती कार्यक्रमाची आखणी करण्याची अपेक्षा आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/special-photo-shared-by-indian-flag-bearer-mary-kom/", "date_download": "2021-09-22T18:33:16Z", "digest": "sha1:PZFIDC46O5KWPFXCKCN2B6JKD225MW4M", "length": 6108, "nlines": 86, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "भारताची ध्वजवाहक मेरी कोमने शेअर केला खास फोटो", "raw_content": "\nगुरूवार, सप्टेंबर 23, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nभारताची ध्वजवाहक मेरी कोमने शेअर केला खास फोटो\n ऑलिम्पिक खेळात भारताच्या ध्वज वाहकांपैकी एक बॉक्सर एमसी मेरी कॉमने बहुराष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर केला. “येथे मी माझ्या राष्ट्राची, भारत, ध्वज वाहक म्हणून टोकियो 2020 च्या उद्घाटन समारंभासाठी उभी आहे,” मेरीने पोस्ट कॅप्शनमध्ये लिहिले.\nसंसदेत चौथ्या दिवशी गदारोळानंतर लोकसभा सोमवारपर्यंत तहकूब\n23 ओव्हरनंतर खेळ थांबवला; सामन्यात पावसाचा व्यत्यय\nIPL 2020 : मुंबईने दिल्लीचा ५७ धावांनी परा��व करत मारली अंतिम फेरीत धडक\n6 नोव्हेंबर 2020 lmadmin IPL 2020 : मुंबईने दिल्लीचा ५७ धावांनी पराभव करत मारली अंतिम फेरीत धडक वर टिप्पण्या बंद\nभारताचा दक्षिण आफ्रिकेला ‘व्हाईट वॉश’ ; एक डाव, २०२ धावांनी आफ्रिकेवर मात\n नेमबाजी प्रशिक्षक मोनाली गोर्‍हे यांचे निधन\n नेमबाजी प्रशिक्षक मोनाली गोर्‍हे यांचे निधन वर टिप्पण्या बंद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/04/blog-post_103.html", "date_download": "2021-09-22T16:33:07Z", "digest": "sha1:UDX5X3VPGXBMA2OZ4FZDSA4AUB33ZKWM", "length": 7310, "nlines": 88, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सांगलीत जिल्ह्यात मृत्यूचे तांडव", "raw_content": "\nHomeसांगलीसांगलीत जिल्ह्यात मृत्यूचे तांडव\nसांगलीत जिल्ह्यात मृत्यूचे तांडव\nसांगली जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट सुरु असून आता मृत्यूचे देखील तांडव सुरु झाले आहे. आज दिवसभरात सांगली जिल्ह्यात १० जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. गेल्या आठ दिवसांत कोरोनामुळे सुमारे पन्नास नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजनचे बेड मिळत नसल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.\nसांगली जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात उच्चांकी ७६२ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. प्रशासनाने केलेल्या सर्व सुविधा अपुर्या पडत आहेत. रुग्ण वाढीबरोबर आता उपचारादरम्यान बळी जाणारांचा आकडा वाढत आहे. आज सर्वांत अधिक म्हणजे १० जणांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे. मृत्यू झालेल्या मध्ये खानापूर ३, कडेगाव २, मिरज २, पलूस १, आणि वाळवा तालुक्यात १ असे एकूण १० जणांना प्राण गमवावा लागला.\nआज दिवसभरात आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी ६०, जत २६, कडेगाव ५२ कवठेमंहकाळ ४१, खानापूर ८९, मिरज ६९, पलूस ३१, शिराळा ४९, तासगाव ८२, वाळवा ६५, तसेच सांगली शहर १६५ आणि मिरज शहर ६५ असा सांगली जिल्ह्यातील ७६२ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सद्या ४ हजार ८६९ रुग्ण उपचाराखाली आहेत.\nखानापूर तालुक्यात आज ७३ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर विटा शहरातील एका तरुणासह तिघांचा मृत्यू झाला आहे.\nआज आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे : विटा शहर २९, माहुली १, भिवघाट १, करंजे २, हिवरे ८, बलवडी खा. ४, मादळमुठी १, लेंगरे १, मंगरुळ चिंचणी १, कळंबी १, घानवड १, सुळेवाडी १, भाग्यनगर १, गार्डी ४, भिकवडी १, भेंडवडे १, कुर्ली २, वाझर १, आळसंद १, रामनगर १, अडसरवाडी १, खानापूर १,वेजेगाव १, भांबर्डे ३ आणि हिंगणगादे १ असे एकूण खानापूर तालुक्यात ७३ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.\nखानापूर तालुक्यात आज तिघांजणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सद्या तालुक्यातील सर्वच हाॅस्पीटल मधील जागा भरल्याने रुग्णांना अन्यत्र हलवावे लागत आहे. अवघ्या पाच सात दिवसात आणखी भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भिती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.\nमंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम\nसांगलीत राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, ज्योती आदाटे यांची प्रमुख उपस्थिती\nयुवानेते हर्षवर्धन दिलीपराव बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/murbad-taluka-corona-free-murb-6110/", "date_download": "2021-09-22T18:14:32Z", "digest": "sha1:XI3IOPOYFJP3HXDYK2RFFHZYKGGQ4RRH", "length": 15308, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ठाणे | मुरबाड तालुका कोरोनामुक्त, मजुरांच्या वाढत्या लोंढ्यांमुळे मुरबाडकर चिंतेत | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nठाणेमुरबाड तालुका कोरोनामुक्त, मजुरांच्या वाढत्या लोंढ्यांमुळे मुरबाडकर चिंतेत\nमुरबाड - मुरबाड तालुका सध्या कोरोनामुक्त आहे. पण आसाल तेथेच थांबा असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतरही रायगड, मुंबईतील मजुरांचे लोंढे रोजच्या रोज मुरबाडमध्ये दाखल होत असल्याने जिल्हा, तालुका\nमुरबाड – मुरबाड तालुका सध्या कोरोनामुक्त आहे. पण आसाल तेथेच थांबा असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतरही रायगड, मुंबईतील मजुरांचे लोंढे रोजच्या रोज मुरबाडमध्ये दाखल होत असल्याने जिल्हा, तालुका सीमा बंदीचा बोजवारा तर उडालाच आहे, पण या लोंढ्यांमुळे मुरबाडकर भयभीत झाले आहेत. जिल्हा, तालुका सीमाबंदी असतांना हे लोंढे शहरातून मुरबाडकडे येतातच कसे असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला असुन याची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी मुरबाडमध्ये होतेय.\nसर्वत्र लॉकडाऊन आणि जिल्हा, तालुका सीमाबंदी असुन संचारबंदीही आहे. लॉकडाऊन काळात मुरबाडमध्ये अडकलेल्या परभणी, बुलढाणा येथील मजुरांची अनुक्रमे तळवली आश्रमशाळेने व मुरबाड नगरपंचायतीने सोय केली आहे. या मजुरांना शिवथाळी भोजन मिळणे अपेक्षित असतांना एका धाब्यावाल्याची सोय म्हणुन हे भोजन दिवसातुन एक वेळा स्थानिक रहिवाशांना पुरवले जात आहे. काही दानशूर व्यक्ती आणि संस्था मदतकार्यात पुढे येत असतांना तहसील प्रशासन मात्र ढिम्म आहे. तहसील प्रशासनाने लॉकडाऊन काळात लोकांची नेमकी सोय काय केली आहे, हा एक फार मोठ्या संशोधनाचा विषय आहे. याच रामभरोसे कारभारामुळे मधल्या काळात कडक लॉकडाऊन असूनही काही मजूर बेपत्ता झाले.\nसध्या मुरबाड तालुका कोरोनामुक्त आहे.मात्र आता रायगड, अंबरनाथ, बदलापूर या कोरोनाग्रस्त भागातून रोजच्या रोज मजुरांचे लोंढे मुरबाडकडे येत आहेत, त्यामुळे मुरबाडकर या नव्या पाहुण्यांमुळे भीतीच्या सावटाखाली आहेत. असेच काही नुकतेच नव्याने आलेले मजुर येथील कुणबी भवनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न झाल्याने संभाजी नगरमधील रहिवासी संतापले होते.\nजिल्हा, तालुका सीमाबंदी असतांना, शिवाय ठिकठिकाणी पोलिस चौक्या आहेत. एकट्या व्यक्तीला मुरबाडमध्ये घराबाहेर निघणे दुरापास्त झाले असतांना तीस चाळीसच्या संख्येच्या झुंडीत हे मजुर शहरी भागातून मुरबाडपर्यंत पोहचतात तरी कसे, असा सवाल मुरबाडकर करत आहेत. हे लोंढे असेच वाढत राहिले तर मुरबाड नगरपंचायत प्रशासन, पोलिस प्रशासन आणि सामजिक संस्था यांना या लोंढ्यांचे नियोजन करणे अवघड होईल, त्यामुळे या प्रकाराची ठाणे जिल्हाधिकारी व ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षक यांनी गंभीर दखल घ्यावी अशी मागणी मुरबाडवासीय करत आहेत.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4/5c5c0763b513f8a83c1ea9c3?language=mr", "date_download": "2021-09-22T18:05:06Z", "digest": "sha1:TLXIMUXVT4MGPHYZYSIZUK6VT2K6IONQ", "length": 2343, "nlines": 59, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - एकात्मिक व्यवस्थापन केलेले निरोगी जिऱ्याचे शेत - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nएकात्मिक व्यवस्थापन केलेले निरोगी जिऱ्याचे शेत\nशेतकऱ्याचे नाव - श्री चंपकभाई खंबालिया राज्य - गुजरात सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्यची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.\nपीक औषधांवरील लेबल विषयी जाणून घेऊया.\nनिरोगी आणि आकर्षक जिरा पीक\nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nजिरे पिकाच्या चांगल्या वाढीसाठी\nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-black-pepper-is-indian-spice-which-is-generally-used-in-many-dishes-but-it-also--5050220-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-22T17:17:03Z", "digest": "sha1:ODFX4W6EP3RJKJHN47VLBGYLLXAW75UZ", "length": 5168, "nlines": 70, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Black Pepper Is Indian Spice Which Is Generally Used In Many Dishes But It Also Use In Medical Treatments. | मूळव्याध आणि पोटातील जंतांसाठी फायदेशीर आहे मिरपूड, हे आहेत आठ फायदे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमूळव्याध आणि पोटातील जंतांसाठी फायदेशीर आहे मिरपूड, हे आहेत आठ फायदे\nमिरपूडच्या तीखट चवीमुळे मिरपूडचा वापर कमी केला जातो. परंतु अनेक प्रकारच्या घरगुती उपायांसाठी मिरपूडचा वापर केला जातो. पोट, स्किन आणि हाडांच्या आजारांसाठी मिरपूड उपायकारक असते. तर मग पाहुया मिरपूडचा वापर कोण-कोणत्या रोगांसाठी केला जातो.\nपोटातील जंत नष्ट होतात\nपोट दुखण्याचे कारण फक्त खराब पदार्थ खाणे हेच नसते तर पोटातील जंतसुध्दा असतात. असे झाल्याने भूक कमी लागते आणि वजन लवकर कमी होते. हा आजार दुर करण्यासाठी ताकामध्ये मिरपूडचे पावडर मिळवा. याव्यतिरिक्त मिरपूड मनुक्यासोबत खाल्ल्यावरही पोटातील जंत नष्ट होतील. जंतांची समस्या लहान बालकांना मोठ्या प्रमाणात होते. यासाठी हा उपाय फायदेशीर आहे.\nअनहेल्दी लाइफ स्टाईल, तेलगत आणि जंकफुड खाल्ल्याने अनेक लोकांना मुळव्याधाची समस्या सध्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. यापासुन सुटका मिळवण्यासाठी मिरपुड, जीरा आणि साखर बारीक करुन घ्या. सकाळ-संध्याकाळ दोन वेळा हे घेतल्याने मुळव्याधापासुन आराम मिळतो.\nपुढील स्लाईडवर वाचा... मिरपूडचा वापर कोणत्या आजारांसाठी केला जातो...\nHealth Is Wealth : जाणून घ्या अमृतासह हे मराठी Celebs कसे ठेवतात स्वतःला फिट\nHEALTH: शरीराचे हे संकेत सांगतात, तुमचे आरोग्य किती उत्तम आहे\nHealth Tips: असा चहा आहे आरोग्यासाठी उत्तम, अनेक आजारांवर गुणकारी उपाय\nजाणून घ्या, लिंबाचे 10 अनोखे uses आणि 10 health benefits\nदिल्ली कॅपिटल्स ला 24 चेंडूत 6.25 rpo प्रति ओवर सरासरी ने 25 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nemane-nemade.blogspot.com/2013/03/blog-post.html", "date_download": "2021-09-22T17:46:22Z", "digest": "sha1:NWA4NYLBSFOB3YYLZXIFDI2TDJTSFZCA", "length": 7558, "nlines": 64, "source_domain": "nemane-nemade.blogspot.com", "title": "नेमाने नेमाडे", "raw_content": "\nशुक्रवार, १ मार्च, २०१३\nजनस्थान पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणात नेमाडेंनी स्त्रियांना एक बंडखोरी करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, की स्त्रियांनी स्त्री-भ्रूण-हत्येविरुद्ध फाशीची शिक्षा मागावी, नाही तर स्त्रियांची संख्या इतकी कमी होईल की ते सिमल्यात पाहतात तसे चारपाच पुरुषात मिळून एकच बायको राहील. मानववंशशास्त्रानुसार प्रत्येक पुरुषाला एक बाई हवी व त्यासाठी स्त्रियांनी ह्या स्त्री-भ्रूण-हत्येविरुद्ध जोरदार शिक्षेची मागणी करायला हवी.\nउपदेश बरोबर असला तरी तो चुकीच्या कारणासाठी त्यांनी दिला आहे. पुरुषांना निदान एक तरी बाई मिळावी ह्या कारणासाठी नाही तर स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून मान/न्याय/अस्तित्व मिळावे ही कोणाही स्त्री-पुरुषांची ह्या जेंडर-रेशो-इंम्बॅलेन्स वरची प्रतिक्रिया असली पाहिजे.\nतसेही नेहमीच नेमाडे स्त्रीवादी भूमिकेच्या बेदखलीवर पोसलेले आहेत हे त्यांचे साहित्य वाचणार्‍यांना लगेच समजेल. \"आधुनिक समीक्षा-सिद्धान्त\" ( ले: मिलिंद मालशे/अशोक जोशी ) ह्यांत स्त्रीवादाचा उहापोह करताना म्हटले आहे, ( पृ. २४७) \"केट मिले या लेखिकेने Sexual Politics या ग्रंथामध्ये अशी भूमिका मांडली आहे की, पितृसत्ताक समाजव्यवस्था ( patriarchy ) हे स्त्रियांच्या शोषणाचे आदिकारण आहे; आणि आर्थिक व्यवस्था भांडवलशाहीवादी असो वा साम्यवादी असो, स्त्रियांचे शोषण दोहोंमध्ये होतच राहते. समाज कोणत्याही प्रकारचा असला तरी स्त्रियांविषयीचे विशिष्ट प्रकारचे पूर्व���्रह सार्वत्रिक स्वरूपात आढळतात, याचे प्रत्यंतर आपण वर उल्लेखिलेल्या ऍरिस्टॉटल, पेटर, प्रभृतींच्या भूमिकांवरून आलेलेच आहे. लोकशाहीवर आधारलेल्या समाजव्यवस्थांमध्येसुद्धा स्त्रीविषयक कल्पनांचे रूढीबद्ध साचे ( stereotypes) वापरले जातात, आणि त्यांच्याद्वारे पितृसत्ताक व्यवस्थेला स्त्रियांचे शोषण करता येते, त्यांना अबला बनविता येते, विशिष्ट सामाजिक-सांस्कृतिक व्यवहारांपासून त्यांना दूर ठेवता येते, अशी भूमिका केट मिलेने मांडली.\"\nज्या कुसुमाग्रजांचा पुरस्कार नेमाडेंना मिळाला ते आज हयात असते तर असे पुरुषसत्ताक बरळणे पाहून ते म्हणाले असते :\nद्वारा पोस्ट केलेले the Bhalerao येथे ११:०० PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनेमाडेंना इतिहासाची शिस्त नको, पण इतिहास वळवायचा आहे.\nदुय्यम दर्जाच्या लोकांना येतेय महत्व \nनेमाडेंची तर्कदुष्टता ( fallacy)\nगालिबची प्रेमाची परंपरा आणि नेमाडेंचा प्रेमाचा विद...\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/satara/21-bodies-recovered-from-landslide-in-satara-and-12-still-missing/articleshow/84715244.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2021-09-22T17:23:24Z", "digest": "sha1:3PLWTISMENKBASJKMMIXYXSCKQAJEOVG", "length": 14024, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसाताऱ्यात हाहाकार; आज ढिगाऱ्याखालून काढले २१ मृतदेह, १२ बेपत्ता\nपाटण तालुक्यात डोंगरकडे कोसळून झालेल्या दुर्घटनेत आज ढिगाऱ्यांखालून २१ जणांना बाहेर काढण्यात आले असून अजूनही येथे १२ जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. पाटण तालुक्यातील मिरगाव येथे दरड कोसळल्यानंतर ढिगाऱ्यांखालून ६ मृतदेह मिळाले आहेत.\nसाताऱ्यात हाहाकार; आज ढिगाऱ्याखालून काढले २१ मृतदेह, १२ अद्याप बेपत्ता\nपाटण तालुक्यात डोंगरकडे कोसळून झालेल्या दुर्घटनेत आज ढिगाऱ्यांखालून २१ जणांना बाहेर काढण्यात आले.\nअजूनही १२ जण बेपत्ता.\nपाटण तालुक्यातील मिरगाव येथे ढिगाऱ्यांखालून ६ मृतदेह मिळाले आहेत. अजून ४ लोकांचा शोध सु��ु आहे.\nसातारा: सातारा जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून पाटण तालुक्यात डोंगरकडे कोसळून झालेल्या दुर्घटनेत आज ढिगाऱ्यांखालून २१ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. याबरोबरच मृतांचा आकडा ३० वर गेला आहे. तर अजूनही १२ जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. (21 bodies recovered from landslide in satara and 12 still missing)\nरात्री उशीरा हाती आलेल्या वृत्तानुसार पाटण तालुक्यातील मिरगाव येथे ढिगाऱ्यांखालून ६ मृतदेह मिळाले आहेत. अजून ४ लोकांचा शोध सुरु आहे.\nआंबेघर (ता. पाटण) येथे एनडीआरएफ ची मदतीची कार्यवाही सुरु असून रात्रीपर्यंत ११ मृतदेह मिळाले आहेत.\nक्लिक करा आणि वाचा- कोल्हापुरात महापुराचा विळखा सैल, मात्र पुराचा धोका कायम\nजिल्ह्यातील १ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ जण स्थलांतरित\nसातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला असून जिल्ह्यातील वाई, कराड पाटण व महाबळेश्वर तालुक्यातील नागरिकांना पुराचा मोठा धोका आहे. अशा एकूण १ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. यामध्ये वाई तालुक्यातील ७२ कुटुंबातील ३९० जण, कराड तालुक्यातील ८७६ कुटुंबातील ३ हजार ८३६ जण, पाटण तालुक्यातील ३२५ कुटुंबातील १ हजार ३०० जण, महाबळेश्वर तालुक्यातील ५१ कुटुंबातील १३० जणांचा समावेश आहे.\nक्लिक करा आणि वाचा- महाड दुर्घटना: तळीयेतील रहिवाशांसाठी शरद पवार यांची 'ही' महत्वाची सूचना\nसातारा जिल्ह्यातील एकूण १६७ गावे मुसळधार पावसाने पूर्णपणे बाधित झालेली आहे. तर, २१२ गावे अंशत: बाधित झाल्याची माहिती आहे. म्हणजेच सातारा जिल्ह्यातील ३७९ गावांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे.\nक्लिक करा आणि वाचा- महाडमध्ये पावसाचा कहर सुरूच; हिरकणीवाडीत दरड कोसळली\nसाताऱ्यात कोणत्या तालुक्यात किती गावे बाधित\n> वाई तालुक्यातील ४४ गावे पूर्णत: व ७ गावे अंशत: अशी एकूण ५१ गावे बाधित\n> कराड तालुक्यातील एकूण ३० गावे अंशत: बाधित\n> पाटण तालुक्यातील १० गावे पूर्णत: व ६० गावे अंशत: अशी एकूण ७० गावे बाधित\n> महाबळेश्वर तालुक्यातील ११३ गावे पूर्णत: बाधित\n> सातारा तालुक्यातील १३ गावे अंशत: बाधित\n> जावळी तालुक्यातील १०२ गावे अंशत: बाधित झाली आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसाताऱ्यात थैमान : १८ जणांचा मृत्यू, २४ जण बेपत्ता; ३ हजार २४ पशूधनांचा मृत्यू महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसाताऱ्यात पावसाचा हाहाकार दरड कोसळली ढिगाऱ्यातून काढले २१ मृतदेह landslide in satara 21 bodies recovered from landslide 12 still missing\nमुंबई राज्यपालांच्या पत्राचे पडसाद काँग्रेसनं दिली फडणवीसांच्या काळातील 'ही' आकडेवारी\nअर्थवृत्त ऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nदेश 'नोकरशाही'वर बोलताना उमा भारतींना आठवला लालूंचा 'तो' किस्सा...\nन्यूज एमसीएक्स आयपीएफने आणलीय इलेक्टॉनिक रिसिट सिस्टिम\nदेश नरेंद्र गिरींची हत्या झाली भाजप खासदार साक्षी महाराजांचा मोठा दावा\nअर्थवृत्त सोने-चांदी महागले ; जाणून घ्या आजचा सोने आणि चांदीचा भाव\nसिनेमॅजिक आलिया भट्टनं काम केलेली जाहिराती पाहून भडकली कंगना रणौत\n तब्बल २१ बँकांच्या ठेवीदारांना मिळणार ५ लाखांची विमा भरपाई, जाणून घ्या बँकांची नावे\nसिनेन्यूज 'शिल्पाची नाही तर, आम्हाला त्यांच्या अल्पवयीन मुलांची चिंता'\nसिनेमॅजिक 'माझ्या बाळाचा बाप विचारणारे तुम्ही कोण' भडकली नुसरत जहां\nदेव-धर्म प्रगती आणि आर्थिक वृद्धीसाठी, बुधवारी करा हे खास उपाय\nफॅशन प्रियंकानं पतीचा शर्ट घालून फ्लाँट केल्या मादक अदा, बोल्ड-ग्लॅमरस लुक पाहून चाहत्यांच्या हृदयाची वाढली धडधड\nमोबाइल Airtel चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान झाला 'रि-लाँच', पाहा काय झालाय बदल\nमोबाइल स्वस्तातला स्मार्टफोन आणखी 'स्वस्त' मिळणार, किंमत आता खूपच कमी झालीय\nमोबाइल अँड्रॉयड फोन युजर्संनी चुकूनही 'हे' नंबर डायल करू नये, अन्यथा...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vinitdhanawade.blogspot.com/2014/04/", "date_download": "2021-09-22T18:33:15Z", "digest": "sha1:DN2CBH5IYZSUEENP7L4P6KVHMYHGMV3S", "length": 66066, "nlines": 136, "source_domain": "vinitdhanawade.blogspot.com", "title": "थोडसं ........कधीतरी ............ : April 2014", "raw_content": "\nनमस्कार .मी विनीत धनावडे.मुंबई चा.लहानपणापासून मला विचार करायला फार आवडते ..मग तो कसलाही विचार असु दे..त्याचबरोबर खूप अनुभवही आले ..काही चांगले तर काही वाईट .त्यातूनच मग मी माझे एक जग तयार केले ..आणि त्याच जगात मला राहायला आवडते ..तुम्हाला पण आवडेल ..माझा बद्दल जास्त असे काही नाही सांगण्यासारखे .या blog मध्ये माझ्या कविता ,माझे लेख मी सादर करणार आहे. काही चुकले तर नक्की सांगा .मला आवडेल ते.(आणखी एक मला पाऊस खूप खूप आवडतो . जर तुम्हाला या blog मध्ये जास्त पाऊसच दिसला तर जरा मला समजून घ्या )\nरहस्य सप्तसुरांच..... (भाग १)\nरात्री १२ ची वेळ .....अभिषेक त्याच्या बाईकवरून एकटाच येत होता. रस्त्यावरून कोणीही नाही.... फक्त आणि फक्त त्याचीच बाईक धावत होती रस्त्यावरून......... त्यात मुसळधार पाऊस कोसळत होता.... रस्त्यावरचे खड्डे चुकवत अभिषेक बाईक चालवत होता. रेनकोट घातलेला असला तरी पूर्णपणे भिजून गेलेला होता.... रस्त्यावरचे दिवे तर आतमध्ये पाणी गेल्याने काही ठिकाणी बंदच होते. अर्ध्या रस्त्यावर प्रकाश तर अर्ध्या रस्ता काळोखात बुडालेला.... वीजही मधेच कडाडत होती... त्यामुळे एक वेगळचं भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं.... तरीही अभिषेक घरी यायला निघाला होता.... उशीरच झाला होता त्याला....\nकसाबसा अभिषेक त्याच्या एरियात पोहोचला. तिथेही काही वेगळ वातावरण नव्हतं... हवा सुटलेली... त्यात मुसळधार पाऊस ... वीज तर आकाशात धिंगाणा घालत होती.. आणि त्याची बाईक बंद पडली... \" शट्ट यार.... हिला काय आताच बंद पडायचं होतं \"..... खूप प्रयन्त केला त्याने , पण ती बंदच होती.... घडयाळात बघितलं त्याने ..... १२.१५ झाले होते . मग करणार काय \"..... खूप प्रयन्त केला त्याने , पण ती बंदच होती.... घडयाळात बघितलं त्याने ..... १२.१५ झाले होते . मग करणार काय बाईक ओढत ओढत तो घेऊन जाऊ लागला.... mobile बाहेर काढला तर पावसात भिजून बंद होणार म्हणून तो bag मध्येच राहू दिला... तसं घर आता जवळच होतं परंतु बंद पडलेली बाईक , सुसाट वाहणारा वारा, त्यात पाऊस या combination मुळे अभिषेक वैतागला होता...... कसाबसा पोहोचला घरी… बघतो तर काय... घरात काळोख... त्याने बाजूला डोकावून पाहिलं... \" अरेच्या... आजूबाजूला तर लाईट आहे.... आमच्याच घरातली गेली वाटते... \" अभिषेकचं घर तसं मोठ्ठ होतं.... बंगलाच जणू काही. त्याच्याबरोबर त्याची बायको, एक नोकर, आई-बाबा आणि लहान भाऊ राहायचे. पण आज कोणीच बाहेर आलेले नव्हते...... अभिषेकनी बाईक बाहेरच उभी केली. भिजलेला रेनकोट काढला आणि दाराबाहेरच्या कुंठीवर अडकवला.... दारावरची बेल वाजवली.... बेल सुद्धा बंद... \" काय झालंय इकडे.. \" दारावर त्याने थाप मारली.... एकदा ... दोनदा.... आतून कोणाचा प्रतिसाद नाही... दरवाजा त्याने हातानेच ढकलून पाहिला तर दरवाजा उघडाच होता... \" दरवाजा उघडा कसा बाईक ओढत ओढत तो घेऊन जाऊ लागला.... mobile बाहेर काढला तर पावसात भिजून बंद होणार म्हणून तो bag मध्येच राहू दिला... तसं घर आता जवळच होतं परंतु बंद पडलेली बाईक , सुसाट वाहणारा वारा, त्यात पाऊस या combination मुळे अभिषेक वैतागला होता...... कसाबसा पोहोचला घरी… बघतो तर काय... घरात काळोख... त्याने बाजूला डोकावून पाहिलं... \" अरेच्या... आजूबाजूला तर लाईट आहे.... आमच्याच घरातली गेली वाटते... \" अभिषेकचं घर तसं मोठ्ठ होतं.... बंगलाच जणू काही. त्याच्याबरोबर त्याची बायको, एक नोकर, आई-बाबा आणि लहान भाऊ राहायचे. पण आज कोणीच बाहेर आलेले नव्हते...... अभिषेकनी बाईक बाहेरच उभी केली. भिजलेला रेनकोट काढला आणि दाराबाहेरच्या कुंठीवर अडकवला.... दारावरची बेल वाजवली.... बेल सुद्धा बंद... \" काय झालंय इकडे.. \" दारावर त्याने थाप मारली.... एकदा ... दोनदा.... आतून कोणाचा प्रतिसाद नाही... दरवाजा त्याने हातानेच ढकलून पाहिला तर दरवाजा उघडाच होता... \" दरवाजा उघडा कसा \" अभिषेकला आता संशय येऊ लागला होता… तसाच तो आतमध्ये आला.... मिट्ट काळोख घरात.. पुढचं काहीच दिसत नव्हतं... बाहेर आकाशात वीज चमकली तरच काहीतरी दिसत होता... चाचपत तो घरात आला.. आणि त्याच्या बायकोला ... आई-बाबांना, भावाला हाक मारू लागला.... कोणताच प्रतिसाद नाही... तेवढ्यात .... \" आलात साहेब.... मी तुमचीच वाट बघत होतो.\"असा आवाज आला, त्याच्या मागून... मागे वळून बघतो तर त्याचा नोकर मेणबत्ती पकडून उभा...\nकेवढा दचकला अभिषेक..... heart attack यायचा बाकी होता त्याला.. \" गाढवा... असं कोण येत का समोर \" अभिषेक बोलला ,\" आणि बाकीचे कुठे आहेत…. लाईट का घालवली आहेस .. \" ,\"लाईट गेली आहे साहेब , म्हणून मेणबत्ती पेटवली आहे.\",\" आणि बाकीचे कुठे गेले सगळे \" त्यावर नोकर काही बोलला नाही....... \" अरे गधड्या.......... तुला विचारतो आहे मी \", मख्ख चेहऱ्याने नोकर म्हणाला ,\" चला.... तुम्हाला पण पोहोचवतो तिथे.... \" .... आणि तो पुढे चालू लागला... अभिषेकला नक्कीच काहीतरी गडबड आहे याची खात्री पटली होती. तो नोकर त्याला आवडायचाच नाही. काहीतरी वेगळ्याच स्वभावाचा होता तो. संशयी नजर... कामात चोख असला तरी... वेगळाच वाटायचा तो अभिषेकला... अभिषेकला तो main hall मध्ये घेऊन आला. \" काय झालं .. थांबलास का \" त्यावर नोकर काही बोलला नाही....... \" अरे गधड्या.......... तुला विचारतो आहे मी \", मख्ख चेहऱ्याने नोकर म्हणाला ,\" चला.... तुम्हाला पण पोहोचवतो तिथे.... \" .... आणि तो पुढे चालू लागला... अभिषेकला नक्कीच काहीतरी गडबड आहे ��ाची खात्री पटली होती. तो नोकर त्याला आवडायचाच नाही. काहीतरी वेगळ्याच स्वभावाचा होता तो. संशयी नजर... कामात चोख असला तरी... वेगळाच वाटायचा तो अभिषेकला... अभिषेकला तो main hall मध्ये घेऊन आला. \" काय झालं .. थांबलास का \" अभिषेकने त्याला विचारलं. \" असंच.... तुम्हाला काही द्यायचं आहे... हि मेणबत्ती पकडा जरा... \" अभिषेकने एका हाताने मेणबत्ती पकडली आणि दुसऱ्या हाताने तो आपली पिस्तुल शोधू लागला. पण पिस्तुल तर बाईक वरच राहिली होती. नोकर वळला. तसा अभिषेकने त्याच्या हातात सुरी बघितली... \" काय करतो आहेस हे \" अभिषेकने त्याला विचारलं. \" असंच.... तुम्हाला काही द्यायचं आहे... हि मेणबत्ती पकडा जरा... \" अभिषेकने एका हाताने मेणबत्ती पकडली आणि दुसऱ्या हाताने तो आपली पिस्तुल शोधू लागला. पण पिस्तुल तर बाईक वरच राहिली होती. नोकर वळला. तसा अभिषेकने त्याच्या हातात सुरी बघितली... \" काय करतो आहेस हे \" अभिषेक घाबरतच म्हणाला ,\" नाही.... तुम्ही बोलला होतात ना... बाकीचे कुठे आहेत ते... त्यांच्याकडे घेऊन जातो तुम्हाला... \" त्याच्या नोकराने सुरी त्याच्यासमोर रोखून धरली.... जणू काही तो कोणत्याही क्षणाला त्याच्या छातीत भोसकणार.. तेवढयात....तेवढयात....आकाशात पुन्हा वीज जोरात कडाडून गेली.... आणि अभिषेकच्या हातातली मेणबत्ती विझली. पुन्हा भयाण शांतता ... आणि अचानक... घरातले सगळे दिवे लागले... \" surprise \" घरातली सगळी मंडळी एकत्र बोलली आणि गाऊ लागली .... Happy Birthday To You, Happy Birthday To You, Happy Birthday To Dear अभिषेक ,Happy Birthday To You......... सगळे होते.. अभिषेकच कुटुंब.... त्याचे मित्र-मैत्रीण... शेजारी.. \" अरे... हो... आज माझा वाढदिवस आहे... विसरलोच मी... \" अभिषेक मनातल्या मनात हसत बोलला... समोर केक होता.... आणि नोकर अजूनही हातात सुरी घेऊन उभा होता...अभिषेकने पुढे येऊन त्याच्या डोक्यावर टपली मारली आणि सुरी घेऊन केक कापला. खूप छान पार्टी जमली होती त्या रात्री.... \" काय Inspector अभिषेक ...... घाबरवलं ना तुम्हाला... \" त्याची बायको पुढे येऊन बोलली.त्यावर अभिषेक हसला. \" घाबरलो... अगं heart attack आला असता मला... खरंच खूप छान surprise होत .. मी कधीच विसरणार नाही हे... \",\" happy birthday अभी... \" अभिषेकचा बेस्ट friend \" महेश पुढे येऊन म्हणाला, \" काय डॉक्टर साहेब, तुम्हाला पण आठवण होती वाटते माझ्या वाढदिवसाची... \" अभिषेक म्हणाला,\" Inspector, कामात असताना थोडं घरीही देत जावा जरा... \" आणि अभी ने पुढे होऊन महेशला मिठी मारली.\nअभिषेक Inspector होता आणि महेश डॉक्टर होता .... दोघेही एकत्रच काम करायचे. पोलीस Department साठी... लहानपणापासून मित्र होते ते ... एकत्र वाढलेले... एकत्र शिकलेले... दोघानांही पोलिसात जायचे होते. अभिषेकची निवड लगेच झाली. पण महेशची उंची थोडी कमी असल्याने त्याची निवड झाली नाही. मग त्याने डॉक्टर बनून पोलिसांची medical team join केली. वेगळ्या Department मध्ये असूनही मैत्री तरीही तशीच होती दोघांची. खूप केसेस त्या दोघांनी मिळून सोडवल्या होत्या. म्हणून त्या दोघांची जोडी फ़ेमस होती....\nदुसरा दिवस उजाडला.... छान झोप झाली होती. रात्री पार्टीही उशिरापर्यंत चालली होती आणि आज सुट्टीचा दिवस... रोज सकाळी लवकर उठणारा अभी... आज सकाळी १० वाजता उठला... छान फ्रेश वाटतं होतं त्याला, सुट्टी असल्याने आणि वाढदिवस... मूड चांगला होता, कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला असा त्याने मनात plan केला. अंघोळ करून तो तयार झाला. सगळ्या कुटुंबाला आपला plan सांगणार इतक्यात त्याचा mobile वाजला,पोलिस स्टेशन मधून call होता,\" हेलो... बोला काय झालं \" , अभिषेकने विचारलं,\" हेलो सर.... प्रसिद्ध संगीतकार \" सागर \" यांचा खून झाला आहे.. तुम्हाला लवकर यावं लागेल... त्यांच्या घरी.. \",\" ठीक आहे.. निघतोच मी.\" सगळा plan रद्द . अस अनेकवेळा झालं होतं, त्यामुळे कुटुंबाला त्याची सवय झाली होती. अभी काही बोलण्याच्या आधीच त्याची बायको बोलली,\" मला काही problem नाही , Duty first \" .\nथोड्याच वेळात अभिषेक पोहोचला तिथे... मिडियावाले तर कधीच पोहोचले होते.. त्यांच्या रूम मधे पोहोचला अभी.... तसे बाकीचे पोलीसही होते तिकडे.. \" सर, यांच्या नोकराने फोन करून सांगितलं आम्हाला.. \" , \"OK , काही मिळालं का घरात पुरावा वगैरे .\",\" नाही सर, फक्त एक letter मिळालं आहे .... त्यातलं वाचून काहीच कळलं नाही आम्हाला.. \" ,\" बघू इकडे... आणि बॉडी post-mortem साठी पाठवा.\" अभीने Letter उघडून पाहिलं... त्यात काहीतरी वेगळाच मजकूर होता,\" संगीतातले सात सूर कधीच वेगळे राहू शकत नाहीत... सप्तसुरांना मी एकत्र करणार... पुन्हा \" डोक्याच्या वरून गेलं अभिषेकच्या... खोलीत त्याने अजून काही पुरावा मिळतो का ते पाहू लागला. रूम मधील सामान होते तसेच होते. कसलीच तोडफोड नाही, उलटा-पालट नाही, मारामारी ... झटापट अस काहीच झालं नव्हत रूममध्ये.... चोरी झाली नव्हती, पैसे... दागिने... कसलीशी महत्वाची कागदपत्र.... सगळ जागच्याजागी होतं…. टेबलावर कपबशी होती तेवढी.. \" याचा अर्थ , खुनी.. ओळखीचा व्यक्ती होता.. टेबलावर २ कप आहेत.... घरातल्या वस्तू ���शाच आहेत... काहीच चोरी झालेली नाही,मग खून कशाला केला असेल त्याने... \" , गोळी मारली होती त्यांना… आणि पिस्तुल बाजूलाच ठेवली होती.. पुरावा म्हणून त्याने ते दोन्ही कप आणि पिस्तुल बरोबर घेतली.\nकाहीच तपास लागत नव्हता. दुसऱ्याच दिवशी \"सागर\" यांचा वाढदिवस होता आणि त्या अगोदरच , आदल्यादिवशी त्यांचा खून झाला होता,खूप पाहुणे आले होते.. त्या सगळ्यांचे बोटांचे ठसे घेण्यात आले. एक गोष्ट होती मात्र कि बाहेरचा कोणीही अनोळखी व्यक्ती नव्हता तिथे... आणि कोणाचेही ठसे त्या पिस्तुलवर किंवा दुसऱ्या कपावर नव्हते. शिवाय सगळी पाहुणे मंडळी.. या \" बडया \" व्यक्ती होत्या. मोठी नावाजलेली माणस होती. त्यामुळे कोणावरही संशय घेऊ शकत नव्हता अभिषेक... सगळ्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. post mortem चा रिपोर्ट आणण्यासाठी तो स्वतः पोहोचला डॉक्टर महेशकडे. \" काही तपास लागला का अभी.. \", \" नाही रे .... काहीच कळत नाही, कोणताच पुरावा नाही मिळत, कोणाचे बोटांचे ठसे नाही.. तुझा रिपोर्ट काय म्हणतो \" ,\" रिपोर्ट जरा विचित्र आहे.\" ,\" काय विचित्र \" ,\" रिपोर्ट जरा विचित्र आहे.\" ,\" काय विचित्र \" , \" त्यांची हत्या गोळी मारून नाही झाली आहे.\" ,\" काय बोलतो आहेस तू \" , \" त्यांची हत्या गोळी मारून नाही झाली आहे.\" ,\" काय बोलतो आहेस तू \" ,\"त्यांना विष देण्यात आलं होतं.\",\"मला जरा सविस्तर सांग .\",\"त्यांना जेव्हा त्याने गोळी मारली तेव्हा ते अगोदरच मेलेले होते.\",\" मग गोळी का मारली असेल \" ,\"त्यांना विष देण्यात आलं होतं.\",\"मला जरा सविस्तर सांग .\",\"त्यांना जेव्हा त्याने गोळी मारली तेव्हा ते अगोदरच मेलेले होते.\",\" मग गोळी का मारली असेल \" ,\" कदाचित confirm करण्यासाठी.... \",\" आणि पिस्तुल वर कोणाचे ठसे मिळाले का \" ,\" कदाचित confirm करण्यासाठी.... \",\" आणि पिस्तुल वर कोणाचे ठसे मिळाले का \" ,\" नाही , एक गोष्ट आहे... पिस्तुल त्यांचाच आहे.... त्यांनी safety साठी ठेवलेलं असेल कदाचित.... \",\" कोणत विष वापरलं होतं \" ,\" नाही , एक गोष्ट आहे... पिस्तुल त्यांचाच आहे.... त्यांनी safety साठी ठेवलेलं असेल कदाचित.... \",\" कोणत विष वापरलं होतं \" ,\" हं ... हेच तर सांगायचे आहे तुला.... खुन्याला science ची चांगली माहिती आहे.... कारण त्याने अगदी साधं विष वापरलं होतं... \",\"म्हणजे रे \" ,\" मला त्यांच्या शरीरात Plaster of Paris चे कण मिळाले... शिवाय त्या कपात तर तेच सापडलं... \" ,\" मग त्याने काय होणार आहे \" ,\" हं ... हेच तर सांगायचे आहे तुला.... खुन्याला science च�� चांगली माहिती आहे.... कारण त्याने अगदी साधं विष वापरलं होतं... \",\"म्हणजे रे \" ,\" मला त्यांच्या शरीरात Plaster of Paris चे कण मिळाले... शिवाय त्या कपात तर तेच सापडलं... \" ,\" मग त्याने काय होणार आहे\",\" हेच तर..... जास्त कोणालाच माहित नाही आहे.... Plaster of Paris ची थोडी पावडर जर दुधात किंवा दुधापासून बनणाऱ्या पदार्थात mix केली तर ते एक slow poison बनते. यांनी तर चहा घेतला असणार.... त्यात आरोपीने ती पावडर mix केली असेल... सुरुवातीला काहीच जाणवत नाही… मात्र नंतर त्याचा प्रभाव जाणवू लागतो,किमान २ तासांनी माणूस जीव सोडतो.\" डॉक्टर महेशने सांगितलं,\" चांगली माहिती दिलीस मित्रा.. आणि ते पत्र... त्यावरून काही कळल का \",\" हेच तर..... जास्त कोणालाच माहित नाही आहे.... Plaster of Paris ची थोडी पावडर जर दुधात किंवा दुधापासून बनणाऱ्या पदार्थात mix केली तर ते एक slow poison बनते. यांनी तर चहा घेतला असणार.... त्यात आरोपीने ती पावडर mix केली असेल... सुरुवातीला काहीच जाणवत नाही… मात्र नंतर त्याचा प्रभाव जाणवू लागतो,किमान २ तासांनी माणूस जीव सोडतो.\" डॉक्टर महेशने सांगितलं,\" चांगली माहिती दिलीस मित्रा.. आणि ते पत्र... त्यावरून काही कळल का \",\" हा..... ते जे काही लिहिलं आहे ते कळण्यापलीकडे आहे पण ते अक्षर \" सागर \" यांचाच आहे. म्हणजे त्या खुन्याने त्यांच्याकडून लिहून घेतलं असेल... मरण्याअगोदर... \" सगळीच गुंतागुंत होती....\nआठवडा झाला तरी काहीच सुगावा लागत नव्हता.... पुरावे काहीच नव्हते.होतं ते फक्त ते Letter. चौकशीसाठी त्यांच्या नोकराला पोलिस स्टेशनमध्ये बोलावले,\" शेवटची तुझी भेट कधी झाली होती \",\" रात्री १० वाजता... \",\"आणि त्यांनतर कोण भेटायला आलं होतं का त्यांना\",\" रात्री १० वाजता... \",\"आणि त्यांनतर कोण भेटायला आलं होतं का त्यांना\",\"त्यांचा सावत्र मुलगा आलेला भेटायला... ११ वाजता,पण तो लगेचच बाहेर पडला... १०-१५ मिनिटात…\" डॉक्टरच्या रिपोर्ट नुसार \" सागर \" यांचा मृत्यू रात्री ३ ते ४ दरम्यान झाला होता... \" म्हणजे त्यांना.... विष साधारणपणे १,२ च्या सुमारास दिलं असणार... याचाच अर्थ त्यांच्या सावत्र मुलाचा यात काही हात नसणार... मग नक्की आहे तरी कोण \",\"त्यांचा सावत्र मुलगा आलेला भेटायला... ११ वाजता,पण तो लगेचच बाहेर पडला... १०-१५ मिनिटात…\" डॉक्टरच्या रिपोर्ट नुसार \" सागर \" यांचा मृत्यू रात्री ३ ते ४ दरम्यान झाला होता... \" म्हणजे त्यांना.... विष साधारणपणे १,२ च्या सुमारास दिलं असणार... याचाच अर्थ त्यांच्या सावत्र मुलाचा यात काही हात नसणार... मग नक्की आहे तरी कोण \" बरं... CCTV मधून काही मिळालं असतं तर तेही आरोपीने येण्याअगोदर बंद करून ठेवले होते. विचार करत करत २ आठवडे निघून गेले.. तपासाला काहीच गती येत नव्हती, सारखा तोच विचार अभिषेकच्या मनात...\n\" आज काहीतरी नक्की भेटलं पाहिजे .\" असा विचार करून अभिषेक पोलिस स्टेशनमध्ये आला..खुर्चीवर बसणार तोच त्याचा फोन वाजला, \" hello, Inspector अभिषेक \" ,\"yes सर.... बोला.. \" अभिच्या सरांचा फोन होता... \" अभिषेक... एक केस आहे... तुम्हाला तातडीने पोहोचावं लागेल.. \" ,\" OK,सर .. कुठे जायचे आहे \",\" क्रिमिनल लॉयर \" रेशमा टिपणीस\" यांचा काल त्यांच्या घरी खून झाला आहे. लवकरात लवकर पोहोचा तिथे.\" अभिषेक तसाच पोहोचला तिथे.... मिडिया तर त्याच्याही अगोदर पोहोचली होती तिकडे,\" या मिडीयाला अगोदर कशी माहिती मिळते.\",\" माहित नाही सर... आमच्याही अगोदर हे आलेले होते. \" ,\" त्यांना बाहेर करा आधी.... तपासात गडबड होईल नाहीतर.... \" तसं हवालदारने त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं.... अभिषेकने तपास सुरु केला.... पुन्हा तसंच सगळं... गोळी मारून हत्या... पुरावे काहीच नाहीत.. चहाचे कप... तसंच Letter , तोच मजकूर.... रूम मधल्या सगळ्या वस्तू जागच्या जागी.... post mortem चा रिपोर्ट तोच... \" हा खून... त्यानेच केला आहे.... ज्याने सागर यांचा खून केला होता.... पद्धतही तीच आहे. चहाच्या कपात पुन्हा मला Plaster of Paris ची पावडर मिळाली. त्यांच्या पोटातही तेच मिळालं... गोळीही त्यांच्या safety gun मधून मारली गेली आहे, तीसुद्धा त्या मेल्यानंतर.. \", \" आणि अजून काही मिळालं का तुला तिकडे अभी.. \",\" बाकी काहीच नाही... ना बोटांचे ठसे.... ना काही पुरावे... मिळालं ते letter आणि तोच मजकूर.... \"संगीतातले सात सूर कधीच वेगळे राहू शकत नाहीत... सप्तसुरांना मी एकत्र करणार... पुन्हा \" कश्यासाठी खून होत आहेत ते कळतच नाही आहे. \"\nसागरप्रमाणे रेशमा यांचाही खून त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी झाला होता.... दोन्ही खुनात खूप साम्य होतं.... खून रात्रीचाच झाला होता, साधारण ३-४ च्या दरम्यान... CCTV बंद करून..... वाढदिवसासाठी आलेले पाहुणे, त्यातही कोणीच नव्हतं.. संशय घेण्यासारखं... एका महिन्यात २ प्रसिद्ध व्यक्तीची हत्या आणि अभिषेक व डॉक्टर महेश या दोघानाही आरोपीला पकडण्यात यश आलं नव्हतं. खूप तपास चालू होता, दोन्ही हत्येचा… कसलेच धागेदोरे हाती लागत नव्हते.... पुरावेच नव्हते त्यांच्याकडे.... मग कोणा��ा अटक करणार... २ महिने होत आलेले , तरी काहीच प्रगती नव्हती. अभीवर सुद्धा त्याच्या मोठ्या अधिकारीचं प्रेशर होतं. हल्ली रोज उशिरा येऊ लागला होता अभिषेक घरी. दोन्ही केसेस मध्ये बुडून गेलेला अगदी तो.. अशातच एका सकाळी , तो नुकताच आंघोळ करून चहा घेत होता, तयारीसुद्धा झाली नव्हती आणि त्याला call आला ... \" Hello सर, TV लावा लवकर , Breaking News आहे... \" ,\" काय आहे \" अभिषेकने वैतागूनच फोन कट केला आणि TV चालू केला, \" प्रसिद्ध नृत्यदीरदर्शक गजेद्र यांचा त्यांच्या राहत्या घरी खून झाला आहे... पोलिस तपास करत आहेत.. \" पुढंच काहीच त्याने ऐकल नाही. अभी ने तशीच पोलिसची वर्दी चढवली आणि निघाला तो घटनास्तळी. मिडिया नेहमी प्रमाणे त्याच्या अगोदर पोहोचली होती. त्यांचा अभिषेकला खूप त्रास व्हायचा. त्यांच्याकडे एक नजर टाकून अभी त्यांच्या खोलीत पोहोचला, बाकीचे पोलिस इतर ठिकाणी तपास करत होते... अभिषेकने एक नजर फिरवली रूममध्ये... पुन्हा तसच सगळं.... कुठेही तोडफोड नाही, मारामारीची चिन्ह नाहीत... तशीच \" Well Plan Murder \"... तेच Letter, तोच मजकूर.... एकच गोष्ट वेगळी होती ती म्हणजे चहाचे कप नव्हते.त्याऐवजी एक रिकामा ग्लास होता तिथे... अभीनी तोही मग डॉक्टर महेश कडे पाठवून दिला.\nरिपोर्ट हि तेच होते, मागच्या दोन खुनांसारखे... फक्त त्या ग्लासमध्ये दुध होतं. \" यावेळी त्याने चहाच्या ऐवजी दुधात पावडर मिसळली आहे. \" महेशने अभी ला माहिती पुरवली. \" तुला काय वाटते महेश.... कशासाठी खून करत असेल तो \" अभिषेकने महेशला विचारलं,\" मलाही काही कळत नाही, तरीही काहीतरी कारण नक्की असेल त्याचं आणि त्या Letter वरून काहीच कळत नाही ना... \" ,\" गेल्या ४ महिन्यात ३ नावाजलेल्या व्यक्तिच्या हत्या झाल्या आणि मला काहीच मिळत नाही. \" ,\" कदाचित तुझ्याकडून काही सुटत असेल बघ \" ,\" नाही रे . काहीच नाही... एकही पुरावा नाही मिळत... कुठेच त्याचे फिंगर प्रिंट्स नाही आहेत, Letter हि तो मरणाऱ्या व्यक्तीकडून लिहून नंतर त्यांना मारतो... CCTV बंद करतो... कसलाही आवाज न करता स्वतःचा काम पूर्ण करतो.. विचित्र आहे अगदी.. \" ,\" अरे अभी... पण तूच म्हणतोस ना.... आरोपी कितीही हुशार असला तरी काहीना काही पुरावा मागे सोडतोच, मग आता काय झालं \" अभिषेकने महेशला विचारलं,\" मलाही काही कळत नाही, तरीही काहीतरी कारण नक्की असेल त्याचं आणि त्या Letter वरून काहीच कळत नाही ना... \" ,\" गेल्या ४ महिन्यात ३ नावाजलेल्या व्यक्तिच्या हत्या झाल्या आणि मला काहीच मिळत नाही. \" ,\" कदाचित तुझ्याकडून काही सुटत असेल बघ \" ,\" नाही रे . काहीच नाही... एकही पुरावा नाही मिळत... कुठेच त्याचे फिंगर प्रिंट्स नाही आहेत, Letter हि तो मरणाऱ्या व्यक्तीकडून लिहून नंतर त्यांना मारतो... CCTV बंद करतो... कसलाही आवाज न करता स्वतःचा काम पूर्ण करतो.. विचित्र आहे अगदी.. \" ,\" अरे अभी... पण तूच म्हणतोस ना.... आरोपी कितीही हुशार असला तरी काहीना काही पुरावा मागे सोडतोच, मग आता काय झालं \" , \" नाहीच भेटत आहे रे पुरावा.\" मग दोघेही शांत झाले, थोड्यावेळाने दोघेही आपापल्या घरी गेले.\nअभिषेकला तर झोपच लागायची नाही आता.. मिडिया खूप त्रास देत होती पोलिसांना... तिसऱ्याच दिवशी, अभिषेक पुन्हा काहीतरी शोधण्यासाठी \" गजेंद्र \" यांच्या घरी गेला, अगदी सकाळीच, त्याने शोधायला सुरुवात केली.... आणि त्याचा फोन वाजला.... हल्ली फोन वाजला कि त्याला तेच वाटायचं सारखं,\" Hello Inspector अभिषेक speaking... कोण बोलतंय... \" , \" Hello .... मी महेंद्र यांचा मुलगा बोलतो आहे.... लवकर या तुम्ही इकडे ... \" , \" Hello....Hello....काय झालंय नक्की .. \",\" माझ्या पपांना गोळी मारलीय कोणीतरी\" तो रडतच सांगत होता. अभिने फोन कट केला... \"सावंत... चला गाडी काढा लवकर... \" , \" काय झालं सर... आताच तर आलो होतो ना पुरावा शोधायला.. \" ,\" हो... पण आपल्याला जावं लागेल .\" ,\" कुठे सर \" , \" Hello .... मी महेंद्र यांचा मुलगा बोलतो आहे.... लवकर या तुम्ही इकडे ... \" , \" Hello....Hello....काय झालंय नक्की .. \",\" माझ्या पपांना गोळी मारलीय कोणीतरी\" तो रडतच सांगत होता. अभिने फोन कट केला... \"सावंत... चला गाडी काढा लवकर... \" , \" काय झालं सर... आताच तर आलो होतो ना पुरावा शोधायला.. \" ,\" हो... पण आपल्याला जावं लागेल .\" ,\" कुठे सर \" ,\" बिजनेसमन महेंद्र माहित आहेत ना... त्यांची हत्या झाली आहे.\"\nअभिषेक त्याच्या टीमसहित पोहोचला त्यांच्या घरी, मिडीयाने त्यांना आल्या आल्याचं घेरलं..... ,\" काय करताय तुम्ही .... गेल्या ४ महिन्यात ४ था खून... तुम्ही पकडत का नाही खुन्याला... \"अभिषेक काहीही न बोलता Dead Body जवळ आला... तीच पद्धत खून करण्याची... Letter लिहिलेलं... सगळं तेच पुन्हा... यावेळी मिठाईचा बॉक्स होता तिथे... खूप तपास करूनही काहीही नाही मिळालं. Dead Body आणि मिठाईचा बॉक्स त्याने चाचणीसाठी डॉक्टर महेश कडे पाठवून दिलं. विचार करतच तो बाल्कनीत आला,घराबाहेर मिडिया तशीच होती. त्यांचा तर अभिषेकला खूप राग यायचा. पण यावेळेस कुणास ठावूक.... त्याला त्यांच्याकडे बघून काहीतरी आठवलं. ,\" स��वंत... त्यांच्यापैकी एकाला वर घेऊन या इथे माझ्याजवळ\" ,\" OK सर... \" तसं एका पत्रकाराला वर घेऊन आले... पत्रकार जरा घाबरलेलाच होता,\" काय झालं सर मी काही चूक केली आहे का मी काही चूक केली आहे का मलाच बोलावलं म्हणून विचारलं मी... \",\" नाही... मला काही प्रश्न विचारायचे होते... विचारू का मलाच बोलावलं म्हणून विचारलं मी... \",\" नाही... मला काही प्रश्न विचारायचे होते... विचारू का \" तसा पत्रकार थोडा relax झाला. ,\" विचारा ना सर.. \" ,\" आतापर्यंत ४ हत्या झाल्या... तुम्ही होतात ना प्रत्येक वेळेस तिथे... \" ,\" हो सर , In fact आम्हीच पोहोचलो होतो... तुमच्याही अगोदर... \" , \" हेच..... हेच विचारायचे आहे मला... आमच्या अगोदर कशी खबर मिळाली प्रत्येकवेळेस .... \" तसा पत्रकार जरा बावरला... \" मला .... प्रत्येक वेळेस call आले होते... \" ,\" कसले फोन \" तसा पत्रकार थोडा relax झाला. ,\" विचारा ना सर.. \" ,\" आतापर्यंत ४ हत्या झाल्या... तुम्ही होतात ना प्रत्येक वेळेस तिथे... \" ,\" हो सर , In fact आम्हीच पोहोचलो होतो... तुमच्याही अगोदर... \" , \" हेच..... हेच विचारायचे आहे मला... आमच्या अगोदर कशी खबर मिळाली प्रत्येकवेळेस .... \" तसा पत्रकार जरा बावरला... \" मला .... प्रत्येक वेळेस call आले होते... \" ,\" कसले फोन \" ,\"हेच कि... यांचा यांचा खून झाला आहे…. तर त्यांच्या घरी पोहोचा लवकरात लवकर.. \",\" साधारण किती वाजता call यायचे \" ,\"हेच कि... यांचा यांचा खून झाला आहे…. तर त्यांच्या घरी पोहोचा लवकरात लवकर.. \",\" साधारण किती वाजता call यायचे \" , \" चारही वेळेस call पहाटे ४.३० लाच आलेले होते.\" ,\" आणि हे फक्त तुलाच आले होते कि खाली जमलेल्या मिडिया ला सुद्धा आले होते. \" ,\" हो... बहुतेक सगळ्यांना call गेले होते, अगदी same timing ला.. \" अभिषेकने अजून काही पत्रकारांना बोलावलं, त्यांचाही तेच उत्तर होतं... अभिषेकने त्या सगळ्यांची call History चेक केली.सगळ्यांनाच ४.३० ला call आले होते. नंबर मात्र वेगळाच होता. अभिषेक पोलिस स्टेशन मध्ये आला, त्याने त्याच्या computer expert ला विचारलं,\" हो सर, असा एक program आहे ज्यावरून सगळ्यांना एकत्रच call करता येतो.\",\" कस काय \" , \" चारही वेळेस call पहाटे ४.३० लाच आलेले होते.\" ,\" आणि हे फक्त तुलाच आले होते कि खाली जमलेल्या मिडिया ला सुद्धा आले होते. \" ,\" हो... बहुतेक सगळ्यांना call गेले होते, अगदी same timing ला.. \" अभिषेकने अजून काही पत्रकारांना बोलावलं, त्यांचाही तेच उत्तर होतं... अभिषेकने त्या सगळ्यांची call History चेक केली.सगळ्यांनाच ४.३० ला call आले होते. नंबर मात्र वेगळाच हो��ा. अभिषेक पोलिस स्टेशन मध्ये आला, त्याने त्याच्या computer expert ला विचारलं,\" हो सर, असा एक program आहे ज्यावरून सगळ्यांना एकत्रच call करता येतो.\",\" कस काय \" ,\"एक program आहे... त्यात फक्त तुम्हाला तुमचा record केलेला message टाकायचा असतो आणि नंतर कोणाकोणाला तो call करायचा आहे त्यांचे नंबर टाकायचे... बसं.. सगळ्यांना एकदम call जातात. \" चांगली माहिती मिळाली होती अभिषेकला. आता post mortem चा रिपोर्ट बाकी होता.\nरिपोर्ट काही वेगळा नव्हता... तीच वेळ खून करण्याची... पण यावेळेस तिथे मिठाईचा बॉक्स सापडला होता,\" काय सापडलं मिठाई मध्ये.. \" ,\" मिठाईत नाही, त्याच्यावर सापडलं.. \" ,\" काय \" ,\" मलाही तेच वाटत होतं कि पावडर मिठाईत mix करून दिली असणार... पण त्याने मिठाईवर पावडर टाकून त्यांना खायला दिली असेल.... \",\" असं होय.... \" ,\" बाकी काही मिळाला का पुरावा वगैरे.. \", \" नाही रे... खूनी भलताच हुशार आहे... काहीच मागे ठेवत नाही.. \",\"अरे हो... एक सांगायचं राहून गेलं तुला.\" तसा महेश उठला आणि एक पेन घेऊन आला.. \" हे काय \" ,\" मिठाईत नाही, त्याच्यावर सापडलं.. \" ,\" काय \" ,\" मलाही तेच वाटत होतं कि पावडर मिठाईत mix करून दिली असणार... पण त्याने मिठाईवर पावडर टाकून त्यांना खायला दिली असेल.... \",\" असं होय.... \" ,\" बाकी काही मिळाला का पुरावा वगैरे.. \", \" नाही रे... खूनी भलताच हुशार आहे... काहीच मागे ठेवत नाही.. \",\"अरे हो... एक सांगायचं राहून गेलं तुला.\" तसा महेश उठला आणि एक पेन घेऊन आला.. \" हे काय \" , \"हा पेन त्यांच्या मुठीत सापडला..... बहुदा याच पेनाने त्यांनी ते letter लिहिलं असेल, त्या खुन्याने त्यांच्याकडून लिहून घेतलं असेल... \" अभिषेकने ते पेन पाहिलं... \" यावर काही बोटांचे ठसे मिळाले का \" , \"हा पेन त्यांच्या मुठीत सापडला..... बहुदा याच पेनाने त्यांनी ते letter लिहिलं असेल, त्या खुन्याने त्यांच्याकडून लिहून घेतलं असेल... \" अभिषेकने ते पेन पाहिलं... \" यावर काही बोटांचे ठसे मिळाले का \" ,\" हो.... फक्त \" महेंद्र\" यांचे ठसे होते पेनवर.\",\"म्हणजे नक्की हा त्या आरोपीचा पेन असणार... अजून काही माहिती मिळाली का या वरून.. \",अभीने महेशला विचारलं,\" एक गोष्ट आहे…. हा पेन इतर पेनांपेक्षा थोडा लहान आहे... त्यामुळे नॉर्मल रिफिल्स यात जातंच नाहीत,म्हणून रिफीलचा मागचा भाग थोडा कट करावा लागतो... बघ पेन उघडून.. \" अभिषेकने पेन उघडून रिफील बघितली... महेशच म्हणणं बरोबर होतं, त्याने रिफील थोडी कापली होती आणि तीही थोडी तिरकी,\" अशी का कट्ट केली रि���ील त्याने \" ,\" हो.... फक्त \" महेंद्र\" यांचे ठसे होते पेनवर.\",\"म्हणजे नक्की हा त्या आरोपीचा पेन असणार... अजून काही माहिती मिळाली का या वरून.. \",अभीने महेशला विचारलं,\" एक गोष्ट आहे…. हा पेन इतर पेनांपेक्षा थोडा लहान आहे... त्यामुळे नॉर्मल रिफिल्स यात जातंच नाहीत,म्हणून रिफीलचा मागचा भाग थोडा कट करावा लागतो... बघ पेन उघडून.. \" अभिषेकने पेन उघडून रिफील बघितली... महेशच म्हणणं बरोबर होतं, त्याने रिफील थोडी कापली होती आणि तीही थोडी तिरकी,\" अशी का कट्ट केली रिफील त्याने \" ,\" तो पेन बघ जरा... जिकडे पेनाचं बटन प्रेस करतो,तिथे थोड तिरकं बटन आहे म्हणून तिरका कट्ट दिल्याने रिफील बरोबर राहते एकदम.\",\" आता हा पेनच मला कदाचित आरोपीकडे पोहोचवणार बहुतेक\" अभिषेक बोलला. \" ते कसं काय \" ,\" तो पेन बघ जरा... जिकडे पेनाचं बटन प्रेस करतो,तिथे थोड तिरकं बटन आहे म्हणून तिरका कट्ट दिल्याने रिफील बरोबर राहते एकदम.\",\" आता हा पेनच मला कदाचित आरोपीकडे पोहोचवणार बहुतेक\" अभिषेक बोलला. \" ते कसं काय \" डॉक्टर महेशने विचारलं. \" तू एवढं सगळं पाहिलंस... पण महत्त्वाची गोष्ट विसरलास . \",\" ती कोणती \" डॉक्टर महेशने विचारलं. \" तू एवढं सगळं पाहिलंस... पण महत्त्वाची गोष्ट विसरलास . \",\" ती कोणती \" ,\" पेन जर निरखून पाहिलास तर कळेल... हा खुप जुना पेन आहे. मला तरी आठवते... साधारण ९-१० वर्षापूर्वी असे लहान पेन मिळायचे... आणि त्याचं वेळेस त्याच्या रिफील सुद्धा मिळायच्या... आता असले पेन मिळतही नाही आणि रिफ़िलही नाही.\",\" मग या वरून तुला काय कळलं \" ,\" पेन जर निरखून पाहिलास तर कळेल... हा खुप जुना पेन आहे. मला तरी आठवते... साधारण ९-१० वर्षापूर्वी असे लहान पेन मिळायचे... आणि त्याचं वेळेस त्याच्या रिफील सुद्धा मिळायच्या... आता असले पेन मिळतही नाही आणि रिफ़िलही नाही.\",\" मग या वरून तुला काय कळलं \" डॉक्टर महेशने विचारलं,\" माणसाला जर एखादी सवय लागली.. मग ती चांगली असो किंवा वाईट ,ती सहजासहजी सुटत नाही. त्याचा पेन जरी आता आपल्याकडे असला तरी जेव्हा तो कोणताही नवीन पेन वापरायला घेईल तेव्हाही रिफील भरताना,तशीच कट्ट करेल. \" अभीने आपला विचार मांडला.\" अरे अभी , मग आता काय तू सगळ्यांचेच पेन चेक करणार आहेस तू का \" डॉक्टर महेशने विचारलं,\" माणसाला जर एखादी सवय लागली.. मग ती चांगली असो किंवा वाईट ,ती सहजासहजी सुटत नाही. त्याचा पेन जरी आता आपल्याकडे असला तरी जेव्हा तो कोण��ाही नवीन पेन वापरायला घेईल तेव्हाही रिफील भरताना,तशीच कट्ट करेल. \" अभीने आपला विचार मांडला.\" अरे अभी , मग आता काय तू सगळ्यांचेच पेन चेक करणार आहेस तू का \",\"जमलं तर तसही करू.\"\n८ महिने होतं आले होते... त्या ४ हत्येचा शोध अजूनही लागला नव्हता.. तपासाला गती येत नव्हती.. अभिषेक आणि डॉक्टर महेश, यावरचे tension अजूनही तसंच होतं... आरोपी अजूनही मोकाट फिरत होता. अभिषेकची झोप कधीच उडाली होती. पहिलीच अशी केस त्याला मिळाली होती कि त्याने त्याला संपूर्ण हलवून सोडलं होतं..... घरी उशिरा येणं... रात्र-रात्रभर केस विषयी काम करत बसणं.. उशिरा झोपणं.. लवकर उठून पोलिस स्टेशनला जाणं. या सगळ्यांमुळे त्याची तब्येतही खालावली होती... असंच चालू होतं सगळं, आणि अशाच एका दिवशी, सकाळी.... पुन्हा... अभिषेक चा फोन वाजला,\" Hello सर , लवकर पोहोचा पोलिस स्टेशनमध्ये .\",\" काय झालं \" ,\" सर,आपल्या Department चे परेश सर आठवतात ना.. \",\" हो... २ वर्षापूर्वी रिटायर झाले ते ना.. \",\" हो.... हो सर... त्यांचा खून झाला आहे.\",\" काय \" ,\" सर,आपल्या Department चे परेश सर आठवतात ना.. \",\" हो... २ वर्षापूर्वी रिटायर झाले ते ना.. \",\" हो.... हो सर... त्यांचा खून झाला आहे.\",\" काय \" अभिषेक उडालाच. तसाच पोहोचला धावत धावत त्यांच्या घरी. तिकडे पोहोचल्यावर, तसंच सगळं पुन्हा.....मारण्याची पद्धत,Letter, चहाचा कप, तसचं सगळं... अभिषेकला काय करावं तेच कळत नव्हतं आता. पत्रकारांनाही त्याचं वेळेस call आले होते. २ पत्रकारांचे फोन रेकॉर्ड केले होते. आवाज रेकॉर्ड केलेला होता. त्यावरून काहीच कळलं नाही.विचार करून डोक्याचा भुगा झाला होता अभीच्या. त्याचा मित्र, डॉक्टर महेश सुद्धा त्याला काहीही मदत करू शकत नव्हता. \" अभी, मला वाटते... तुला आरामाची गरज आहे .. \" , \" अरे .... कसा काय आराम करू... बघतो आहेस ना, ५ हत्या झाल्या…त्याची नावाजलेल्या लोकांच्या आणि मी काय करतोय.... काहीच नाही... त्यावर तू म्हणतोस आराम कर... कसा करू आराम.. \" अभिषेक रागातच बोलला, तसा महेश गप्प बसला....अभीला स्वतःच्याच बोलण्याचा राग आला, \" Sorry यार, माझं डोकंच चालत नाही रे.\",\" म्हणून तुला सांगतो मी... ,थोडा आराम कर... मग Fresh mind नी पुन्हा तपास सुरु करू... कसं \" ,\" ठीक आहे... मी विचारून बघतो सरांना.\" दुसऱ्याच दिवशी त्याने त्यांच्या Senior अधिकाऱ्यांना सुट्टी बद्दल विचारलं... त्यांनाही माहित होतं कि गेले ८ महिने तो या केसेसमधे एवढा गुंतून गेलेला होता कि एकही सुट्टी घेतली नव्हती. त्याची तब्येतही खालावली होती… त्यांनी त्याला सुट्टी देण्याचे ठरवले.\" ठीक आहे, Inspector अभिषेक... तुम्ही ७ दिवस सुट्टी घ्या.. पण ८ व्या दिवशी कामाला वेळेवर हजर राहा. \"\nसुट्टी तर मिळाली होती पण शहरात राहिलो तर अभिषेकला तेच ते सतावत राहणार म्हणून त्याच्या बायकोने गावाला जाण्याचा निर्णय घेतला. तिकडे त्याचं मोठ्ठ घर होतं. तिकडेच गेले ते. तिथे खूप शांतता होती.आराम मिळाल्याने अभीला जरा बरं वाटलं होतं, त्याने त्या शांत जागी त्या केसेसचा पुन्हा नव्याने तपास सुरु केला.... दोन पूर्ण दिवस अभिषेकने त्या पाचही केसेसचा पूर्ण अभ्यास केला... \" आज , काहीतरी भेटलं वाटते तुम्हाला.. \"अभीच्या बायकोने त्याला विचारलं,\" काहीतरी नाही... खूप काही मिळालं... आता फक्त महेशला बोलावयाचे आहे इकडे... \" लगेचच त्याने महेशला फोन करून गावाला बोलावून घेतलं आणि महेश पोहोचलाही लगेच.\" बोल अभी, काय एवढया तातडीने बोलावून घेतलंस.\" ,\" अरे.... केस संबंधी चर्चा करायची होती.\" , \" हा... बोल, काय झालं \" ,\"OK.... पहिली तू सांग माहिती.. कि तुला आतापर्यंत काय काय माहिती मिळाली आहे.. \" ,\" पहिली गोष्ट... खून हा रात्रीचाच होतो, ३ ते ४ दरम्यान... आरोपीला science ची चांगली माहिती आहे. Plaster of Paris हे दुधात किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थात mix केलं कि त्याचं slow poison तयार होते, हे त्याला माहित आहे. तेच देऊन तो लोकांना मारतो, त्यानंतर त्यांच्याच पिस्तुल मधून गोळीही मारतो.... दुसरी गोष्ट, आरोपी ओळखीचाच असणार.. कारण येवढ्या रात्रीचा एखाद्याच्या खोलीत जाणार... तेही दरवाजाचा lock न तोडता... मग तो ओळखीचाच असणार... शिवाय कोणतेही फिंगर प्रिंट्स मिळत नाहीत. याचा अर्थ तो कुठेही स्पर्श करत नसणार किंवा हातात glove घालत असणार.... कोणतेच पुरावे मागे ठेवत नाही,CCTV कॅमेरे बंद करतो. म्हणजेच त्याला पोलिसांची आणि ते कसा तपास करतात याची चांगली जाण आहे... बस्स एवढंच मला माहित आहे... तुला सांगतो ना अभी... एवढा चलाख , तल्लख बुद्धीचा माणूस मी अजून नाही बघितला कुठे..... बरं.... तुला काय सापडलं ते सांग. \"\n\" या सुट्टीत, खूप काही गोष्टी पुढे आल्या. खूप अभ्यास केला मी या गोष्टींचा. तो आपल्यावर दबाव टाकण्यासाठी, त्या मिडीयाला आधी call करतो... तेही computer वरून,वेगळीच पद्धत एकदम. या ५ खुनांमध्ये खूप गोष्टी common आहेत. तू बोलला होतास ना… काहीतरी नजरेसमोर आहे,पण ते दिसत नाही… \" अभी बोलला,\" हो... बोललो होतो मी ... त्या��ं काय \" डॉक्टर महेश म्हणाला,\" त्याचं Letter वाचलस ना तू... तोच तर Clue आहे.\",\" कसं काय \" डॉक्टर महेश म्हणाला,\" त्याचं Letter वाचलस ना तू... तोच तर Clue आहे.\",\" कसं काय \" महेशने विचारलं. \" सुरुवातीपासून सांगतो.... \" सागर \" यांचा खून झाला,त्याच्या दुसऱ्यादिवशी त्यांचा वाढदिवस होता, बरोबर. \" ,\" बरोबर\" ,\" आणि इतर ४ खूनही तेव्हाच झाले... प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर... \" महेशने प्रत्येकाच्या Date चेक केल्या. \" हो... रे , माझ्या लक्षातच नाही आलं.... \" ,\" आणि पाचही व्यक्ती नावाजलेल्या होत्या त्यामुळे वाढदिवसासाठी पाहुणे अगोदरच आलेले होते, त्यांच्या घरी... त्यांच्या राहण्याची सोयही केलेली होती त्यांनी. याचाच फायदा आरोपीने घेतला..... त्या Guest पैकीच कोणीतरी खुनी आहे... \" , \" अरे पण अभी, सगळे पाहुणे V.I.P. आहेत ना .... आपण त्यांच्यावर पुराव्याशिवाय आरोप करू शकत नाही. \" मी सगळ्या लिस्ट चेक केल्या, ज्या या सर्वांच्या बर्थडे पार्टीच्या होत्या... त्यात मला काही नावं common दिसली... असे एकूण १५ जण आहेत, कि ज्यांची नावं सगळ्या लिस्ट मध्ये आहेत.... अजून एक गोष्ट आहे. \" ,\" ती कोणती \" महेशने विचारलं. \" सुरुवातीपासून सांगतो.... \" सागर \" यांचा खून झाला,त्याच्या दुसऱ्यादिवशी त्यांचा वाढदिवस होता, बरोबर. \" ,\" बरोबर\" ,\" आणि इतर ४ खूनही तेव्हाच झाले... प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर... \" महेशने प्रत्येकाच्या Date चेक केल्या. \" हो... रे , माझ्या लक्षातच नाही आलं.... \" ,\" आणि पाचही व्यक्ती नावाजलेल्या होत्या त्यामुळे वाढदिवसासाठी पाहुणे अगोदरच आलेले होते, त्यांच्या घरी... त्यांच्या राहण्याची सोयही केलेली होती त्यांनी. याचाच फायदा आरोपीने घेतला..... त्या Guest पैकीच कोणीतरी खुनी आहे... \" , \" अरे पण अभी, सगळे पाहुणे V.I.P. आहेत ना .... आपण त्यांच्यावर पुराव्याशिवाय आरोप करू शकत नाही. \" मी सगळ्या लिस्ट चेक केल्या, ज्या या सर्वांच्या बर्थडे पार्टीच्या होत्या... त्यात मला काही नावं common दिसली... असे एकूण १५ जण आहेत, कि ज्यांची नावं सगळ्या लिस्ट मध्ये आहेत.... अजून एक गोष्ट आहे. \" ,\" ती कोणती \" ,\" सागर यांच्या बर्थडे लिस्ट मध्ये या इतर चार जणांचीही नावं होती.\" , \" काय \" ,\" सागर यांच्या बर्थडे लिस्ट मध्ये या इतर चार जणांचीही नावं होती.\" , \" काय \" डॉक्टर महेश उडालाच. \" हो... शिवाय, यांचाही लिस्टमध्ये एकमेकांची नावं होती... याचा अर्थ कळला का तुला \" डॉक्टर महेश उडालाच. \" ह��... शिवाय, यांचाही लिस्टमध्ये एकमेकांची नावं होती... याचा अर्थ कळला का तुला \" , अभिने महेशला विचारलं... \" हो.... याचा अर्थ असा कि हे सगळे एकमेकांना चांगले ओळखत होते…\",\" बरोबर बोललास अगदी. \"\n\" आणि त्या Letter वरून काय कळलं तुला \" डॉक्टर महेशने अभिषेकला विचारलं.\" त्या Letter मध्ये काय लिहिलं आहे. \" संगीतातले सात सूर कधीच वेगळे राहू शकत नाहीत... सप्तसुरांना मी एकत्र करणार... पुन्हा \" .... तुला माहिती आहेत ना संगीतातले सात सूर कोणते ते \" डॉक्टर महेशने अभिषेकला विचारलं.\" त्या Letter मध्ये काय लिहिलं आहे. \" संगीतातले सात सूर कधीच वेगळे राहू शकत नाहीत... सप्तसुरांना मी एकत्र करणार... पुन्हा \" .... तुला माहिती आहेत ना संगीतातले सात सूर कोणते ते \" , \" हो..... सा, रे, ग, म, प,ध,नी , सा.... \" महेशने लगेच बोलून दाखवले,\" अरे , पण ' सप्तसूर' असं म्हटलं आहे ना त्या Letter मध्ये, मग सूर तर आठ आहेत ना... \" महेशने अभिषेकला विचारलं,\" शेवटचा किंवा वरचा \" सा \" धरत नाहीत. त्यामुळे \"सप्तसूर\" असेच म्हणतात सगळीकडे. \" ,\" हो... पण त्याचा इथे काय संबंध \" , \" हो..... सा, रे, ग, म, प,ध,नी , सा.... \" महेशने लगेच बोलून दाखवले,\" अरे , पण ' सप्तसूर' असं म्हटलं आहे ना त्या Letter मध्ये, मग सूर तर आठ आहेत ना... \" महेशने अभिषेकला विचारलं,\" शेवटचा किंवा वरचा \" सा \" धरत नाहीत. त्यामुळे \"सप्तसूर\" असेच म्हणतात सगळीकडे. \" ,\" हो... पण त्याचा इथे काय संबंध \" ,\" संबंध आहे... या सगळ्यांच्या नावाचे पहिलं अक्षर बघ जरा आणि हे सूर बघ.\",\" हो.... अगदी बरोबर.... \"सा\" वरून सागर , \"रे\" वरून रेशमा, \"ग\" वरून गजेंद्र,\"म\" वरून महेंद्र आणि \"प\" वरून परेश.... म्हणजे तो त्यांचाच खून करत आहे,ज्यांची नावं या सुरांवरून सुरु होतात.\" महेश बोलला,\" बरोबर, पण एक गोष्ट मला कळत नाही... या अक्षरांवरून कितीतरी जण आहेत... मग तो यांनाच का मारत आहे आणि का \" ,\" संबंध आहे... या सगळ्यांच्या नावाचे पहिलं अक्षर बघ जरा आणि हे सूर बघ.\",\" हो.... अगदी बरोबर.... \"सा\" वरून सागर , \"रे\" वरून रेशमा, \"ग\" वरून गजेंद्र,\"म\" वरून महेंद्र आणि \"प\" वरून परेश.... म्हणजे तो त्यांचाच खून करत आहे,ज्यांची नावं या सुरांवरून सुरु होतात.\" महेश बोलला,\" बरोबर, पण एक गोष्ट मला कळत नाही... या अक्षरांवरून कितीतरी जण आहेत... मग तो यांनाच का मारत आहे आणि का ... \" ,\" कदाचित.... यांचा काहीतरी संबंध असेल एकमेकांशी किंवा त्या खुन्याशी... \",\"असेलही कदाचित... ते जर कळल तर पुढचे खून आपण थांबवू शकतो आणि त्यालाही ���कडू शकतो.\" अभी बोलला. \" एक मिनिट... \" महेश मधेच बोलला,\"आता तो \" प \" या सुरावर पोहोचला आहे... याचा अर्थ अजून दोन खून होणार आहेत ... ... \" ,\" कदाचित.... यांचा काहीतरी संबंध असेल एकमेकांशी किंवा त्या खुन्याशी... \",\"असेलही कदाचित... ते जर कळल तर पुढचे खून आपण थांबवू शकतो आणि त्यालाही पकडू शकतो.\" अभी बोलला. \" एक मिनिट... \" महेश मधेच बोलला,\"आता तो \" प \" या सुरावर पोहोचला आहे... याचा अर्थ अजून दोन खून होणार आहेत ... \" ,\" हो अजून दोन खून.... तरच \" सप्तसूर \" पुन्हा एकत्र येतील... अस त्याचं म्हणणं आहे... पण कोण आहेत ते दोघे जण.... खरंच…कोण असतील ते आणि त्यांना कोण मारणार असेल \" ,\" हो अजून दोन खून.... तरच \" सप्तसूर \" पुन्हा एकत्र येतील... अस त्याचं म्हणणं आहे... पण कोण आहेत ते दोघे जण.... खरंच…कोण असतील ते आणि त्यांना कोण मारणार असेल \nरहस्य सप्तसुरांच..... (भाग १)\n\" सूड… ( भाग पहिला ) \"\n\"खाड्ड…\",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं....\n \" (भाग पहिला )\nफोनच्या रिंगने अभिषेकच्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळ...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग पहिला)\n\"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू \" , \" का गं \" , \" नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. \", &...\nभटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग पहिला)\nआकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पाव...\nएक होता राजा…. (भाग दोन )\nबघता बघता मार्च महिना जवळ आला, निलमचं लग्नसुद्धा. सगळीकडे पत्रिका वाटून झालेल्या. फक्त राजेश-मंगेशकडे देयाची राहिली होती...\n\" धुक्यातलं चांदणं \" .....( भाग तिसरा)\nपाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विवेक आणि मानसी एकमेकांसमोर तसेच उभे होते. मानसी त्याला बघून हसली. पण ते हसणं वेगळं होतं, तूच्छत...\n\" सूड… ( भाग दुसरा ) \"\nपुढचे चार दिवस तर inspector अभिषेकला \"त्या\" केसमध्ये लक्षच देता आले नाही. एका मंत्र्याच्या मुलाचे लग्न असल्याने त्याची...\n ( भाग २ )\nदोन दिवस झाले… पाऊस थांबायचं नावं घेत नव्हता.... वादळचं आलेलं ना, त्यामुळे पुढचे दोन दिवस कॉलेज बंदच होतं. संजयने कॉलेजमध्ये...\n\" अरे .... विनू ...... अजून घरी नाही गेलास ...... अजून घरी नाही गेलास \", \" हो. निघतोच आहे सर आता.\", \" OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/covid-war-room/", "date_download": "2021-09-22T18:08:18Z", "digest": "sha1:QZ7KYNKDM2V6Q6VAAH2X6GOAV76EUMRA", "length": 5220, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "covid war room - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nThane Covid War Room | ठाणे महापालिकेची कोविड वॉररुम\nपुरुष हृदय बाई : आरशात पुरुष\nअतुल पेठे [email protected] ‘पुरुष ‘मी’ मूळचाच असा आहे, की ‘मी’ला कोणी घडवलं आहे या ‘मी’ला यशवंत- धनवंत- बलवंत- कीर्तिवंत बनायचं आहे. कुठल्या ना कुठल्या...\nपुरुष हृदय बाई : पुरुष नावाचा माणूस\nपुरुषवर्गाचा इतिहास पाहिला, तर इतिहासकालीन पुरुषवर्गाच्या वर्तनातदेखील आक्रमकतेच्या छटा ठळकपणे दिसून येतात. || अवधूत परळकरघरातील पुरुषांनी निर्माण के लेला ‘दहशत’वाद, पुरुषी वर्चस्वाबद्दलच्या सामाजिक...\nझाडाला कापले की मनुष्याप्रमाणे वाहू लागते रक्तं. लोक यास ‘जादुई झाड’ म्हणतात\nहुतेकदा आपल्याला हे ऐकण्यात येते की झाडे आणि वनस्पतींमध्ये जीव असतो, ते मनुष्याप्रमाणेच श्वास घेतात, परंतु लोक कापताना ही गोष्ट विसरतात.\n‘रेड गोल्ड’: जगातील सर्वात महागडा मसाला, कदाचित एक किलो हि कोणी विकत घेत नसेल\nजगात एकापेक्षा एक मसाले आहेत, जे आपल्या चवीसाठी ओळखले जातात, परंतु एक मसाला असा देखील आहे जो त्याच्या किंमतीमुळे प्रसिद्ध आहे. म्हणूनच याला जगातील सर्वात महागडा मसाला म्हटले जाते. या मसाल्याच्या वनस्पतीला जगातील सर्वात महाग वनस्पती देखील म्हटले जाते.\nसिंह नेहमीच कळपात का दिसतात ‘जंगलाचा राजा’ संबंधित ‘या’ मनोरंजक गोष्टी कदाचित तुम्हाला ठाऊक...\nतुम्हाला माहित असेलच की सिंहाला 'जंगलाचा राजा' म्हटले जाते, परंतु सिंह कळपामध्येच का दिसला हे आपणास माहित आहे काय जरी पृथ्वीवर सिंहांचे अस्तित्व खूप जुने आहे, परंतु त्यांच्या इतिहासाबद्दल माहित असणे फार कठीण आहे, कारण प्राण्यांचे जीवाश्म बहुतेक सापडत नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/passes-away/", "date_download": "2021-09-22T18:20:16Z", "digest": "sha1:UQH4J5BZNV2LH6GSZHMQWYRGEHD7ZX7K", "length": 5102, "nlines": 95, "source_domain": "mmkmedia.in", "title": "passes away - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nसिद्धार्थ शुक्लाचे निधन: कूपर हॉस्पिटलने मुंबई पोलिसांना सोपवला पोस्टमॉर्टम रिपोर्ट, शरीरावर...\nआयुष्याची सुरू असलेली झुंज अपयशी: ‘लव्ह यू जिंदगी’ हे गाणे म्हणत...\nभारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे करोनामुळे निधन\nडॉ. शंतनु अभ्यंकर [email protected] ‘आपल्याकडे फारशा ब��यका पीत नाहीत’ असा एक सार्वत्रिक समज आहे. पण या समजुतीला सांस्कृतिक धक्के देणारे अनुभव वैद्यकीय आणि व्यसनमुक्ती...\nसूक्ष्म जीवांवरचं विराट कार्य\nशुभांगी पुणतांबेकर [email protected] ‘फोर्ब्स’च्या सर्वात श्रीमंत ‘सेल्फ मेड वुमन’ या यादीत एकोणचाळिसावे स्थान मिळवणाऱ्या रेश्मा शेट्टी यांचे कर्तृत्व अनोखे म्हणावे असेच. बोस्टनमधील ‘जिंक्गो बायोवर्क्‍स’ या...\nस्मृती आख्यान : मेंदूच्या यंत्रासाठी व्यायामाचं वंगण\nलक्षावधी वर्षांपूर्वी जेव्हा मानवजात जन्माला आली, तेव्हापासून अगदी आता आतापर्यंत शरीराची हालचाल केल्याशिवाय माणसाचं जगणं अशक्य होतं. || मंगला जोगळेकर व्यायामाचे फायदे आपल्याला खरंतर...\nपुरुष हृदय बाई : पुरुष नावाचा माणूस\nपुरुषवर्गाचा इतिहास पाहिला, तर इतिहासकालीन पुरुषवर्गाच्या वर्तनातदेखील आक्रमकतेच्या छटा ठळकपणे दिसून येतात. || अवधूत परळकरघरातील पुरुषांनी निर्माण के लेला ‘दहशत’वाद, पुरुषी वर्चस्वाबद्दलच्या सामाजिक...\nजमलेले लोक सापाला मारण्याचा आग्रह करत होते. || संपदा सोवनीघरात, परिसरात साप निघाला की कुणीतरी सर्पमित्राला बोलावणं आणि त्यानं साप पकडून नेणं, हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/everything-from-kisses-to-baths-is-visible-to-the-world-humorous-anecdotes/", "date_download": "2021-09-22T16:38:32Z", "digest": "sha1:C5GF223AFFXGULR2I7VSQJ3QLHWNSNRF", "length": 9441, "nlines": 92, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "किसपासुन ते अंघोळीपर्यंत सर्वकाही दिसतंय जगासमोर; झुमचे हटके किस्से", "raw_content": "\nबुधवार, सप्टेंबर 22, 2021\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nकिसपासुन ते अंघोळीपर्यंत सर्वकाही दिसतंय जगासमोर; झुमचे हटके किस्से\nमुंबई : साधारणत: दीड वर्षापूर्वी करोनाने थैमान घालायला सुरुवात केली. अन् माणसांच्या प्रत्यक्ष भेटण्यावर बंधनं आली. झूम, गुगल मीट आणि अन्य तशाच व्हिडिओ चॅट सर्व्हिसेस वापरणं हा बैठका, चर्चा आणि संवादासाठी एकमेव मार्ग उरला. लोकांना या प्रकारच्या संवादाची सवय नसल्यामुळे त्यातून अनेक गमतीजमती घडल्या, काही गंभीर प्रकारही घडले. कॅमेरा ऑफ आहे आणि माइक म्यूट आहे असं समजून अनेकांनी केलेल्या विचित्र गोष्टी जगाच्या नजरेला पडल्या आणि अनेकांनी आपलं हसं करून घेतलं.\nशर्ट न घालताच आले कॅमेर्‍यावर\nब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्यासोबत झूम व्हिडिओ कॉल सुरू असताना एक उद्योगपती चक्क आंघोळीला गेले होते. त्या वेळी ते कॅमेरा बंद करायला विसरले. त्यामुळे जे व्हायचं तेच झालं. या मीटिंगचा स्क्रीनशॉट नंतर सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला. त्यात हा उद्योगपती अंगावर शर्ट नसलेल्या अवस्थेत मीटिंगच्या चॅट बॉक्समध्ये असल्याचं दिसत आहे.\nअशाच एका झूम व्हिडिओ कॉलची एक क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात पती मीटिंगमध्ये व्यग्र असल्याचं दिसत आहे. तेवढ्यात त्याची पत्नी खोलीत येते आणि त्याला किस करण्यासाठी खाली वाकते. हडबडलेला पती तिला ढकलून देतो. महा काय नॉन-सेन्स आहे. कॅमेरा सुरू आहे,फ असं तो पत्नीला सांगत असल्याचं ऐकू येतं. पत्नी मात्र या रागावलेल्या पतीकडे पाहून स्मितहास्य करताना दिसते.\nझूम क्लासची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्या क्लासमध्ये श्वेता नावाची मुलगी अजाणतेपणे तिच्या सेक्स-अ‍ॅडिक्ट (सेक्सचं व्यसन असणार्‍या) मित्राची गोष्ट कुणाला तरी सांगत होती. ती गोष्ट मीटिंगमधल्या सर्वांना ऐकू गेली. कारण तिने माइक म्यूट करतोय असं समजून स्पीकर म्यूट केला होता.\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रुममेटला अटक\nसीबीएसई परीक्षेचे भवितव्य अद्याप अधांतरी\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने घेतला महत्त्वाचा निर्णय\n10 ऑगस्ट 2020 lmadmin करोनाच्या पार्श्वभूमीवर दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने घेतला महत्त्वाचा निर्णय वर टिप्पण्या बंद\nCoronavirus : राज्यात ३६ रुग्णांचा मृत्यू ; एकूण रुग्ण १२ हजार २९६ वर\nजुलै महिन्यात आतापर्यंत २२ लाख १२ हजार १७० क्विंटल अन्नधान्याचे वाटप\n19 जुलै 2020 lmadmin जुलै महिन्यात आतापर्यंत २२ लाख १२ हजार १७० क्विंटल अन्नधान्याचे वाटप वर टिप्पण्या बंद\nबिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन\nअनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक\nभारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला\nभारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य\nचाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान ६०० जनावरे वाहून गेली\nडेल स्टेनची आंतरराष्ट्रीय ���्रिकेटमधून निवृत्ती\nभारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न\nमांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय\nधुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन\nभारताचा पराभव; चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/fight-with-narayan-rane-sanjay-rauts-security-is-tight-nrvk-176562/", "date_download": "2021-09-22T18:11:42Z", "digest": "sha1:5CCDTEOHCEBLG6E5P6GZNKV33ZSCCH5G", "length": 17126, "nlines": 205, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Narayan Rane Vs Shivsena | नारायण राणेंशी फाईट संजय राऊतांची सुरक्षा टाईट; राऊत यांचे घर आणि कार्यालयाला छावणीचे स्वरूप | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nटीमचं कर्णधारपद सोडून राशिद खान पोहोचला दुबईला, तालिबानकडून IPL पाहण्यास बंदी\nपंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\n१२ ते १८ वयोगटातील Children पुढील महिन्यापासून मिळणार Coronavirus Vaccine, कॅडिलाची झीकोव्ह-डी होणार लाँच\nPHOTO : भारत उद्या करणार अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी; चीनला का भरलीये धडकी काय आहे याची खासियत काय आहे याची खासियत\n‘ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील’ काँग्रेसचं भाजपला आवाहन\nराज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता\nकोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर\nसनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात\nएअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार\n‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’ नाना पटोलेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ पत्राचं समर्थन\nNarayan Rane Vs Shivsenaनारायण राणेंशी फाईट संजय राऊतांची सुरक्षा टाईट; राऊत यांचे घर आणि कार्यालयाला छावणीचे स्वरूप\nमुख्यमंत्री ठाकरेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे( Narayan Rane ) यांना झालेल्या अटकेनंतर राणे आणि भाजपा शिवसेनेवर सातत्याने टीका करीत आहे तर या सर्व टीकेला खासदार संजय राऊत(Sanjay Raut) हे प्रत्युत्तरही देत आहेत. आता हा वाद शिगेला पोहोचल्यानंतर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची चर��चा आहे.\nमुंबई : मुख्यमंत्री ठाकरेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे( Narayan Rane ) यांना झालेल्या अटकेनंतर राणे आणि भाजपा शिवसेनेवर सातत्याने टीका करीत आहे तर या सर्व टीकेला खासदार संजय राऊत(Sanjay Raut) हे प्रत्युत्तरही देत आहेत. आता हा वाद शिगेला पोहोचल्यानंतर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची चर्चा आहे.\nराऊत यांचे घर आणि कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले असून डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनीही राऊत यांची भेट घेतली असल्याचे समजते. भाजपा नेते नितेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर राऊत यांची सुरक्षा वाढविण्यात आल्याची चर्चा आहे.\nसंजय राऊत यांना पक्षांतर्गत धोका वाढला असेल. कारण पुढेपुढे तेच दिसत आहेत आणि त्यामुळे शिवसेना पक्षाचे नेतृत्वही समर्थपणे करताना ते दिसत आहेत. ते माझे मित्र असल्याने मला भीती आहे. सुरक्षा वाढवताना सरकारी यंत्रणांनी धोका कोणापासून आहे हे पाहावे. आमचे म्हणणे आहे की धोका हा अंतर्गत शत्रूंपासून आहे.\nआशीष शेलार, आमदार, भाजपा\nआई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की... मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले\nमुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार\nमुंबईहून दीड ते पावणे दोन तासांत औरंगाबादला पोहचणार; मुंबई ते नागपूर धावणार बुलेट ट्रेन \nखून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात; सगळ्यात डेंजर आहेत ताबिवानी कायदे\n अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत\nधावते विमान पकडण्याचा प्रयत्न तालिबानी दहशतीने घेतला जीव; अफगाणिस्तानात विमान हवेत असताना तीन जण पडले\nचार कार पैशांनी भरल्या, हेलिकॉप्टरमध्येही पैसे कोंबले, काही पैसे रस्त्यावर पडले; अफगाणिस्तानचे राष्ट्रपती गेले कुठे\nअफगानिस्तानात तालिबानी अत्याचाराचा कहर; अडकलेल्या भारतीयांचा काय करायचे मोदी सरकारसमोरचे पाच प्रश्न\n पाकिस्तान, चीन, इराणचा तालिबानला पाठिंबा\nआत्महत्येपूर्वी पूजा मद्यधुंद होती व्हिसेरा अहवालात मोठा खुलासा; राठोड यांच्या अडचणी कायम\n‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही\nसायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण\n19 व��्षीची पोरगी ६७ वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत पळून गेली आणि...\nकिराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण\nविकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्... गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nबुधवार, सप्टेंबर २२, २०२१\nजिथे हिंदूंची संख्या घटली तेथे समस्या उद्भवल्या हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pimpri-chinchwad/pimpri-chinchwad-municipal-corporation-stopped-unnecessary", "date_download": "2021-09-22T18:38:26Z", "digest": "sha1:UWQFSRHJCUNJARL2S2BJIENVGQRNGMJJ", "length": 6418, "nlines": 24, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "सरकारनामाचा इम्पॅक्ट : बातमीनंतर कोट्यवधीचे अनावश्यक विषय दफ्तरी", "raw_content": "\nसरकारनामाचा इम्पॅक्ट : बातमीनंतर कोट्यवधीचे अनावश्यक विषय दफ्तरी\nयामुळे कोरोना संकटकाळात अनावश्यक खरेदीवर जनतेच्या पैशातून होणारी काही कोटी रुपयांची उधळपट्टी तूर्तास रोखली जाऊन त्याची बचत झाली आहे.\nपिंपरी : कोरोनामुळे गेले वर्षभर बंद असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) पालिका शाळांना नवे फ���्निचर आणि तेथील मुलांना डायरी (DIARY) खरेदी करण्याचे असे दोन्ही मलईदार विषय स्थायी समितीने बुधवारच्या (ता.१२) साप्ताहिक बैठकीत दफ्तरी दाखल केले. यामुळे कोरोना (Corona) संकटकाळात अनावश्यक खरेदीवर जनतेच्या पैशातून होणारी काही कोटी रुपयांची उधळपट्टी तूर्तास रोखली जाऊन त्याची बचत झाली आहे.(Pimpri-Chinchwad Municipal Corporation stopped unnecessary purchases due to the news of Sarkarnama)\nया बैठकीच्या एक दिवस अगोदर (ता.११) 'सरकारनामा'ने याबाबत श्रीमंत पिंपरी पालिकेची कोरोनातही उधळपट्टी सुरुच, ''हारतुऱ्यांवर वर्षाला अकरणार अकरा लाख रुपये खर्च'' या मथळ्याखाली बातमी दिली होती. तिचा नेमका परिणाम झाला आणि ही गरज नसलेली खरेदी थांबली. स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे (Nitin Landage) यांच्या अध्यक्षतेखाली ही ऑनलाईन बैठक झाली.\nहे ही वाचा : मोठा निर्णय; मराठा आरक्षणप्रकरणी केंद्राची फेरयाचिका\nस्थायीच्या गेल्या महिन्याच्या शेवटच्या बैठकीतही (ता.२८) बंद असलेल्या या पालिका शाळांत अडीच कोटी रुपयांचे वॉटर फिल्टर (Water filter) बसवण्याचा विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आला होता. तो डाव फसल्याने कालच्या बैठकीत शिक्षण मंडळाचे हे दोन प्रस्ताव आले होते. त्यातील पहिला. तर मोठा अजबच होता. पालिका शाळातील प्रत्येक विद्यार्थ्याला डायरी दिली, तर पालिका शाळांचा दर्जा खासगी शाळांसारखा होऊन त्यांची पटसंख्याही सुधारणार असल्याचे अजब गणित या डायरी खरेदीच्या प्रस्तावात मांडण्यात आले आहे.\nतर, दुसरा विषय हा या बंद शाळांना कोट्यवधी रुपयांचे नवे फर्निचर खरेदीचा होता. मात्र, त्यासाठी किती खर्च येणार, किती डायऱ्या व नेमके काय व किती फर्निचर खरेदी करणार याचा तपशील न देण्याची चतुराई करण्यात आली आहे. त्याजोडीने पालिकेच्या विविध कार्यक्रमांत वर्षाला साडेअकरा लाख रुपये खर्चाला तिसरा अनावश्यक विषयही होता.\nहे ही वाचा : कोरोना लसीसाठी राजेश टोप यांनी मोदींना सुचविला हा फॅार्म्यूला\nपुढील दोन वर्षाच्या अशा हारतुऱ्यांच्या २३ लाख रुपये खर्चाला मंजुरी देण्याचा हा विषय होता. तो तहकूब करण्यात आला. कोरोना महामारीत कुठल्या विषयाला प्राधान्य द्यावे, याचे साधे सोयरसुतक सत्ताधाऱ्यांना नसल्याचे यावरून दिसून आले. सध्या फक्त कोरोना लढ्यालाच बळ देणारे विषय मान्य करावेत, अशी स्थिती असतानाही असे बिनतातडीचे प्रस्ताव टक्केवारीसाठी फक्त आणले गेले होत��.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/rubber-stamp-manufacturing/", "date_download": "2021-09-22T17:02:26Z", "digest": "sha1:K5Z4NT6LUHNBSBIPOARUCSNNQ5BLNNUN", "length": 7633, "nlines": 72, "source_domain": "udyojak.org", "title": "रबरी शिक्के निर्मिती - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\n'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v\nरबरी शिक्के म्हणजेच रबर स्टॅम्प ही प्रत्येक व्यवसायात लागणारी आवश्यक बाब आहे. छोट्यामोठ्या दुकानांपासून ते कार्यालयां त्याचा वापर होतो. सरकारी कार्यालये, खासगी उद्योगसमूह, बँका, डाकघरे यांसारख्या अनेक ठिकाणी रबरी शिक्क्यांचा वापर केला जातो. व्यवसाय-उद्योग वाढत जात आहेत, त्या प्रमाणात दिवसेंदिवस या रबरी शिक्क्यांना मागणीसुद्धा वाढत आहे. कागदपत्रे/दस्तऐवज कोणाचे आहे हे लगेच ओळखू यावे यासाठी रबर स्टॅम्प्सचा मुख्य:त्वे उपयोग होतो.\nग्रामीण भागात सरकारी खाती, लघुउद्योग, वकील, डॉक्टर्स, व्यक्तिगत उपयोग करणारे या सर्वांकडून रबरी शिक्क्यांना मागणी भरपूर प्रमाणात आहे. रबरी शिक्के बनविण्यासाठी छापखान्यात वापरतात त्या अक्षरांच्या खिळ्यांचा वापर करून प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये साचे बनविले जातात. या साच्यावर रबराचे शीट ठेवून ते हॅण्ड प्लाय प्रेसखाली, खालच्या बाजूने उष्णता देऊन दाबले जाते. रबर वितळते आणि त्याला साच्याचा आकार येतो.\nफक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा\nया वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak\nहे रबर साच्यातून काढून, योग्य तर्‍हेने कापून लाकडाच्या ठोकळ्यावर पक्के बसवले जाते. शिक्का मारताना बरोबर बाजू कळावी म्हणून ठोकळ्यावर पितळेची रिंग बसवली जाते. साधारण एकटा माणूसही हे काम करू शकतो. या व्यवसायात एकूण खर्चाच्या साधारण दुप्पट नफा मिळतो.\n– टीम स्मार्ट उद्योजक\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD \nPrevious Post भावी पिढीसाठी आवश्यक आहेत उद्योजकीय संस्कार\nNext Post सेवेसाठी उद्योग\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय\nby स्मार्ट उद्योजक\t August 24, 2021\nगॅरेजमध्ये नोकरी ते १८० क���ोडची कंपनी उभारणारे शिवकुमार बोराडे\nby स्मार्ट उद्योजक\t July 10, 2021\nby स्मार्ट उद्योजक\t July 15, 2020\nby स्मार्ट उद्योजक\t July 17, 2019\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\n‘नेटवर्क मार्केटिंग’ : समज, गैरसमज September 22, 2021\n‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते September 22, 2021\nमोटार ट्रेनिंग स्कुल; एक अल्प भांडवली व्यवसाय September 21, 2021\nसहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा\nबँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी September 20, 2021\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2021/09/murder.html", "date_download": "2021-09-22T16:59:48Z", "digest": "sha1:QNONTOWQ4H5ZVKGVEFVXSWJA4ZGO5IOX", "length": 17603, "nlines": 101, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "चंद्रपुरात महिलेची धारदार शस्त्राने हत्या. #Murder - आधार न्यूज नेटवर्क", "raw_content": "\nवाचत रहा.. फक्त आधार न्यूज नेटवर्क\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nHome / हत्या / चंद्रपुरात महिलेची धारदार शस्त्राने हत्या. #Murder\nचंद्रपुरात महिलेची धारदार शस्त्राने हत्या. #Murder\nBhairav Diwase शनिवार, सप्टेंबर ०४, २०२१ चंद्रपूर जिल्हा, हत्या\nआरोपी पती की तिची आई याबद्दल संभ्रम. पोलीस तपासात होणार उघड.\n(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात\nचंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील झोपडपट्टी परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई नगर अष्टभुजा परिसरात प्रगती जितेंद्र उंदीरवाडे वय 34 वर्ष या महिलेची सत्तूर ने वार करून हत्त्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली असून जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात सकाळी भरती करण्यात आल्यानंतर दिनांक 3/9/2021रोज शुक्रवार ला सायंकाळी 5.00 वाजताच्या सुमारास तिने जीव सोडला असल्याची माहिती हाती आली आहे. #Murder\nरमाबाई नगर अष्टभुजा परिसरात जितेंद्र उंदिरवाडे व त्याची पत्नी प्रगती यांचे नेहमीच खटके उडत होते. कारण प्रगती ही नवऱ्यावर शंका घ्यायची की तुझे अनैतिक संबंध माझ्या आई सोबत आहेत. आणि तो म्हणायचा की तू एका मुलांसोबत आहे. दरम्यान या भांडणाची दखल घेऊन सहा महिन्यापूर्वी एक आमसभा (पंचायत) बोलावण्यात आली होती. त्या पंचायत मधे आता कुणी कुणावर शक घ्यायचा नाही म्हणून ठरले होते. मात्र मागील काही दिवसापासून पती पत्नीत मोठे वाद पुन्हा सुरू झाले होते .आणि सकाळी 7.45 वाजता प्रगती हीचेवर सत्तूर ने वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असता सायंकाळी 5.00 च्या दरम्यान तिची प्राणज्योत मालवली.\nत्यामूळे रमाबाई नगर मधे स्मशान शांतता आहे. आता ही हत्त्या पतीने केली की तिच्या सख्ख्या आई ने केली हे सद्ध्या गूलदस्त्यात असून पोलीस तपासात खरा आरोपी कोण हे निष्पन्न होणार आहे. या घटनेमुळे चंद्रपुरात खळबळ उडाली आहे.\nचंद्रपुरात महिलेची धारदार शस्त्राने हत्या. #Murder Reviewed by Bhairav Diwase on शनिवार, सप्टेंबर ०४, २०२१ Rating: 5\nमारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mul\nलोकप्रिय पोस्ट Last 7 Days\nमुलगी भाव देत नाही;खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. #Latter\nप्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna\nतीन युवकांनी घरात शिरुन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. #Debauchery\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack\nआईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार. #Death\nमहाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून \"यलो ॲलर्ट\". #Rain\nआष्टी पोलिस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. #ACB\nपोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna\nनिडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.\nजामखुर्द हद्दीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली. #Pombhurna #police\n⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार\n📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर\nआजच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करा.\nन्युज पाहण्यासाठी व वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा...\nअंधश्रद्धा अकोला जिल्हा अटक अत्याचार अपघात अपहरण अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा अहेरी तालुका आंदोलन आंध्रप्रदेश राज्य आग आत्महत्या आरमोरी तालुका आरक्षण जाहीर आर्णी तालुका आलापल्ली तालुका आष्टी तालुका उपोषण उस्मानाबाद जिल्हा एटापल्ली तालुका ऑनलाईन गेम्स औरंगाबाद जिल्हा करंट कविता कारवाई कार्यकारणी जाहीर कुरखेडा तालुका कृषी विभाग केंद्र सरकार कोंबडा बाजार कोरची तालुका कोरपना तालुका कोरोना कोरोना अपडेट कोरोना पॉझिटिव्ह कोलकता कोल्हापूर जिल्हा क्राईम क्रिकेट गडचिरोली जिल्हा गांजा जप्त गोंडपिपरी तालुका गोंदिया जिल्हा गोळीबार घातपात घोटाळा प्रकरण चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर दारु ब्रेकिंग चंद्रपूर समाचार ��कमक चक्का जाम आंदोलन चामोर्शी तालुका चिमूर तालुका चोरी चौकशी छत्तीसगड राज्य जनता कर्फ्यु जम्मु काश्मीर जवान शहीद जळगाव जिल्हा जालना जिल्हा जाहिरात जिल्हा प्रशासन जिवती तालुका टोकियो ठाणे जिल्हा तस्करी ताज्या घडामोडी तेलंगणा राज्य दारु जप्त देसाईगंज तालुका धमकी धानोरा तालुका धुळे जिल्हा नवी दिल्ली नक्षल नागपूर जिल्हा नागभीड तालुका नाशिक जिल्हा निधन नियुक्ती निवडणूक निवेदन निषेध नोकरी परभणी जिल्हा परीक्षा पक्ष प्रवेश पक्षप्रवेश पाऊस पाण्यात बुडून मृत्यू पालघर जिल्हा पुणे पुणे जिल्हा पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा लसीकरण पोभुर्णा तालुका पोलिस प्रशासन प्रेम संबंध फरार फसवणूक बलात्कार बल्लारपूर तालुका बिबट बिबट्याचा हल्ला बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बेपत्ता बोगस डॉक्टर ब्रम्हपुरी तालुका ब्राऊन शुगर भंडारा जिल्हा भद्रावती तालुका भामरागड तालुका भारत देश भारत बंद अपडेट भोकरदन तालुका महाराष्ट्र राज्य मारहाण मुंबई जिल्हा मुल तालुका मुलचेरा तालुका मृत्यू यवतमाळ जिल्हा रक्तदान शिबिर राजकीय ब्रेकिंग राजीनामा राजुरा तालुका राज्य सरकार रानडुक्कर हल्ला रायगड जिल्हा रेती तस्करी लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम लाच लेख लॉकडाऊन अपडेट वडसा तालुका वणी तालुका वनविभाग वर-वधू मेळावा वरोरा तालुका वर्धा जिल्हा वाघ वाघाचा मृत्यू वाघाचा हल्ला वाशीम जिल्हा वाळू माफिया विज विद्युत शॉक विनयभंग विष प्राशन शिकार शोकसंदेश सावली तालुका सिंदेवाही तालुका सिरोंचा तालुका सोलापूर जिल्हा सोशल मीडिया व्हायरल स्फोट स्व. गजानन गोरंटीवार हत्या हल्ला हिंगणघाट तालुका हिंगोली जिल्हा हैदराबाद\nसंस्थापक तथा मुख्य संपादक, उपसंपादक\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nॲड. राहुल अजाबराव थोरात\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. bhairavvishu17@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mmkmedia.in/tag/kiron-pollard/", "date_download": "2021-09-22T18:13:43Z", "digest": "sha1:ZE5M42JVCVROSQVBRVS3HBCYVNI6LSJL", "length": 4661, "nlines": 91, "source_domain": "mmkmedia.in", "title": "kiron pollard - Maharashtra Manoranjan Kendra", "raw_content": "\nIPL 2021 : हेल्मेटवर आदळलेल्या चेंडूला जेव्हा पोलार्ड चक्क दमदाटी करतो…\nपुरुष हृदय बाई : आरशात पुरुष\nअतुल पेठे [email protected] ‘पुरुष ‘मी’ मूळचाच असा आहे, की ‘मी’ला कोणी घडवलं आहे या ‘मी’ला यशवंत- धनवंत- बलवंत- कीर्तिवंत बनायचं आहे. कुठल्या ना कुठल्या...\n‘ग्रीनेशा’तून साकारल्या गणेश मूर्ती \nस्वाती केतकर-पंडित [email protected] रुपाली पाटोळे यांची पदवी खरं तर मानसशास्त्रातली. पण आवड म्हणून मातीकामाचा ‘श्रीगणेशा’ केल्यानंतर तेच काम त्यांना आवडू लागलं आणि ही कला...\nआळशीपणामुळे होते खूप नुकसान. बघूया आळशीपणा कसा दूर करायचा.\nकोणतेही काम करायचे अतिशय जीवावर येते का.. थोडावेळ झोपू किंवा लोळू आणि मग कामाला सुरुवात करू.. असे सतत वाटते का.. थोडावेळ झोपू किंवा लोळू आणि मग कामाला सुरुवात करू.. असे सतत वाटते का.. आज नको, उद्याच काहीतरी काम करू.. म्हणून कामाची टाळाटाळ होते का..\n‘तेजस एक्सप्रेस’ पुन्हा सुरु करण्याचा रेल्वे मंडाळाचा इशारा\nसात महिन्यांच्या कालावधीनंतर आयआरसीटीसी आता १७ ऑक्टोबर, २०२० पासून तेजस एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्यास तयार आहे. वृत्तानुसार तेजस एक्स्प��रेस गाड्या लखनऊ-नवी दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबई या मार्गावर धावतील.\nअत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि पुण्याच्या स. प. महाविद्यालयाचे उत्साही प्राचार्य अशी त्यांची ख्याती. मृणाल कुलकर्णी बाबा-मुलीचं नातं वेगळंच. त्यातही जर वडिलांचा वारसा मुली उत्तम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2021-09-22T16:44:35Z", "digest": "sha1:LTZY6IIUAEQRVJE5W4A26AZSVFCK3Z62", "length": 5702, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्रेसी सिंग - विकिपीडिया", "raw_content": "\n२० जुलै, १९८० (1980-07-20) (वय: ४१)\nइ.स. १९९९ - चालू\nग्रेसी सिंग (जन्म: २० जुलै १९७९) ही एक भारतीय अभिनेत्री व भरतनाट्यम नर्तकी आहे. छोट्या पडद्यावर अमानत ह्या लोकप्रिय मालिकेमध्ये भूमिका केल्यानंतर ग्रेसी २००१ सालच्या लगान ह्या चित्रपटामध्ये आमिर खानच्या नायिकेच्या भूमिकेमध्ये चमकली. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन तसेच झी सिने, स्क्रीन, आय.आय.एफ.ए. इत्यादी पुरस्कार मिळाले होते.\nत्यानंतर तिने अरमान, गंगाजल, मुन्ना भाई एम.बी.बी.एस. इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील ग्रेसी सिंगचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९८० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०२१ रोजी १२:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/!-3502/", "date_download": "2021-09-22T18:02:18Z", "digest": "sha1:I3CUOUZZGWZZVIRFCES7SZMXUAWPA2UR", "length": 5297, "nlines": 147, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तु असती तर....!", "raw_content": "\nफार तर तुझ्यासोबत भांडलो असतो.... खुप\nकाहितरी भयान शांतता झाली असती\nएखाद्या खोल दरीत आवाज दिल्यावर\nतुझ्या नजरेला स्पर्शुन परत आली असती\nअन् मग हळुच.... तुझ्या तळहातांवर\nमाझ्या ओठांनी चुंबन फुले ठेवली असती....\nअन् मग नकळत.... आपलं ���ांडण मिटलं असतं....\nआयुष्यात फार तर एक जीवन असतं\nआताही आहे... पण जीव तर तुच घेऊन गेलीस\nआता फक्त एक वन राहिलेलं...\nसंपतच नाही ....चालतो आहे कधीचा\nसुर्यही उगतो तुझाच दिवस घेऊन\nरात्रही माझी नाही...चंद्रही माझा नाही...\nआहे माझा फक्त ... काळोख प्रत्येक रात्रीचा...\nफार तर एक घरटं आपलं असतं...\nत्या घरट्यामध्ये आपल्या स्वप्नांचं\nतोरण मी बांधलं असतं\nपण तु नाही म्हणुन काय झालं...\nघरटं तर अजुनही तसच आहे ह्या मनामध्ये...\nबस एक पाखरु वाट चुकून\nकुठेतरी उडून गेलं... मध्येच...\nअन् मी ही विसरून गेलो\nमाझ्याच घरट्याचं तुटलेलं तोरण पाहुन ...\nकि हे माझचं आहे म्हणुन....\nफार तर मी स्वत:ला विसरलो नसतो...\nRe: तु असती तर....\nRe: तु असती तर....\nRe: तु असती तर....\nRe: तु असती तर....\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: तु असती तर....\nRe: तु असती तर....\nRe: तु असती तर....\nअकरा वजा दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/population-control", "date_download": "2021-09-22T18:34:13Z", "digest": "sha1:KS2JW3LWXAMHLJGWFKB26KF3G2H33S2I", "length": 4482, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउत्तर प्रदेश पावसाळी अधिवेशन : लोकसंख्या नियंत्रण विधेयक सादर होण्याची शक्यता\nलोकसंख्या नियंत्रण कायद्याने, की प्रबोधनातून\npopulation control bill : लोकसंख्या नियंत्रणावर नितीशकुमार म्हणाले, 'फक्त कायदा करून उपयोग नाही'\nजुना प्रश्न; नवे उत्तर\nलोकसंख्या नियंत्रण आणि गोरक्षण\nयूपी लोकसंख्या विधेयक : एक अपत्य असेल तर बक्षीस, दोन पेक्षा अधिक असतील तर...\nup population control draft bill : लोकसंख्या नियंत्रणासाठी यूपी सरकारचे नवे धोरण, CM योगी म्हणाले...\nnitish kumar : 'संजय राऊतांसारख्या नेत्यांच्या वक्तव्यांकडे मी ढुंकूनही बघत नाही'\nसेक्युलर विधेयकांचे स्वागत का नाही\nhimanta biswa sarma : 'मुस्लिमांची लोकसंख्या २९ टक्क्यांनी वाढतेय, रोखण्यासाठी उपाययोजना करणार'\n'चार मुलांचा पिता रवी किशन राज्यसभेत सांगणार दोन अपत्यांचे फायदे'\n'किती मुलं असवी, हे पती-पत्नीने ठरवावं', केंद्र सरकारची भूमिका\nWorld Population Day 2020 वाढत्या लोकसंख्येचे गंभीर परिणाम\nकमलनाथ सरकारकडून नसबंदीचा आदेश मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/ind-vs-sl-second-t20-new-indian-players-toss-report-playing-eleven-adn-96-2544578/", "date_download": "2021-09-22T17:58:54Z", "digest": "sha1:ACU37SSWMWDK4CJNB7L4RH3FFCOT2XFK", "length": 13812, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ind vs sl second t20 new indian players toss report playing eleven | SL vs IND 2nd T20 : श्रीलंकेनं जिंकली नाणेफेक, टीम इंडियाकडून चार खेळाडूंचं पदार्पण", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nSL vs IND 2nd T20 : श्रीलंकेनं जिंकली नाणेफेक, टीम इंडियाकडून चार खेळाडूंचं पदार्पण\nSL vs IND 2nd T20 : श्रीलंकेनं जिंकली नाणेफेक, टीम इंडियाकडून चार खेळाडूंचं पदार्पण\nकृणाल पंड्याच्या संपर्कात आल्यामुळे ‘हे’ अनुभवी खेळाडू मालिकेबाहेर गेले आहेत.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nराहुल द्रविड आणि शिखर धवन\nआज भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-२० मालिकेचा दुसरा टी-२० सामना खेळवला जात आहे. कृणाल पंड्या पॉझिटिव्ह आल्यानंतर भारतीय संघात आणखी पाच नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला. टीम इंडियामध्ये नेट गोलंदाज म्हणून ज्यांना संघासह नेण्यात आले होते, अशा खेळाडूंचा समावेश संघात करण्यात आला आहे. नियमानुसार सामनेही खेळले जातील आणि मालिका रद्द होणार नाही. आज भारताकडून देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा आणि चेतन साकारिया टी-२० पदार्पण करत आहेत. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला असून त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.\nभारतीय संघातील आठ नियमित खेळाडूंनी कृणाल पंड्याच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना या सामन्यासाठी अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर हे पाऊल उचलावे लागले. शिखर धवनच्या करोना चाचणीबद्दल शंका होती पण तो देखील पूर्णपणे तंदुरुस्त आहे.\nक्रिकबझच्या वृत्तानुसार, ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरजित सिंग यांना नेट बॉलर म्हणून श्रीलंकेत नेण्यात आले. या सर्वांचा संघातील नियमित सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कृणालच्या संपर्कात आलेले खेळाडू पुढील दोन सामन्यांमध्ये खेळणार नाहीत. हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, मनीष पांडे दीपक चहर, कृष्णाप्पा गौतम, इशान किशन आणि यजुर्वेंद्र चहल यांचा समावेश आहे.\nहेही वाचा – भारीच ना.. करोनाचा सामना करण्यासाठी युवराज सिंगनं ‘या’ राज्याला पुरवले १२० बेड्स\nशिखर धवन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋतूराज गायकवाड, नितीश राणा, संजू सॅमसन (��ष्टीरक्षक), राहुल चहर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, चेतन साकारिया, नवदी सैनी.\nअविष्का फर्नांडो, बिनोद भानुका (यष्टीरक्षक), धनंजया डि सिल्वा, सदीरा समरविक्रमा, दासुन शनाका (कर्णधार), रमेश मेंडिस, वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, इसुरु उदाना, अकिला धनंजया, दुश्मंता चमीरा.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nतमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nकपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, IPL साठीचं मानधन आहे..\nDC Vs SRH: दिल्लीचा ८ गडी राखत हैदराबादवर दणदणीत विजय\n“काय षटक होतं..” असं ट्वीट करणाऱ्या बुमराला कार्तिक त्यागीचा रिप्लाय; म्हणाला…\nआता फलंदाजाला बॅट्समनऐवजी ‘बॅटर’ म्हटलं जाणार MCC नं घेतला निर्णय\nIPL 2021: दीपक हुडाच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन नवा वाद; बीसीसीआयचचे भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी\nन्यूझीलंडने दौरा रद्द केल्यानंतर नाचक्की झाल्याने पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी म्हणाले,”भारतामुळे…”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/12/blog-post_97.html", "date_download": "2021-09-22T18:36:45Z", "digest": "sha1:TQP2X7MR7OT27BUGOQA5EQGP2QJHTCVK", "length": 16575, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "विद्यार्थी व पालकांची आर्थिक लूट! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social विद्यार्थी व पालकांची आर्थिक लूट\nविद्यार्थी व पालकांची आर्थिक लूट\nखासगी शाळा, महाविद्यालये किंवा अभिमत विद्यापीठांमधील मनमानी शुल्क आकारणीच्या विषयावरुन सातत्याचे चर्चा सुरु असते. सध्या शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे, या मुद्यावर जेंव्हा आपण बोलतो, तेंव्हा त्याच्या मुळाशी गेल्यावर लक्षात येते की, हा प्रश्‍न मुळात अनुदानित व विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयांमुळे निर्माण झाला आहे. अनुदानित शैक्षणिक संस्थामंध्ये फी कमी असते; पण सरकारी अनुदान वेळवारी कधीच मिळत नाही. त्यामुळे संस्था चालविणे कठीण जाते. परिणामी वेगवेगळ्या नावांखाली पैसे उकळले जातात तर विना अनुदानित संस्थांवर सरकारी अंकुशच नसल्याने वाट्टेल तशी फी आकारूनही दजेर्दार शिक्षण व शिक्षकांना योग्य वेतन मिळण्याची शाश्वती नसते. याचा विपरित परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होतो. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने किमान व कमाल फीची मर्यादा ठरवून शैक्षणिक गुणवत्ता तपासणीसाठी काही कठोर निकष लागू करणे गरजेचे झाले आहे.\nकाटेकारपणे अमंलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांचा फायदाच\nवाढत्या शुल्कामुळे उच्चशिक्षण सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर जात असून, आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अशक्यप्राय होत आहे. त्यातच देशात खासगी विद्यापीठांची संख्या वाढत आहे. या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांच्या शुल्कावर कोणत्याच प्रकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे या विद्यापीठांकडून सर्रास शुल्कवाढ केली आहे. या मनमानीला चाप लावण्याची मागणी विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांकडून सातत्याने होत आहे. काही दिवसांपूर्वीच विद्यापीठ अनुदान आयोगाचेे (यूजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणण्याबाबात पावले उचलण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, अभिमत विद्यापीठांमधील मनमानी शुल्कआकारणीला चाप लावण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) याबाबत शुल्कनियंत्रण मसुदा तयार केला आहे. यानुसार एका समितीकडे शुल्कनिश्चितीचे अधिकार दिले जाणार आहेत. या समितीने ठरविल��ले शुल्क आकारणे विद्यापीठांना बंधनकारक असणार आहे. नव्या नियमावलीवर सूचना करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. ही नियमावली लागू झाल्यास, वाढत्या शुल्कापासून विद्यार्थी-पालकांना दिलासा मिळणार आहे. शैक्षणिक संस्थांनी ठरवलेले शुल्क वाजवी आहे का अवाजवी, याची तपासणी समाजातील अनुसूचित जाती-जमाती, सामाजिक शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास, अल्पसंख्याक आणि ग्रामीण लोकसंख्या या निकषांवर समितीकडून केली जाईल. शुल्कनिश्चिती करताना संस्था नफेखोरी करत आहेत का, हेही समितीकडून तपासण्यात येईल. शैक्षणिक वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यापूर्वी संबंधित संस्थांना अभ्यासक्रमनिहाय शुल्कमान्यता घ्यावी लागेल. कोणत्याही पद्धतीने कॅपिटेशन फी घेता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विद्यापीठांना वाहतूक, वसतिगृह, पुस्तके अशा सुविधांची विद्यार्थ्यांना सक्ती करता येणार नाही. जर या निर्णयास मंजूरी मिळाली व याची काटेकारपणे अमंलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांचा फायदाच होणार आहे.\nशिक्षणाचे बाजारीकरण थांबविण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल\nराज्यातील बहुतांश अभिमत विद्यापीठे हे राजकारणी किंवा त्यांच्याशी संबंधीत व्यक्तींची आहे. यामुळे त्यांच्यावर बंधने आणण्यावरही खूप बंधने आहेत, ही वस्तूस्थिती नाकारुन चालणार नाही. मात्र यूजीसीने उचललेले हे पाऊल निश्‍चितच स्वागतार्ह आहे. उच्चशिक्षणासह प्राथमिक शिक्षणापासून याच धर्तीवर नियमांची पुर्नबांधणी करण्याची आवश्यकता आहे. कारण विद्यार्थी व पालकांना लूटण्याची तयारी प्ले गृप किंवा नर्सरीपासूनच होते. वाढलेली महागाई, संस्थांची पिळवणूक यामुळे शिक्षण घेणे न परवडणारे होणार आहे. अगोदरच शिक्षणाच्या बाबतीत उदासीनता आहे. शिक्षणाचा सारा भार सरकारी अनुदानित शाळांना वाहणे कदापि शक्य नाही. त्यामुळे विनाअनुदानित खाजगी शाळांना व वेळोवेळी त्यांनी केलेल्या फी वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यावाचून सरकारला गत्यंतर नसते. फी वाढीचा पेच सामान्यत: विना अनुदानित शाळांनाच जाणवतो. त्या शाळांचा कारभार मुख्यत्वेकरून फीतून मिळणार्‍या उत्पन्नावर अवलंबून असतो. त्यात शिक्षकांच्या वेतनाचा मोठा वाटा असतो. मग तो त्यांना फी वाढीतून भरून काढण्यापलीकडे पर्यायच नसतो, हे जरी खरे असल�� तरी यावर कुठेतरी अंकुश आणण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरी राज्यात सहाव्या वेतन आयोगाचा प्रश्‍नही तापला होता. शाळेतील शिक्षकांना वाढीव वेतन देण्यासाठी पालकांचा खिसा कापणे कितपत योग्य आहे कोणताही निर्णय लागू करण्यापूर्वी शिक्षणतज्ज्ञांनी शाळांचे अर्थकारण समजून घ्यायला हवे. पालकांच्या आर्थिक उत्पन्नाच्या स्तरानुसार फी निश्चित करावी. आर्थिक स्थिती उत्तम असणार्‍या ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण देऊ नये, उद्योगांना शिक्षण कर लागू करावा. करकपातीचा उत्पन्नस्तर व्यवसाय कराप्रमाणेच ठेवून कर्मचारी व व्यवस्थापनाचा भाग १:१० असा ठेवून त्याचा विनियोग वेतनेतर अनुदानासाठी करावा, शहरी भागातील शाळा, महाविद्यालयांच्या इमारतींवर किमान दोन मजले राखून कार्यालयीन (व्यापारी नव्हे) संकुल उभारणीला परवानगी देऊन त्याद्वारे मिळणारे उत्पन्न शैक्षणिक खर्चासाठी उपयोगात आणावे, असे प्रयोग राबविले तर शैक्षणिक संस्थांना आर्थिक उत्पन्न मिळेल परिणामी फी वाढीचा मुद्दा आपोआपच निकाली निघेल. ‘बन्सल समिती’च्या शिफारशी किंवा सरकारी अध्यादेश यापेक्षा पालक व संस्थाचालक यांच्या समन्वयातून शिक्षण मंदिरे चालली तरच जागतिकीकरणाच्या या महाकाय लाटेत आजचा विद्यार्थी उद्याचा चारित्र्यसंपन्न, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ नागरिक होईल. सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळेल. यातूनच सक्षम पिढी तयार होईल. शिक्षणाचे बाजारीकरण थांबविण्याच्या दृष्टीने यूजीसीने टाकलेले पहिले पाऊल निश्‍चितच स्वागतार्ह आहे. आता याची अंमलबजावणी कशी होते, हे महत्त्वाचे आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n‘केम छो ट्रम्प’ आधीच अमेरिकेचा भारताला दणका\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://blog.jodilogik.com/mr/index.php/tag/relationship/", "date_download": "2021-09-22T17:22:37Z", "digest": "sha1:MPJSME54GNMNAHL5ITFSQUVZKPSHE25Q", "length": 5614, "nlines": 96, "source_domain": "blog.jodilogik.com", "title": "relationship Archives Tags - रणवीर Logik ब्लॉग", "raw_content": "\nरणवीर Logik ब्लॉगआपला सोमेट शोधण्यात उपयुक्त सामग्री.\nरणवीर Logik ब्लॉगआपला सोमेट शोधण्यात उपयुक्त सामग्री.\nरणवीर Logik ब्लॉगआपला सोमेट शोधण्यात उपयुक्त सामग्री.\n15 आपण प्रतिबद्धता केल्यानंतर खंडित तेव्हा गोष्टी करण्यासाठी\nश्रीनिवास कृष्णस्वामी - नोव्हेंबर 10, 2016 0\nजोडीदाराची निवड: कला आणि विज्ञान हे मिळत ...\nश्रीनिवास कृष्णस्वामी - मार्च 28, 2016 0\nभारतीय पुरुष सरासरी उंची आणि महिलांमध्ये महत्त्वाचे का\nश्रीनिवास कृष्णस्वामी - जानेवारी 12, 2016 0\n 7 तुम्हाला माहिती पाहिजे गोष्टी\nश्रीनिवास कृष्णस्वामी - जानेवारी 7, 2016 0\nपुरुष महिला काय हवे आहे\nश्रीनिवास कृष्णस्वामी - डिसेंबर 29, 2015 0\nब्रेकअप वर कसे जायचे आणि त्यात कसे जायचे 31...\nश्रीनिवास कृष्णस्वामी - डिसेंबर 23, 2015 0\nबायका आणि मैत्रिणींना 15 जगभरातील टॉप खेळाडू\nश्रीनिवास कृष्णस्वामी - डिसेंबर 15, 2015 0\nश्रीनिवास कृष्णस्वामी - डिसेंबर 11, 2015 0\nप्रेम आणि रोमान्स: प्रतिमा आपण लाली बनवा करेल\nश्रीनिवास कृष्णस्वामी - डिसेंबर 10, 2015 0\nधम्माल पासून आपल्या भागीदार थांबवा कसे\nश्रीनिवास कृष्णस्वामी - डिसेंबर 9, 2015 0\n12पृष्ठ 1 च्या 2\nतमिळ विवाह बायोडेटा स्वरूप – मोफत शब्द टेम्पलेट डाउनलोड करा\nहिंदी बायोडेटा लग्न – डाउनलोड मोफत शब्द टेम्पलेट\nमोफत ऑनलाईन मांगलिक कॅल्क्युलेटर सह Magala दोष मार्गदर्शक\nविवाह सर्वोत्कृष्ट वय काय आहे\nवृत्तपत्र मध्ये विवाह जुळवणी जाहिरात – लिहा आणि प्रकाशित कसे जाहिराती\nप्रेम विवाह वि आयोजित विवाह\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट 2021 मेकओवर मॅजिक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya/balrang-story-1071780/", "date_download": "2021-09-22T16:51:00Z", "digest": "sha1:LMEX6WXPVEUMIOVSEYCZXKNWDT3LHT4I", "length": 18589, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "थेंबे थेंबे तळे साचे – Loksatta", "raw_content": "बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nथेंबे थेंबे तळे साचे\nथेंबे थेंबे तळे साचे\nसिंध प्रांताचे महाराज जगजोत सिंग राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करून आपल्या दरबारी असलेल्या कारभाऱ्यांबरोबर पत्त्यांचा जुगार खेळण्यात मग्न असत.\nसिंध प्रांताचे महाराज जगजोत सिंग राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करून आपल्या दरबारी असलेल्या कारभाऱ्यांबरोबर पत्त्यांचा जुगार खेळण्यात मग्न असत. त्यांच्याकडे असलेले भारी किमतीचे पत्ते ते जुगार खेळण्यासाठी वापरीत. त्यांच्या जुगार खेळण्याच्या सवयीमुळे त्यांना प्रत्यक्षात राज्यकारभारात लक्ष देण्यास वेळ मिळत नसे. अनेक प्रकारचे खटले कित्येक महिने न्यायाअभावी प्रलंबित होते. प्रधान आणि त्यांचे काही दरबारी अधिकारी महाराजांच्या गैरहजेरीचा फायदा घेत मनमानी कारभार करीत असत.\nमहाराज स्वभावानं ऐदी व स्वच्छंदी होते. जुगारात जिंकणाऱ्या व्यक्तींना ते उदार हस्ते त्यांनी मागितलेली धनसंपत्ती देत. कधी कधी शेतजमिनींची मागणीही पुरवीत. जिंकणाऱ्याला थोडीशी दौलत दिली तर आपल्या संपत्तीनं भरलेल्या खजिन्यावर फारसा भार पडणार नाही, या विचारानं ते बिनधास्त असतं.\nराजाच्या पदरी रामधन नावाचा एक प्रामाणिक व विश्वासू सरदार त्यांचा खास सल्लागार म्हणून कार्यरत होता. महाराज जुगारात घालवीत असलेली दौलतीची खैरात त्याला मुळीच आवडत नसे. पण महाराजांच्या हट्टी स्वभावामुळे होणाऱ्या उधळपट्टीला आळा कसा घालावा, या विचारानं त्याची झोप उडाली होती. हळूहळू महाराजांचा खजिना रिता होऊ लागला. जनतेला मिळणाऱ्या सोयी-सवलतीत कमतरता भासू लागल्यावर रामधननं महाराजांच्या जुगाराच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी एक नामी योजना तयार केली व ती अमलात आणली.\nरामधननं बुद्धिबळ खेळण्याच्या पटासारखा एक मोठा सारीपाट तयार केला. सोबत लागणाऱ्या सोंगटय़ाही तयार केल्या. आणि एके दिवशी हिंमत करून तो महाराजांना भेटण्यास त्यांच्या महालात गेला. महाराज नेहमीप्रमाणे जुगार खेळण्यासाठी त्यांच्या दिवाणखान्यात जाण्यास निघाले होते. त्यांना खास विनंती करून थांबवीत रामधन म्हणाला, ‘‘महाराज, क्षमा करा माझ्या आगंतुक बोलण्याची महाराज, आपणास तोच तोच पत्त्यांचा जुगार खेळून कदाचित कंटाळा आला असणार. तेव्हा मी एक कौरव-पांडवांच्या काळात जुगारासाठी खेळला जाणारा चौसष्ट चौकोन असणारा सारीपाट आपणासाठी बनविला आहे. आपण जर परवानगी दिलीत तर आपण दोघं मिळून हा जुगार खेळू.’’\nरामधन महाराजांची प्रतिक्रिया आजमावत थोडा वेळ थांबला.\nरामधनच्या या नव्या सारीपाटाकडे कुतूहलानं बघत महाराज म्हणाले, ‘‘हा पट कसा खेळावयाचा याची आधी माहिती देशील का\nवेळ न दवडता रामधन म्हणाला, ‘‘महाराज, हा खेळ सोपा आहे. सोंगटीच्या चारी बाजूंवर १, २, ३, ४ असे आकडे लिहिल�� आहेत. आपणास अपेक्षित असणारा आकडा सोंगटीवर पडला की आपण जिंकणार. नाही आला तर समोरची व्यक्ती जिंकेल. हळूहळू खेळात रंगत येऊन आपली करमणूक होईल, तसेच हरणाऱ्या व्यक्तीकडून आपल्याला भरपूर कमाई करता येईल. बघायचं का या प्रयोगाचं प्रात्यक्षिक करून\nमहाराज क्षणभर विचारात पडले. पण मानेनं होकार देत म्हणाले, ‘‘हा खेळ खेळताना आपण माझ्या जुगारी मित्रांना या खेळाचं स्वरूप, महत्त्व, त्यातील धोके आणि प्राप्त होणारी मिळकत समजावून देऊ, मगच आपण डाव मांडू.’’\nमहाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून रामधननं उपस्थितांना खेळाचं एकूण स्वरूप समजावून देण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, ‘‘आपण सर्व सुशिक्षित आहात. गणितातील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराची कल्पना आपल्याला असणार यात मुळीच शंका नाही. आपण खेळाची सुरुवात सारीपाटातील पहिल्या चौकोनात फक्त एक रुपयाचं नाणं ठेवून करू. पुढच्या चौकात प्रत्येक दुप्पट संख्येने वाढ करावयाची आहे. म्हणजेच दुसऱ्या चौकोनात एक रुपयाची दुप्पट म्हणजे दोन रुपयांनी वाढ होईल. चार रुपये तिसऱ्या चौकोनात, आठ चौथ्या चौकोनात. पुढे दुपटीच्या संख्येने वाढवीत गेल्यास, १० व्या चौकोनात ५१२ रुपये ठेवावे लागतील. विसाव्या चौकोनात रुपयांची संख्या ५,२४,२८८ या संख्येवर जाऊन पोहोचेल. जेव्हा अध्र्यापर्यंत म्हणजे ३२ व्या चौकोनात येऊ तेव्हा रुपयांची संख्या १४,७४,८३,६४८ येऊन पोहोचेल. पुढील प्रत्येक चौकोनात ही संख्या कित्येक कोटींच्या घरात जाईल. कळलं’’ रामधन सर्वाची प्रतिक्रिया आजमावीत म्हणाला.\nरामधननं ऐकविलेल्या कोटींच्या आकडय़ांनी महाराजांचं डोकं भणाणून गेलं. आपण जुगारात आजतागायत कितीतरी धनसंपत्ती आणि जमीन गमावली, या विचाराने ते बेचैन झाले. निव्वळ एक रुपया लावलेल्या जुगाराने कोटय़वधीत रूपांतर होते आणि माणूस बरबाद होतो, ही कल्पना महाराजांच्या मनावर ठसविण्यात रामधन यशस्वी झाला होता. महाराजांनी भविष्यात जुगार न खेळण्याची शपथ वाहिली आणि राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जुगार खेळता\nकामा नये, अशी राजाज्ञा केली. रामधननं आपले डोळे उघडल्याबद्दल त्याचा गौरव करून\nबालमित्रांनो, संचयशक्तीचा विसर पडू देऊ नका. दर महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवली तर भविष्यात ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीनुसार आपली आार्थिक टंचाई दूर होईल. आपण ३२ चौकोनातील रकमेनंतर ३३ ते ६४ चौकोनांपर्यंत एकूण किती रक्कम होईल याचा पडताळा घ्या.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…\nरायगडमध्ये महाविकास आघाडीत बेबनाव\nनंदुरबारमध्ये रिक्तपदांचा अनुशेष वाढला\nवस्त्यांच्या नावातील जातिवाचक उल्लेख हद्दपार करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली\nसिंचन अनुशेष निर्मूलनासाठी निधीचीच चणचण\nपुण्यातील महत्त्वाचे दोन उड्डाणपूल मार्गी\n“राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यामंध्ये…” साकीनाका प्रकरणानंतर पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nराजकीय मनोरंजनीकरणात सत्तार यांचा खेळ\nCorona Update : राज्यात दिवसभरात ४, २८५ जण करोनामुक्त; ४८ रुग्णांचा मृत्यू\n“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा\nव्होडाफोन-आयडिया कर्जबाजारी; कंपनीचे CEO म्हणतात, “केंद्र सरकारच्या घोषणेनंतर…\nIPL: कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, मानधन आहे…\n“जो छान पद्धतीने Kiss…”; ‘या’ तीन गोष्टी असणाऱ्या पुरुषांकडे मी आकर्षित होते; मलायकाने सांगितलं सिक्रेट\nया आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये दिसणार ‘शिंदेशाही’ थाट\nपुस्तक परीक्षण : लहानांसाठी शब्द-चित्रांची मेजवानी\nपिटुकला सिंह आणि मोठ्ठा उंदीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/poisoning-from-mahaprasad-four-die-with-three-child/06190921", "date_download": "2021-09-22T19:00:41Z", "digest": "sha1:CHT3OTQH5DTKHP5DPDJ5G25G34ITYZ6X", "length": 3951, "nlines": 29, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "महाप्रसादातून विषबाधा; तीन चिमुरड्यांसह चौघांचा मृत्यू - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » महाप्रसादातून विषबाधा; तीन चिमुरड्यांसह चौघांचा मृत्यू\nमहाप्रसादातून विषबाधा; तीन चिमुरड्यांसह चौघांचा मृत्यू\nरायगड : रायगडातील महडमध्ये असलेल्या नवीन वसाहतीत एका वास्तूपूजेच्या महाप्रसादातून ८० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये तीन चिमुरड्यांसह चौघांचा मृत्यू झाला आहे.\nहाती आलेल्या माहितीनुसार खालापूर तालुक्यातील महडमध्ये असलेल्या नवीव वसाहतीत माळी कुटुंबाच्या घरी सोमवारी वास्तूशांतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा घेऊन घरी परतलेल्या नातेवाईकांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरु झाला.\nत्यानंतर जवळपास ८० जणांना विषबाधा झाल्याची माहिती असून सुरुवातीला सर्वांना खोपोलीतील रुग्णालयात नेण्यात आलं. त्यापैकी २५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नवी मुंबई आणि पनवेलमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत दुर्दैवाने तीन लहान मुलांसह चौघा जणांचा मृत्यू झाला.\nया घटेनमुळे संपूर्ण महड परिसरात शोककळा पसरली आहे.\nयापुढे राज्यात शिवसेना स्वबळावरच सत्ता… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057371.69/wet/CC-MAIN-20210922163121-20210922193121-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}