diff --git "a/data_multi/mr/2021-39_mr_all_0237.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-39_mr_all_0237.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-39_mr_all_0237.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,510 @@ +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/07/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2021-09-20T04:43:30Z", "digest": "sha1:ZA63FUXPHM7ZMWRP2CUIO4KW2CADPM7M", "length": 5136, "nlines": 82, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "राहाता – शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमानिमित्त साईभक्तांचा ओघ ,गुरुपौर्णिमेचा उत्सव साध्या पद्धतीने – C News Marathi", "raw_content": "\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – निर्मलाताई गुंजाळ – सामाजिक कार्यकर्त्या सहभाग – निर्मलाताई गुंजाळ – सामाजिक कार्यकर्त्या \nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – किसनराव गव्हाणे परिवार – जागरण गोंधळ कलावंत\nथेट भेट – रंगकर्मी डॉ.सोमनाथ मुटकुळे यांच्याशी मनमोकळा संवाद | Thet Bhet – Dr. Somnath Mutkule\nसी न्यूज मराठी चॅनेलच्यावतीने सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा \nमंदीरं बंद ठेवून संकट टाळता येवू शकेल हा महाविकास आघाडी सरकारचा भ्रम – आ.राधाकृष्ण विखे पाटील यांचा अकार्यक्षम ठाकरे सरकारला टोला\nराहाता – शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमानिमित्त साईभक्तांचा ओघ ,गुरुपौर्णिमेचा उत्सव साध्या पद्धतीने\n← पारनेर – टाकळीढोकेश्वरयेथे सभापती काशिनाथ दातेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपुजन\nपाथर्डी – मानाच्या उजवी सोंड असणा-या श्री चिंतामणी गणेश मंदिराचा स्लॅब बांधणीच्या कार्यास प्रारंभ →\nसंगमनेर – सेवापुर्ती आणि सहस्रचंद्र दर्शन सोहळा सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा\nसंगमनेर तालुक्यात रविवारी ९४ जणांना कोरोनाची लागण, आज जिल्ह्यात अकोले पहिल्या क्रमांकावर\nअहमदनगरमध्ये स्व.राजीव राजळेंच्या स्मृतींना उजाळा\nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा संगमनेर सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – निर्मलाताई गुंजाळ – सामाजिक कार्यकर्त्या सहभाग – निर्मलाताई गुंजाळ – सामाजिक कार्यकर्त्या \nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा संगमनेर सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – किसनराव गव्हाणे परिवार – जागरण गोंधळ कलावंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/08/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A5-%E0%A4%AB%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2021-09-20T04:32:15Z", "digest": "sha1:EN5RAERBBBVW3DJUGI7ORPC4VI2QASSH", "length": 4948, "nlines": 83, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "संगमनेर – निमज युथ फौंडेशनचा प्रथम वर्धापनदिन साजरा, गुणवंत विद्यार्थ्यां���ा फौंडेशनच्यावतीने गुणगौरव – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\nराहाता – ठाकरे सरकारचा भाजपकडून निषेध, ओबीसींना आरक्षण न मिळण्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nसंगमनेर – निमज युथ फौंडेशनचा प्रथम वर्धापनदिन साजरा, गुणवंत विद्यार्थ्यांचा फौंडेशनच्यावतीने गुणगौरव\n← संगमनेर – मेडिकव्हर ठरणार रुग्णांसाठी संजीवनी, भविष्यात अत्याधुनिक सुविधा,उपचारपद्धती\nमहाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा पर्दाफाश करण्यासाठी भाजप किसान मोर्चा मैदानात – आ. राधाकृष्ण विखे →\nअहमदनगरमध्ये दरवाजा तोडून लॉरेन्स स्वामीला सिनेस्टाईल अटक\nसंगमनेर – संगमनेर खुर्दच्या उपसरपंचाने केली महिला तलाठ्यास शिवीगाळ,गुन्हा दाखल\nभंडारदरा धरण शनिवारी तांत्रिकदृष्ट्या भरण्याची शक्यता\nगुन्हेगारी ब्रेकिंग संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले ब्रेकिंग राजकीय सामाजिक\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/mumbai-bmc-in-mumbai-high-court-on-covid-19/", "date_download": "2021-09-20T04:12:09Z", "digest": "sha1:HTFVMIVCFCVSFHBOBKGIRGKMGRAOBLXI", "length": 7798, "nlines": 81, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates मुंबईतील कोरोना नियंत्रणात असल्याची पालिकेची न्यायालयात माहिती", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमुंबईतील कोरोना नियंत्रणात असल्याची पालिकेची न्यायालयात माहिती\nमुंबईतील कोरोना नियंत्रणात असल्याची पालिकेची न्यायालयात माहिती\nमुंबई: मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत चालली असून दैनंदिन रुग्णसंख्या बुधवारीही हजाराच्या खालीच राहिली आहे. बुधवारी ८३० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर १३०० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.\nकोरोनाने बुधवारी आणखी ११ रुग्ण दगावले असून आतापर्यंत मुंबईत या संसर्गाने १५ हजार २२७ रुग्णांचा बळी घेतला आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोना स्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे मुंबई महापालिकेच्या वतीने बुधवारी उच्च न्य़ाय़ालयात सांगण्यात आले आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९५ टक्के इतके आहे तर कोविड वाढीचा दर ०.०९ टक्के इतका आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी आता ७२७ दिवसांवर गेला आहे.\nमुंबईतील कोरोना आकडेवारी (बुधवार):\nकोरोनाबाधित रुग्ण – ८३०\nबरे झालेले रुग्ण – १३००\nआतापर्यंत बरे झालेले एकूण रुग्ण – ६८६१२४\nबरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५%\nएकूण सक्रिय रुग्ण- १४,९०७\nदुपटीचा कालावधी- ७२७ दिवस\nकोरोनावाढीचा दर ( ९ जून ते १५ जून) – ०.०९ %\nउच्च न्यायालयात महापालिकेची माहिती\nमुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात कोरोनाबाबत महत्त्वाची माहिती दिली. मंगळवारच्या आकडेवारीचा तपशील उच्च न्यायालयात देण्यात आला. मुंबईत मंगळवारी कोरोनाचे फक्त ५७५ नवीन रुग्ण आढळले. तसेच परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात असून रुग्णालयांतील खाटांचे नियोजनही पूर्णपणे नियंत्रणात आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दिली.\nPrevious ‘भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू’\nNext एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला एनआयएकडून अटक\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/wtc-final-broke-viewership-records/", "date_download": "2021-09-20T06:00:06Z", "digest": "sha1:JRNADDNSRVFFUATCJJJXGVXIAWDB2R2S", "length": 9080, "nlines": 89, "source_domain": "mahasports.in", "title": "जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याने 'या'बाबतीत मोडले सारे विक्रम", "raw_content": "\nजागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याने ‘या’बाबतीत मोडले सारे विक्रम\nin क्रिकेट, टॉप बातम्या\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्रथमच आयोजित केलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरला. एजबॅस्टनच्या रोज बाऊल स्टेडियमवर १८ ते २३ जून या काळात भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान खेळला गेलेला हा सामना इंग्लंडने जिंकत इतिहास रचला. त्याचवेळी, हा सामना आता सर्वाधिक पहिला गेलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना बनला आहे.\nसर्वात जास्त पाहिला गेलेला क्रिकेट सामना\nआयसीसीने नुकतीच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या बाबतीतील विशिष्ट आकडेवारी जाहीर केली. ज्यामध्ये हा सामना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर किती लोकांनी पाहिला याबाबतची माहिती आहे.\nबीसीसीआयच्या माहितीनुसार, ‘जगभरातील विविध ८९ भागातील १३ कोटी ६ लाख लोकांनी हा सामना पाहिला. भारतामध्ये सामन्याला सर्वाधिक प्रेक्षक लाभले. स्टार स्पोर्ट्स आणि दूरदर्शनवर ९४.६ टक्के लोकांनी हा सामना पाहिला. इंग्लिश व्यतिरिक्त हिंदी, तेलगू, तमिल व कन्नड भाषेत या सामन्याचे थेट प्रसारण केले गेले होते. न्यूझीलंडमधील देखील २ लाख लोकांनी रात्रभर जागून हा सामना पाहिला.’\nटेलिव्हिजन प्रसारणाव्यतिरिक्त बोलायचे झाल्यास, आयसीसी टीव्हीवर ६,६५,१०० लोकांनी हा सामना पाहिला. सामन्यातील सर्व व्हिडिओ ५० कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिले. यामध्ये फेसबुकचा वाटा ४२ कोटी ३० लाख इतका मोठा होता. राखीव दिवसापर्यंत गेलेल्या सामन्याच्या अखेरच्या दिवशी ६ कोटी ५७ लाख लोकांनी सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहिले. या सामन्याला इंस्टाग्रामवर ७ कोटी प्रेक्षक लाभले.\nन्यूझीलंडने जिंकले होते विजेतेपद\nया पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद न्‍यूझीलंड संघाने भारताला ८ गड्यांनी पराभूत करत आपल्या नावे केलेले. न्यूझीलंडने भारताला खेळाच्या तिन्ही विभागात पछाडले. न्��ूझीलंडचा युवा वेगवान गोलंदाज कायले जेमिसन सामन्याचा मानकरी ठरला होता.\n‘मग बीसीसीआय विराटला बाहेर बसणार का’ ऑलिम्पिक खेळाडूंवर टीका करणाऱ्यांवर भडकला वीरधवल खाडे\nइशान किशन, संजू सॅमसन नव्हे तर ‘हा’ फलंदाज करणार दुसऱ्या टी२० सामन्यात यष्टीरक्षण\nपुन्हा एकदा मंधनाची तुफानी फलंदाजी, १५६ च्या स्ट्राईक रेटने धावा करत जिंकून दिला सामना\n‘मग बीसीसीआय विराटला बाहेर बसणार का’ ऑलिम्पिक खेळाडूंवर टीका करणाऱ्यांवर भडकला वीरधवल खाडे\nनव्या टी२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंना मोठा फायदा, तब्बल दहा स्थानांची उडी घेत चहल पोहोचला ‘या’ क्रमांकावर\nरोहित-हार्दिक दुसऱ्या सामन्यात खेळणार का कोच जयवर्धनेंनी दिल ‘हे’ उत्तर\n“विराटची नेतृत्व सोडण्याची वेळ चुकली”; आयपीएल विजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nनव्या टी२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंना मोठा फायदा, तब्बल दहा स्थानांची उडी घेत चहल पोहोचला 'या' क्रमांकावर\n भारताकडून पदार्पण करणाऱ्या ४ खेळाडूंना मिळाली 'या' वरिष्ठांकडून कॅप, पाहा व्हिडिओ\nविराट अडकला वादाच्या भोवर्‍यात 'या' कारणासाठी लवकरच मिळणार रीतसर नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/domestic-soybean-cultivation-declines-this-year/", "date_download": "2021-09-20T05:39:39Z", "digest": "sha1:QRC3HCKAB3ORRINXRNE6TNH3E2OVJZQO", "length": 13772, "nlines": 99, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "यंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nयंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट\nनागपूर : खरीप हंगामातील महत्त्वाचे तेलबियावर्गीय पीक असलेल्या सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात या वर्षी देशांतर्गंत घट नोंदविण्यात आली आहे. बियाणे उपलब्धतेची अडचण हे देशातील सोयाबीन लागवड क्षेत्रात घट होण्यामागील मुख्य कारण असल्याचे निरीक्षण या पार्श्‍वभूमीवर बाजार विश्‍लेषकांकडून नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, देश आधीच खाद्यतेलाच्या बाबतीत परावलंबी असल्याने तेलबियावर्गीय पिकांखालील क्षेत्रातील घट सोसवणारी नाही. याउलट अशा पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वच घटकांनी पुढाकार घ्यावा, अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे.\nदेशांतर्गत गेल्या वर्षीच्या ११८.७६ लाख हेक्‍टरवरून यावर्षी सोयाबीन लागवड क्षेत्र ११६.३३ लाख हेक्‍टरवर आले आहे. परंतु ते ११२.८८ लाख हेक्‍टरच्या सामान्य सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त आहे. यापूर्वी २०१९ मध्ये सोयाबीन क्षेत्र १११.४६ लाख हेक्‍टर, २०१८ मध्ये ११०.९५ लाख हेक्‍टर, २०१७ मध्ये १०२.३४ लाख हेक्‍टर आणि २०१६ मध्ये ११२.४० लाख हेक्‍टर नोंदविण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार चालू खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र मध्य प्रदेशातील ५८.०९ लाख हेक्‍टरवरून कमी होत ५२.२० लाख हेक्‍टरवर आणि राजस्थानमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू खरीप हंगामात १०.४६ लाख हेक्‍टरवरून १०.३१ लाख हेक्‍टरवर घसरले आहे.\nमहाराष्ट्रात ४१.९७ लाख हेक्‍टर सरासरी क्षेत्र राहते. त्यात मात्र वाढ नोंदविण्यात आली असून, महाराष्ट्राचे क्षेत्र ४४.७४ लाख हेक्‍टरवर पोहोचले आहे. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकात देखील सोयाबीन लागवड क्षेत्र वाढीव असल्याचे शासकीय आकडेवारी सांगते. कर्नाटक राज्यात गेल्या वर्षी ३.२९ लाख हेक्‍टरवर सोयाबीन लागवड होती. या वर्षी ती ३.८३ लाख हेक्‍टरवर पोहोचली आहे. महाराष्ट्रात या वर्षी बियाणे उपलब्धतेचा अडसर लागवडीवर परिणाम करण्याची भीती वर्तविली जात होती. कृषी विभागाच्या नियोजनामुळे या संकटावर मात करता आली. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये क्षेत्र सहा लाख हेक्‍टरने कमी झाले असताना महाराष्ट्रात मात्र लागवड क्षेत्रात विक्रमी वाढ नोंदविली गेली आहे.\nयाशिवाय, सोयाबीनचे क्षेत्र १.४८ लाख हेक्‍टरवरून गुजरातमध्ये २.२४ लाख हेक्‍टरपर्यंत वाढले, परंतु त्याच वेळी तेलंगणातील १.६० लाख हेक्‍टरवरून १.४१ लाख हेक्‍टर आणि छत्तीसगडमध्ये ७७ हजार हेक्‍टरवरून ५० हजार हेक्‍टरपर्यंत कमी झाले. बिहारमध्ये त्याचे क्षेत्रफळ ३० हजार हेक्‍टर, उत्तर प्रदेशात २९ हजार हेक्‍टर आणि उत्तराखंडमध्ये २५ हजार हेक्‍टर इतके नोंदवले गेले आहे. जे की गेल्या वर्षीइतकेच आहे.\nहेही वाचा : सोयाबीन पिकावरील रोगांची ओळख व त्यांचे व्यवस्थापन\nमध्य प्रदेशची स्थिती चिंताजनक\nसोयाबीनच्या उत्पादनात मध्य प्रदेश प्रथम, महाराष्ट्र दुसरा आणि राजस्थान तिसरा या प्रमाणे क्रमवारी आहे. मध्य प्रदेशात प्रतिकूल हवामान आणि बियाण्यांच्या अभावामुळे सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात सहा लाख हेक्‍टर इतकी मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ही बाब केंद्र सरकारने गांभीर्याने घेतली असून पुढील वर्षी अशी स्थिती ओढवणार नाही याकरिता भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेला दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nAgriculture News कृषी बातम्या Soybean cultivation खरीप हंगाम तेलबियावर्गीय पीक सोयाबीन लागवड सोयाबीन लागवडीत घट\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nगव्हाच्या या तीन नवीन जाती शेतकऱ्यांना करतील मालामाल\nही इलेक्ट्रिक सायकल देणार दुचाकीला टक्कर, जाणून घेऊया सायकली बद्दल\n2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीवर्ष म्हणून घोषित, भारताचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाने स्विकारला\nसर्वसामान्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी मातोश्री पर्यंत 400 किमीचा पायी प्रवास\nअंजीरचे पीक लागवडीसाठी महत्वाची माहिती ,महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यशस्वी लागवड\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Manubot", "date_download": "2021-09-20T05:21:57Z", "digest": "sha1:LMPQDQENHGD4OQP2QLEUYHT4VK65OAHH", "length": 8729, "nlines": 278, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "Manubot साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसांगकाम्याने वाढविले: ml:ആഴ്സൻ വെംഗർ\nसांगकाम्याने वाढविले: fa:دریای عرب\nसांगकाम्याने वाढविले: az:Apollon (mifologiya)\nज्याँ ओगूस्ट डोमिनिक अँग्र\nसांगकाम्याने वाढविले: uz:1 (son)\nसांगकाम्याने वाढविले: ml:അടി (ഏകകം)\nसांगकाम्याने वाढविले: hi:संजय सूरी\nसांगकाम्याने बदलले: uk:Вільям Ґолдінґ\nविक्रम साराभाई अंतराळ केंद्र\nसांगकाम्याने वाढविले: hi:मीरा कुमार\nसांगकाम्याने वाढविले: so:Gaashaanbuurta NATO\nसांगकाम्याने वाढविले: ta:தோக்ரி மொழி\nसांगकाम्याने वाढविले: ml:ദിമിത്രി മെദ്വെദേവ്\nसांगकाम्याने वाढविले: ta:ஜோகீந்தர் சர்மா\nसांगकाम्याने वाढविले: mrj:Кабо-Верде बदलले: be:Каба-Вердэ\nसांगकाम्याने वाढविले: pa:ਹਿੰਦ ਮਹਾਂਸਾਗਰ\nसांगकाम्याने वाढविले: gu:અશોક કુમાર\nसांगकाम्याने वाढविले: pa:ਅਰਬ ਸਾਗਰ\nसांगकाम्याने वाढविले: ml:ഹരിവംശ്റായ് ബച്ചൻ\nसांगकाम्याने वाढविले: hr:Symbian, ml:സിംബിയൻ\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://udyogkranti.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2021-09-20T05:29:55Z", "digest": "sha1:KOKMYJ72NHSWN2TMSL464RIIDWXK7AQF", "length": 1997, "nlines": 40, "source_domain": "udyogkranti.com", "title": "मॅन्युअल अगरबत्ती मेकिंग मशीनः - Yuva Udyog Kranti", "raw_content": "\nमॅन्युअल अगरबत्ती मेकिंग मशीनः\nअगरबत्ती बनविणे व्यवसाय (incense sticks manufacturing) – कसे सुरू करावे, मशीनरी, परवाना\nBusiness / उद्योग / व्यवसाय\nincense sticks manufacturing अगरबत्ती उत्पादन कमी लागवड करून शक्य आहे आणि अगरबत्ती ची मागणी नेहमीच जास्त असते. सण -समारंभ किंवा उत्सव दरम्यान ते जास्त प्रमाणात असतात....\nबिज़नेस लोन साठी आपला सिबिल स्कोर किती असायला हवा (minimum cibil score for business loan)\nलघु उद्योगांसाठी शासकीय कर्ज योजना (Government Loan Scheme 2021)\nलघुउद्योग जे आपण सहज सुरु करू शकता (small business ideas in india)\nट्रेडमार्क नोंदणी (Trademark Registration) – ऑनलाईन अर्ज, फी, प्रक्रिय���\nअगरबत्ती बनविणे व्यवसाय (incense sticks manufacturing) – कसे सुरू करावे, मशीनरी, परवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/35187", "date_download": "2021-09-20T05:38:26Z", "digest": "sha1:RKBENLMX3JK2HD5BRIONHO764M6ONLCV", "length": 11336, "nlines": 142, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्या प्रयत्नांतून सुरू झालेला दवाखाना नागरिकांसाठी हक्काचा “आधार” – माजी खासदार शिवाजीराव आढळराव | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome पुणे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्या प्रयत्नांतून सुरू झालेला दवाखाना नागरिकांसाठी हक्काचा “आधार” –...\nनगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्या प्रयत्नांतून सुरू झालेला दवाखाना नागरिकांसाठी हक्काचा “आधार” – माजी खासदार शिवाजीराव आढळराव\nपुणे : कै.दशरथ बळीबा भानगिरे ट्रस्ट आणि सत्यशिव ग्लोबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व नगरसेवक भानगीरे यांच्या पुढाकाराने काळे बोराटे नगरमध्ये अवघ्या 10 रुपयांत आरोग्य तपासणी आणि अल्प दरात वैद्यकीय सुविधा देणाऱ्या सेवाभावी सामाजिक दवाखान्याचा शुभारंभ माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.\nकोरोनाच्या संकटात प्रभागातील नागरिकांकरिता नगरसेवक नाना भानगिरे यांच्या प्रयत्नातून सुरु झालेला हा सेवाभावी दवाखाना नागरिकांचा आधार ठरेल अशी मला खात्री आहे, मागील 15 वर्षांपासून नगरसेवक भानगिरे हे समाजासाठी झोकून काम करत आहेत. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा विचार समोर ठेवून समाजाकरिता काम करणारा शिवसैनिक नाना भानगिरे यांच्या रूपाने या भागात काम करत आहे याचा अभिमान वाटतो. हडपसरला जम्बो कोव्हिडड सेंटर सूरु होण्यासाठी\nशासन स्तरावर पाठपुरावा करणार आहे असे माजी खासदार आढळराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.\nया रुग्णालय स्थापनेसाठी पुढाकार घेतलेले डॉ प्रियांका कोतवाल, डॉ रोहित बोरकर, डॉ शरद कारंडे, डॉ नम्रता शिंदे, अभिमन्यू भानगिरे, सचिन तरवडे, इंतु शेख, योगेश सातव, प्रवीण हिलगे, संतोष जाधव ,नाना बारगुळे , पप्पू होले, विशाल वाल्हेकर, लहू शिंदे, विक्रम फुकटे, राणी फरांदे ,बबनराव आंधळे, अण्णा धायांगुडे, अभिजीत बाबर, प्रभाग 26 चे शिवसैनिक आणि नाना भानगिरे टीम परिश्रम घेत आहे.\nPrevious articleसामाजिक वनिकरण विभागाच्या निर्णयाचे देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायतींद्वारे स्वागत – ३३ को��ी वृक्षलागवड योजनेच्या माध्यमातून मजुरांना मिळणार रोजगार\nNext articleकडक निर्बंधानमुळे चौल, रेवदंडा बाजार पेठा पडल्या ओस एसटी बसस्थानक ही सुने सुने\nसह्यांच्या माध्यमातून मोदींना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा.\nजिल्हा परिषद सदस्या सौ. अनिता ताई तुकाराम इंगळे यांच्या जिल्हा परिषद निधीतून झालेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते...\nनांदेड फाटा येथे एका कंपनीला भीषण आग, आगीत जळून एक जणाचा मृत्यू व एक जण गंभीर जखमी.\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nमहिलांचा देखील या समाजात समान वागणुकीचा अधिकार : पो.उप निरिक्षक सुरेखा...\nखेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फुले दांपत्याचा उभारणार पूर्णाकृती पुतळा-सभापती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/45582", "date_download": "2021-09-20T04:23:27Z", "digest": "sha1:CH7ORNI22D5TFFG6C3XHCRYZBQTPCTMY", "length": 8983, "nlines": 140, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "मा न पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे याच्या वाढदिवसा निमीत्याने असदपुर येथे शिवसेना शाखेचे उदघाटन | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome अमरावती मा न पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे याच्या व���ढदिवसा निमीत्याने असदपुर येथे शिवसेना शाखेचे...\nमा न पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे याच्या वाढदिवसा निमीत्याने असदपुर येथे शिवसेना शाखेचे उदघाटन\nअमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)जिल्ह्यातील खल्लार\nनजिकच्या असदपुर येथे शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री ना उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून असदपुर येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपक्षित अचलपूरचे तालुक्याचे शिवसेना प्रमुख बंडु घोम व ओम प्रकाशजी दिक्षित व युवा सेनेचे उपजिल्हाअध्यक्ष मून्नाभाऊ शर्मा यांच्या हस्ते उदघाटन करण्यांत आले व असदपुर चे शाखेचे शाखा प्रमुख राहुल मुदाने व उप शाखा प्रमुख कपिल म्हाला व असदपुर चे युवा सेना सर्कल प्रमुख शिवाजी चराटे व मोहन भाऊ मुदाने दिपक भाऊ मडके कार्तीक काळे विकास बाळखे शुभम गावडे गोपाल काळे व असदपुर शहापुर चे सर्वे शिवसेना व युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते\nPrevious articleभामरागड- लाहेरी मार्गावर आढळले नक्षली पत्रके व बॅनर, नक्षल सप्ताह पाळण्याचे केले आवाहन\nNext articleअथर्व फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण\nकु. कोमल हरिदास खडे एल एल बी. प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण\n40 वर्षीय महिलेचा सर्पदंशाने मृत्यू, माटरगाव येथील घटना\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्ट��� ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nदर्यापूर-अमरावती मार्गावर प्रत्येक थांब्यावर गतिरोधक बसविण्याची आराळा वासीयांची मागणी\nपथनाट्याद्रारे कोरोना विषाणूच्या उद्रेकावर आदिवासी भागात जनजागृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/08/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A4-%E0%A4%86-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-09-20T06:18:09Z", "digest": "sha1:G6XWV6TC7FNOBBK6XVPNZZZMVOLFRXK5", "length": 4838, "nlines": 83, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "कर्जत – आ.रोहित पवार यांच्या पुढाकारातुन लेंडी नदीवरील पुलाचा प्रश्न अखेर सुटला – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\nराहाता – ठाकरे सरकारचा भाजपकडून निषेध, ओबीसींना आरक्षण न मिळण्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nकर्जत – आ.रोहित पवार यांच्या पुढाकारातुन लेंडी नदीवरील पुलाचा प्रश्न अखेर सुटला\n← पारनेर – तहसीलदार देवरेंनाच कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाची माहिती नाही, बंदमुळे नागरिकांना त्रास\nसंगमनेर – गणेशोत्सवाचे पावित्र्य राखतील लिबर्टी अर्थवेअरच्या शाडूच्या गणेशमूर्ती →\nअहमदनगरमध्ये दरवाजा तोडून लॉरेन्स स्वामीला सिनेस्टाईल अटक\nसंगमनेर – इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत पुन्हा वाढ, सरकारी पक्षाच्यावतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल\nपाथर्डीच्या कानिफनाथ गडावर हिरकणी कक्ष सुरु\nगुन्हेगारी ब्रेकिंग संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले ब्रेकिंग राजकीय सामाजिक\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/", "date_download": "2021-09-20T05:24:49Z", "digest": "sha1:645HVHXZENGNO6TH5EXP5IO4FQQGA3YX", "length": 10642, "nlines": 176, "source_domain": "amravati.gov.in", "title": "अमरावती जिल्‍हा, महाराष्‍ट्र शासन | राष्‍ट्र संतांची भूमी | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nप्रधानमंत्री किसान सम्मान – लाभ प्राप्त शेतकरी\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nएकात्मिक रस्ता अपघात डाटाबेस\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nकोविड-19 बाबत महाराष्ट्र राज्याची सध्यास्तिथी\nअमरावती जिल्‍हा- वनहक्‍क समीती\nअमरावतीचे प्राचीन नाव ‘उदुंबरावती ’ याचे प्राकृत नाव ‘उमरावती’ आणी अमरावती हे नाव अनेक शतकापासुन आहे. अमरावतीला प्राचीन अंबादेवी मंदीर आहे त्यापमुळे अमरावती नाव आहे असा समज आहे. अमरावतीला प्राचीन शिलालेख आहेत ते ही १०९७ मध्येर भगवान आदीनाथ आणी भगवान रिशबनाथ यांचे संगमरवरी दगडाचे पुतळे उभारले आहेत.१३ व्या शतकामध्येय गोविदंप्रभुनी अमरावतीला भेट दिली. याच काळात वरहद हा देवगिरीचा हींदुराजा (यादव)च्याय नियमानुसार राहत होता. १४ व्याि शतकामध्येा अमरावतीचे काही लोक अमरावती सोडुन गुजरात आणी माळवा या भागात स्थायईक झाले. अमरावतीचे स्था निक लोक काही काळा नंतर परत अमरावतीला आले. १६ व्या शतकामध्ये. औरंगपुरा ( आत्तााचा साबणपुरा) कडुन जुम्माी मशिद बादशहा औरंगजेबास भेट म्हणुन दिले. १७२२ मध्ये छत्रपती शाहु महाराज अमरावती आणी बडनेरा येथे राणोजी भोसले यांना भेटले. जेव्हाा अमरावती भोसले की अमरावतीला म्हरणुन ओळखत होते.अमरावतीची पुर्नबांधणी आणी भरभराठी राणोजी भोसले यांनी देवगाव आणी अजंनगाव सुर्जी चा तह आणी गावीलगडचा विजय (चिखलद-याचा किल्लाा) झाला तेव्हाद केली. ब्रिटीश जनरल ऑथर वेलस्ली चा अमरावती येथे कॅम्पज अमरावती . अधिक वाचा …\nसर्वांसाठी घरे – २०२२ धोरण, नगर परिषद , चिखलदरा हद्दीतील लाभार्थी प्रस्ताव\nतहसीलदार अमरावती यांचे कार्यालय- जाहीरनामा\nजिल्हा परिषद, अमरावती – अनुकंपा प्रतिक्षा सूची\nजिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती\nचिखलदरा तहसील मध्ये क्यार व महा चक्रीवादळामुळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.\nमा. पालकमंत्री अमरावती अॅड. यशोमती ठाकुर\nजिल्हाधिकारी श्रीमत��� पवनीत कौर, भा.प्र.से.\nनागरिकांचा कॉल सेंटर - 155300\nबाल हेल्पलाइन - 1098\nमहिला हेल्पलाइन - 1091\nक्राइम स्टापर - 1090\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 09, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jalna.gov.in/mr/notice/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF-4/", "date_download": "2021-09-20T04:27:25Z", "digest": "sha1:5SYQAURVYL7X42WQUZWUVIMZZMGPTEDZ", "length": 5440, "nlines": 113, "source_domain": "jalna.gov.in", "title": "कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कंत्राटी कर्मचा-यांच्या लेखी परिक्षेचा निकाल | जिल्हा जालना, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nआय. एस. एम. ई. एस.\nअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क\nसह जिल्‍हा निबंधक वर्ग-१(निम्‍न श्रेणी )\nराष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र\nएसटीडी आणि पिन कोड\nआपले सरकार सेवा केन्द्र\nकस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कंत्राटी कर्मचा-यांच्या लेखी परिक्षेचा निकाल\nकस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कंत्राटी कर्मचा-यांच्या लेखी परिक्षेचा निकाल\nकस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कंत्राटी कर्मचा-यांच्या लेखी परिक्षेचा निकाल\nकस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कंत्राटी कर्मचा-यांच्या लेखी परिक्षेचा निकाल\nकस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कंत्राटी कर्मचा-यांच्या लेखी परिक्षेचा निकाल\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© जालना जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 13, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=lic", "date_download": "2021-09-20T06:11:23Z", "digest": "sha1:6GFW6EKSR2P5N2UF3HFJI2SXK3AS4HVP", "length": 8276, "nlines": 102, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "lic", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nसरकारच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक; दर महिन्याला येतील १० हजार रुपये\nभूमिहीन, मजूर, गरिबांसाठी एल���यसीची खास योजना; जाणून घ्या\nLIC च्या गुंतवणुक प्लान मध्ये शिक्षणापासुन ते लग्नापर्यंत फायदा आहे. जानुन घ्या या प्लानचे विशेष\nएलआयसीची जीवन अक्षय योजना- एक हप्ता जमा करा आणि जीवनभर चार हजार रुपये पेन्शन मिळवा\nजीवन उमंग योजनेतून करा पैशांची बचत ; ५५ वय वर्ष असलेले व्यक्तीही घेऊ शकतात लाभ\n'या' योजनेतून शेतकऱ्यांना मिळतील ३६ हजार रुपये काय आहे ही योजना वाचा सविस्तर\nएलआयसीने आणली एकल प्रीमियम वार्षिक योजना; जाणून घ्या \nएलआयसीच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास मिळतील ९ लाख रुपये\nमहिलांसाठी आधार देणारी एलआयसीची आधारशिला पॉलिसी\nबचत प्लस योजनेत मॅच्युरिटी आधीच मिळते रक्कम\nLIC च्या ‘या’ योजनेत 15 लाख जमा करा; मिळेल वार्षिक 3 लाखांपेक्षा जास्त पेन्शन\nLIC : लहान वयापासून ते वृद्ध व्यक्ती घेऊ शकतील 'ही' एलआयसीची पॉलिसी\nLIC ने महिलांसाठी आणलीय जबरदस्त स्किम , फक्त रोज करावी लागेल २९ रुपयांची बचत\nएल आय सी चा न्यू चिल्ड्रन्स मनी बँक प्लॅन, तुमच्या मुलांचे भविष्य होईल सुरक्षित\nतुम्हाला माहित आहे का एलआयसीचे रूपे शगुन गिफ्ट कार्ड\nएलआयसी ने लॉन्च केली सरल पेन्शन योजना, जाणून घेऊ काय आहेत फायदे या योजनेचे\nएलआयसीने लॉन्च केली आरोग्यरक्षक योजना\nमुलांसाठी आहे एलआयसीची न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन, जाणून घेऊ या योजनेबद्दल\nमहिलांसाठी आधार ठरेल एलआयसीची आधारशिला योजना\nही पॉलिसी करेल तुमच्या मुलींचे भविष्यातील आर्थिक स्थैर्य भक्कम\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nतुमच्या शेतात काग्रेस गवत आहे गाजर गवतापासून बनवा सेंद्रीय खत\nगव्हाच्या या तीन नवीन जाती शेतकऱ्यांना करतील मालामाल\nही इलेक्ट्रिक सायकल देणार दुचाकीला टक्कर, जाणून घेऊया सायकली बद्दल\n2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीवर्ष म्हणून घोषित, भारताचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाने स्विकारला\nसर्वसामान्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी मातोश्री पर्यंत 400 किमीचा पायी प्रवास\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/shreyas-iyer-and-virat-kohli-intersting-chat-on-instagram/", "date_download": "2021-09-20T05:01:38Z", "digest": "sha1:5UWVUF3FJEDBMAMFCLWSJYGYCVCN4T4S", "length": 9475, "nlines": 93, "source_domain": "mahasports.in", "title": "धोनी-अय्यर दिसले फुटबॉल खेळताना, विराटने इंग्लंडवरून केली 'ही' मागणी", "raw_content": "\nधोनी-अय्यर दिसले फुटबॉल खेळताना, विराटने इंग्लंडवरून केली ‘ही’ मागणी\nin क्रिकेट, टॉप बातम्या\nभारतीय संघाचा युवा व मधल्या फळीतील विश्वासू फलंदाज श्रेयस अय्यर सध्या खांद्याच्या दुखापतीतून सावरत आहे. तो काही अंशी बरा झाला असला तरी, अधिकची जोखीम नको म्हणून त्याला श्रीलंका दौऱ्यावर पाठवण्यात आले नव्हते. परंतु, नुकतेच त्याला एका चॅरिटी फुटबॉल सामन्यासाठीची तयारी करताना पाहिले गेले. या सरावा दरम्यानची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याला मजेदार उत्तर दिले.\nसेलिब्रेटींचा होणार फुटबॉल सामना\nमुंबई येथे काही दिवसानंतर सेलिब्रिटींचा एक चॅरिटी फुटबॉल सामना खेळला जाईल. या सामन्यामध्ये काही क्रिकेटपटू आणि सिनेअभिनेते खेळताना दिसतील. ज्यामध्ये भारताचा माजी क्रिकेट कर्णधार एमएस धोनी, श्रेयस अय्यर तसेच केदार जाधव यांसारखे क्रिकेटपटू दिसून येतील. तर, अभिनेत्यांच्या संघामध्ये रणवीर सिंग, करण वाही, शब्बिर अहलुवलिया हे खेळताना दिसतील. सध्या हे सर्व सेलिब्रिटी अंधेरी येथे सराव करत आहेत.\nश्रेयसने शेअर केली छायाचित्रे\nया सामन्यासाठीच्या सराव सत्राची काही छायाचित्रे श्रेयसने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून पोस्ट केली. ज्यामध्ये तो धोनी व रणवीर सिंग यांच्यासोबत सराव करताना दिसत आहे. त्याने या पोस्टला ‘बॅलिन विथ दिस बॉलर्स’ असे कॅप्शन दिले.\nत्यावर प्रतिक्रिया देताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने लिहिले, ‘जेव्हा मी शहरात असेल तेव्हा, मलादेखील तुमच्याबरोबर खेळेल.’ यावर श्रेयसने ‘लेफ्ट विंगर’ असे उत्तर दिले. विराट कोहली सध्या भारतीय संघासह इंग्लंडमध्ये कसोटी सामन्याची तयारी करत आहे.\nइंग्लंडव���रुद्ध झाली होती दुखापत\nचालू वर्षी मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान अय्यरला मैदानात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झालेली. दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्याचा खांदा निखळल्याचे निदान झाले होते. या दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेला श्रेयस आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा खेळू शकला नव्हता. युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित हंगामात तो पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करताना दिसेल.\nकृणाल कोरोनाबाधित आढळल्याने चिंतेत पडली इंग्लंडमधील ‘विराटसेना’, ‘हे’ आहे कारण\n‘कृणाल पंड्याने एकहाती मालिका संपवली’, दुसरा टी२० सामना पुढे ढकलल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\n“मी चुकांमधून शिकलोय”, इंग्लंड दौऱ्यावर पुनरागमन करणाऱ्या खेळाडूने व्यक्त केल्या भावना\nकृणाल कोरोनाबाधित आढळल्याने चिंतेत पडली इंग्लंडमधील ‘विराटसेना’, ‘हे’ आहे कारण\nइंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेआधी रिषभ आणि शार्दुलच्या संघात रंगला ‘अजब’ सामना\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nचेन्नईच्या ऋतुराजचा धमाका; सहाव्या आयपीएल अर्धशतकासह ‘या’ तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी\n नाबाद ८८ धावा करत ‘या’ विक्रमाच्या यादीत गायकवाडने पटकावले अव्वल स्थान\nइंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेआधी रिषभ आणि शार्दुलच्या संघात रंगला 'अजब' सामना\nकृणाल पंड्याच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंची झाली आरटी-पीसीआर टेस्ट, पाहा काय आला अहवाल\nअवघ्या १९ वर्षीय दीप्तिच्या मदतीसाठी धावला 'मास्टर ब्लास्टर', डॉक्टर बनण्यासाठी करणार मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.bookstruck.app/book/3284", "date_download": "2021-09-20T06:11:30Z", "digest": "sha1:FSPN2IOFVBGA2XOOJYSPTOTVWOVNJP7W", "length": 3844, "nlines": 47, "source_domain": "mr.bookstruck.app", "title": "नवसाला पावणारे गणपती- भाग ५ Marathi", "raw_content": "\nनवसाला पावणारे गणपती- भाग ५\nहिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.\nफिनिक्सजाळून टाकला तरी राखेतून पुन्हा जिवंत होऊन भरारी घेणारा विचार...\nस्वयंभू गणपती लक्ष्मीपुरी कोल्हापूर\nसाक्षी गणेश शेळके पूल कोल्हापूर\nबिनखांबी गणेश मंदिर कोल्हापूर\nखडीचा गणपती पंचगांव कोल्हापूर\nश्री गजानन इंचेनाळ गडहिंग्लज\nअक्षदीचा गणपती वाई सातारा\nवडाचा गणपती कृष्णाकाठ कराड\nपंतांचा कोटाचा गणपती सोमवार पेठ कराड\nअंगापूरचा गणपती अंगापूर सातारा\nज्येष्ठराज गणपती/ढोल्या गणपती सातारा\nगणेशवाडीचा गणपती गणेशवाडी वडूज खटाव\nश्री वरदविनायक फुटके तळे शनिवार पेठ सातारा\nश्रीगणेश देवस्थान गणपती पेठ सांगली\nवरद गुपचूप गणपती पुणे\nBooks related to नवसाला पावणारे गणपती- भाग ५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/36079", "date_download": "2021-09-20T04:33:16Z", "digest": "sha1:FCLL7IP7WOQ5CIQHQVENFCWM6Q6XKVFA", "length": 11932, "nlines": 145, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "लोटे एमआयडीसी अपघात प्रकरणी रिपाइं आक्रमक; केंद्राच्या हरित लवादा समोर प्रश्न मांडणार | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome रत्नागिरी लोटे एमआयडीसी अपघात प्रकरणी रिपाइं आक्रमक; केंद्राच्या हरित लवादा समोर प्रश्न मांडणार\nलोटे एमआयडीसी अपघात प्रकरणी रिपाइं आक्रमक; केंद्राच्या हरित लवादा समोर प्रश्न मांडणार\nखेड : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी मध्ये अपघाताची मालिका सुरूच असून कम्पन्या च्या व्यस्थापनच्या अनागोदी कारभारा मुळे नाहक कामगारांचा बळी जात आहे एकीकडे आग स्फोट व मृत्यू वाढत चालले असताना जुन्या कंपन्या मात्र नियम डावलून उत्पादन घेत पर्यावरणाचा र्हास करत असल्याने हा प्रश्न पक्ष अध्यक्ष रामदास आठवले यांच्या माध्यमातून\nहरित लवादा समोर मांडणार असून एमआयडीसी प्रकरणी वेळ पडल्यास उपोषण छेड न्याचा इशारा रिपाइं चे कोकण संपर्क प्रमुख सुशांत भा��� सकपाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे\nलोटे एमआयडीसी भोपाळ च्या उंबरठ्यावर आहे येथील जनता देखील भीतीच्या छायेखाली वावरत आहे त्यांना देखील एमआयडीसी पासून धोका आहे किंबहुना अनेकांना कॅन्सर सारख्या व्याधीने ग्रासले आहे असे असताना अनेक जुन्या कम्पन्या ना उत्पादन बंद करण्याचे आदेश देऊन देखील त्या सुरू असून पर्यावरना चा समतोल ढासळवत आहेत अशा कम्पन्या ची आपण माहिती घेऊन त्या बंद करण्या साठी वरीष्ठ स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे\nतसेच लोटे मधील हवेची गुणवत्ता देखील तपासन्याची गरज आहे सीईटी पी सारखा प्रकल्प असताना नद्या खाडी पात्र दूषित होत आहेत त्या कडे ही केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साठी ना आठवले यांच्या माध्यमातून पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे\nअनेक कम्पन्या कामगार वर्गाला किमान वेतन तसेच अन्य सेवा सुविधा देत नाही याबाबत आवाज उठवणार आहोत वेळ पडल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागले तरी ते करणार असल्याचा गर्भित इशारा सकपाळ यांनी दिला आहे एमआयडीसी मध्ये राबविण्यात येणाऱ्या उपाय योजना बाबत ज्या कम्पन्या चाल ढकल करत आहेत अशा कंपन्या ना ची माहिती मागवून त्यांच्या विरोधात वरिष्ठ स्तरावरून कारवाई करण्या साठी रिपाइं आक्रमक भूमिका घेणार असल्याचे सकपाळ यांनी स्पष्ट केले आहे.\nPrevious articleरस्त्यावर अवतरला खाकी वर्दीतील देवदूत.\nNext articleत्या….. अपहरण केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाची केली नक्षल्यानी हत्या\nनाचणे,येथे गणपती विसर्जन घाट काम पूर्ण. ना.उदय सामंत यांनी नाचणे ग्रामस्थांची केली मागणी पूर्ण\nरस्त्याची सोय नसल्याने ताम्हणे धनगरवाडीतील नागरीकांना रूग्णांना आजही डोळीतून आणावे लागत आहे. आ.राजन साळवींना दिलेल्या वचनांचा विसर रस्ता न झाल्यास आंदोलनाचा इशारा\nअसेही जपले गेले सामाजिक भान सलग १६ वेळा रक्तदान करणारे प्राथमिक शिक्षक राहुल तुगावकर\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार ��िवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nपूर्व मध्य अरबी समुद्रात वादळ सदृश्यस्थिती\nरत्नागिरी May 12, 2021\nरत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय आणि स्टोरी टेल यांच्या संयुक्त विद्यमाने सभासदांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/03/10.html", "date_download": "2021-09-20T05:39:43Z", "digest": "sha1:7OIBFX6PUODOYT6GMPLD6DXC6NOIZXBS", "length": 4885, "nlines": 67, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "पत्नीच्या अंगावर ऑसिड टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीस 10 वर्ष सक्तमजुरी", "raw_content": "\nHomeCrimeपत्नीच्या अंगावर ऑसिड टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीस 10 वर्ष सक्तमजुरी\nपत्नीच्या अंगावर ऑसिड टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीस 10 वर्ष सक्तमजुरी\nअहमदनगर- पत्नीच्या अंगावर ऑसिड टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीस दहा वर्ष सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील मनिषा पी केळगंद्रे-शिंदे यांनी कामकाज पाहिले. खटल्याच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी पोहेकाॅ मारुती ए थोरात यांनी सहकार्य केले.\nफिर्यादी पिडितेस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी आरोपी श्रीकांत आनंद मोरे (रा.प्रबुद्धनगर, आलमगीर, भिंगार, अहमदनगर) यास भादविक 307, 326अ, 341 प्रमाणे दोषी धरले. आरोपी मोरे याला भादवि कलम 307 प्रमाणे 10 सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद, भादवि कलम 341 प्रमाणे 1 महिना सक्तमजुरी व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. तसेच दंडाच्या रक्कमेपैकी 40 हजार रुपये पिडीतेस देण्याचा व उर्वरित दंड सरकार जमा करण्याचे आदेश न्यायालयाने पारीत केला आहे.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/03/blog-post_72.html", "date_download": "2021-09-20T05:13:00Z", "digest": "sha1:ZATZKYZSMXXR6WU62TSA7T633J2TMMHK", "length": 4304, "nlines": 68, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "अखिल भारतीय संत भगवान बाबा सेवा संघाच्या पाथर्डी तालुका कार्याध्यक्षपदी राजेंद्र बारगजे", "raw_content": "\nHomeMaharashtraअखिल भारतीय संत भगवान बाबा सेवा संघाच्या पाथर्डी तालुका कार्याध्यक्षपदी राजेंद्र बारगजे\nअखिल भारतीय संत भगवान बाबा सेवा संघाच्या पाथर्डी तालुका कार्याध्यक्षपदी राजेंद्र बारगजे\nपाथर्डी- अखिल भारतीय संत भगवान बाबा सेवा संघाच्या पाथर्डी तालुका कार्याध्यक्षपदी राजेंद्र दादासाहेब बारगजे यांची संघाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत चेमटे यांनी नुकतीच निवड केली असून, नियुक्तीचे पञ श्री बारगजे यांना दिले आहे.\nअखिल भारतीय संत भगवान बाबा सेवा संघाचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत आहे. समाजातील तळागाळातील नागरिकांना मदत करून अन्याय झाल्यास मदत करणे. यासह छोट्या मोठ्या उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करणे, समाजाचे संघटन करण्यासारखे समाज हिताचे काम संघाच्या माध्यमातून केले जात आहे.\nराजेंद्र बारगजे यांची संघाच्या पाथर्डी तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पाथर्डी तालुक्यातून श्री बारगजे यांचे अभिनंदन केले जात आहे.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-09-20T06:13:07Z", "digest": "sha1:KEG7I7R6W3SJAJKWCHQ6T27K2LYAJJNH", "length": 14411, "nlines": 99, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "एअर अरेबिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएअर अरेबिया (अरबी: العربية للطيران‎) ही संयुक्त अरब अमिरातीमधील स्वस्त दरात विमान प्रवास देणारी विमान वाहतूक कंपनी असून त्याचे मुख्यालय शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळामधील शारजा व्यापारी केंद्र येथे आहे. शारजापासून मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका, भारतीय उपखंड, मध्य आशिया आणि युरोप अशा २२ शहरांमधील ८९ विमानतळांवर कंपनीची विमाने उड्डाण करतात. कॅसाब्लान्स, फेझ, नादोर, टॅन्जिअर आणि मरकेश अशा ९ शहरांमधून २८ स्थानकांवर आणि अलेक्झांड्रिआ मधून ४ शहरांमधील ६ स्थानकांवर उड्डाण करतात.\nशारजा, संयुक्त अरब अमिराती\nम्युनिक विमानतळावरील एअर अरेबियाचे एअरबस ए३२० विमान\nमुख्य विश्रांतीस्थळ शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शारजामधून इतर ठिकाणी विमानाने जाण्यासाठी स्वस्त दरात सुविधा देणारी ही एकमेव कंपनी आहे. अलेक्‍झांड्रिया आणि कासाब्लांका या शहरांवर मुख्य भर दिला गेलेला आहे. एअर अरेबिआ ही अरब हवाई वाहतूक संघटनेची सभासद आहे.\n३ फेब्रुवारी २००३ रोजी एअर अरेबिआ या स्वस्त दरात विमान प्रवास देणाऱ्या कपंनीची ची स्थापना शारजाचे महाराज आणि यूनायटेड अरब आमिरातीच्या सुप्रिम कौन्सिलचे सदस्य डॉ.सुलतान बिन मोहम्मद अल-कासिमी यांनी केली. २८ ऑक्टोबर २००३ रोजी युनायटेड अरब आमिरातीमधील शारजावरून बहारीन आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या विमान प्रवासाने उड्डाणास सुरूवात केली. या कंपनीचा व्यापार स्थापना केल्यापासूनच तेजीत होता. सुरूवातीच्या काळामध्ये ,२००७ मध्ये या कंपनीतील ५५ टक्के समभागामध्ये जनतेचा सहभाग होता.\nदुबईपासून १५ किलोमीटर अंतरावर शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळावर या कंपनीचे मुख्यालय आहे.[१]\nएअर अरेबिआने ईजिप्त, जॉर्डन आणि मोरोक्को या तीन आंतरराष्ट्रीय तळांसाठी त्या त्या शहरांतील कंपनीबरोबर जॉइंट व्हेंचर केलेले आहे.\nएर अरेबिया इजिप्त (२०१० पासून आजपर्यंत) - ९ सप्टेंबर २००९ रोजी ��अर अरेबिआ यांनी इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील इजिप्शिअन प्रवास कंपनी ट्रॅवको समूहाबरोबर संयुक्त करार करुन एअर अरेबिआ इजिप्त या नावाने विमान वाहतूक कंपनी सुरु केली. या कंपनीला विमान वाहतूकीसाठी २२ मे २०१० रोजी परवाना मिळाला असून १ जून २०१० रोजी विमान उड्डाणास सुरुवात केली. या कंपनीच्या ताफयात ३ विमाने, २ स्थानिक सेवा देणारी विमाने आणि युरोप मधून लाल समुद्रापर्यंत जाणारे १ चार्टर विमान यांचा समावेश आहे.\nएअर अरेबिआ जॉर्डन (टीबीए) - ७ जून २०१०, रोजी एअर अरेबिआ यांनी जॉर्डनमधील तंताश समूहाबरोबर संयुक्त करार करुन एअर अरेबिआ जॉर्डन ही कंपनी अस्तित्त्वात आली. या कंपनीने भविष्यामध्ये राणी एलीआ आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन यूरोप, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका शहरांपर्यंत उड्डाण करण्याचे निश्चित केलेले आहे.[२] १४ जून २०११ रोजी स्थानिक अस्थिरता आणि इंधन दर वाढीमुळे कंपनीने सदरहू योजना लांबवणीवर टाकल्याचे जाहिर केलेले आहे.[३]\nएअर अरेबिआ मरोक (२००९ - आतापर्यंत) – मोरोक्कोन इनव्हेस्टर बरोबर एकत्रित करार करुन एअर अरेबिआ मोरोक्कोची स्थापना झाली आणि ६ मे २००९ पासून कॅसाब्लान्स या मोरोक्कोमधील सर्वांत मोठया शहरामध्ये कार्यान्वीत करण्यात आली आणि नंतर ही सेवा युरोप आणि आफ्रिकापर्यंत वाढविण्यात आली.\nया कंपनीच्या ताफयामध्ये ४ विमानांचा समावेश असून युरोपियअन स्थानकांवर सेवा दिली जाते.\nफलाय येटी (२००७-२००८) २००७ मध्ये नेपाळची राजधानी काठमांडू येथे आशिया आणि मध्य पूर्व शहरांना जोडण्यासाठी यूटी एअरलाईन्स बरोबर एकत्रित करार केला आणि स्वस्त दरात विमानप्रवासासाठी फलाय येटी या नावाने कंपनी अस्तित्त्वात आली. आंतराराष्ट्रीय स्थानकांवर सुद्धा उड्डाण करण्यात आले. परंतू नेपाळ मधील राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे आणि सरकारचा पाठिंबा न मिळाल्यामुळे फलाय येटी २००८ मध्ये बंद करावी लागली.\nफेब्रुवारी २०१४ रोजी एअर अरेबिआची मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका, आशिया आणि यूरोप आणि हल्ली कैरो, इजिप्त शहरांमधून ९० विमानतळांवर विमानप्रवास सेवा दिली जाते.[४][५][६]\nफेब्रुवारी २०१४ रोजी एअर अरेबिआच्या विमानांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.[७][८]\nएअरबस ए३२०-२०० ३८ १२ १६२/१६८\n^ \"एअर अरेबिआने जॉर्डनमध्ये व्यवसाय सुरु करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\n^ \"स्थानके – एबर अरेबिआच्या जॉर्डनमधील योजनेला अस्थिर आणि इंधन दरवाढीमुळे विलंब\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\n^ \"स्थानके – एअर अरेबिआच्या स्थानकांमध्ये कैरो हे ९० वे स्थानक\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\n^ \"एअर अरेबिया - स्वस्त दरात विमान प्रवास\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:१८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/arjun-rampals-girlfriend-gabriella-demetriades-arrives-at-ncb-office-for-second-part-of-prob/", "date_download": "2021-09-20T04:13:04Z", "digest": "sha1:L5QXL24WXXWC3MAMI2CUPJISGICY5GXJ", "length": 5854, "nlines": 84, "source_domain": "metronews.co.in", "title": "Metronews", "raw_content": "\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\nगॅब्रिएला पुन्हा एनसीबी कार्यालयात दाखल\n12 नोव्हेंबरला पुन्हा एकदा चौकशी\nबॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात एनसीबीची धडक कारवाई जोरदारपणे सुरू आहे. अभिनेता अर्जुन रामपालची लिव्ह-इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्सला शुक्रवारी 12 नोव्हेंबरला पुन्हा एकदा चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे.\nएनसीबीच्या समन्सनुसार गॅब्रिएला डेमेट्रियड्स चौकशीच्या दुसऱ्या फेरीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. आज 12 नोव्हेंबरला पुन्हा एकदा तिला प्रश्नोत्तरे केली जाणार आहेत. तर, शुक्रवारी अर्जुन रामपालची चौकशी होणार आहे.\nबुधवारी 11 नोव्हेंबरला तब्बल 6 तासांच्या चौकशीनंतर गॅब्रिएला एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली होती. यावेळी पुन्हा एकदा गॅब्रिएलाची चौकशी होण्याची शक्यता वर्वण्यात आली होती. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्यांची लिव्ह-इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्स यांना एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावले होते.\nअंधकारमय जीवनाला प्रकाश देण्याचे फिनिक्स फाऊंडेशनचे कार्य प्रेरणादायी – अक्षय कर्डिले\nनगरचे रस्ते झाले खड्डेमय\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व…\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nएमआयडीसीतील इटन कंपनीने घेतली 1 हजार वृक्ष संवर्धनाची जबाबदारी..\nपारनेर बाजार समितीचे ई पीक नोंदणी मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न…\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/kopargaon-rotegaon-railway-line-approve-the-proposal-mla-ashutosh-kale-demand-kopargav", "date_download": "2021-09-20T04:55:18Z", "digest": "sha1:ZXBPYE5LB4TWCOJ62RMBCZKX7KUDH4Z6", "length": 5323, "nlines": 27, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "कोपरगाव रोटेगाव रेल्वे लाईनच्या प्रस्तावास मंजुरी द्या", "raw_content": "\nकोपरगाव रोटेगाव रेल्वे लाईनच्या प्रस्तावास मंजुरी द्या\nआमदार काळेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट\nतालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी (Drought) पट्ट्यात दळणवळण वाढून या परिसराचा विकास होण्यासाठी प्रस्तावित असलेल्या कोपरगाव रोटेगाव रेल्वे लाईनच्या (Kopargaon Rotegaon Railway Line) मंत्रालय स्तरावर असलेल्या प्रस्तावास तातडीने मंजुरी मिळावी याबाबत आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.\nआमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी असे म्हटले आहे, मुंबई-पुणे-नाशिक (Mumbai-Pune-Nashik) हा पंचतारांकित औद्योगिक त्रिकोण आहे. कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईन (Kopargaon Rotegaon Railway Line) झाल्यास कोपरगाव-मनमाड-रोटेगाव (Kopargav-Manmad-Rotegaon) हे 94 किलोमीटरचे अंतर कमी होऊन औरंगाबाद व जालना ड्रायपोर्टला (Aurangabad and Jalna Dryport) मुंबई व कोकणाशी जोडणार्‍या मार्गाचे अंतर कमी होणार आहे. मुंबई-पुणे-नाशिक या पंचतारांकित औद्योगिक त्रिकोणाला औरंगाबाद जो��ले जाऊन पंचतारांकित औद्योगिक चौकोन तयार होईल. मराठवाडा व दक्षिणेतील राज्यांमधून शिर्डीला (Shirdi) येणार्‍या भाविकांच्या वेळेची व खर्चाची बचत होईल.\nत्याचा फायदा कोपरगाव-रोटेगाव या दुष्काळी भागातील दळणवळण (Transport in the drought prone area of ​​Kopargaon-Rotegaon) वाढून या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच मनमाड रेल्वे स्टेशनवर असलेला अधिकचा भार काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे. कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी याबाबत राज्यशासनाच्या अखत्यारीतील प्रस्तावास मान्यता मिळालेली नाही. त्याबाबत आपण तातडीने मान्यता द्यावी अशी विनंती आ. आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.\nसदरच्या कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनवर कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथे रेल्वे स्टेशन प्रस्तावित आहे. या रेल्वे स्टेशनमुळे या कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या भागाचा विकास साधला जाणार आहे. त्याबाबत आपण जातीने लक्ष घालून राज्य सरकारच्या वतीने सदर प्रस्तावास मंजुरी द्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/political-news/shivsena-mp-sanjay-raut-security-increased-decision-after-rane-sena-dispute", "date_download": "2021-09-20T06:01:27Z", "digest": "sha1:KQ2JC54IU7QLXMF5FJDYFJBPSYO6RYNJ", "length": 4236, "nlines": 26, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "...यामुळे वाढवली खासदार संजय राऊतांची सुरक्षा", "raw_content": "\n...यामुळे वाढवली खासदार संजय राऊतांची सुरक्षा\nशिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. संजय राऊत यांच्या घर (Sanjay Raut Home) आणि सामनाच्या (Saamna Paper) कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबतची माहिती दिली आहे.\nशिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात वाद झाला होता. यात भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी करेक्ट कार्यक्रम करण्याची राऊतांना दिली आहे. यामुळे संजय राऊत यांना अधिक सुरक्षा देण्यात आली आहे. (Sanjay Raut Security Increased Decision)\nया प्रकरणी आज संजय राऊत डीसीपी प्रशांत कदम (DCP Prashant Kadam) यांच्या भेटीसाठी पोहोचले आहे. यावेळी कदम यांनी राऊत यांच्यात सुरक्षेबाबत चर्चा झाली. कदम यांनी राऊत यांना सुरक्षे प्रश्नी काही सूचना दिल्या आहेत. आता राऊत यांच्याकडे दोन अतिरिक्त एसपीयूचे (SPU) जवान तैनात करण्यात ���ले आहेत. तसेच एसपीयूच्या एकूण 6 शस्त्रधारी जवानांची सुरक्षा देण्यात आली आहे. याव्यक्तीरीक्त १२ पोलीस जवानांसहीत साध्या वर्दीतील पोलिसांचा समावेशही त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत केला आहे. राऊत यांना सध्या वाय दर्जाची सुरक्षा मिळत आहे.\nशिवसेना आणि नारायण राणे (Shivsena vs Narayan Rane) यांच्यातील वादानंतर दोन्हीकडून जोरदार शाब्दिक हल्ले होत होते. यामध्ये शिवसेनेकडून (Shivsena) संजय राऊत (Sanjay Raut) हे आघाडीवर राहून नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या दोन पुत्रांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत होते. त्याचदरम्यान, निलेश राणे (Nilesh Rane) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते जिथे भेटतील तिथे करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/NARENDRA-MAHURTALE.aspx", "date_download": "2021-09-20T04:15:12Z", "digest": "sha1:GQJ6M3ZJI74VLIXNJZDDU5FGSKR5U7VK", "length": 11590, "nlines": 123, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nएम.ए. ( मराठी ), बी.एड महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्काराने नरेंद्र यांना सन्मानित करण्यात आले आहे. आत्तापर्यंत त्यांची पांदणचकवा आणि प्रेमाचा कापूस ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. येरे माझ्या ढवळ्या-पवळ्या हे नाटकही प्रसिध्द झाले आहे. आजवर नरेंद्र यांनी विविध दिवाळी अंक, मासिके, रविवार पुरवण्यांमधून सातत्याने कथाकथन केले आहे. त्यांच्या अनेक कथांना पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. बदलत्या ग्रामीण जनजीवनाचा कथेच्या माध्यमातून वेध घेण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला आहे. कार्गोची कणसं हा वैदर्भीय ग्रामीण जीवनावरील कथांचा संग्रह हे त्यांचे चौथे पुस्तक असून यामध्ये मानसिक, वैचारिक, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक, पारंपारिक मर्यादांची बंधने असतानाही वास्तवतेचे दर्शन घडविले आहे.\n`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन ��ुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more\nआफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/01/15-5550-2500.html", "date_download": "2021-09-20T04:35:23Z", "digest": "sha1:NRPN625VTIBKQQCOVMOG2IRTSAFCD26T", "length": 8066, "nlines": 71, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातून मिळणारा निधी 5,550 कोटी ; पहिल्या टप्प्यात 2,500 कोटी वितरित निधी", "raw_content": "\nHomeCityग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातून मिळणारा निधी 5,550 कोटी ; पहिल्या टप्प्यात 2,500 कोटी वितरित निधी\nग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातून मिळणारा निधी 5,550 कोटी ; पहिल्या टप्प्यात 2,500 कोटी वितरित निधी\nफेब्रुवारीत मिळणारा निधी 3 हजार कोटी\nमुंबई : राज्यामधील ग्रामपंचायतींपैकी 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणूक नुकत्याच पार पडला. या निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आली आहे. या मार्चमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा पुढील टप्पा सुरु होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मार्चएण्डच्या अगोदर 15 व्या वित्त आयोगातील 3 हजार कोटींचा निधी मिळावा, असे पत्र ग्रामविकास विभागाने केंद्राला पाठविले आहे. त्यानुसार हा निधी फेब्रुवारीत मिळेल, अशी माहिती ग्रामविकास विभागाने दिली.\nकोरोनामुळे लॉकडाउन काळात गावी परतलेल्यांनी 'गड्या आपला गावच बरा' म्हणत निवडणूक लढविली आणि अनेकांना सरपंचपदाची संधी मिळाली. गावांमधील नागरिकांच्या गरजा गावातच पूर्ण व्हाव्यात, आर्थिकदृष्ट्या गाव स्वयंपूर्ण व्हावे, तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने केंद्र सरकारकडून दरवर्षी गावांच्या विकासासाठी 15 व्या वित्त आयोगातून साडेपाच हजार कोटींचा निधी मिळतो. दुसरीकडे राज्याच्या वार्षिक बजेटमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपं���ायतींसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामांसाठी 22 हजार कोटींची तरतूद आहे. बदललेल्या निकषांनुसार वर्षातील 20 टक्‍के निधी जिल्हा परिषदेला, तर 20 टक्‍के निधी पंचायत समितीला मिळतो आणि उर्वरित निधी थेट ग्रामपंचायतीला दिला जातो. राज्य सरकारच्या 12 विविध विभागांकडून ग्रामपंचायतींना निधी दिला जातो. वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीचे ऑडिट केंद्र सरकारकडून पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टिमद्वारे (पीएफएमएस) केले जात आहे. दरम्यान, राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींचे ऑनलाइन ऑडिट होणार असून त्यांना ही प्रणाली अद्ययावत ठेवणे बंधनकारक असणार आहे. 'कॅग'च्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या 16 संचालकांकडून लोकल फंडाची जबाबदारी स्वीकारणाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, असेही ग्रामविकास विभागाकडून सांगण्यात आले.\n👉दरवर्षी पंधराव्या वित्त आयोगातून सुमारे साडेपाच हजार कोटींचा निधी मिळतो.\nराज्यातील ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी पंधराव्या वित्त आयोगातून सुमारे साडेपाच हजार कोटींचा निधी मिळतो. 2020-21 मध्ये पहिल्या टप्प्यात अडीच हजार कोटींचा निधी यापूर्वीच वितरीत करण्यात आला आहे. आता फेब्रुवारीत तीन हजार कोटी रुपयांचा या वर्षातील दुसऱ्या टप्प्यातील निधी उपलब्ध होईल.\n-प्रवीण जैन, उपसचिव, ग्रामविकास, मुंबई\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/03/20.html", "date_download": "2021-09-20T05:19:47Z", "digest": "sha1:67HIQMERKR7SZ4YDSWM3KACR6ZFXJILW", "length": 6042, "nlines": 70, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "एसीबीचे पथक पहाताच, 20 लाखांच्या नोटा जाळल्या !", "raw_content": "\nHomeCrimeएसीबीचे पथक पहाताच, 20 लाखांच्या नोटा जाळल्या \nएसीबीचे पथक पहाताच, 20 लाखांच्या नोटा जाळल्या \nजयपूर : राजस्थानमध्ये दर दुसऱ्या दिवशी भ्रष्ट अधिकाऱ्यांना पकडण्याचं सत्र सुरुच आहे. तरीही भ्रष्टाचारा���ी प्रकरणं थांबायला तयार नाहीत. राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील पिंडो बारात तहसीलचे तहसीलदार यांनी तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहून दरवाजा बंद केला आणि तब्बल 20 लाख रुपये गॅसवर जाळण्याचा प्रयत्न केला.\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दरवाजा तोडून अर्ध्या जळालेल्या नोटांसह तहसीलदार कल्पेश कुमार जैनला अटक केली. एसीबीला तक्रार मिळाली होती की तहसीलदार आपल्या राजस्व निरीक्षक पिण्डवाडाच्या माध्यमातून तिथे होणाऱ्या आवळा उत्पादनाच्या आवळा सालीच्या करारासाठी 1 लाख रुपयांची लाच मागत होते.\nसूचना मिळाल्यावर पाली येथून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टीम पाठवली आणि तिथे 1 लाख रुपयांची लाच घेताना राजस्व निरीक्षक परबत सिंह यांना अटक केली. परबत सिंह यांनी सांगितलं की हा पैसा ते तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांच्यासाठी घेत आहेत. त्यानंतर परबत सिंह यांना घेऊन एसीबी तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांच्या घरी पोहोचली.\nएसीबी येताच तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांनी दार बंद केलं आणि नोटा आगीच्या हवाले केल्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घरातून निघणारा धूर पाहिला आणि दार तोडून घराच्या आत घुसले. जवळपास 20 लाख रुपयांपेक्षा जास्तच्या नोटा जळाल्या होत्या, तरी यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या घरुन 1 लाख 60 हजार रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.\nतहसीलदार कल्पेश कुमार जैन यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या इतर संपत्तीचा तपास सुरु आहे. तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांची कसून चौकशी करत आहेत.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/03/blog-post_82.html", "date_download": "2021-09-20T05:12:17Z", "digest": "sha1:FJQLH4PC562P375LPTSF4PBCXLV5MJGK", "length": 5057, "nlines": 68, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "फरार आरोपी जेरबंद ; भिंगार कॅम्प पोलिसांची कामगिरी", "raw_content": "\nHomeCrimeफरार आरोपी जेरबंद ; भिंगार कॅम्प पोलिसांची कामगिरी\nफरार आरोपी जेरबंद ; भिंगार कॅम्प पोलिसांची कामगिरी\nअहमदनगर- गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे एक वर्षापासून फरार असणारा आरोपी याला जेरबंद करण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे. स्वप्निल विजय ढलपे ( रा.चेतना काॅलनी, एमआयडीसी, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.\nयाबाबत समजलेली माहिती अशी की, मयत झालेल्यास वेळोवेळी दमदाटी करून त्याच्या पत्नीचे स्वप्निल ढलपे याच्यासोबत असलेले अनैतिक संबंधाच्या कारणातून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या दाखल फिर्यादीवरून स्वप्निल ढलपे याच्याविरूद्ध भादविक 306, 34 प्रमाणे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी ढलपे हा माळीवाडा बसस्थानक येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी ढलपे याला पकडले.\nजिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार पोसई एम.के.बेंडकोळी, पोना भानुदास खेडकर, राजेंद्र सुद्रीक, राहुल द्वारके, संतोष आडसूळ, पोकाँ रमेश दरेकर, संजय काळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/after-ravi-shastri-the-coach-of-the-indian-team-there-is-a-demand-to-make-rahul-dravid-the-coach-akash-chopra-said/", "date_download": "2021-09-20T04:44:26Z", "digest": "sha1:XJQEMXAQM7QUIE5NXJG24QQNX7GNOUAU", "length": 10822, "nlines": 88, "source_domain": "mahasports.in", "title": "रवी शास्त्री यांच्याऐवजी द्रविडकडे द्यायला हवे का भारताचे प्रशिक्षकपद? माजी क्रिकेटरने दिले 'हे' उत्तर", "raw_content": "\nरवी शास्त्री यांच्याऐवजी द्रविडकडे द्यायला हवे का भारताचे प्रशिक्षकपद माजी क्रि��ेटरने दिले ‘हे’ उत्तर\nin क्रिकेट, टॉप बातम्या\nभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि ‘द वॉल’ या नावाने ओळखला जाणारा राहुल द्रविड श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गेलेला आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली भारताने केलेले प्रदर्शन पाहून भारताचे नियमित प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रविडला प्रशिक्षक बनवण्याची मागणी सध्या चाहत्यांकडून होत आहे. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे.\nयापूर्वी 2018 सालामध्ये द्रविडच्या प्रशिक्षकाखाली भारताने 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. द्रविड सध्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीचा (एनसीए) प्रमुख असून तो तरुण खेळाडूंना प्रशिक्षण देतो.\nएका क्रिकेट चाहत्याने माजी सलामीवीर आकाश चोप्राला भारताच्या प्रशिक्षकाबद्दल विचारले होते. आकाशने यावर उत्तर देत म्हटले आहे की, द्रविड सोडून जर इतर कोणी ही प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला, तर रवी शास्त्री यांना ते हरवू शकत नाही.\nआकाश चोप्राने त्याचे यूट्यूब चॅनेल ‘आकाशवाणी’ च्या माध्यमातून एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, ‘मला वाटत नाही की, राहुल द्रविड आपले नाव प्रशिक्षकाच्या यादीत ठेवेल. जर राहुल द्रविडला वाटले की, आपण संघाचे प्रशिक्षक व्हायचे आहे, जर त्याची इच्छा असेल तर शास्त्री आणि द्रविड यांच्यात मोठी टक्कर होऊ शकते. पण जर द्रविडने आपले नाव ठेवले नाही तर जो कोणी प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल करेल, तो शास्त्रींपुढे उभे राहू शकणार नाही, असे मला वाटते. ‘\nआकाश पुढे म्हणाला की , ‘मला असे वाटत नाही की त्यामध्ये सध्या तरी काही बदल होईल. मला वाटते की, रवी शास्त्रीच पुढे ही प्रशिक्षक म्हणून राहतील. कारण ही एक प्रक्रिया आहे, काही अर्ज येतील, काही रेकी असतील. पण खरं सांगायचे झाले तर मला आता कोणताही बदल होण्याची चिन्हे दिसत नाही. या टी20 विश्व चषकानंतर एका वर्षाच्या आत आणखी एक टी20 विश्वचषक होणार आहे आणि त्यानंतर लगेच पुढच्या वर्षी 50 षटकांचा विश्वचषक होणार आहे. भारतीय संघ आताच जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यात पोहचला होता. सध्या भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे, मग बदल कशासाठी\nमहत्वाचे म्हणजे भारतीय संघाने रवी शास्त्रीच्या प्रशिक्षकाखाली अजून एक ही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेली नाही. मात्र संघाने द्विपक्षीय मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपणार आहे.\n‘गोलंदाजी करताना तो लयीत दिसत नाही’, हार्दिकच्या तंदुरुस्तीवर माजी भारतीय क्रिकेटरने उपस्थितीत केले प्रश्न\nउर्वरित आयपीएल २०२१ हंगामाच्या तयारीसाठी ‘हे’ दोन संघ युएईत लवकर पोहचण्यास सज्ज\nश्रीलंकेविरुद्धच्या रोमांचक विजयानंतर ‘गुरु’ द्रविडसह कर्णधार, उपकर्णधाराची खास मेजवाणी, फोटो भन्नाट व्हायरल\n‘गोलंदाजी करताना तो लयीत दिसत नाही’, हार्दिकच्या तंदुरुस्तीवर माजी भारतीय क्रिकेटरने उपस्थितीत केले प्रश्न\n कोरोनावर मात करून परतल्यानंतर टीम इंडियाने पंतचे असे केले ‘ग्रँड वेलकम’, पाहा फोटो\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nचेन्नईच्या ऋतुराजचा धमाका; सहाव्या आयपीएल अर्धशतकासह ‘या’ तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी\n नाबाद ८८ धावा करत ‘या’ विक्रमाच्या यादीत गायकवाडने पटकावले अव्वल स्थान\n कोरोनावर मात करून परतल्यानंतर टीम इंडियाने पंतचे असे केले 'ग्रँड वेलकम', पाहा फोटो\nदुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर अख्ख्या श्रीलंका संघाला ठोठावण्यात आला दंड, 'हे' आहे कारण\nमैदानातच नाही, तर मैदानाबाहेरही दीपक चाहरचा जलवा गिटार वाजवत रंगवली जुन्या गाण्यांची मैफील, व्हिडिओ व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/indian-weightlifter-mirabai-chanu-thanks-to-dominos-for-sending-pizza/", "date_download": "2021-09-20T05:29:02Z", "digest": "sha1:UXDVXXT5IPOJECIFBC3NWCLF7VOKVQIH", "length": 11022, "nlines": 95, "source_domain": "mahasports.in", "title": "डॉमिनोजने दिलेला शब्द पाळला! मिराबाई चानूच्या घरी पाठवला पिझ्झा; वेटलिफ्टरनं ट्वीट करत दिला धन्यवाद", "raw_content": "\nडॉमिनोजने दिलेला शब्द पाळला मिराबाई चानूच्या घरी पाठवला पिझ्झा; वेटलिफ्टरनं ट्वीट करत दिला धन्यवाद\nin अन्य खेळ, ऑलिम्पिक, टॉप बातम्या\nटोकियो ऑलिंपिक्समध्ये शनिवारी (२४ जुलै) भारतीय संघाला पदक मिळवून देण्याची कामगिरी वेटलिफ्टर मिराबाई चानूने केली. तिने वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात दुसरा क्रमांक पटकावत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. यानंतर तिने आपल्या आवडत्या पदार्थांबाबत सांगितल्यावर डॉमिनोजने तिची इच्छा पूर्ण केली. यावर आता मिराबाईने ट्वीट करत धन्यवाद दिला आहे.\nहे ऐतिहासिक पदक जिंकल्यानंतर मिराबाईने पिझ्झा आणि आईस्क्रीम खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिने सांगितले होते की, तिने महिन्यांपासून आपले आवडते पदार्थ खाल्ले नाहीत. (Indian Weightlifter Mirabai Chanu Thanks To Dominos For Sending Pizza)\nऑलिंपिक मेडल जिंकल्यानंतर ती म्हणाली होती की, “मी अनेक महिन्यांपासून पिझ्झा आणि आईस्क्रीम खाल्ले नाहीत.” तिच्या या वक्तव्यानंतर आघाडीची पिझ्झा कंपनी डॉमिनोजने मिराबाईला आयुष्यभर मोफत पिझ्झा देण्याची घोषणा केली. मंगळवारी (२७ जुलै) मिराबाईच्या घरी डॉमिनोजने पिझ्झा पाठवला आणि दिलेला शब्दही पाळला.\nयानंतर पिझ्झा खातानाचे काही फोटो मिराबाईने शेअर केले आहेत. सोबतच आभारही मानले आहेत. मिराबाईने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “चविष्ट पिझ्झा पाठवण्यासाठी आणि आमच्यासोबत सेलिब्रेट करण्यासाठी धन्यवाद डॉमिनोज इंडिया. माझे कुटुंब आणि मी डॉमिनोजने केलेल्या कौतुकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आपली मैत्री पुढेही राहिल ही अपेक्षा.”\nयाव्यतिरिक्त डॉमिनोजने ट्वीट करत लिहिले की, “पदक घरी आणल्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही एक अब्जापेक्षा अधिक भारतीयांचे स्वप्न पूर्ण केले आहे. यापेक्षा आनंदाची गोष्ट इतर कोणतीही नसेल की, आम्ही तुम्हाला आयुष्यभर मोफत पिझ्झा देऊ. पुन्हा एकदा अभिनंदन.”\nवेटलिफ्टिंगमधील दुसरे ऑलिंपिक पदक\nमीराबाईने शनिवारी २०२ किलोग्रॅम वजन उचलत रौप्य पदकाला गवसणी घातली. याबरोबरच भारताला वेटलिफ्टिंगमध्ये दुसरे ऑलिंपिक पदक मिळाले. यापूर्वी कर्नम मल्लेश्वरीने २००० साली झालेल्या सिडनी ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.\nमिराबाईवर सध्या कौतुकाबरोबरच बक्षीसांचाही वर्षाव होत आहे. तिला मणिपूर सरकारतर्फे १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. याबरोबरच पोलीस खात्यात उच्च पदावर नोकरीस घेत असल्याचेही मणिपूर सरकारने जाहीर केले आहे. याशिवाय डॉमिनोजने मीराबाईला कायमसाठी फ्री पिझ्झा देणार असल्याचे सांगितले आहे.\nविशेष म्हणजे मिराबाईला खेळातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.\n-पाचव्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला धक्का मनु भाकर अन् सौरभ चौधरी पदक फेरीसाठी पात्र ठरण्यात अपयशी\n-टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल\n-टेबल टेनिस महिला एकेरीत भारताची मनिका ऑस्ट्रियाच्या सोफियापुढे सपशेल फ्लॉप, नुकतेच केले होते दमदार पुनरागमन\nकसोटीतून डच्चू मिळाल्यानंतर राहुलच्या १२ डावात फक्त १९५ धावा, सांगितले कशी केली उणिवांवर मात\nपोलार्ड-गेलसारखे धुरंधर असूनही २६ वर्षांपासून वनडे मालिकेत विंडीज कांगारूंकडून खातोय सपाटून मार\n“विराटची नेतृत्व सोडण्याची वेळ चुकली”; आयपीएल विजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nचेन्नईच्या ऋतुराजचा धमाका; सहाव्या आयपीएल अर्धशतकासह ‘या’ तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी\nपोलार्ड-गेलसारखे धुरंधर असूनही २६ वर्षांपासून वनडे मालिकेत विंडीज कांगारूंकडून खातोय सपाटून मार\n'आर्किटेक्ट म्हणून फॉर्मल शर्ट ते भारताची जर्सी, खास प्रवास होता', पदार्पणानंतर वरुण चक्रवर्तीचे भावनिक ट्विट\nपृथ्वी शॉच्या इंग्लंडला जाण्याने 'या' दोघांवर वाढला दबाव, चांगली कामगिरी करण्याचे असेल आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Sonulya_Gupit_Sangate_Tula", "date_download": "2021-09-20T04:37:35Z", "digest": "sha1:HVEH2VUYK2Q35QRLUZPYZIBPI3WBIOJM", "length": 2324, "nlines": 34, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "सोनुल्या गुपित सांगते | Sonulya Gupit Sangate | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nसोनुल्या गुपित सांगते तुला\nतुला पाहता आयुष्याचा अर्थ मला समजला\nजणू बिलोरी हसरी कमळे\nतुझे टपोरे सुंदर डोळे\nआभाळाच्या पलिकडचेही त्यातुन दिसते मला\nतुझे गुलामा घेता चुंबन\nया सौख्याचा हेवा करुनी चंद्र झुरू लागला\nघरात माझ्या किरण कोवळा\nझुळझुळत्या या आनंदाहून देव काय वेगळा\nगीत - शांताराम आठवले\nसंगीत - सुधीर फडके\nस्वर - माणिक वर्मा\nचित्रपट - शेवग्याच्या शेंगा\nगीत प्रकार - चित्रगीत\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nअसा बेभान हा वारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/34893", "date_download": "2021-09-20T05:32:02Z", "digest": "sha1:BUR4LAQTVYK6TLQDV3R3MINC7GM23AHH", "length": 12962, "nlines": 143, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "समस्या व अडचणी बाबत वन संरक्षण समिती निमलगुडम च्या वतीने वनपरिक्षत्र अधिकारी कमलापूर यांना निवेदन | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली समस्या व अडचणी बाबत वन संरक्षण समिती निमलगुडम च्या वतीने वनपरिक्षत्र अधिकारी...\nसमस्या व अडचणी बाबत वन संरक्षण समिती निमलगुडम च्या वतीने वनपरिक्षत्र अधिकारी कमलापूर यांना निवेदन\nरमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी\nअहेरी :- सिरोंचा वनविभाग,कमलापूर वनपरिक्षेत्र, राजाराम उपक्षेत्र,तिमरम नियतक्षेत्रा अंतर्गत निमलगुडम येथे सण 2001 साली वन संरक्षण समिती गठित करण्यात आली होती.आजच्या घडीला समितीला 20 वर्षे पूर्ण झाली आहे. वन विभाग व गावाला जोडणारा केंद्र बिंदू म्हणून वन समिती नेमली जाते.\nसदर समितीच्या माध्यमातून वणाआधारीत कामे करणे, वनगौण खरेदी करून गावाला आर्थिक लाभ उपलब्ध करून देणे, गावाला आर्थिक प्राप्तीचे प्रकल्प राबविणे,75% अनुदानावर गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे,गावात विकासात्मक कामे हाती घेणे असे नियोजन समितीचे असतो.या पूर्वी समितीच्या माध्यमातून वनातील कामे,गावात प्रत्येक कुटुंबात गॅस कनेक्शन वाटप केले आणि करून समितीच्या लाभ रक्कमेतून गावात समाजउपयोगी भांडे, पडदे, साउंड सिस्टम खरेदी करून गावाला उपलब्ध करून दिले होते.परंतु आजच्या घडीला वन संरक्षण समिती निमलगुडम समिती नाममात्र असल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत झालेल्या कामाचं लाभातून समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी अनेक गाव उपयोगी वस्तू व कामाचा ठराव मांडले परंतु आसश्वासनाशिवाय काहीच लाभ झाला नाही.तर समितीचे लाभ रक्कम गेली कुठे असा प्रश्न समितीला व गावकऱ्यांना पडला आहे.\nगेल्या एक वर्षांपासून समितीचे कोणत्याही प्रकारची सभा घेतली नाही तसेच समितीला मिळणारी लाभाचे माहिती सुद्धा देण्यात आले नाही. वन संरक्षण समितीचे सचिव पद माहे-मार्च 2020 पासून माहे आज पर्यंत बि.बि.निमरड क्षेत्र सहाय्यक कमलापूर यांच्याकडे कार्यभार असून सदर सचिव पद राजाराम क्षेत्र सहाय्यक ए.बि.राखडे याना देण्यात आले नाही.करिता सदर समितीचे सचिव पद त्वरित बदलवून देणे, समितीचे पदाधिकारी व सदस्य गण पुनर्गठन करण्यास त्वरित आदेश द्यावा.अन्यथा आपण आमच्या विनंतीनुसार कारवाई न केल्यास समिती बरखास्त करण्यात येईल व वरिष्ठ स्थरावर निवेदन देऊन न्याय मागण्यात येईल असा इशारा वन समितीच्या शिष्टमंडळ व निमलगुडम गावकऱ्यांच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी कमलापूर यांना दिलेल्या निवेदनातुन मागणी केले आहे.\nयावेळी सदर निवेदन वनपरिक्षत्र अधिकारी मा.घुगे साहेब यांना देताना समितीचे शिष्टमंडळ आनंदराव कोडापे, नागेश शिरलावार,नागेश कोडापे, कैलास पोरतेट, सीताराम पेंदाम, सत्यवान आत्राम आदींनी उपस्थित होते.\nPrevious articleदहावी आणि बारावीची परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या\nNext articleमनसेचे संदिप फडकले यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील आदर्श शाळा असगणी नं-२ साठी लॅपटॉप मदत\nमार्कंडा (कं) अगरबत्ती प्रशिक्षणाचा निरोप ३० महिला बचत गटांनी प्रशिक्षणाचा घेतला लाभ\nशासकीय यंत्रणांनीच ई-पीक पाहणी करावी-युवक काँग्रेसचे महासचिव पंकज चहांदे यांची मागणी\nकेंद्र सरकारच्या जनहितविरोधी धोरणाविरोधात २७ ला धरणे व रास्तारोको आंदोलन भाजपविरोधी पक्ष आणि संघटनांनी सहभागी होण्याचे डाव्या लोकशाही आघाडीने केले आवाहन\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nउद्यापासून जिल्हयात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढणार, प्रतिबंधित बाबींना १५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ...\nसिरोंचा रुग्णालयात रक्तपेढी उपलब्ध करून ध्या – टायगर ग्रुप सिरोंचा यांची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/37269", "date_download": "2021-09-20T05:32:44Z", "digest": "sha1:NJ63H7NR6KZP7Q5QDNUEI2TKKJBCWESJ", "length": 11566, "nlines": 141, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "पहिल्याच पावसात सांगळूदकर नगरमधील रस्ते झाले जलमय (राजकीय डावपेचात अडकले रस्ते) | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome अमरावती पहिल्याच पावसात सांगळूदकर नगरमधील रस्ते झाले जलमय (राजकीय डावपेचात अडकले रस्ते)\nपहिल्याच पावसात सांगळूदकर नगरमधील रस्ते झाले जलमय (राजकीय डावपेचात अडकले रस्ते)\nअमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)\nसांगळूदकर नगर मधील रस्ते झाले जलमय नगरपरिषद हद्दीमधील सर्वाधिक कर देणारेबहे नगर असतानासुद्धा भौतिक सेवा सुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणावर दिसत आहे एका पावसाच्या ठोकामध्येच संपूर्ण नाल्याचे पाणी रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली आहे व रस्त्यावरील पाणी डोक्याच्या स्वरूपात साचले आहे साचलेल्या पाण्यामध्ये डासाची निर्मिती होऊन रोगराई पसरण्यासाठी हे डबके कारणीभूत ठरत आहेत या पाण्यामुळे रोगाचा फैलाव व कोरोना चा प्रसार होण्यासाठी हे डबके अनुकूल ठरत आहे गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्याची नाल्याची दुर्दशा निकाली निघत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे परंतु हे नगर प्रतिष्ठित नागरिकांच नगर म्हणून ओळखल्या जाणारे असून सुद्धा सेवा सुविधा पाहिजे तेवढ्या प्रमाणात दिसून येत नाही या नगरामध्ये सर्व दिग्गज नगरसेवक होऊन गेले मात्र विकासाच्या नावाने बोंबाबोंब होत आहे सर्वाधिक गलथान कारभार या नगरा चा म्हणण्यास वावगे ठरेल पहिल्याच पावसामध्येच रस्त्याची दुर्दशा एवढी भयानक झाली आहे की संपूर्ण रस्ते पाण्यामुळे ब्लॉक झाले आहेत त्या डबक्यामधूनच नागरिकांना प्रवास करावा लागत आहे व लहान मुले वयोवृद्ध यांना येणेजाणे कठीण होत आहे त्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासनाच्या वतीने पावसाळा लक्षात घेऊन रस्त्याचे ���जबूत बांधकाम करणे महत्त्वाचे आहे असे नागरिकांच्या वतीने प्रशासनाला सांगण्यात येत आहे सेवा सुविधेचा कर या नगरा मधून मोठ्या प्रमाणात गोळा होत असताना सुद्धा भौतिक सोयी सुविधा देण्यासाठी नगरपरिषद प्रशासन कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे या सर्व परिस्थितीचा नगरपरिषद प्रशासन आरोग्य विभाग व इतर विभाग यांनी एकत्रित येऊन नगराच्या हिताचा निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे मात्र याउलट परिस्थिती असल्यामुळे हे रस्ते राजकीय डावपेच्यातअडकले असल्याचे समजते.\nPrevious articleमुद्देमालासह दोन लाख रुपयांची दारू जप्त\nNext articleकादवडमधील मुस्लिम समाजातील दोन गटातील वाद चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंचने मिटविला तालुक्यातुन मंचाचे होतंय कोतुक लवकरच एक गाव दत्तक घेणार : अन्वर पेचकर\nकु. कोमल हरिदास खडे एल एल बी. प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण\n40 वर्षीय महिलेचा सर्पदंशाने मृत्यू, माटरगाव येथील घटना\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nचारचाकी दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू, चारचाकी वाहनातील चालकासह अन्य...\nलोतवाडा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/45585", "date_download": "2021-09-20T05:56:46Z", "digest": "sha1:DEC7K2HKBPM57VDZLDDYRB3FU37WTD45", "length": 11060, "nlines": 142, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "अथर्व फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome अकोला अथर्व फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण\nअथर्व फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण\nअकोट : अथर्व फाउंडेशन अकोला-अकोट च्या वतीने स्थानिक अंजनगाव मार्गावरील स्मशानभूमीत २८ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच झाडे लावा-झाडे जगवा असा संदेश देण्यात आला.\nपर्यावरणातील ढासळता समतोल पाहता मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. सध्या पावसाळा असल्याने वृक्ष लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे अथर्व फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण, संगोपन व संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी पिंपळ, करंज, निंब आदी वृक्षांची रोपे लावण्यात आली. अथर्व फाऊंडेशनचे योगेश वाकोडे यांनी वृक्ष व त्यांचे महत्व या विषयी विचार मांडले. पावसाळ्यात प्रत्येकाने किमान एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे असे आवाहन केले. यावेळी योगेश वाकोडे, संजय रेळे, इंजि.विश्वास कुरवाडे, पत्रकार लकी इंगळे, सर्पमित्र मंगेश दवंडे, गिर्यारोहक धीरज कळसाईत, सर्पमित्र योगेश दवंडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाठे, मनिष पंतिगे आदींनी वृक्षारोपण केले. वृक्षारोपणासाठी राजकुमार दांडगे, विलास रजाने यांनी परिश्रम केले. सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल संतोष कुरोडे, महादेव गोडमाले, शारिक पटेल यांनी रोप उपलब्ध करून दिले.\n*चिमुकल्यांनी दिला वृक्षारोपणाचा संदेश*\nअथर्व फाऊंडेशन च्या या उपक्रमात परिसरातील चिमुकल्या मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यावेळी स्वराज वानखडे आदित्य वानखडे , दीपक दवंडे, ओम लबडे, शाम दवंडे आदींसह चिमुकल्यांनी सुध्दा वृक्षारोपण केले. या माध्यमातून वृक्षारोपण व संगोपनाचा संदेश चिमुकल्यांनी दिला.\nPrevious articleमा न पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे याच्या वाढदिवसा निमीत्याने असदपुर येथे शिवसेना शाखेचे उदघाटन\nNext articleमुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेन साठी जमिन संपादित करताना शेतकऱ्यांचे नुकसान नको- हर्षवर्धन पाटील – नवी दिल्लीत रेल्वे राज्यमंत्र्यांना निवेदन\nप्राथमिक आरोग्य केंद्र मुंडगाव अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द येथे लसीकरण शिबिर १०२ नागरिकांनी घेत���ा लाभ नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद\nअकोला जिल्हा परिषद मधील पदोन्नती प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा मा.ना.राज्यमंत्री शालेय शिक्षण यांचे अकोला जिल्हा प्रशासनाला निर्देश प्रहारचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेलची कार्याकरणी गठीत\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nशहर वाहतूक पोलीस अजहर शेख ह्यांचा असाही प्रामाणिकपणा ५००० रुपये असलेली...\nशाहीर विजय पांडे व संचांनी अठरा गावामध्ये केली लोककल्याणकारी योजनेची जनजागृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/04/gWtMBr.html", "date_download": "2021-09-20T05:53:53Z", "digest": "sha1:HU5ENZEC3POVUN4QNGBXTC24HTQ42WA4", "length": 6137, "nlines": 43, "source_domain": "www.punepravah.page", "title": "डॉक्टर आपल्या दारी - विनामूल्य सेवा* *शुक्रवार दि.२४/०४/२०२० सकाळी १० ते दुपारी २*", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nडॉक्टर आपल्या दारी - विनामूल्य सेवा* *शुक्रवार दि.२४/०४/२०२० सकाळी १० ते दुपारी २*\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\n*डॉक्टर आपल्या दारी - विनामूल्य सेवा*\n*शुक्रवार दि.२४/०४/२०२० सकाळी १० ते दुपारी २*\n*भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, पद्मकृष्णा फाउंडेशन- संस्थापक मा.सदानंद कृष्णा शेट्टी (मा.स्थायी समिती अध्यक्ष, पुणे मनपा), मा.सौ.सुजाता सदानंद शेट्टी ( नगरसेविका पुणे महानगरपालिका) यांच्या संयुक्त विद्यमानाने 'डाॅक्टर आपल्या दारी'* हा उपक्रम आपल्या प्रभागामध्ये *डॉ. राजेश अंबिके* यांच्या विशेष सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे.\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रसार वाढू नये व त्याची लक्षणे असल्यास ती लवकर समजून येऊन त्यावर तातडीने उपचार करता यावेत. म्हणून आपल्या प्रभागात *'डॉक्टर आपल्या दारी'* हा उपक्रम राबविण्यात येत आहे.\nयामुळे नागरिकांना नेहमीच्या किरकोळ ताप, सर्दी, खोकला यांसारख्या आजारांवर देखील त्वरीत उपचार मिळून नागरिकांना औषधे दिली जाणार आहेत त्यामुळे नागरीक लवकर बरे होण्यास मदत होणार आहे.\nवेळ व तारीख खालीलप्रमाणे :\n*शुक्रवार दि.२४/०४/२०२० सकाळी १० ते दुपारी २*\n*स्थळ : सकाळी १० वा. इंदिरानगर*\n*सकाळी ११ वा. श्रमिक नगर, कॉलनी क्र.२*\n*दुपारी १२ वा. मरिय्यमन नगर-सिद्धार्थ नगर*\n*दुपारी १ वा. २२४,२२६,२२७,२२८,२२० मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम येथे समारोप*\nअनावश्यक गर्दी करू नये आपापल्या घराजवळील भागातही उपक्रम होणार आहे याची नोंद घ्यावी. तरी गरजूंनी या विनामूल्य उपक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती.\n*भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, पद्मकृष्णा फाउंडेशन- संस्थापक मा.सदानंद कृष्णा शेट्टी (मा.स्थायी समिती अध्यक्ष, पुणे मनपा), मा.सौ.सुजाता सदानंद शेट्टी ( नगरसेविका पुणे महानगरपालिका) यांच्या संयुक्त विद्यमानाने*\nदेशासाठी गायक सुखविंदर सिंग ची साथ ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाच्या गाण्याची पहिली झलक प्रदर्शित\nकोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या\nझीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*\nपुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/indian-wrestler-mirabai-chanu-the-girl-did-weightlifting-the-video-viral-on-social-media/", "date_download": "2021-09-20T05:03:09Z", "digest": "sha1:EFXGU3MSLD4K4S225JRBVOVJCZSWCV5O", "length": 10200, "nlines": 97, "source_domain": "mahasports.in", "title": "ह��� नाही पाहिलं तर काय पाहिलं मिराबाई चानूप्रमाणे वेटलिफ्टिंग करतेय लहान मुलगी; पाहून तुम्हीही कराल कौतुक", "raw_content": "\nहे नाही पाहिलं तर काय पाहिलं मिराबाई चानूप्रमाणे वेटलिफ्टिंग करतेय लहान मुलगी; पाहून तुम्हीही कराल कौतुक\nin ऑलिम्पिक, टॉप बातम्या\nटोकियो ऑलिंपिकमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकणारी वेटलिफ्टर मिराबाई चानूची चोहो बाजूंनी प्रशंसा केला जात आहे. नुकतेच ती भारतात परतल्यानंतर तिचे जंगी स्वागत करण्यात आले होते. सोशल मीडियावरही नेटकरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अशातच आता लहान मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यात ती लहान मुलगी मिराबाईप्रमाणे वेटलिफ्टिंग करताना दिसत आहे. या व्हिडिओवरही लोकांची जोरदार पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे मिराबाईनेही हा व्हिडिओ शेअर करत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.\nमिराबाईने हा व्हिडिओ शेअर तर केलाच, पण त्यासोबतच तिने या व्हिडिओला एक गोड कॅप्शनही दिले आहे. तिने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “खूप गोंडस, मला हे खूप आवडले.”\nविशेष म्हणजे व्हिडिओत मुलीच्या मागे टीव्ही सुरू आहे आणि त्यावर मिराबाई वेटलिफ्टिंग करताना दिसत आहे. (Indian Wrestler Mirabai Chanu The Girl Did Weightlifting The Video Viral On Social Media)\nवेटलिफ्टिंगमध्ये भारताचे नाव उंचावणारे वेटलिफ्टर सतीश शिवलिंगम यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला होता. हाच व्हिडिओ मिराबाईने रिट्विट करत शेअर केला. सतीश यांनी हा व्हिडिओ शेअर करताच सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली.\nज्युनिअर मिराबाई म्हणून ओळखले जात असलेल्या या मुलीच्या व्हिडिओला ट्विटरवर आतापर्यंत ५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दुसरीकडे या व्हिडिओला ४० हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर शेकडो कमेंट्सही मिळाले आहेत.\nमिराबाईला मिळणार गोल्ड मेडल\nवेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी चीनची वेटलिफ्टर झिहुई हो हिचे डोपिंगविरोधी अधिकाऱ्यांकडून परीक्षण केले जाणार आहे. या परीक्षणात जर ती पॉझिटिव्ह झाली, तर भारताच्या मिराबाई चानूला सुवर्ण पदकाने सन्मानित केले जाईल.\nनियम सांगतात की, जर कोणताही ऍथलिट डोपिंग टेस्टमध्ये अयशस्वी ठरला, तर रौप्य पदक जिंकणाऱ्या ऍथलिटला सुवर्ण पदकाने सन्मानित केले जाईल. मिराबाई चानूने शनिवारी टोकियो ऑलिंपिकमध्ये वेट लिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवून भारतासाठी पहिल्या पदकाची कमाई केली होती.\n-पाचव्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला धक्का मनु भाकर अन् सौरभ चौधरी पदक फेरीसाठी पात्र ठरण्यात अपयशी\n-टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल\n-टेबल टेनिस महिला एकेरीत भारताची मनिका ऑस्ट्रियाच्या सोफियापुढे सपशेल फ्लॉप, नुकतेच केले होते दमदार पुनरागमन\n‘नेहमी मोठ्या भावाच्या चरणात’, म्हणत रणवीर सिंगने केला माहीसोबतचा फोटो शेअर; जिंकली लाखो मने\nगोलंदाजी करताना पोलार्डने केलं असं काही; ऑसी फलंदाज म्हणाला असेल, ‘हुश्श, थोडक्यात वाचलो’\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nचेन्नईच्या ऋतुराजचा धमाका; सहाव्या आयपीएल अर्धशतकासह ‘या’ तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी\n नाबाद ८८ धावा करत ‘या’ विक्रमाच्या यादीत गायकवाडने पटकावले अव्वल स्थान\nगोलंदाजी करताना पोलार्डने केलं असं काही; ऑसी फलंदाज म्हणाला असेल, 'हुश्श, थोडक्यात वाचलो'\n'भज्जी'ची पत्नी गीता बसरानं दाखवली मुलाची पहिली झलक; नाव काय ठेवलंय माहितीये\n आज होणारा दुसरा टी२० सामना रद्द भारतीय संघातील 'हा' खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/sri-lanka-vs-india-2nd-odi-d-chahar-bhuvi-surya-well-played-india-beat-sri-lanka-by-3-wickets-to-seal-series-2-0-maj94", "date_download": "2021-09-20T04:35:23Z", "digest": "sha1:UIZ5TX3V467ACFGMVK6GY2HXEYPOJAH3", "length": 4941, "nlines": 34, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "IND vs SL: चाहर-भुवीची कमाल, लोअर ऑर्डरनं जिंकलं!", "raw_content": "\nIND vs SL: चाहर-भुवीची कमाल, लोअर ऑर्डरनं जिंकलं \nआघाडीचे दमदार फलंदाज स्वस्तामध्ये परत माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) यशस्वी अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला.\nभुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि दिपक चाहरच्या (Deepak Chahar) दमदार खेळीने टीम इंडियाला (Team India) दुसरा विजय मिळाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील विजयासह शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखालील भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशामध्ये घातली. आघाडीचे दमदार फलंदाज स्वस्तामध्ये परत माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) यशस्वी अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. तो माघारी फिरल्यानंतर टीम इंडिया पुन्हा अडचणीमध्ये सापडली होती. परंतु दिपक चाहर आणि भुवीने आठव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.\nश्रीलंका संघातील (Sri Lankan Team) सलामीवीर फर्नांनडो 50 (71) मध्यफळीमधील असलंकाच्या 65 (68) धावांच्या जोरावर दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाने निर्धारित 50 षटकामध्ये 9 बाद 276 धावा काढल्या होत्या. टीम इंडियाने 3 विकेट आणि 5 चेंडू राखून हे निर्धारित आव्हान पूर्ण केले. दोन विकेट घेणाऱ्या चाहरने मोक्याच्या क्षणी येऊन यशस्वी अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला.\nSL vs IND: श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधार कोण दोन दिग्गज खेळाडू शर्यतीत\nपहिल्य़ा वनडे सामन्यामध्ये श्रीलंकेचा पराभव करत शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दमदार सुरुवात केली आहे. मंगळवारी मालिकेमधील दुसरा वनडे सामना होणार आहे. या सामन्यामध्ये विजय मिळत मालिका जिंकण्याचा टीम इंडिया प्रयत्न करेल. तर श्रीलंका संघ बरोबरी साधण्यासाठी मैदानामध्ये उतरेल. पहिल्या सामन्यामध्ये गब्बरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेवर सात गडी राखून विजय संपादन केला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/shivsena-leader-sanjay-raut-underworld-dawood-ibrahim-pune/", "date_download": "2021-09-20T05:42:36Z", "digest": "sha1:PK7YHGGA3SBJGIFEH5UNLLXNBKXA3CFE", "length": 6496, "nlines": 77, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates दाऊदला मी अनेकवेळा पाहिलंय, बोललोय आणि दमही भरला - संजय राऊत", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nदाऊदला मी अनेकवेळा पाहिलंय, बोललोय आणि दमही भरला – संजय राऊत\nदाऊदला मी अनेकवेळा पाहिलंय, बोललोय आणि दमही भरला – संजय राऊत\nकुख्यात गॅंगस्टर दाऊद इब्राहीमला मी अनेकवेळा पाहिलय. त्याच्याशी बोललोय आणि दमही भरल्याचं खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.\nपुण्यामध्ये आज लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.\nया कार्यक्रमात राऊतांनी अनेक मुद्द्यांना हात घालत, अनेक प्रश्नांची उत्तर ही दिली.\nया कार्यक्रमाच्या माध्यामातून त्यांनी आपल्या पत्रकारितेतील आठवणींना उजाळा दिला.\nमाणसात हिमंत असली की समोर गृहमंत्री, पतंप्रधान असो, तुमच्याकडे कोणीही पाहू शकत नाही, असेही राऊत म्हणाले.\nनरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्याचा आम्हाला अभिमानच होता. परंतु पुढं सगळं बदलत गेलं. त्यानंतर चक्र फिरल्याचे संजय राऊत म्हणाले.\nमाझं ते माझं. तुझं ते माझ्या बापाचे, असा राजकारणातला स्वभाव आहे, अशा शब्दात राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.\nPrevious पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण, एप्रिलपासून धावणार\nNext डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची वाढवणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/04/9.html", "date_download": "2021-09-20T04:25:45Z", "digest": "sha1:5B2D7FHR5FQ3EGYABE5X44VRUAKM4YUU", "length": 8202, "nlines": 69, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "9 एप्रिलपासून प्रत्येकाची आठवड्यात दोनदा कोरोना चाचणी", "raw_content": "\nHomeWorld9 एप्रिलपासून प्रत्येकाची आठवड्यात दोनदा कोरोना चाचणी\n9 एप्रिलपासून प्रत्येकाची आठवड्यात दोनदा कोरोना चाचणी\nकोरोनाचा सामना करण्यासाठी जलद लसीकरणानंतर आता इंग्लंडने आणखी एक मोठी योजना सुरू केली आहे. पंतप्रधान जॉन्सन यांनी अर्थव्यवस्था लाॅकडाऊननंतर पुन्हा स���रू करण्यांतर्गत या योजनेची घोषणा केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला सूचना दिली आहे की, त्यांनी आठवड्यातून दोनदा चाचणी करावी. आराेग्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रत्येकाला ९ एप्रिलपासून आठवड्यात दोनदा मोफत रॅपिड कोरोना चाचणी करता येईल. लोकांना जवळचे औषधांचे दुकान, कम्युनिटी सेंटर व होम डिलिव्हरी सेवेद्वारे मोफत चाचणी किट उपलब्ध केली जाईल. जॉन्सन ‘कोविड स्टेटस सर्टिफिकेशन’ योजना जाहीर करणार आहेत. ६.८ कोटी लोकसंख्येच्या इंग्लंडमध्ये कोरोनापासून वाचण्यासाठी आतापर्यंत ३.७ कोटी डोस दिले गेले आहेत. ४७% लोकसंख्येला कमीत कमी एक डोस दिला आहे. ५० लाख लोकांना दुसरा डोसही दिला गेला आहे. सरकारला वाटते की, पूर्ण लोकांची वेगाने चाचणी करून आणि कोविड स्टेटस सर्टिफिकेशन सिस्टिमद्वारे महामारीला नियंत्रित केले जाऊ शकते. युरोपात सर्वाधिक मृत्यू इंग्लंडमध्येच झाले आहेत.\nदिलासा : अमेरिकेत १९० दिवसांनी ४० हजारांपेक्षा कमी रुग्ण - जगात २४ तासांत ५.२६ लाख नवे रुग्ण आढळले. यामुळे आकडा १३.२ कोटी झाला. २४ तासांत ६४९० मृत्यू झाले. २४ तासांत भारतात विक्रमी १.०३ लाख रुग्ण आढळले. सर्वात बाधित अमेरिकेसाठी दिलासादायक वृत्त आहे. तेथे २४ तासांत ३६९८३ नवे रुग्ण आढळले. २७ सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच तेथे ४० हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळले. तसेच दुसरा सर्वाधिक बाधित ब्राझीलमध्ये ३१३५९ बाधित सापडले.\nइंग्लंडमध्ये १७ मेपासून पुन्हा आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची तयारी आहे. यासाठी एक ‘ट्रॅफिक लाइट’ यंत्रणा तयार करण्यात आली आहे. यात कोरोनाच्या दृष्टीने जगातील इतर देशांना रेड, यलो, ग्रीन असे विभागले जात आहे. ग्रीन देशांमधून येणाऱ्यांना विलगीकरणात राहावे लागणार नाही. मात्र, आधी व इंग्लंडला आल्यावर चाचणी करावी लागेल. क्वॉरंटाइन व आयसोलेशन नियम रेड व यलो देशांमधून येणाऱ्यांसाठी असेल. कोविड स्टेटस सर्टिफिकेशन सिस्टिम (कोरोना पासपोर्ट) तयार केली जाईल. ज्यांच्याकडे तो असेल त्यांना क्रीडा, नाइट क्लब, थिएटरमध्ये जाण्याची परवानगी दिली जाईल.\nतयारी : लॉकडाऊन उघडताना होऊ शकतो ‘कोविड पासपोर्ट’चा वापर - 6 महिन्यांनी कटिंग : स्कॉटलंडमध्ये ६ महिन्यांनंतर सलून उघडले. रेनफ्रेवशायरमध्ये तर काहींनी एक वर्षानंतर केस कापले. जपानमध्ये चौथ्या लाटेची भीती : टोकियो ऑलिम���पिकला १०९ दिवस राहिले आहेत. भीती आहे की, चौथी लाट न येवो. बांगलादेश ७ दिवस कैद : बांगलादेशात सोमवारपासून लॉकडाऊन लागले. रस्ते सामसूम होते.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/04/KHN42W.html", "date_download": "2021-09-20T06:25:41Z", "digest": "sha1:SQZ2VWRUP6M52IYFXACL6E2MHTIYQS7F", "length": 5774, "nlines": 30, "source_domain": "www.punepravah.page", "title": "*पत्रकारांना ५० लाख विमा कवच आणि संरक्षण किट मिळावे.... आमदार लक्ष्मणभाऊ जगताप.*", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\n*पत्रकारांना ५० लाख विमा कवच आणि संरक्षण किट मिळावे.... आमदार लक्ष्मणभाऊ जगताप.*\n*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*\n*कोरोना काळात पत्रकार आपला जीव धोक्यात घालून बातमी करतो,त्यांचा सन्मान करून इतरांन प्रमाणे ,पत्रकारांना विमा संरक्षण कवच आणि किट देण्यात यावे. .... आमदार.मा.लक्ष्मण जगताप*\nपिंपरी -चिंचवड :- कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर डॉक्टर्स, नर्स मामा - मावशी ,सर्व आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी प्रमाणेच राज्यातील पत्रकार बांधवही कोरोना विरोधात एक प्रकारे लढाईच लढत आहेत. या लढाईत अनेक पत्रकार बांधवांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील पत्रकारांनाही कोरोना योद्धा हा दर्जा देऊन त्यांचा ५० लाखांचा विमा उतरविण्यात यावा. तसेच सरकारने पत्रकारांना कोरोना प्रोटोक्शन कीट द्यावे, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोना समयी पत्रकार बांधव आपला जीव धोक्यात घालून,संपूर्ण अपडेट ,सर्व स्तरातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी तत्पर् असतात.त्या बदलत्या ,त्यांना मिळणारा मोबदला इतरांन पेक्षा तुटपुंज्य असतो.त्यामुळे या व्हायरस ने कुणीही पत्रकार बाधित झाला तर,त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबू��� असल्याने,त्या कुटुंबावर ही उपासमारीची वेळ येऊ शकते.त्यामुळे इतरांन प्रमाणे सर्व पत्रकारांना ५० लाख विम्यांचे कवच मिळालेच पाहिजे ,सोबत कोरोना पासून संरक्षण मिळावे,याकरिता संरक्षण कीट ही पत्रकारांना देण्यात यावे,अशी मागणी करणारे पत्र पिंपरी - चिंचवड शहर भाजपचे मा.शहर अध्यक्ष आणि चिंचवड मतदार संघाचे आमदार मा.लक्ष्मणभाऊ जगताप यांनी ,अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.\nदेशासाठी गायक सुखविंदर सिंग ची साथ ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाच्या गाण्याची पहिली झलक प्रदर्शित\nकोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या\nझीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*\nपुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/11/zQi2IM.html", "date_download": "2021-09-20T06:19:07Z", "digest": "sha1:XNGFCU5ZQANMDGXLGPGGR2PFYQSH36ZL", "length": 2792, "nlines": 29, "source_domain": "www.punepravah.page", "title": "मा.उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आपले शासकीय वाहन जमा करून खाजगी वाहनाने प्रवास केला.", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nमा.उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आपले शासकीय वाहन जमा करून खाजगी वाहनाने प्रवास केला.\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nपुणे :- महाराष्ट्र विधानसभा पदवीधर मतदार संघ व शिक्षक मतदार संघ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे मा.महापौर मुरलीधर मोहोळ आणि मा.उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आपले शासकीय वाहन जमा करून खाजगी वाहनाने प्रवास केला.\nदेशासाठी गायक सुखविंदर सिंग ची साथ ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाच्या गाण्याची पहिली झलक प्रदर्शित\nकोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या\nझीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*\nपुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=14534", "date_download": "2021-09-20T06:19:22Z", "digest": "sha1:HP6GTJMNVIRXP4DNCPACMQ573AIGCHGT", "length": 12989, "nlines": 132, "source_domain": "rajtantra.com", "title": "डहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू! नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह! आणखी 2 डॉक्टर पॉझिटीव्ह! | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome Covid 19 डहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह आणखी 2 डॉक्टर पॉझिटीव्ह\nडहाणू नगरपरिषद क्षेत्रात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून आज (20 जुलै) कोरानामुळे एका 85 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती ताप आल्यामुळे डहाणू उपजिल्हा रुग्णालयात स्वतःहून दाखल झाली होती. तेथे तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना विक्रमगड येथील रिव्हेरा कोव्हीड सेंटरमध्ये हलविण्यात आले. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे. डहाणू तालुक्यातील हा पहिला कोरोना मृत्यू ठरला आहे.\n 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा त्यासाठी खालील Link ला Click करा त्यासाठी खालील Link ला Click करा\nhttps://imjo.in/vq7QpV (तुम्ही Direct 9822283444 ह्या क्रमांकावर Paytm देखील करु शकता / किंवा Ideal Traders, डहाणूरोड-प येथूनही Payment करु शकता)\nएका दिवसात डहाणू तालुक्यातून 38 जणांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून त्यातील 14 जण डहाणू नगरपालिका क्षेत्रातील आहेत. शहरातील आणखी 2 डॉक्टरांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून एक डॉक्टर वापी येथील रुग्णालयात सेवा देत होता. व दुसरा डॉक्टर डहाणू थर्मल पॉवर स्टेशनमध्ये कार्यरत होता.\nशहरातील बाधीतांमध्ये एक नगरपरिषद सदस्याचा समावेश असून, ह्या सदस्याचे संपूर्ण कुटूंब पॉझिटीव्ह निघाले आहे. डहाणू नगरपरिषदेच्या एका माजी नगराध्यक्षाचा देखील तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे 7 कर्मचारी पॉझिटीव्ह निघाले आहेत. त्यातील 4 कर्मचारी शहरात रहात असून 3 कर्मचारी बाहेरून ये-जा करीत होते. या आधीच एका सफाई कर्मचाऱ्याला व त्यानंतर सफाई कामगार पुरविणाऱ्या एका कंत्राटदाराला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.\nडहाणू शहरातील कोरोना बाधीतांचा आकडा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर डहाणू नगरपरिषदेने 19 जुलै पर्यंत सर्व नग���सेवकांची तपासणी करण्याचा कार्यक्रम आखला होता. मात्र अनेक सदस्यांनी तपासणी करण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत केवळ 5 दक्ष सदस्यांनी स्वतःसह कुटूंबियांची तपासणी करुन घेतली आहे.\nदरम्यान डहाणू नगरपरिषदेचे आरोग्य समितीचे सभापती भाविक सोरठी यांनी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे शहरात कोरोना प्रसाराची साखळी खंडीत करण्यासाठी 7 दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करावा अशी मागणी केली आहे. ह्यापूर्वी डहाणू नगरपरिषदेने 15 ते 22 जुलै दरम्यान लॉक डाऊनचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. मात्र ह्या प्रस्तावास जिल्हाधिकारी यांनी प्रतिसाद दिला नव्हता.\nमुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा अजूनही अनिश्चित\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणू : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा\nPrevious articleडहाणूतील 3 डॉक्टर्स आणि 1 सफाई कामगार कोरोना पॉझिटीव्ह\nNext articleगुन्हा घडण्याआधीच 6 दरोडेखोरांना पकडले; सागरी पोलिसांची कारवाई\nडहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांना लाच स्विकारताना अटक\nत्या 3 वर्षीय मुलीचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह प्रशासन सुस्त, शासकीय प्रेस...\nसौर उर्जा प्रदुषणकारी असते\nजिल्ह्यात आज कोरोना मृत्यू 4 मृत्यूंचा एकूण आकडा 105 मृत्यूंचा एकूण आकडा 105\nमनोरमध्ये 13.61 कोटींचा शस्त्र व अंमली पदार्थांचा साठा जप्त\nवाडा तालुका पत्रकार संघाला राज्यस्तरीय आदर्श पत्रकार संघ पुरस्कार\nपालघर जिल्ह्यात 24 तासांत 402 नवे रुग्ण – 211 कोरोना मृत्यू...\nजिल्ह्याच्या पालक सचिवांनी घेतला जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा\nमुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा अजूनही अनिश्चित\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nभारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक यांना आदरांजली\nडहाणू शहर लॉक डाऊनसाठी जनता आग्रही, प्रशासनात समन्वयाचा अभाव\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/it-is-unfortunate-that-women-have-to-work-with-suicide-notes/", "date_download": "2021-09-20T04:42:43Z", "digest": "sha1:LIFH74SWIJ54MK4EXX6R3NX4VQA5LMZT", "length": 7019, "nlines": 85, "source_domain": "metronews.co.in", "title": "महिलांना सुसाईड नोट ठेवून काम करावे लागणे हे दुर्दैव!!!!! - Metronews", "raw_content": "\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\nमहिलांना सुसाईड नोट ठेवून काम करावे लागणे हे दुर्दैव\nभाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांची मंगळवारी पत्रकार परिषद\nअहमदनगर (संस्कृती रासने )\nभाजपच्या प्रवक्त्या आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विषयी वाघ यांनी आपली भूमिका मांडली. महिलांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात सुरु आहे, असे त्या म्हणाल्या.\nहे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा\nह भ प महाराज बिदागी घेऊन पुढच्या गावात कार्यक्रम करा , परंतु कुठल्याही महिलेच्या वेदनेची अशा प्रकारे थट्टा करू नका, असा टोला ही चित्रा वाघ यांनी इंदुरीकर यांना लगावला. कुत्री भुंकतात आणि हत्ती चालत राहतो, असे म्हणणे म्हणजे सत्तेतील बेलगाम घोडयांना हत्ती म्हणून बळ देण्याचे काम केले जातेय. असे चित्रा वाघ म्हणाल्यात.\nनारायण राणेंच्या अटकेविरुद्ध ही त्यांनी प्रतिक्रिया मांडली. कायदे आणि नियम फक्त भारतीय जनता पार्टी साठीच आहेत का ही तत्परता औरंगाबाद, पुणे आणि पारनेर मध्ये का नाही दाखवली ही तत्परता औरंगाबाद, पुणे आणि पारनेर मध्ये का नाही दाखवली असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारलाय. तहसीलदार देवरेंनी भाजप च्या काही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असला तरी ही भाजप पूर्णपणे ज्योती देवरेंच्या पाठीशी उभी आहे, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.\nअहमदनगर सिटी रायफल अ‍ॅ���्ड पिस्तोल शूटिंग क्लब मधील नगरच्या सहा खेळाडूंची राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेकरीता निवड\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व…\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nएमआयडीसीतील इटन कंपनीने घेतली 1 हजार वृक्ष संवर्धनाची जबाबदारी..\nपारनेर बाजार समितीचे ई पीक नोंदणी मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न…\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/37865", "date_download": "2021-09-20T04:51:21Z", "digest": "sha1:C3WTJ6KXHQ7ISPHSLOPIZ3JTXG42FWD4", "length": 9293, "nlines": 146, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "रोजगार_नही_तो_सरकार_नही नागभीड मे ई व्ही एम प्रतिमा जलाव आंदोलन हुवा संपन्न | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र रोजगार_नही_तो_सरकार_नही नागभीड मे ई व्ही एम प्रतिमा जलाव आंदोलन हुवा संपन्न\nरोजगार_नही_तो_सरकार_नही नागभीड मे ई व्ही एम प्रतिमा जलाव आंदोलन हुवा संपन्न\nजय रामटेके / तालुका प्रतिनिधी\nभारतीय_बेरोजगार_मोर्चा के माध्यम से यह आंदोलन चलाया जा रहा है,,,,,,\nजिस में पूरे भारत से समर्थन मिला और लाखो लोगो ने ईवीएम मशीन कि प्रतिमा जलाकर विरोध किया जाहिर किया\nऔर ट्विटर पर 2 लाख के करीब ट्वीट हुये आज पूरा देश सोशल मीडिया पर केवल भारतीय बेरोजगार मोर्चा के राष्ट्रव्यापी आंदोलन की ही चर्चा रही\nइसी कड़ी के दौरान आज नागभीड में EVM की प्रतिमा जलाओ आंदोलन किया गया I\n*आनेवाली 17 मई 2021 को प्रतीकात्मक डिग्री जलाओ आंदोलन के माध्यम से इस आंदोलन का समारोप होगा,, बड़ती हुई बेरोजगारी के विरोध में आप भी इस राष्ट्रव्यापी आंदोलन में शामिल होइये\nतालुका सयोजक, दिनेश शाक्य भारतीय बेरोजगार मोर्चा. की माध्यम से किया जा रहा है\nPrevious articleबल्लारपूर शहर काँग्रेस कमेटी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन\nNext articleशेतातून चोरी गेलेला 150किलो लसून एकूण किंमत 15000रू.हिंगणघाट डी.बी.पथकाच्या कारवाईत जप्त.-\nगोवंश टिकला तरच शेतकरी टिकेल- मंजूताई दर्डा\n — शिधा पत्रिकाधारकांनी जायचं कुणाकडे….. — ग्राहकांच्या हितसबंधाने दक्षता समितीच्या नेमणूका ग्रामसभेच्या माध्यमातून होणे आवश्यक…\nसरपंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे आम्ही मदतीपासून वंचित बेडगाव येथील लाभार्थ्यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशीच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे पारडी...\nडेढ लाख रुपये के पाँलिसी तहत चंद्रपुर कोव्हीड सेंटर मे मरिजो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/dhoni-and-suresh-rainas-tremendous-form-before-ipl-2021-sky-shots-played-in-the-nets/", "date_download": "2021-09-20T05:34:59Z", "digest": "sha1:2WH2LACJORH5CGFQVAI6PEXUE4AR4QNU", "length": 9017, "nlines": 92, "source_domain": "mahasports.in", "title": "उर्वरित आयपीएल २०२१ ची जोरदार तयारी! धोनी, रैनाचा कसून सराव, नेट्समध्ये खेळले अस्मानी शॉट्स", "raw_content": "\nउर्वरित आयपीएल २०२१ ची जोरदार तयारी धोनी, रैनाचा कसून सराव, नेट्समध्ये खेळले अस्मानी शॉट्स\nin क्रिकेट, टॉप बातम्या\nइंडीयन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा संघ दुबईमध्ये पोहचला असून सरावालाही सुरुवात केली आहे. चेन्नई सुपर किंग्जचे स्टार खेळाडू यावेळी कोणतीही कसर सोडण्याच्या मूडमध्ये दिसून येत नाहीत. सोमवारी (२३ ऑगस्ट) कर्णधार एमएस धोनी आणि ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना यांनी जोरदार सराव केला, त्यांचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.\nसंयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिल्यांदा पोहोचलेल्या संघांच्या यादीत चेन्नई सुपर किंग्जचा समावेश आहे. त्यांचा आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना १९ सप्टेंबरला यूएईमध्ये ५ वेळच्या विजेच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे.\nसीएसकेने आपल्या ट्विटर हँडलवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात एमएस धोनी, सुरेश रैना आणि अंबाती रायडू जबरदस्त सराव करताना दिसले. या दिग्गजांनी नेटमध्ये काही जबरदस्त शॉट्स मारले. या शॉट्सचे चाहते प्रचंड कौतुक करत आहेत.\nधोनी, रैनासमोर चांगल्या कामगिरीचे आव्हान\nएमएस धोनी आणि सुरेश रैना आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात काही विशेष करू शकले नाहीत. आता त्यांचा प्रयत्न यूएईमध्ये जबरदस्त पुनरागमन करण्याचा आणि सीएसके संघाला पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून देण्याचा आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या कामगिरीवर सर्वांची नजर राहाणार आहे.\nचेन्नई सुपर किंग्स टॉप 2 मध्ये\nसध्या, आयपीएल २०२१ च्या गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने पहिल्या टप्प्यात ७ पैकी ५ सामने जिंकून १० गुण मिळवले आहेत. तसेच दिल्ली कॅपिटल्स १२ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर तिसऱ्या आणि मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर आहेत.\nतिसऱ्या कसोटीचे ५ दिवस कसे असेल हेडिंग्लेचे हवामान जाणून घ्या पावसाची किती असेल शक्यता\n“फक्त ३ डावांनंतर महान फलंदाजावर शंका घेणे चुकीचे”, विराट कोहलीला माजी भारतीय क्रिकेटरचा पाठिंबा\nआजच्याच दिवशी वाडेकरांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इंग्लंड भूमीवर रचलेला इतिहास\nतिसऱ्या कसोटीचे ५ दिवस कसे असेल हेडिंग्लेचे हवामान जाणून घ्या पावसाची किती असेल शक्यता\n‘या’ बाबतीत संगकारा आहे धोनीपेक्षा सरस, आजच्या दिवशी केलेला क्रिकेटला अलविदा\n“विराटची नेतृत्व सोडण्याची वेळ चुकली”; आयपीएल विज��त्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nचेन्नईच्या ऋतुराजचा धमाका; सहाव्या आयपीएल अर्धशतकासह ‘या’ तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी\n'या' बाबतीत संगकारा आहे धोनीपेक्षा सरस, आजच्या दिवशी केलेला क्रिकेटला अलविदा\nअर्जुन तेंडुलकरचा मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न, दिग्गजांकडून गिरवतोय धडे, पाहा फोटो\n\"हार्दिक पंड्या शरीराने खूपच बारीक आहे, त्यामुळे तो नेहमी दुखापतग्रस्त होतो\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2021-09-20T06:22:04Z", "digest": "sha1:CMXQENPXVIHVBULJCHEONCYDIIRCO7BN", "length": 3866, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोमती नदीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nगोमती नदीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख गोमती नदी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nगंगा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nलखनौ ‎ (← दुवे | संपादन)\nविद्यापीठ मैदान, लखनौ ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील नद्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nसारनाथ ‎ (← दुवे | संपादन)\nगोमती (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nत्रिपुरा ‎ (← दुवे | संपादन)\nशहादा ‎ (← दुवे | संपादन)\nनैमिषारण्य ‎ (← दुवे | संपादन)\nमिल्कीपुर ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/38757", "date_download": "2021-09-20T06:02:44Z", "digest": "sha1:6UJDBLNXLAPKMOYFCJGBXCX7NWGUQZ25", "length": 11283, "nlines": 141, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "बल्लारपुर शिवसेना द्वारा नये राशन कार्ड धारको अनाज दिये जाने की मांग | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र बल्लारपुर शिवसेना द्वारा नये राशन कार्ड धारको अनाज दिये जाने की मांग\nबल्लारपुर शिवसेना द्वारा नये राशन कार्ड धारको अनाज दिये जाने की मांग\nदख़ल न्यूज़ भारत:शंकर महाकाली\nबल्लारपुर : गत वर्ष से कोरोना महामारी ने पुरे देश मे कोहराम मचा रखा है.इसे रोकने के उद्देश से प्रशासन ने लॉकडाऊन के आदेश जारी कर रखे है. बढते संक्रमण के कारण जारी समय सीमा मे बारबार बढोत्तरी किये जाने से कई लोगो के काम, व्यापार, रोजगार ठप्प पड गये है तथा बढती मँहगाई के कारण गरिब और माध्यम वर्ग पर उदरनिर्वाह करने मे भारी समस्याओ का सामना कर पड रहा है लगभग भुखमरी की नौबत आ चुकी है.इसी उद्देश से नये राशन कार्ड(एनपीएच)धारको को प्रशासन द्वारा राशन दिये जाने की माँग बल्लारपुर शिवसेना ने तहसीलदार को सौंपे ज्ञापन मे की है.सरकार द्वारा बीपील,अंत्योदय केसरी कार्ड धारको को कम कीमत पर अनाज मुहैया करवा रही है किंतु दो वर्षो के अंतराल मे बनाये गये नये राशन कार्ड (एनपीएच) धारको यह सुविधा न दिये जाने उन्हे भारी दिक्कतो का सामना कर पड रहा है किंतु दो वर्षो के अंतराल मे बनाये गये नये राशन कार्ड (एनपीएच) धारको यह सुविधा न दिये जाने उन्हे भारी दिक्कतो का सामना कर पड रहा है एैसे कार्ड धारको का संज्ञान ले बल्लारपुर शिवसेना के उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव के प्रमुख उपस्थिती मे प्रकाश तालुका प्रमुख बल्लारपुर शिवसेना के मार्गदर्शन मे तथा बाबा शाहू शहर प्रमुख के नेतृत्व मे तहसीलदार को सौंपे निवेदन मे जिलाधिकारी से नये राशन कार्ड धारको को सरकारी नियमानुसार अनाज दिये जाने की मांग की है एैसे कार्ड धारको का संज्ञान ले बल्लारपुर शिवसेना के उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव के प्रमुख उपस्थिती मे प्रकाश तालुका प्रमुख बल्लारपुर शिवसेना के मार्गदर्शन मे तथा बाबा शाहू शहर प्रमुख के नेतृत्व मे तहसीलदार को सौंपे निवेदन मे जिलाधिकारी से नये राशन कार्ड धारको को सरकारी नियमानुसार अनाज दिये जाने की मांग की है ज्ञापन सौंपते समय सिक्की यादव(उप जिला प्रमुख) प���रकाश पाठक(तालुका प्रमुख) बाबा शाहू(शहर प्रमुख) कमलेश बुग्गावार(उप तालुका प्रमुख)शेख युसुफ(अनुदान सेवा समिती सदस्य व उप शहर प्रमुख) इत्यादी शिवसेना पदाधिकारीयो का उपस्थिति थे.\nPrevious articleयुवक काँग्रेस तर्फे स्व. राजीव गांधी पुण्यतिथी निमित्य मास्क व सेनिटाइजर ग्लब्स वाटप केले:चेतन गेडाम\nNext articleस्व.श्री.राजीव गांधी यांची पुण्यतिथि निमित बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी तर्फे NA 95 मास्क वितरण स्व. श्री.राजीव गांधी यांची पुण्यतिथी, लोकहीताच्या भावनेतून 1000 मास्क वाटप\nमारेगाव (को) शाळेत संगणक कक्षाचे उद्घाटन धेय्यवेढ्या शिक्षकांनी कोरोनाकाळातही निर्माण केले संगणक कक्ष;अविरत धडपड…\nगोवंश टिकला तरच शेतकरी टिकेल- मंजूताई दर्डा\n — शिधा पत्रिकाधारकांनी जायचं कुणाकडे….. — ग्राहकांच्या हितसबंधाने दक्षता समितीच्या नेमणूका ग्रामसभेच्या माध्यमातून होणे आवश्यक…\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nवर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स ने घेतली मुंबई चे उपमहापौर अ‍ॅड. सुहास...\nमहाराष्ट्र August 8, 2021\nजिल्हा परिषद शाळा कोंढाळा येथे बालभवणाच्या इमारतीचे उद्घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/horoscope/horoscope-monday-september-13-2021/339179/", "date_download": "2021-09-20T04:34:10Z", "digest": "sha1:7JTIKHNROCEJOACLB5P6Z7QQDOBS7SUB", "length": 8747, "nlines": 160, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Horoscope monday september 13 2021", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्यः १३ सप्टेंबर २०२१\nराशीभविष्यः १३ सप्टेंबर २०२१\nहसन मुश्रीफांचा दुसरा १०० कोटींचा घोटाळा किरीट सोमय्यांनी केला उघड\nKirit Somaiya: किरीट सोमय्या ९ वाजता कराडमध्ये घेणार पत्रकार परिषद, मुश्रीफांचा आणखीन एक घोटाळा करणार उघड\nPunjab New CM: चरणजित चन्नींचा कौन्सिलर ते मुख्यमंत्रीपर्यंतचा राजकीय प्रवास\nLive Update: कोल्हापूर स्थानकात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दाखल, हातात कोल्हापुरी चप्पल घेऊन कार्यकर्त्यांची घोषणाबाजी\nटीम इंडियाचे खेळाडू बंडखोरीच्या पवित्र्यात, कोहली विरोधात जय शाह कडे तक्रार\nमेष – आपल्या व्यक्तीसाठी एखादे धोरण बदलण्यात तुम्हाला यश मिळेल.\nवृषभ – अपेक्षित व्यक्तीचा फोन येईल. अडचणींवर मात करण्यात यश मिळेल.\nमिथुन – सातत्याने काम करुनच वरिष्ठांवर छाप पाडता येईल.\nकर्क – आर्थिक मदत मिळेल. कौटुंबिक आधार महत्त्वाचा वाटेल. पेचात अडकाल.\nसिंह – अहंकाराने माणूस एकाकी होतो व अहंकार सोडल्यास मनमोहक आणि आनंदी होतो.\nकन्या – विचारांचा गोंधळ होईल. वेळेवर योग्य उत्तर न सुचल्यामुळे तारांबळ उडेल.\nतूळ – डावपेच टाळणे हा तुमचा स्वभावच नाही. प्रयत्नाने यश खेचून आणता येईल.\nवृश्चिक – बुद्धीचा उपयोग करण्याची संधी मिळेल. आळस न करता चमक दाखविण्याचा प्रयत्न करा.\nधनु – परिस्थिती अनुकुल राहील. संधीचा लाभ घेता येईल. घरगुती जीवनात लक्ष द्यावे लागेल.\nमकर – कामाचे वेळापत्रक ठरविण्याची गरज भासेल. जुन्या आठवणी येतील, मन भारावून जाईल.\nकुंभ – जीवनसाथीच्या स्वभावाचा नवीन पैलू लक्षात येईल.\nमीन – रागाच्या भरात कुण्याचातरी अपमान तुम्ही करण्याची शक्यता आहे.\nमागील लेखLive Update : नारायण राणे अलिबागमध्ये दाखल\nपुढील लेखपुण्यात बिग बास्केट कंपनीला भीषण आग, आगीत लाखोंंच नुकसान\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\nराशीभविष्य गुरुवार, २३ एप्रिल २०२०\nराशीभविष्य : गुरुवार ८ जुलै २०२१\nराशीभविष्य: सोमवार, १६ नोव्हेंबर २०२०\nआजचे भविष्य : १४ नोव्हेंबर २०१८\nराशीभविष्य : बुधवार, ११ मार्च २०२०", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2021/03/jhopnyachya-pojitionvarun-vyaktitw.html", "date_download": "2021-09-20T05:43:41Z", "digest": "sha1:WTHMTA4T6H56NFFUCZHRJX63BL76UHIX", "length": 7919, "nlines": 58, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "झो’प’ण्या’च्या पो’जि’श’न वरून जाणून घेऊ शकता आपले आणि इतरांचे व्यक्तित्व !", "raw_content": "\nझो’प’ण्या’च्या पो’जि’श’न वरून जाणून घेऊ शकता आपले आणि इतरांचे व्यक्तित्व \nYesMarathi मार्च २०, २०२१ 0 टिप्पण्या\nआपण सर्व रात्री वेगवेगळ्या पोजिशनमध्ये झो’प’तो आणि प्रत्येकाची स्वतःची एक झोपण्याची वेगळी पोजिशन असते ज्यामध्ये आराम मिळतो. रात्रीच्या वेळी जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले शरीर आपोआप झोपेची पोजिशन निर्माण करते. आपल्या झोपण्याची पद्धत आपल्या व्यक्तित्वबद्दल देखील सांगते आणि मानसिक स्थितीदेखील वर्णीत करते.\nपोटावर झोपणे: जे लोक पोटावर झोपतात ते फन लविंग असतात आणि दुसऱ्यांबद्दल नेहमी चांगला विचार करतात. यांना दुसऱ्यांची मदत करणे आवडते. अनेक वेळा हे लोक अनावधानाने लोकांना त्रास देतात पण त्यांचा हेतू चुकीचा नसतो. ते भावनांना योग्य प्रकारे हाताळू शकत नाहीत.\nउशी पकडून झोपणे: उशी किंवा टेडीला पकडून झोपणारे लोक खूपच प्रेमळ आणि दुसऱ्यांची काळजी घेणारे असतात आणि ते इतरांकडून देखील अशीच अपेक्षा करतात. हे नेहमी एकनिष्ठ असतात आणि मनाने देखील खूप चांगले असतात.\nसरळ झोपणे: जे लोक सरळ वरती चेहरा करून झोपतात ते अंतर्मुखी असतात आणि रिजर्व नेचरचे असतात. असे लोक फक्त त्यांच्यासोबतच बातचीत करतात ज्यांच्यासोबत ते कंफरटेबल असतात. यांना मोठेपणाची भावना असते आणि खूप जास्त आत्मविश्वास असतो.\nबाजू बदलून झोपणे: जे लोक बाजू बदलून झोपतात ते शांती प्रिय असतात आणि आरामात जगणे पसंत करतात. हे लोक भावनात्मक असतात आणि संवेदनशील देखील असतात. हे लोक इतरांवर विश्वास ठेवायला थोडे संकोच करतात.\nपाय पोटात घेऊन झोपणे: जे लोक पाय पोटामध्ये घेऊन झोपतात त्यांच्यामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल भीती असते आणि हे लोक तणावामध्ये असतात. त्यांना आपल्या भविष्याबद्दल नेहमी चिंता सतावत असते.\nअभ्यास करताना झोपणे: जे लोक अभ्यास करता करता झोपतात असे लोक कुठेना कुठे आपल्या जीवनामध्ये शांतता शोधण्याचा प्रयत्न करत असतात. असे लोक आपल्या जीवनामध्ये एखादी समस्या विसरण्याचा प्रयत्न करत असतात.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://gathacognition.com/site/bookstore_details/154", "date_download": "2021-09-20T05:08:00Z", "digest": "sha1:QZXD7DOYNFPCVRKS2ZDJH4HBOSYTCV2A", "length": 5286, "nlines": 98, "source_domain": "gathacognition.com", "title": "युगस्त्री सावित्रीबाई फुले - Gatha Cognition", "raw_content": "\nमावळाई प्रकाशन, शिरूर, पुणे.\nज्ञान ज्योती सावित्रीबाईंचे मोठेपण कर्मठ सनातन्यांना पूर्वीही उमगले नव्हते व आताही ते मान्य करणे अवघड जाते. आपल्या वर्चस्वाचा अहंकार सोडल्याशिवाय त्यांना सावित्रीबाईचे मोठेपण कळणे शक्य नाही.\nस्त्री-शुद्रातिशुद्रांना शिक्षण,विधवांचे पुनर्वसन,अंतरजातीय विवाह, सत्यशोधक विवाह व विधी, सामाजिक व धार्मिक गुलामगिरीविरुध्द संघर्ष सर्वस्तरिय उच्चवर्णीय दलालांना विरोध, दुष्काळातील अन्नछत्रे दुष्काळ निवारणार्थ कार्य,सत्यशोधक समाजाचे कार्य काव्य व साहित्य निर्मीती आदी विविध मार��गांनी त्यांनी विषमतावादी समाजव्यवस्थेला धक्के दिले. समतेवर आधारीत नविन समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्या झपाटल्या होत्या.\nएवढे प्रचंड कार्य सावित्रीबाईंनी केल्यानंतरही त्यांच्यापासून प्रेरणा घेवून भारतीय आधुनिक स्त्री,काही सन्माननीय अपवाद वगळता सर्वांगिणदृष्ट्या जागृत,सजग व समाजहितदक्ष बनला आहे असे म्हणता येत नाही. या स्त्रियांना सावित्रीबाईंचे जिवीत कार्य कळलेच नाही. सर्व स्त्रियांनी सावित्रीबाईंचे विचार व कार्य समजून घेणे गरजेचे आहे. हे जीवन सुंदर बनण्याचे सावित्रीबाईचे ध्येय काही स्त्रियांनी जरी स्वीकारले,तर नविन समतावादी व मानवतावादी समाजनिर्मितीस वेळ लागणार नाही. श्री.सूर्यवंशी यांनी अत्यंत मेहनत घेवून हे सावित्रीबाईंचे चरित्र लिहिले आहे.\n-लक्ष्मणराव विचारे ज्येष्ठ सत्यशोधक\nखानदेशी गाव (बालकुमारांसाठी कविता)\nसंगम तुलनात्मक साहित्य आणि सांस्कृतिक अभ्यास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maha.tlearner.com/marathi-general-knowledge-c/", "date_download": "2021-09-20T04:46:58Z", "digest": "sha1:6B2MPJAQIXAQ2AXH6FMDBU6TQHUPHVK4", "length": 9994, "nlines": 166, "source_domain": "maha.tlearner.com", "title": "मराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 2021 - Maha.Tlearner", "raw_content": "\nमहाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा | maharashtra polic...\nमराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 2021...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | dr. ba...\nमराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 2021\nपच्छिमघाट नावाने कुठल्या पर्वतास ओळखले जाते\nभारतातील प्रमुख अवकाश केंद्र कोठे आहे\nपृथ्वीच्या मध्यातून जाणा-या काल्पनिक रेषेस काय म्हणतात\nअजिंठा वेरूळ लेण्या कुण्या जिल्हात आहेत\nविदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते\nभारतातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश, राजधानी, मुख्यमंत्री आणि राज्यपाल मराठी\nमुंबई – पणजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे\n२००८ मध्ये आकाशात पाठविल्या गेलेल्या यानाचे नाव काय होते\nWHO ची स्थापना कोण्या वर्षी करण्यात आली\nजागतिक मानवी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो\nखालीलपौकी कोणता देश ब्रिक्य (BRICS) या जागतिक संघटेनेचा सदस्य नाही.\nहिमालयाची पूर्व पश्चिम लांबी किती आहे\nसूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता\nकाठ कुण्या वृक्षापासून मिळतो\nपरस्पर चॅट साठी भारतीय लष्कराने स्वतःसाठी कुठल्या अँप ची सुरुवात केली\nआंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन‘ केव्हा साजरा केला जातो\nभारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्मदिन केव्हा येतो\n1. मराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे quiz\nटोकियो ऑलम्पिक २०२० – २०२१ सामान्यज्ञान प्रश्न उत्तरे मराठी | Tokyo Olympics 20-21 question and answer Marathi\nछत्रपती संभाजी महाराज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे मराठी 2021 - 22 - […] मराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 2021 […]\nछत्रपती शिवाजी महाराज जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे - Maha.Tlearner - […] मराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे […]\nIMP Marathi general knowledge | जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे - Maha.Tlearner - […] 2. मराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 2020 […]\nराजर्षि शाहू महाराज सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी | RAJARSHI SHAHU MAHARAJ Marathi\nटोकियो पॅरालिम्पिक २०२० सामान्यज्ञान प्रश्न उत्तरे मराठी | Tokyo Paralympic 2020 question and answer Marathi\nस्वामी विवेकानंद सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी | swami Vivekand Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/2776/NHM-Ratnagiri-Bharti-2020.html", "date_download": "2021-09-20T05:23:10Z", "digest": "sha1:MUCR3SIEP5FOKRJCY4DQP6AQ4UH5PETX", "length": 11589, "nlines": 153, "source_domain": "naukriadda.com", "title": "राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nराष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती 2020\nराष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सुपरस्पेलिस्ट, विशेषज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, मनोरुग्ण नर्स (मेंटल हेल्थ), स्टाफ नर्स, समुपदेशक, एमओ आयुष पीजी, एमओ आयुष यूजी, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (महिला), फार्मासिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, प्रोग्राम समन्वयक , ब्लॉक कम्युनिटी मोबिलाइजर, सांख्यिकी सहाय्यक, तंत्रज्ञ पदाच्या एकूण 93 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 मे 2020 पर्यंत अर्ज सादर करावे.\nएकूण पदसंख्या : 94\nपद आणि संख्या : -\n01 सुपर स्पेशलिस्ट - 02\n02 विशेषज्ञ - 28\n03 प्रोग्राम सहाय्यक - 02\n04 वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस - 13\n05 मानसशास्त्रज्ञ - 01\n06 मनोरुग्ण नर्स (मानसिक आरोग्य) - 01\n07 स्टाफ नर्स - 10\n08 समुपदेशक - 02\n09 एमओ आयुष पीजी - 01\n10 एमओ आयुष यूजी -01\n11 वैद्यकीय अधिकारी आरबीएसके - 03\n12 वैद्यकीय अधिकारी आरबीएसके-फीमेल - 11\n13 फार्मासिस्ट - 05\n14 ऑडिओलॉजिस्ट - 01\n15 ऑप्टोमेटिस्ट - 01\n16 फिजिओथेरपिस्ट - 01\n17 प्रोग्राम समन्वयक - 01\n18 ब्लॉ��� कम्युनिटी मोबिलाइझर - 01\n19 सांख्यिकी सहाय्यक - 01\n20 तंत्रज्ञ - 04\n01 सुपर स्पेशलिस्ट - डीएम कार्डिओलॉजी, नेफरोलॉजी\n02 विशेषज्ञ - एमडी / एमएस गिन / डीजीओ / डीएनबी विविध तज्ञ\n03 कार्यक्रम सहाय्यक - टाइपिंग कौशल्यासह कोणतेही पदवीधर, मराठी - प्रति मिनिट 30 शब्द, इंग्रजी 40वर्ड प्रति\n04 वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस - एमबीबीएस\n05 मानसशास्त्रज्ञ - एमए मानसशास्त्र\n06 मनोचिकित्सक नर्स (मानसिक आरोग्य) मनोचिकित्सा प्रमाणपत्र सह - जीएनएम / बीएससी\n07 स्टाफ नर्स - जीएनएम / बीएससी नर्सिंग\n08 समुपदेशक - एमएसडब्ल्यू\n09 एमओ आयुष पीजी - एमडी युनानी\n10 एमओ आयुष युजी - बीएएमएस\n11 वैद्यकीय अधिकारी आरबीएसके - बीएएमएस\n12 वैद्यकीय अधिकारी आरबीएसके-फीमेल - बीएएमएस\n13 फार्मासिस्ट - बी. फार्म / डी. फार्म\n14 ऑडिओलॉजी - ऑडिओलॉजी मध्ये डिग्री\nऑप्टोमेट्री मध्ये 15 ऑप्टोमेट्रिस्ट - बॅचलर\n16 फिजिओथेरपिस्ट - फिजिओथेरपीमध्ये ग्रॅज्युएट डिग्री\n17 विज्ञान समन्वयक - एमएसडब्ल्यू किंवा सामाजिक विज्ञानात एमए\n18 ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर - टाइपिंग कौशल्यासह कोणतेही पदवीधर, मराठी - प्रति मिनिट 30० शब्द,\nइंग्रजी 40० शब्द प्रति मिनिट एमएससीआयटी\n19 सांख्यिकी - सांख्यिकी सहायक\n20 तंत्रज्ञ - 12 विज्ञान आणि पदविका\nअर्ज करण्याची पद्धत: online\nअर्ज करण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांचे कार्यालय\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2020 आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nपुणे महानगर परिवहन महामंडळात 395 पदांची भरती\nकॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे भरती 2021\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र ���ाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/proof-that-shivaji-is-a-descendant-of-maharaj-sanjay-raut/?amp=1", "date_download": "2021-09-20T05:33:39Z", "digest": "sha1:CFF34QCCZUDOBMMBUG6KYRLEFQD3L4JO", "length": 2356, "nlines": 16, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "उदयनराजेंनी ते शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा - संजय राऊत", "raw_content": "\nउदयनराजेंनी ते शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा – संजय राऊत\nशिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी उदयन राजेंवर हल्लाबोल केला आहे. शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.\nपुण्यामध्ये आज लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.\nसंजय राऊतांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर शिवेंद्रराजेंनी प्रत्युत्तर दिले आहे.\nराऊतांना कसले पुरावे द्यायचे आम्ही घराण्यात जन्मलो, हे सर्वांनी पाहिलंय, अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजेंनी दिली आहे.\nदाऊदला मी अनेकवेळा पाहिलंय, बोललोय आणि दमही भरला – संजय राऊत\nदरम्यान उदयन राजेंनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषदेत घेतली होती.\nया पत्रकार परिषदेत उदयन राजेंनी संजय राऊतांवर नाव न घेता सडकून टीका केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/08/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-20T05:12:31Z", "digest": "sha1:OMI5ALGWSVDZUTGEXL3ZN37WD26VMIAW", "length": 5152, "nlines": 83, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "संगमनेर – भिज पावसाने पिकांना संजीवनी, श्रावणधारांनी बळीराजा सुखावला, अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा – C News Marathi", "raw_content": "\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – निर्मलाताई गुंजाळ – सामाजिक कार्यकर्त्या सहभाग – निर्मलाताई गुंजाळ – सामाजिक कार्यकर्त्या \nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – किसनराव गव्हाणे परिवार – जागरण गोंधळ कलावंत\nथेट भेट – रंगकर्मी डॉ.सोमनाथ मुटकुळे यांच्याशी मनमोकळा संवाद | Thet Bhet – Dr. Somnath Mutkule\nसी न्यूज मराठी चॅनेलच्यावतीने सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा \nमंदीरं बंद ठेवून संकट टाळता येवू शकेल हा महाविकास आघाडी सरकारचा भ्रम – आ.राधाकृष्ण विखे पाटील यांचा अकार्यक्षम ठाकरे सरकारला टोला\nसंगमनेर – भिज पावसाने पिकांना संजीवनी, श्रावणधारांनी बळीराजा सुखावला, अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा\n← संगमनेर – साईभक्त इंगळे बाबांचं निधन, साई परिवार शोकसागरात\nपारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या सुसाईड नोटची हीच ती मन सुन्न करणारी संपूर्ण ऑडिओ क्लिप →\nराहुरीमध्ये सोमवारी आरपीआयचा रास्ता रोको, तनपुरे कारखाना कामगारांच्या उपोषणाला पाठिंबा\nसंगमनेरच्या कुटे हॉस्पिटलमध्ये मोफत डायलिसिस सुविधा\nअहमदनगर – गुरुकुलचं सामाजिक रक्षाबंधन, कोरोनामुळे पतीवियोग झालेल्या महिलांना दोनशे साड्यांची भेट\nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा संगमनेर सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – निर्मलाताई गुंजाळ – सामाजिक कार्यकर्त्या सहभाग – निर्मलाताई गुंजाळ – सामाजिक कार्यकर्त्या \nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा संगमनेर सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – किसनराव गव्हाणे परिवार – जागरण गोंधळ कलावंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/7043", "date_download": "2021-09-20T05:38:31Z", "digest": "sha1:3KEYCFKLVNRSRMIE4M2UGN2LT5NSMMMB", "length": 12981, "nlines": 126, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "मास्क न लावणा-या नागरिकांकडून आतापर्यंत ६१ लाख १७ हजार रुपए दंड वसूली – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nकार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nदवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nHome/नागपूर/मास्क न लावणा-या ���ागरिकांकडून आतापर्यंत ६१ लाख १७ हजार रुपए दंड वसूली\nमास्क न लावणा-या नागरिकांकडून आतापर्यंत ६१ लाख १७ हजार रुपए दंड वसूली\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nआतापर्यंत १५५१६ व्यक्तिं विरुध्द कारवाई\nनागपूर, ता.२९ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी (२९ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २८३ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ४१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १५५१६ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ६१,१७,०००/- चा दंड वसूल केला आहे.\nकोरोना विषाणूचा संसर्गाचा अदयापही धोका टळला नसताना अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे.\nगुरुवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ६३, धरमपेठ झोन अंतर्गत ७५, हनुमाननगर झोन अंतर्गत ३५, धंतोली झोन अंतर्गत १०, नेहरुनगर झोन अंतर्गत १२, गांधीबाग झोन अंतर्गत २०, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १२, लकडगंज झोन अंतर्गत १०, आशीनगर झोन अंतर्गत १७, मंगळवारी झोन अंतर्गत २३ आणि मनपा मुख्यालयात ६ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत १००४६ बेजबाबदार नागरिकांकडून रु ५० लक्ष २३ हजार वसूल करण्यात आले आहे.\nनागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणा-या नागारिकांना वचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने ही दंडाची रक्कम १५ सप्टेंबर पासून ५०० रुपये करण्यात आली आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत.\nआतापर्यंत लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २४४३, धरमपेठ झोन अंतर्गत ३१०४, हनुमाननगर झोन अंतर्गत १५४३, धंतोली झोन अंतर्गत १२४९, नेहरुनगर झोन अंतर्गत ८३६, गांधीबाग झोन अंतर्गत १०२६, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १००३, लकडगंज झोन अंतर्गत ८६६, आशीनगर झोन अंतर्गत १५६६, मंगळवारी झोन अंतर्गत १७०९ आणि मनपा मुख्यालयात १७१ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली.\nPrevious कापसी मे युवक की हत्या कर सडक किनारे फेंकी लाश\nNext जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले प्लाज्मा दान\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\n– सुनील केदार  तरोडी (खु) भूखंड धारकांसमक्ष अधिकाऱ्यांसोबत बैठक  क्रीडा संकुलासाठी अन्यायग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी …\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nनागपुर :- उपमहापौर सौ मनिषा धावड़े इनके घर आनेवाले गणपति उत्सव को मनाने के लिए …\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nपिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nगणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2021-09-20T06:14:05Z", "digest": "sha1:HSQHMWUH6RHAOUT4DRJ6RSYZZ6QYR7BE", "length": 16948, "nlines": 274, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प - विकिपीडिया", "raw_content": "\nहा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्र��ल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.\nअधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे.\nसामान्य माहिती (संपादन · बदल)\nतुम्ही भाषांतर कसे करता \nतुम्ही चपखल मराठी शब्द कसे शोधता\nवगळण्याकरिता नामांकन झालेले लेख\nयाहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki\nशब्द,पद आणि वाक्य संचय\nट्रांसलेटविकि ट्रांसलेटविकिचे मराठी सदस्य\nआत्ता हे जास्त सोपे झाले.\nइतर विविध समन्वय आणि लेख प्रकल्पातील भाषांतरण करणार्‍या सदस्यगटांचे दुवे येथे खाली द्यावेत.\nमध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान\nस्वागत आणि साहाय्य चमू\nमध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nतुम्हाला वेगवेगळ्या भाषा येत असतील किंवा शिकावयाच्या असतील तर विकिपीडियात भाषांतर घडवण्यासारखी दुसरी संधी नाही. ज्ञाननिर्मिती, ज्ञानजोपासना आणि ज्ञानप्राप्तीसाठी भाषेचा वापर आवश्यक असतो. मराठी माणसाने सहभागी झालेच पाहिजे असा हा प्रकल्प.\n१ Pichilemu or पिच्हिलेमु\n२ Jagadguru Rāmabhadrācārya or जगद्गुरु रामभद्राचार्य\n५ त्वरित भाषांतर आवश्यकता\n७ इतर भाषातील विशेष लेख\n८ आठवड्याचे मेटा भाषांतर\nJagadguru Rāmabhadrācārya or जगद्गुरु रामभद्राचार्य[संपादन]\nइतर भाषातील विशेष लेख[संपादन]\nविकिपीडिया: इंग्रजी विकिपीडियावर भाषांतरित करावयाची पाने. भाषांतरित न केल्यास ही गाळली जातील.\nhi:विकिपीडिया:विकिपरियोजना अन्य भाषा निर्वाचित लेख अनुवाद\nविकिपिडिया:भाषांतरांकरिता शब्द आणि वाक्य संचय\nस्थानिकीकरणाकरिता सदा उपयुक्त नोंदी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जुलै २०२१ रोजी २३:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/festivals-should-be-celibrated-proper-manner-213034", "date_download": "2021-09-20T04:41:06Z", "digest": "sha1:VTJHYJ3CY72OR5Q6UMPDCXCA6FRCF2AM", "length": 22877, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सण, सणासारखे साजरे व्हावे!", "raw_content": "\n#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक\nतुम्ही सजग नागरिक आहात का तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.\nसण, सणासारखे साजरे व्हावे\nमहाराष्ट्र हा पुर्वीपासूनच कोणतेही धामिर्क सण पारंपरिक पद्धतीने साजरे करत आला आहे. पण सध्या कुटुंब पद्धती लहान झाली असल्याने, परंपरेला वेगळी कलाटणी मिळाली आहे. कर्कश वाद्य संगीत ही आपली संस्कृती बनत आहे. सण आता स्वत:च्या हौशेसाठी साजरे केले जातात.\nगणेशोत्सवात सकाळ पासून ते रात्रीपर्यंत डी जे वj खुप मोठयाने गाणी वाजवली जातात. डीजेच्या आवाजाची तीव्रता एवढी भयंकर असते कि परिसरातील सर्वांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.\nशासनाने तथा पोलिस विभागाने गणेशोत्सवासह इतर कोणत्याही धामिर्क ऊत्सावात तसेच लग्न समारंभात सुध्दा मोठ्याने डीजे वाजविणयाची परवानगी देऊ नये. यासंबंधी कडक कायदा करून कठोर अमलबजावणी करावी.\n#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक\nतुम्ही सजग नागरिक आहात का तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्��ातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्���ा आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/passes-away/", "date_download": "2021-09-20T05:26:04Z", "digest": "sha1:DJAW7TSJJJAID4B4X6H4E2OJ2TZEGDFZ", "length": 4544, "nlines": 59, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates passes away Archives | Jaimaharashtra news", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोना���े निधन\nनवी दिल्ली: भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन…\nज्येष्ठ मराठी अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन\nमराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं पुण्यात वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं आहे….\nPhoto : सुषमा स्वराज यांचा जीवन परिचय\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांच वयाच्या 77 व्या वर्षी निधन\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. जयपाल रेड्डी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://activeguruji.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2021-09-20T05:51:42Z", "digest": "sha1:XBJ5TJPOLG2HA4F62CRNTFUF3O6LA4GO", "length": 10457, "nlines": 162, "source_domain": "activeguruji.com", "title": "शिक्षक दिन - Active Guruji शिक्षक दिन माहिती | Shikshak din mahiti", "raw_content": "\nसन्माननिय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो,\nआज मी तुम्हांला शिक्षक दिनानिमित्त दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती.\nआज मी आपणाला डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बद्दल माहिती सांगणार आहे.\nडॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती ,नामांकित राजनीतितज्ञ, तत्त्वज्ञ, प्राध्यापक व शिक्षणतज्ञ होते.\nमी माझे चार शब्द पूर्ण करतो.\nजय हिंद ……जय महाराष्ट्र \nशिक्षक दिन भाषण -���\nसन्माननिय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो,\nआज मी तुम्हांला शिक्षक दिनानिमित्त दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती.\nगुर्रु ब्रम्हा गुर्रु विष्णु गुर्रु देवो महेश्वर l गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै: श्री गुरुवे नमःll\nआज मी आपणाला शिक्षकांचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगणार आहे.\nछोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे काम शिक्षक करत असतो.राष्ट्र उभारणीत निरपेक्ष व सेवाभावीपणाने शिक्षक काम करत असतो.\n‘जे जे आपणाशी ठावे ,ते दुसऱ्याशी सांगावे’ या प्रमाणे शिक्षक आयुष्यभर ज्ञानदान करत असतो.\nमाझे चार शब्द पूर्ण करतो.\nजय हिंद ……जय महाराष्ट्र\nशिक्षक दिन भाषण -३\nपूज्य गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो,\nआज मी तुम्हांला शिक्षक दिनानिमित्त दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती.\nआज मी आपणाला शिक्षकांबद्दल माहिती सांगणार आहे. पण आता परिस्थिती बदलली आहे ,शाळेत येणारा प्रत्येक बालक आपल्या पूर्वज्ञानाने समृद्ध होऊन शाळेत येत आहे.पालक सुजान झाला आहे, शिक्षकांकडून त्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.संगणक व मोबाईल मुले मुलेही आपले ज्ञान वाढवत आहेत.\nशिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्यामुळे अनेक मुले समृद्ध होत आहेत.देशाचे भावी आधारस्तंभ घडवणाऱ्या शिक्षकाला माझे त्रिवार वंदन.\nजय हिंद ……जय महाराष्ट्र \nNext कोण बनेल प्रज्ञावंत-भाग 2\nआपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आभार.\tCancel reply\nघरचा अभ्यास Smart PDF डाऊनलोडसाठी रोज सकाळी 8 वाजता उपलब्ध होतो.\n1ली,मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\n4थी | मराठी ,आकारिक चाचणी 1 | Open book Test\n3री,मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\n2री | मराठी , आकारिक चाचणी 1 | Open book Test\nMayechi pakhar l मराठी पाठ ६ | मायेची पाखर | इ.4थी\n8वी, मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\nDhartichi amhi lekare | धरतीची आम्ही लेकरं | ४थी मराठी कविता\n1.जय जय महाराष्ट्र माझा | 7वी मराठी टेस्ट\n6वी,मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\nआकारिक चाचणी 1 (45)\nNaitik kore on 5वी | गणित ,आकारिक चाचणी 1\nYash somnath shelar on 2.माझ्या देशावर माझे प्रेम आहे…\nAnonymous on 2री | मराठी , आकारिक चाचणी 1 |…\nAnonymous on 3.वल्हवा रं वल्हवा | 5वी मराठी…\nAnonymous on 2री | मराठी , आकारिक चाचणी 1 |…\nआपल्या आवडत्या activeguruji.com या शैक्षणिक वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत 1ली ते 10वी संपूर्ण अभ्यास\nशिक्षक,��िद्यार्थी व पालक यांना डिजिटल ई-साहित्य,शैक्षणिक साधने, शिक्षण पूरक साहित्य याद्वारे अभ्यासक्रमाची व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हाच आमचा उद्देश.\nस्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक वेबसाईटवरील माहितीचा वापर व्हावा हा आमचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/3047/AIIMS-Recruitment-2020.html", "date_download": "2021-09-20T05:26:27Z", "digest": "sha1:2ILUW6RXMNGR4A2SVFQQ6H6WCM56DS4G", "length": 10083, "nlines": 114, "source_domain": "naukriadda.com", "title": "नर्सिंग ऑफिसरच्या 3803 पदाकरिता भरती सुरू", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nनर्सिंग ऑफिसरच्या 3803 पदाकरिता भरती सुरू\nAIIMS Nursing Officer Recruitment 2020: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) ने नर्सिंग ऑफिसरच्या हजारो पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे देशातील विविध एम्समध्ये नर्सिंग ऑफिसरची पदे भरली जाणार आहेत. राज्यातील नागपूर एम्सचा देखील या भरती प्रक्रियेत समावेश आहे. एम्स दिल्लीने यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी केले आहे.\nकोणत्या एम्समध्ये किती जागा रिक्त आहेत अर्ज कधीपर्यंत करता येतील अर्ज कधीपर्यंत करता येतील पात्रतेचे निकष काय आहेत पात्रतेचे निकष काय आहेत या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला या बातमीत मिळेल. सोबत नोटिफिकेशन तसेच अर्ज करण्याची थेट लिंकही देण्यात येत आहे.\nपदाचे नाव – नर्सिंग ऑफिसर\nपदांची एकूण संख्या – ३,८०३\nकोणत्या एम्समध्ये किती जागा रिक्त\nएम्स नवी दिल्ली – ५९७\nएम्स भुवनेश्वर – ६००\nएम्स देवघर – १५०\nएम्स गोरखपुर – १००\nएम्स जोधपुर – १७६\nएम्स कल्याणी – ६००\nएम्स मंगलागिरी – १४०\nएम्स नागपूर – १००\nएम्स पाटणा – २००\nएम्स रायबरेली – ५९४\nएम्स रायपूर – २४६\nएम्स ऋषिकेश – ३००\nया भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक पुढे देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रियी ५ ऑगस्टपासून सुरू झाली आहे.\nऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – १८ ऑगस्ट २०२०\nअर्जाचे शुल्क भरण्याची अंतिम तारीख – १८ ऑगस्ट २०२०\nपरीक्षेची तारीख – १ सप्टेंबर २०२०\nसर्वसाधारण आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांसाठी १५०० रुपये, एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएससाठी १२०० रुपये शुल्क आहे. दिव्यांग उमेदवरांसाठी अर्ज न���:शुल्क आहे.\nएम्स नर्सिंग ऑफिसर (AIIMS Nursing Officer) पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या आधारे होईल. या परीक्षेचे नाव नर्सिंग ऑफिसर रिक्रुटमेंट कॉमन एलिजिबिलीटी टेस्ट (NORCET 2020) असे आहे.\nनर्सिंगमध्ये बीएससी किंवा अन्य कोर्स करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये आहे.\nकिमान १८ वर्षे तर कमाल ३० वर्षे वयोमर्यादा. आरक्षित प्रवर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.\nऑनलाइन अर्ज करण्याच्या थेट लिंकसाठी\nहेही वाचा- 10th पास उमेदवारांना संधी – सशस्त्र सीमा बल भरती २०२०\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nपुणे महानगर परिवहन महामंडळात 395 पदांची भरती\nकॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे भरती 2021\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://divcommpune.in/html/index.php", "date_download": "2021-09-20T05:36:11Z", "digest": "sha1:J3UY3Q5MIR2TKYHKTPKJPF47YPHLEEWS", "length": 2079, "nlines": 28, "source_domain": "divcommpune.in", "title": " :: Divisional Commissioner Office, Pune ::", "raw_content": "\nपदवीधर / शिक्षक मतदार संघ निवडणूक 2020\nमा.तं.सं. ई-सेवा\t महा ई-ताल आधार भारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ महाराष्ट्राबाबतच्या बातम्या महाराष्ट्र लोकराज्य बातम्या महाराष्ट्र पर्यटन महाराष्ट्र महा मूल्यवर्धित कर नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य परिवहन महाराष्ट्र राज्य पोलीस महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी महाराष्ट्र कारागृह विभाग महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग बांधकामांचा मागोवा राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल ऑनलाइन पॅन कार्ड अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/artificial-insemination-in-goat-technology/", "date_download": "2021-09-20T05:59:48Z", "digest": "sha1:JMKHOHI6D66POWS6LGGSM74XOJV4Z6W3", "length": 11122, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "आता बकऱ्यामध्ये देखील केल जाईल कृत्रिम रेतन, केंद्रीय मेंढी प्रजनन फार्ममध्ये AI टेक्नॉलॉजीचा वापर", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nआता बकऱ्यामध्ये देखील केल जाईल कृत्रिम रेतन, केंद्रीय मेंढी प्रजनन फार्ममध्ये AI टेक्नॉलॉजीचा वापर\nआतापर्यंत गाय आणि म्हशी मध्ये कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाचा वापर करून गर्भधारणा केली जात होती. परंतु आता बकरीचे सुद्धा कृत्रिम रेतनाद्वारे गर्भधारणा केली जाईल.काही दिवसांअगोदर केंद्रीय मेंढी प्रजनन फार्म मध्ये एआय टेक्नॉलॉजी चा प्रयोग बकरी वर केला गेला व त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले.\nएक चांगल्या प्रजातीच्या बोकड पासून कमीत कमी शंभर बकऱ्यांचे गर्भधारणा केली जाऊ शकते व त्याद्वारे चांगल्या जातीची पैदास करता येऊ शकते. आतापर्यंत ज्या बकरी आणि बोकड यांचे पैदास कृत्रिम रेतनाद्वारे केली केली आहे, त्यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे. दूध देण्याचे प्रमाणही चांगले आहे आणि वजनही चांगले आहे. कृत्रिम रेतनाचा फायदा असा होईल की चांगला प्रजाती आणि चांगल्या वजनाची बकऱ्या आणि बोकड यांची पैदास केली जाईल व त्याद्वारे मांसउत्पादनही जास्त होईल. शेळी पालन व्यवसाय आर्थिक दुर्बल घटकांसाठी फायदेशीर व्यवसाय आहे.या तंत्रज्ञानाद्वारे शेळीपालन हा एक चांगला उत्पन्नाचा व्यवसाय होऊ शकतो.\nसामान्य बकरी आणि कृत्रिम रेतनाद्वारे निर्मित बकरी मधील फरक\nकेंद्रीय मेंढी प्रजनन फार्ममध्ये 50 बकरी मोर ट्रायल स्वरूपात ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. यामध्ये दिसून आले की या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जन्मलेल्या बकऱ्या आरोग्यदृष्ट्या मजबूत आहेत. सामान्य बकरी एका दिवसात 800 ग्राम दूध देते तर ए आय तंत्रज्ञानाद्वारे उत्पादित बकरी दीड लिटर दूध प्रति दिन देते.\nतसेच सामान्य बकरी चे पिलाचे वजन हे दीड किलोपर्यंत असते.तरतंत्रज्ञानाद्वारे उत्पन्न झालेल्या बकरीच्या पिलाचे वजन तीन ���िलोपर्यंत असते.\nकेंद्रीय मेंढी प्रजनन फार्म चे निर्देशक डॉ. ए.क. मलोत्रा त्यांनी सांगितले की, त्यांनी एक वर्ष अगोदर कृत्रिम रेतनाचा प्रयोग बकऱ्यानं वर केला होता.त्यामागे उद्देश होता की चांगल्या जातींच्या बकरी उत्पादनाचा दृष्टीने कार्य केले जावे. त्याचे सकारात्मक परिणाम त्यांना मिळाले.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nतुमच्या शेतात काग्रेस गवत आहे गाजर गवतापासून बनवा सेंद्रीय खत\nगव्हाच्या या तीन नवीन जाती शेतकऱ्यांना करतील मालामाल\nही इलेक्ट्रिक सायकल देणार दुचाकीला टक्कर, जाणून घेऊया सायकली बद्दल\n2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीवर्ष म्हणून घोषित, भारताचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाने स्विकारला\nसर्वसामान्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी मातोश्री पर्यंत 400 किमीचा पायी प्रवास\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/45889", "date_download": "2021-09-20T06:27:05Z", "digest": "sha1:SGFYUPZOJYY7HPVPBC4U3X3CN5FV7GVG", "length": 12235, "nlines": 142, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "बल्लारपूर सस्ती हत्याकांड: प्रकरणातील आरोपींना २ दिवसात अटक करण्यात पोलिसांना यश पोलिस निरीक्षक उमेश पाटिल यां���्या मार्गदर्शनाथ ४ आरोपिना अटक व आरोपीना कोर्टात केले हाजर प्रेम प्रकरणातील संशयास्पद खून | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome Breaking News बल्लारपूर सस्ती हत्याकांड: प्रकरणातील आरोपींना २ दिवसात अटक करण्यात पोलिसांना यश ...\nबल्लारपूर सस्ती हत्याकांड: प्रकरणातील आरोपींना २ दिवसात अटक करण्यात पोलिसांना यश पोलिस निरीक्षक उमेश पाटिल यांच्या मार्गदर्शनाथ ४ आरोपिना अटक व आरोपीना कोर्टात केले हाजर प्रेम प्रकरणातील संशयास्पद खून\nदख़ल न्यूज़ भारत: शंकर महाकाली\nबल्लारपूर : कन्नमवार वॉर्ड, बल्लारपूर आणि वेकोली येथील रहिवासी मारोती उर्फ ​​विक्की शंकर काकडे (२५) यांची गुरुवार, २९ जुलै २०२१ रोजी बल्लारपूर-सस्ती पुलावर संध्याकाळी ६:००वाजता हत्या करण्यात आली, त्यावेळी हत्येचा हंगाम चालू होता. बल्लारपूर शहरातील घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर शहर पुन्हा एका खूनाने हादरले. हे लक्षात घेण्याजोगे आहे की, सूत्रांनी सांगितले की, खून प्रकरण बेकायदेशीर प्रेम प्रकरणाचे होते.या प्रकरणात एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्राजक्ता उर्फ ​​राणी मारोती काकडे, २५, मृताची पत्नी, कन्नमवार वार्ड, बल्लारपूर, २) कांता देवानंद भासखेत्रे, ४१ मृताची सासू, पंचशील वॉर्ड, गुटकळा, चंद्रपूर, ३)संजय मारोती, २५ संजय मारोती, टिकले वय – २५ वर्षे, व्यवसाय – ट्रक चालक रा.नाकोडा घुगुस जिल्हा. चंद्रपूर (मुख्य आरोपी) ४विकास भास्कर नगारे वय -२३ व्यवसाय-मजूर रानकोडा घुगुस जिल्हा. चंद्रपूर ४ की मुख्य आरोपीच्या आजूबाजूच्या अधिक माहितीच्या संदर्भात आरोपीला काल रात्री अटक करण्यात आली आहे आणि मुत्काची पत्नी त्याला मुख्य आरोपी आणि त्याच्या सह-बल्लारपूर समोर दारू पिण्यासाठी घेऊन जात आहे की तेथे अवैध संबंध आणि लाचखोरीची माहिती आहे. नाकोडा येथील एसीसी नाल्याजवळ त्याचा बुडून आणि गळा दाबल्याने मृत्यू झाला आणि त्याचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत चारचाकीतून बल्लारपूरला आणून बल्लारपूर-सस्ती पुलावर टाकण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nहे प्रकरण कथितरीत्या बेकायदेशीर प्रेम प्रकरण आणि वेकोली कामगारांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नावर आधारित असल्याची माहिती मिळाली आहे.कोर्टामध्ये खटले दाखल झाल्याच��� वृत्त आहे.\nPrevious articleप्रसार माध्यमांना बोलण्याचा अधिकार आहे त्यामुळे…’; राज कुंद्रा प्रकरणी न्यायालयानं शिल्पाला सुनावलं\nNext articleपावसाळ्यात डासांपासून होणाऱ्या साथीच्या आजारांचा धोका ओळखून संपूर्ण जिल्ह्यात डास प्रतिबंधक औषधीची फवारणी करा. भाजयुमोचे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.\nनरेंद्र मोदीं त्यांच्या वाढदिवशी युवक काँग्रेसचे धरना प्रदर्शन केले:चेतन गेडाम\nबिग ब्रेकिंग अन….. सुकाळ्यात शिरला वाघ उडाली एकच खळबळ\nविधायक डॉ. परिणय फुके महाराष्ट्र शतरंज असोसिएशन के अध्यक्ष पद पर निर्वाचित.\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nमानापुरात 64 वा धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा\nजिल्ह्यात 52 नवे पॉझिटिव्ह रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/nashik-police-will-take-online-statement-of-narayan-rane-on-25th-september/339718/", "date_download": "2021-09-20T06:07:45Z", "digest": "sha1:VVN6BTOEZZUMKKRT3SHBIYSIAZ46A4AN", "length": 10015, "nlines": 148, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Nashik police will take online statement of Narayan Rane on 25th September", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर उत्तर महाराष्ट्र नारायण राणेंचा २५ सप्टेंबरला ऑनलाइन जबाब\nनारायण राणेंचा २५ सप्टेंबरला ऑनलाइन जबाब\nठाकरे बाप-बेटे राणेंना घाबरतात का, २१ महिन्यांनंतरही बंगल्यावर कारवाई नाही – किरीट सोमय्या\nkirit somaiya : आता रश्मी ठाकरे आणि अजित पवार सोमय्यांच्या रडावर\nKirit Somaiya VS Hasan Mushrif: हसन मुश्रीफांचे सोमय्यांनी उघड केलेले दोन घोटाळे नेमके कोणते\nहसन मुश्रीफांचा दुसरा १०० कोटींचा घोटाळा किरीट सोमय्यांनी केला उघड\nKirit Somaiya: किरीट सोमय्या ९ वाजता कराडमध्ये घेणार पत्रकार परिषद, मुश्रीफांचा आणखीन एक घोटाळा करणार उघड\nमुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण यांचा २५ सप्टेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे नाशिक शहर पोलीस ऑनलाइन जबाब नोंदवून घेणार आहेत, अशी माहिती तपासी अधिकारी तथा पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी दिली.\nभाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान २४ ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसांनी राणेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी राणेंची तक्रार केली होती. याप्रकरणात उच्च न्यायालयाने राणे यांचा जामीन मंजूर करताना १७ सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे आता नाशिक पोलिसांनी राणेंचा २५ सप्टेंबरला ऑनलाईन जबाब घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री राणे २ सप्टेंबर रोजी नाशिक पोलिसांसमोर हजर राहणार होते. मात्र, गणेशोत्सवाचं कारण देत त्यांच्या वकीलांनी तारीख वाढवून घेतली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी राणेंच्या वकिलांशी बोलून २५ सप्टेंबर रोजी ऑनलाइन जबाब घेण्याचे निश्चित केले आहे. यावेळी पोलीस त्यांना प्रश्न विचारणार आहे. राणेंच्या उत्तरानुसार पोलीस जबाब नोंदवून घेणार आहे. तसेच, आवश्यकता वाटल्यास पुन्हा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे.\nमागील लेखहसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ, सोमय्यांकडून २७०० पानी पुरावे ईडीकडे सुपूर्द\nपुढील लेखथकबाकी वसुलीसाठी सरकारकडून बाऊ केला जातोय – देवेंद्र फडणवीस\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या व���सर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\nम्युकरमायकोसिसचे नाशकात ५६३ रुग्ण, ५४ बळी\nCorona : पहिल्या लाटेत १,१८,३५३, दुसर्‍यात २,७६,२६२ रुग्ण\nसराईत गुन्हेगारांच्या टोळीकडून महागडे 38 मोबाईल जप्त\n94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित\nकसारा घाटात पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/09/%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-20T04:10:53Z", "digest": "sha1:RCVFNUKHVAYL6SMD2FQVKFB4AZBWA7QV", "length": 5041, "nlines": 82, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "थेट भेट – रंगकर्मी डॉ.सोमनाथ मुटकुळे यांच्याशी मनमोकळा संवाद | Thet Bhet – Dr. Somnath Mutkule – C News Marathi", "raw_content": "\nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – उद्योजक बाळासाहेब देशमाने | Balasaheb Deshmane, Sangamner\nसंगमनेर – प्रवरेला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\nसंगमनेर – स्वराज्यध्वजाचे शहागडावर पूजन, आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन ६ राज्यांमध्ये प्रवास\nसंगमनेर – प्रवरेला पूर आल्याने धांदरफळ खुर्द आणि कवठे धांदरफळला जोडणारे दोनही पूल पाण्याखाली\nअहमदनगर थेट-भेट संगमनेर सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nथेट भेट – रंगकर्मी डॉ.सोमनाथ मुटकुळे यांच्याशी मनमोकळा संवाद | Thet Bhet – Dr. Somnath Mutkule\n← सी न्यूज मराठी चॅनेलच्यावतीने सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा \nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – किसनराव गव्हाणे परिवार – जागरण गोंधळ कलावंत →\nकोपरगावमध्ये शासकीय मका खरेदी केंद्र सुरु\nपाथर्डी – लोकसहभागातून उभारणार महादेवाच मंदिर, आ.मोनिका राजळे यांच्या शुभहस्ते उदघाटन\nसंगमनेर – कमळ सोडून तरुणांची पंजाला साथ, महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश\nअकोले ब्रेकिंग सामाजिक स्पेशल रिपोर्ट\nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा संगमनेर सामाजिक स्प��शल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – उद्योजक बाळासाहेब देशमाने | Balasaheb Deshmane, Sangamner\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.infinityacademyindia.com/current-affairs-28-july-2020/", "date_download": "2021-09-20T04:17:27Z", "digest": "sha1:2ONYLZWDINIPOM6YGKF4FILDJMEIIMS4", "length": 16620, "nlines": 87, "source_domain": "www.infinityacademyindia.com", "title": "Current Affairs 28 JULY 2020 - Current Affairs Daily News - Infinity Academy India", "raw_content": "\n1. अमेरिका : राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; २९ सप्टेंबर रोजी पहिली डिबेट\nसध्या जगभरात करोना विषाणूनं थैमान घातलं असून अमेरिकेला याचा सर्वाधिक फटकादेखील बसला आहे. असं असलं तरी अमेरिकेत मात्र राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे.\nनिवडणुकीसाठी पहिली डिबेट २९ सप्टेंबर रोजी ओहियोमध्ये पार पडणार आहे. कमिशन ऑफ प्रेसिडेन्शिअल डिबेट्सनं सोमवारी याबाबत माहिती दिली.\n“क्लिव्हलँडच्या केस वेस्टर्न विद्यापीठ आणि क्लिव्हलँड क्लिनिक ही डिबेट होस्ट करणार आहेत,” अशी माहितीही यावेळी देण्यात आली. २९ सप्टेंबर रोजी हेल्थ एज्युकेशन कँपसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेट्सचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्षे जो बायडेन यांच्यादरम्यान थेट डिबेट होणरा आहे.\nदोन्ही नेते १५ ऑक्टोबर रोजी फ्लोरिडातील मायामीमध्ये पुन्हा एकमेंकासमोर येणार आहे. तर तिसरी डिबेट २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.\nअमेरिकेत उप-राष्ट्राध्यक्षपदासाठी ७ ऑक्टोबर रोजी पहिली डिबेट होणार आहे. सॉल्ट लेक सिटी विद्यापीठात पार पडणाऱ्या या डिबेटमध्ये उप-राष्ट्राध्यक्ष माईक पेंस हे डेमोक्रेट्रिक पक्षाच्या उमेदवारासमोर येणार आहे. सध्या डेमोक्रेटिक पक्षाकडून आपल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. या सर्व डिबेट ९० मिनिटांच्या असतील. तसंच या रात्री ९ ते १०.३० दरम्यान होणार आहे. या सर्व डिबेट्सचं अमेरिकेत थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.\nसर्वेक्षणात बायडेन यांची बाजी\nआठवडाभरापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात बायडेन यांनी बाजी मारल्याचं दिसून आलं होतं. एसीबी न्यूज/ वॉशिंग्टन यांच्या सर्वेक्षणाची माहिती १९ जुलै रोजी जारी करण्यात आली होती.\nयानुसार ट्रम्प यांना ४४ तर बायडेन यांना ५४ टक्के लोकांचं समर्थन असल्याचं समोर आलं होतं. सलग पाचव्या राष्ट्रीय सर्वेक्षणात बायडेन यांनी बाजी मारल्याचं दिसून आलं होतं.\nपहिली डिबेट : २९ ���प्टेंबर क्विव्हलँडमध्ये\nदुसरी डिबेट : १५ ऑक्टोबर मायामीमध्ये\nतिसरी डिबेट : २२ ऑक्टोबर नॅशविलेमध्ये\n2. केंद्र सरकारचे हे खास मोबाइल अ‍ॅप देणार 450 शहरांतील हवामानाची माहिती\nकेंद्र सरकारने देशातील बदलते हवामान आणि त्याची माहिती लोकांपर्यंत सहजपणे पोहोचावी यासाठी एक नवीन मोबाइल अ‍ॅप लाँच केले आहे. ‘मौसम’ नावाचे हे अ‍ॅप भूविज्ञान (पृथ्वी विज्ञान मंत्रालय) मंत्री हर्षवर्धन यांनी लाँच केले आहे. ‘मौसम’ हे अ‍ॅप अँड्रॉइड युजर्ससाठी गुगलच्या प्ले-स्टोअर आणि अ‍ॅपल युजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध झाले आहे.\nजवळपास 200 शहरांचे तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, दिशा इत्यादी अनेकप्रकारची माहिती ‘मौसम’ अ‍ॅपद्वारे मिळेल. त्याचबरोबर जवळपास 450 शहरांच्या आगामी सात दिवसांच्या हवामानाबाबतचा अंदाज अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला कळेल. यातील माहिती दिवसातून आठ वेळेस अपडेट होईल.\nएखाद्या शहरातील गेल्या 24 तासांमधील आकडेवारीही यात दिसेल. तर, यामध्ये युजर्सना अलर्ट करण्यासाठी सर्व जिल्हे लाल, पिवळा आणि नारंगी या तीन रंगांमध्ये दाखवणारे फीचरही आहे.\nहवामानाची सर्व महत्त्वाची ‘मौसम’ अ‍ॅपद्वारे माहिती मिळेल. ‘मौसम’ अ‍ॅप इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इंस्टीट्यूट फॉर सेमी-एरिड ट्रॉपिक्स (ICRISAT),भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) आणि भारतीय हवामान विभाग (आयएमडी) यांनी संयुक्तपणे डेव्हलप केले आहे. यावेळी, वेधशाळेच्या नेटवर्कमध्ये वाढ करण्यासाठी, नवीन संगणकीय संसाधने खरेदी करण्यासाठी मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता असल्याचे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.\n3. इटोलिझुमाब प्रभावी नाही कोविड दलाचे प्रतिकूल मत:\nबायोकॉन कंपनीने सोरायसिसवर तयार केलेले इटोलिझुमाब हे औषध आपत्कालीन करोना वैद्यकीय उपचारात समाविष्ट करण्याइतके प्रभावी नाही असे मत कोविड १९ विशेष समिती सदस्यांनी व्यक्त केले असून या औषधाबाबत प्रतिकूल मत दिले आहे.\nबायोकॉनच्या प्रमुख किरण शॉ मुझुमदार यांनी या औषधाच्या उपयुक्ततेबाबत अधिक माहिती समितीला सादर करण्याची तयारी दर्शवली आहे. या औषधाच्या उपचारासाठी 40 हजार रु. खर्च येतो.\nइटोलिझुमाब हे औषध म्हणजे मोनोक्लोनल प्रतिपिंडाचा प्रकार असून ते बायोकॉनने सेंटर फॉर मॉल्यिकुलर इम्युनॉलॉजी या क्युबातील संस्थेच्या मदतीने तयार केले आह���.\n12 जुलैला या औषधाचा वापर कोविड रुग्णांवर आपत्कालीन परिस्थिीतीत करण्यास भारताच्या औषध महानियंत्रकांनी मान्यता दिली होती पण आता कोविड विशेष समितीने या औषधाचा समावेश करोना वैद्यकीय व्यवस्थापनात करू नये अशी सूचना केली आहे.\nएक हजार रुग्णात या औषधाचे चांगले परिणाम दिसून आले असल्याचा दावा कंपनीने केला आहे.\n4 .29 सप्टेंबर रोजी हेल्थ एज्युकेशन कँपसमध्ये पहिली डिबेट:\nसध्या जगभरात करोना विषाणूनं थैमान घातलं असून अमेरिकेला याचा सर्वाधिक फटकादेखील बसला आहे. असं असलं तरी अमेरिकेत मात्र राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे.\nनिवडणुकीसाठी पहिली डिबेट 29 सप्टेंबर रोजी ओहियोमध्ये पार पडणार आहे. कमिशन ऑफ प्रेसिडेन्शिअल डिबेट्सनं सोमवारी याबाबत माहिती दिली.\n“क्लिव्हलँडच्या केस वेस्टर्न विद्यापीठ आणि क्लिव्हलँड क्लिनिक ही डिबेट होस्ट करणार आहेत,” अशी माहितीही यावेळी देण्यात आली. 29 सप्टेंबर रोजी हेल्थ एज्युकेशन कँपसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेट्सचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्षे जो बायडेन यांच्यादरम्यान थेट डिबेट होणारा आहे.\n5. चीनवर दुसऱ्यांदा ‘डिजिटल स्ट्राइक‘ भारत सरकारने अजून 47 अ‍ॅप्स केले Ban\nचीनशी संबंधित कंपन्यांवर भारत सरकारने दुसऱ्यांदा मोठी कारवाई केली आहे. ‘इंडियाटुडे’च्या वृत्तानुसार, 59 चिनी अ‍ॅप्स बॅन केल्यानंतर भारत सरकारने अजून 47 चिनी अ‍ॅप्स बॅन केले आहेत. नव्याने बॅन करण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये बहुतांश ‘क्लोनिंग’ अ‍ॅपचा समावेश आहे.\nबॅन केलेले क्लोनिंग अ‍ॅप्स म्हणजे आधीपासून बॅन असलेल्या अ‍ॅपसाठी पर्याय म्हणून उतरवण्यात आले होते. नव्याने बॅन केलेल्या अ‍ॅप्सची यादी लवकरच जारी केली जाणार आहे. याशिवाय, युजरची खासगी माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका यांच्या आधारे भारत सरकारने अजून 250 अ‍ॅप्सची यादीही बनवली असल्याची माहिती सुत्रांची माहिती आहे.\nनव्याने बॅन करण्यात आलेल्या अ‍ॅप्सच्या यादीत यावेळेस काही आघाडीच्या गेमिंग अ‍ॅप्सचाही समावेश असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nदरम्यान, भारत-चीन सीमेवर संघर्षादरम्यान भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे 59 अ‍ॅप्सवर बंदी घालून भारताने चीनला दणका दिला होता.\nयामध्ये टिकटॉक, कॅमस्कॅनर, शेअरइट अशा अनेक लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश होता. त्यानंतर आता सरकारने अजून 47 अ‍ॅप्स बॅन करण्याचा निर्णय घेतला असून यावेळी काही लोकप्रिय गेमचाही समावेश असण्याची शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/ashwin-shardul-thakur-will-return-in-oval-test-against-england/", "date_download": "2021-09-20T05:20:09Z", "digest": "sha1:QEHD3JK6NDSS7KPGVMHNCD2UL7NVLSHU", "length": 10899, "nlines": 89, "source_domain": "mahasports.in", "title": "ओव्हल कसोटीत अश्विन आणि शार्दुलचे पुनरागमन? 'अशी' असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग Xi", "raw_content": "\nओव्हल कसोटीत अश्विन आणि शार्दुलचे पुनरागमन ‘अशी’ असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग Xi\nin क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा इंग्लंड दौरा\nइंग्लंड विरुद्ध भारत यांच्यादरम्यान ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी हेडिंग्लेच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता; तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. ही मालिका आता १-१ च्या बरोबरीत आहे.\nत्यामुळे भारतीय संघाला ही मालिका जिंकायची असेल तर २ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवावा लागेल. दरम्यान चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात.\nया मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या २ सप्टेंबरपासून ओव्हलच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात भारतीय संघात दोन मोठे बदल पाहायला मिळू शकतात. भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. परंतु तो आता पूर्णपणे फिट असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आर अश्विनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.\nआर अश्विन भारतीय संघातील अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. परंतु मालिकेतील पहिल्या ३ कसोटी सामन्यात त्याला खेळायची संधी मिळाली नाहीये. त्याने शेवटचा सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळला होता. या सामन्यात त्याने ३ गडी बाद केले होते. तर काउंटी क्रिकेटमध्ये सर्रे संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने ६ गडी बाद केले होते. त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ५ शतकांची नोंद आहे. त्यामुळे तो फलंदाजी करण्यास देखील सक्षम आहे. अशात संघ त्याला खेळवण्याचा विचार करू शकते.\nतर ईशांत शर्माने लीड्स कसोटी सामन्यात २२ षटक गोलंदाजी करत ९२ धावा खर्च केल्या होत्या. यादरम्यान त्याला एकही गडी बाद करता आला होता. तसेच विराटने संकेत देखील दिले होते की, चौथ्या कसोटी सामन्यात एका वेगवान गोलंदाजाला विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे ईशांत शर्मा ऐवजी शार्दुल ठाकूरला संधी दिली जाऊ शकते.\nशार्दुल ठाकूर देखील चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात एकूण ४ गडी बाद केले होते. तसेच शार्दुल ठाकूर देखील फलंदाजी करण्यास सक्षम आहे. त्यामुळे आर अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांनी जर संघात पुनरागमन केले तर भारतीय संघातील फलंदाजीची खोली वाढेल.(Ashwin shardul thakur will return in oval test against England)\nअशी असू शकते भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन किंवा रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज\nआयर्लंडचा टी२०त इतिहास, एकाच आठवड्यात २ शतके ठोकत केला कोणालाही न जमलेला किर्तीमान\n कोहली आणि संघाला कमी लेखण्याची चूक करू नका; शास्त्रींची इंग्लंडला चेतावणी\nअश्विनच्या सहभागाच्या अंदाजानेच इंग्लंडचा उडालाय थरकाप, ओव्हलच्या खेळपट्टीशी करणार छेडछाड\nआयर्लंडचा टी२०त इतिहास, एकाच आठवड्यात २ शतके ठोकत केला कोणालाही न जमलेला किर्तीमान\nगेल्या ५० वर्षांत ओव्हलवर उघडले नाही विजयाचे खाते; ‘विराटसेना’ करणार हा नकोसा रेकॉर्ड ब्रेक…\n“विराटची नेतृत्व सोडण्याची वेळ चुकली”; आयपीएल विजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nचेन्नईच्या ऋतुराजचा धमाका; सहाव्या आयपीएल अर्धशतकासह ‘या’ तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी\nगेल्या ५० वर्षांत ओव्हलवर उघडले नाही विजयाचे खाते; 'विराटसेना' करणार हा नकोसा रेकॉर्ड ब्रेक...\nटी२० विश्वचषकासाठी 'या' दिवशी निवडली जाणार 'विराटसेना'; १५ सदस्यीय संघात कोणाची लागेल वर्णी\nवाढदिवस विशेष: वेगवान गोलंदाज इशांत शर्माबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/cock-entered-on-ground-during-cpl/", "date_download": "2021-09-20T06:29:40Z", "digest": "sha1:F24XT7MJWMWO6MB62NCOB6C7HBJ7K2K7", "length": 9961, "nlines": 90, "source_domain": "mahasports.in", "title": "पाहावं ते नवलंच! सीपीएलच्या लाईव्ह सामन्यावेळी कोंबड्याच्या ऐटदार चालीने वेधले सर्वांचे लक्ष, व्हिडिओ व्हायरल", "raw_content": "\n सीपीएलच्या लाईव्ह सामन्यावेळी कोंबड्याच्या ऐटदार चालीने वेधले सर्वांचे लक्ष, व्हिडिओ व्हायरल\nin CPL, क्रिकेट, टॉप बातम्या\nकधीकधी क्रिकेटच्या मैदानावर अशा घटना घडतात किंवा अशी दृश्ये पहायला मिळतात जातात, जी पाहून तुम्ही तुमचे हसू थांबवू शकत नाही. असेच एक दृश्य कॅरेबियन प्रीमीयर लीग टी20 (सीपीएल) स्पर्धेच्या एका सामन्या दरम्यान दिसले. खरं तर, सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स आणि गयाना ऍमेझॉन वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान, एक कोंबडा मैदानात घुसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nसीपीएलच्या आठव्या सामन्यात सेंट किट्सच्या डावादरम्यान हे दृश्य पाहायला मिळाले. सेंट किट्सच्या डावाचे दहावे षटक संपल्यानंतर कॅमेरामनची नजर कोंबड्यावर पडली. मैदानावर कोंबडी पाहून समालोचक आणि खेळाडू देखील आश्चर्यचकित झाले. कॅमेरामन आपल्या कॅमेऱ्यात कोंबड्याची हालचाल टिपत राहिला. व्हिडिओमध्ये, कोंबडा मैदानावर सुरेख आणि ऐटीत चालताना दिसत आहे. लोकांना व्हिडिओ खूप आवडत आहे.\nसामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सेंट किट्सचा संघ हा सामना 6 गडी राखून जिंकण्यात यशस्वी झाला. गयाना वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गयानाच्या संघाने 20 षटकांत 3 गडी बाद 166 धावा केल्या, ज्यामध्ये मोहम्मद हाफिजने 70 धावा केल्या. याशिवाय हेटमायरने 52 धावा केल्या. पण गयानाचा संघ लक्ष्याचा बचाव करण्यात अपयशी ठरला.\nसेंट किट्स संघाने 19.2 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. सेंट किट्सकडून शेरफेन रदरफोर्डने 34 चेंडूत 59 धावांची खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला. कर्णधार ब्राव्होने 22 धावांची खेळी खेळली.\nपाकिस्तानचा मोहम्मद हाफिजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गयाना ऍमेझॉन वॉरियर्सकडून खेळणारा 40 वर्षीय पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद हाफिजने 59 चेंडूत 70 धावांची शानदार खेळी केली आहे. त्याच्या संघाने उभारलेल्या 166 धावांच्या धावसंख्येत त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. हाफिजने तिसऱ्या विकेटसाठी शेमरॉन हेटमायरसोबत 67 चेंडूत 101 धावांची भागीदारी केली.\nहाफिजसह भागीदारी दरम्यान हेटमायरने एका टोक लावून धरले होते. हाफिजने या भागीदारीत 32 चेंडूत 45 धावांचे योगदान दिले. त्याने त्याच्या 70 धावांच्या खेळीदरम्यान 7 चौकार आणि एक षटकार ठोकला.\nयशस्वी जयस्वालचा गगनचुंबी षटकार, चेंडू उडाला थेट मैदानाबाहेर असलेल्या पार्किंगपेक्षाही दूर, पाहा व्हिडिओ\nभारताच्या ‘या’ अष्टपैलूचे दुर्दैव, दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकला; आता आयपीएलमधूनही बाहेर\nजगात ५००० पेक्षा अधिक क्रिकेटर झाले, पण ‘असे’ दोन विक्रम करणारा डेल स्टेन मात्र एकटाच\nअखेर गिरीश इर्नाक आणि रिशांक देवडिगाला खरेदीदार मिळाला, ‘या’ संघात झाले सामील\nटोकियो पॅरालिम्पिक: शूटिंगमध्ये भारताला दुसरे पदक, सिंगराज अडानाने ‘कांस्यपदका’ला घातली गवसणी\nरोहित-हार्दिक दुसऱ्या सामन्यात खेळणार का कोच जयवर्धनेंनी दिल ‘हे’ उत्तर\n“विराटची नेतृत्व सोडण्याची वेळ चुकली”; आयपीएल विजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nटोकियो पॅरालिम्पिक: शूटिंगमध्ये भारताला दुसरे पदक, सिंगराज अडानाने 'कांस्यपदका'ला घातली गवसणी\nएकही दिल कितनी बार जितोगे 'गोल्डन गर्ल' अवनी लेखराला आनंद महिंद्रांकडून 'खास' भेट\nअवनी लेखराच्या यशाने भारावला संपूर्ण देश; क्रीडाविश्वातूनही होतोय कौतुकाचा वर्षाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nandurbar-news/fraud-of-rs-65-lakh-from-the-director-of-kudhavad", "date_download": "2021-09-20T05:26:04Z", "digest": "sha1:CN66LVKCQ3MUSBMBAB5M2MMFBTEYKLXJ", "length": 3481, "nlines": 26, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Fraud of Rs 65 lakh from the director of Kudhavad", "raw_content": "\nमॉडेल स्कुलला मंजुरीचे आमिष : संस्थाचालकाची ६५ लाखांत फसवणूक\nनंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR\nदिल्लीहून मॉडेल स्कुलची (Model School) मंजुरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून (Dhule) धुळे येथील दोघे व नाशिक येथील एकाने कुढावद ता.शहादा येथील संस्थाचालकाची ६५ लाखात फसवणूक केल्याची घटना घडली.\nयाबाबत पोलीस (Police) सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१३ ते २०१९ दरम्यान धुळे येथील श्रीराम कॉलनीतील रहिवासी बन्सीलाल सखाराम सोनवणे, अमोल बन्सीलाल सोनवणे यांनी दीपक तुकाराम देवरे (रा.महादेव सोसायटी, त्रिमुर्ती चौक, नाशिक) हा दिल्ली येथे मानव विकास मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी आहे असे कुढावद ता.शहादा येथील अशोक हिरालाल पाटील यांना सांगून तुम्हाला जय देवमोगरा माता बहुउद्देशिय संस्था कुढावद या संस्थेच्या माध्यमातून मॉडेल स्कुल मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवले व तिघांनी संगनमत करुन ६५ लाखात फसवणूक केली.\nआपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी तिघांकडून पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी रक्कम न देता पाटील यांना शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पाटील यांनी पोलीसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४१९, ४२०, ४६५, ४६८, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील बिर्‍हाडे करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/twiter/", "date_download": "2021-09-20T06:00:45Z", "digest": "sha1:NLEDIKAXQMBU4FNFPUMA5YIGQEDM7DJY", "length": 3154, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Twiter Archives | Jaimaharashtra news", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nडॉ. राहुल घुले हे वन रुपी क्लिनिकचे संस्थापक आहेत. ते रुग्णांकडून फक्त एक रुपया फी…\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/03/3.html", "date_download": "2021-09-20T05:02:02Z", "digest": "sha1:CWRCO4LRAIMNHK4REB5SCZF3CDBF7OSR", "length": 6392, "nlines": 69, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "3 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिलं जाण्याची घोषणा", "raw_content": "\nHomeMaharashtra 3 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिलं जाण्याची घोषणा\n3 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिलं जाण्याची घोषणा\nमुंबई - 3 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली. यासह अनेक शेतकरी हिताच्या अजित पवारांनी यांनी घोषणा केल्या आहेत.\nराज्यात करोना आणि लॉकडाउनच्या काळात कृषी क्षेत्रानेच अर्थव्यवस्थेला सावरलं आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत, असं अजित पवारांनी म्हटलं. 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना 19 हजार कोटी कर्ज थेट वर्ग केले गेले. शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करुन देण्यात आलं. यंदा 42 हजार कोटींचं पीक कर्जाचं वाटप करण्यात आलं, असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं आहे.\nतीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिलं जाणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी 2 हजार कोटींच्या योजनेची घोषणाही अजित पवार यांनी केली. कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी 1.500 कोटींचा महावितरणला निधी दिला जाणार. तसेच विकेल ते पिकेल योजनेला 2100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.\nकोरोनाच्या संकटाचं आव्हान देशासमोर आहे, जोडूनिया धन उत्तम व्यवहारे या प्रमाणे काम करावं लागतंय, असं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ झाला, असं अजित पवार यांनी सांगितलं.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/03/blog-post_56.html", "date_download": "2021-09-20T04:33:13Z", "digest": "sha1:6ZWBBTUDOUKLJAMQ7V3WJZ6ZAMAX62CA", "length": 5528, "nlines": 68, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "बोधेगाव लाडजळगाव परिसरात गारांचा पाऊस", "raw_content": "\nHomeAhmednagarबोधेगाव लाडजळगाव परिसरात गारांचा पाऊस\nबोधेगाव लाडजळगाव परिसरात गारांचा पाऊस\nशेवगाव - अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यासह पूर्व भागातील लाडजळगाव गोळेगाव, शेकटे बोधेगाव ,कोरडगाव, तसेच पाथर्डी तालुक्यातील साकेगाव, पागोरी पिंपळगाव , खेर्डे, आणि पंचक्रोशीत शनिवार वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. पर्जंन्य वृष्टी सुरु असतानाच प्रचंड गारांचा वर्षाव झाला आहे.क्षणार्धात सर्व परिसर पांढरा शुभ्र गारमय झाला होता.सगळीकडे पाणीच पाणी झाले.\nअवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला खरा परंतु बळीराजावर अचानक आस्मानी संकट कोसाळल्यामुळे आणि हाती आलेला घास निसर्गाने हिराऊन घेतल्यामुळे बळीराजा अत्यंत चिंताग्रस्त झाला आहे.शेतातील काढणीला आलेला गहु,हरभरा,मका,तसेच ऊन्हाळी पिके बाजरी भूईमुग ,कांदा, टरबूज -खरबूज या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्‍याला वर्षभर कोरोनाने छळले आणि आता हाता —तोंडाशी आलेला घास अस्ममानी संकटाने हिराऊन नेला .शेतकर्‍यांनी कर्ज काढुन आपल्या शेतीत गहु, हरभरा, मका, बाजरी कांदा तसेच आंबा पिकाचा मो��ोर लागलेले फळ गळून गेले व फळबागांचे पिके घेतली होती .ती सर्व पिके भूईसपाट झाली त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.आई खाऊ देईना व बाप भिक मागु देईना अशी स्थिती शेतकर्‍याची झाली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे त्यामुळे शासनाने तात्काळ सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई सर्व शेतर्‍यांना दिली पाहिजे अशी मागणी लाडजळगाव येथील प्रगतशिल शेतकरी भागवतराव तहकिक यांनी केली आहे.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/7-years-completed-to-malin-accident/", "date_download": "2021-09-20T05:47:44Z", "digest": "sha1:UX4TCYHLKI2GUZPBIV3C7EH52S6SGWPQ", "length": 6691, "nlines": 71, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates माळीण दुर्घटनेला ७ वर्ष पूर्ण", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमाळीण दुर्घटनेला ७ वर्ष पूर्ण\nमाळीण दुर्घटनेला ७ वर्ष पूर्ण\nरायगड : रायगड जिल्ह्यातील तळीये गावात माळीणची पुनरावृत्ती झाली आणि तब्बल ७२ जणांनी आपले प्राण या दुर्घटनेत गमावले , संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडली गेली आणि होत्याचं नव्हतं झालं.\n३० जुलै २०१४ रोजी देखील अशाच प्रकारची दुर्घटना घडली आणि पुणे जिल्ह्यातील संपूर्ण माळीण गाव जमीनदोस्त झाले.या घटनेला आता सात वर्षे पूर्ण झाली आहेत. या घटनेत बचावलेल्या नागरिकांना घरे बांधून दिली त्यांना आर्थिक मदत देखील केली मात्र बांधून दिलेल्या घराच्या चार भिंतीमध्ये वास्तव्यास गुण्यागोविंदाने नांदणारे कुटुंबतील माणस मात्र उरले नाही. सात वर्षांपूर्वी माळीणच्या या दुर्घटनेत तब्बल १५१ जणांना आपले प्राण गमवावे लागले.\nनेस्तनाबूत झालेल्या माळीण गावाचे शासनाने नवीन जागेवर पुनर्वसन केले. प्राण गमावलेल्या १५१ नागरिकांची नावे कोरून ‘स्मृतिस्तंभ’ उभारले, एवढंच काय तर याच नागरिकांच्या नावे प्रत्येकी एक झाड लावू�� त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला आहे. मात्र आजही त्या सात वर्षांपुर्वीच्या उजाडलेल्या काळ्या दिवसाची आठवण काढून उर्वरित नागरिक आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत.\nPrevious उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला पुणे मेट्रोला हिरवा कंदील\nNext विरारमध्ये आयसीआयसीआय बॅंकेत दरोडा\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2/610d7251fd99f9db45eda8fc?language=mr", "date_download": "2021-09-20T05:38:52Z", "digest": "sha1:2VFK7EFTOHUALGHTU2DNFWMOYRGXUAWP", "length": 5828, "nlines": 59, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - पीएम जन-धन खात्यांच्या संख्येत तिप्पट वाढ! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nपीएम जन-धन खात्यांच्या संख्येत तिप्पट वाढ\nकेंद्र सरकारच्या पीएम जन धन योजनेला सर्वसामान्यांनी चांगली पसंती दिलीय. या योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यांची संख्या काही वर्षांत तिप्पट झालीय. 👉 जन धन खातेधारकांना 2.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. जन धन खातेधारकांना कोणत्याही बँकेत खाते उघडल्यावर अपघाती विमा संरक्षण दिले जाते. जन धन खातेदाराचा अपघात झाल्यास त्याला 30,000 रुपये दिले जातात. खातेदाराचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याला 2 लाख रुपये दिले जातात. 👉 याशिवाय, ग्राहकांना किमान शिल्लक ठेवण्याची चिंता करण्याची गरज नाही. या खात्यात सरकारी ग्राहकांना 10000 रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा देखील दिली जाते. यासह बचत खात्याइतके व्याजाचा लाभ देखील उपलब्ध आहे. 👉 प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अधिक खाते उघडले जाते. पण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमचे जन धन खाते एका खासगी बँकेतही उघडू शकता. तुमच्याकडे इतर बचत खाते असल्यास तुम्ही ते जन धन खात्यात रूपांतरित करू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, जनधन खाते उघडू शकतो. कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल 👉 जन धन खाते उघडण्यासाठी दस्तऐवज पडताळणी केवायसी अंतर्गत केली जाते. या दस्तऐवजांचा वापर करून जन धन खाते उघडता येते. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile 👉 जन धन खाते उघडण्यासाठी दस्तऐवज पडताळणी केवायसी अंतर्गत केली जाते. या दस्तऐवजांचा वापर करून जन धन खाते उघडता येते. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nयोजना व अनुदानग्राहक समाधानविमा योजनाबातम्याकृषी ज्ञान\nअस करा कुसुम सोलर योजनाच्या मंजूर अर्जाचं पेमेंट\nप्रभुदेवा जीआर व शेती योजना\nपोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर तुम्हाला 2 लाखांचा लाभ विनामूल्य मिळणार\nपीक विमा वाटपासाठी निधी मंजूर, या शेतकऱ्यांना मिळणार लाभ\nप्रभुदेवा जीआर व शेती योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://activeguruji.com/shabdik-udaharne/", "date_download": "2021-09-20T06:14:50Z", "digest": "sha1:R7IQ2PT6E7CMW6EG3FQLSJRIACKSCD6O", "length": 6223, "nlines": 130, "source_domain": "activeguruji.com", "title": "शाब्दिक उदाहरणे-बेरीज I 2री | गणित | ऑनलाईन टेस्ट - Active Guruji", "raw_content": "\nशाब्दिक उदाहरणे-बेरीज I 2री | गणित | ऑनलाईन टेस्ट\nPosted in दुसरी टेस्टTagged 2री, ऑनलाईन टेस्ट, गणित, शाब्दिक उदाहरणे-बेरीज\nPrev 8.अर्थशास्त्राशी परिचय I 9वी | भूगोल | ऑनलाईन टेस्ट\nNext 9.व्यापार I 9वी | भूगोल | ऑनलाईन टेस्ट\nआपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आभार.\tCancel reply\nघरचा अभ्यास Smart PDF डाऊनलोडसाठी रोज सकाळी 8 वाजता उपलब्ध होतो.\n1ली,मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\n4थी | मराठी ,आकारिक चाचणी 1 | Open book Test\n3री,मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\n2री | मराठी , आकारिक चाचणी 1 | Open book Test\nMayechi pakhar l मराठी पाठ ६ | मायेची पाखर | इ.4थी\n8वी, मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\nDhartichi amhi lekare | धरतीची आम्ही लेकरं | ४थी मराठी कविता\n6वी,मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\n1.जय जय महाराष्ट्र माझा | 7वी मराठी टेस्ट\nआकारिक चाचणी 1 (45)\nNaitik kore on 5वी | गणित ,आकारिक चाचणी 1\nYash somnath shelar on 2.माझ्या देशावर माझे प्रेम आहे…\nAnonymous on 2री | मराठी , आकारिक चाचणी 1 |…\nAnonymous on 3.वल्हवा रं वल्हवा | 5वी मराठी…\nAnonymous on 2री | मराठी , आकारिक चाचणी 1 |…\nआपल्या आवडत्या activeguruji.com या शैक्षणिक वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत 1ली ते 10वी संपूर्ण अभ्यास\nशिक्षक,विद्यार्थी व पालक यांना डिजिटल ई-साहित्य,शैक्षणिक साधने, शिक्षण पूरक साहित्य याद्वारे अभ्यासक्रमाची व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हाच आमचा उद्देश.\nस्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक वेबसाईटवरील माहितीचा वापर व्हावा हा आमचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/8532", "date_download": "2021-09-20T05:40:14Z", "digest": "sha1:5LKOPCMTXNPEZTQOV6BIN5CJ4DJUH3BW", "length": 15671, "nlines": 129, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "राष्ट्रीय पोषण महिन्यात मातांच्या लसीकरणावर भर द्यावा-जिल्हाधिकारी – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\nउपमहापौर ने अपने घर में गणपत��� को किया विराजमान\nकार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nदवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nHome/महाराष्ट्र/राष्ट्रीय पोषण महिन्यात मातांच्या लसीकरणावर भर द्यावा-जिल्हाधिकारी\nराष्ट्रीय पोषण महिन्यात मातांच्या लसीकरणावर भर द्यावा-जिल्हाधिकारी\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nपिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nनागपूर दि. 27 : सप्टेंबर राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या महिन्यात पोषणाशी संबंधित उपक्रमासोबत साजरा करण्यात येणार आहे.या दरम्यान यानुसार 0 ते 13 वर्ष वयोगटातील मुलाच्या मातांना प्राधान्याने कोविड लस देण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज दिले .\nछत्रपती सभागृहात पोषण महिन्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राजेंद्र भुयार. उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण ईश्वर लखोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर. शिक्षणाधिकारी काटोलकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी व इतर तसेच क्षेत्रीय कार्यालयातील तहसीलदार, गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी ऑनलाईनद्वारे उपस्थित होते.\nसही पोषण देश रोशन या संकल्पनेवर विविध उपक्रम राबविण्यात येतील. मानवी जीवनात पोषणाचे अन्यन्यसाधारण महत्व आहे. पोषणाबद्दल जागरूकता निर्माण होण्यासाठी जरी हा महिना साजरा करण्यात येत असला तरी कोविड लसीकरणावर भर द्यावा. कोरानेाच्या काळात सुपोषणाची गरज अधोरेखीत झाली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.\nया महिन्यात राज्यभरात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पामध्ये विविध उपक्रमासह जिल्ह्यातील अंगणवाडी स्तरावर प्रकल्पस्तरावर व जिल्हास्तरावर राष्ट्रीय पोषण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.\nया महिन्यामध्ये ग्रामस्तरावर विविध कार्यक्रम आयोजित केल्या जातील व त्याच्या नोदी दररोज जन आंदोलन dash बोर्ड पोर्टल डब्��्यु डब्ल्यु डब्ल्यु डॉट पोषणअभियान डॉट जीओव्ही डॉट इनवर घेण्यात येतात. अंगणवाडी सेविका, मदतनीस, एएनएम, आशा वर्कर व गावातील प्रतिष्ठीत नागरीकाद्वारे रॅली काढली जाईल. व सामाजिक जनजागृती केल्या जाईल. यामध्ये वृक्षारोपण करणे. वाटिका तयार करणे. परसबाग लावणे, गर्भवती माता व मुलांसाठी पोषण आहार संबधी, सुदृढ बालक स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, पोषण वाटिका स्पर्धा घेतल्या जातील.\nकोविड -19 लसीकरणाबाबत जनजागृती करणे. माझे “मुल माझी जबाबदारी”. त्यासाठी आरोग्य खात्याबाबत शिबीर आयोजित केल्या जाईल. त्यासाठी ॲनिमिया मुक्त भारत च्या अनुषगाने, गरोदर माता, किशोरी मुली, यासाठी रक्त तपासनी, उपचार आणि समुपदेशन, पाककला स्पर्धा व अति कुपोषित बालके ओळखून त्यांना आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा देणे. औषधाउपचार, आहार तज्ज्ञ आहारांचे मार्गदर्शन केले जाईल. सुपोषित भारत घडवून आणण्यासाठी समाजाचा पोषण अभियान कार्यक्रमामध्ये सक्रीय सहभाग अतिआवश्यक आहे. 2018 पासून दरवर्षी सप्टेंबर महिना “राष्टीय पोषण महिना” म्हणून सपूर्ण देशभरात साजरा करण्यात येत असतो. राष्टीय पोषण महिन्यामध्ये सर्व विभागामध्ये समन्वय व अभिसरण राखण्याच्या दृष्टीने महिला व बाल विकास विभागाची भूमिका महत्वाची असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुंभेजकर यांनी सांगितले.\nपोषण महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमाची नोंद जनआंदोलन डाटा एन्ट्री पोर्टलवर करणे अनिवार्य आहे. या कार्यक्रमाच्या नोंदी पुढील डाटा एन्ट्री एचटीटीपीएस कोलन हॅश पोशन अभियान डॉट जीओव्ही डॉट इन/हॅश/लॉगिन या लिंकवर करण्यात याव्यात, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वर लखोटे यांनी सांगितले.\nपोषण महिना राबवित असतांना कोविड -19 च्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे व प्रतिबंधात्मक पालन करणे बंधनकारक राहील. या सर्व बाबी लक्षात घेऊन पोषण महिन्याचे आयोजन करण्यात यावे अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली.\nPrevious गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा-जिल्हा प्रशासनाचे आवाहन\nNext मंगळवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध\nगणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nनागपूर, ता. १८ :- अनंत चतुर्दशीला म्हणजेच रविवार १९ सप्टेंबर रोजी श्री गणेशाचे विसर्जन होत …\nपंतप्रधानांच्या वाढदिवस दिनी काँग्रेस पक्षातर्फे – रोजगार दो हल्लाबोल आंदोलन\nजिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर : – केंद्र सरकारने सुशिक्षित बेरोजगारास दिलेल्या वचनाची पूर्ती …\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nपिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nगणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1752278", "date_download": "2021-09-20T04:58:40Z", "digest": "sha1:QTHE43B6JWOJC6GQEIOCBWZ6AW7UYACG", "length": 3262, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कॅलिफोर्निया विद्यापीठ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कॅलिफोर्निया विद्यापीठ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:५८, २९ मार्च २०२० ची आवृत्ती\n९ बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\n१९:०४, १२ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती (संपादन)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n('जूने चित्र-वाक्यविन्यास वापरणारी पाने' या वर्गातून काढण्यास आवश्यक बदल)\n०७:५८, २९ मार्च २०२० ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n|File:RHall.JPG|[[कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेल्स|लॉस एंजेल्स]] (1919)\n|File:Geisel library.jpg|[[युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन डियेगो|सॅन डियेगो]] (1960)\n|File:UCILibrary.jpg|[[युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, अर्व्हाईन|अर्व्हाईन]] (1965)\n|File:Cowell College.jpg|[[सँटासॅंटा क्रूझ, कॅलिफोर्निया|सँटासॅंटा क्रूझ]] (1965)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9C_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_(%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E)", "date_download": "2021-09-20T06:22:21Z", "digest": "sha1:O57DVSZYZ4CYJ6ALRTBSWVCCWLDNR72R", "length": 9219, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मनोज कुमार (दिल्लीतील राजकारणी) - विकिपीडिया", "raw_content": "मनोज कुमार (द��ल्लीतील राजकारणी)\n(मनोज कुमार (दिल्लीचे राजनीतिज्ञ) या पानावरून पुनर्निर्देशित)\nमनोज कुमार हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत आणि ते दिल्लीच्या कोंडली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअरविंद केजरीवाल • गोपाल राय • संजय सिंह • मनीष सिसोदिया • कुमार विश्वास • आतिशी मारलेना • कानू कलसारिया • भगवंत मान • मीरा सान्याल • राखी बिड़ला • • •\nआदर्श शास्त्री • अजय दत्त • अजेश यादव • अखिलेश पति त्रिपाठी • अलका लांबा • अमनतौला खान • अनिलकुमार वाजपेयी • अरविंद केजरीवाल • असिम अहमद खान • अवतारसिंग • बंदना कुमारी • भावना गौर • देवेंदर शेरावत • दिनेश मोहनीया • फतेह सिंग • गिरीश सोनी • गोपाल राय • गुलाब सिंग • हजारीलाल चौहान • इमरान हुसेन • जगदीप सिंग • जरनैल सिंह • जितेंदरसिंग तोमर • कैलाश गहलोत • कपिल मिश्रा • करतारसिंग तन्वर • मदन लाल • महेंद्र यादव • मनीष सिसोदिया • मनोज कुमार • महंमद इशराख खान • मोहिंदर गोयल • नारायण दत्त शर्मा • नरेश बलियान • नरेश यादव • नितीन त्यागी • पंकज पुशकर • प्रमिला टोकास • पवनकुमार शर्मा • प्रकाश • प्रवीण कुमार • रघुविंदर सौकिन • राजेंद्रपाल गौतम • राजेश गुप्ता • राजेश ऋषीं • राजू ढिंगन • राखी बिड़ला • राम चंदर • रामनिवास गोयल • रुतुराज गोविंद • एस.के. बग्गा • साहि राम • संदीप कुमार • संजीव झा • सरिता सिंग • सत्येन्द्र कुमार जैन • सौरभ भारद्वाज • शरद कुमार • शिवचरण गोयल • श्रीदत्त शर्मा • • सोम दत्त • सोमनाथ भारती • सुखबिरसिंग दलाल • सुरिंदर सिंह • विजेंदर गर्ग • विशेश रवी •\nसुधीर सावंत • विजय बळवंत पांढरे • मीरा सान्याल • मेधा पाटकर\nधरमवीर गांधी • हरिंदसिंग खालसा • भगवंत मान • साधु सिंग\nसुखपाल सिंग खैरा • जय कृष्ण • अमरजितसिंग संधो • कनवर संधू • हरविंदर सिंग पोलका • जगतार सिंग जोग्गा • सर्वजीत कौर मनुके • मनजित सिंग • कुलतारसिंग संधावन • बलदेव सिंग • रुपेंदरकौर रुबी • बलजिंदर कौर • जगदेव सिंग • नाझर सिंग मनशाहा • बुद्ध राम • हरपाल सिंग चिमा • अमन अरोरा • पिरमल सि��ग दुल्हा • गुरमितसिंग मीत आहिर • कुलवंतसिंग पंन्दोरी •\nआम आदमी पार्टीचे नेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ डिसेंबर २०१७ रोजी २१:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/video/balaram-patil-criticized-on-bjp/321123/", "date_download": "2021-09-20T06:11:34Z", "digest": "sha1:ERD5IHBNBZDKPL4KL5JROEUPAI6FRE5J", "length": 7164, "nlines": 151, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Balaram patil criticized on bjp", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ राज्य सरकारविरोधी कुभांड रचण्याचा भाजपचा डाव\nराज्य सरकारविरोधी कुभांड रचण्याचा भाजपचा डाव\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nराहुल गांधी-संजय राऊतांच्या भेटीत काय चर्चा झाली\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून सध्या सुरू असलेला वाद राजकीय आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावावरुन राज्य सरकारविरोधी कुभांड रचण्याचा डाव भाजपकडून खेळला जात आहे. दि.बा.पाटील आणि बाळासाहेबांचे नाव बाजूला सारून केंद्र सरकार तिसऱ्याच नावाच्या मागे आहे, असा घणाघात आमदार बाळाराम पाटील यांनी केला आहे.\nमागील लेख११ वी प्रवेशाची CET अर्ज नोंदणीची ऑनलाईन सुविधा 2 ऑगस्ट पर्यंत\nपुढील लेखउद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांचा कृतीदल गठीत\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nबाळासाहेब ठाकरेंना जेलमध्ये टाकणाऱ्यांसोबत सत्तेची सलगी केली अन्\nतुला पाहते रे मालिकेवरून प्रेक्षकांमध्ये उलट सुलट चर्चा\nनागराज मंजुळे दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत\nबंद असलेले कॅमेरे सुरु करावेत; मनसेचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/03/blog-post_66.html", "date_download": "2021-09-20T04:32:28Z", "digest": "sha1:RP6T4UIU7TCOX7AZXSVTJAWB3LSXOKVW", "length": 8860, "nlines": 72, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "शेतकऱ्यांना आता पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेतानाच किसान क्रेडिट कार्ड व पीएम किसान मानधन योजनेचा लाभ मिळणार !", "raw_content": "\nHomeMaharashtraशेतकऱ्यांना आता पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेतानाच किसान क्रेडिट कार्ड व पीएम किसान मानधन योजनेचा लाभ मिळणार \nशेतकऱ्यांना आता पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेतानाच किसान क्रेडिट कार्ड व पीएम किसान मानधन योजनेचा लाभ मिळणार \n'किसान क्रेडिट कार्ड' मिळविण्यासाठी\nनवीदिल्ली : शेतकऱ्यांना आता पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेतानाच किसान क्रेडिट कार्ड व पीएम किसान मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे. याप्रमाणे केंद्र सरकार एप्रिल महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 8 व्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे. ही हप्त्याची रक्कम 10 एप्रिल पर्यंत पाठवण्याची नियोजन केंद्र सरकारचे आहे. पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड व पीएम किसान मानधन योजना या दोन्हीही योजनांचा लाभ शेतक-यांना घेता येणार आहे.\n👉'किसान क्रेडिट कार्ड' कर्ज मिळणे सोपे - पीएम किसान सन्मान योजना व किसान क्रेडिट कार्ड लिंक करण्यात आलं आहे. दि.24 फेब्रुवारी 2019 ला यासंदर्भात निर्णय घेऊन नियोजन करण्यात आले आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावं यासाठीच 'किसान क्रेडिट कार्ड' माध्यमातून शेतक-यांना कर्ज घेण्यासाठी प्रक्रिया सोपी व सरळ करण्यात आली आहे. 'किसान क्रेडिट कार्ड' मिळविण्यासाठी बँकांची फी रद्द करण्यात आली आहे. क्रेडिट कार्डला पंतप्रधान किसान निधीला जोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांना बिनव्याजी एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्यात येईल वर्षभरातचं त्याची परतफेड करावी लागणार आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज 9 टक्के व्याजा��ं मिळतं. केंद्र सरकार यावर 2 टक्के सूट देते. वेळेत कर्ज फेड केल्यास 3 टक्के आणखी सूट मिळते. शेतकऱ्यांना या प्रकारे किसान क्रेडिट कार्डद्वारे 4 टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं. देशात किसान क्रेडिट कार्डचा वापर 8 कोटी शेतकरी करतात.\n👉पीएम किसान मानधन योजना\nपीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेता येतो. केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांची सर्व माहिती असते. त्यामुळे वेगळी कागदपत्रं जमा करावी लागत नाहीत. किसान सन्मान योजनेच्या मिळणाऱ्या 6 हजार रुपयांमधूनचं किसान मानधन योजनेचा प्रीमियम कापला जातो. ही प्रक्रिया सुरु राहिल्यास शेतकरी पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात.\nनिधी योजना काय आहे \nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 6 व्या हप्त्याची रक्कम दि.25 डिसेंबर 2020 पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये जमा केले जातात. आतापर्यंत 9 कोटी 41 लाख शेतकऱ्यांना 7वा हप्ता मिळाला आहे. या योजनेमध्ये पहिला हप्ता हा दि.1 डिसेंबर 31 ते मार्च या कालावधीत दिला जातो. दुसरा हप्ता दि.1 एप्रिल ते 31 जुलैच्या कालावधीत दिला जातो. शेतकऱ्यांना खात्यात 3 रा हप्त्या हा दि. 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर पर्यंत देण्याचे केंद्र सरकारचे नियोजन असतं.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/09/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A5%AE-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2021-09-20T04:44:28Z", "digest": "sha1:3NJOKI5R27KI4XK3YLDSVXXEEC7FPV2E", "length": 5232, "nlines": 82, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "संगमनेर – ८ सप्टेंबरला हिवरगाव पावसा टोलनाक्यावर ठिय्या, स्थानिकांना टोलमाफी असूनही फास्ट टॅगवरून पैशांची कपात सुरूच, आम्ही संगमनेरकर करणार रास्ता रोको आंदोलन – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\nराहाता – ठाकरे सरकारचा भाजपकडून निषेध, ओबीसींना आरक्षण न मिळण्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nअहमदनगर ब्रेकिंग राजकीय संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – ८ सप्टेंबरला हिवरगाव पावसा टोलनाक्यावर ठिय्या, स्थानिकांना टोलमाफी असूनही फास्ट टॅगवरून पैशांची कपात सुरूच, आम्ही संगमनेरकर करणार रास्ता रोको आंदोलन\n← अकोले – निळवंडेच्या हक्काच्या पाण्यासाठी हजारोंचा मोर्चा, आंदोलनात सर्वपक्षीय एकत्र\nसंगमनेर – स्वर्गीय वसंतराव कुटेंच्या ११ व्या पुण्यस्मरणानिमित्त ”मन मंदिरा” किर्तन महोत्सवाचे आयोजन →\nसंगमनेरमध्ये कोरोना रुग्णसंख्या अडीचशे पार\nसंगमनेर तालुका जिल्हात अव्वल मंगळवारी तालुक्यात १२२ तर जिल्हात ५६८ कोरोना पॉझिटिव्ह\nतृप्ती देसाईंना शिर्डीत येण्यास मनाई\nगुन्हेगारी ब्रेकिंग संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले ब्रेकिंग राजकीय सामाजिक\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/benefit-the-beneficiaries-of-various-schemes", "date_download": "2021-09-20T05:53:52Z", "digest": "sha1:GTA2QSAMZLPA25NLZT56M2FGEDIE2TVS", "length": 9539, "nlines": 41, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Benefit the beneficiaries of various schemes", "raw_content": "\nविविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ द्या\nउभारी, बाल संगोपन, रोजगार हमी, जल जीवन मिशन (Water Life Mission), कृषी, महावितरण (MSEDCL) आदी विषयांसह शासनाच्या विविध योजना, उपक्रमांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी अधिकाऱ्यांना केल्या. त्याचबरोबर अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावेत, असेही ते म्हणाले.\nकन्नड (Kannada) येथील गजानन हेरिटेज (Gajanan Heritage) येथे तालुकास्तरीय आढावा बैठक पार पडली. यावेळी उप विभागीय अधिकारी जनार्धन विधाते, पोलीस निरीक्षक हेमंत मानकर, उपविभागीय कृषी अधिकारी प्रभोध चव्हाण, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, सर्व विभाग��चे प्रमुख उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वजण कटिबद्ध आहेत. शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याबरोबरच उभारी प्रकल्पात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना द्यावयाच्या मदतीचा प्रस्ताव तत्काळ सादर करावा. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. महसूल विभागाने गृह प्रकल्प आराखडा तयार करावा. कोविड लसीकरणाबाबत जागृती करावी. कोविड चाचण्या वाढविण्यावर भर द्यावा. व्यापारी, फेरीवाले, रिक्षा चालक आदींची कोविड चाचणी आवश्यक आहे. त्यांच्या चाचण्यांची देखील तपासणी करावी. तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. विभागांच्या कार्याबाबत बैठकीमध्ये.विधाते यांनी सविस्तर माहिती सादर केली.\nउभारी प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना मदत\nजिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना उभारी प्रकल्पांतर्गत मदत देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून उषा पवार, सुधा वाळुंजे यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रकल्पांतर्गत प्रशासनाकडून मदत करण्यात आली. त्याचबरोबर पालक अधिकारी यांच्याशीही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संवाद साधला.\nविठ्ठलपूर येथे इको बटालियनच्या माध्यमातून 99.20 हेक्टरवर 24 देशी प्रजातीच्या 51 हजार 428 वृक्ष लावण्यात आलेले आहेत. या लागवड क्षेत्रास जिल्हाधिकारी चव्हाण यांनी भेट दिली. वृक्ष संवर्धनासाठी बटालियनला निधी कमी पडू देणार नाही. गोगा बाबा टेकडी याठिकाणी चौकी आणि जवान तैनात करण्यात यावेत, असे बटालियनच्या अधिकाऱ्यांना सांगितले. अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, उप विभागीय अधिकारी जनार्धन विधाते, इको बटालियनचे लेफ्टनंट कर्नल मिथिल जयकर, एस.भटनागर, राजेश गाडेकर, सहायक वन सरंक्षक एस.यू. शिंदे, तहसीलदार संजय वरकड, एम. ए. शेख, वन विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.\nप्रादेशिक वन विभागाच्या कन्नड शहरातील नर्सरीमध्ये असलेल्या जांभूळ, मोहगुणी, रक्तचंदन, करंज, मियावाकी घनवन प्रकल्प आदींची पाहणी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केली. तसेच वन विभागाकडून वृक्ष वाढीसाठी करण्यात येत असलेल्या कामाचे कौतुकही त्यांनी यावेळी केले.\nजिल्हाधिकारी यांचे बैठकीतील महत्त्वाचे निर्देश\nपर्यटकांना आकर्षित करण्यासाठी औरंगाबाद-शिर्डी रस्ता विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यातून पर्यटकांना चालना मिळेल. अशा प्रकारे अधिकाऱ्यांनी पर्यटनास चालना देण्यासाठी पुढाकार घ्यावा.\nमहिला व बाल कल्याण विभागाच्या बाल संगोपन योजनेचा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना लाभ देण्याची कार्यवाही करा.\nजिल्ह्यात 850 हेक्टरवर वृक्षारोपण झालेले आहे. तालुक्यातील अधिकाऱ्यांनी परिसरात सामाजिक जबाबदारीने वृक्ष लागवड करावी व उद्दिष्ट पूर्ण करावे.\nशबरी, रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या लाभासाठी सर्वेक्षण करा.\nकोविड लसीकरण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा.कार्यालयाबाहेर संपूर्ण लसीकरण झाल्याचा फलक लावावा.\nजल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येकाला 55 लिटर पाणी देण्यासाठी नियोजन करा.\nसुरू झालेल्या शाळांनी वृक्ष लागवडीवर अधिक भर द्यावा.\nसुंदर माझे कार्यालय अंतर्गत सर्व कार्यालये आंतर्बाह्य स्वच्छ ठेवावीत. दस्तावेज सुस्थितीत ठेवावीत. सहा गठ्ठे पद्धत अवलंबवावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/03/blog-post_5.html", "date_download": "2021-09-20T05:50:14Z", "digest": "sha1:KZIZZ4BXKOF7UNZC5RN7A4O7HEGNJXXK", "length": 4864, "nlines": 68, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "श्री क्षेत्र धरमपुरीत श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा", "raw_content": "\nHomeAhmednagarश्री क्षेत्र धरमपुरीत श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा\nश्री क्षेत्र धरमपुरीत श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा\nअहमदनगर - प्रतिशेगांव समजल्याजाणार्‍या नगरतालुक्यातील इसळक निंबळक येथील श्री क्षेत्र धरमपुरीत श्री संत गजानन महाराजांचा प्रकटदिन साध्या पद्धतीने पण शासकीय नियम पाळून भाविकांनी उत्साहात साजरा केला.\nपहाटे श्रींच्या मूर्तीस रुद्राभिषेक करण्यात आला. मोजक्याच भाविकांनी तीन दिवस केलेल्या पारायण सोहळ्याची सांगता झाली. प्रथा म्हणून 10 ते 15भाविकांनी पालखी प्रदक्षिणा घालून मंदिर परिसरातून छोटी मिरवणूक काढली.\nयाप्रसंगी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर डॉ.महेश मुळे यांनी भाविकांना कोरोनाला घाबरु नका पणशासनाने दिलेले नियम आवश्य पाळा. लस आली तरी कोरोनाचे गांभिर्य लक्षात ठेवा. मास्क, सॅनिटायझर, स्वच्छता पाळाव प्रतिकार शक्ती वाढेल असा आहार घ्या, असे आपल्या व्याख्यानातून सांगितले. भाविकांच्य��� उपस्थितीत आरती करण्यात आली. गर्दी टाळण्यासाठी यावर्षी महाप्रसादाची जेवणावळी न ठेवता फक्त बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीक्षेत्र धरमपुरी भक्तवृंदांनी विशेष परिश्रम घेतले.भाविकांनी स्वत:हून सहकार्य केले.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/rohit-sharma-unhappy-after-hits-5-centuries-in-2019-world-cup/", "date_download": "2021-09-20T06:05:59Z", "digest": "sha1:C6HZWFCUWSXVFJL3RNPXON57PKYWF2VX", "length": 9326, "nlines": 93, "source_domain": "mahasports.in", "title": "विश्वचषकात पाच शतके झळकावूनही आनंदी नव्हता रोहित, 'हे' होते कारण", "raw_content": "\nविश्वचषकात पाच शतके झळकावूनही आनंदी नव्हता रोहित, ‘हे’ होते कारण\nरोहित शर्मा विश्वचषकात पाच शतके झळकावूनही आनंदी नव्हता.\nin क्रिकेट, टॉप बातम्या\nभारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार व अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा याच्यासाठी इंग्लंडमध्ये झालेला २०१९ वनडे विश्वचषक संस्मरणीय ठरला होता. रोहितने या विश्वचषकात तब्बल ५ शतके झळकावत विश्वविक्रम नोंदवलेला. मात्र, त्या शतकांबाबत आता रोहितकडून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.\nवरिष्ठ क्रीडा पत्रकार बोरिया मजुमदार आणि कुशन सरकार यांच्या ‘मिशन डॉमिनेशन’ या पुस्तकात रोहित शर्माच्या विश्वचषका नंतरच्या मनस्थितीविषयी लिहिण्यात आले आहे. त्या पुस्तकानुसार,\n‘जेव्हा आम्ही २५ फेब्रुवारी २०२० रोजी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) रोहितला भेटलो तेव्हा तो अस्वस्थ होता. न्यूझीलंड दौरा सुरू होण्याआधीच हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित दौऱ्याबाहेर गेलेला. रोहित उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि त्याने या दौऱ्याच्या काही महिने आधीच विश्वचषकात पाच शतके केली होती.’\nत्या शतकांनी मला फरक पडला नाही\nया पुस्तकानुसार, रोहितने विश्वचषकातील पाच शतकांबद्दल बोलताना म्हटले,\n”प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास त्या पाच शतकांनी मला फरक पडला नाही. वैयक्तिकरित्या खेळाडू म्हणून ही एक मोठी उपलब्धी होती. परंतु, जेव्हा तुम्ही सांघिक खेळ खेळता, तेव्हा तुमच्या वैयक्तिक कामगिरीला तितकेसे महत्त्व राहत नाही.’\n‘जेव्हा मी विश्वचषकानंतर घरी परतलो, तेव्हा प्रत्येकजण माझे पाच शतकांसाठी अभिनंदन करत होता. खरं सांगू, मला त्याचे काहीच वाटले नाही. खरे बक्षीस इंग्लंडमधील ड्रेसिंग रूममध्ये होते आणि आम्ही अंतिम फेरीत पोहोचलो नाही हे पचवणे आमच्यासाठी कठीण होते.’\nभारतीय संघाचा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. हा सामना भारताचा दिग्गज कर्णधार एमएस धोनीच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला. रोहितने आपल्या फलंदाजीने संपूर्ण विश्वचषक दणाणून सोडत दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड व बांगलादेश विरुद्ध शतके ठोकली होती.\n“ॲलिस्टर कूक अजूनही सलामीसाठी योग्य पर्याय”, दिग्गज इंग्लिश फलंदाजाचा इंग्लंड संघाला घरचा आहेर\n‘त्या’ कृत्यासाठी अनेक वर्षानंतर मार्क बाऊचरला मागावी लागली माफी\nवयाच्या १९ व्या वर्षी सचिनने रचलेला लीड्सवर इतिहास, याच मैदानावर रंगणार तिसरी कसोटी\n“विराट अत्यंत भाग्यशाली कर्णधार, ज्याकडे असे उत्कृष्ट दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत”\n“लोकं फक्त महत्वाच्या लोकांबद्दल बोलतात”, अजिंक्य रहाणेचे टीकाकारांना सडेतोड उत्तर\nरोहित-हार्दिक दुसऱ्या सामन्यात खेळणार का कोच जयवर्धनेंनी दिल ‘हे’ उत्तर\n“विराटची नेतृत्व सोडण्याची वेळ चुकली”; आयपीएल विजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\n\"लोकं फक्त महत्वाच्या लोकांबद्दल बोलतात\", अजिंक्य रहाणेचे टीकाकारांना सडेतोड उत्तर\nटी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये सलग ४ षटकार ठोकणाऱ्या कॅरेबियन खेळाडूचा सिडनी सिक्सर्सबरोबर पुन्हा करार\nनात्याला सुरुवात होण्यापूर्वीच फुलस्टॉप अर्शी खानला वाटतेय अफगानिस्तानी क्रिकेटरशी साखरपुडा म��डण्याची भीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3882/Central-government-job-opportunities-Recruitment-in-ECGC.html", "date_download": "2021-09-20T04:36:01Z", "digest": "sha1:BEUTB6Q4S3GNXFTZNXD6Q7YZZYX4ZBJN", "length": 12226, "nlines": 104, "source_domain": "naukriadda.com", "title": "केंद्र सरकारी नोकरीची संधी; इसीजीसीमध्ये भरती", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nकेंद्र सरकारी नोकरीची संधी; इसीजीसीमध्ये भरती\nआजचं युग स्पर्धेचं बनलं आहे. त्यासाठी कठोर परिश्रम आणि योजनाबद्ध प्रयत्न करावे लागतात, याची जाणीव करून देण्याची आवश्यकता वाढली आहे. राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर केंद्रात युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन विविध प्रशासकीय पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेत असतात. या परीक्षा राज्यसेवा आणि केंद्रीय सेवांमधील विविध प्रशासकीय पदं प्राप्त करण्यासाठी अनिवार्य आहेत. या परीक्षांसाठी पात्रता व निकष ठरवलेले असतात. तसंच परीक्षांचं स्वरूपही निश्चित केलेलं असतं. सुनिश्चित अभ्यासक्रम असतो. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप देखील गुणविभागणीसह जाहीर केलेलं असतं.\nकेंद्र आणि राज्याशिवाय बँकांमधील भरती प्रक्रियेसाठी आयबीपीएस मार्फत परीक्षा घेतली जाते. त्याचप्रमाणे इसीजीसी (भारत सरकारचा उपक्रम) मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इसीजीसी (एक्स्पोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन) ही कंपनी भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येते. भारतीय निर्यातदारांना निर्यात विमा सहकार्य उपलब्ध करणारी कंपनी आहे.\nवयोमर्यादा- २१ ते ३० वर्षं (इमाव- ३३ वर्षं, अजा/अज- ३५ वर्षं, दिव्यांग- ४० वर्षं)\nशैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवीधर.\nनिवड पद्धती आणि भरती प्रक्रिया- या भरती प्रक्रियेसाठी होणारी परीक्षा ही १४ मार्च, २०२१ रोजी ऑनलाइन पद्धतीनं होणार आहे. परीक्षेत ५ घटक असून २०० प्रश्नांसाठी २०० गुण असतील. त्यासाठी १४० मिनिटांचा कालावधी देण्यात येईल.\nविषय- प्रश्न- गुण- कालावधी\nरिझनिंग अ‍ॅबिलिटी- ५०- ५०- ४० मिनिटं\nइंग्रजी- ४०- ४०- ३० मिनिटं\nकम्प्युटर नॉलेज- २०- २०- १० मिनिटं\nजनरल अवेअरनेस- ४०- ४०- २० मिनिटं\nक्वांटीटेटीव्ह अ‍ॅप्टीट्यूड- ५०- ५०- ४० मिनिटं\nएकूण- २००- २००- १४० मिनिटं\nनिगेटीव्ह मार्किंग पद्धतीमुळे चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील. ऑब���जेटीव्ह परीक्षेनंतर असणाऱ्या डिस्क्रीप्टीव्ह परीक्षेसाठी निबंध लेखन आणि सारांश लेखन हे दोन घटक आहेत. प्रत्येक घटकासाठी २० गुण असून त्यासाठी एकूण ४० मिनिटांचा कालावधी देण्यात येईल.\nया स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्यासाठी...\n- नियमितपणे अभ्यास करणं.\n- विविध विषयांच्या अभ्यासाचं आणि वेळेचं काटेकोर नियोजन करणं.\n- विविध विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपाचं विश्लेषण करून तंत्रशुद्ध पद्धतीनं अभ्यास करणं.\n- अपयश आल्यास पुन्हा प्रयत्नशील राहून परीक्षेची तयारी करणं.\nया गोष्टी विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहेत. तर मग अधिकारी होण्यासाठी अभ्यासाला लागा.\nपदाचं नाव- प्रोबेशनरी ऑफिसर\nशैक्षणिक पात्रता- पदवी उत्तीर्ण\nवयोमर्यादा- २१ ते ३० वर्षं\nऑनलाइन रजिस्ट्रेशन- १ ते ३१ जानेवारी, २०२१\nपरीक्षा- १४ मार्च, २०२१\nसोर्स : म. टा\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nपुणे महानगर परिवहन महामंडळात 395 पदांची भरती\nकॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे भरती 2021\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A4-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2021-09-20T06:55:26Z", "digest": "sha1:BNZIFNNBETYATZUH4QXQ7VWUM273RBQT", "length": 16103, "nlines": 233, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "शिवणी येथे जबरानजोत धारक शेतकरीवर्गाचे अतिक्रमण उद्ध्वस्त | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्��ाबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome सारीपाट कृषी शिवणी येथे जबरानजोत धारक शेतकरीवर्गाचे अतिक्रमण उद्ध्वस्त\nशिवणी येथे जबरानजोत धारक शेतकरीवर्गाचे अतिक्रमण उद्ध्वस्त\nकारवाई त्वरीत थांबविण्याची आम आदमी पार्टीच्या राज्य नेत्या ॲङ. पारोमिता गोस्वामी यांची मागणी\nजिल्ह्याच्या विविध गावामध्ये वनविभागाने जबरानजोतधारकांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केलेली आहे. सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथे आज वनविभागाने ट्रक्टरद्वारे जबरानजोत धारक शेतकरीवर्गाचे अतिक्रमण उद्ध्वस्त केले आहे. यापूर्वी सावली तालुक्यातील घोङेवाही, तर ब्रम्हपुरी तालुक्यातील रामपुरी येथेही वनविभागाने कारवाई केली आहे. सदर कारवाई सर्वार्धाने चुकीची असून, अशा सर्व कारवाईंना त्वरीत थांबविण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या राज्य नेत्या ॲङ. पारोमिता गोस्वामी यांनी जिल्हाधिका-यांकङे केली आहे.\nसध्या सर्वत्र कोविङची महामारी सुरू असून, लोकांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीमध्ये जे जुने जबरानजोतधारक आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले तर ग्रामीण भागात प्रचंड असंतोष आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाकारता येत नाही. मागील तीन महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात सहा लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. जबरानजोतधारकांची शेती या आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये शेती काढून घेतल्यानंतर जबरानजोत शेतक-यांनी आत्महत्या केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वनविभागाची राहील.\nचंद्रपूर जिल्ह्यात माॅन्सून सुरू झाला असून, शेतकरी सध्या खरिप हंगामात गुंतलेले आहेत. पावसाळा सुरू झाल्या नंतर कोणत्याही अतिक्रमणाला हात न लावण्याचे आजवरचे धोरण आहे. पावसाळ्याच्या हंगामात जबरानजोतधारकांच्या अतिक्रमणाला काढण्याची कारवाई त्वरित थांबविली पाहिजे. जिल्हा वनाधिकार समितीने शेकडो दावे खारिज केले आहे. यापैकी अनेक दावेदारांनी पुरावे जोडून पुनर्विलोकन अर्ज दाखल केले आहे. सदर अर्ज मागील एक ते दीड वर्षांपासून प्रलंबित असून, याबद्दल अंतिम निकाल लागायचा आहे.\nकोरोनाने झालेल्या उत्पन्न झालेल्या आर्थिक संकट, माॅन्सून हंगाम, शेतकरी वर्गाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता आपण कृपया वनविभागाला जबरानजोत धारकांवर कारवाई न करण्याचे आदेश द्यावेत आणि जबरानजोत धारकांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी केली आहे.\nPrevious articleडबेवाला संघटनेचा संतोष जाधव डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा बळी\nNext articleवीजबिलांबाबत शंका, तक्रारी दूर करण्यासाठी महावितरणकडून ग्राहक तक्रार निवारण कक्ष\nएक दिवसीय रानभाजी महोत्सवात जवळपास 60 रानभाज्यांचे प्रदर्शन \nआज पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांचे शुभहस्ते एक दिवसीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन \nपालकमंत्री ना.वडेट्टीवार यांचे शुभहस्ते 11 ऑगस्टला रानभाजी महोत्सवाचा शुभारंभ \nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/12-th/", "date_download": "2021-09-20T04:52:14Z", "digest": "sha1:4LZ5BVQJVPJYKRDPRTUE7V2UJKUZGMR5", "length": 19331, "nlines": 237, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "बारावीचा निकाल आज गुरुवार ला होणार जाहीर | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome सारीपाट शैक्षणिक बारावीचा निकाल आज गुरुवार ला होणार जाहीर\nबारावीचा निकाल आज गुरुवार ला होणार जाहीर\nबारावीचा निकाल आज होणार जाहीर\nपुणे : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा अर्थात इयत्ता १२ वी निकाल आज गुरूवार १६ जूलै रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर कर���्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.\nराज्यातील कोरोनाच्या संकटामुळे सुरू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचे म्हणजेच १२ वी परीक्षेचा निकाल केव्हा लागणार याकडे विद्यार्थ्यासह पालकांचे लक्ष लागले होते.मात्र १२ वीचा निकाल आज गुरूवार १६ जूलै रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्याची धाकधुक वाढली आहे.मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.त्याचा तपशील आज मंडळाने जाहीर केला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उद्या गुरुवारी दिनांक १६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.\n◼️हा निकाल मंडळाच्या पुढील अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.\nपरीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुनउपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आर.)घेता येईल .www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयाथ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस बसलेल्या झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-hsc.ac.in स्वतः किंवा शाळा,कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी,शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवार १७ जूलै ते सोमवार दिनांक २७ जूलै पर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार, १७ जूलै ते बुधवार, दिनांक ५ ऑगस्ट पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/Credit Card/ UP/ Net Banking) याद्वारे भरता येईल,\nउत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क करावा,फेब्रुवारी-मार्च २०२० च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी,गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील असेही मंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.◼️\nPrevious articleलॉकडाऊनच्‍या कालावधीतील गोरगरीब नागरिकांचे विज बिल माफ करावे – भाजपाची मागणी\nNext articleचंद्रपूर शहर, ऊर्जानगर व दुर्गापूर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये 17 ते 26 पर्यंत कडक लॉक डाऊन\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nदहावी, बारावीच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर\nदहावी व बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच \nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची ��ागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/maval-news-demand-of-maval-taluka-ncp-youth-to-install-stand-by-motor-at-katvi-242954/", "date_download": "2021-09-20T05:04:24Z", "digest": "sha1:PFECMRIPRVJGKFG6YJUGOEVVOTAT7KXZ", "length": 8221, "nlines": 85, "source_domain": "mpcnews.in", "title": "Maval News : कातवी येथे स्टॅन्ड बाय मोटर बसवण्याची मावळ तालुका राष्ट्रवादी युवकची मागणी Maval News: Demand of Maval taluka NCP youth to install stand by motor at Katvi", "raw_content": "\nMaval News : कातवी येथे स्टॅन्ड बाय मोटर बसवण्याची मावळ तालुका राष्ट्रवादी युवकची मागणी\nMaval News : कातवी येथे स्टॅन्ड बाय मोटर बसवण्याची मावळ तालुका राष्ट्रवादी युवकची मागणी\nएमपीसी न्यूज – पाणी उपसा करणाऱ्या मोटारीत वारंवार बिघाड होत असल्याने कातवी परिसरात पाणीपुरवठा करण्यात वारंवार अडचणी येत आहेत. त्यामुळे येथे स्टॅन्डबाय मोटर बसवण्याची मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष प्रवीण ढोरे यांनी वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयुर ढोरे व उपनगराध्यक्षा पूजा वहिले यांच्याकडे केली आहे. याबाबत प्रवीण ढोरे यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना निवेदन दिले आहे. यावेळी युवा कार्यकर्ते दत्तात्रय पिंपळे, गणेश चव्हाण उपस्थित होते.\nनिवेदनात म्हटले आहे की वडगाव नगरपंचायत हद्दीत असलेल्या कातवी येथे सुमारे 800 लोकसंख्या असून येथील पाणीपुरवठ्यासह इतर ठिकाणी म्हणजेच प्रभाग क्र. 17 मधील काही भाग व टाटा हाउसिंग सोसायटी येथे पाणी,पुरवठा होत आहे. मात्र, काही महिन्यांपासून येथील पाणीपुरवठा करणारी मोटर वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे.\nनागरिकांस वारंवार उद्भवणारी पाण्याची समस्या दुर करण्यासाठी कातवी जॅकवेल येथे वायपीस बसवून 60 एचपी कार्यक्षमता असलेली मोटर पॅनल बोर्ड सह स्टँन्ड बाय करणे अती गरजेचे आहे त्यामुळे पाणी टंचाईचा भेडसावणारा प्रश्न कायमचा सुटेल असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले असून याबाबत नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी मागणीचा विचार करुन लवकरच कातवी येथे स्टॅन्ड बाय मोटर बसवण्याचे आश्वासन दिले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nBhosari News : बनावट नोटा एटीएममध्ये भरल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल\nChakan Crime News: पेट्र��ल पंपाची परवानगी मिळवून देण्याच्या बहाण्याने 42 लाखांची फसवणूक\nKalewadi Crime News : ‘नंबर ब्लॅक लिस्ट मधून काढून टाक, नाहीतर अंगावर ॲसिड फेकेन’\nTalegaon News : सोमाटणे गावात एटीएम फोडण्याचा प्रयत्न; अज्ञात चोरट्यासह एटीएम सुरक्षा एजन्सीवर गुन्हा दाखल\n घोरावडेश्वर डोंगरावर महिलेचा खून\nWakad Crime News : गाडीला कट मारण्याच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण; चौघांना अटक\nKiwale News : वॉचमन महिलेचा चोरट्याने केला खून, रोख रक्कम आणि दागिने पळविले\nIPL 2021 : आयपीएलचे उर्वरित सामने आजपासून, मुंबई-चेन्नई आमने-सामने\nChikhali Crime News : चिखलीत दोन, हिंजवडीत एक घरफोडी; एका बैलासह पाच लाखांचा मुद्देमाल चोरीला\nPune News : भाजप किरीट सोमय्या यांच्या पाठीशी, त्यांचा आवाज दडपता येणार नाही – चंद्रकांत पाटील\nChakan News : खेड मध्ये नवे १६ कोरोना रुग्ण ; २ मृत्यू ; १७ डिस्चार्ज\nMaval News: तालुक्यातील 24 नळ पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता\nMaval News : भोयरे गावात विविध विकासकामांचे लोकार्पण व नवीन कामांचा शुभारंभ\nMaval News : नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मावळ तालुक्यात महालसीकरण मोहीम संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2021-09-20T05:52:03Z", "digest": "sha1:CVTK6PPONO4VZIRICQSBCDHORHDRYCTA", "length": 2184, "nlines": 54, "source_domain": "tumchigosht.com", "title": "अरूणा इराणी – Tumchi Gosht", "raw_content": "\nएकदा अरूणा इराणी यांच्या खोलीमध्ये अचानक घुसले होते प्राण, पुढे घडला होता हा प्रकार, वाचून अवाक…\nप्रसिद्ध अभिनेत्री अरुणा इराणी यांनी 500 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. अरुणा यांनी केवळ पडद्यावर नायिकेची भूमिका साकारली नाही तर खलनायक बनून त्यांनी त्या प्रत्येक पात्रासाठी योग्य असल्याचे सिद्ध केले. फर्ज, आया सावन झूम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/99-family-flood-affected-deosari-still-not-rehabilitate-umarkhed-yavatmal-365978", "date_download": "2021-09-20T06:04:54Z", "digest": "sha1:K7B6LID2QRK6PPWCRKHXPI3MAW5ZS6EV", "length": 26030, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुनर्वसनासाठी पूरग्रस्तांचा १४ वर्षांपासून वनवास, देवसरीमधील ९९ कुटुंबीय अद्यापही वाऱ्यावरच", "raw_content": "\nजोरदार पाऊस झाल्याने सहा जुलै 2006 ला इसापूर धरणातील पाणी नदीपात्रात सोडल्याने पैनगंगा नदीला महापूर आला होता. या पुरात तालुक्‍यातील पळशी, संगम चिंचोली, देवसरी या गावांना पुराचा फटका बसला. त्���ावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी तालुक्याचा दौरा केला होता.\nपुनर्वसनासाठी पूरग्रस्तांचा १४ वर्षांपासून वनवास, देवसरीमधील ९९ कुटुंबीय अद्यापही वाऱ्यावरच\nउमरखेड (जि. यवतमाळ): पैनगंगा नदीला 2006 मध्ये आलेल्या पुरात घरे बुडाल्याने देवसरी येथील ९९ कुटुंब बेघर झाले. त्यांना लोहरा येथील ई-क्लासच्या जागेवर तात्पुरता निवारा देण्यात आला. मात्र, गेल्या १४ वर्षांपासून कोणत्याही सोयीसुविधांअभावी ही कुटुंबे अनेक हालअपेष्टा सहन करत राहत आहेत. हक्काची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी या 99 कुटुंबांनी शासनाकडे रेटून धरली. मात्र, तरीदेखील लालफीतशाहीतून या पुनर्वसनाची फाईल बाहेरच येत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.\nजोरदार पाऊस झाल्याने सहा जुलै 2006 ला इसापूर धरणातील पाणी नदीपात्रात सोडल्याने पैनगंगा नदीला महापूर आला होता. या पुरात तालुक्‍यातील पळशी, संगम चिंचोली, देवसरी या गावांना पुराचा फटका बसला. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी तालुक्याचा दौरा केला होता. शासनाकडून त्वरित पुनर्वसन करून देण्याचे अभिवचनही देण्यात आले होते. त्यानंतर आजपर्यंत शासन व प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात धन्यता मानत आले आहे. त्यामुळे 99 कुटुंबांतील सदस्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानंतर ते आतापर्यंत स्थानिक आमदारांनीही निवडणुकीत दिलेले पुनर्वसनाचे आश्वासन अजूनही पूर्ण केले नाही.\nहेही वाचा - नव्या पिढीला विदर्भातील लोकप्रिय भुलाबाईच्या उत्सवाचा...\nदेवसरी येथील पुनर्वसनग्रस्तांसाठी उमरखेड शहराजवळील आंबवन येथील तीन हेक्‍टर ई- क्‍लास जागा प्रस्तावित करण्यात आली. परंतु, अद्यापपर्यंत त्या ठिकाणी जागा मोजून दिली नाही. लोहराजवळ तात्पुरता निवारा असलेल्या जागेत पावसाळ्यात पाणी साचत असल्याने व मोकाट जनावरांचा वावर असल्याने तेथे राहणे दुरापास्त झाले आहे. पुनर्वसनाच्या जागेची मागणी करता करता त्या कुटुंबांतील अनेक जण मयत झालेत, तर अनेक नवीन जीव या जागेत जन्माला आले आहेत. असे असतानाही पुनर्वसनाच्या जागेवर शासन व प्रशासन यांना कधी घरे बांधून देणार हा प्रश्न 14 वर्षांनरतही कायम आहे. त्यामुळे पुनर्वसनासाठी प्रस्तावित जागेची मोजणी करून त्वरित जागा उपलब्ध करून देण्याची विनंती या कुटुंबांनी आमदार नामदेव ससाणे यांच्याकडे केली. शिवाय दिवाळीपूर्वी जागा न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही पूरग्रस्तांनी दिला आहे.\nहेही वाचा - सुरक्षारक्षकाची शेतकऱ्यांसोबत मुजोरी, संतप्त शेतकऱ्यांनी बँकेत घुसून केली तोडफोड\nदेवसरी येथील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न त्वरित शासनाने निकालात काढला पाहिजे. अन्यथा उमरखेड येथील तहसील कार्यालयासमोर या 99 कुटुंबीयांसमवेत आंदोलन करणार आहे. जोपर्यंत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी निघत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही.\n- गजानन देवसरकर, सरपंच, देवसरी.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसर��त दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबश��� काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्���ा कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/01/blog-post_82.html", "date_download": "2021-09-20T04:43:05Z", "digest": "sha1:EXGKS5FZHHLAPS7XHXE4YTTZ6CCO3POU", "length": 12547, "nlines": 69, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "जिल्हा शल्य चिकित्सकांविरुद्ध आंदोलन केल्याने कोरोना योध्यांना निवास्थाने रिक्त करण्याचे आदेश ; पगारही रोखले, पीडित कर्मचाऱ्यांनी मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी ; शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांचा न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार", "raw_content": "\nHomeAhmednagarजिल्हा शल्य चिकित्सकांविरुद्ध आंदोलन केल्याने कोरोना योध्यांना निवास्थाने रिक्त करण्याचे आदेश ; पगारही रोखले, पीडित कर्मचाऱ्यांनी मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी ; शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांचा न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार\nजिल्हा शल्य चिकित्सकांविरुद्ध आंदोलन केल्याने कोरोना योध्यांना निवास्थाने रिक्त करण्याचे आदेश ; पगारही रोखले, पीडित कर्मचाऱ्यांनी मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी ; शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांचा न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार\nअहमदनगर - : नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली. मात्र आता याच कर्मचाऱ्यांना बेघर करण्याचा घाट घातला जातो आहे. हा आदेश न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी बेकायदेशीर पणे रोखले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन देऊन स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. यासंदर्भात शिवसेना उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांना माहिती मिळाल्यानंतर जाधव यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा हे जाणूनबुजून कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत असून या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पु���ाकार घेऊन पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच त्यांच्यासोबत स्वतः जिल्हा रुग्णालयात जाऊन तक्रार दिली. लवकरच ते याचा जाब जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा यांना विचारणार आहेत तसेच या कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करणार आहेत.\nनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा हेजेव्हा निवासी जिल्हा शल्य चिकित्सक पदावर कार्यरत होते . त्यावेळी त्यांनी या रुग्नालयातील आजारी परिचारिका शैलजा साळवे यांना सूडबुद्धीने रजा नाकारली होती . त्यामुळे साळवे यांचा उपचारा अभावी जिल्हा सामान्य रुग्णालयातच दुर्दैवी मृत्यू झाला होता. साळवे यांच्या मृत्यूला डॉ पोखरणा हेच जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली होती . यासाठी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यावेळी काम बंद करून आंदोलन देखील केले होते. या आंदोलनात कर्मचारी राजेश ढवण , गणेश परदेशी , शाम जाधव , रावसाहेब आव्हाड आदींचा सहभाग होता . हे पोखरणा यांनी पुरते ध्यानात ठेवले . आता त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी त्यांनी लगेच या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर सूड उगविण्याचे प्रकार सुरु केले आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे जुने सिव्हिल हॉस्पिटल परिसरात शासकीय निवास्थानांत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही निवास्थाने तात्काळ रिक्त करण्याचे आदेश दिले . वास्तविक या निवास्थानात हे कर्मचारी रीतसर भाडे भरून रहात आहेत . तसेच या निवास्थानांची डागडुजी त्यांनी स्वतःच्या पैशातून केली आहे. मात्र ही निवास्थाने रिक्त करण्याचा आदेश न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार थांबविण्याचे आदेश त्यांनी दिले. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची आणि अनाठायी बेघर होण्याची वेळ आली आहे.\nया अन्यायाविरोधात हे कर्मचारी काहीच करू शकत नसल्याने त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाकडे स्वेच्छा मरणास परवानगी देण्यासाठी अर्ज केला आहे. तुमच्या विरोधात आंदोलन केल्याचा पूर्व राग मनात धरून केव्हीकल सूड बुद्धीने आमची राहती निवास्थाने रिक्त करण्याचा आदेश तुम्ही पारित केलेला आहे . हा आदेश आमच्यावर व आमच्या कुटुंबियांवर अन्याय करणारा आहे. शासकीय कर्मचारी असल्याने या विरुद्ध आम्ही काहीच करू शकत नाही असे समजून आपण आम्हाला ब���घर करण्याच्या उद्देशाने सदर आदेश पारित केलेला आहे. कोविड १९ च्या जागतिक महामारीच्या काळात आम्ही व आमच्या कुटुंबीयांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा केली व नागरिकांचे प्राण वाचवले . तरीदेखील आपण आम्हाला बेघर करून व आमचे मासिक वेतन थांबवून आम्हाला उपाशीपोटी मरणाच्या दारापाशी सोडणारा आदेश देत आहात हे अन्याय कारक आहे. आमच्यापुढे जगण्याचा कोणताच आसरा शिल्लक राहिलेला नसल्यामुळे आपण आम्हाला स्वेच्छा मरणाची कायदेशीर परवानगी द्यावी असा विनंती अर्ज या कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाकडे केला आहे.\nया तक्रारीविषयी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव याना समजले असता त्यांनी याबाबत आपण डॉ . पोखरणा यांना जाब विचारू आणि कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/4676", "date_download": "2021-09-20T05:58:29Z", "digest": "sha1:HAXP3HZHKC3WGANNCLI4P74PLUFFO7RH", "length": 13009, "nlines": 127, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "शहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\nउपम��ापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nकार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nदवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nHome/Breaking News/शहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nशहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nकार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nशहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर\nनाशिक जिल्ह्याच्या मालेगावातील साकुरी गावचा सुपुत्र जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर आज (दि.२७) शोककुल वातावरणात तसेच लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतमाता की जय, शहीद जवान अमर रहे अशा घोषणांनी आसमंत भारावला होता.\nभारतीय सेनेच्या एस-पी-११५ रेजिमेंटमध्ये कर्तव्य बजावणारे जवान अभियंता सचिन विक्रम मोरे यांना भारत-चीनच्या सीमेवरील गलवान खोऱ्यातील नदीत आपल्या सहकारी जवानांना वाचवताना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव शनिवारी सकाळी मूळगावी लष्करी वाहनाने दाखल झाले. तत्पूर्वी पुणे विमानतळावर शहीद सचिन मोरे यांचे पार्थिव दाखल झाल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.\nआज सकाळी शहीद सचिन मोरे यांचे पार्थिव नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, साकुरी गाव येथे दाखल झाले. राजकीय नेते मंडळी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद सचिन मोरे यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर लष्करी जवानांनी हवेत गोळ्या झाडून मानवंदना दिल्यानंतर त्यांच्या भावाने मुखाग्नि दिला. यावेळी नागरिकांनी शहीद सचिन मोरे अमर रहेच्या जोरदार घोषणा करून चिनी वस्तूंवर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला.\nसचिन मोरे यांच्या पश्चात वडील विक्रम मोरे, आई जिजाबाई, पत्नी सारिका सचिन मोरे, दोन मुली व अवघ्या सात महिन्यांचा मुलगा, लहान भाऊ योगश व नितीन असा परिवार आहे. या दु:खद प्रसंगी हजारोंच्या संख्येने मालेगावकरांसर नाशिक जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी कृषी मंत्री दादाजी भुसे, खासदार सुभाष भामरे, भारती पवार,आमदार सुहास कांदे,माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांतअधिकारी तहसीलदार यांच्यासह विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी शहीद सचिन मोरे यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये व एकाला शासकीय नोकरी तसेच मुलांचा शिक्षणाचा खर्च केंद्र सरकार करेल, अशी घोषणा केली.\nPrevious कोरोना लढण्यासाठी सरसावल्या महिला\nNext शेतकऱ्यांसाठी गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nविकासाच्या बाबतीत ब्रम्हपुरी क्षेत्राचा कायापालट होणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nतालुक्यात विविध विकास कामांचे भुमिपूजन जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 5 सप्टेंबर : …\nरविवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध\nप्रतिनिधी/नागपूर नागपूर, ता ४ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील …\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nपिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nगणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/eng-vs-ind-test-series-ajinkya-rahane-explains-what-was-talking-while-batting-with-cheteshwar-pujara/", "date_download": "2021-09-20T05:15:43Z", "digest": "sha1:FPXS2MGHA46FXEGUDVM7QMKNQ6Q4MTL4", "length": 9343, "nlines": 87, "source_domain": "mahasports.in", "title": "लॉर्ड्सवरील शतकी भागिदारी दरम्यान रहाणे-पुजारामध्ये काय झाले होते बोलणे? उपकर्णधाराने केला खुलासा", "raw_content": "\nलॉर्ड्सवरील शतकी भागिदारी दरम्यान रहाणे-पुजारामध्ये काय झाले होते बोलणे\nin क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा इंग्लंड दौरा\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. लाॅर्ड्सवरील कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या मार्गावर होता, मात्र संघाच्या अप्रतिम प्रदर्शनाच्या जोरावर भारताने हा सामना १५१ धावांनी जिंकला. सामन्याच्या पहिल्या डावानंतर संघ २७ धावांनी मागे होता. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने केवळ ५५ धावांमध्ये ३ विकेट गमावल्या होत्या. मात्र, दोन अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी संघाचा डाव सावरला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी पार पाडली. यानंतर आता अजिंक्य रहाणेने सांगितले आहे की, भागिदारीदरम्यान त्याचे पुजारासोबत काय बोलणे झाले\nचेतेश्वर पुजाराचे प्रदर्शन संघासाठी महत्वपूर्ण\nअजिंक्य रहाणेला त्यांच्या दोघांमधील चर्चेविषयी विचारल्यानंतर त्याने सांगितले की, “चर्चा फक्त लक्ष्याविषयी होत होती आणि आम्हाला तिथून डावाला पुढे घेऊन जायचे होते. आपण नेहमी चर्चा करतो की चेतेश्वर हळू खेळतो. मात्र त्याचा डाव आपल्यासाठी महत्वपूर्ण होता. तो २०० चेंडू खेळला. आम्ही एकमेकांना साथ दिली. चेतेश्वर आणि मी खूप दिवसांपासून एकत्र खेळत आहोत,.आम्हाला माहित आहे दबावाला कसे सामोरे जायचं आहे, निश्चित परिस्थितीचा सामना कसा करायचा आहे. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्याविषयी आम्ही चर्चा करत नाही.”\nभारतीय संघाला हेडिंग्ले मैदानात खेळण्याचा अनुभव नाही\nसध्याच्या भारतीय संघातील एकही खेळाडू आजपर्यंत हेडिंग्ले मैदानावर खेळलेला नाही. रहाणेने याबाबत बोलताना सांगितले, संघ या गोष्टीविषयी चिंतेत नाही. तो म्हणाला, “हे आमच्यापुढील आव्हान नाहीये. जेव्हा तुम्ही लयीत असता तेव्हा त्या लयीला कायम राखायचे असते. यासाठी स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे. आम्हाला हेडिंग्लेमध्ये खेळायला काहीच अडचण नाही.” इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टपासून सुरू होत आहे.\nआफ्रिदीच्या गोलंदाजीपुढे विंडीजचा थरथराट, दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा १०९ धावांनी विजय; मालिका बरोबरीत\nविराटसेना हेडिंग्लेवर करणार ‘पदार्पण’, आजपर्यंत अशी राहिलीये या मैदानावरील भारत-���ंग्लंडची कामगिरी\n“कर्णधार म्हणून विराटपेक्षा धोनी जास्त आवडतो, तो अजित यांच्यासारखा वाटतो”, वाडेकरांच्या पत्नीकडून कौतुक\nआफ्रिदीच्या गोलंदाजीपुढे विंडीजचा थरथराट, दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा १०९ धावांनी विजय; मालिका बरोबरीत\n“आर अश्विन या आठवड्यातही खेळला नाही तर मला खूप आनंद होईल”\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nचेन्नईच्या ऋतुराजचा धमाका; सहाव्या आयपीएल अर्धशतकासह ‘या’ तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी\n नाबाद ८८ धावा करत ‘या’ विक्रमाच्या यादीत गायकवाडने पटकावले अव्वल स्थान\n“आर अश्विन या आठवड्यातही खेळला नाही तर मला खूप आनंद होईल”\nकधी, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना जाणून घ्या एका क्लिकवर\n'शाहीन, १९ वर्षांचा आहे तो, बिचाऱ्याला डिवचू नकोस'; पाकिस्तानी यष्टीरक्षकाचा आफ्रिदीला मजेशीर सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/india-vs-select-county-eleven-practise-match-draw-but-these-are-5-positive-performance-for-indian-team/", "date_download": "2021-09-20T05:42:03Z", "digest": "sha1:GMQWHJSXKGYQP6Q3ZYAU6QWF4W5UPZHE", "length": 9134, "nlines": 88, "source_domain": "mahasports.in", "title": "कोणाची फलंदाजी तर कोणाची गोलंदाजीत कमाल! सराव सामना अनिर्णीत राहूनही भारताला 'असा' झाला फायदा", "raw_content": "\nकोणाची फलंदाजी तर कोणाची गोलंदाजीत कमाल सराव सामना अनिर्णीत राहूनही भारताला ‘असा’ झाला फायदा\nin क्रिकेट, टॉप बातम्या\nविश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. ही सुट्टी संपवून भारतीय संघाने आगामी इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी कसून सरावाला सुरुवात केली आहे. याच सरावाचा एक भाग म्हणून भारत आणि सिलेक्ट काउंटी इलेव्हन या संघांमध्ये ३ दिवसीय सराव सामना पार पडला. हा सामना अनिर्णीत राहिला असला तरी भारतीय संघासाठी ही एक सकारात्मक बाब आहे.\nभारतीय संघाकडून या सराव सामन्यात मयंक अगरवाल ,रवींद्र जडेजा, केएल राहुल, मोहम्मद सिराज आ���ि उमेश यादव यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. इंग्लंड संघाविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी ही एक सकारात्मक बाब आहे. मयंक अगरवालने या सामन्यात २८ आणि ४७ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात त्याने चेतेश्वर पुजारासोबत मिळून ८७ धावांची भागीदारी केली. तसेच केएल राहुलने पहिल्या डावात फलंदाजी करत १०१ धावांची शतकी खेळी केली होती. (India Vs select county eleven practise match draw but these are 5 positive performance for Indian team)\nतसेच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सर जडेजा याने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याने पहिल्या डावात ७५ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात देखील त्याने ५१ धावांची खेळी केली. तसेच युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने देखील आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात १३ षटक गोलंदाजी करत २ गडी बाद केले होते.\nतसेच वेगवान गोलंदाज उमेश यादव याने देखील अप्रिम गोलंदाजी केली आहे. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात २५ षटक गोलंदाजी केली. या दरम्यान त्याने २२ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. तर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्लॉप ठरलेल्या जसप्रीत बुमराहने या सामन्यात १ गडी बाद केला.\nइंग्लंड दौऱ्यावरील पहिला सराव सामना अनिर्णित, ‘या’ खेळाडूंनी दाखवला दम\nभुवीने हार्दिकच्या फिटनेसबाबत दिली महत्त्वाची माहिती, तिसऱ्या वनडेत खेळणार की नाही केले स्पष्ट\n कोरोनावर मात करून परतल्यानंतर टीम इंडियाने पंतचे असे केले ‘ग्रँड वेलकम’, पाहा फोटो\nभुवीने हार्दिकच्या फिटनेसबाबत दिली महत्त्वाची माहिती, तिसऱ्या वनडेत खेळणार की नाही केले स्पष्ट\nविराटसेनेला दुखापतींनी घेरले, बीसीसीआय नवख्या खेळाडूंना करणार इंग्लंडला रवाना\n“विराटची नेतृत्व सोडण्याची वेळ चुकली”; आयपीएल विजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nचेन्नईच्या ऋतुराजचा धमाका; सह���व्या आयपीएल अर्धशतकासह ‘या’ तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी\nविराटसेनेला दुखापतींनी घेरले, बीसीसीआय नवख्या खेळाडूंना करणार इंग्लंडला रवाना\nटी२० सामन्याच्या शेवटच्या षटकांत मिलरने 'इतके' षटकार ठोकत केला विश्वविक्रम, धोनीलाही टाकले मागे\nमॅच विनर खेळाडूची प्रशिक्षक द्रविडबद्दल मोठी प्रतिक्रिया; म्हणे, 'ते भारताचे गुंडे आहेत'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/distribution-of-school-materials-two-wheeler-learning-license-on-the-occasion-of-birthday-of-corporator-anuradha-gorkhe-243158/", "date_download": "2021-09-20T05:58:37Z", "digest": "sha1:AKSHIHZIZ4CBWPELPCLFWM7KVS6O7HSP", "length": 8466, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Morwadi News : नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य, टू व्हीलर लर्निंग लायसन्सचे वाटप - MPCNEWS", "raw_content": "\nMorwadi News : नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य, टू व्हीलर लर्निंग लायसन्सचे वाटप\nMorwadi News : नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य, टू व्हीलर लर्निंग लायसन्सचे वाटप\nएमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 10 मधील भाजपा नगरसेविका अनुराधा गोरखे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शालेय साहित्य वाटप करण्यात आले.\nदत्तनगर, विद्यानगर, लाल टोपीनगर, इंदिरानगर, टिपू सुलताननगर मोरवाडी, शाहूनगर ,संभाजीनगर या परिसरात गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. पाच हजार पेक्षा जास्त वह्यांचे वाटप प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन करण्यात आले. त्याचबरोबर टू व्हीलर लर्निंग लायसन्स अत्यंत माफक दरात जवळजवळ दीडशे लोकांना देण्यात आले. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी वृक्षारोपण, अनाथालय यांना मदत, वह्या वाटप व लर्निंग लायसन्स चे वाटप आदी उपक्रम करण्यात आले.\nयाप्रसंगी अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर ,नगरसेविका कमल घोलप ,माजी उपमहापौर तुषार हिंगे, भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, बी. के. कोकाटे , सय्यद पटेल , आरपीआयचे दादा शिरोळे , राम शिरोळे व कार्यकर्ते उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी अजित भालेराव, संभाजी नाईकनवरे, राम लोंढे, अमोल कुचेकर, मिलिंद कांबळे , नागेश राठोड, विशाल पवार, अविनाश शिंदे, ओंकार गायकवाड, निलेश सोनावणे , प्रशांत शिंदे , प्रीतम तेल���गे यांनी मेहनत घेतली .\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nWeather Update : पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस\nPimpri News : नोव्हेंबरपासून दररोज पाणीपुरवठा, आयुक्तांची माहिती\nPune News : स्वारगेट ते अजिंक्यतारा सोसायटी मार्गे तुकाईनगर बस सेवा सुरू\nChinchwad News : पिंपरी चिंचवड शहर परिसरातील 982 मंडळे तर एक लाखाहून अधिक घरगुती गणपतीचे विसर्जन; पोलिसांचा चोख बंदोबस्त\nMaval News : नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मावळ तालुक्यात महालसीकरण मोहीम संपन्न\nPimpri News : तरुणीच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी आमदार बनसोडे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाखाची…\nPimpri Corona Update : शहरात आज 119 नवीन रुग्णांची नोंद, 217 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज\nBhosari Crime News : मसाला कंपनीच्या पाकिटाची हुबेहूब नक्कल केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल\nPune News : महापालिका शाळांमधील शिक्षकांना करोना नियंत्रणाचे काम, शिक्षकांमध्ये नाराजी\nPune News : अजित पवारांचा चेहरा उघडा झाला, पेट्रोल डिझेलचा पैशावर त्यांना राज्य चालवायचे : चंद्रकांत पाटील\nPune Crime News : रविवार पेठेतील ज्वेलर्समध्ये ग्राहक म्हणून आलेल्या दोन महिलांकडून तब्बल 3 किलो सोने लंपास\n घोरावडेश्वर डोंगरावर महिलेचा खून\nIPL 2021 : मुंबईविरुध्द चेन्नईच ठरले ‘सुपर किंग्ज’; ऋतुराज गायकवाड ठरला विजयी शिल्पकार\nDehuroad Crime News : तरुणीच्या विनयभंगप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/korona-3/", "date_download": "2021-09-20T05:31:59Z", "digest": "sha1:MG6IAGHYHXFNK5QFWUJNXQMYBTB3A2B4", "length": 16372, "nlines": 243, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात नव्या 20 बाधितांची नोंद | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome कोरोना चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात नव्या 20 बाधितांची नोंद\nचंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात नव्या 20 बाधितांची नोंद\n◼️चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 467\n◼️293 कोरोनातून बरे ; 174 वर उपचार सुरु\n◼️24 तासात नव्या 20 बाधितांची नोंद\nचंद्रपूर दि. 29 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 467 झाली आहे. 293 बाधित बरे झाले असून 174 बाधितावर उपचार सुरू आहेत.\nजिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार आज पुढे आलेल्या 20 बाधितामध्ये चंद्रपूर जिल्हयातील मूल, नागभिड, सिंदेवाही, सावली, राजुरा, बल्लारपूर, वरोरा, चंद्रपूर शहर येथील नागरिकांचा समावेश आहे .\nआज पुढे आलेल्या रुग्णांमध्ये श्वसनाच्या गंभीर आजाराने दाखल करण्यात आलेल्या टेकाडी परिसर मुल येथील 53 वर्षीय महिलेचा समावेश आहे.\nनागभिड येथील वार्ड क्रमांक सहा मध्ये राहणारे हृदयरोगाने आजारी असणारे 51 वर्षीय व्यक्ती व त्यांच्या संपर्कातील 38 वर्षीय महिला अँटीजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आली आहे.\nसिंदेवाही येथील जयस्वाल कॉलनी निवासी 48 वर्षीय नागरिकाची अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.\nघुगुस शहरातील रामनगर परिसरातील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 48 वर्षीय महिलेचा अँटीजेन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.\nराजुरा तालुक्यातील चुनाळा दत्त मंदिर येथील आधीच्या पॉझिटिव रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील 4 पुरूष पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल पुढे आला आहे.\nसावली तालुक्यातील सावली चांडाळी बुज येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 26 वर्षीय तरुण बाधित ठरला आहे.\nभद्रावती शहरातील चंडिका वार्ड येथील 25 वर्षीय युवक तेलंगाना येथून परत आल्यानंतर तपासणी केली असता पॉझिटिव्ह ठरला आहे .\nबल्लारपूर येथील रेल्वे कॉलनीतील 44 व 49 वर्षीय नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे दोनही नागरिक कोरोना बाधितांच्या संपर्कात आले होते.\nचंद्रपूर शहरातील रामनगर परिसरातील सिंधी कॉलनी येथील ४० वर्षीय पुरुष चाचणीमध्ये पॉझिटिव्ह ठरला आहे.\nवरोरा तालुक्यातील माढेळी येथे सिक्कीम राज्यातून प्रवास करून आलेला 24 वर्षीय तरूण पॉझिटिव्ह ठरला आहे.\nचंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलनीमध्ये माता मंदिर परिसरात राहणारे 50 वर्षीय गृहस्थ व 16 वर्षीय तरुणी बाधित ठरली आहे. संपर्कातून हे दोघेही बाधित ठरले आहे.\nयाशिवाय चोर खिडकी परिसरातील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 28 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. तसेच पठाणपुरा वार्ड चंद्रपूर येथील 26 वर्षीय तरुण हा देखील संपर्कातून अँटीजेन चाचणीद्वारे पॉझिटिव्ह ठरला आहे. त्यामुळे आज एकूण 20 बाधित पुढे आले असून चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण संख्या 467 झाली आहे.◼️\nPrevious articleरोजगार देणारे हात निर्माण करण्‍याचा संकल्‍प –आ. सुधीर मुनगंटीवार\nNext articleअतिसामान्य ते सामान्य \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/lockdaun-chandrapur-3/", "date_download": "2021-09-20T06:49:04Z", "digest": "sha1:F56D7XWMNBHJGJZKYSWB5W7TXDPLFMZF", "length": 13713, "nlines": 229, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "चंद्रपूर शहर, ऊर्जानगर व दुर्गापुर क्षेत्रातील औषधालय, मेडिकल दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 9 सुरु राहणार | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome चंद्रपूर चंद्रपूर शहर, ऊर्जानगर व दुर्गापुर क्षेत्रातील औषधालय, मेडिकल दुकाने सकाळी 9 ते...\nचंद्रपूर शहर, ऊर्जानगर व दुर्गापुर क्षेत्रातील औषधालय, मेडिकल दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 9 सुरु राहणार\nचंद्रपूर शहर, ऊर्जानगर व दुर्गापुर क्षेत्रातील औषधालय, मेडिकल दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 9 सुरु राहणार\nचंद्रपूर, दि. 23 जुलै: चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर तालुक्यातील ऊर्जानगर आणि दुर्गापुर ग्रामपंचायत क्षेत्रातील औषधालय, मेडिकल दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 9 या वेळेत सुरु राहतील तसेच ऑनलाईन औषध वितरण व सेवा आणि रुग्णालय संलग्न औषधांची दुकाने 24 तास सुरु राहतील. याविषयीची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आदेश काढून दिलेली आहे.\nयापूर्वी, सर्व मेडिकल दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरु राहतील तथापी ऑनलाईन औषध वितरण व सेवा व रुग्णालय संलग्न औषधांची दुकाने 24 तास सुरु राहील असे आदेशीत केलेले होते. यामध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे.\nसदरचा आदेश चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर तालुक्यातील ऊर्जानगर आणि दुर्गापुर ग्रामपंचायत क्षेत्रात 22 जुलै ते 26 जुलै या कालावधीत लागु राहील.◼️\nPrevious articleचंद्रपूर जिल्ह्यात आज दुपारी तीन पर्यंत ९ बाधितांची भर\nNext articleपालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे आठवडाभरात 5350 मेट्रिक टन युरिया जिल्ह्यात उपलब्ध\nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे निर्देश \nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका लावा.\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/04/30-40.html", "date_download": "2021-09-20T05:41:04Z", "digest": "sha1:XKNIWS5U7AK5I2JVJ5MRHZDEEBZOP2P3", "length": 11108, "nlines": 83, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "प्रिंटींग मटेरिअलचे रेट 30 ते 40 टक्क्यांनी वाढले; व्यवसायिकांच्या अडचणीत वाढ", "raw_content": "\nHomeMaharashtraप्रिंटींग मटेरिअलचे रेट 30 ते 40 टक्क्यांनी वाढले; व्यवसायिकांच्या अडचणीत वाढ\nप���रिंटींग मटेरिअलचे रेट 30 ते 40 टक्क्यांनी वाढले; व्यवसायिकांच्या अडचणीत वाढ\nनगर : राज्यासह देशभरात कोरोना संकटाचे सावट कायम आहे. त्यातच मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. महागाईने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. अनेक छोटे मोठे व्यवसाय अडचणीत आले आहेत. काही व्यवसाय तर अगदी बंदच पडले आहेत. महागाईचे हे ग्रहण प्रिंटिंग व्यवसायालाही लागले आहे. शाई व इतर केमीकल्स १५ ते २० टक्के, कागद २५ ते ३५ टक्के तर लॅमिनेश फिल्मचे रेट ४० ते ५० टक्के वाढले आहेत. मटेरियलचे रेट वाढल्यामुळे पूर्वी घेतलेली कामे सुध्दा पुर्ण करुन देणे मुश्किल होऊन बसले आहे. कारण मागील वर्षीचे रेट आणि आताचे रेट यात खुप तफावत पडली आहे. 'धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय' अशी प्रिंटींग व्यवसायिकांची गत झाली आहे. काम घ्यावे तर परवडत नाही अन् नाही घ्यावे तर काय करावे, अशा धर्मसंकटात व्यवसायीक काम करत आहेत.\nगाळाभाडे, कामगारांचे पगार, वीजबिल, आदी खर्च हा महिन्याचा कायमचा आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रिंटींग मशिनचे चाक बंद पडल्यागत झाले आहे.\nडिजीटलायझेशन व ग्लोबलायझेशनच्या या जमान्यात कोरोना काळापासून ऑनलाईन वर्कींग सुरु झाल्याने स्टेशनरीचे हक्काचे कामही नाही. त्यामुळे लहान मोठे सर्वच प्रिंटींग व्यवसायीक अडचणीचा सामना करत आहेत.\nमार्च, एप्रिल, मे ही तीन महिने प्रिंटींग व्यवसायीकांचा लग्नपत्रिका छपाईचा कालावधी असतो. या काळातील कामाच्या जोरावर वर्षभर थोडेफार काम चालले तरी व्यवसायात गुजरान होते मात्र गतवर्षी कोरोनाच्या संक्रमणामुळे ऐन सिझनमध्येच लॉकडाऊन पडल्याने मागील वर्षीचा सिझन गेला आणि यावर्षीचाही सिझन हातुन गेला आहे.\nयावर्षी शाळा न उघडल्यामुळे अनेंक मोठ्या प्रिंटींग व्यवसायीकांचे मोठाल्या मशिन अक्षरश:बंद आहेत व कामगारांना बसुन पगार देण्याची वेळ आली आहे.\nवाढदिवस, मुंज, निमंत्रण पत्रिका, वाढदिवस फ्लेक्स, ग्रिटींग कार्ड ही सर्व प्रिंटींग स्वरुपात लोकांपर्यत पोहोचण्यासाठी छापले जात. आता मात्र सोशल मिडीयाच्या वापरामुळे ते काम फक्त डिझाईन पुरतेच मर्यादीत झाले आहे.\nप्रिंटींग मटेरियलचे रेट वाढल्याने प्रिंटींग व्यवसायीकांनीही स्टेशनरीचे रेट वाढवले. ग्राहकांडून मात्र पूर्वीच्या भावात काम करून घ्या, असा आग्रह धरला जात आहे. ते शक्य नाही. हे समजावून सांगतांना नाकी नव येतात. तसेच वेळही खूप जातो असे मुद्रन व्यावसायिक सांगतात.\nसोन्याचे भाव वाढले म्हणून काय ग्राहक मागील रेटमध्ये सोने मागत नाही किंवा यात पैसे कमी करा असेही म्हणत नाही त्या प्रमाणे प्रिंटींग मटेरियलचे रेट वाढले म्हणून ग्राहकांनी प्रिंटींग व्यवसायीकांना समजून घेऊन सहकार्य करणे गरजेचे आहे.\n(अध्यक्ष, दि.अहमदनगर प्रेस अलाईड ॲण्ड ओनर्स असोसीएशन)\nमोठ्या व्यवसायिकांची अस्तित्वाची लढाई...\nटाळेबंदीमुळे कच्चा माल, सेवा, वाहतूक इत्यादिंच्या किंमती वाढलेल्या असतानांच मुद्रण दरात मात्र कपात होत आहे. त्यामुळे छपाईतून मिळणार्‍या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. या व्यतिरिक्त शासनाकडून व कॉर्पोरेट कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात होणार्‍या छपाईसाठी निवीदा काढण्यात येतात. निविदा प्रक्रियेत छोटे व्यवसायीक टिकत नसल्याने मोठ्या व्यवसायीकांचीही अस्तित्वासाठीच लढाई सुरु आहे. मुद्रक व्यवसाईकांसह कामगारांच्याही रोजंदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून सरकारने लक्ष घालुन अडचणीत आलेल्या मुद्रण व्यवसायीकांना मदत करणे अपेक्षित आहे.\n- मनोज बनकर (मा.अध्यक्ष, दि.अहमदनगर प्रेस अलाईड ॲण्ड ओनर्स असोसीएशन)\nबँकांतील कॅशलेस व इंटरनेट वापरामुळे मुद्रण उद्योगातील नोकर्‍या आधिच कमी झाल्या आहेत. इंटरनेटच्या जगात सध्या डिजीटल कागदपत्रांसह पीडीएफ पुस्कांची मागणी वाढत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात छापण्यात येणार्‍या पुस्तकांचे काम कमी झाले परिणामी डिजीटल प्रणालीचा फटका मुद्रक बांधवांना बसत आहे.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dvsprimarymarathi.com/index.php/interesting-competition/", "date_download": "2021-09-20T05:20:08Z", "digest": "sha1:72ETQPWFW64G623LQF3ZLPMCXAU4UMBU", "length": 2579, "nlines": 50, "source_domain": "dvsprimarymarathi.com", "title": "Interesting Competition - DVS Primary Marathi School, Koparkhairane", "raw_content": "\nगोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी ह��्ताक्षर\nलोकमान्य टिळक पुण्यतिथी प्रश्न मंजुषी\nशिक्षकदिन शालेय व्यवस्थापन विद्याथ्र्यांकडून\nमहात्मा गांधी जयंती भीषण स्पर्धा\nबालदिन – नेहरू जयंती वेशभूषा स्पर्धा\nबानेश्वर महाराज पुण्यतिथी श्लोक पाठांतर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी कथाकथन\nसंत गाडगे महाराज पुण्यतिथी प्रश्नमंजुषी\nस्वामी विवेकानंद जयंती इंग्रजी कविती पाठांतर\nप्रजासत्ताक दिन पसायदान स्पर्धा\nलाला लजपतराय समूहगीत स्पर्धा\nसुभाषचंद्र बोस इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा\nशिवजयंती कथाकथन (शिवरायांच्या जीवनावर रांगोळी स्पर्धा व विज्ञान प्रदर्शन वेळेवर सांगितले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://activeguruji.com/barshahi-jalad/", "date_download": "2021-09-20T04:25:13Z", "digest": "sha1:KTSFRZFWIZOBB36HO2MGZTFNOWTDDXF4", "length": 6756, "nlines": 147, "source_domain": "activeguruji.com", "title": "1.बरषहिं जलद | 10वी | हिंदी-लोकभारती | दूसरी इकाई - Active Guruji", "raw_content": "\n1.बरषहिं जलद | 10वी | हिंदी-लोकभारती | दूसरी इकाई\nPosted in दहावी टेस्टTagged 1.बरषहिं जलद, 10वी, दूसरी इकाई, लोकभारती, हिंदी\nPrev 2.दो लघुकथाएँ |10वी | हिंदी-लोकभारती | दूसरी इकाई\nNext 3.श्रम साधना | 10वी | हिंदी-लोकभारती | दूसरी इकाई\nखुप छान लेखन कार्यरत आहे,कृपया या लिंक कॉपी कशा करायच्या ते सांगा सर\nआपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आभार.\tCancel reply\nघरचा अभ्यास Smart PDF डाऊनलोडसाठी रोज सकाळी 8 वाजता उपलब्ध होतो.\n1ली,मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\n4थी | मराठी ,आकारिक चाचणी 1 | Open book Test\n2री | मराठी , आकारिक चाचणी 1 | Open book Test\nMayechi pakhar l मराठी पाठ ६ | मायेची पाखर | इ.4थी\n3री,मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\nDhartichi amhi lekare | धरतीची आम्ही लेकरं | ४थी मराठी कविता\n8वी, मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\n1.जय जय महाराष्ट्र माझा | 7वी मराठी टेस्ट\n1.बलसागर भारत होवो | 6वी मराठी-टेस्ट\nआकारिक चाचणी 1 (45)\nYash somnath shelar on 2.माझ्या देशावर माझे प्रेम आहे…\nAnonymous on 2री | मराठी , आकारिक चाचणी 1 |…\nAnonymous on 3.वल्हवा रं वल्हवा | 5वी मराठी…\nAnonymous on 2री | मराठी , आकारिक चाचणी 1 |…\nRani on 6.असा रंगारी श्रावण | 8वी मराठ…\nAnonymous on 1ली,मराठी | आकारिक चाचणी 1 | O…\nआपल्या आवडत्या activeguruji.com या शैक्षणिक वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत 1ली ते 10वी संपूर्ण अभ्यास\nशिक्षक,विद्यार्थी व पालक यांना डिजिटल ई-साहित्य,शैक्षणिक साधने, शिक्षण पूरक साहित्य याद्वारे अभ्यासक्रमाची व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हाच आमचा उद्देश.\nस्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांची प्रगत�� व्हावी व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक वेबसाईटवरील माहितीचा वापर व्हावा हा आमचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5/6141b9aafd99f9db45d45d91?language=mr", "date_download": "2021-09-20T05:40:22Z", "digest": "sha1:2OYWC2R5JYDWVAVFQTFOOK7JI232UHTC", "length": 3039, "nlines": 59, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - या जिल्ह्यात गवार, वांगी, भेंडीला मिळतोय चांगला भाव! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nया जिल्ह्यात गवार, वांगी, भेंडीला मिळतोय चांगला भाव\nशेतकरी बंधूंनो, सोलापूर बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, वांग्याला चांगला उठाव मिळाला. त्यांच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. दर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nसोयाबीन दराची पुन्हा दहा हजारी; दर तेजीतच राहण्याची शक्यता\nहळद दरात सुधारणा; जाणून घ्या बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/Marathi", "date_download": "2021-09-20T04:26:55Z", "digest": "sha1:AIWQDNGLI3P6RL3XGJ4PDUGHLGGJEHRK", "length": 6626, "nlines": 143, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना\nअतुल देऊळगावकर\t02 Jan 2020\nउत्सव 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा...\nगणेश पोकळे\t10 Jan 2020\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस\nगणेश पोकळे\t11 Jan 2020\n93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोपाचा दिवस...\nगणेश पोकळे\t12 Jan 2020\nसाहित्य संमेलन खुजे वाटले नाही \nगणेश पोकळे\t13 Jan 2020\nफेसबुकला सोळाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nअच्युत गोडबोले\t04 Feb 2020\nकोरोनाकाळाच्या निमित्ताने: मराठीचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि अध्यापनातील नवतंत्रज्ञान\nपृथ्वीराज तौर\t03 Jun 2020\nकर्तव्य चा पहिला वाढदिवस\nकर्तव्य साधना\t08 Aug 2020\nसृष्टीचे रंगविभ्रम तन्मयतेने रेखाटणारा कवी\nसोमनाथ कोमरपंत\t13 Aug 2020\nवाङ्‌मयीन संस्कृतीचे निस्सीम उपासक\nसोमनाथ कोमरपंत\t02 Sep 2020\nआधुनिक मराठी कवितेचे आद्य प्रणेते\nसोमनाथ कोमरपंत\t07 Oct 2020\nअनुभव मोठा; मी केवळ वाहक\nमहेश एलकुंचवार\t15 Oct 2020\nसारे काही झाले ते कशासाठी... आयपीएलसाठी\nआश्चर्यकारक, तितकेच अविश्वसनीय तरीही वास्तव\nऑडिओ - 'निवडक बालकुमार साधना'मधील कथा - ज्ञानेश, तू कुठे आहेस\nऑडिओ - 'निवडक बालकुमार साधना'मधील कथा - राम आणि कृष्णी\nऑडिओ - 'निवडक बालकुमार साधना'मधील कथा - घगु आणि जामनी\nमहत्त्व हुतात्म्यांच्या स्मारकाला नव्हे तर स्वतःच्या प्रतिमेलाच\nऑडिओ - नेहरू एकटे आणि एकाकी होते तेव्हा...\nमुंबईतले ते भीषण तास...\nजुई करकरे - नवरे\nएकमेकांना कशी स्पेस देतो, कसं स्वीकारतो यावर सहजीवन फुलतं...\nकिचन : स्त्री शोषणाची प्रमुख जागा\nरंग वसंताचे - भाग 1\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्तं' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'कवाडे उघडताच मनाची' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'शाळाभेट' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'माझे विद्यार्थी' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'न पेटलेले दिवे' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maha.tlearner.com/chhatrapati-shivaji-maharaj-general-knowledge/", "date_download": "2021-09-20T04:10:34Z", "digest": "sha1:XWM2MHKIP2EVGIEMXP3KVM25S2LY2XIE", "length": 12755, "nlines": 171, "source_domain": "maha.tlearner.com", "title": "छत्रपती शिवाजी महाराज जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे - Maha.Tlearner", "raw_content": "\nमहाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा | maharashtra polic...\nमराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 2021...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | dr. ba...\nछत्रपती शिवाजी महाराज जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे\nशिवाजी महाराजांची राजमुद्रा संस्कृत :\nशाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते \nप्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांमध्ये राष्ट्रवादाची भावना भरण्याचे महत्वाचे काम कुणी केले\nछत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला\nखालील पैकी कुण्या किल्ल्याचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगड असे केले\nकुण्या तहा नुसार छत्रपती शिवाजी महाराजांना आपले २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले\nछत्रपती शिवाजी महाराजांचे राजनैतिक गुरु कोण होते\n२२ जून, १६६५ ला पुरंदरचा तह कुणामध्ये पार पडला\n1. छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब मधे\n2. छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंघ मधे\n3. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहिस्ती खान मधे\n4. छत्रपती शिवाजी महाराज आणि जसवंत सिंघ मधे\nछत्रपती शिवाजी महाराजांना राजा हि पदवी कुणी दिली\nछत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती\n1. पानिपत ची पहिली लढाई\n2. संगमनेर ची लढाई\n3. पावन खिंडीतील लढाई\nछत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुणी केला होता\n1. श्री रामदास स्वामी\n4. राणा भवानी सिंघ\nछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक कधी करून घेतला\n1. ९ जुलै १६७०\n2. ७ ऑक्टोबर १६६५\n3. ७ एप्रिल १७००\n4. ६ जुने १६७४\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला\n1. १९ फेब्रुवारी १६३०\n2. १९ फेब्रुवारी १६२५\n3. १९ फेब्रुवारी १६००\n4. १९ फेब्रुवारी १६२९\nछत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कधी झाले\n1. ३ एप्रिल १६८०\n2. ३ एप्रिल १७००\n3. ३ एप्रिल १६७७\n4. ४ एप्रिल १६८१\nछत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती लग्न केले\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ सदस्य परिषदेत (अष्टप्रधान) खलीक पैकी वित्त विभाग कोण संभाळत होते\nशिवाजी महाराज तोफ आणि दारुगोळा कुणाकडून खरीदी करायचे\nछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कुणाच्या शासनकाळात केली\nभारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश व त्यांची राजधानी\nस्पर्धा परीक्षा मे महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मे\nमराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे\nफेब्रुवारी महिन्यातील संपूर्ण दिनविशेष सराव परीक्षा| स्पर्धा परीक्षा दिनविशेष\nPreviousमे दिनविशेष 2021 | स्पर्धा परीक्षा मे महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मे 2021\nNextछत्रपती संभाजी महाराज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे मराठी 2021 – 22\nसामान्य ज्ञान मराठी स्पर्धा परीक्षा | General Knowledge marathi 2021 – 22\nIMP Marathi general knowledge | जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे\nछत्रपती संभाजी महाराज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे मराठी 2021 - 22 - […] […]\nजून दिनविशेष 2021 | स्पर्धा परीक्षा जून महिन्यातील संपूर्ण दिनविशेष - […] १६७४ रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा […]\nजगातील सर्वात मोठे - महत्वाचे सामान्यज्ञान प्रश्न उत्तरे मराठी - […] छत्रपती शिवाजी महाराज महत्वाचे प्रश्… […]\nमहाराणा प्रताप सामान्य ज्ञान मराठी | जनरल नॉलेज | Maharana Pratap General Knowladge - Maha.Tlearner - […] छत्रपती शिवाजी महाराज […]\nराज्यसेवा जनरल नॉलेज मराठी | MPSC GENERAL KNOWLEDGE IN MARATHI - Maha.Tlearner - […] छत्रपती शिवाजी महाराज माहिती […]\nराजर्षि शाहू महाराज सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी | RAJARSHI SHAHU MAHARAJ Marathi\nटोकियो पॅरालिम्पिक २०२० सामान्यज्ञान प्रश्न उत्तरे मराठी | Tokyo Paralympic 2020 question and answer Marathi\nस्वामी विवेकानंद सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी | swami Vivekand Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/engineer-sells-his-own-farm-produce-earns-rs-17-lakh-in-fruit-crops/", "date_download": "2021-09-20T06:00:29Z", "digest": "sha1:Y4F3FB2DXPR76VJSXGU626QOOXA3Z5CW", "length": 14536, "nlines": 100, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "स्वता:च्या शेतमालाच्या विक्रीसाठी इंजिनीअरनं केली मार्केटिंग; फळ पिकांमध्ये कमावले 17 लाख रुपये", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nस्वता:च्या शेतमालाच्या विक्रीसाठी इंजिनीअरनं केली मार्केटिंग; फळ पिकांमध्ये कमावले 17 लाख रुपये\nशेतकरी आपल्या शेतात काबाड कष्ट करून पिकांचे उत्पन्न घेत असतो. परंतु बाजारात व्यापारी मात्र शेतकऱ्याने गाळलेल्या घामाला मोल योग्य मोल देत नसल्याच आपल्याला नेहमी जाणवतं. यामुळे आता पिकवणारेच विकणारे झाले पाहिजेत तेव्हाच शेतमालाला योग्य दर मिळू शकेल. यावर सोलापूरमधील एका तरुण शेतकऱ्याने काम करत तब्बल 17 लाख रुपयांची कमाई केली आहे. या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे, महेश किसन नाईकनवरे.\nशेतात पिकविलेले सोन्यासारखे पीक (Crop) मातीमोल भावाने व्यापारी घेत असल्याचं महेशला जाणवलं. यामुळे आयटी (IT Industry) क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महेशने नोकरी सांभाळत शेतमालाचे पुण्यात (Pune) मार्केटिंग (Marketing) केले. याच्या जोरावर त्याने दोन एकरातील पपईपासून 9 लाख तर दोन एकरातील केळीतून 8 लाख रुपयांची कमाई केली. महेश हे शेटफळ (ता. करमाळा) येथील रहिवाशी आहेत. तो पुण्यात एका नामांकित अमेरिकन स��वॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीला आहेत. या बाबतचे वृत्त सकाळ या वृत्तसंस्थेने दिले आहे.\nहेही वाचा : जळगावच्या पाटील बंधूंचा डाळिंबाच्या शेतीमधून ५० लाखांचा टर्नओव्हर\nलॉकडाउनच्या (Lockdown) काळात गावाकडे आल्यानंतर वर्क फ्रॉम होम करत महेशने घरच्या शेतीकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. घरच्या दोन एकर क्षेत्रावर कलिंगड लागवड करून भरघोस उत्पादन घेण्यात तो यशस्वी झाला. परंतु लॉकडाउनमुळे चांगला दर मिळत नाही, त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळू शकत नाही, हे लक्षात येताच पुण्यात रस्त्याच्या कडेला स्टॉल लावून स्वतः कलिंगड विकले. कलिंगडानंतर या शेतात पपईचे पीक घेतले. त्याचवेळी दुसऱ्या दोन एकर क्षेत्रावर केळी पिकाच्या बाबतीत दराची अशीच अवस्था होती. व्यापारी निर्यातक्षम (Export Quality) केळीची खरेदी 3 रुपये किलो करत होते. हे पाहून महेशने आपल्या शेतातील पिकांचे मार्केटिंग करण्याचे ठरवले.\nआपण आपल्या शेतातील माल शहरात विकणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांपर्यंत थेट पोचवला तर काय होईल, याचा सर्व्हे महेशने केला. यानंतर त्याच्या लक्षात आले, की आणखी 30 ते 40 टक्के उत्पन्न जादा मिळू शकते. पपई थेट देणे शक्‍य होते; परंतु केळी पिकवण्याची अडचण होती. तेव्हा त्याने आपण पुणे येथे राहात असलेल्या ठिकाणी जागा भाड्याने घेऊन केळी पिकवण्यासाठी चेंबर तयार केले. यानंतर एका मजुराच्या मदतीने पुण्यातील काही सोसायट्यांच्या आवारात भरत असलेल्या शेतकरी बाजारामध्ये या मालाची विक्री केली. सध्या हडपसर, मांजरी परिसरातील 40 ते50 किरकोळ विक्रेत्यांना तो आपल्या शेतातील केळी व पपई विकतो.\nहेही वाचा : खर्च, जोखीम कमी करणारे नागरे यांचे तीन मजली शेती तंत्र; जाणून नवीन शेतीची पद्धत\nआपल्या शेतात तयार झालेल्या मालाची मूल्य साखळी तयार करण्यात तो यशस्वी झाला असून, दोन एकर केळीपासून आजपर्यंत आठ लाख तर पपईचे नऊ लाख रुपये उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे. एका नामवंत आयटी कंपनीत काम करणाऱ्या या शेतकरीपुत्राने आपल्या वडील व भावाने आपल्या शेतात पिकवत असलेल्या शेतमालाचे मार्केटिंग करण्यात व चांगले उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे. त्याचा हा प्रयोग परिसरातील सुशिक्षित बेरोजगार असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत आहे.\nशेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकविलेल्या कोणत्याच मालाला अप��क्षित दर मिळत नाही. मध्यस्थ व्यापाऱ्यांकडूनही अनेकवेळा शेतकऱ्यांची लूट होते. अशावेळी शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या मालाचे मार्केटिंग स्वत:च करायला हवे. शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना प्रत्यक्षात आली तरच शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू शकतात.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nAgriculture News कृषी बातम्या सोलापूर शेतमाल पपई केळी\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nतुमच्या शेतात काग्रेस गवत आहे गाजर गवतापासून बनवा सेंद्रीय खत\nगव्हाच्या या तीन नवीन जाती शेतकऱ्यांना करतील मालामाल\nही इलेक्ट्रिक सायकल देणार दुचाकीला टक्कर, जाणून घेऊया सायकली बद्दल\n2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीवर्ष म्हणून घोषित, भारताचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाने स्विकारला\nसर्वसामान्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी मातोश्री पर्यंत 400 किमीचा पायी प्रवास\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/new-rules-under-section-142-of-social-security-code-2020/", "date_download": "2021-09-20T04:37:56Z", "digest": "sha1:MLLEJFFXU523X5NZ2QOFY4PTZ3N6ICNA", "length": 2017, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "new rules under Section 142 of Social Security Code 2020 Archives - MPCNEWS", "raw_content": "\nEpfo Aadhaar Link : PF खातं त्वरित आधार कार्डशी लिंक करा, अन्यथा होऊ शकते नुकसान\nएमपीसी न्���ूज - कर्मचारी भविष्य निधी संस्थेने (EPFO) प्रॉव्हिडेंट फंड बाबत मोठा पाऊल उचलले आहे. पीएफ खात्यासाठी 01 जून 2021 पासून नवीन नियम लागू करण्यात आले आहे. नवीन नियमांतर्गत एंप्लॉयरला तुमच्या खात्याला आधार व्हेरिफाय करण्याची जबाबदारी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/chandrpur/", "date_download": "2021-09-20T05:31:10Z", "digest": "sha1:KYVBDERAW2MYDFJI2RUC4O2SMMP76UDZ", "length": 17992, "nlines": 233, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "पेरीव धान पेरणी पध्दतीमुळे शेतीवरील खर्च कमी करता येतो : डॉ. उषा डोंगरवार | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome सारीपाट कृषी पेरीव धान पेरणी पध्दतीमुळे शेतीवरील खर्च कमी करता येतो : डॉ....\nपेरीव धान पेरणी पध्दतीमुळे शेतीवरील खर्च कमी करता येतो : डॉ. उषा डोंगरवार\nसामदा येथे कृषी दिन; शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी शास्त्रज्ञ थेट बांधावर\nचंद्रपूर, दि. 11 जुलै: धान शेतीवर हवामान बदलाचा फार मोठा परिणाम दिसुन येतो. चिखलणी योग्य पाऊस उपलब्ध न झाल्यामुळे धान रोपांचे पऱ्हे अवस्था मध्येच वय वाढते व 30 दिवसापेक्षा जास्त वयांची धानाची रोपे लागवड केल्यामुळे उत्पादन कमी मिळते. अशावेळी पेरीव धान एक उत्तम पर्याय आहे. पेरीव धान पेरणीमुळे चिखलणी व रोवणी करणे, रोपे खोदणे, पेंढ्या पसरविणे, नर्सरी पोसणे इ. कामावरील खर्च कमी करता येतो. शेतकऱ्यांना रब्बी हंगामामधील पिके पेरणीकरीता जमिन लवकर उपलब्ध होते. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन सहयोगी प्राध्यापक,कृषिविद्या कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही डॉ. उषा डोंगरवार यांनी केले आहे. यावेळी त्यांनी धानाचे तण व खत व्यवस्थापन तसेच जिवाणू खताचे महत्व व शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर सखोल असे मार्गदर्शन केले.\nकिटकशास्त्रज्ञ डॉ. प्रविण राठोड यांनी एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन संदर्भात प्रत्यक्ष बांधावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे भात पैदासकार डॉ. मदन वांढरे यांनी धानाच्या विविध जाती व योग्य बियाणे कसे निवडावे या विषयी मार्गदर्शन केले. कृषिशक्ती व अवजारे याविषयीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. पारिष नलवडे यांनी कृषि यांत्रीकीकरण, धान लागवडीमध्ये वेगवेगळया अवजारांच्या वापरा विषयी माहिती दिली.\nसुधारीत पेरीव पध्दतीत जमिन टॅक्टरने अथवा साध्या नांगराने आडवी-उभी नांगरनी करून उपलब्ध सेंद्रीयखते, शेणखत जमिनीत मिसळुन शेत पेरणीस तयार करून ठेवावे. पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने (ट्रॅक्टर आरोहित बियाणे पेरण्याचे यंत्र) किंवा तिफनीने बी ओळीत पेरावे. दोन ओळीतील अंतर 20 सेमी ठेवून साधारणपणे 10 ते 15 सेमी वर दोन किंवा तिन दाणे पडतील या प्रमाणे पेरणी करावी. या करीता बारीक जातीचे 50 किलो व जाड जातीचे 75कि. बियाणे हेक्टरी लागेल.\nपेरणी बरोबरच रासायनिक खताचा पहिला हप्ता (62.5 किलो नत्र, 62.5 किलो स्फुरद व 62.5 कि. पालाश) दयावा. खते पेरपीबरोबरच दिल्यामुळे पिकास पूर्णपणे उपलब्ध होऊ शकतात. पेरणी झाल्यानंतर ओलीत केल्यास उगवणपूर्व तणनाशक जसे पेडीमेथॉलिन वापरुन आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार एखादे निंदण अथवा उगवणीनंतर तणनाशके वापरूण तणाचा बंदोबस्त करता येतो. रासायनिक खताचा दुसरा व तिसरा हप्ता (31.25 कि. नत्र/हे.) देता येतो.\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अं���र्गत विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाहीच्या वतीने सामदा येथे हरीत कांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमीत्य कृषी संजीवनी सप्ताह तसेच कृषीदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन गोकुळ बह्याल, हिवराज पोहणकर यांच्या शेताच्या बांधावर करण्यात आला. या प्रसंगी उपसरपंच दादाजी बह्याल, पोलीस पाटील रमेश पोहणकर, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ.उषा डोंगरवार तसेच गावातील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.◼️\nPrevious articleवनजमीन अतिक्रमण संदर्भात पूर्ण तपासणी करूनच कारवाई करावी : पालकमंत्री ना.वडेट्टीवार\nNext articleआज जिल्ह्यात 7 बाधित, 94 कोरोनामुक्त \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे निर्देश \nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका लावा.\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/irfaan-khan/", "date_download": "2021-09-20T06:01:29Z", "digest": "sha1:ANE5UH2DIVGMZ2QBFCYHD6SUCFX7GTCC", "length": 2122, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Irfaan Khan Archives | InMarathi", "raw_content": "\nकोरोनापेक्षा मोठे संकट कर्करोगाचे; सेलीब्रिटी, सर्वसामान्य लोकांना कॅन्सर होण्यामागची कारणं…\nआज कॅन्सर सारख्या भयंकर आजाराने जगभरात अनेक लोक आपला जीव गमावतात. कॅन्सर हा रोग टाळण्यासाठी आपणच काळजी घेतली पाहिजे\nकुठलाही कृ���्रिम आव न आणता मानवी भावविश्व अलगद उलगडणारा हृदयस्पर्शी “कारवाँ”\nआयडियालॉजीज आणि ह्यूमन सायकी अलगद उलगडणारी एक अप्रतिम अनुभूती\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/07/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%A4/", "date_download": "2021-09-20T05:11:03Z", "digest": "sha1:L2XLLGXYSPVKXMR6WKBKS6RJHVTIZHEI", "length": 4596, "nlines": 82, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "संगमनेर – बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लांबवला – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\nराहाता – ठाकरे सरकारचा भाजपकडून निषेध, ओबीसींना आरक्षण न मिळण्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nसंगमनेर – बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लांबवला\n← संगमनेर – इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत पुन्हा वाढ, सरकारी पक्षाच्यावतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल\nसंगमनेर – चालकाचे नियंत्रण सुटल्याने हरभरा घेऊन जाणारा ट्रक उलटला →\nसंगमनेर – कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे जेडी लॉन्स सील\nराहुरीमध्ये भारत बंदला १०० टक्के प्रतिसाद\nसंगमनेर शहराजवळील रहाणे मळ्यात आढळला मृतदेह\nगुन्हेगारी ब्रेकिंग संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले ब्रेकिंग राजकीय सामाजिक\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-woman-lawyer-murder-in-nagpur-5575000-NOR.html", "date_download": "2021-09-20T06:16:49Z", "digest": "sha1:J4RZE2QP6VLVCCHB5J3C4EJVZRNBWF5C", "length": 5287, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "woman lawyer murder in nagpur | नागपुरात महिला वकिलाचा दहावीच्या विद्यार्थ्याकडून स्टुडिअाेत घुसून निर्घृण खून - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनागपुरात महिला वकि���ाचा दहावीच्या विद्यार्थ्याकडून स्टुडिअाेत घुसून निर्घृण खून\nनागपूर- सातत्याने वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या नागपुरातील अॅड. राजश्री टंडन यांचा पाठलाग करून अल्पवयीने मारेकऱ्याने खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सेमिनरी हिल्स परिसरात घडली. याप्रकरणी गिट्टी खदान पोलिसांनी मारेकऱ्यास ताब्यात घेतले असून तो दहावीचा विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nमृत अॅड. राजश्री टंडन या जिल्हा आणि उच्च न्यायालयात वकिली करायच्या. मारेकरी मुलाच्या वडिलांना पोलिसांनी तडीपार केले होते. अॅड. टंडन यांच्या तक्रारीमुळेच अापल्या वडिलांवर तडीपारीची वेळ अाली असल्याचा या मुलाचा समज होता. त्यावरून टंडन आणि मुलाच्या कुटुंबात सातत्याने वाद होत होते.\nशुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अॅड. टंडन या व्हेटर्नरी कॉलेजजवळून जात असताना त्यांचा अाराेपी मुलाशी वाद झाला. या वादातून त्याने चाकू काढून त्यांच्यावर उगारला. मात्र प्रसंगावधान राखत अॅड. टंडन या बचावासाठी तेथून धावतच निघाल्या. रस्त्यात असलेल्या एका फोटो स्टुडिअाेमध्ये त्यांनी आसरा घेतला. मात्र मारेकऱ्याने थेट फाेटाे स्टुडिअाेत घुसून अॅड. टंडन यांच्या डोक्यावर चाकूचे घाव घालून त्यांना ठार केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यावर गिट्टी खदान पोलिसांनी मारेकरी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. अॅड. टंडन यांचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये बराच वावर होता. त्यांनी काही वर्षांपूर्वी एका आयपीएस अधिकाऱ्याशी विवाहदेखील केला होता. पंतप्रधान नरेंद्र माेदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी नागपूर दाैऱ्यावर अाले हाेते. ते शहरातून बाहेर पडून काही तास उलटत नाहीत ताेच कायदा- सुव्यवस्थेला अाव्हान देणारी ही घटना घडली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-regional-water-supply-scheme-4899322-NOR.html", "date_download": "2021-09-20T05:07:41Z", "digest": "sha1:66RMB6G4UJEA2RKTPI7QXIOHR4OQ3ECK", "length": 9482, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Regional water supply scheme | पाणी योजना ताब्यात घेण्यास समित्यांचा नकार, जि. प. अधिकारी सापडले कात्रीत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाणी योजना ताब्यात घेण्यास समित्यांचा नकार, जि. प. अधिकारी सापडले कात्रीत\nनगर- जिल्हा परिषदेमार्फत चालवल्या जाणा-या प्रादेश���क पाणी पुरवठा स्थानिक पातळीवर समिती स्थापन करून हस्तांतरणाचा आग्रह सर्वसाधारण सभेने धरला. तथापि, स्थानिक पातळीवर झालेल्या बैठकीत योजना हस्तांतरणास नकार मिळत असल्याने या योजना चालवायच्या की बंद करायच्या, असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर आहे.\nजिल्हा परिषदेच्या सभागृहातील लोकप्रतिनिधी आणि स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी परस्पर विरोधी निर्णय घेत असल्याने पुढील कालावधीत योजनाच अडचणीत येऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.\nजिल्हा परिषदेच्या जानेवारीत झालेल्या सर्वसाधारण सभेत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ठेवलेला पाणी योजनांच्या नवीन निविदांसंदर्भातील विषय तहकूब ठेवण्यात आला होता. पाणी योजना नियमानुसार स्थानिक समित्या गठित करून हस्तांतरीत करण्याचेही निर्देश सभेने दिले होते. त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना समित्या स्थापन करण्यासाठी बैठका घेण्याचे निर्देश दिले. स्थानिक पातळीवर झालेल्या बैठकांत काही जिल्हा परिषद सदस्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. या बैठकांमध्ये समित्यांकडे योजना हस्तांतरणास नकार मिळाल्याने प्रशासनासमोर योजना चालवायच्या की बंद करायच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेवगाव-पाथर्डी (५४ गावे), मिरी-तिसगाव (२२ गावे), बुऱ्हाणनगर (४४ गावे), गळनिंब (१८ गावे) व चांदा (५ गावे) या योजनांसाठी गटविकास अधिकारी स्तरावर बैठका झाल्या. या बैठकांत शेवगाव-पाथर्डी पाणी योजना जुनी झाल्याने समिती स्थापन करून हस्तांतरणास नकार मिळाला. ही योजना पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषदेने चालवावी असाही आग्रह धरण्यात आला. मिरी-तिसगाव योजना टंचाई परिस्थिती असल्याने हस्तांतरणास नकार मिळाला. टंचाई कालावधी संपल्यानंतर बुऱ्हाणनगर योजनेच्या हस्तांतरणाबाबत निर्णय घेण्याचे ठरले. पाणीपट्टी भरून जिल्हा परिषदेला सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. गळनिंब योजनेसंदर्भात पहिल्या बैठकीत सहमती दर्शवण्यात आली, पण नंतर इतर योजनांच्या हस्तांतरणानंतरही आम्ही योजना ताब्यात घेऊ अशी भूमिका घेण्यात आली. योजना हस्तांतरणास प्रतिसाद मिळत नसल्याने या योजना चालवायच्या कशा असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nशेवगाव-पाथर्डी योजनेची मुदत २००९ मध्येच संपली तेंव्हापासून वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती, यावरून काही सदस्यांनी रान उठवले. तेव्हापासून या योजनांसाठी सेस फंडातील बजेटनुसार निधी उपलब्ध करण्याचा विषय स्थायीत मांडला. त्यावेळी विरोध न झाल्यानेच या योजनेवर आतापर्यंत खर्च झाल्याचे दिसून येते. याप्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा संपूर्ण धोरणात्मक निर्णय असल्याने याला राजकीय स्वरुप प्राप्त होत असल्याचे समोर आले आहे. जोपर्यंत समित्या गठीत होत नाहीत, तोपर्यंत योजना हस्तांतरण अशक्य आहे. तर सर्वसाधारण सभा जोपर्यंत योजनांवर खर्च करण्यास मंजुरी देणार नाही, तोपर्यंत योजना चालवता येणार नाहीत. जीवन प्राधिकरणाने प्रादेशिक योजना तयार केल्यानंतर त्या जिल्हा परिषदेला हस्तांतरीत करून घ्याव्या लागतात. जिल्हा परिषदेने काही दिवसांतच या योजना स्थानिक समित्या गठीत करून हस्तांतरीत करणे अपेक्षित आहे.\nस्थानिक पातळीवर समित्या गठीत करण्यासंदर्भात बैठका घेण्यात आल्या आहेत. परंतु या बैठकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून आला नाही. पण या योजना समितीकडे हस्तांतरीत कराव्यात यासाठी आम्ही प्रबोधन करतोय. प्रबोधनाला यश आले तर योजना हस्तांतरीत होतील.'' सुरेंद्रकुमार कदम, कार्यकारी अभियंता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-VASH-infog-keep-these-things-at-home-for-good-luck-and-prosperity-5683858-PHO.html", "date_download": "2021-09-20T06:03:33Z", "digest": "sha1:WMS5YSAZRCWRJH2ISSL2KFHIKGCODSM7", "length": 2595, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Keep These Things At Home For Good Luck And Prosperity | घरामध्ये ठेवा मातीच्या या वस्तू, पाहता-पाहता बदलेल तुमचे नशीब - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nघरामध्ये ठेवा मातीच्या या वस्तू, पाहता-पाहता बदलेल तुमचे नशीब\nवास्तू शास्त्रामध्ये मातीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. माती घराच्या सुख-शांती आणि सौभाग्यचं प्रतीक मानली जाते. घरामध्ये कुशीत जास्त मातीच्या भांड्याचा उपयोग करावा, कारण यामागे विविध धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहेत. घरामध्ये मातूपासून तयार केलेल्या काही खास वस्तू ठेवल्यास घरात सुख-शांती येते आणि कोणाचीही वाईट दूरस्थ घराला लागत नाही.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, घरामध्ये मातीच्या कोणकोणत्या वस्तू अवश्य असाव्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/6757", "date_download": "2021-09-20T05:51:08Z", "digest": "sha1:M33JFWKVFMZLIKHYPTUB3IL7DHRFE4FO", "length": 10315, "nlines": 123, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "९३ वर्षाचे वृध्दाने केली कोरोनावर मात – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nकार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nदवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nHome/आरोग्य/९३ वर्षाचे वृध्दाने केली कोरोनावर मात\n९३ वर्षाचे वृध्दाने केली कोरोनावर मात\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nनागपूर, ता. ९ : महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर मधून शुक्रवारी ९३ वर्षाचे पदमाकर चवडे कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले. मागील काही दिवसापासून ते इंदिरा गांधी रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते.\nकोरोनाचा प्रादुर्भाव नागपूरात नियंत्रणात येत आहे तसेच मृत्यू संख्यासुध्दा कमी झाली आहे. कोरोनावर सकारात्मक दृष्टीकोण ठेवून सहज मात करता येते असे पदमाकर चवडे यांनी दाखवून दिले आहे. पदमाकर चवडे यांना कोव्हीड – १९ चे लक्षणे दिसल्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मेयो रुग्णालयमध्ये ७ दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांना मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर येथे भरती करण्यात आले. आई.जी.आर मध्ये त्यांना डॉ. अजय हरदास यांच्या निर��क्षणाखाली ठेवण्यात आले होते. डॉ. हरदास यांनी सांगितले की, त्यांना ऑक्सीजन सपोर्ट देण्यात आला होता. नंतर त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत झाली आणि त्यांना शुक्रवारी सुटटी देण्यात आली.\nमनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी १०० हून अधिक बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे कमी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना भरती केला जात आहे. सध्या ४१ रुग्णांना उपचार घेत आहे. अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी यांनी आई.जी.आर चे डॉक्टर व स्टाफचे अभिनंदन केले आहे.\nPrevious आँनलाईन मोबाईल बुकींग ने घेतला युवकाचा बळी\nNext अपने कार्य मे सफल व्यक्तियों को ” MyPencildot कॉम” डिजिटल मैगजीन से मिलेगी प्रसिद्धि\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\n– सुनील केदार  तरोडी (खु) भूखंड धारकांसमक्ष अधिकाऱ्यांसोबत बैठक  क्रीडा संकुलासाठी अन्यायग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी …\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nनागपुर :- उपमहापौर सौ मनिषा धावड़े इनके घर आनेवाले गणपति उत्सव को मनाने के लिए …\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nपिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nगणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/7648", "date_download": "2021-09-20T04:22:10Z", "digest": "sha1:T7GYWRXLGEVNYHO7TIR2FEMBZWH3L7MU", "length": 9832, "nlines": 122, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत बदल – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस ���र्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nकार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nदवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nHome/नागपूर/जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत बदल\nजात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत बदल\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nनागपूर दि.18 : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. यात नागपूर जिल्हयातील 130 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ग्रामपंचायतीमधील मागास प्रवर्गातील जागांवर निवडणूक लढविण्यासस इच्छुक असलेल्या व त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 1 ऑगस्ट पासून जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे, असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर यांनी कळविले आहे.\nजात वैधता प्रमाणपत्रांसाठी आपले अर्ज www.bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर परिपूर्ण भरल्यावर आवश्यक दस्ताऐवज अपलोड करुन ऑनलाईन सबमीट करावे. त्यानंतर त्याची प्रिंट घेवून पुढीलप्रमाणेच विहित कार्यपध्दतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मार्फत समिती कार्यालयाकडे प्रत्यक्ष अर्ज सादर करावेत. जुन्या पध्दतीने हस्तलिखील स्वरुपातील अर्ज समिती कार्यालयात स्विकारले जाणार नाही. संबंधितांनी याची नोंद घ्यावी.\nPrevious चिमूर तालुक्यातील 85 ग्राम पंचायतची सार्वत्रिक निवडणूक\nNext आर्थिक वर्षात उत्पन्नाचा दाखल सादर करण्यातून सूट\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर ���डक कारवाई करा\n– सुनील केदार  तरोडी (खु) भूखंड धारकांसमक्ष अधिकाऱ्यांसोबत बैठक  क्रीडा संकुलासाठी अन्यायग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी …\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nनागपुर :- उपमहापौर सौ मनिषा धावड़े इनके घर आनेवाले गणपति उत्सव को मनाने के लिए …\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nपिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nगणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/birthday-special-harsha-bhogle-special-article/", "date_download": "2021-09-20T05:26:07Z", "digest": "sha1:CFY3KU3ABVDDWYOSHKQAZ4J6X32LGDQ6", "length": 23291, "nlines": 97, "source_domain": "mahasports.in", "title": "वाढदिवस विशेष: दुसरा हर्षा भोगले होणे नाही...", "raw_content": "\nवाढदिवस विशेष: दुसरा हर्षा भोगले होणे नाही…\nin टॉप बातम्या, क्रिकेट\nऑस्ट्रेलियन ओपनचा कुठलासा सामना सुरु आहे. प्रेक्षकांमध्ये एक ऑस्ट्रेलियन आणि एक भारतीय माणूस बसलेला आहे. अचानक जवळ बसलेली एक ऑस्ट्रेलियन मुलगी उठून त्या भारतीय माणसाकडे येऊन विचारते,\n“माफ करा. तुम्ही हर्षा भोगले आहात का\nतो भारतीय माणूस होकारार्थी मान डोलवतो. लगेचच बातमी पसरते आणि त्या भारतीय माणसाभोवती ऑस्ट्रेलियन लोक सहीसाठी कोंडाळे करतात. एखाद्या समालोचकाला असे भाग्य, तेही ऑस्ट्रेलियात क्वचितच मिळते.\nभारतासारख्या देशात किंवा जगभरातच क्रिकेटपटूंना प्रसिद्धीचे वलय फार लवकर लाभते. केवळ आणि केवळ समालोचनाच्या जोरावर प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचलेल्या मोजक्या लोकांमध्ये हर्षाचा समावेश होतो. आजघडीला रिची बेनॉ, टोनी ग्रेग यांच्यासारख्या दिग्गजांच्या बरोबरीने हर्षाचे नाव घेतले तर आश्चर्य वाटायला नको. त्याला कारणही तसेच आहे.\nसमालोचन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीयांचा फारसा वावर नसताना १९९२ मध्ये ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनने हर्षाला भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी समालोचनाचे निमंत्रण दिले. भारताबाहेर समालोचन करणारा पहिला भारतीय म्हणून हर्षाची ओळख याचमुळे आहे. जरी एबीसीबरोबर १९९२ मध्ये काम सुरु केलं तरी हर्षाने समालोचनाची सुरुवात मात्र त्याअगोदरच ऑल इंडिया रेडिओसाठी १९८१ मध्ये केली. त्यावेळी त्याने एका रणजी सामन्यासाठी समालोचन केले. दरम्यान उस्मानिया विद्यापीठातून त्याने केमिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली. त्यानंतर आयआयएम मधून एमबीए करून रिडिफ्युजन नावाच्या एका जाहिरात कंपनीत नोकरी धरली. तिथे दोन वर्षे काढल्यानंतर त्याने स्पोर्ट्स मॅनेजमेंट ग्रुप या कंपनीत काही काळ काम केले. त्यानंतर मात्र हर्षाने नोकरीच्या फंदात न पडता स्वतःच लढायचे ठरवले आणि खऱ्या अर्थाने त्याचा प्रवास सुरु झाला. तेव्हापासून सुरु झालेला हर्षाचा हा प्रवास ४५० एकदिवसीय आणि १५० हून अधिक कसोटी सामन्यांनंतरही आजतागायत अव्याहतपणे सुरु आहे.\nहर्षा आपल्या क्षेत्रात आज बादशाह आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र बादशाह होण्यासाठीचा त्याचा प्रवास मात्र खडतर होता. एबीसीच्या ऑस्ट्रेलियामधील संधीने त्याला खूप काही शिकायला मिळाले तरी पैसे मात्र मिळाले नाहीत. त्यावेळी देशाबाहेरील समालोचकांना मानधन मिळत नसे. स्वतःच्या प्रवासाचा खर्च भागवण्यासाठी हर्षा दिवसाला दोन लेख लिही. लंचमध्ये ‘आफ्टरनून डिस्पॅच अँड कुरिअर’ साठी एक लेख आणि दिवसाचा खेळ संपताना ‘इंडियन एक्स्प्रेस’ साठी एक लेख. दोन कसोटी सामन्यांच्या मध्येही एका मासिकासाठी तो लेख लिहीत असे.\nही सगळी कसरत अपेक्षेपेक्षा जास्त दिवस सुरु राहिली. भारताच्या १९९३ सालच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी हर्षा ऑल इंडिया रेडिओ तर्फे समालोचन करण्यासाठी गेला. या ट्रिपचा खर्च भागवण्यासाठी हर्षा बीबीसीसाठी रिपोर्टींग करे. दिवसाचा खेळ संपला की हर्षा घाईने त्याचा मॅच रिपोर्ट तयार करून तो फॅक्स करीत असे. त्यावेळी इकडे भारतात त्याची बायको अनिता फॅक्सची वाट पाहत बसलेली असे. अनेकदा फॅक्स दोन तीन वेळा पाठवावा लागे. त्यासाठी तेवढा जास्त खर्च करावा लागे पण इतर काही पर्याय नसे. हर्षाचा फॅक्स आला की अनिता त्याची झेरॉक्स करून पुन्हा तो मॅच रिपोर्ट आघाडीच्या दैनिकांना पाठवे. हे सगळे करून घरी यायला तिला अनेकदा रात्रीचे अकरा वाजत. चांगल���या कामाची पावती कधी ना कधी मिळते म्हणतात त्याप्रमाणे हळूहळू तेही दिवस सरले आणि अधिकाधिक चांगल्या संधी उपलब्ध होत गेल्या.\nदरम्यान रेडिओ बरोबरच टीव्हीसुद्धा आले आणि हर्षासाठी अजून एक मोठी संधी निर्माण झाली. हर्षाने फक्त विद्यापीठ पातळीवर क्रिकेट खेळले असले तरी त्याचे समालोचन ऐकताना कुणालाही त्याच्याशी कर्तव्य नसते. स्वतः हर्षाने हे फार लवकर जाणले आणि अनेक दिग्गज क्रिकेटपटूंसोबत समालोचन करण्याचे कुठलेही दडपण स्वतःवर येऊ दिले नाही. त्यामुळेच तो कदाचित इतका यशस्वी होऊ शकला.\nएक समालोचक म्हणून हर्षा इतरांपेक्षा प्रचंड पुढे असतो.समोर घडत असलेल्या घटनांविषयी अद्ययावत माहिती स्वतःकडे असावी यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. मोहनदास मेनन या आघाडीच्या सांख्यिकीतज्ञाने हर्षाचे वर्णन असे केले आहे,\n“कुठलीही आकडेवारी समजून घेण्याची हर्षाची क्षमता ही इतरांपेक्षा वाखाणण्याजोगी आहे. तो अनेकदा आम्हाला कामाला लावतो.”\nस्वतः इंजिनियर असल्याने हर्षाला कदाचित हे सोपे जात असावे.\nएक समालोचक म्हणून तुम्ही तटस्थ असणे अपेक्षित असते. हर्षा हे अगदी सहज आणि योग्यपणे करतो. समोर घडत असलेल्या घटनांचे वर्णन करताना आपण भारतीय आहोत हे विसरून हर्षा बोलत असतो. ते करताना अनेकदा प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची स्तुती करणे क्रमप्राप्त असते. हार जीत हा खेळाचा भाग आहे म्हणणारे समर्थक समालोचनाबाबत मात्र अशी भूमिका घेताना दिसत नाहीत. नेमका याचाच फटका हर्षाला बसला. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची स्तुती केली आणि भारतीय संघातील खेळाडूंवर टीका केली म्हणून स्वतः धोनी हर्षावर नाराज झाला. अगदी अमिताभने ट्विट करून हर्षाच्या समालोचनाबद्दल आपली नाराजी प्रकट केली. धोनीने अमिताभचे ट्विट रिट्विट करून त्याला आपला पाठिंबा दर्शवला. या सगळ्याची परिणती हर्षाच्या गच्छन्तीत झाली. हर्षानेही आपले म्हणणे एका पोस्टद्वारे माडंले आणि तीन ट्विट रिट्विट केले. एवढं सोडलं तर स्वतःच्या समर्थनार्थ त्याने काहीही केले नाही. मात्र इतक्या वर्षांची ‘चांगला माणूस’ ही त्याची प्रतिमा त्यावेळी नेमकी आड आली. काही काळापुरता का होईना हर्षा व्हिलन झाला. त्याने हे प्रकरण अतिशय शांतपणे हाताळले. हर्षा सारख्या हिऱ्याला समालोचनापासून कुणीही दूर ठेवू शकले नाही. लवकरच तो पुन्हा समाल���चन करू लागला.\nहर्षाबद्दल अजून एक आवडणारी गोष्ट म्हणजे विविध समाजमाध्यमांवर त्याचा असलेला लिलया वावर. तो समालोचन जितक्या सहजतेने करतो, तितक्याच सहजतेने तो लेख लिहितो, तितक्याच सहजतेने तो ट्विटर आणि फेसबुकवर आपले म्हणणे मांडतो.\nसमालोचन करताना हर्षाने उच्चारलेल्या वाक्यांची जंत्री इंटरनेटवर उपलब्ध आहे. जादूगाराने टोपीतून ससा वगैरे काढावा तशी हर्षा एकामागोमाग वाक्ये फेकत असतो. सचिन बॅटिंगला आल्यावर जसा देश थांबायचा तसं काहीसं हर्षाच्या बाबतीतही होते. हर्षा माईकवर असला की चॅनेल बदलणारा माणूस सापडणे अशक्यप्राय आहे. हर्षा माईकवर असताना आज हा काय खास बोलणार कोणती वाक्ये वापरणार यासाठी अनेकजण कान टवकारून असतात. समालोचन करताना उच्चारलेल्या वाक्यांनी ट्विटरवर ट्रेंडिंग असणारा हर्षा हा बहुधा पहिला समालोचक असेल. समालोचनाचे दिग्गज ज्यांना मानले जाते त्या टोनी ग्रेग, ऍलन विल्किन्स अशा लोकांसोबत सहज वावरलेला हर्षा आज अतिशय टुकार समालोचन करणाऱ्या सेहवाग, आकाश चोप्रा ह्यांनाही सहन करतो तेव्हा त्याच्याबद्दल अजूनच कौतुक वाटतं.\nसचिनच्या निवृत्तीच्या सामन्यात सगळं वानखेडे “सचिन,सचिन” म्हणून ओरडत असतानाही हर्षा काय बोलतोय याकडे लोकांचं लक्ष होतं यात त्याचं मोठेपण आलं. क्रिकेटचा देव मानला गेलेला खेळाडू जेव्हा त्याच्या कारकिर्दीचा शेवट करतो आहे तेव्हा समालोचक म्हणून आपल्याकडे काय जबाबदारी आहे हे हर्षाने ओळखले. सचिनला त्याचा वेळ देत त्याने सचिनला बोलते केले. स्वतः सचिनच्या खेळाचा निस्सीम चाहता असूनही आपल्या जबाबदारीशी प्रामाणिक राहत त्याने केवळ आपल्या समालोचनाने जगभरातल्या सचिन समर्थकांच्या डोळ्यात पाणी आणले. सचिन आपलं भाषण संपवून पुन्हा एकदा खेळपट्टीकडे गेला. तो तिथे पोहोचेपर्यंत हर्षा बोलत होता. ज्या क्षणी सचिन खेळपट्टीला वंदन करायला वाकला, त्याक्षणी हर्षा थांबला. हा क्षण सचिनचा आहे आणि तो त्याचाच राहील याची खबरदारी घेत तो शांत राहिला. सचिन पुन्हा पॅव्हेलियनकडे चालू लागल्यावर त्याने आपले वाक्य पूर्ण केले. सचिन वाकला तेव्हा कदाचित हर्षानेही आवंढा गिळला असेल. या कृतीतून हर्षाने आपल्यातल्या सचिनप्रेमी आणि तितक्याच व्यावसायिक दृष्टिकोनाच्या समालोचकाचे दर्शन घडवले.\nक्रिकेटमध्ये अनेक महान खेळाडू होऊन गेल���, अजूनही आहेत आणि यापुढेही होतील. या सगळ्यांचा विषय निघतो तेव्हा त्यांचा मोठेपणा सांगायला अनेकांची स्पर्धा लागते. वेगवेगळ्या सामन्यांचे दाखले दिले जातात. या सामन्यांबरोबरच अमुक अमुक समालोचन करताना काय म्हणाला होता याचीही आठवण दिली जाते. क्रिकेटपटूंना महान बनवण्यात त्यांच्या खेळाचा मोठा वाटा असला तरी त्यांच्या खेळाचे रसभरीत वर्णन करणाऱ्या समालोचकांचाही थोडाफार वाटा असतोच. भारताचे अनेक क्रिकेटपटू आपल्या मोठेपणाचे थोडेतरी श्रेय हर्षाला देत असतील याची मला खात्री आहे.\nकेवळ आपल्या समालोचनाच्या बळावर हर्षा आज इथपर्यंत पोहोचला आहे. या देशात एकवेळ दुसरा सचिन तेंडुलकर होईल, मात्र दुसरा हर्षा भोगले होणे नाही.\n पदार्पणाची संधी असतानाही कोलंबो वनडेला मुकला सॅमसन, आता संपूर्ण दौऱ्यातूनही बाहेर\nशॉ-इशानच्या विस्फोटानंतर ‘या’ दोन अनुभवी खेळाडूंची वाढली धडधड, टी२० विश्वचषकातील स्थान घेऊ शकते धोक्यात\n“विराटची नेतृत्व सोडण्याची वेळ चुकली”; आयपीएल विजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nचेन्नईच्या ऋतुराजचा धमाका; सहाव्या आयपीएल अर्धशतकासह ‘या’ तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी\nशॉ-इशानच्या विस्फोटानंतर 'या' दोन अनुभवी खेळाडूंची वाढली धडधड, टी२० विश्वचषकातील स्थान घेऊ शकते धोक्यात\nस्टुअर्ट ब्रॉड की हार्दिक पंड्या; कोणाचा हेडबँड लूक हटके दिग्गज खेळाडूने दिले 'हे' उत्तर\nदुसऱ्या सामन्यात आणखी तयारीनिशी उतरणार भारतीय संघ, रणतुंगा यांना देणार चोख प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3919/Recruitment-in-MAFSU-2021.html", "date_download": "2021-09-20T05:50:06Z", "digest": "sha1:YXKT2COUIN3DG4OJHAQRBRUDZT6G4PZ6", "length": 6116, "nlines": 84, "source_domain": "naukriadda.com", "title": "MAFSU मध्ये भरती 2021", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nMAFSU मध्ये भरती 2021\nरिसर्च असोसिएट, वरिष्ठ रिसर्च फेलो, यंग प्रोफेशनल -I, प्रोजेक्ट असिस्टंट, स्किल्ड कार्मिक, अकुशल य�� पदांसाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.\nएकूण पदसंख्या : 14 जागा\nपद आणि संख्या :\n2) वरिष्ठ रिसर्च फेलो\n3) यंग प्रोफेशनल -I\nपदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.\nअर्ज करण्याची पद्धत: मुलाखत\nमुलाखत पत्ता : पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय (एमव्हीसी), परळ, मुंबई – 12\nनोकरी ठिकाण : मुंबई\nमुलाखत तारीख - 4 आणि 05 फेब्रुवारी 2021 (पदांनुसार) आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nपुणे महानगर परिवहन महामंडळात 395 पदांची भरती\nकॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे भरती 2021\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://sohamtrust.com/archives/date/2020/01", "date_download": "2021-09-20T04:52:42Z", "digest": "sha1:QTUHCXD4KKD5YD47SETXGWWWQFPOCIFW", "length": 1645, "nlines": 35, "source_domain": "sohamtrust.com", "title": "January 2020 - Soham Trust ™", "raw_content": "\nतिळगुळ घ्या गोड बोला\nहे नुसतं असं बोलुन माणसं गोड बोलली असती, एकमेकांवर प्रेम करायला लागली असती तर युद्धंच झाली नसती, दंगली पेटल्या नसत्या. तीळ आणि गुळ हि प्रतिकं […]\nज्या आज्ज्यांना दिसत नसल्यामुळे जागेवरुन उठताही येत नव्हतं, दुस-याच्या आधाराशिवाय एक पाऊलही चालता येत नव्हतं, त्या माझ्या आज्ज्या, आज कुणाच्याही आधाराशिवाय, ऑपरेशन नंतर काही दिवसांतच […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/extended-deadline-for-engineering-admission-application", "date_download": "2021-09-20T04:24:28Z", "digest": "sha1:PT2S32GGRMLFETIWERG7OMHG4G2AEJTL", "length": 2549, "nlines": 29, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "इंजिनिअरिंगच्या प्रवेश अर्जासाठी मुदत वाढवली | Extended deadline for engineering admission application", "raw_content": "\nइंजिनिअरिंगच्या प्रवेश अर्जासाठी मुदत वाढवली\nनाशिक | प्रतिनिधी | Nashik\nदहावी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (Diploma in Engineering) तसेच बारावी नंतरच्या प्रथम वर्ष औषधनिर्माणशास्त्र (Pharmacology) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यासाठी दि. ३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे...\nदि. ३ सप्टेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन (Registration) व फॉर्म कॉन्फर्मेशनसाठी (Form confirmation) (physical किंवा e scrutiny) मुदत असणार आहे.\nतात्पुरती गुणवत्ता यादी दि. ५ सप्टेंबरला जाहीर होणार आहे. दि. ६ ते ८ सप्टेंबरपर्यंत त्रुटी, तक्रार अथवा कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. अंतिम गुणवत्ता यादी दि. ९ सप्टेंबरला जाहीर होईल.\nयासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील, उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना तसेच अर्ज भरण्यासाठी http://www.dtemaharashtra.gov.in/index.html या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2021-09-20T05:05:56Z", "digest": "sha1:FKFM7BWEX4NKOTEXTTAD735V456FSXOQ", "length": 15211, "nlines": 237, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "चंद्रपूर जिल्हा कोरोना स्थिती:: | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धो���ण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome कोरोना चंद्रपूर जिल्हा कोरोना स्थिती::\nचंद्रपूर जिल्हा कोरोना स्थिती::\n*जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर*\n*आतापर्यंतची बाधित संख्या ९८*\n*उपचार घेणारे कोरोना बाधित ४४*\n*आतापर्यत ५४ कोरोनातून बरे*\nचंद्रपूर तुकूम व मूल तालुक्यात\nसुशी गावात प्रत्येकी एक बाधित\nचंद्रपूर जिल्ह्यामध्ये १ जुलै रोजी २ बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या बाधितांची संख्या ९८ झाली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये उपचार घेणारे कोरोना बाधित ४४ आहेत. तर आत्तापर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५४ आहे.\nआरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार मूल तालुक्यातील सुशी गावामध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण पुढे आला आहे. नवी दिल्ली वरून परत आलेल्या २८ वर्षीय युवकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे.\nतर दुसरा ३० वर्षीय युवक तुकूम परिसरातील असून वाशिम येथून आला आहे. श्वसनाचा आजार जाणवत(आयएलआय ) असल्यामुळे हा युवक रुग्णालयात दाखल झाला होता. दोन्ही बाधिताची प्रकृती स्थिर आहे.\nजिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) आणि १ जुलै ( २ बाधित )अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ९८ झाले आहेत. आतापर्यत ५४ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ९८ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ४४ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.\nPrevious articleकृषी दिनानिमित्त संतनगरी धाबा येथे वृक्षारोपण\nNext articleआमदार किशोर जोरगेवार यांची उद्योगमंत्री सुभाष देसाई कडे मागणी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/ANGELA-FERRANTE,-SOUSAN-AZADI.aspx", "date_download": "2021-09-20T06:10:31Z", "digest": "sha1:ONPY6LKTNVEX5WHDEIWR7EFEFY63UXG5", "length": 9607, "nlines": 122, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या व���्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more\nआफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल���या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/THE-DANCE-OF-ANGER/2092.aspx", "date_download": "2021-09-20T06:01:30Z", "digest": "sha1:RV6USENWZ7N6DBGDYU2XIR5QBYWDGPMU", "length": 16565, "nlines": 188, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "THE DANCE OF ANGER", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n‘राग’ या भावनेवर क्रेद्रित असलेलं पुस्तक आहे ‘द डान्स ऑफ अँगर.’ या पुस्तकातून राग या भावनेचा (विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत) विविध दृष्टिकोनांतून विचार केला गेला आहे. स्त्रीला रागावण्याचा अधिकार नाही, असं समजलं जातं आणि ती रागावली तर तिला नकारात्मक विशेषणं लावली जातात, याकडे लेखिकेने लक्ष वेधलं आहे. स्त्रीचं रागावणं लोकांना का नको असतं, स्त्रीला रागावतानासुद्धा विचार का करावा लागतो, तिच्या रागावण्याचे परिणाम काय असतात याविषयी या पुस्तकात चर्चा केली आहे. तसेच राग आलेला असतानाही शांत राहण्यामुळे, ‘स्व’ची जाणीव कशी बोथट होत जाते, याबद्दलही लेखिकेने लिहिलं आहे. राग व्यक्त करण्याची पद्धत आणि त्यामुळे होणारे तोटेही लेखिका लक्षात आणून देते. रागाला जर विधायक वळण लावायचं असेल तर काय करायचं, याचं मार्गदर्शन लेखिकेने केलं आहे. स्त्रीची रागाची भावना पुरुषप्रधान संस्कृतीमुळे कशी दाबली जाते आणि त्यामुळे तिची क्षमता कशी झाकली जाते, याचीही चर्चा या पुस्तकात केली आहे. ज्या गोष्टीसाठी राग व्यक्त केला जातो, त्या गोष्टीसाठी अन्य पर्यायांचा विचार कसा करता येऊ शकतो, याचंही मार्गदर्शन या पुस्तकातून केलं आहे. स्वची स्पष्टता, नवरा-बायकोंमधील भांडणं हे मुद्दे सोदाहरण पटवून दिले आहेत. थोडक्यात, राग या नैसर्गिक भावनेला विधायक वळण देऊन, त्याचा सकारात्मक उपयोग करून आपल्या जीवनात आणि व्यक्तिमत्त्वात कसा बदल घडवू��� आणायचा, याचं नेमकं मार्गदर्शन या पुस्तकातून होतं. त्यामुळे हे पुस्तक व्यक्तिमत्त्व विकासासाठीही उपयुक्त ठरावं.\n`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more\nआफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilm.in/2017/03/painjan-lyrics-in-marathi-zhala-bobhata.html", "date_download": "2021-09-20T06:28:21Z", "digest": "sha1:ESHX2RTLTR4WVXEY42HX55DOGM6BR2RA", "length": 3361, "nlines": 59, "source_domain": "www.marathifilm.in", "title": "Painjan Lyrics in Marathi | Zhala Bobhata", "raw_content": "\nहेय अरे रा रा र…\nपिश्यावाणी झाला र ...\nदिवस येडा गेला कुठं\nभिरभिर नजरला नाजूक साजूक भास र\nदावून चांद सरल कुठं\nबांधावर पाय हाती आभाळ घावतया\nआपसुक वार नव उरात धावतंय\nपंखा बिगर जीव ह्यो उड रं…\nपैंजण कानामधीं छुनु छुनु वाजतंय\nडोळ्याम्होरं नजारा पण सपान वाटतंय…\nपैंजण कानामधीं छुनु छुनु वाजतंय\nडोळ्याम्होरं नजारा पण सपान वाटतंय…\nअसा कसा रंग आज गुलाबी उन्हाचा\nफुलवानी गंध जणू पाचोळ्याला आला कसा\nकानावरी हाक जरी दूरवर न्हाई कुणी\nडोळ्याम्होरं चाप आता झोप न्हाई ध्यानी मनी\nह्यो.. जीव खेळणीला पोरी जीव ह्यो ….\nबघ झाला आयटम पोरी\nतू गाव भर उनाड झिम झिम झिम्माड\nरुसलं हसलं फसलं रं\nपिश्यावाणी झाला र ...\nदिवस येडा गेला कुठं\nभिरभिर नजरला नाजूक साजूक भास र\nदावून चांद सरल कुठं\nबांधावर पाय हाती आभाळ घावतया\nआपसुक वार नव उरात धावतंय\nपंखा बिगर जीव ���्यो उड रं…\nडोळ्याम्होरं नजारा पण सपान वाटतंय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/08/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-20T06:23:27Z", "digest": "sha1:V6FPVKPX7J5GT6MKQ6NYOOVFXQCWLCMH", "length": 4825, "nlines": 83, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "संगमनेर – विहरीत पडलेल्या बिबट्याला जिवदान,स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने वाचवले प्राण – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\nराहाता – ठाकरे सरकारचा भाजपकडून निषेध, ओबीसींना आरक्षण न मिळण्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nसंगमनेर – विहरीत पडलेल्या बिबट्याला जिवदान,स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने वाचवले प्राण\n← संगमनेरमध्ये गुरुवारी कोरोनाचा कहर, २२७ जणांना कोरोनाची लागण\nपाथर्डी – माझ्यासोबत चला,मि विकास दाखवते…,राष्ट्रवादीच्या प्रताप ढाकणेंना आ.राजळेंचे प्रत्युत्तर →\nराहाता नगरपरिषदेच्या सुविधांचा बोजवारा, अग्निशमन नादुरुस्त\n500 किलो गांजा जप्त, जिल्ह्यातली मोठी कारवाई ठरण्याची शक्यता\nअहमदनगर – तृप्ती देसाईंना स्मिता अष्टेकरांचे घणाघाती उत्तर\nगुन्हेगारी ब्रेकिंग संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले ब्रेकिंग राजकीय सामाजिक\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/09/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-20T05:35:25Z", "digest": "sha1:EGPHDKK56R2YS6CJCX7N5CDUCFUXJ4Y4", "length": 5030, "nlines": 82, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "अकोले – निळवंडेच्या हक्काच्या पाण्यासाठी हजारोंचा मोर्चा, आंदोलनात सर्वपक्षीय एकत्र – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.��िरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\nराहाता – ठाकरे सरकारचा भाजपकडून निषेध, ओबीसींना आरक्षण न मिळण्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nअकोले – निळवंडेच्या हक्काच्या पाण्यासाठी हजारोंचा मोर्चा, आंदोलनात सर्वपक्षीय एकत्र\n← कोपरगावमध्ये जाळपोळ करून दगडफेक करणाऱ्या जमावावर पोलिसांनी केला हवेत गोळीबार\nसंगमनेर – ८ सप्टेंबरला हिवरगाव पावसा टोलनाक्यावर ठिय्या, स्थानिकांना टोलमाफी असूनही फास्ट टॅगवरून पैशांची कपात सुरूच, आम्ही संगमनेरकर करणार रास्ता रोको आंदोलन →\nआंबेगाव – बिबट्याचा २ वासरांवर हल्ला\nकर्जतमध्ये विवाहाच्या खर्चाला फाटा देत १० लाखांची रुग्णवाहिका लोकार्पण\nसंगमनेर – डॉ.नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी ८ वर्षानंतर मोकाटच, अंनिस आणि छात्रभारतीच्यावतीने अभिवादन\nगुन्हेगारी ब्रेकिंग संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले ब्रेकिंग राजकीय सामाजिक\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/4679", "date_download": "2021-09-20T05:20:50Z", "digest": "sha1:CEU5OXDRRDJZM7Q5QC2ZNFHCPZAS74Z3", "length": 10260, "nlines": 124, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "शेतकऱ्यांसाठी गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nकार्यसंस्��ृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nदवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nHome/कृषी/शेतकऱ्यांसाठी गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nशेतकऱ्यांसाठी गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nरब्बी धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ\nचंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानभरपाईचा तात्काळ मोबदला देण्यात यावा\nसोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांनी धान्य तारण योजनेचा लाभ घ्यावा\nखातेदार शेतकरी व कुटुंबातील एका सदस्यास लाभ\nबुलडाणा, दि. 23 : अपघातग्रस्त शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस आर्थिक लाभ देण्याकरिता गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येते. सन 2019-20 मध्ये या योजनेची व्याप्ती वाढवून योजनेमध्ये सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या कोणत्याही एका सदस्यासह, कुटुंबातील 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांना गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभ देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी दिली.\nया योजनेनुसार खातेदार शेतकऱ्यांकरिता शासन स्वत: विमा हप्ता भरणार असून अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता सुमारे 19 लाख 13 हजार वहिती खातेदार शेतकरी व वहिती खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयातील सुमारे 38 लाख 26 हजार लाभार्थ्यांच्या या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या अधिक माहिती करिता जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे विभागीय कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांनी कळविले आहे.\nPrevious शहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nNext अन्नदात्याच्या शेतात जाऊन केला सन्मान\nशेतकरी कर्जमुक्त योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन\nनागपूर, दि.22 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्यापही आपले …\nतलाठ्यानी सात बारा वर पीक पेरा नोंद करण्याची मागणी\nराजू देवतळे यांच्या नेतृत्वात एसडीओ सं���पाळ यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- …\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nपिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nगणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/ross-taylor-complete-18000-runs-in-international-cricket/", "date_download": "2021-09-20T05:20:54Z", "digest": "sha1:GXXCUUK5MEECFVYYQCHDZWDA4G6W2OKT", "length": 9889, "nlines": 91, "source_domain": "mahasports.in", "title": "रॉस टेलरने पार केला मैलाचा दगड! चौथी धाव घेताच बनला न्यूझीलंडचा सर्वकालीन महान फलंदाज", "raw_content": "\nरॉस टेलरने पार केला मैलाचा दगड चौथी धाव घेताच बनला न्यूझीलंडचा सर्वकालीन महान फलंदाज\nin क्रिकेट, टॉप बातम्या\nसाउथम्पटन येथे सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील अखेरच्या दिवसाला सुरुवात झाली आहे. चौथा दिवस पूर्णपणे वाया गेल्यानंतर हा संपूर्ण दिवस तसेच, बुधवारी राखीव दिवशी सामना पूर्ण होऊन सामन्याचा निकाल लागावा अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. याच दरम्यान, न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी फलंदाज रॉस टेलर याने आपल्या डावाची सुरुवात करताना एका आद्वितिया विक्रमाला गवसणी घालत, जागतिक क्रिकेटमधील सर्व दिग्गज फलंदाजांच्या पंक्तित स्थान मिळवले.\nअशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज\nजागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता. पाचव्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा, न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हा १२ तर, रॉस टेलर ० धावांवर मैदानात उतरले. टेलरने आपली चौथी धाव काढताच एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. या चौथ्या धावेसह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८००० धावा करणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज बनला.\nया दिग्गजांनी केली आहे अशी कामगिरी\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८००० धावा यापूर्वी केवळ १६ फलंदाजांनी केली आहे. य��मध्ये भारताच्या सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली व विद्यमान कर्णधार विराट कोहली यांचा समावेश होतो. या यादीमध्ये श्रीलंका, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीजचे प्रत्येकी तीन फलंदाज आहेत.\nश्रीलंकेसाठी सनथ जयसूर्या, माहेला जयवर्धने व कुमार संगकारा तसेच वेस्ट इंडिजसाठी ब्रायन लारा, शिवनारायण चंद्रपॉल व ख्रिस गेल यांनी ही विशेष कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स, जॅक कॅलिस व हाशिम आमला यांनीदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८००० धावांचा पल्ला गाठला होता.\nऑस्ट्रेलियाचे दोन माजी कर्णधार स्टीव‌ वॉ आणि रिकी पॉंटिंग यांनीदेखील ही दैदिप्यमान कामगिरी केली आहे. पाकिस्तानसाठी केवळ इंजमाम उल हक ही कामगिरी करू शकला.\nअशी राहिली टेलरची कारकीर्द\nसध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी सर्वात अनुभवी फलंदाज असलेल्या रॉस टेलरने कारकिर्दीत आत्तापर्यंत १०८ कसोटी सामने खेळताना ७५१७, २३३ वनडे सामन्यात ८५८१ तर, १०२ टी२० सामन्यात १९०९ धावा जमविल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीनही प्रकारच्या क्रिकेटचे शंभर सामने खेळणारा एकमेव खेळाडू आहे.\nWTC फायनल: पहिल्या षटकानंतर बुमराहला बदलावी लागली जर्सी, हे होते कारण\nरोनाल्डोने कोको-कोलाच्या बॉटल हटवल्याच्या व्हिडिओवर करिना कपूरची ‘भन्नाट’ रिऍक्शन\n पाहा धोनीच्या दहा हटके हेअरस्टाईल\n गिलने चित्याच्या चपळाईने पकडला टेलरचा नेत्रदीपक झेल, पाहा व्हिडिओ\nइंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स करणार पुनरागमन, ‘या’ सामन्यातून उतरणार मैदानावर\n“विराटची नेतृत्व सोडण्याची वेळ चुकली”; आयपीएल विजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nचेन्नईच्या ऋतुराजचा धमाका; सहाव्या आयपीएल अर्धशतकासह ‘या’ तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी\nइंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स करणार पुनरागमन, 'या' सामन्यातून उतरणार मैदानावर\n 'म्युजिक डे'निमित्त 'मास्टर ब्लास्टर'ने केला गायक सोनू निगमसोबतचा थ्रोबॅक व्हिडिओ शेअर\nव्हिडिओ: विराट कोहलीला भर मैदानात वाजली थंडी, रोहितने दिली मजेदार रिऍक्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/sneha-rana-wishes-her-late-father-by-her-amazing-performance-on-a-day-before-fathers-day/", "date_download": "2021-09-20T06:09:31Z", "digest": "sha1:AADKWLZ46TKJQSCP4XL5GRFCGUYXF2MB", "length": 12560, "nlines": 96, "source_domain": "mahasports.in", "title": "शेतकऱ्याच्या पोरीचा इंग्लंडमध्ये डंका! मुलांच्या गोलंदाजीविरुद्ध सुधारले क्रिकेट कौशल्य; प्रशिक्षकानेही गायले गुणगान", "raw_content": "\nशेतकऱ्याच्या पोरीचा इंग्लंडमध्ये डंका मुलांच्या गोलंदाजीविरुद्ध सुधारले क्रिकेट कौशल्य; प्रशिक्षकानेही गायले गुणगान\nin क्रिकेट, टॉप बातम्या\nभारतीय महिला क्रिकेट संघाने ७ वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्याने पुनरागमन केले आहे. या संघात जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. या युवा खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यातील एक नाव म्हणजे स्नेहा राणा.\nपाच वर्षानंतर भारतीय संघामध्ये परतलेल्या भारतीय महिला क्रिकेटपटू स्नेह राणा सध्या तिच्या शानदार खेळामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यात तिने दुसऱ्या डावात ८० नाबाद धावांची खेळी करत सामना अनिर्णित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.\nडेहराडूनमधील २७ वर्षीय खेळाडूने पदार्पणाच्या कसोटीत ५० हून अधिक धावा केल्या व व्यतिरिक्त चार विकेट घेतल्या. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली आणि चौथी एकूण महिला खेळाडू ठरली आहे.\nशेतकरी कुटुंबातून आलेल्या स्नेहची भारतीय संघात निवड झाली, त्यापूर्वी तिचे वडील भगवानसिंग राणा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. स्नेहची मोठी बहीण रुची वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाली, “वडिलांचे निधन झाल्यानंतर तिला खूप वाईट वाटले. पण तिने प्रशिक्षण सोडले नाही. प्रशिक्षण घेणं हे तिच्यासाठी दु:खाच्या वेळी आधार देणारं होतं. ”\nस्नेह ५ वर्ष संघातून बाहेर होती. वयाच्या नवव्या वर्षी लिटिल मास्टर क्रिकेट अकादमीपासून तिने कारकिर्दीचा प्रारंभ केला. स्नेहला सिनौला येथे टॅलेंट सर्च कार्यक्रम स्पर्धेसाठी निवडण्यात आले. स्नेहचे प्रशिक्षण किरण आणि नरेंद्र साह यांनी केले. प्रशिक्षक किरण यांचे पती नरेंद्र साह म्हणाले, “आमच्यासमोर खेळायला तिला खूप लाज वाटत असे. आमचे अकॅडमीचे प्रशिक्षक किरणने तिला फलंदाजीसाठी खूप उत्तेजन दिले. ती प्रतिभाचा समुद्र आहे.”\nतिच्या मेहनतीचे हे फळ\nदुसरीकडे किरणने स्नेहचे कौतुक केले आणि म्हटले की “फादर्स डेच्या आदल्या दिवसापूर्वी अप्रतिम कामगिरी करुन तिने आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. आमच्यासाठी हा खरोखर अभिमानाचा क्षण आहे. स्नेहसाठी वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. प्रशिक्षणासाठी वयाच्या नवव्या वर्षी ती माझ्याकडे आली.”\nकिरणने सुरुवातीच्या काही दिवसांची आठवण करून दिली आणि ती अष्टपैलू कशी झाली हे सांगितले. किरण यांच्या म्हणण्यानुसार, “आमच्या अकादमीमध्ये मुलींना मोठ्या मुलांविरुद्ध वेगवान गोलंदाजीचा सामना करावा लागतो. यामुळे तिचे क्रिकेटीचे कौशल्य सुधारले.”\nस्नेह राणाची आश्चर्यकारक कामगिरी केली\nइंग्लंडविरुद्ध सामन्याच्या पहिल्या डावात स्नेहने गोलंदाजीत ४ विकेट घेतल्या आणि त्यानंतर दुसऱ्या डावात तिने फलंदाजी करताना अप्रतिम अर्धशतक ठोकले. यासह स्नेहने इतिहास रचला. यापूर्वी कसोटीत भारताच्या पुरुष किंवा कोणत्याही महिला खेळाडूने ही कामगिरी केलेली नव्हती.\nआठव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या स्नेहने दुसऱ्या डावात १३ चौकारांच्या मदतीने १५४ चेंडूत ८० धावांवर नाबाद राहिली. त्यामुळे फॉलोऑनची नामुष्की आलेली असतानाही भारतीय महिलांनी हा सामना अनिर्णित राखण्यात मोलाचा वाटा उचलला.\nस्नेहने १२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत\nसन २०१४ मध्ये प्रथमच भारतीय संघात स्थान मिळविणा स्नेहाने रेल्वेसाठी निवड होण्यापूर्वी हरियाणा आणि पंजाबकडून १९ वर्षांखालील सामने खेळले आहेत. स्नेहने आतापर्यंत ७ एकदिवसीय आणि ५ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.\nशमीच्या कव्हर ड्राईव्हमुळे थोडक्यात हुकली जेमिसनची हॅट्रिक, गोलंदाजाची रिऍक्शन होती पाहण्यासारखी\n“गांगुली मला संघात घेण्यास इच्छुक नव्हता” भारतीय खेळाडूचा धक्कादायक खुलासा\n‘केरळ एक्सप्रेस’ आता आपल्या अभिनयाने घेणार विकेट्स, झळकणार बॉलिवूडच्या ‘या’ सिनेमात\n हॅट्रिकसह ६१ वर्षानंतर बनला ‘अशी’ कामगिरी करणारा दुसरा गोलंदाज\n वयाच्या ८३ व्या वर्षी आजीबाई करतायेत वेटलिफ्टींग; व्हिडिओ पाहून बसेल आश्चर्या���ा धक्का\nरोहित-हार्दिक दुसऱ्या सामन्यात खेळणार का कोच जयवर्धनेंनी दिल ‘हे’ उत्तर\n“विराटची नेतृत्व सोडण्याची वेळ चुकली”; आयपीएल विजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\n वयाच्या ८३ व्या वर्षी आजीबाई करतायेत वेटलिफ्टींग; व्हिडिओ पाहून बसेल आश्चर्याचा धक्का\nWTC फायनलमधील एकाच घटनेसाठीच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे समोरासमोर आले रोहित आणि विराटचे चाहते\n विराट, रोहितला बाद केलेल्या जेमिसनवर भारतीय चाहत्यांची पातळी सोडून टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Dev_Majha_Jagacha", "date_download": "2021-09-20T05:03:50Z", "digest": "sha1:OCD2HARTP2G6DSGMECBNFVWICQ2EQNSJ", "length": 2124, "nlines": 33, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "देव माझा जगाचा नायक | Dev Majha Jagacha | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nदेव माझा जगाचा नायक\nदेव माझा जगाचा नायक\nकेली त्याशी आम्ही सोयरीक\nमानपान करा सर्व काही\nखुश नाही कधी होत व्याही\nदोष लागे देऊनिया लेक\nत्रास आम्हा होई त्यांची हौस\nछळण्याचा तया भारी सोस\nभोग त्यांना मला मात्र भीक\nएकजात सगे सारे खोटे\nमूर्तीमंत जणू वैर भेटे\nदूर धावे जरी जवळीक\nगीत - श्याम जोशी\nसंगीत - दिनकर पोवार\nस्वर - जयवंत कुलकर्णी\nगीत प्रकार - चित्रगीत\nसगा - सोबती, मित्र, नातेवाईक.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/delhi-row-reflects-aurangabad-protest-university-244198", "date_download": "2021-09-20T05:52:28Z", "digest": "sha1:GH2WSVW3T55TG7EBDG5HA3FXPNPRAFSM", "length": 24860, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दिल्लीतील भडक्‍याच्या औरंगाबादेत ठिणग्या", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन छेडत विद्यापीठ बंद केले. तसेच विद्यापीठातील पंडित दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्राच्या फलकाला काळे फासण्यात आले. यावेळी तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली.\nदिल्लीतील भडक्‍याच्या औरंगाबादेत ठिणग्या\nऔरंगाबाद : नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीमध्ये उडालेल्या भडक्‍याच्या ठिणग्या औरंगाबादमध्येही पडायला सुरुवात झाल्या आहेत. सोमवारी (ता.16) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन छेडत विद्यापीठ बंद केले. तसेच विद्यापीठातील पंडित दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्राच्या फलकाला काळे फासण्यात आले. यावेळी तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली.\nकेंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व कायद्याला ईशान्येमध्ये विरोध सुरु आहे, त्याचे लोण दिल्लीमध्ये पसरले. दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा विधयेकच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. हा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिसांनी वसतीगृहात घुसून आंदोलन विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी (ता.16) सकाळी अकरा साडे अकरा वाजेच्या सुमारास स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया, सत्यशोधक संघटना, सम्यक विद्यार्थी आंदोलन आदी संघटनांनी आंदोलनाला सुरुवात केली.\nहेही वाचा : इथे प्या, एक रुपयात एक घोट चहा\nबॉटनिकल गार्डनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून दिल्ली पोलिस मुर्दाबाद, आरएसएस मुर्दाबाद, नही चलेगी नही चलेगी हुकूमशाही नही चलेगी अशा डफाच्या तालावर घोषणा देत प्रशासकीय इमारतीकडे आंदोलक गेले. धाव घेतली. आणि या संघटनांनी विद्यापीठ बंद पुकारला.\nआंदोलकांनी शैक्षणिक विभाग, मुख्य ग्रंथालय आणि अभ्यासिका बंद ठेवण्याचे आवाहन केले. हे आंदोलन चिघळत असल्याचे लक्षात येताच बेगमपुरा पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी प्रमुख आंदोलक विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्याने तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला असून आंदोलन सुरु आहे.\nएनएसयुआय कार्यकर्त्यांनी फासले काळे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सेंट्रल फॅसिलिटी सेंटरमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्र आहे. दिल्लीच्या घटनेच्या निषेधार्थ नॅशनल स्टूडंट युनियन ऑफ इंडियाच्यावतीनेही वेगळे आंदोलन करण्यात आले. पंडित दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्राच्या नामफलकाला एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत काळे फासले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्��ा.\nक्‍लिक करा : उपाशी पोटी जागता पहारा\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्याव��� जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔर���गाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/08/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-09-20T06:24:14Z", "digest": "sha1:6VMSHCFARSYKRP7U7UPEPUQMUK3G3SXO", "length": 5114, "nlines": 83, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "संगमनेर तालुक्यात रविवारी ९४ जणांना कोरोनाची लागण, आज जिल्ह्यात अकोले पहिल्या क्रमांकावर – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\nराहाता – ठाकरे सरकारचा भाजपकडून निषेध, ओबीसींना आरक्षण न मिळण्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग संगमनेर सामाजिक\nसंगमनेर तालुक्यात रविवारी ९४ जणांना कोरोनाची लागण, आज जिल्ह्यात अकोले पहिल्या क्रमांकावर\n← राहुरीमध्ये सोमवारी आरपीआयचा रास्ता रोको, तनपुरे कारखाना कामगारांच्या उपोषणाला पाठिंबा\nराहुरी – २७ कोटींच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, योजना आदर्शवत ठरेल – ना.विश्वजित कदम →\nराहुरी – डॉ.पवार हॉस्पिटल, शिवांकुर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ\nसंगमनेरमध्ये डॉ.पगडाल ऑर्थो क्लिनिकचा शुभारंभ, डॉ. सौरभ पगडाल यांनी सुरु केले अत्याधुनिक हॉस्पिटल\nपारनेर – एटीएम चोरीचा प्रयत्न फसला, पिकअपच्या सहाय्याने एटीएम ओढून नेण्याचा प्रयत्न, आरोपी ताब्यात\nगुन्हेगारी ब्रेकिंग संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले ब्रेकिंग राजकीय सामाजिक\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2021-09-20T05:41:32Z", "digest": "sha1:6SAGAEEKN4I4IGVT5XWRGAGSBM2VRYLN", "length": 6368, "nlines": 110, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "फ्लाव्हिया पेनेटा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nफ्लाव्हिया पेनेटा (इटालियन: Flavia Pennetta) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत ८व्या स्थानावर आहे. तिने जिसेला डुल्कोसोबत २०११ ऑस्ट्रेलियन ओपनमधील महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. २०१५ ��ाली तिने यू.एस. ओपन स्पर्धेतील एकेरीचे अजिंक्यपद देखील मिळवले.\n२५ फेब्रुवारी, १९८२ (1982-02-25) (वय: ३९)\nउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड\nक्र. ८ (१४ सप्टेंबर २०१५)\n४थी फेरी (२००८, २०१०, २०१५)\n४थी फेरी (२००५, २००६, २०१३)\nक्र. १ (२८ फेब्रुवारी २०११))\nशेवटचा बदल: सप्टेंबर २०१५.\n१ ग्रॅंड स्लॅम अंतिम फेर्‍या\n१.२ महिला दुहेरी: ३ (१-२)\nग्रॅंड स्लॅम अंतिम फेर्‍यासंपादन करा\nविजयी २०१५ यू.एस. ओपन हार्ड\nरॉबेर्ता व्हिंची 7–6(7–4), 6–2\nमहिला दुहेरी: ३ (१-२)संपादन करा\nउपविजयी २००५ यू.एस. ओपन हार्ड\nसमांथा स्टोसर 2–6, 7–5, 3–6\nविजयी २०११ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड\nमारिया किरिलेंको 2–6, 7–5, 6–1\nउपविजयी २०१४ यू.एस. ओपन हार्ड\nएलेना व्हेस्निना 6–2, 3–6, 2–6\nविमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर फ्लाव्हिया पेनेटा (इंग्रजी)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १९:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/goa-football-goas-tejas-is-the-best-football-referee-in-the-country", "date_download": "2021-09-20T05:56:55Z", "digest": "sha1:O7H23QEFPCHNUHBCN7UTIPOM6XFP3XRW", "length": 4573, "nlines": 26, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Goa Football: गोव्याचे तेजस देशातील सर्वोत्कृष्ट फुटबॉल रेफरी", "raw_content": "\nGoa Football: गोव्याचे तेजस देशातील सर्वोत्कृष्ट फुटबॉल रेफरी\nGoa Football: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमातील अंतिम लढतीतील मुख्य रेफरी या नात्याने तेजस यांनी जबाबदारी पेलली होती.\nपणजी ः गोमंतकीय फुटबॉल रेफरी (Football Referee) तेजस नागवेकर (Tejas Nagvenkar) यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (All India Football Federation) 2020-2021 मधील देशातील सर्वोत्कृष्ट फुटबॉल रेफरी पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्याबद्दल त्यांचे गोवा फुटबॉल असोसिएशनने (Goa Football Association) अभिनंदन केले आहे. इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमातील अंतिम लढतीतील मुख्य रेफरी या नात्याने तेजस यांनी जबाबदारी पेलली होती. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल न���हरू स्टेडियमवर यावर्षी 13 मार्च रोजी झालेल्या मुंबई सिटी आणि एटीके मोहन बागान यांच्यातील अंतिम लढतीत तेजस मुख्य रेफरी होते. त्यामुळे तेजस यांना आयएसएल स्पर्धेच्या अंतिम लढतीत पंचगिरी करणारे पहिले भारतीय रेफरी हा मान मिळाला होता. फिफाची मान्यता असलेले तेजस हे सध्याचे एकमेव गोमंतकीय फुटबॉल रेफरी आहेत.\nSports: गोव्याची महिला फुटबॉलपटू मिशेलला एएफसी स्पर्धेची संधी\nदेशातील उत्कृष्ट फुटबॉल रेफरी पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल तेजस यांचे गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आमदार चर्चिल आलेमाव यांनी अभिनंदन केले आहे. तेजस यांनी गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. ``ही फार मोठी मान्यता आहे. तेजस यांनी यश प्राप्त करताना मेहनत, चिकाटी प्रदर्शित केली आहे,`` असे आलेमाव यांनी गोमंतकीय रेफरीस शाबासकी देताना सांगितले. जीएफए रेफरी व सहाय्यक रेफरी समितीचे अध्यक्ष ग्रेगरी डिसोझा, समितीचे सदस्य मॉरिसियो आल्मेदा, फ्रँकी फर्नांडिस यांनी अभिनंदन केले आहे.\nIndian Super League: ग्लॅन मार्टिन्सवर एफसी गोवाचा पूर्ण विश्वास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/rangda-onion-sowing-technique-and-get-higher-yield/", "date_download": "2021-09-20T04:45:26Z", "digest": "sha1:UPQ2AIHWCFEG2IXFSTQGSKNEVHNAOCRI", "length": 23874, "nlines": 148, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "रांगडा कांदा लागवडीपासून दर्जेदार उत्पादन मिळते.", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nरांगडा कांदा लागवडीपासून दर्जेदार उत्पादन मिळते.\nजानेवारी ते मार्च या काळात उशिरा खरिपातील म्हणजेच रांगडा कांदा बाजारात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकतो.\nभीमा रेड (लाल), भीमा राज (गडद लाल), भीमा शक्ती (लाल) आणि भीमा शुभ्र (पांढरा) या जाती कांदा व लसूण संशोधन संचालनालयातर्फे प्रसारित. फुले समर्थ (गडद लाल) आणि बसवंत ७८० (लाल) या जाती महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे प्रसारित. अॅग्रीफाउंड व्हाईट (पांढरा) ही जात राष्ट्रीय उद्यानविद्या संशोधन व विकास प्रतिष्ठातर्फे प्रसारित. जानेवारी ते मार्च या काळात उशिरा खरिपातील म्हणजेच रांगडा कांदा बाजारात येतो. त्यामुळे शेतकऱ्यां���ा चांगला दर मिळू शकतो. रांगडा कांदा लागवडीपासून कमी वेळात अधिक आणि दर्जेदार उत्पादन मिळते. रांगडा कांद्याची उत्पादकता (३५ ते ४० टन/हे.) ही खरिपातील उत्पादकतेपेक्षा (८ ते १० टन/हे.) पेक्षा जास्त आहे.\nप्रतिहेक्टरी दहा किलो बियाणे लागते. बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के पेक्षा कमी नसावी. लागवडीपूर्वी प्रतिकिलो बियाणास थायरम किंवा कार्बेन्डाझिम दोन ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.\nरोपवाटिकेत गादीवाफ्यावर बियाणे हे साधारणतः अर्धा ते एक सेंटिमीटर खोलीवर पेरावे. मातीमिश्रित बारीक शेणखत किंवा गांडूळ खताने झाकून त्यावर हलकेसे पाणी द्यावे. रोपांच्या चांगल्या वाढीसाठी गादीवाफ्यात शेणखत मिसळावे. तसेच, प्रतिचौरस मिटर क्षेत्राला दोन ग्रॅम नत्र, १ ग्रॅम स्फुरद आणि १ ग्रॅम पालाश ही खत मात्रा द्यावी.\nएक हेक्टर कांदा लागवडीसाठी सुमारे पाच गुंठे रोपवाटिका पुरेशी होती. रोपवाटिकेची जागा सूर्यप्रकाशाची व विहिरीजवळ असावी. लव्हाळा किंवा हरळीसारखी गवते त्यात नसावीत.\nरोपवाटिकेच्या जागेत लोखंडी नांगराने खोल नांगरणी करावी. नंतर दोन-तीन कुळवाच्या पाळ्या देऊन मोठी ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. वाफे बनविण्यापूर्वी अगोदरच्या पिकांची धसकटे आणि दगड गोटे काढून टाकावेत. तणाची शक्यता असल्यास किंवा शेणखतातून तण होण्याची शक्यता असल्यास वाफे बी पेरण्यापूर्वी भिजवून, त्यातील तण उगवून आल्यानंतर खुरपणी करून घ्यावी. त्यावर कांद्याचे बी पेरावे.\nगादी वाफ्यावर रोप तयार करण्याचे फायदे ः\nरोपांची वाढ एकसारखी होते.\nमुळांच्या भोवती पाणी साचून राहत नसल्याने रोपे कुजणे किंवा सडणे हा प्रकार होत नाही.\nलागवडीसाठी रोपे सहज उपटून काढता येतात.\nरोपांच्या गाठी जाड आणि लवकर तयार होतात.\nगादी वाफ्यावर पेरणी ः\nरोपवाटिकेसाठी गादी वाफे एक मीटर रुंद आणि सोयीनुसार लांब करावेत. वाफ्याची उंची १५ सें.मी. ठेवावी. गादी वाफे नेहमी जमिनीच्या उताराला आडवे करावेत. पेरणीपूर्वी ५०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत १.२५ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी टाकून जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळावे. रुंदीशी समांतर चार बोटे अंतरावर रेघ पाडाव्यात. त्यात बी पातळ पेरून मातीने किंवा कुजलेल्या शेणखत, कंपोस्ट खताने झाकून टाकावे. नंतर झारीने पाणी द्यावे. पाणी जेमतेम वाफ्यावर फिरेल अश��� पद्धतीने द्यावे.\nदोन ओळीत अंतर राखल्यामुळे खुरपणी किंवा माती हलवणे ही कामे सुलभ होतात.\nपुनर्लागवडीवेळी रोपे वाफ्यामधून सहज उपटून काढता येतात.\nबी फोकून रोपे करण्यातील तोटे ः\nयात दोन ओळी आणि रोपे यामध्ये समान अंतर राखता येत नाही.\nबी काही ठिकाणी दाट तर काही ठिकाणी एकदम पातळ पडते.\nखुरप्याने हलवले तरी अपेक्षित खोलीपर्यंत जात नाही. परिणामी दिलेल्या पाण्यासोबत वाहून ते वाफ्याच्या बाजूला जमा होते व रुजते. तिथे रोपांची दाटी होते.\nदाटीमुळे रोपे नुसतीच उंच वाढतात, पिवळी पडतात आणि गाठ धरण्यास उशीर होतो. खुरपणी किंवा विरळणी ही कामे करणे अवघड होते. लागवडीलायक रोपे कमी मिळतात.\nकेवळ रेघा पाडायचा कंटाळा केल्यामुळे रोपांचे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत रोपांचे नुकसान होऊ शकते.\nगादी वाफे करता न आले तरी सपाट वाफ्यामध्ये रेघा पाडून पेरणी करावी.\nरोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी रोपांची मुळे कार्बोसल्फान (२ मि.लि. प्रतिलिटर पाणी) आणि कार्बेन्डाझिम (१ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या द्रावणात दोन तास बुडवून ठेवल्याने फुलकिडे आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. रूंद सरी वरंबा पद्धत ही कांदा लागवडीसाठी सपाट जमिनीपेक्षा पाणी निचरा होण्याच्या दृष्टीने योग्य ठरते. लागवडीसाठी १२० सें.मी. रुंदीचा गादीवाफा करावा. गादीवाफ्यावर १० सें.मी. बाय१० सें.मी. अंतराने लागवड करावी.\nहेक्टरी ८ ते १० टन कुजलेले शेणखत किंवा ४ ते ५ टन गांडूळ खत मिसळावे.\nरासायनिक खताची मात्रा - १५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश आणि ३० किलो सल्फर प्रतिहेक्टरी द्यावे. नत्राची मात्रा तीनवेळा विभागून द्यावी. पहिली मात्रा लागवडीच्या वेळी (५० किलो/हे.), दुसरी मात्रा लागवडीनंतर ३० दिवसांनी (५० किलो/हे.) व तिसरी मात्रा लागवडीनंतर ४५ दिवसांनी (५० किलो/हे.) द्यावी.\nठिबक सिंचनाने पाणी द्यावे. विद्राव्य खतमात्रासुद्धा पीकवाढीसाठी फायदेशीर ठरते. लागवडीनंतरच्या नत्राच्या २/३ मात्रा ही आपण रोप स्थलांतरानंतर ६० दिवसापर्यंत आठवड्याच्या अंतराने देऊ शकतो.\n१) पाटाने पाणी देताना\nबी पेरल्यानंतर शक्यतो पहिले पाणी झारीने द्यावे.\nवाफ्यांचे प्रमाण जास्त असल्यास, झारीने पाणी देणे जिकिरीचे असल्यास पाटाने पाणी द्यावे. मात्र, पाण्याचा प्रवाह वाफ्याच्या तोंडाशी गवताची पेंढी ठेवून कमी करावा.\nपहिल्य�� पाण्यानंतर रोप उगवत असताना लगेच हलके पाणी द्यावे. त्यामुळे उगवण सुलभ होते.\nत्यानंतर पाणी बेताने आणि हवामानानुसार ७ ते ८ दिवसांच्या अंतराने द्यावे.\n२) ठिबक सिंचन - पाणी देताना ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. प्रत्येक वाफ्यामध्ये ठिबक सिंचनासाठी इनलाइन ड्रीपर असणाऱ्या १६ मिमी व्यासाच्या लॅटरलचा वापर करावा. दोन ड्रीपरमधील अंतर ३० ते ५० सेंमी असावे. त्यांची पाणी बाहेर टाकण्याची क्षमता ताशी ४ लिटर असावी.\n३) तुषार सिंचन -\nपद्धतीसाठी दोन लॅटरलमध्ये ६ मीटर इतके अंतर ठेवून, ताशी १३५ लिटर पाणी फेकण्याची क्षमता असलेले नोझल वापरावेत.\nबियाण्यास कोंब येईपर्यंत मातीच्या वरच्या थरात ओलावा राहील याची खबरदारी बाळगावी. रोपवाटिकेतील वाफ्यांमध्ये बियाण्यास कोंब येईपर्यंत सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस पाणी द्यावे. पुनर्लागणीच्या अगोदर पाणी कमी- मी करावे, दोन पाण्याच्या पाळ्यांमधील अंतर वाढवावे, त्यामुळे रोपे काटक बनतात. मात्र रोपे उपटण्यापूर्वी २४ तास अगोदर पाणी द्यावे. त्यामुळे रोप काढणे सोपे होते.\nगवत असल्यास खुरपणी करावी. तसेच रोपांच्या ओळींमधील माती हलवून घ्यावी, म्हणजे रोपांच्या मुळांभोवती हवा खेळती राहील.\nकांद्यासोबतच तणही उगवते. वाफ्यात शेणखताचा वापर केला असल्यास तणांचे प्रमाण जास्त आढळते. निंदणी करणे अवघड व खर्चिक होते. अशा वेळी शेतकरी रोपांवर तणनाशकाचा वापर करतात. त्यामुळे तण कमी होते, जळते, पण त्याच बरोबर रोपांचे शेंडेसुद्धा जळतात.\nबी पेरणीनंतर वाफ्यावर पेंडीमिथॅलिन २ मिलि प्रति १ लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तणनाशक मारल्यानंतर लगेच पाणी देण्याची काळजी घ्यावी. तणनाशकाच्या वापरामुळे तणाचे बी रुजत नाही, मात्र कांद्याचे बी चांगले उगवून येते. लव्हाळा किंवा हरळी नियंत्रणासाठी पेंडीमिथॅलिनचा काहीही उपयोग होत नाही.\nपेरणीनंतर २० दिवसांनी एकदा हाताने खुरपणी करण्याची शिफारस केली आहे.\nरोपवाटिकेतील कीड व रोग नियंत्रण ः\nफूलकिडे - फवारणी प्रति लिटर पाणी\nफिफ्रोनिल १ मिलि किंवा प्रोफेनोफॉस १ मिलि किंवा कार्बोसल्फान २ मिलि\nमर रोग व मातीतून पसरणाऱ्या रोगांसाठी -\nमेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात रोपांच्या ओळीत द्रावण ओतावे.\nकरपा रोग -पानांवर फवारणी प्रति लिटर\nमॅ���्कोझेब २.५ ग्रॅम किंवा ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम.\nफवारणीवेळी ०.५ मिलि प्रति लिटर या दराने चिकट द्रव्य वापरावे.\nकृषि विज्ञान केंद्र, अकोला\nप्रतिनिधी - गोपाल उगले\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nअंजीरचे पीक लागवडीसाठी महत्वाची माहिती ,महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यशस्वी लागवड\nअफगाणिस्तान मध्ये झालेल्या तनावानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात केशराच्या किंमतीवर परिणाम, भारताच्या केशर किमतीत विक्रमी वाढ\nPH म्हणजे काय , फवारणीच्या पाण्याचा सामू (pH)किती असावा..\nयोग्य प्रकारे करा विद्राव्य खतांचा वापर\nकांदा लागवड ते कांदा काढणी व्यवस्थापन\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/tag/bollywood/", "date_download": "2021-09-20T06:06:04Z", "digest": "sha1:363NY2533M4PZASMJLBBLWSYPMJPST5O", "length": 10103, "nlines": 91, "source_domain": "tumchigosht.com", "title": "bollywood – Tumchi Gosht", "raw_content": "\nअफगानिस्तानमध्ये बॉलिवूडच्या या चित्रपटाचे झाले आहे शुटींग, शुटींगच्या वेळी या अभिनेत्यांना आल्या…\nतालिबान्यांनी सत्ता काबीज केल्यापासून अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिकट झाली आहे. देश सोडण्यासाठी लोक काहीही करायला तयार आहेत. अफगाणिस्तानची अने��� हृदयद्रावक चित्रे आणि व्हिडिओ समोर येत आहेत. अफगाणिस्तान सारखा सुंदर देश यावेळी युद्धभूमी बनला…\nएकदा अरूणा इराणी यांच्या खोलीमध्ये अचानक घुसले होते प्राण, पुढे घडला होता हा प्रकार, वाचून अवाक…\nप्रसिद्ध अभिनेत्री अरुणा इराणी यांनी 500 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. अरुणा यांनी केवळ पडद्यावर नायिकेची भूमिका साकारली नाही तर खलनायक बनून त्यांनी त्या प्रत्येक पात्रासाठी योग्य असल्याचे सिद्ध केले. फर्ज, आया सावन झूम…\nहृतिकचा ‘हा’ चित्रपट हिट झाल्यानंतर त्याच्या वडिलांवर अबू सालेमने झाडल्या होत्या सहा…\nबॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनचा आज ४७ वा वाढदिवस आहे. १० जानेवारी १९७४ मध्ये त्याचा जन्म झाला होता. गेल्या २० वर्षांपासून तो फिल्म इंडस्ट्रित काम करत असून गेल्या २० वर्षा त्याने चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भुमिका निभावल्या आहे.…\n धमकीला घाबरून फरहानने बनवला होता ‘हा’ चित्रपट अन् त्यालाच मिळाला नॅशनल…\n९ जानेवारी १९७४ मध्ये मुंबईला फरहान अख्तरचा जन्म झाला होता. फरहान प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर आणि हनी इराणी यांचा मुलगा आहे. १७ वर्षाचा असतानाच त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. २००१ मध्ये फरहानने…\n‘या’ चमत्कारामुळे ए आर रेहमानने स्विकारला होता मुस्लिम धर्म; नावाचा पण आहे अनोखा किस्सा\nभारतीय सिनेमाचे प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान यांचा आज ५४ वा वाढदिवस. रेहमान यांच्या सांगीताने माणूस नेहमीच मंत्रमुग्ध होऊन जातो. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घडामोडी. रेहमान नेहमीच…\nजाणून घ्या, अमिताभ बच्चन यांच्या संकटकाळात त्यांची मदत करणारे अजिताभ बच्चन यांच्याबद्दल…\nबॉलिवूडमध्ये बच्चन कुटूंबाला मानाचे आणि प्रतिष्ठेचे स्थान आहे. महानायक अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय-बच्चन नेहमीच चर्चेत असतात. बच्चन सिर्फ नाम ही काफी है, असं अनेकदा आपण ऐकतो, पण तुम्हाला…\nमिसळपाव विकणारा धर्मेश कसा झाला इंडियाचा सुपर डान्सर, वाचून डोळ्यात पाणी येईल…\nपरिस्थिती कशीही असली तरी एक दिवस नक्किच आपल्याला आपले ध्येय गाठता येते, फक्त आपण संघर्ष करत राहिला पाहिजे, असे अनेक लोकांच्या गोष्टींमधुन समोर आले आहे. आजची गोष्ट पण एका अशाच तरुणाची आहे. ज्याने एकेकाळी मिसळपाव विकला पण आज त्याच्या…\n… म्हणून इम्रान हाश्मीने घेतला ऑनस्क्रिन कधीही किस न करण्याचा निर्णय\nइम्रान हाश्मीने त्याच्या अभिनयाच्या जोरावर जगभरात ओळख निर्माण केली आहे. तो त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या चित्रपटातल्या किसिंग सिनमुळेही चर्चेत असतो. आता मात्र इम्रान हाश्मीने कधीही ऑनस्क्रिन किस करणार नसल्याचे स्पष्ट…\nइम्रान हाश्मीने हटकून स्वत:ची ओळख सिरियल किसर म्हणून निर्माण केली होती, कारण आले समोर\nआज बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीचा वाढदिवस आहे. इम्रान हाश्मीने त्याच्या अभिनयाच्या जोरावर जगभरात ओळख निर्माण केली आहे. तो त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या चित्रपटातल्या किसिंग सिनमुळेही चर्चेत असतो. आता मात्र इम्रान…\nजेव्हा ऐश्वर्याला इंग्लिश बोलताना बघून शॉक झाले होते अमेरिकेचे लोक, वाचा तो किस्सा\nजगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून अनेकदा ऐश्वर्या रायचा सन्मान करण्यात आला होता. ऐश्वर्या जेवढी ऑनस्क्रिन जेवढी ऍक्टीव्ह दिसते, तेवढीच ती ऑफस्क्रिन सुद्धा ऍक्टीव्ह असते, अनेकदा ती तिच्या स्टेटमेंटमुळे सुद्धा अनेकवेळा चर्चेत आली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/selfish/", "date_download": "2021-09-20T05:26:25Z", "digest": "sha1:4IWLTYA3ODQGYBURPTZYPA3MGUDIDTY6", "length": 2927, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Selfish Archives | InMarathi", "raw_content": "\nस्वभाव आणि होणाऱ्या आजाराचा संबंध असतो का बघा १४ फोटो, मित्रालाही सांगा\nकपटीपणा एक दिवस तुम्हाला स्वतःच्याच जाळ्यात अडकवतो. कपटी वृत्ती म्हणजे बुद्धीचा गंज. म्हणून वेळीच सावध असावं.\nशनिवारची बोधकथा : स्वतःसाठी जगताना थोडे दुसऱ्यांसाठी देखील जागा\nस्वतःसाठी जगांत इतरांसाठी ही थोडे जगात चला तेव्हाच खऱ्या जीवनाचा अर्थ कळतो असे म्हंटले जातेअगदी योग्य अशी शिकवण आपल्याला दिली जाते.\n‘ही’ वाक्ये आजच लक्षात ठेवा, भविष्यात नक्कीच यशस्वी व्हाल…\nतुम्ही घरात बसून मोठमोठ्ठी स्वप्ने बघताय, उद्दिष्टे ठेवताय. मोठ्या गोष्टींबाबत विचार करणे चूक नाही, उलट मोठ्या ध्येयांसाठी ते पोषकच आहे.पण कृती महत्वाची\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/sunil-deshmukh-returns-back-to-congress/?amp=1", "date_download": "2021-09-20T05:10:24Z", "digest": "sha1:3R3465MYOWMG5KYFL7L6JB2AD4AGBAUC", "length": 2088, "nlines": 11, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये घरवापसी", "raw_content": "\nसुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये घरवापसी\nमुंबई: भाजपचे माजी आमदार सुनील देशमुख काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार आहेत. कोणत्याही अटीशिवाय काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची कबुली स्वतः डॉ. सुनील देशमुख यांनी दिली आहे. भाजपामध्ये जाण्या अगोदर काँग्रेसची सत्ता असताना सुनील देशमुख राज्यमंत्री होते. उद्या, १९ जूनला मुंबई येथे त्यांचा काँग्रेसमध्ये घरवापसी होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नुकतेच अमरावती मध्ये येऊन गेले याच दरम्यान नाना पटोले आणि सुनील देशमुख यांची चर्चा झाली या चर्चेतच सुनील देशमुख यांची घरवापसी निश्चित झाली.अमरावती मतदारसंघात सुलभा खोडके काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत. सुनील देशमुख यांना हरवून त्या २०१९ मध्ये आमदार झाल्या होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/cm-uddhav-thackeray-visited-mahads-taliye-village-assured-all-sort-of-cooperation-for-all-citizens-of-taliye-village/319873/", "date_download": "2021-09-20T05:09:34Z", "digest": "sha1:EI7FZ4SF3YHO3XYNTPUNTHMXSYXQYD7Q", "length": 12220, "nlines": 151, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "CM uddhav Thackeray visited Mahad's Taliye village assured all sort of cooperation for all citizens of taliye village", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Taliye Landslide : तुम्ही स्वतःला सावरा, बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा - मुख्यमंत्री\nTaliye Landslide : तुम्ही स्वतःला सावरा, बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा – मुख्यमंत्री\nKirit Somaiya VS Hasan Mushrif: हसन मुश्रीफांचे सोमय्यांनी उघड केलेले दोन घोटाळे नेमके कोणते\nहसन मुश्रीफांचा दुसरा १०० कोटींचा घोटाळा किरीट सोमय्यांनी केला उघड\nKirit Somaiya: किरीट सोमय्या ९ वाजता कराडमध्ये घेणार पत्रकार परिषद, मुश्रीफांचा आणखीन एक घोटाळा करणार उघड\nPunjab New CM: चरणजित चन्नींचा कौन्सिलर ते मुख्यमंत्रीपर्यंतचा राजकीय प्रवास\nLive Update: कोल्हापूर स्थानकात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दाखल, हातात कोल्हापुरी चप्पल घेऊन कार्यकर्त्यांची घोषणाबाजी\n१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.\nतळीये गावात बचाव आणि मदतकार्यासाठी आर्मी, नौदल, एअऱफोर्स अशा सगळ्या यंत्रणांची मदत ��पण महाडच्या तळीये गावासाठी घेतली आहे. पण संपुर्ण गावावर आलेले संकटच अतिशय अवघड होते, आम्ही भरपूर प्रयत्न केले आणि करतोय. पण तुमच्यावर स्वतःचे कुटूंबीय गमावल्याने आलेली परिस्थिती खरच अवघड आहे, तुम्ही स्वतःला सावरा, इतर गोष्टींची चिंता करू नका, बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा असा दिलासा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये ग्रामस्थांना दिला. सर्व गावकऱ्यांचे सुरक्षित पुर्नवसन करण्यात येईल. तसेच कोणत्याही कागदपत्रांचा विचार करू नका, सरकार सर्व गोष्टींसाठी तुमच्या पाठीशी आहे. या सगळ्या गोष्टी सरकारवर सोडा असेही आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. मुख्यमंत्र्यांनी आज संपुर्ण महाड क्षेत्राचा दौरा करत दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट दिली.\nडोंगराखालच्या गावांसाठी मोठा निर्णय घेणार – मुख्यमंत्री\nसंपुर्ण महाराष्ट्रामध्ये डोंगराळ भागात जी गावे आहेत, अशा गावांचे पुनर्वसन करण्याची आता वेळ आली आहे. त्यासाठीचा मोठा निर्णय घेण्याची वेळ आली आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. त्याच पार्श्वभूमीवरच आता असा मोठा निर्णय घेऊन अशा सगळ्या गावांचे पुर्नवसन करण्याची वेळ आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकार यासाठीचा निर्णय लवकरच घेईल असेही त्यांनी सांगितले.\nयावेळी मृतांच्या आणि बेपत्ता नातेवाईकांनीही आपली कैफीयत मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. आमचे नातलग, कुटूंबातील व्यक्ती आम्हाला अजुनही सापडलेल्या नाहीत, त्यामुळे आम्हाला या कठीण प्रसंगातून मदत मिळावी अशीही मागणी करण्यात आली. त्यावेळी सरकारी पातळीवर सर्वांना योग्य ती मदत देण्यात येईल असे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे तसेच जखमींचे सगळी ओळखपत्रे तसेच शासकीय मदत मिळवून देण्याचेही यावेळी आश्वासन दिले. डॉक्युमेंटचा विचार करू नका ते सरकारचे काम असेही मुख्यमंत्री म्हणाले. तुम्ही या कठीण प्रसंगी स्वतःला सावरा बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.\nमागील लेखरायगडमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचे हात\nपुढील लेखइटलीच्या ‘जीफोनी’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठमोळ्या ‘येरे येरे पावसा’चा वाजला डंका\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\nवसईत एका वर्षाच्या कुत्र्याचे अपहरण\nभाजपाच्या नेत्यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – प्रवीण दरेकर\nLive Update: स्विमिंग करणारा माणूस बुडू शकत नाही- मृत मनसुख हिरेनचे...\nVenice film festival मध्ये मराठी चित्रपटाचा झेंडा, पटकावले २ पुरस्कार\n‘…आणि मगच सिनेमागृह खुली करणार’", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nmmc.gov.in/navimumbai/-1619615411", "date_download": "2021-09-20T05:58:33Z", "digest": "sha1:PXXWZT5KAUCM5IPAYKCYB2DUFCGRWT4L", "length": 15662, "nlines": 290, "source_domain": "www.nmmc.gov.in", "title": "  :: *कन्टेनमेंट झोनमधील अंमलबजावणीची आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केली प्रत्यक्ष पाहणी* | Navi Mumbai Municipal Corporation", "raw_content": "\n*कन्टेनमेंट झोनमधील अंमलबजावणीची आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केली प्रत्यक्ष पाहणी*\n*कन्टेनमेंट झोनमधील अंमलबजावणीची आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केली प्रत्यक्ष पाहणी*\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ट्रेस (शोध), टेस्ट (चाचणी) आणि ट्रिट (तपासणी)' या त्रिसूत्रीवर आधारीत 'मिशन ब्रेक द चेन' ची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे विशेष लक्ष दिले जात असताना यामधील महत्वाचा घटक असलेल्या प्रतिबंधित क्षेत्राच्या (कन्टेनमेंट झोन) काटेकोर अंमलबजावणीकडे आयुक्त श्री. अभिजीत बांगर बारकाईने लक्ष देत आहेत.\nदररोज संध्याकाळी सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्यासह सर्व विभागांचे सहा. आयुक्त यांच्यासोबत आयुक्त वेबसंवादाव्दारे घेत असलेल्या आढावा बैठकीमध्ये कोरोना साखळी खंडीत करण्यामधील कन्टेनमेट झोनच्या अंमलबजावणीचे महत्व लक्षात घेऊन याकडे सतर्कतेने लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत दिले जात आहेत.\nया अनुषंगाने आज आयुक्तांनी बेलापूर व नेरूळ विभागातील तिस-या प्रकारच्या म्हणजे सहा अथवा त्यापेक्षा अधिक रूग्ण एकाच इमारतीत असलेल्या मायक्रो कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेल्या सोसायट्यांना भेट देत तेथील अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार आणि बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल व नेरूळ विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. दत्तात्रय नागरे उपस्थित होते.\nनेरूळ सेक्टर 13 येथील एस.बी.आय. बँक कॉलनीमधील एम 1 टॉवरमध्ये 10 कोरोनाबाधित असून बॅंक ऑफ इंडिया कॉलनीमधील डी 3 टॉवरमध्ये 14 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यामुळे तेथे तिस-या प्रकारचा मायक्रो कन्टेनमेंट झोन जाहीर केलेला असून त्याठिकाणच्या प्रतिबंधित क्षेत्राची आयुक्तांनी पाहणी केली. यावेळी सोसायटीचे पदाधिकारी तसेच सुरक्षारक्षक यांच्याशी संवाद साधत कन्टेनमेंट झोनच्या अंमलबजावणीविषयी त्यांच्यामार्फत केल्या जाणा-या कार्यवाहीविषयी आयुक्तांनी माहिती जाणून घेतली. कन्टेनमेंट झोन असताना जीवनावश्यक बाबींची पूर्तता प्रवेशव्दाराजवळ केली जात आहे काय याचीही माहिती घेत त्यामध्ये कोणत्या प्रकारची अडचण आहे काय हे देखील आयुक्तांनी जाणून घेतले व यात अडचण भासल्यास विभाग अधिकारी यांच्यामार्फत त्या त्वरित दूर करण्यात येतील असे आश्वस्त केले.\nबॅंक ऑफ इंडिया कॉलनीमधील डी 1 इमारतीमध्ये एका मजल्यावर 2 रूग्ण असल्याने तो मजला 5 पेक्षा कमी रूग्ण असलेल्या पहिल्या प्रकारच्या श्रेणीत मिनी कन्टेनमेंट झोन म्हणून प्रतिबंधित करण्यात आला असून तेथील व्यवस्थेचीही आयुक्तांनी पाहणी केली. यावेळी त्या मजल्यावर लिफ्टच्या बटणावर तो मजला सील असल्याची चिठ्ठी लावणे तसेच जिन्याजवळ हा मजला प्रतिबंधित क्षेत्र आहे याचा इतरांच्या माहितीसाठी जरा मोठ्या आकारातील फलक लावणे याबाबत त्यांनी महत्वाच्या सूचना केल्या.\nबेलापूर विभागात सेक्टर 27 नेरूळ येथील महावीर दर्पण सोसायटीमध्ये 6 कोरोनाबाधित असल्याने तिस-या प्रकारचा मायक्रो कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आला असून त्याठिकाणीही भेट देत तेथील व्यवस्थेचीही आयुक्तांनी पाहणी केली व सोसायटी अध्यक्षांशी चर्चा केली.\nया तिन्ही ठिकाणी पदाधिका-यांशी चर्चा करताना आयुक्तांनी त्यांच्या इमारतीत 50 वर्षावरील कोणी कोरोनाबाधित गृह विलगीकरणात आहे काय याची विशेषत्वाने विचारणा केली. सध्या कोरोना बाधितांमधील ऑक्सिजन पातळी झपाट्याने खालावण्याची स्थिती लक्षात घेता शक्यतो 50 वर्षावरील कोरोना बाधितांनी महानगरपालिकेच्या कोव्हीड सेंटरमध्ये अथवा रूग्णालयामध्ये ॲडमिट होऊन डॉक्टरांच्या निगराणीखाली रहावे याकरिता सोसायटी पदाधिका-यांनी जागरूकतेने पुढाकार घ्यावा असे आयुक्तांनी सूचित केले.\nत्याचप्रमाणे महानगरपालिकेमार्फत सोसायट्यांचे व्हॉट्रस ॲप समुह तयार करण्यात आलेले असून त्यावर सोसायटी पदाधिका-यांना नियमितपणे जनजागृतीपर, माहितीपर महत्वाचे संदेश पाठविण्यात येतात, ते संदेश पदाधिका-यांनी आपल्या सोसायटी सदस्यांच्या व्हॉट्सॲप समुहावर टाकून महत्वाची माहिती सर्वांमध्ये प्रसारित करावी असे आयुक्तांनी सोसायटी पदाधिकारी यांना सांगितले.\nकन्टेनमेट झोनची प्रभावी अंमलबजावणी हा कोरोना प्रतिबंधातील महत्वाचा घटक असून त्याकडे विभाग अधिकारी यांनी जरासेही दुर्लक्ष करू नये असे सूचित करतानाच कन्टेनमेंट झोनच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोसायटी पदाधिकारी यांचीही असून त्यांनी याकामी सतर्क राहून महापालिकेस संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/10/shrikrishnaachyakrupen-yarashinchya-ayushyatyenarpaisa.html", "date_download": "2021-09-20T05:13:16Z", "digest": "sha1:6ZEX7VTNGI45V6E3XGGH4WNZODD7FTG3", "length": 10435, "nlines": 58, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "पैशे मोजता मोजता थकून जाल, श्रीकृष्णच्या कृपेने या ९ राशींच्या आयुष्यात येणार अपार पैसा आणि प्रेम", "raw_content": "\nपैशे मोजता मोजता थकून जाल, श्रीकृष्णच्या कृपेने या ९ राशींच्या आयुष्यात येणार अपार पैसा आणि प्रेम\nYesMarathi ऑक्टोबर १८, २०२० 0 टिप्पण्या\nग्रह नक्षत्राची सतत बदलती स्थिती मनुष्याच्या आयुष्यावर अनेक प्रकारे प्रभाव टाकत असते. कधी व्यक्तीला आयुष्यामध्ये सर्व बाजूनी शुभ परिणाम मिळतात तर कधी आयुष्यामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्योतिष जाणकारांच्या मते आपल्या आयुष्यामध्ये जे चढ उतार येतात याच्या मागे ग्रह नक्षत्रांची स्थिती कारणीभूत असते.\nव्यक्तीच्या आयुष्यामध्ये ग्रह नक्षत्रांची स्थिती चांगली असेल तर त्याला शुभ फळाची प्राप्ती होते आणि जर व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ग्रह नक्षत्रांची स्थिती चांगली नसेल तर याचे विपरीत परिणाम होतात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये राशीला खूपच महत्व दिले गेले आहे. राशीच्या सहाय्यतेने आपण भविष्यासंबंधी खूप माहिती जाणून घेऊ शकतो.\n��्योतिष गणनानुसार काही राशीच्या लोकांच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती शुभ संकेत देत आहे. या राशींच्या लोकांवर श्रीकृष्णाची कृपा दृष्टी बनून राहील आणि यांचे झोपलेले भाग्य जागे होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये चांगल्या संधी मिळतील आणि हे आपले आयुष्य उत्कृष्ठरित्या व्यतीत करतील.\nमेष, वृषभ, मिथुन: राजकारण, धर्म, माता पिता आणि व्हीआयपी यांच्याशी चांगले संबंध स्थापित होतील. तुम्ही एखाद्या प्रवासाचे नियोजन करू शकता. जे आपल्यासाठी खूपच फायदेशीर सिद्ध होऊ शकते. रोमांचक आणि महत्वाकांक्षी योजनाद्वारे तुम्ही एखादे मोठे काम सुरु करू शकता. तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळू शकते, जे तुमच्या आसपास वास्तविकते बद्दल दृष्टीकोन व्यापक करेल. आर्थिक बाबी जसे वडिलोपार्जित संपत्ती आणि विमा मुद्यांमधून मोठा धन लाभ मिळू शकतो.\nमिथुन, कन्या, मीन: तुम्ही एकाग्र मनाने एखादे काम सुरु कराल ज्यामध्ये तुम्ही सफल व्हाल. तुमच्या संचार आणि कार्य शैलीचा प्रभाव चांगला राहील. जोडीदारासोबत चांगला काळ व्यतीत कराल. यादरम्यान तुम्ही विश्रांती आणि आनंद घेण्याच्या मूड मध्ये असाल. भविष्याच्या दृष्टीने आर्थिक मजबुत होण्यासाठी तुम्ही एखादी मोठी गुंतवणूक कराल. मित्रांसोबत एखाद्या रोमांचक यात्रेवर जाल. उत्पन्नाची क्षमता वाढवण्यासाठी अनेक स्रोत उपलब्ध होतील.\nमकर, कुंभ, मीन: कुटुंबियांकडून एखाद्या कामामध्ये सहायता मिळेल. बुद्धिमत्तेच्या बळावर तुम्ही एखादे मोठे काम पूर्ण कराल ज्यामुळे तुमचा समाजावर चांगला प्रभाव पडेल. एखाद्याच्या संघर्षामध्ये तुम्ही शांतिदूत म्हणून पुढे याल. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल, यामुळे अनेक लोक तुमच्या जवळ येतील. कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळामध्ये चांगली नोकरी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. नातेवाईकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील.\nतुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये खुशहाली हवी असेल आणि भगवान श्रीकृष्णाची कृपा दृष्टी मिळवायची असेल तर या पोस्टला लाईक आणि शेयर अवश्य करा आणि कमेंट मध्ये ●●जय श्रीकृष्णा●● अवश्य लिहा.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/07/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2021-09-20T05:08:51Z", "digest": "sha1:UGW3Z2SBF7VUWKMLX3FYX45OAWSD42DX", "length": 4963, "nlines": 82, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "संगमनेर – बसस्थानकावर गेली दोन वर्षांपासुन वास्तव्यास असलेल्या भिक्षुकाचा दुदैवी मृत्यू – C News Marathi", "raw_content": "\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\nसंगमनेर – बसस्थानकावर गेली दोन वर्षांपासुन वास्तव्यास असलेल्या भिक्षुकाचा दुदैवी मृत्यू\n← राहाता – सुपारी किलर पोलिसांच्या जाळ्यात, राजेंद्र धिवर हत्याकांडातील हत्याऱ्यांना पकडण्यात यश\nसंगमनेर – डॉ. नंदकुमार गोडगे यांना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते “गौरव सेवेचा” पुरस्कार →\nसंगमनेर – लिबर्टी अर्थवेअर आर्ट संस्थेच्या माध्यमातून शाडूच्या गणेश मूर्ती, निवृत्ती महाराज देशमुख यांची गणेश मूर्ती कारखान्याला भेट\nसंगमनेरमध्ये योगासन परिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन\nअहमदनगरमध्ये दरवाजा तोडून लॉरेन्स स्वामीला सिनेस्टाईल अटक\nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://arthnitimagazine.blogspot.com/2021/03/blog-post_43.html", "date_download": "2021-09-20T05:14:52Z", "digest": "sha1:6V4XUZXZ37T4TP36CB4A7QADYGXIYGAA", "length": 14177, "nlines": 98, "source_domain": "arthnitimagazine.blogspot.com", "title": "घराचा विमा सर्वांसाठी अत्यावश्यक का आहे", "raw_content": "\nघराचा विमा सर्वांसाठी अत्यावश्यक का आहे\nघराचा विमा सर्वांसाठी अत्यावश्यक का आहे\nहया बद्धल सांगितले आहे एसबीआय जनरल इन्श्युरन्सचे तुषार धिमर,नॅशनल हेड रिटेल अंडररायटिंग\nघरासारखी दुसरी कोणतीही जागा नाही. त्यामुळे घर घेणे ही सर्वात मोठी आणि भावनिक गुंतवणूक असते. घर ही आपली एक सुरक्षित जागा असते आणि आपल्या आयुष्यातील काही सर्वोत्तम क्षण याच घरातील असतात. तथापि, घराचा विमा घेण्याविषयी मात्र क्वचितच विचार करण्यात येतो.\nकोव्हिड-१९च्या समस्येमुळे २०२० हे वर्ष अत्यंत अनपेक्षित होते. या आजाराचा जगातील लाखो आयुष्यांवर परिणाम झाला, त्याचप्रमाणे घराचा विमा अत्यंत गरजेचा आहे, याचीही प्रकर्षाने जाणीव झाली. परिणामी, एकूणच विम्याच्या बाबतीत ग्राहकांच्या दृष्टिकोनामध्ये अमूलाग्र बदल दिसून आला. एके काळी विमा घेणे हा काहीसा ऐच्छिक पर्याय होता, पण आता अकस्मिक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी फायनान्शिअल पोर्टफोलियोमध्ये विमा समाविष्ट करणे अत्यावश्यक झाले आहे.\n२०२१ सुरू झाल्या झाल्या उत्तराखंडमध्ये हिमप्रपात आला आणि भारतातील अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येण्याचे प्रमाण खूपच वाढू लागले आहे. अशा आपत्तीमुळे मालमत्तेचे अपरिमित नुकसान होत आहे, त्यामुळे घराचा विमा घेण्याचे महत्त्व वेगळे सांगायची गरज नाही आणि त्यावर सक्रियपणे विचार केला गेला पाहिजे.\nतुमच्या घराचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी गृह विमा पॉलिसी अत्यंत महत्त्वाची आहे. तीन प्रकारची गृह विमा उत्पादने तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. केवळ बांधकाम समाविष्ट असलेले उत्पादन, कंटेन्ट उत्पादन आणि बांधकाम अधिक कंटेन्ट उत्पादन.\nएसबीआय जनरल इन्श्युरन्सचे तुषार धिमर- नॅशनल हेड रिटेल अंडररायटिंग यांच्या मते स्ट्रक्चर ओन्ली किंवा केवळ बांधकाम उत्पादनाच्या माध्यमातून घराचा मालक घराच्या संपूर्ण बांधकामाचे संरक्षण करण्याची निवड करू शकतो. असे केल्यास पूर, भूकंप किंवा अशा प्रकारच्या इतर नैसर्गिक आपत्तीमुळे भिंती पडल्या किंवा इतर भागांची हानी झाली तर तर घराचा मालक नुकसानभरपाईसाठी दावा करू शकतो. या उत्पादनाच्या अजून एका व्हिरिअंटमध्ये फक्त वस्तूंना संरक्षण देण्यात येते. घरमालक घरातील गृहोपयोगी वस्तूंचा म्हणजेच फ्रिज, वातानुकूलित यंत्रणा, टीव्ही आणि लॅपटॉप किंवा दागिन्यांसारख्या वस्तूंचा विमा उतरवतो. तिसऱ्या प्रकारामध्ये म्हणजेच बांधकाम आणि वस्तू किंवा सर्व-जोखीमांचा समावेश करून घेणाऱ्या उत्पादनात बांधकाम आणि वस्तू या दोहोंनाही संरक्षण मिळते. गृहविमा केवळ घरमालकांसाठीच आहे हा एक गैरसमज आहे. भाडेकरूंसाठीही गृहविमा तितकाच गरजेचा आहे. विशेषतः तुम्ही वारंवार कुलुप किल्लीच्या भरोशावर घराबाहेर जात असाल तर हे उत्पादन अधिकच महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत कंटेन्ट कव्हर हे सर्वोत्तम असते. गृहोपयोगी वस्तू, उपकरणे किंवा दागिन्यांचे नुकसान झाल्यास तुम्ही नुकसान भरपाईचा दावा करू शकत असल्यामुळे हे विमा संरक्षण अत्यंत संबंधित आहेत.\nयासाठी मूल्यांकन कशा प्रकारे करतात\nविम्याची रक्कम ही बांधकामाच्या बाबतीत विम्याची रक्कम गुणिले बांधकामाचा वाजवी खर्च एवढी निश्चित केली जाते तर कंटेन्ट्साठी त्या उत्पादनाचे सध्याची बाजारातील किंमत वजा घसारा (डेप्रिसिएशन) मूल्य (वार्षिक १०%) लागू होतो. दागिन्यांच्या बाबतीत सरकारी मान्यताप्राप्त ज्वेलरचा मूल्यांकन अहवाल वैध मानला जातो.\nगृहविम्याची परिणामकारकता वाढविण्यासाठी ग्राहक त्याच्या उत्पादनामध्ये अनेक प्रकारचे अॅड-ऑन करण्याचाही विचार करू शकतात. यात सार्वजनिक दायित्व (यात प्रॉपर्टीचे नुकसान होताना घराबाहेरील व्यक्तींना इजा झाल्यास नुकसानभरपाईचा दावा करता येतो.), महत्त्वाची रिप्लेसमेंट आणि पॉलिसीधारक, त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्यासाठी वैयक्तिक अपघात विमा अशा उत्पादनांचा समावेश आहे.\nयाचा सारांश म्हणजे घरमालक आणि भाडेकरू यांनी गृहविम्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. वर नमूद केलेली उत्पादने आता उपलब्ध असली तरी ज्याप्रमाणे २०२० साली आरोग्य विम्याचे प्रमाणीकरण करण्यासाठी भारतातील विमा ��ियंत्रकांनी मार्गदर्शक तत्वे जारी केली होती, त्याचप्रमाणे गृह विम्याचे प्रमाणीकरण करण्यासाठीही ती जारी केली केली आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.bookstruck.app/book/3312", "date_download": "2021-09-20T04:10:32Z", "digest": "sha1:55CSHH6QWX4SJ7RJF3Z6TRXT4KPIZ7YQ", "length": 2126, "nlines": 40, "source_domain": "mr.bookstruck.app", "title": "लोकभ्रमाच्या दंतकथा लोकभ्रमाच्या दंतकथा Marathi", "raw_content": "\nया लोकभ्रमाच्या खूपच चमत्कारिक, हास्यास्पद, विनोदी अशा दंतकथा आहेत. या लोकांमध्ये पूर्वी प्रचलित होत्या पण त्या केवळ मिथक आहेत. फक्त एक गम्मत म्हणून वाचाव्यात यातील एकही अक्षर खरे नाही.\nमहाकाल अनादी मी.... अनंत मी... अथांग...अपार....अलौकिक मी दगडात काय शोधिसी मजला शब्दात... अक्षरात... केवळ मीच शब्दात... अक्षरात... केवळ मीच वाच, मन:चक्षु उघडून कळेल तुजला मी म्हणजे मी आणि तू म्हणजे सुद्धा मीच\nआकाश उंच कसे गेलें\nसमुद्रकाठची वाळू कशी तयार झाली\nधोंडे वाढावयाचे का थांबले\nBooks related to लोकभ्रमाच्या दंतकथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2021-09-20T05:44:42Z", "digest": "sha1:V2WN3D32QGSSUOJYZNGWOK44XTWSJF2S", "length": 15649, "nlines": 69, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर\n(भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था या पानावरून पुनर्निर्देशित)\nभांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही महाराष्ट्रामधील पुणे शहरातील ऐतिहासिक संशोधन संस्था आहे .पुण्यातील भांडारकर रस्ता किंवा विधी महाविद्यालय रस्त्यावर ६ जुलै १९१७ रोजी डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था भारतातील एक प्रमुख प्राच्यविद्या संस्था असून आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची संशोधन संस्था आहे. ह्या संस्थेत अंदाजे १,२५,००० प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच २९,५१० हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत.\nभांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची इमारत,पुणे.\nप्राच्यविद्या संशोधक डॉ. रा.ना. दांडेकर यांनी ५४ वर्षे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या मानद सचिवपदाची धुरा सांभाळली होती. संस्थेच्या डॉ. रा.ना. दांडेकर ग्रंथालयामध्ये भारतीय आणि युरोपियन भाषेतील सव्वा लाख पुस्तकांचा समावेश असून त्यापैकी २० हजार पुस्तके दुर्मिळ आहेत. प्राकृत शब्दकोश हा महत्त्वपूर्ण प्रकल्प संस्थेने पूर्णत्वास नेण्याकडे वाटचाल केली आहे. केवळ अभ्यास आणि संशोधन या कार्यालाच वाहून घेतलेल्या अभ्यासकांची पिढी घडविण्याचे कार्य संस्थेने केले आहे.\n२.१ महाभारत प्रकाशन मध्ये निजामाची देणगी\n२.२ महाभारताची चिकित्सक आवृत्ती\n३ प्राच्य विद्या परिषद\nपहिल्या पिढीतील अभ्यासक आणि थोर समाजसेवक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि हितचिंतकांनी भांडारकर संस्थेची स्थापना केली. ६ जुलै १९१७ रोजी भांडारकर यांच्या सहस्रचंद्रदर्शनाचा योग साधून संस्था कार्यरत झाली. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या ताब्यात असलेला हस्तलिखितांचा ठेवा १९१८ मध्ये संस्थेकडे देणगी म्हणून सोपविण्यात आला.\nप्राच्यविद्येच्या क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील संशोधकांच्या ज्ञानाची भूक भागविणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचा सुवर्णकाळ आता इतिहासबद्ध होत आहे. 'भांडारकर'मध्येच ग्रंथपाल म्हणून अर्धशतकाहून अधिक काळ काम पाहिलेले वा.ल. मंजुळ हा इतिहास लिहीत आहेत. २०१७ मध्ये संस्थेच्या शताब्दी महोत्सवापूर्वी हा इतिहास जगासमोर आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.\n'भांडारकर'मध्ये झालेले संशोधनाचे कार्य, त्यामध्ये आपापला वाटा सक्षमपणे उचललेल्या व्यक्तींचे योगदान नव्या पिढीसमोर यावे, यासाठी हा इतिहास लिहिला जात आहे.\nसंस्थेच्या स्थापनेसाठी 'आनंदाश्रमा'मध्ये झालेली बैठक, डॉ. रामकृष्ण भांडारकर, डॉ. नरहर सरदेसाई, डॉ. श्रीपाद बेलवलकर यांचे संस्थेच्या स्थापनेपासूनचे योगदान, संस्थेकडील हस्तलिखितांच्या संग्रहामध्ये होत असलेली प्रगती आणि त्याचे जतन करण्यासाठी होणारे प्रयत्न, संस्थेमध्ये कार्य करणाऱ्या सर्व ज्येष्ठ संशोधकांचे काम आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींचा या इतिहासामध्ये समावेश होणार आहे. संस्थेमध्ये झालेल्या महाभारताची चिकित्सक आवृत्ती, धर्मशास्त्राचा इतिहास, महाभारताची स्वीकृत संहिता, महाभारताची श्लोक सूची, प्राकृत शब्दकोश अशा विविध संशोधन प्रकल्पांच्या कामांची पार्श्वभूमीही या इतिहासामध्ये समाविष्ट केली जाणार असल्याचे समजते. हे पुस्तक सुमारे तीनशे पानांचे असेल.\n१९१६ : 'आनंदाश्रमा'मध्ये झालेली पहिली बैठक.\n१९१७ : डॉ. भांडारकरांकडील साडेतीन हजार हस्तलिखितांच्या संग्रहातून संस्थेची स्थापना\n१९१९ : 'भांडारकर'चेच अपत्य असलेल्या 'ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स'ची स्थापना आणि पहिली द्वैवार्षिक परिषद.\n१९२० : डेक्कन कॉलेजमधील १८ हजार हस्तलिखितांचा भांडारकरच्या हस्तलिखितांमध्ये झालेला समावेश.\n१९६५ : महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे प्रकाशन\nमहाभारत प्रकाशन मध्ये निजामाची देणगी संपादन करा\nअतिथिगृहाची इमारत बांधण्यासाठी व महाभारत हे हिंदू महाकाव्य प्रकाशित करण्यासाठी पैशाची गरज होती.तेव्हा संस्थेने हैद्राबादचा सातवा निजाम मीर उस्मान अली याला विनंती केली. तेव्हा त्याने कोणताही वेळ न दवडता लगेच प्रतिवर्षी रु.१००० ची मदत ११ वर्षासाठी मंजूर केली. त्याबरोबरच अतिथिगृहासाठी रु.५०,००० ची मदत जाहीर केली. [१][२]\nमहाभारताची चिकित्सक आवृत्तीसंपादन करा\nसंस्थेने १९१९ मध्ये महाभारताची चिकित्सक आवृत्ती प्रकाशित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. विष्णू सीताराम सुखठणकर यांची महाभारत प्रकल्पाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रकल्पाला ब्रिटिश अ‍ॅकॅडमीने अर्थसाह्य केले होते. सुखटणकर यांच्या निधनानंतर श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांच्याकडे संपादकपदाची धुरा सोपविण्यात आली. १९४३ मध्ये संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमास स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रपती झालेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन उपस्थित होते. तर, १९६८ मध्ये झालेल्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमास राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन उपस्थित होते.\nप्राच्य विद्या परिषदसंपादन करा\nअखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद (ऑल इंडिया ओरिएन्टल कॉन्फरन्स) ही भांडारकर संस्थेने दिलेली देणगी आहे. संस्कृत आणि प्राच्यविद्या क्षेत्रातील अभ्यासक आणि संशोधकांचे संमेलन असे या परिषदेचे स्वरूप असून आतापर्यंत देशभरात विविध ठिकाणी ४७ परिषदा झाल्या आहेत.\nभांडारकर संस्थेतील ग्रंथालयात(लायब्ररी)ग्रंथाचे प्रामुख्याने चार विभाग करण्यात आले आहेत.\nभांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर - अधिकृत संकेतस्थळ (इंग्ल���श मजकूर)\nभांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर हिच्याशी संबंधित बातम्या (इंग्लिश मजकूर)\nलता मेनन यांचा लेख (इंग्लिश मजकूर)\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:४६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/korona-21/", "date_download": "2021-09-20T05:59:10Z", "digest": "sha1:LKAM3ZHCDKVYBFODL7BUQBN4F54DMKUB", "length": 18060, "nlines": 241, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण ;24 तासात 114 ची नोंद | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटी��� जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome कोरोना जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण ;24 तासात 114 ची नोंद\nजिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण ;24 तासात 114 ची नोंद\nजिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण ;24 तासात 114 ची नोंद\nØ 7130 बरे ; 3574 बाधितांवर उपचार सुरू\nØ आतापर्यत एकूण बाधितांची संख्या 10867\nØ गेल्या 24 तासात एका बाधितेचा मृत्यू\nचंद्रपूर, दि. 3 ऑक्टोंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महिन्याभरात पहिल्यांदाच गेल्या 24 तासात 114बाधित पुढे आले आहे. जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 10 हजार 867 झाली आहे. 3 हजार 574बाधितांवर सध्या जिल्ह्यात उपचार सुरु आहेत. 7 हजार 130 बाधित जिल्ह्यात आतापर्यंत बरे झाले आहेत. नागरिकांनी बाहेर पडतांना मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग राखून दैनंदिन कामे करावे. नागरिकांनी आपला आजार लपवून न ठेवता, प्रशासनाला माहिती देऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nजिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात एका बाधितेचा मृत्यू झाला आहे. यामध्ये भिवापूर वार्ड, चंद्रपूर येथील 76 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 1 ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. या बाधितेला कोरोनासह न्यूमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत 163 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 154, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधितांचा समावेश आहे.\nजिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 78 बाधित, बल्लारपूर तालुक्यातील चार, मुल तालुक्यातील 9, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील चार, नागभीड तालुक्यातील दोन, वरोरा तालुक्यातील चार, भद्रावती तालुक्यातील एक, सावली तालुक्यातील तीन, सिंदेवाही तालुक्यातील सात असे एकूण 114 बाधित पुढे आले आहे.\nया ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:\nचंद्रपूर शहर व परिसरातून जीएमसी परिसर, शिवाजीनगर, बाबुपेठ, मुक्ती कॉलनी परिसर, नगीना बाग, सिस्टर कॉलनी, जटपुरा गेट परिसर, मेजर गेट परिसर, चोर खिडकी, अष्टभुजा चौक, सुमित्रा नगर, एकोरी ���ार्ड, ऊर्जानगर, विठ्ठल मंदिर वार्ड, बालाजी वार्ड, सिंधी कॉलनी परिसर, संजय नगर, घुटकाळा वार्ड, सिव्हिल लाईन, समता नगर, समाधी वार्ड, स्नेह नगर, तुकूम, श्रीराम वार्ड, कोतवाली वार्ड, वृंदावन नगर, बंगाली कॅम्प, अरविंद नगर, इंदिरानगर, जयनगर वार्ड, विवेक नगर या भागातून बाधित पुढे आले आहे.\nतालुक्यातील या ठिकाणी आढळले बाधित:\nबल्लारपूर तालुक्यातील गौरक्षण वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह आढळले आहे.\nमुल येथील वार्ड नंबर एक, वार्ड नंबर 16, वार्ड नंबर 17 तसेच तालुक्यातील सिंताळा, राजुली भागातून बाधित ठरले आहे.\nकोरपना तालुक्यातील गडचांदूर परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील बाजार चौक, स्नेहनगर, गुजरी वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील वाढोणा, सावरगांव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.\nवरोरा तालुक्यातील अभ्यंकर वार्ड, मजरा भागातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील घोडपेठ परिसरातून बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील अंतरगाव, निमगाव भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही, मदनापुर वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.◼️\nPrevious articleजिल्ह्यात 31 ऑक्टोंबर पर्यंत कलम 144 लागू : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nNext articleरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/unfortunately-suicide-of-24000-children-in-2-years/323225/", "date_download": "2021-09-20T06:10:55Z", "digest": "sha1:3RQQV6OTGRYCEXMGOGSJ7OJZLFLNWCKW", "length": 8638, "nlines": 148, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Unfortunately! Suicide of 24,000 children in 2 years", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\n २ वर्षात २४ हजार मुलांच्या आत्महत्या\n २ वर्षात २४ हजार मुलांच्या आत्महत्या\nराष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोने संसदेत दिलेल्या माहितीनुसार आकडेवारी गंभीर\nकेंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न – संजय राऊत\nठाकरे बाप-बेटे राणेंना घाबरतात का, २१ महिन्यांनंतरही बंगल्यावर कारवाई नाही – किरीट सोमय्या\nkirit somaiya : आता रश्मी ठाकरे आणि अजित पवार सोमय्यांच्या रडावर\nKirit Somaiya VS Hasan Mushrif: हसन मुश्रीफांचे सोमय्यांनी उघड केलेले दोन घोटाळे नेमके कोणते\nहसन मुश्रीफांचा दुसरा १०० कोटींचा घोटाळा किरीट सोमय्यांनी केला उघड\n२०१७ ते २०१९ या दोन वर्षात २४ हजारांपेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यामध्ये १४-१८ वयोगटातील मुलांचा समावेश आहे. तर, या २४ हजारांपैकी ४ हजारांपेक्षा जास्त मुलांनी फक्त परीक्षेत अपयश आल्यामुळे आत्महत्या केली आहे.\n२०१७-१९ दरम्यान आत्महत्या केलेल्या मुलांमध्ये १४-१८ वयोगटातील १३,३२५ मुली तर उर्वरित मुले आहेत. २०१७ मध्ये १७-१८ वयोगटातील ८,०२९ मुलांनी आत्महत्या केली. त्यानंतर २०१८ ही संख्या वाढून ८,१६२ आणि 2019 मध्ये ८,३७७ झाली. दरम्यान, या मुलांमध्ये सर्वाधिक ३,११५ मुले मध्य प्रदेशातील आहेत. त्यानंतर पश्चिम बंगाल २८०२, महाराष्ट्र २५२७ आणि तमिळनाडूचा २,०३५ मुलांचा समावेश आहे.\nमागील लेखझिका अलर्ट : राज्यातील पहिला रुग्ण पुरंदर तालुक्यात\nपुढील लेखअहो, म्हणूनच… लहान मुलं झाली लठ्ठ\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\nकिमान मृतदेहाची तरी विटं��ना करू नका\nमेट्रो निओचा मार्ग जमिनीवर करण्याचा प्रयत्न\nपिंपरी-चिंचवडमध्ये संगणक अभियंत्याचा अपघाती मृत्यू की घातपात\nशिवसेनेत असताना मी संजय राऊतचा बाप होतो – नारायण राणे\nकायदा व व्यवस्थेची जबाबदारी पोलिसांसह नाशिककरांची – सरंगल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/02/blog-post_48.html", "date_download": "2021-09-20T06:10:05Z", "digest": "sha1:CG7HHDCLYE3RZVL2UFLQDPABSTJMC7EY", "length": 9306, "nlines": 69, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "अपहरण केलेल्या मुलाची सुटक करून पाचजणांना अटक ; नगर एलसीबीची महत्त्वपूर्ण कामगिरी", "raw_content": "\nHomeMaharashtraअपहरण केलेल्या मुलाची सुटक करून पाचजणांना अटक ; नगर एलसीबीची महत्त्वपूर्ण कामगिरी\nअपहरण केलेल्या मुलाची सुटक करून पाचजणांना अटक ; नगर एलसीबीची महत्त्वपूर्ण कामगिरी\nअहमदनगर - अमरावती शहर येथून अपहरण केलेल्या चार वर्षाच्या मुलाची अहमदनगर येथे सुटका करून पाच अपहरणकर्त्यांना पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. हिना शाकीर शेख उर्फ हिना अनिकेत देशपांडे ( वय 25 रा. फलटण चौकीजवळ कोठला, अहमदनगर), अल्मस ताहीर शेख (वय 18 रा. कोठला अहमदनगर), मुसाहिब नासिर शेख (वय 21 मुकुंदनगर अहमदनगर), आसिफ हिनायत शेख ( वय 24 रा कोठला अहमदनगर), फैरोज रशीद शेख (वय 25 रा. कोठला अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.\nयाबाबत समजलेली माहिती अशी की, अमरावती शहरातील राजापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील अपहरणकत्याबाबत मिळालेल्या माहितीवरून अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. अमरावती शहर पोलिसांचे पथक तपासकामी नगर येथे पाठवले. पथक अहमदनगर येथे दाखल झाल्यानंतर नगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घडलेल्या गुन्ह्यातील अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांना सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल खटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना देऊन माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस पथकाने हिना शेख, अल्मस शेख, मुसाहीब शेख यांना अहमदनगर शहरातील विविध भागातून ताब्यात घेतले. त्याना पोलिस खाक्या दाखवताच त्या सर्वांनी गुन्ह्याची कबुली दिली, तसेच अपहरण केलेल्या मुलगा असिफ शेख व फैरोज शेख यांच्या ता���्यात असल्याची पोलिसांना माहिती दिली. पोलिस पथकातील अधिकारी व पोलीस कर्मचा-यांनी आरोपीचा नगर शहरात शोध घेत असताना अपहरणकर्ते हे मुलाला घेऊन अहमदनगर येथून कल्याण रोडने गेले असल्याची माहिती मिळाली. अपहरणकर्ते हे एका दुचाकीवरुन मुलास घेऊन कल्याण दिशेने जात असताना त्याचा पाठलाग करून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अपहरण केलेल्या मुलासह आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.\nअपहरणकर्त्याना पुढील कारवाईसाठी अमरावती राजापेठ पोलिस ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर अपहरण करण्यात आलेला मुलगा नयन मुकेश लुणिया यालाही पुढील कार्यवाहीसाठी अमरावती पोलिसांच्या ताब्यात दिले.\nजिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि मिथुन घुगे, पोसई गणेश इंगळे, सफौ मन्सुर सय्यद, पोहेकाँ दत्तात्रय हिंगडे, भाऊसाहेब कुरुंद, संदीप घोडके, सुनील चव्हाण, संदीप पवार, सुरेश माळी, विशाल दळवी, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, मच्छिंद्र बर्डे, मपोना भाग्यश्री भिटे, मपोकाॅ सोनाली साठे, विजय धनेधर, रोहित येमुल, सागर ससाणे, योगेश सातपुते, जालिंदर माने, मयूर गायकवाड, कमलेश पाथरूट, चापोहेकाँ बबन बेरड, चापोना शरद बुधवंत आणि अमरावती शहर राजापेठ पोलीस ठाण्याचे पोसई कृष्णा मापारी व त्यांचे पोलिस सहकारी पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/11/shavyaatraa-dislyas-kra-he-kam.html", "date_download": "2021-09-20T04:25:03Z", "digest": "sha1:UFYAK5LZW3PDEEKIOYVOZXYHAOQAVBFX", "length": 9370, "nlines": 59, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "शवयात्रा दिसताच गुपचूप करा हे काम, चमकून जाईल तुमचे नशीब !", "raw_content": "\nशवयात्रा दिसताच गुपचूप करा हे काम, चम��ून जाईल तुमचे नशीब \nYesMarathi नोव्हेंबर २३, २०२० 0 टिप्पण्या\nहिंदू शास्त्रानुसार जेव्हा व्यक्तीचा वाईट काळ सुरु होतो तेव्हा त्याला श्रीमंतीकडून गरिबीकडे जाण्यास त्याला फार वेळ लागत नाही. इतकेच नाही तर अनेक वेळा त्या व्यक्तीची वेळ इतकी वाईट असते कि त्याचा मृत्यू देखील होतो. आता हे तर स्पष्ट आहे कि जीवन आणि मृत्यू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्याला कोणी नाकारू शकत नाही.\nम्हणजे जो व्यक्ती या पृथ्वीवर जन्म घेतो त्याला एक ना एक दिवस या जगातून जावेच लागते. तथापि हि गोष्ट वेगळी आहे कि काही लोक वेळेच्या अगोदरच या जगामधून एक्झिट घेतात. वास्तविक या जगामध्ये लाखो लोकांचा मृत्यू होत असतो आणि तुम्ही देखील अनेक वेळा रस्त्यावरून अंत्ययात्रा जाताना पाहिली असेल आणि आपले दु:ख देखील व्यक्त केले असेल.\nपण तुम्हाला माहिती आहे का कि अंत्ययात्रा पाहिल्यानंतर तुम्ही जर हे काम केले तर तुमचा वाईट काळ टाळू शकतो. होय तुम्ही वाईट काळामधून बाहेर पडू शकता. म्हणजे जर आपण सरळ शब्दांमध्ये म्हंटले तर एक मृत व्यक्तीची अंत्ययात्रा तुमचा वाईट काळ टाळू शकते.\nजर अंत्ययात्रा पाहिल्यानंतर लगेच तुम्ही हे काम गुपचूप केले तर तुमचा वाईट काळच टळणार नाही तर तुमचे नशीब देखील खुलेल. आता हे तर सर्वांना माहिती आहे कि जेव्हा मृत व्यक्तीचा अंतिम संस्कार करण्यासाठी त्याला स्मशानभूमीत नेले जाते तेव्हा या विधीला अंत्ययात्रा म्हंटले जाते.\nहे लक्षात घेण्यासारखे आहे कि तुमच्यासमोर अचानक एखादी अंत्ययात्रा आल्यास किंवा अचानक एखादी अंत्ययात्रा दिसल्यास लगेच तुम्ही आपले हात जोडून भगवान शंकराला स्मरण करावे. यासोबत हात जोडून मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. तसे तर आपल्या परीजानांच्या मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतोच.\nअशामध्ये जर आपण दुसऱ्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी देखील प्रार्थना केली तर भगवान शंकर आपली हि कामना नक्कीच ऐकतात. होय शास्त्रानुसार जर तुम्ही असे केले तर तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील.\nइतकेच नाही तर तुमचा सुरु असलेला वाईट काळ देखील संपेल. जर तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या वाईट काळापासून दूर राहायचे असेल आणि आपल्या मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर जो उपाय आम्ही सांगितला आहे तो एक��ा जरूर करून पहा.\nतसे तर मृत व्यक्तीच्या आत्म्यासाठी प्रार्थना करणे चुकीचे नाही. यामुळे मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते. आता हे तर स्पष्ट आहे कि जेव्हा एखादी व्यक्ती भोलेनाथाचे स्मरण करून प्रार्थना करते तेव्हा त्याच्या मनाला शांती नक्कीच मिळते.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://lokhitnews3.in/mscb-recruitment-started-govtnoticed-today/", "date_download": "2021-09-20T05:31:52Z", "digest": "sha1:HKE2QQ7DEL2WC3NO32KLGFZKEF6JCJMR", "length": 15344, "nlines": 85, "source_domain": "lokhitnews3.in", "title": "महावितरण मध्ये एसईबीसी प्रवर्ग वगळून होणार भरती तसेच एसईबीसी प्रवर्ग बाजूला ठेवून शिक्षण प्रवेश मिळणार मराठा समाज आक्रमक – lokhit news3", "raw_content": "\nमहावितरण मध्ये एसईबीसी प्रवर्ग वगळून होणार भरती तसेच एसईबीसी प्रवर्ग बाजूला ठेवून शिक्षण प्रवेश मिळणार मराठा समाज आक्रमक\nमराठा समाजाला आरक्षण न देता पदभरती आदेश तसेच शिक्षण प्रवेशासंबंधी चा आदेश शासनाने काढला असल्यामुळे मराठा समाज प्रचंड नाराज.\nमराठा समाजाला अंधारात ठेवून महावितरणे भरती चे परिपञक काढले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आणी ऊर्जा मंञी नितीन राऊत यांच्यावर मराठा समाज���तील विविध संघटनेने रोष व्यक्त केला आहे.\nमराठा समाज तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असूनमराठा\nशासनाने सांगितले आहे एसईबीसी चे आरक्षण न देता शैक्षणिक प्रवेश सुरु करावेत .\nतसेच महावितरण भरतीत एसईबीसी प्रवर्ग वगळून पदभरती करण्यात यावी.\nमहाविकास आघाडी सरकारच्या विरोधात सकल मराठी ठोक मोर्चा काय भूमिका घेणार हे माञ पाहणे औत्सुक्याचे असणार मराठा समाज आक्रमक होणार..\nतर दुसरीकडे भरती सुरु होणार असल्यामुळे ओबीसी संघटनांनी केले शासनाचे कौतुक .\nसदरच्या विषयावर मराठा म्हणवून घेणारे राजा मंडळी , मराठानेतेगण माञ गप्पच आहे.मराठा समाजाने तातडीने मुख्यमंत्री व शासनाकडे विनंती केल्याची माहीती लोकहित न्यूज ला मिळाली आहे.\nदलाला मार्फत काम घेऊन येणारांची गय नाही जनतेची पिळवणूक कशासाठी-पिंपरिचिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश.\nआमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश ११ कोटी जामखेड नगर परिषदेच्या खात्यात घरकुल योजनेसाठी वर्ग\nराज्यातील पुरवठा विभागात पारदर्शकतेसाठी प्रगत तंञज्ञानाचा वापर आवश्यक मंञालयीन बैठकीत राज्यमंञी विश्वजित कदम यांचे प्रतिपादन\nबांधकामासाठी लागणारे स्टीलची मागणी वाढली.\nमहाराष्ट्राचा खणखणता आवाज,फायरब्र्ँड युवा नेतृत्व युवासेना सचिव वरुण सरदेसाई शिवसेना पक्ष राज्यात क्रमांक एकचा निर्माण करतील.\nजनमाणसाला खरा न्याय मिळवून देणारे न्यायमूर्ती ,लोकप्रिय नगरसेवक कायदेतज्ञ भैय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर प्रवक्ता पदी नियुक्ती मान्यवरांकडून शुभेच्छा वर्षाव.\nजनमाणसाला खरा न्याय मिळवून देणारे माजी न्यायाधीश तथा लोकप्रिय नगरसेवक अॕड भैय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहर प्रवक्ता पदी नियुक्ती अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव लोकहित न्यूज ,पुणे दि.09/09/2021 अनेक विषयात विद्वान ,अमोघ वक्तृत्व ,विरोधकांना ही हेवा वाटावा असा स्वभाव ,कायद्याची प्रचंड जाण असणारा वकील ,जनतेला भावणारे राहणीमान ,न्यायीक , अभ्यासू कल्पनेतून समाजाची प्रगती करणारा […]\nअन्याया विरुध्द लढा देणे समाजाची सेवा करणे हीच आमची ओळख टायगर ग्रुप संस्थापक तानाजीराव जाधव . महाराष्ट्र रा.मराठी पञकार संघा तर्फे जाधव यांचा यथोचित सन्मान .\nमहाराष्ट्राचा खणखणता आवाज,फायरब्र्ँड युवा नेतृत्व युवासे��ा सचिव वरुण सरदेसाई शिवसेना पक्ष राज्यात क्रमांक एकचा निर्माण करतील.\nसमृद्धी महामार्ग पहिला टप्पा डिसेंबर 2021 अखेर पूर्ण होऊन लोकसेवेस अर्पण करणार तर हा महामार्ग विदर्भ मराठवाड्यासाठी विकासाचा स्ञोत ठरणार मंञी एकनाथ शिंदे यांचे प्रत्यक्ष पहाणी दरम्यान स्पष्टीकरण .\nउपमुख्यमंञी अजित पवार यांच्या निर्देशानुसार एमपीएससी पदांची भरती चा शासन निर्णय जारी ,30 सप्टेंबर पर्यंत रिक्त पदांचा प्रस्ताव एमपीएससी कडे पाठवणार.\nतत्वनिष्ठ ,एकनिष्ठ थोर तपस्वी नेते मा.मंञी तब्बल 11 वेळा विधानसभा सदस्य माजी आमदार गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचे निधन..\nजनमाणसाला खरा न्याय मिळवून देणारे न्यायमूर्ती ,लोकप्रिय नगरसेवक कायदेतज्ञ भैय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर प्रवक्ता पदी नियुक्ती मान्यवरांकडून शुभेच्छा वर्षाव.\nअन्याया विरुध्द लढा देणे समाजाची सेवा करणे हीच आमची ओळख टायगर ग्रुप संस्थापक तानाजीराव जाधव . महाराष्ट्र रा.मराठी पञकार संघा तर्फे जाधव यांचा यथोचित सन्मान .\nमहाराष्ट्राचा खणखणता आवाज,फायरब्र्ँड युवा नेतृत्व युवासेना सचिव वरुण सरदेसाई शिवसेना पक्ष राज्यात क्रमांक एकचा निर्माण करतील.\nसमृद्धी महामार्ग पहिला टप्पा डिसेंबर 2021 अखेर पूर्ण होऊन लोकसेवेस अर्पण करणार तर हा महामार्ग विदर्भ मराठवाड्यासाठी विकासाचा स्ञोत ठरणार मंञी एकनाथ शिंदे यांचे प्रत्यक्ष पहाणी दरम्यान स्पष्टीकरण .\nउपमुख्यमंञी अजित पवार यांच्या निर्देशानुसार एमपीएससी पदांची भरती चा शासन निर्णय जारी ,30 सप्टेंबर पर्यंत रिक्त पदांचा प्रस्ताव एमपीएससी कडे पाठवणार.\nआमच्या युट्यूब चँनलला सबक्राईब करा\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा\nलोकहितासाठी सत्याचा वेध घेणारे निर्भिड लोकप्रिय न्यूज पोर्टल म्हणेजच लोकहित न्यूज होय.सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक ,उद्योजकीय ,सांस्कृतिक ,नानाविध घडामोडी साठी लोकहित न्यूज सोबत युट्यूब ,फेसबुक ,पोर्टलला जोडले जा.\nलोकहित न्यूज चे मुख्य संपादक नितीन जाधव हे विज्ञानाचे पदवीधर असून व्यवस्थापन शास्ञाचे उच्चपदवीधर आहेत त्यांनी वृत्तपञविद्या पदवी संपादन केली आहे.त्यांनी दै.लोकमत ,दै.पुढारी या आघाडीच्या वृत्तपञात पुणे येथे पञकार म्हणून कार्य केले असून सामाजिक ,राजकीय ,न्यायीक ,सामान्यांचे मूलभूत विषय बातम���रुपाने मांडून शासन दरबारी यश मिळवून दिले आहे.पञकार नितीन जाधव अनेक विषयात पारंगत असून मार्केटींगतज्ञ,उद्योगतज्ञ,भाषणकार,राजकीय विश्लेषक,मुलाखतकार रणनितीकार ,करिअर मार्गदर्शक म्हणून ही ते परिचित आहेत.सध्या महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघात मंञालय मुख्य संपर्क प्रमुख पदी कार्यरत असून मंञालयातील राजकीय वार्तांकन मुक्तपणे विविध माध्यमातून करत असतात.विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे.\n‘Lokhit News 3’ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Lokhit News 3’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Lokhit News 3’ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3533/Recruitment-2020-at-Shipping-Corporation-of-India-Limited-Mumbai.html", "date_download": "2021-09-20T05:55:08Z", "digest": "sha1:UHGM6NBLIXW3VMQ4CZ4XC7LBUV2R46TU", "length": 5869, "nlines": 74, "source_domain": "naukriadda.com", "title": "शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nशिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे भरती २०२०\nतांत्रिक अधीक्षक / बेस व्यवस्थापक या पदांसाठी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.\nएकूण पदसंख्या : ०२ जागा\nपद आणि संख्या :\nतांत्रिक अधीक्षक / बेस व्यवस्थापक\nसागरी अधीक्षक - मास्टर (एफजी) प्रमाणपत्र, इंजिन अधीक्षक - एमओटी प्रथम श्रेणी प्रमाणपत्र\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nअर्ज करण्याचा पत्ता : महिला आर्थिक विकास महामंडळ नवीन प्रशासकीय इमारत 2 रा मजला, सांगली मिरज रोड जिल्हा परिषद\nनोकरी ठिकाण : मुंबई\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १२/११/२०२०.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nइंटेलिजें�� ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nपुणे महानगर परिवहन महामंडळात 395 पदांची भरती\nकॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे भरती 2021\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/category/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2021-09-20T06:11:08Z", "digest": "sha1:3MAGSBBCMSW2T6VFTJO2J5CX5LGQQHTJ", "length": 10910, "nlines": 103, "source_domain": "tumchigosht.com", "title": "सोशल वर्कर – Tumchi Gosht", "raw_content": "\nमित्राची बहीण कोरोनाने मरण पावली हे त्याला पाहावले नाही, आता मोफत पोहोचवतोय ऑक्सीजन\nटाकाऊ बस्तूंपासून ९० रूपयांत बनवला सौर कुकर, आता महिलांना गावागावात…\nजेव्हा एक करोडपती माणूस एका अनोळखी ड्राव्हरला करतो आपली किडनी दान\nआधी अनोळखी माणसाला किडनी दिली, आता विकले समाजासाठी कंपनीचे ९० कोटींचे…\nपुण्यतिथी विशेष: सावित्रीबाई फुले यांच्या या १० रंजक गोष्टी माहितीये…\nFeatured Uncategorized इतर उद्योग ऐतिहासिक खेळ मनोरंजन\n या माणसाने आतापर्यंत २ लाख गायी, ८ हजार कुत्रे, तर ६०० उटांची केलीय रक्षा\nकोरोनाच्या संकटात लोकांवर आर्थिक संकटही आले होते, त्यामुळे अनेकांच्या दोन वेळचे जेवण मिळवणेही कठिण झाले होते, अशात सरकारकडून लोकांना जेवण पुरवले जात होते, पण मुक्या प्राण्यांचा कोणी विचार करत नव्हता, अशा परिस्थितीत एक माणूस मुक्या…\nसरपंच असावी तर अशी गावात मुलगी जन्मली तर तिच्या आईला देतेय स्वतःचा दोन महिन्याचा पगार\nसमाजात काही असे लोकही असतात, जे स्वता:च्या कुटुंबासोबत समाजाचा पण विचार करत असतात, आजची गोष्ट पण अशाच एका महिलेची आहे, जिने फक्त एका समाजाचाच विचार केला नाही, तर तिने पुर्ण गावाचाच विकास केला आहे. मध्य प्रदेश…\nतुम्ही भगत सिंग यांना कधी हसताना पाहिलं नसेल तर हा व्हिडीओ नक्की पहा\nसध्या सोशल मीडियावर काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही, आ���ा असाच एक सोशल मीडिवर काही व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये महात्मा गांधी, शहिद भगत सिंग यांचे हसतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. चला तर जाणून…\n१६ वर्षाची असताना मुंबईला पळून आलेली गंगुबाई कशी बनली मुंबईची सगळ्यात मोठी डॉन\nसंजयलीला भन्साळी यांचा चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’ची खुप महिन्यांपासून चर्चा सुरु होती. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भुमिकेत दिसणार आहे. ती गंगुबाई काठियावाडीची भुमिका निभावणार आहे. या चित्रपटाचा टिझर रिलिज झाल्याने…\n भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना गरीबांना देतोय फक्त १ रुपयांत उपचार\nडॉक्टरांना देवाचे दुसरे रुप म्हटले जाते. अनेकदा अशा घटना घटना घडत असतात, जेव्हा अनोळखी माणसाच्या मदतीला डॉक्टर धावून येताना आपण बघतो. आजची गोष्ट तर अशा एका डॉक्टरांची आहे जे रुग्णांना फक्त एक रुपयांत उपचार देत आहे. ओडीसाच्या…\nभाज्या विकून गावातल्या लोकांसाठी तयार केले रुग्णायल, आता मोफत करतेय उपचार\nआजकाल जगात खुप कमी लोक असे असतात, जे स्वता:च्या कुटुंबासोबतच समजाचा विचार करत असतात. याच लोकांच्या यादीतले एक नाव म्हणजे सुभाषिनी मिस्त्री. सुभाषिनी यांनी भाज्या विकून एक रुग्णालय उभे केले आहे. या रुग्णालयात लोकांवर मोफत उपचार…\n७० वर्षांपासून शिक्षक, वय १०२ वर्षे; जाणून घ्या कोण आहे मुलांना मोफत शिकवणारे हे आजोबा\nयंदा प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवसाआधी ओडीशामध्ये राहणाऱ्या १०२ वर्षाच्या आजोबांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या आजोबांचे नाव नंदाकिशोर प्रस्टी असे आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत हे आजोबा.. ओडीशात…\n‘या’ सुपरस्टार अभिनेत्याने केलीय लाखो कॅन्सर पीडित मुलांची मदत पण कधीही नाही केला…\nबॉलिवूडमध्ये अनेकदा सेलिब्रीटी लोकांना मदत करत असतात. बऱ्याचवेळा त्यांनी केलेली मदत त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर दिसून येते. त्यामुळे त्यांची चांगलीच पब्लिसीटी होते. अशात काही कलाकार असेही असतात, जे समाजाप्रती आपली पुर्ण…\n१०५ वर्षांच्या आजीला मिळणार पद्मश्री पुरस्कार; आजपर्यंतची कामगिरी ऐकून तुम्ही पण ठोकाल सलाम\nकेंद्र सरकारने नुकतीच पद्मश्री पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत तामिळनाडूतील पप्पामल या आजींचेही नाव आहे. त्यांचे वय १०५ असले ��री त्या अजूनही शेतात राबताना दिसून येत आहे. या आजीचे पुर्ण नाव एम पप्पामल…\nलोकांना २० रुपयांना विकतेय ‘ही’ महिला बिर्याणी, तर गरिबांना फुकटातच देते जेवण\nसध्या समाजात खूप कमी लोक अशी असतात असतात, जी आपल्या कुटुंबासोबतच समाजातल्या गरजू लोकांचाही विचार करतात. तसेच त्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतात. असे म्हणतात की, भुकेलेल्या अन्न देणे पुण्याचे काम आहे. त्यामुळे अनेकदा लोक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/10138", "date_download": "2021-09-20T06:08:07Z", "digest": "sha1:IXO5WI52KEX7KIU4TZKIO4KETFV6E4FT", "length": 37116, "nlines": 192, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nयावेळी प्रतापगडच्या मावळतीला असलेल्य डोंगर-वेढ्यातील ‘ उमरठ ‘ या गावात लग्नाचा मांडव पडला होता म्हणे हे लग्न प्रत्यक्ष उमरठकर सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या मुलाचं होतं म्हणे. रायबा हा त्यांचा लहानसा मुलगा.\nया सगळ्या कथा मराठी प्रत्येक कानामनाला गेली 3 ०० वर्ष ठाऊक आहेत. त्यावर तुळशीदार शाहीर या नावाच्या शाहिराने चौकबंद मोठा पोवाडाही रचलेला सापडला आहे. बखरीतून थोडीफार माहिती लिहिलेली आहे. पण यात अभ्यासकांच्या मते मतभेदाचे मुद्देही अनेक आहेत. एवढे निश्चित की , सिंहगड काबीज करण्याची कामगिरी महाराजांनी तानाजी मालुसरे या जबऱ्या मर्दावर सोपविली. तानाजी हा स्वराज्याच्या लष्करात एक हजार पाइकांचा सुभेदार आहे. त्याला एक सख्खा भाऊ आहे. त्याचे नाव सूर्याजी.\nमोंगलांच्या विरूद्ध तडजोडीनंतर आपले किल्ले परत होण्यासाठी महाराजांनी जी मोहीम उघडली. त्या मोहिमेचा पहिला नारळ तानाजीच्याच हातात त्यांनी दिला या विषयी मतभेद नाही. मुहूर्त होता माघ वद्य नवमी , शुक्रवार दि. चार फेब्रुवारी १६७० मध्यरात्रीचा.\nही मोहीम करण्यासाठी तानाजी सुमारे ५०० मावळे घेऊन राजगडावरुन निघाला , हे ही पूर्ण सत्य. आता थोडा अभ्यास करू या. मोहीम प्रत्यक्ष हाती घेण्यापूवीर् गडाची अवघड सवघड बाजू तानाजीने लक्षात घेतली असले की नाही गुप्त हेरगिरीने गडाच्या घेऱ्यात आपल्याला गुपचूप पोहोचता येईल , बोभाटा होणार नाही यासाठी त्याने काही प्रयत्न केले असतील का गुप्त हेरगिरीने गडाच्या घेऱ्यात ���पल्याला गुपचूप पोहोचता येईल , बोभाटा होणार नाही यासाठी त्याने काही प्रयत्न केले असतील का प्रत्यक्ष अस्सल समकालीन कागदपत्रात हे काहीच सापडत नाही. कागदच नाहीत. पण तुळशीदार शाहिराच्या पोवाड्यातील ऐन मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवले , तरी गडाच्या भोवती असलेल्या उतरणीवरील जंगलातील मेटकऱ्यांशी तानाजीने संधान बांधले व घेरे सरनाईकाला त्याने आपलेसे केले , हे पूर्ण संभाव्य वाटते. गडावर एकूण मोगली सैन्य दीड हजार असून तटावर ठिकठिकाणी जबर तोफा खड्या आहेत अन् गडाच्या विशेषत: पश्चिमेच्या कड्यावर उत्तरार्धात तटबंदी बांधीव नाही , अन् त्या बाजूस पहारेही जरा कमी आहेत. असे तानाजीच्या लक्षात आहे. व त्या दृष्टीनेच तो या कड्याखाली नेमका आला. नाहीतर तो तसा आला नसता. ही सर्व माहिती घेरेसरनाईक मेटकऱ्याकडून तानाजीला मिळाली हा जो पोवाड्यात व उत्तरकालीन आख्यायिकांत सूर दिसतो तो सत्य असण्याची शक्यता आहे.\nएक तर तानाजीचे (म्हणजे महाराजांचेही पण) निश्चित ठरलेले दिसते की , नेहमीच्या ढोबळपद्धतीने गडावर चाल करावयाची नाही. गडाला वेढा घालून माहिनोन् महिने झुंजत बसावयाचे नाही. तर अचानक झडप घालून (सरप्राइज अॅटॅक) गड कब्जात घ्यावयाचा. गडावर अशी झडप घातली व प्रवेश मिळविला तर त्यांच्या तोफखान्याचा काहीही उपयोग त्यांना होणार नाही. त्या निरूपयोगी ठरतील. जी काही झंुज द्यावी लागेल ती समोरासमोर द्यायची. त्यात अवघड भाग फारफार मोठा होता. एकतर गडात प्रवेश मिळवणे अत्यंत अवघड अन् मिळाला तर गडावरचे सैन्य आपल्या तिप्पट आहे याची जाणीव मराठ्यांना निश्चित आहे.\nम्हणूनच तानाजीने मेटावरच्या कोळी मेटकऱ्यांशी आधीपासून संधान बांधून अचानक छाप्याची तयारी चोख केलेली होती , असे दिसते.\nतानाजी चार फेब्रुवारी १६७० च्या मध्यरात्री म्हणजे बहुदा दोन अडीच वाजता निबिड अरण्यात अन् गडाच्या उतरणीवर आपल्या लोकांनिशी येऊन पोहोचला.\nगडवरचं वातावरण शांत सुन्न होतं. गस्तीची पाळी असलेले मोंगल सैनिक आपापल्या जागी गस्त घालीत होते. किल्याची दोन प्रवेशदारे पुण्याच्या दिशेला म्हणजे उत्तरेला एका पाठोपाठ एक असे तीन मोठे दरवाजे आणि दक्षिणेच्या बाजुल असे दोन दरवाजे. या बाजूने किल्याच्या खाली कल्याण नावाचे खेडेगाव आहे. म्हणून या दरवाज्यास कल्याण दरवाजा हे नाव होते. आणि उत्तरेच्या बाजूच्या दर���ाजांना पुणे दरवाजा असे नाव होते. वास्तविक उदयभान राठोड हा मोंगली किल्लेदार अतिशय निष्ठावंत आणि दक्ष होता. त्याचं काम किल्लेदार या नात्यानं तो ठीक करीत होता. पण तानाजीने किल्ल्याच्या आणि किल्लेदाराच्या दुबळ्या दुव्यांचा अचूक शोध आणि वेध आधीच गुप्त रितीने किल्याच्या सरघेरेनाईकांकडून मिळविला होता. खरं म्हणजे स्वराज्य आणि मोंगलाई यातील तह उघडउघड मोडल्यानंतरचे हे दिवस आहेत. उदयभानने अधिक जागरुक दक्षता घ्यायला हवी होती. पण एकूण किल्याच्या अवघड खांदाबांधा , आपली गडावरील माणसेही उत्तम , तोफा आणि बारूदगोळा अगदी सुसज्ज , दरवाजे अगदी भक्कम अशा या जमेच्या भांडवलवर उदयभान निचिंत होता. नेमका अशाच माघ वद्य नवमीच्या मध्यरात्रीच्या काळोखातला मुहूर्त तानाजीने पकडला आणि चित्यांच्या चोरपावलांनी पाचशे मावळ्यांनिशी तो गडाच्या पश्चिमांगास भिंतीसारख्या ताठ उभ्या असलेल्या कड्याच्या कपारीशी येऊन पोहोचला ही नेमकी जागा गडाच्या माथ्यावर दुबळी होती. पहारे नसावेतच किंवा अगदी विरळ होते. या बाजूला तटबंदीही अगदी अपुरी आहे. या जागेचं नाव किंवा या कड्याचं नाव डोणगिरीची कडा.\nस्वत: तानाजी आणि असेच आणखी तीन-चार गडी कड्याशी आले. प्रत्येकाच्या खांद्याला एकेक लोखंडी मेख आणि वाखाची बळकट दोरखंडाची वेटोळी होती. तानाजीसह हे दोरखंडवाले मावळे कडा चढू लागले. हे काम फार फार अवघड आणि धोक्याचंही असतं कड्याला खडकांत असलेल्या खाचीकपारीत पावलं आणि हाताची बोटं घालून चाचपत चाचपत वर चढायचं. त्यात अंधार दाट. कुठे कपारीत जर सापानागीणीनं वेटोळं घातलेलं असलं अन् त्याला धक्का लागला तर तर मृत्यूच. कुठे मधमाश्यांचं किंवा गांधील माश्यांयं पोळं लागलेलं असलं तरीही संकटच. कुठं गिधाडांनी कपारीत अंडी घालून त्यावर उबविण्यासाठी पंखांचा गराडा टाकून बैठक मांडली असली तरी कठीणंच. आजच्या काळात कडे चढणाऱ्या गिर्यारोहकांस याची अचूक कल्पना येऊ शकेल. अशा अवघड धोक्यांना सामोरे जात जात एक भीती मावळ्यांच्या मनगटात आणि पावलीत सतत जागी होतीच , की एखाद्या कपारीतून आपला हात किंवा पाऊल सट्कन निसटलं , तर भयाण मृत्युशिवाय दुसरं कोणं आपल्याला झेलील तर मृत्यूच. कुठे मधमाश्यांचं किंवा गांधील माश्यांयं पोळं लागलेलं असलं तरीही संकटच. कुठं गिधाडांनी कपारीत अंडी घालून त्यावर उबविण्यासाठी पंखांचा गराडा टाकून बैठक मांडली असली तरी कठीणंच. आजच्या काळात कडे चढणाऱ्या गिर्यारोहकांस याची अचूक कल्पना येऊ शकेल. अशा अवघड धोक्यांना सामोरे जात जात एक भीती मावळ्यांच्या मनगटात आणि पावलीत सतत जागी होतीच , की एखाद्या कपारीतून आपला हात किंवा पाऊल सट्कन निसटलं , तर भयाण मृत्युशिवाय दुसरं कोणं आपल्याला झेलील अशा या डोणागिरी कड्याची उंची किती होती अशा या डोणागिरी कड्याची उंची किती होती होती आणि आजही आहे सुमारे बावीस , चोवीस पुरूष \nअशा या कड्याच्या माथ्यावर पक्या तटबंजीचीही जरूर नाही अन् या बाजूने कोणताही शत्रू कधीच येणं शक्य नाही अशा पूर्ण विश्वासानं किल्लेदारानं येथील बंदोबस्त अगदी ठिसूळ ठेवलेाल असावा.\nनेमकी हीच जागा वानरांसारखी चढून जाण्याकरीता तानाजीनं ठरविली होती. तो चढत होता. आणखी एक गोष्ट लक्षात येेते की , सिंहगड यापूवीर् मराठी स्वराज्यातच होता. तानाजी सुर्याजी आणि असंख्य मावळ्यांनी सिंहगडावर राहून , हिंडून अन् फिरून गडाची माहिती प्रत्यक्ष अनुभविली होती.\nमावळे अन् तानाजी वर पोहोचले. त्यांनी खांद्यावर अडकविलेले दोरखंड वर मेखा अडकवून कड्याखाली सोडले. अन् मग भराभरा सर्वच मावळे वर आले. मोठ्या प्रमाणात वस्ती गस्ती आणि राबता गडाच्या दक्षिण पूर्व व उत्तर बाजूला होता. तानाजी हत्यारे सरसावून त्या दिशेला पुढे सरकू लागला. मावळेही. अन् एका क्षणी मोंगली सैनिकांचा आणि शांततेचा एकदमच भडका उडाला. युध्द पेटले.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची ��ोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचर���त्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/33732", "date_download": "2021-09-20T05:36:16Z", "digest": "sha1:K3NYESSFWS3RSTR3JBSIEGEIURLZMAOI", "length": 8887, "nlines": 141, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "भाजपा अकोट शहर अध्यक्षपदी कनक कोटक | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome अकोला भाजपा अकोट शहर अध्यक्षपदी कनक कोटक\nभाजपा अकोट शहर अध्यक्षपदी कनक कोटक\nभारतीय जनता पार्टीच्या अकोट शहर अध्यक्षपदी कनक कोटक यांची फेरनिवड करण्यात आली. केंद्रीय मंत्री संजय धोत्रे,जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात,आमदार प्रकाश भारसाकळे, सरचिटणीस माधवराव मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट शहरची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या मध्ये कनक कोटक यांनी पक्षबांधणी करीता केलेले कार्याची दखल घेत फेरनियुक्ती करण्यात आली. या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, सरचिटणीस व कार्यकारिणी सदस्यांची,विशेष आमंत्रित सदस्यांची निवड करण्यात आल्याची माहीती प्रसिद्धी प्रमुख मंगेश लोणकर यांनी दिली.\nPrevious articleविराट प्रतिष्ठान गजानन नगर मध्ये होळी मध्ये करोना विषाणूचा दहन\nNext articleवेतन पथक कार्यालयातील भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याकरिता सहकार्य करा- आमदार नागो गाणार\nप्राथमिक आरोग्य केंद्र मुंडगाव अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द येथे लसीकरण शिबिर १०२ नागरिकांनी घेतला लाभ नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद\nअकोला जिल्हा परिषद मधील पदोन्नती प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा मा.ना.राज्यमंत्री शालेय शिक्षण यांचे अकोला जिल्हा प्रशासनाला निर्देश प्रहारचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेलची कार्याकरणी गठीत\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nस्वाभिमानी विघुत वर्कस युनियन मध्यमातुण sbi अपघाती विमा बैठक स्वाभिमानी विद्युत...\nधनगर समाज आरक्षण अंमलबजावणी करा धनगर ऐक्य अभियान चे तहसीलदार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/34623", "date_download": "2021-09-20T04:44:57Z", "digest": "sha1:7ELABUPNUP2FSFCAIVMQVDHMAYKHXB62", "length": 11467, "nlines": 141, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "दुकानदार संघाचा सदस्यांनी पोलीस स्टेशन कन्हान येथील नवनियुक्त पोलीस उपअधिक्षक सुजितकुमार क्षिरसागर यांची भेट घेत निवेदन देण्यात आले | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome नागपूर दुकानदार संघाचा सदस्यांनी पोलीस स्टेशन कन्हान येथील नवनियुक्त पोलीस उपअधिक्षक सुजितकुमार क्षिरसागर...\nदुकानदार संघाचा सदस्यांनी पोलीस स्टेशन कन्हान येथील नवनियुक्त पोलीस उपअधिक्षक सुजितकुमार क्षिरसागर यांची भेट घेत निवेदन देण्यात आले\nकन्हान(ता प्र ):-आज कन्हान कांन्द्री दुकानदार महासंघाचा सदस्यांनी पोलीस स्टेशन कन्हान येथील नवनियुक्त पोलीस उपअधिक्षक सुजितकुमार क्षिरसागर यांची भेट घेत निवेदनाद्वारे सांगितले की , मागील एक वर्षापासन देशासह राज्यात व कन्हान शहरात कोरोणाचा प्रदुर्भाव वाढत आहे अशातच राज्य सरकारने दिलेले आदेश नियम आम्ही दुकानदार व शहरवासी काटेकोरपणे पालण करीत आहे पण कोरोणाचा वाढता प्रभावाने वारंवार लॉकडाऊन ,संचारबंदी लावण्यात येत असून यामधे दुकानदारांचे जगणे कठीण झाले आहे , दुकानदारांना उपासमारीची शक्यता जास्त बळावली आहे जर कन्हानमधील आरूढ शासन प्रशासनाने समन्वायाची भुमिका दाखवली तर दुकानदार हे कसेबसे तरी दुकाने नियमाप्रमाणे सुरु करू शकते व त्याचे काटेकोरपणाने पालन ही करायला तयार आहे अशी ग्वाही दुकानदार संघाचा सदस्यांनी ह्या वेळेस दिली तसेच पोलीस उपअधिक्षक सुजिकुमार क्षिरसागर यांनी म्हटले की, राज्य सरकार कडनं दिलेला निदर्शनाचे नियमाचे पालन करण्यात यावे ,दुकांनदाराने कोरोणा कोव्हीड 19 चाचणी तपासणी रिपोर्ट पत्र ठेवणे बंधनकारक आहे अन्यथा कार्रवाही करण्यात येईल इत्यादीबाबद चर्चा करीत निवेदन देण्यात आले तसेच नगर परीषद मुख्याधिकारी यांनाही ह्याबाबद अवगत केले ह्यावेळेस उपस्थीत दुकानदार महासंघाचे सचिव प्रशांत बाजीराव मसार, सचिन गजभिए,शिवशंकर हलमारे, प्रदीप गायकवाड,अशोक मोरपाणा,बापु चकोले,ज्ञानेश्वर राजुरकर,अविनाश हातागडे,कमलेश हटवार ,चेतन वैद्य, योगेश दुहिजोड,सुनिल लक्षणे आदी सदस्य उपस्थीत होते .\nPrevious articleदेगलूर बिलोलीचे विद्यमान लोकप्रिय आमदार यांचे कोरोनाने मुंबईत निधन\nNext articleनिरा नरसिंहपुर तीर्थक्��ेत्र विकास आराखड्यातील काम चालु आसताना पुरातन काळातील 4 तळघर किंवा (पेव) आढळून आले आहेत.\nकांद्री हरिहर नगर वार्ड क्र १ येथील येथे २३वर्षिय महिलेचा गळफास लावुन मुत्यु.\nकन्हान येथे घरगुती व सार्वजनिक गणपतीचे काली मंदिर नदी काठावर विसर्जन करावे – न प अध्यक्षा आष्टनकर काली मंदिर कन्हान नदी पात्रात ढिवर...\nगोंडवाना गणतंत्र पार्टी कार्यकारणी घोषित\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nदहेगाव जोशी येथिल बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकटी पाहुन तिच्या घरातच...\nनागपूर शहरातील इतवारी आणि मस्कासात भागातील किराणा दुकानें शनिवारी आणि रविवारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/IRANMADHUN-SUTAKA/839.aspx", "date_download": "2021-09-20T05:21:44Z", "digest": "sha1:RHVNNR6TXELKFGK2MQWZV53F5HYYLQAE", "length": 26362, "nlines": 190, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "IRANMADHUN SUTAKA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nशाहच्या इराणमध्ये, श्रीमंत, पाश्चात्याळलेल्या उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेली सुझान अगदी संपन्नतेत वाढली. तिच्या विशेष वर्तुळामुळे, येणाऱ्या क्रांतीच्या पडघमांकडे दुर्लक्ष होणं अगदी साहजिक होतं. मग श��हचा पाडाव झाला. मग अयातुल्लाह खोमेनीच्या दडपणाऱ्या, नव्या मूलतत्त्ववादी राजवटीत सुझान आणि तिच्या मित्रमंडळींवर `ताघौती` – सैतानाचे अनुयायी – असा शिक्का बसला. लोक त्यांच्या मागावर राहिले. त्यांच्या मुलांचा बुद्धिभेद केला गेला. त्यांची मालमत्ता जप्त झाली. पतीच्या मृत्यूनंतर, मुलाबरोबर एकटी राहत असलेली सुझान हे फारच `सोपं` सावज होतं. तिला उचलून तुरुंगात टाकलं गेलं. तिथे तिनं `उठवळ वागणं` आणि `असभ्यपणा` यांच्या नावाखाली विलक्षण छळवाद सोसला. एका मुल्लाची नजर तिच्यावर पडल्यानंतर त्यानं सुटकेच्या बदल्यात स्पष्टपणे शरीरसुखाची अपेक्षा व्यक्त केली. नंतर तिची सुटका झाली. पण खरं स्वातंत्र्य हिमाच्छादित झाग्रोस पर्वताच्या पलीकडे तुर्कस्तानात होतं. जिथे पोहोचण्याचा मार्ग एक स्त्री व तिच्या लहानग्यासाठी अत्यंत खडतर होता. धर्मवेड्या, युद्धभग्न इराणमधील एका स्त्रीचा जगण्यासाठीचा धीरोदात्त लढा, `इराणमधून सुटका` वाचकांना खिळवून, गुंतवून टाकतो.\nइराण मधून सुटका - सुझान आझादी , अँजेला फेरान्ते अनुवाद - विदुला टोकेकर (पुस्तक परिचय - प्रणव पाटील) इराण मधून सुटका हे पुस्तक म्हणजे गाजलेल्या `आउट आॕफ इराण ` या प्रसिध्द पुस्तकाचा अनुवाद आहे. या पुस्तकाचं मुखपृष्ठच इतकं सुंदर आे की हे पुस्तक हातात घेऊन सहज चाळता चाळता वाचायला लागलो . खरं तरं काही पुस्तकं अशी असतात की त्यात आपण येवढं गुंतून जातो की एखादा thriller चित्रपट पहावा इतक्या वेगाने कथा त्यात पळत असते. इराण मधून सुटका हे असंच पुस्तकं आहे. सुझान आझादी च्या आयुष्यावर बेतलेलं हे पुस्तक तीच्या लहानपणीच्या आठवणीने सुरु होतं. इराण मधे एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेली सुझान तत्कालीन इराणमधल्या जमिनदारी प्रथे बद्दल आणि तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुरुवातीला सांगते. पुढे ती शाळेत असताना तीची आई आजारी पडून दगावते आणि तीचं आयुष्य वेगळ्याच वळणावर जातं. शिक्षणासाठी तीला अमेरिकेत तीच्या मामाकडे पाठवण्यात येतं पुढे कॉलेज मधे खास काही कामगिरी न केल्यामुळे तीची रवानगी पुन्हा इराण ला होते. तत्कालीन शहा पहलवी या राजाच्या राजेशाहीतल्या इराणचं वर्णन तीच्या आठवणींमधे येतं. नुकतंच इराणला तेल सापडलेलं असतं आणि त्या पैशाच्या ओघामधे अनेक बांधकाम व्यवसायीक कुटुंब प्रचंड श्रीमंत झालेली असतात त्यातलंचं ��ुझानचे कुटुंबीय. यातच एका अतिश्रीमंत बांधकाम व्यवसायीकाशी सुझानचं लग्न होतं. लग्ना नंतर सुझानने या अतिश्रीमंतीत तीने केलेली पैशाची उधळपट्टी ,तत्कालीन इराणी कुटुंब व्यवस्था,समाज याचं सविस्तर वर्णन येतं. काही दिवसातच सुझान ला एक लहान मुलगा होतो पण तीचा पती कॕन्सर मुळे दगावतो आणि पुन्हा एकदा सुझानच्या आयुष्यात वेगळं वळण येतं. परंतु नव-याची मागे असणारी गडगंज संपत्ती या सगळ्याला आधार ठरते आणि सुझान परत एकदा सुखासीन आयुष्याकडे वळते. याच काळात इराण मधे सतत होणारी शहाच्या राजवटीच्या विरोधातली अंदोलने इराणचं राजकीय क्षेत्र ढवळून काढत असतात. पॕरिस मधला खोमेनी आणि त्याचा वाढत चाललेला प्रभाव यातून इराण मधे अखेर क्रांती होते आणि राजेशाही संपुष्टात येऊन इस्लामी शासन व्यवस्था लागू होते. यात सगळ्यात शहाच्या राजवटीतले नवश्रीमंत क्रांती नंतर बळी पडू लागतात. सुझानला मात्र हे तात्पुरतं आहे असं वाटतं पण सगळीकडे हळूहळू परिस्थिती इतकी बिघडते की सुझानलाही या काळात काही दिवस तुरुंगाची हवा खावी लागते आणि तीचे डोळे उघडतात. देशभर धर्मवेड्या क्रांती नंतर स्त्रीयांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. कधीकाळी कमी कपड्यांमधे फिरणा-या स्त्रीयांची जागा बुरखा आणि चादोर घेतलेल्या महिला घेतात. या सगळ्यातून पळून देशाबाहेर जायचं सुझान ठरवते परंतु तीच्यासाठी आपल्या लहान मुलाला घेऊन निसटणं ही सोपी गोष्ट नव्हती. या सगळ्या निसटण्याच्या थरार नाट्याचे तीने लिहून ठेवलेले अनुभव वाचताना आपणही तीच आहोत इतका जिवंतपणा आहे. या सगळ्यातून निसटून जाऊन पुढे सुझान आणि तीच्या नातेवाईकांचं काय होतं हे वाचण्यासारखंच आहे. ...Read more\nइराणमधून सुटका’ हे सुझान आझादी आणि अँजेला पेâरान्ते यांचे स्वानुभवावर आधारित अनुभवकथन. विदुला टोकेकर यांनी केलेला हा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. इराणमधील सामाजिक, धार्मिक संस्कृतीचा परामर्श या पुस्तकात घेतला आहे. शाहच्या इरणमध्ये श्रीमंत, पाश्चात्य संस्कृतीचा पगडा असलेल्या उच्चभ्रू कुटुंबात सुझानचा जन्म झाला. शाहचा पाडाव झाला. त्यानंतर आलेल्या खोमेनीच्या राजवटीने सुझान आणि तिच्या कुटुंबिय, आप्तेष्टांवर सैतानाचे अनुयायी असा शिक्का मारला. त्यांची मालमत्ता जप्त झाली. पतीचा मृत्यू आणि त्यानंतर मुलांमध��ये केलेला बुद्धीभेद यामुळे समाजाला सुझान हे सोपे सावज झाले होते. तिला तुरुंगात डांबण्यात आले. तिच्या वर्तनावर आक्षेप घेऊन तिचा छळ करण्यात आला. हा सगळा छळ तिने धीरोदत्तपणे सहन केला आणि इराणमधून सुटका हे आत्मकथन लिहिले. हे आत्मकथन वाचकांना गुंगवून ठेवते. झपाटून टाकते. सुझान आझादी यांचे जीवन अनेक चढ-उतारांनी बनलेले आहे. गर्भश्रीमंत माता-पित्यांच्या पोटी जन्माला आलेल्या सुझान यांचा विवाहही अशाच गर्भश्रीमंत व्यक्तीबरोबर झाला. त्यांचे वैवाहिक आयुष्य अत्यल्प ठरले. पतीच्या निधनानंतर सारसरच्या मंडळींचा जाचहाट त्यांना सहन करावा लागला. अर्थात, आर्थिक संपन्नतेच्या बाबतीत त्यांना वैâद होईपर्यंत कोणतीच विवंचना त्यांना भासली नाही. मात्र त्यानंतर इराण सोडून त्यांना परदेशात अत्यंत सामान्य जीवन जगावे लागले. एकेकाळी हजारो-लाखो डॉलर्स मुक्तहस्ते उधळणाऱ्या आझादींवर मुलासोबत सामान्य जीवन जगण्याची वेळ आली. लेखिकेने हे सर्व चढ-उतार आयातुल्ला फोमिनी यांच्या दहशतवादी राजवटीचे चित्र, नोकरशाहीची दादागिरी, भ्रष्टाचार यांचे वर्णन वास्तवदर्शी केले आहे. कथानकात वाचक अक्षरशः गुंग होऊन जातो आणि आझादीच्या जीवनपटात गुंतून जातो. ...Read more\n`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुज��ण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more\nआफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/sports/ipl-2021-rcb-reveals-new-blue-jersey-for-kkr-match-to-give-credit-for-frontline-workers/339644/", "date_download": "2021-09-20T05:55:15Z", "digest": "sha1:EM5W4WZINLSNMIHUAIMO462RWBUIQZP5", "length": 13111, "nlines": 168, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "IPL 2021 RCB reveals new blue jersey for kkr match to give credit for frontline workers", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा IPL 2021 : निळ्या रंगाच्या जर्सीत खेळणार विराट कोहलीचा RCB संघ\nIPL 2021 : निळ्या रंगाच्या जर्सीत खेळणार विराट कोहलीचा RCB संघ\nIPL 2021 : निळ्या रंगाच्या जर्सीत खेळणार विराट कोहलीचा RCB संघ\nटीम इंडियाचे खेळाडू बंडखोरीच्या पवित्र्यात, कोहली विरोधात जय शाह कडे तक्रार\nब्राझीलचा फुटबॉलपटू पेले याला श्वास घेण्यास त्रास, प्रकृती स्थिर\nविराट कोहलीच्या अडचणी वाढणार, अनिल कुंबळे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याची शक्यता\nT20 वर्ल्ड कपनंतर कोहली कर्णधारपद सोडणार असल्याची अपेक्षा होती – वेंगसरकर\nरोहित शर्माचे उपकर्णधार पद काढून घ्या, विराटचा निवड समितीला प्रस्ताव\nIndian Premier League 2021 : आयपीएलच्या दुसऱ्या पर्वाला १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होतेय. या पर्वातील खेळी पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक असून खेळाडूंनी य़ुएई गाठले आहे. विराट कोहलीसह मोहम्मद सिराज हे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रमुख खेळाडू लंडनहून दुबईत दाखल झालेत. मात्र २० सप्टेंबरला कोलकात्ता नाइट रायडर्सविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच सामन्यात RCB च्या संघात मोठे बदल झालेल्याचे पाहायला मिळत आहेत. तर इतर संघांनीही अनेक बदल करत नवे संघ जाहीर केले आहेत. मात्र RCB संघातील एका मोठ्या बदलाची सध्या जोरदार चर्चा आहे.\nप्रत्येक पर्वाच्या एका सामन्यात आरसीबी संघ हिरव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरतो. यातून निसर्गाचे संरक्षण करण्याचा सामाजिक संदेश आरसीबी सामन्यातून देतो. पण आता विराटचा हा संघ हिरव्या नाही तर निळ्या रंगात मैदानात उतरणार आहे. आरसीबीने या नव्या निळ्या रंगातील जर्सीचा फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करत याची माहिती दिली. तसेच या रंगामागील कारणही सांगितले.\nया निळ्या जर्सीतून RCB चा संघ कोरोनाविरोधात लढ देणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सचा सन्मान करणार आहेत. . या जर्सीचा निळा रंग पीपीई किटला उद्दशून असल्याने कोरोनाच्या संकटात पीपीई किट घालून नागरिकांची सेवा करणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सला पाठींबा दिला जाईल.\nआरसीबी ��ंघाने केले नवे बदल\nआरसीबी संघाने सर्वात मोठा केलेला बदल म्हणजे त्यांनी श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाला टफ देणाऱ्या श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंद हसरंगा याला करारबद्ध केले आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अॅडम झाम्पाच्या जागी हसरंगाला घेण्यात आलेय. यासह केन रिचर्डसनच्या बदली दुष्मंथा चमिरा यालादेखील आरसीबीने संघात स्थान दिलेय. याशिवाय फिन एलनच्या जागी टीम डेव्हिडला घेण्यात आले आहे. तर केन रिचर्डसनला जिओर्जी गार्टोन बदली खेळाडू म्हणून खेळणार आहे.\nआरसीबी संघाचं उर्वरीत आयपीएलमधील वेळापत्रक\n१) 20 सप्टेंबर: आरसीबी vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता\n२) 24 सप्टेंबर: आरसीबी vs चेन्‍नई सुपरकिंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता\n३) 26 सप्टेंबर : आरसीबी vs मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7:30 वाजता\n४) 29 सप्टेंबर : आरसीबी vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता\n५) 03 ऑक्टोबर : आरसीबी vs पंजाब किंग्‍स, दुपारी 3:30 वाजता\n६) 06 ऑक्टोबर : आरसीबी vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता\n७) 08 ऑक्टोबर : आरसीबी vs दिल्‍ली कॅपिटल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता\nलावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांसह ‘शांताबाई’फेम संजय लोंढे करणार राष्ट्रवादीत प्रवेश\nमागील लेखFarmers Protest : शेतकरी आंदोलनांवर मानवी हक्क आयोगाची कठोर भूमिका; या चार राज्यांना पाठवल्या नोटिसा\nपुढील लेखकरुणा शर्मा सुनावणी पुढे ढकलली\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\n १६ वर्षांचा मुलगा Video Game खेळून झाला कोट्यधीश\nकट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांच्यात आज झुंज\nIND vs AUS : वर्णभेदी टीका झाल्यावर पंचांनी आम्हाला ‘हा’ पर्याय दिला...\nभारताने आशिया कपमध्ये खेळू नये – वीरेंद्र सेहवाग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.bookstruck.app/book/146/9143", "date_download": "2021-09-20T05:57:04Z", "digest": "sha1:ZWCBHZNXHDN37GHY7LKKBDZ6S7XP2DEL", "length": 46125, "nlines": 1354, "source_domain": "mr.bookstruck.app", "title": "श्रीएकनाथी भागवत श्लोक ३७ वा - Marathi", "raw_content": "\nश्रीएकनाथी भागवत / श्लोक ३७ वा\nव्यर्थेनाप्यर्थवादोऽयं, द्वयं पण्डितमानिनाम् ॥३७॥\n म्यां सुनिश्चित नेमिलें ॥५७०॥\nतें हें माझें निजमत \nतो मिथ्या मानोनियां एथ कैंचें अद्वैत काढिलें ॥७२॥\n जेथ तेथ जरी पाहों जावों \nअद्वैता नाहीं नेमस्त ठावो यालागीं पहा हो तें मिथ्या ॥७३॥\nरुप नाम गुण कर्म \n सत्य परम मानिती ॥७४॥\nसत्य मानावया हेंचि कारण \n आपण्या आपण विसरले ॥७५॥\n विषयार्थ पुण्य करावें चोख \n हें सत्य देख मानिती ॥७६॥\nविषय सत्य मानिती परम \nतेणें सज्ञान केले अधम \nपुढती स्वर्ग पुढती नरक \n केले ज्ञानमूर्ख अहंममता ॥७८॥\nत्यांचें ज्ञान तें वेदबाह्य सर्वथा नव्हे तें ग्राह्य \nजैसें अत्यंजाचें अन्न अग्राह्य तैसें तें होय अतित्याज्य ॥७९॥\n तें अज्ञानाचें सोलींव सार \n तो जाण साचार महामोहो ॥५८०॥\nवरी साजिरें आंत विख तैसा परिपाक ज्ञानाभिमानियांचा ॥८१॥\n वृथा कचकच वाढविती ॥८२॥\n आपण जैं मानावी खरी \nतैं देहबुद्धि वाजली शिरीं \nत्यांची योग्यता पाहतां जाण \nसकळ शास्त्रें जाणे पूर्ण श्रुति पुराण इतिहास ॥८४॥\n समयींचे समयीं स्फुरे स्फुरण \n प्राणान्तें जाण सांडीना ॥८६॥\n त्यांचेनि सौजन्यें अधःपात ॥८७॥\n अत्याग्रहें झाला जो नर \n अतिदुर्धर जीवीं वाजे ॥८८॥\nयालागीं न धरावी ते संगती त्यांसी न करावी वदंती \nकदा नव जावें त्यांप्रति ते त्याज्य निश्चितीं जीवेंभावें ॥८९॥\nत्यांचे न लागावें बोलीं त्यांचे न चालावें चालीं \n मुकले आपुली हितवार्ता ॥५९०॥\n स्वयें न वचावें त्यांच्या द्वारा \nत्यांसी न पुसावें विचारा जे अभिमानद्वारा नाडले ॥९१॥\nत्यांसी न व्हावी हाटभेटी कदा न देखावे निजदृष्टीं \nते त्याज्य गा उठाउठीं जेवीं धर्मिष्ठीं परनिंदा ॥९२॥\n जो कां अद्वैत परमार्थ \nतो ज्यांसी नावडे निजस्वार्थ चाविरा अनर्थ त्यांपाशीं ॥९३॥\n अंतरायनिवृत्ती हरि सांगे ॥९४॥\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nश्लोक १० व ११ वा\nश्लोक २२ व २३ वा\nअध्याय तिसरा - आरंभ\nश्लोक १३ व १४ वा\nश्लोक ३१ व ३२ वा\nअध्याय चवथा - आरंभ\nश्लोक १५ व १६ वा\nअध्याय पाचवा - आरंभ\nश्लोक ३९ व ४० वा\nअध्याय सहावा - आरंभ\nश्लोक २ व ३ रा\nश्लोक २९ व ३० वा\nअध्याय सातवा - आरंभ\nश्लोक ३३ व ३४ वा\nश्लोक ४० व ४१ वा\nअध्याय आठवा - आरंभ\nअध्याय नववा - आरंभ\nश्लोक १७ व १८ वा\nश्लोक १९ व २० वा\nश्लोक १ ला व २ रा\nश्लोक ३ रा व ४ था\nश्लोक ५ वा व ६ वा\nश्लोक ५ व ६ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक ४० व ४१ वा\nश्लोक ४२ व ४३ वा\nश्लोक ४ व ५ वा\nश्लोक ६ व ७ वा\nश्लोक ८ व ९ वा\nश्लोक ७ व ८ वा\nश्लोक १८ व १९ वा\nश्लोक ५ व ६ वा\nश्लोक १० व ११ वा\nश्लोक २२ ते २४\nश्लोक ५७ व ५८ वा\nश्लोक ३२ व ३३ वा\nश्लोक ५ व ६ वा\nश्लोक १९ व २० वा\nश्लोक २४ व २५ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक २ व ३ रा\nश्लोक १४ व १५ वा\nश्लोक २० व २१ वा\nश्लोक २२ व २३ वा\nश्लोक २२ व २३ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक ५८ व ५९ वा\nश्लोक ३५ व ३६ वा\nश्लोक १२ व १३ वा\nश्लोक ३४ व ३५ वा\nश्लोक १७ व १८ वा\nश्लोक २५ व २६ वा\nश्लोक ३० व ३१ वा\nश्लोक ३६ व ३७ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक ४० व ४१ वा\nश्लोक ५० व ५१ वा\nश्लोक ५२ व ५३ वा\nश्लोक ५४ व ५५ वा\nश्लोक ६ व ७ वा\nश्लोक ७ व ८ वा\nश्लोक ३५ व ३६ वा\nश्लोक २९ व ३० वा\nश्लोक ३१ व ३२ वा\nश्लोक ४६, ४७ व ४८ वा\nश्लोक १८ व १९ वा\nश्लोक २३ व २४ वा\nश्रीएकनाथ स्तवन - आर्या\nBooks related to श्रीएकनाथी भागवत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://udyogkranti.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AC/", "date_download": "2021-09-20T05:58:19Z", "digest": "sha1:2GW6A4P4HCVZ3IVIAPMJN7MJ25RE3OE2", "length": 2055, "nlines": 40, "source_domain": "udyogkranti.com", "title": "हाय स्पीड स्वयंचलित अगरबत्ती बनविणे मशीनः - Yuva Udyog Kranti", "raw_content": "\nहाय स्पीड स्वयंचलित अगरबत्ती बनविणे मशीनः\nअगरबत्ती बनविणे व्यवसाय (incense sticks manufacturing) – कसे सुरू करावे, मशीनरी, परवाना\nBusiness / उद्योग / व्यवसाय\nincense sticks manufacturing अगरबत्ती उत्पादन कमी लागवड करून शक्य आहे आणि अगरबत्ती ची मागणी नेहमीच जास्त असते. सण -समारंभ किंवा उत्सव दरम्यान ते जास्त प्रमाणात असतात....\nबिज़नेस लोन साठी आपला सिबिल स्कोर किती असायला हवा (minimum cibil score for business loan)\nलघु उद्योगांसाठी शासकीय कर्ज योजना (Government Loan Scheme 2021)\nलघुउद्योग जे आपण सहज सुरु करू शकता (small business ideas in india)\nट्रेडमार्क नोंदणी (Trademark Registration) – ऑनलाईन अर्ज, फी, प्रक्रिया\nअगरबत्ती बनविणे व्यवसाय (incense sticks manufacturing) – कसे सुरू करावे, मशीनरी, परवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Sajavu_Ya_Sansar", "date_download": "2021-09-20T05:39:22Z", "digest": "sha1:DCVDWPEEZ27XV6ZD5ANESCEZYNCSBNVY", "length": 2240, "nlines": 28, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "सजवू या हा संसार | Sajavu Ya Sansar | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nसजवू या हा संसार\nसजवू या हा संसार आपुला, या हो तुम्ही पतीदेव या\nहे घर जणू सागर, तुम्ही विष्णू, मी लक्षुमी पाय चरावया\nअणा लागला आज पासुनी रोज रोज तुमच्या मागे\nसंसाराची उतरंड रचू, एकच दोघे होऊया\nदुसरे आणा, हे घ्या तिसरे, एकावरती एक रचू\nप्रेम आपुले माणिकमोती, यात भरुनी ठेवूया\nकोंड्याचा मी करीन मांडा, तुला राजसा काय कमी\nघर जणू सागर, तुम्ही विष्णू, मी लक्षुमी पाय चरावया\nगीत - नामदेव व्हटकर\nसंगीत - दत्ता डावजेकर\nस्वर - लता मंगेशकर\nगीत प्रकार - चित्रगीत\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/LEFT-TO-TELL/894.aspx", "date_download": "2021-09-20T06:03:08Z", "digest": "sha1:3YJHDWVJPIUNND733P6QVFUFPO5DOJNG", "length": 19283, "nlines": 190, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "LEFT TO TELL", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nअफ्रिकेतील रवांडा या देशात १९९४ साली ‘हूतू’ आणि ‘तुत्सी’ या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठीत धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या इम्माकुली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणीवांना आवाहन करणारी ही इम्माकुली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे.\nआफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\nरवांडा या आफ्रिकेतील छोट्या देशात वर्षानुवर्षे हुतु आणि ���ुत्सीया जमातीत वंशभेद होता .शेवटी 1994 साली या दोन्ही जमातीमध्ये भीषण हत्याकांड घडून आले.जवळजवळ दहा लाख लोक या हत्याकांडात बळी पडले .कोणताही देश त्यांच्या मदतीला आला नाही .लेखिका इम्माकुली इलिबगिझा ही तुत्सी जमातीची तरुणी.या हत्याकांडात तिचे दोन भाऊ आईवडील मारले गेले . हुतु जमातीच्या मुरिंझी नावाच्या इसमाने तिला आणि इतर सात महिलांना आपल्या बेडरूनमधील चार बाय तीनच्या बाथरूममध्ये लपविले . तिथे त्या सर्व नव्वद दिवस राहिल्या . त्या नव्वद दिवसात ती पूर्ण वेळ देवाचा धावा करीत होती . देवावर असीम श्रद्धा असली की चमत्कार घडू शकतो हे तिने सिद्ध केले .या नव्वद दिवसात तिने खूप काही अनुभवले. मृत्यूची टांगती तलवार सतत त्यांच्या डोक्यावर होती. नव्वद दिवस ते धड बसू शकत नव्हते ..झोपू शकत नव्हते..,एकमेकांशी बोलू शकत नव्हते. त्या नव्वद दिवसात त्यांनी कपडेही बदलले नाही की आंघोळही केली नाही . या दंगलीत शेजारीही त्यांचे शत्रू झाले .ज्यांच्याबरोबर ती खेळली मोठी झाली त्यांच मित्रांनी मैत्रिणींनी तिच्याकडे पाठ फिरवली .त्याही परिस्थितीत ती तगली . आपले सर्व अनुभव तिने लिहून काढले .अंगावर काटा आणणारी इम्माकुलीची ही सत्यकहाणी . ...Read more\n`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ह��� झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more\nआफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/video/61-crore-recovered-from-without-mask-mumbai/321286/", "date_download": "2021-09-20T05:34:57Z", "digest": "sha1:AJYMFDAUYNSOKD5L47OPLKI5WOF2PSBO", "length": 6786, "nlines": 151, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "61 crore recovered from without mask Mumbai", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ मुंबईकरांकडून केली ६१ कोटींची वसुली\nमुंबईकरांकडून केली ६१ कोटींची वसुली\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nराहुल गांधी-संजय राऊतांच्या भेटीत काय चर्चा झाली\nकोरोना विषाणू काळात लोकांना जबाबदारीची जाणीव करून देऊनही आणि वेळोवेळी मास्क घालण्याचे आवाहन करूनही, काही लोक असे आहेत जे मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे महत्वाचे समजत नाहीत. अशा मास्कशिवाय फिरणाऱ्या मुंबईकरांना कोरोना काळात भरावा लागला ६१ कोटींचा दंड\nमागील लेखबसवराज बोम्मई होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, धर्मेंद्र प्रधान यांनी केली घोषणा\nपुढील लेख६०% मुलं करतायत सोशल मीडियाचा वापर\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\nलस न मिळाल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळ\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nअनिल देशमुख प्रकरणाने राष्ट्रवादीच्या प्रतिमेला तडा\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदावर दावा\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/08/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82/", "date_download": "2021-09-20T04:30:42Z", "digest": "sha1:GIIRH4EDAM4AGWQN37QYAWQXEBRHDBCS", "length": 7720, "nlines": 85, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "आदर्श शेतकरी तुकाराम गुंजाळ यांच्या समृद्ध शेतीची राज्यातील शेतकऱ्यांना भुरळ – C News Marathi", "raw_content": "\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – उद्योजक बाळासाहेब देशमाने | Balasaheb Deshmane, Sangamner\nसंगमनेर – प्रवरेला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\nसंगमनेर – स्वराज्यध्वजाचे शहागडावर पूजन, आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन ६ राज्यांमध्ये प्रवास\nआदर्श शेतकरी तुकाराम गुंजाळ यांच्या समृद्ध शेतीची राज्यातील शेतकऱ्यांना भुरळ\nसंगमनेर तालुक्यातील निमज येथील प्रगतशील आणि आदर्श शेतकरी तुकाराम गुंजाळ यांच्या शेतीतील अत्याधुनिक प्रणालीमुळे आणि दूरदृष्टी ठेवून घेत असलेल्या पीकपद्धतीमुळे त्यांनी शेतीतून आर्थिक सुबत्ता साधली असून त्यांनी आता आपल्या शेतीत 12 एकर झेंडूचं पीक घेतलंय. या पिकाची पाहणी करण्यासाठी संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका कृषि अधिकारी प्रशांत शेंडे, मंडल कृषि अधिकारी, आत्माचे वैभव कानवडे साहेब ,कृषि सहायक कल्याणी धांडगे आले होते. मान्यवरांनी गुंजाळ यांच्या सुयोग्य नियोजनात्मक शेती आणि पीक पद्धतीचे कौतुक करत तुकाराम गुंजाळ आणि कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. तुकाराम गुंजाळ हे एका मल्चिंग पेपरवरती वर्षभरात तीन पिके घेतात आणि यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून आर्थिक सुबत्ता साधत असतात. तर त्यांची शेतीपद्धती पाहण्यासाठी राज्यभरातून शेतकरी याठिकाणी येत असतात आणि पीकपद्धतीची माहिती करून घेत असतात.आतापर्यंत त्यांना आदर्श गोपालक पुरस्कार आणि जिल्हास्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार मिळालेले आहेत.\nतर यावेळी सांगवी गावचे उपसरपंच नवनाथ कातोरे, निमज ग्रामपंचायतचे सदस्य अरुण गुंजाळ व आदि उपस्थित होते.\nसंगमनेर -बैलगाडा शर्यत भरवल्याप्रकरणी ४६ जणांवर गुन्हे दाखल, चार लाखांचा मुद्देमाल ताब्यात →\nसंगमनेर – गणेशोत्सवाचे पावित्र्य राखतील लिबर्टी अर्थवेअरच्या शाडूच्या गणेशमूर्ती\nसंगमनेर – सुपर शॉपी फोडून अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास\nराहाता तालुक्यात महावितरण आपल्या दारी \nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा संगमनेर सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nअकोले ब्रेकिंग सामाजिक स्पेशल रिपोर्ट\nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/27-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87/60fc162c31d2dc7be7431fdd?language=mr", "date_download": "2021-09-20T04:41:24Z", "digest": "sha1:Z25Q3YNMFLXWRVYLX6CI3Z7Y34IYLRSI", "length": 5948, "nlines": 59, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - 27 लाख शेतकऱ्यांचे 'या' चुकांमुळे अडकतील पैसे! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nकृषि वार्ताNews 18 lokmat\n27 लाख शेतकऱ्यांचे 'या' चुकांमुळे अडकतील पैसे\n👉 तुम्ही देखील पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या नवव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही देखील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी केली आहे तर लवकरच तुमच्या खात्यात पैसे येतील. 👉 नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्टमध्ये पाठवला जाईल.मात्र शेतकऱ्यांच्या काही चुकांमुळे त्यांचे पैसे अडकून जातात. 👉 PM किसानच्या पोर्टलनुसार, 27 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पाठवण्यात येणाऱ्या रकमेचं ट्रान्झॅक्शन फेल झालं आहे. शेतकऱ्यांच्या छोट्या चुकांमुळे त्यांना पैसे मिळाले नाही आहेत. तुम्ही आयएफएससी कोडी, बँक खाते क्रमांक किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये कोणती चूक केली असेल तर सर्वात आधी ही चूक सुधारा. जेणेकरुन पुढचा हप्ता मिळताना कोणतीही समस्या येणार नाही. या कारणामुळे अडकतील पैसे १)शेतकऱ्याचे नाव इंग्रजीमध्ये असणं आवश्यक आहे २)अर्जामध्ये पात्र शेतकऱ्याचं नाव आणि बँक खात्याच्या तपशीलात शेतकऱ्याच्या नावाची स्पेलिंग वेगवेगळी असल्यास ३)आधार कार्डावरील नाव अर्जावर असणं आवश्यक ४)आयएफएससी कोड चुकीचा असल्यास अडकतील पैसे ५)बँक खाते क्रमांक योग्य नसल्यास पैसे अडकतील ऑनलाइन सुधारा तुमच्या चुका सर्वात आधी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावं लागेल. त्याठिकाणी फार्मर्स कॉर्नरवर जाऊन क्लिक करा. त्याठिकाणी आधार एडिटची एक लिंक दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. त्यानंतर जे पेज ओपन होईल त्याठिकाणी तुम्ही आधार क्रमांक दुरुस्त करू शकता, तर खातेक्रमांक चुकीचा असेल तर तो देखील सुधारू शकता. शिवाय तुम्ही कृषी विभाग कार्यालय किंवा लेखापाल यांच्याशी देखील संपर्क करू शकता.\nकृषी वार्तायोजना व अनुदानमहाराष्ट्रग्राहक समाधानकृषी ज्ञान\nअस करा कुसुम सोलर योजनाच्या मंजूर अर्जाचं पेमेंट\nप्रभुदेवा जीआर व शेती योजना\nशेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील 4,000 रुपये फक्त करावे लागेल 'हे' काम\nअसा भरा कुसुम सोलर कृषी पंप योजनेचा ऑनलाईन फॉर्म\nप्रभुदेवा जीआर व शेती योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Marathi_Movies_Review", "date_download": "2021-09-20T06:01:10Z", "digest": "sha1:NZC54PY3T2URM7FEXMGI6G677YI367TW", "length": 5254, "nlines": 61, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "लखलख चंदेरी (२) | Marathi Movies Review | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nलखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया\nझळाळती कोटी ज्योती या\nतो काळ विसाव्या शतका आरंभीचा\nया जगी चित्रपट बनू लागले होते\nवारसा अम्हां जरी होता अष्टकलांचा\nहे तंत्र आमुच्या देशी आले नव्हते\nपण करुनी ठाम निर्धार योगी वृत्तीने\nफाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले\nअर्जुनास जैसे लक्ष्य एकची डोळा\nजे अशक्य होते शक्य तयांनी केले\nमग कथा घेउनी हरिश्चंद्र राजाची\nया चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले\nशनिवार तीन मे एकोणिसशे तेरा\nनव तेजाने मने उजळली, घडली ऐसी किमया\nलखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया\nझळाळती कोटी ज्योती या\nप्रभात आली प्रभात झाली जगती गाजावाजा\nबोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा\nचित्र म्हणा वा फिल्म, सिनेमा, पिक्चर, मुव्ही काही म्हणा\nआनंदाचा झोत असे हा संस्कृतीच्या पाऊलखूणा\nघटकाभरची करमणूक वा दोन घडीचा विरंगुळा\nबघताबघता व्यापुनी जातो देहभान अमुचे सगळा\nरडणार्‍याचे अश्रू पुसतो लकेर देतो हास्याची\nपराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची\nआयुष्याच्या क्षणाक्षणांशी बांधतसे रेशिम नाते\nआठवणींना असा बिलगतो कंठाशी दाटून येते\nजीवाशिवाशी नाळ जोडती लावूनी जाती माया\nलखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया\nझळाळती कोटी ज्योती या\nआता न अम्हां कुणी थांबवा आम्ही घेतला श्वास नवा\nपाठीवरती थाप हवी मज धीर हवा आधार हवा\nसात समुद्रापार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ\nउच्च प्रतीच्या कलागुणांचे नजराणे आम्ही देऊ\nरसीक जनांचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू\nभव्य दिव्य दृक्श्राव्य कलेचे सर्वार्थाने चीज करू\nनव्या चित्रसृष्टीचे ऐका पडघम अन् चौघडे\nमराठी पाऊल पडते पुढे \nगीत - श्रीरंग गोडबोले\nस्वर - अजय गोगावले, स्वप्‍नील बांदोडकर\nगीत प्रकार - मालिका गीते\n• शीर्षक गीत, मराठी चित्रसृष्टी���े अवलोकन गीत, वाहिनी- झी मराठी.\nपण - प्रतिज्ञा / पैज.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nअजय गोगावले, स्वप्‍नील बांदोडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/36083", "date_download": "2021-09-20T05:59:22Z", "digest": "sha1:7RWMCGNZ72GPA3TE7NNHSKW6ID6724T5", "length": 11793, "nlines": 142, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "त्या….. अपहरण केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाची केली नक्षल्यानी हत्या | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome देश विदेश त्या….. अपहरण केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाची केली नक्षल्यानी हत्या\nत्या….. अपहरण केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाची केली नक्षल्यानी हत्या\nहर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी नागपूर\nछत्तीसगड: एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (3 एप्रिल) छत्तीसगडमधील बीजापूर याठिकाणी भारतीय जवानांवर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. या भ्याड हल्ल्यात 22 भारतीय जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना आता माओवाद्यांनी आणखी एका जवानाची हत्याकेली आहे. तीन दिवसांपूर्वी माओवाद्यांनी एका पोलीस उपनिरीक्षकाचं अपहरण केलं होतं. त्यानंतर त्यांनी आज संबंधित पोलीस उपनिरीक्षकाची हत्या केली आहे. यामुळे परिसरात माओवादी आणि भारतीय जवानांत तणाव वाढण्याची शक्यता आहे.\nसंबंधित पोलीस उपनिरीक्षकाचं नाव मुरली ताती असून बिजापुर जिल्ह्यातील पालनार येथून त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. 21 एप्रिल रोजी अपहरण केल्यानंतर तीन दिवसांनी माओवाद्यांनी त्यांची हत्या केली आहे. यानंतर माओवाद्यांनी त्यांचा मृतदेह गंगलूरच्या रस्त्यावर टाकला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. तत्पूर्वी उपनिरीक्षकाच्या कुटूंबीयांनी मीडियाच्या माध्यमातून सुटका करण्याची मागणी केली होती. मात्र माओवाद्यांनी जन अदालतमध्ये त्यांची हत्या घडवून आणली आहे. याबाबतचं एक पत्रही माओवाद्यांच्या पश्चिम बस्तर विभागीय समितीनं जारी केलं आहे.\nमागील काही काळापासून छत्तीसगड राज्यात नक्षलवादी हल्ले वाढले आहेत. यामुळे भारतीय जवानांचा नाहक बळी जात आहे. माओवाद्यांनी तीन दिवसांपूर्वीही छत्तीसगडमधील एका पोलीस ठाण्यावर जबरी हल्ला केला आहे. यावेळी माओवाद्यांनी जांबिया पोलीस ठाण्यावर गोळीबारासोबतच ग्रेनेडचा माराही केला आहे. बुधवारी मध्यरात्री झालेल्या या हल्ल्याला पोलिसांनीही गोळीबार करत प्��त्युत्तर दिलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यावेळी मोठा हत्याकांड घडवण्याचा मानस माओवाद्यांचा होता.\nPrevious articleलोटे एमआयडीसी अपघात प्रकरणी रिपाइं आक्रमक; केंद्राच्या हरित लवादा समोर प्रश्न मांडणार\nNext articleदहावी परीक्षा रद्द झालेल्या विद्यार्थाना शुल्क परत करा -मनसे चे शुभम पिंपळकर यांची शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कडे मागणी….\nमहाराष्ट्रातील दोन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार जिल्हा सामान्य रूग्णालय, गडचिरोली येथील आंतर रूग्ण विभागाच्या परिचारिका शालिनी नाजुकराव कुमरे यांनाही राष्ट्रीय पुरस्कार\nदिल्लीत ६ दहशतवाद्यांना अटक\nविवाहित असतानाही सहमतीने इतरांशी संबंध ठेवणे हा गुन्हा नाही : हायकोर्टाचा निकाल\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nअत्यंत धक्कादायक घटना फक्त……12 वर्षीय मुलीने दिला बाळाला जन्म ...\nदुध की रक्षा बिल्ली कैसी कर सकती है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/rajura-covid/", "date_download": "2021-09-20T05:06:59Z", "digest": "sha1:2AGWUGH5EXN2SPI7EYQ2WWBDTKXNN67R", "length": 24862, "nlines": 241, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "���ाजुरा येथे डेडिकेटेड हेल्थ कोवीड सेंटर सुरु करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना ! | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome Latest News राजुरा येथे डेडिकेटेड हेल्थ कोवीड सेंटर सुरु करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना \nराजुरा येथे डेडिकेटेड हेल्थ कोवीड सेंटर सुरु करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना \nराजुरा, गडचांदूर येथील आरोग्य यंत्रणेचा घेतला आढावा\nकोरपना, राजुरा, जिवती, गडचांदूर या भागात चाचणी वाढवण्याचे निर्देश\nचंद्रपूर, दि. 22 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात संपर्कातून बाधिताची संख्या वाढत आहे. त्यामुळे शारीरिक अंतर, मास्क वापरणे, गरज नसतांना घरातून बाहेर न पडणे पुढचा काही काळ आवश्यक आहे. लॉकडाऊनला ज्यापद्धतीने स्वयंस्फूर्त प्रतिसाद नागरिक देत आहे. त्याच पद्धतीने शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन केल्यास कोरोना सोबत लढणे शक्य होईल, असा संदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दिला आहे.\nजिल्ह्यातील राजुरा व गडचांदूर भागात आज अधिक बाधित पुढे आल्यामुळे या ठिकाणी त्यांनी भेट दिली. याशिवाय राजुरा येथील आरोग्य यंत्रणेचा देखील आढावा घेतला. यावेळी राजुरा येथे डेडिकेटेड हेल्थ कोविड केअर स्थापन करून जिवती, कोरपना व गडचांदूर येथील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी या ठिकाणच्या उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी केली व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रत्येक गाव, प्रत्येक शहर आता या आजारातून बाहेर काढणे आवश्यक असून त्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळेल, असेही प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यानंतर त्यांनी गडचांदूर येथे भेट दिली. गडचांदूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती असून बाहेरून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी कोरोना पासून दूर राहणाऱ्या मूलभूत गोष्टी पाळाव्यात यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले.\nदरम्यान, आज जिल्हावासीयांना संबोधित करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या व्हिडीओ संदेशात त्यांनी या लॉकडाऊनने आपल्याला काय दिले. हे येणाऱ्या काळात कळेल. मात्र ज्या पद्धतीने नागरिकांनी घरात राहून प्रतिसाद दिला आहे. ते बघता या मागचा उद्देश सफल होत असल्याचे दिसून येते. 26 पर्यंत हा संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nलॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद मिळालेला असून शहरातील बाधितांची संख्या कमी झालेली आहे. लॉकडाऊनचे संपूर्णपणे यश नागरिकांवर अवलंबून आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांची जबाबदारी वाढणार आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे, गर्दी करू नये, मास्क योग्य पद्धतीने वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या महत्वपूर्ण गोष्टीचे पालन करणे गरजेचे आहे.\nबाहेरून जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर आरोग्य तपासणी, नोंदणी करून संस्थात्मक अलगीकरणात राहणे गरजेचे आहे. तसेच गृह अलगीकरणाचे देखील पालन करावे. संस्थात्मक अलगीकरण, कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध आहे.\n21 जुलैपर्यंत 1 हजार 182 इतक्या अँन्टीजेन चाचण्या केलेल्या आहेत. या अँन्टीजेन चाचण्यांमधून 5 कोरोना बाधित पुढे आलेले आहेत. तसेच या मधील 25 स्वॅब प्रयोगशाळेमध्ये पुढील तपासणीसा��ी पाठविले आहे. अँन्टीजेन चाचण्यांमुळे कोरोना तपासणीचे प्रमाण वाढले आहे. एकट्या चंद्रपूर शहरामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये 800 पेक्षा अधिक अँन्टीजेन तपासणी झालेल्या आहेत.\nजिल्ह्यामध्ये 21 जुलै रोजी 10 हजार अँन्टीजेन चाचण्यांचे किट दाखल झालेले आहेत. यापैकी 4 हजार किट महानगरपालिकेला देण्यात आले आहेत. लॉकडाऊन नंतरही अँन्टीजेन चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मोठे उद्योग, कारखाने या ठिकाणी जाऊन अँन्टीजेन चाचणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील उद्योग, कारखाने, संस्थेतील नागरिकांची अँन्टीजेन तपासणी करायची असल्यास जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाला कळविणे गरजेचे आहे.\nजिल्ह्यामध्ये आतापर्यंत आरटीपीसीआरच्या माध्यमातून प्रयोगशाळेत 13 हजार 372 स्वॅब तपासण्यात आलेले आहे. बाधितांच्या संख्येमध्ये घट करायची असेल तर लॉकडाऊनच्या काळामध्ये जी काळजी घेतली आहे, तीच काळजी पुढील काळात घेणे गरजेचे आहे. दाखल झालेल्या बाधितांपैकी 60 टक्केच्या वर जिल्ह्याचा रिकवरी दर आहे. जिल्ह्यात एकाही बाधितांचा मृत्यू झालेला नाही.\nनागरिकांना सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास अडचण असल्यास त्यांनी तात्काळ आरोग्य यंत्रणेला संपर्क करून कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे. जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. प्रत्येकाने स्वतःची, कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.\nलॉकडाऊनच्या काळामध्ये कंपनी, कारखाने, उद्योग सुरु आहे. परंतु, या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार परराज्यातून, परजिल्ह्यातून जिल्ह्यात परत येत आहे. त्यामुळे कंपनी, कारखाने, उद्योगांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.\nबाहेरून येणारे अधिकारी-कर्मचारी, कामगारांना 14 दिवस अथवा 10 दिवसा अगोदर आणणे आवश्यक आहे. आल्यानंतर शासकीय अथवा खाजगी स्वतंत्र अलगीकरणाची व्यवस्था केलेली आहे. त्याच ठिकाणी ठेवणे बंधनकारक राहील. जर अलगीकरण विषयक सूचनांचे पालन न करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, कामगारांना तसेच संबंधित कंपनी, उद्योग, कारखाने यांच्या मालकांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.\nअधिकारी कर्मचारी, कामगारांना अलगीकरण ठेवल्यानंतर त्यांची स्वॅब तपासणी करण्यात येईल. कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर तसेच संस्थात्मक अलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच त्यांना कंपनी, कारखाने, उद्योगांमध्ये कामावर रुजू करण्यात यावे. संबंधित नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई तसेच कंपनी उद्योग कारखाने यांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.\nकंपनी, उद्योग, कारखान्यामध्ये कोरोना बाधित आढळला तर संपर्कातील नागरिकांना अलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. बाधितांचा संपर्क ज्या ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. हे केल्यानंतरच कंपनी कारखाने उद्योग सुरू करता येईल. अलगीकरणामध्ये ठेवण्यात आलेले कामगार हे एकत्र येणार नाही किंवा बाहेर जाणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी ही संबंधित कंपनीच्या आस्थापनांची आहे.\nPrevious articleपंचायत समिती चिमूर चे विस्तार अधिकारी व ग्रा.पं. भिसी चे सरपंच , उपसरपंच ए.सी.बी. च्या जाळयात\nNext articleबाहेरून आलेल्यांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवावे\nसुरक्षेअभावी अग्रणी भागातल्या बांबूच्या दोन इमारती भस्मसात \nबांबू प्रशिक्षण केंद्रातील आगीच्या चौकशीचे पालकमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश \nवृद्ध सासू-सासर्‍यांना निर्वाह भत्ता द्यावा लागणार \nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/featured/saransh/ganeshotsav-2021-gauri-came-with-golden-steps/338931/", "date_download": "2021-09-20T04:59:38Z", "digest": "sha1:6WFPV6ZIBMKDO7OXPDYQHYJWMGPNRVC4", "length": 24644, "nlines": 175, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ganeshotsav 2021 Gauri came with golden steps", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर फिचर्स सारांश सोन्याच्या पावलांनी गौरी आली माहेरी\nसोन्याच्या पावलांनी गौरी आली माहेरी\n‘आली आली गौराई, सोन्यारुप्याच्या पावलानं.. आली आली गौराई, धनधान्याच्या पावलानं..’ या स्वागत गीतासह पारंपरिक पद्धतीने आज गौरीचं आगमन होणार आहे. यासाठी घराघरातील गृहिणींकडून मंगलमय वातावरणात तयारी सुरू आहे. माहेरवाशीण म्हणून असलेल्या महालक्ष्मी तथा गौराई अनेक घरांमध्ये पिढ्यानपिढ्या बसविल्या जातात. काही घरांमध्ये नवसाच्या, तर काहीजण हौस म्हणून गौराई बसवतात. स्थळपरत्वे गौरींच्या पूजेची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांमध्ये धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्यांचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात.\nमहाराष्ट्रात इतर सण-उत्सवांप्रमाणे गणपती व गौरीची मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जाते. घराघरात श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच या उत्सवांची लगबग सुरू होते. भाद्रपद चतुर्थीला लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले की तिसर्‍या दिवशी गौरींचे अगमन होते. महाराष्ट्राच्या समाजजीवन परंपरेमध्ये गौरी पूजनालादेखील मोठे महत्व आहे. गौरीला शिवाच्या शक्तीचे म्हणजेच गणरायाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अनेक भागात याला महालक्ष्मी रूपातही पुजले जाते. गणेशोत्सवाच्या 10 दिवसातच येणार्‍या गौरी पूजनोत्सवात प्रत्येक जण आपापल्या कुटूंबातील पद्धती, परंपरा व कुळाचारानुसार दरवर्षी गौरी पूजन करतात. यात गौरींचे आगमन,भोजन आणि विसर्जन असा तीन दिवसांचा हा उत्सव कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशासह इतर भागातही भक्तिभावाने साजरा केला जातो.\nहा उत्सव तीन दिवसातच असला तरी तो साजरा करण्याच्या पद्धतीदेखील प्रत्येक ठिकाणी निरनिराळ्या आहेत. काही ठिकाणी गौरींचे फक्त मुखवटे असतात,काही भागात लाकडी,पितळी अथवा पंचधातूंच्या मूर्तींवर मुखवटे बसवून त्यांचा साज-शृंगार केला जातो. काही कुटूंबांमध्ये खड्यांच्या गौरींचे पूजन केले जाते. यात कुटूंबातील कन्या किंवा सुवासिनी नदी किंवा पाणवठ्यावर जाऊन पाच,सात,अकरा संख्येने खडे आणून त्यांची पूजा करतात.\nबहुजन समाजात मातीच्या 5 मडक्यांची उतरंड रचून त्यावर मुखवटे बसवतात व त्याला साडी-चोळी नेसवून शृंगार करतात. तर काही ठिकाणी घरातील धान्याच्या राशींची गौरी रुपात पूजा केली जाते. यात गहू व तांदळाच्या राशी करून त्यांचे पूजन केले जाते.\nतेरड्याची गौर हा प्रकारही काही भागात, विशेषतः कोकणात बघायला मिळतो. कोकणात भाद्रपद सप्तमीच्या दिवशी सायंकाळी महिला तेरड्याची रोपे मुळासकट काढून आणतात. गौरी इल्यो असे म्हणत त्यांचे स्वागत केले जाते. तेरड्याची मुळे म्हणजेच लक्ष्मीची पावले मानली जातात. कोळी बांधव देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवितात. कोळी महिला रात्री पारंपरिक वेशभूषा करून नृत्य करतात. दुसर्‍या दिवशी म्हणजेच अष्टमीला महापूजा व नवमीला वाजत-गाजत मिरवणुकीने गौरी-शंकराचे विसर्जन केले जाते.\nखान्देश,विदर्भ आणि मराठवाड्यात गौरींचे मुखवटे ठेवण्याची पद्धत असून या मुखवट्यांचेही अनेक प्रकार असतात. त्यात प्रामुख्याने शाडू माती,पितळ,कापड फायबरपासून बनविलेले मुखवटे बघायला मिळतात. तांब्यावर मुखवटा रेखाटून त्याचे गौरी रूप पूजण्याचीही पद्धती आढळते. इकडे गौरीला महालक्ष्मी म्हणूनच संबोधिले जाते. पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघरी साजरा केला जातो. पहिल्या दिवशी आगमन, दुसर्‍या दिवशी गौरी भोजन व तिसर्‍या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी-महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते. तीन दिवस अगदी आनंदाचे, उत्सवाचे वातावरण असते. तिसर्‍या दिवशी गौरीचे विसर्जन होणार असल्यामुळे मात्र काहीशी दु:खाची छाया असते. महाराष्ट्राच्या काही भागात धातूच्या, मातीच्या प्रतिमा तयार केल्या जातात, कागदावरही देवीचे चित्र काढून पूजनाचा रिवाज आढळतो.\nगौरींच्या बरोबरच काही ठिकाणी त्यांच्या मुलांचे(एक मुलगा व एक मुलगी) यांच्याही प्रतिमा साकारून त्यांचे पूजन करण्याची पद्धती आहे.\nकालौघात गौरीची रूपे, पूजनाचे प्रकार,तसेच मांडण्याचा पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. आधुनिक काळात गौरींच्या रूपावरही आधुनिकतेचा ठसा उमटलेला दिसत असला तरी गौरींच्या रूपांमध्ये जशी विविधता आहे तशीच विविधता गौरींच्या पूजापद्धती व मांडणीमध्ये देखील दिसून येते. मात्र या विविधतेमध्ये तीन दिवसांच्या पूजेचा एक समान धागा आहे. ज्यात पहिल्या दिवशी गौरींचे आगमन, दुसर्‍या दिवशी पंचपक्वान्नांचे जेवण आणि तिसर्‍या दिवशी त्यांची पाठवणं,म्हणजेच विसर्जन.\nपौराणिक कथेनुसार असुरांकडून होणार्‍या त्रासाला कंटाळलेल्या स्त्रियांनी आपल्या सौभाग्य रक्षणासाठी गौरीला साकडे घातले. भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौरीने असुरांचा विनाश करून भूतलावरील सर्व प्राणीमात्रांना सुखी केले. तेव्हापासूनच अखंड सौभाग्य लाभावे म्हणून स्त्रिया ज्येष्टा गौरी व्रत करतात.\nपरंपरेनुसार गौरींच्या आगमनावेळी तिला घराच्या दारातून आणले जाते, तेव्हा गौरी घेऊन आलेल्या सुवासीनींचे पाय दूध आणि पाण्याने धुऊन पायावर कुमकुम स्वस्तिक काढले जाते. दारापासून गौरीच्या स्थापना ठिकाणी गौरीचे मुखवटे, लक्ष्मीच्या पायाचे ठसे घेत वाजत-गाजत त्यांचे स्वागत केले जाते. अंगणातील तुळशी वृंदावनापासून पावला-पावलांनी गौरींना घरात आणले जाते. यावेळी\nगौरी आली, सोन्याच्या पावली\nगौरी आली, चांदीच्या पावली\nगौरी आली, गाई वासराच्या पावली\nगौरी आली, पुत्र-पोत्रांच्या पावली\nअसे म्हणत गौरींचे स्वागत करतात.\nगौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात.\nस्थापित होण्यापूर्वी त्यांना घर, तिजोरी, धान्यखोली, दुधाचे ठिकाण, इ.गोष्टी दाखवून घरात ऐश्वर्य व सुबत्ता नांदावी यासाठी प्रार्थना करतात. सायंकाळी शेपू किंवा मेथीची भाजी व भाकरीचा नैवेद्य केला जातो.\nदुसर्‍या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रात गौरीची पूजा केली जाते. सकाळी गौरी-महालक्ष्मीची पूजा-आरती झाल्यावर अनेक प्रकारची फळे, रेवडी,लाडू, बेसन लाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा नैवेद्य दाखविला जातो.\nगौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात.\nसंध्याकाळच्या आरतीच्या वेळी प्रसादात पूरणपोळी, ज्वारीच्या पीठाची अंबिल,भाजी, सोळा भाज्या एकत्र, इत्यादींचा समावेश असतो. याशिवाय शेंगदाणा आणि मसूराची चटणी, पंचामृत, पडवळ, आमटी, विविध प्रकारच्या भाज्या, पापड, लोणचे इत्यादीचाही नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात काही ठिकाणी संध���याकाळी महिलांच्या हळदी कुंकवाचे आयोजन\nतिसर्‍या दिवशी मूळ नक्षत्रात गौरी-महालक्ष्मीचे विसर्जन केले जाते. त्या दिवशी सकाळी कापसाची गाठ बांधतात. सूतामध्ये हळद, फळे, तमालपत्र, फुलं, झेंडूची पाने, काजूची फुलं, रेशीम धागा मिसळला जातो. त्यानंतर गौरी- महालक्ष्मीची पूजा व आरती होते.\nयावेळी गौरींना गोड शेवयांची खीर, उडदाचा पापड अर्पण केला जातो. हा दिवस गौरींचा परतीचा दिवस असतो. यादिवशी गौरीची पूजा व आरती करतात. आरतीनंतर पुढच्या वर्षी येण्याचे आमंत्रण दिले जाते. त्यानंतर गौरींना निरोप देत त्यांचे विधिवत विसर्जन केले जाते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात या दिवशी गौरीच्या पूजेबरोबरच कापसाच्या धाग्याला सोळा गाठी देऊन हळदीने रंगवले जाते. नवीन पीक येईपर्यंत ही दोरी गळ्यात बांधतात.\nअश्विन वद्य अष्टमीला ही दोरी गळ्यातून काढून महालक्ष्मीला अर्पण केली जाते.\nकाही ठिकाणी गौरीसोबतच गणपतीचेही विसर्जन होते. तर काहींकडे गौरी विसर्जन झाल्यानंतर 10 दिवसांनीच गणपतीचे विसर्जन होते. दीड दिवसाचा गणपती ज्यांच्याकडे असतो, त्यांच्याकडे गौरी आणि गणपतीची भेट होत नाही. अलिबाग, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग भागात सुपे ओवसण्याची (ओवाळण्याची) प्रथा आहे.\nहा प्रकार दरवर्षी होत नसून ज्या वर्षी, पूर्वा नक्षत्रावर गौरीचे पूजन होते त्याच वर्षी सुपे ओवसली जातात. घरात लग्न झाले की, चोळीखण, पाच फळे, मोदक, करंजा, लाडू यासारखे पाच पदार्थ व पूजा साहित्याने भरलेले नवीन सूप डोक्यावर घेऊन नववधू गौरीचे पूजन झाले की, ते भरलेले सूप गौरीसमोर धरून वरून खाली पाच वेळा ओवाळते, यालाच सूप ओवसणे म्हणतात. ओवसलेली पाच सुपे डोक्यावर घेऊन किमान पाच सवाष्णीसोबत पायी चालत, ती सासरी जाते. तिच्या सासरी याला सुपांचा ओवसा आला असे म्हणतात. सासरच्या मंडळींकडून हा ओवसा स्वीकारला जातो.\nआनंद, उत्साह आणि परंपरेची जोपासना करत साजरा केला जाणारा हा उत्सव ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे यात तिळमात्रही शंका नाही.\nमागील लेखबदलाचा श्रीगणेशा करुया…\nपुढील लेखगणपती गौरी अन, खान्देशातील भालदेव\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय��यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\nकोरोना अन् माता-बाल मृत्यू\nलॉकडाऊनचा तमाशा आणि जनतेचा आक्रोश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/girish-ernak-sold-to-gujarat-giants-and-rishank-devdiga-sold-to-bengal-warriors-in-pkl-auction-2021/", "date_download": "2021-09-20T06:15:46Z", "digest": "sha1:FYNIOVKU2DAVSR6DBVAVF43RGVQLKH4T", "length": 7668, "nlines": 86, "source_domain": "mahasports.in", "title": "अखेर गिरीश इर्नाक आणि रिशांक देवडिगाला खरेदीदार मिळाला, 'या' संघात झाले सामील", "raw_content": "\nअखेर गिरीश इर्नाक आणि रिशांक देवडिगाला खरेदीदार मिळाला, ‘या’ संघात झाले सामील\nin कबड्डी, टॉप बातम्या\nभारतात क्रिकेटच्या इंडियन प्रीमीयर लीगनंतर सर्वात लोकप्रीय लीग म्हणजे प्रो कबड्डी. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामाची घोषणा झाली आहे. या हंगामासाठी मुंबईमध्ये ३ दिवसीय लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (३१ ऑगस्ट) या लिलावाचा शेवटचा दिवस असून काही कबड्डीपटूंच्या हाती निराशा लागली आहे. तर काहींच्या बोलीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.\nया लीलावात मंगळवारी ब आणि क गटातील खेळाडूंचा लिलाव झाला. यात महाराष्ट्रातील स्टार कबड्डीपटू गिरीश इर्नाक आणि रिशांक देवडिगा यांचाही समावेश होता. त्यांना पहिल्या फेरीत कोणीही पसंती दाखवली नव्हती. मात्र, अखेर नंतरच्या फेरीत त्यांना खरेदीदार मिळाले आहेत.\nडाव्या कॉर्नरचा कबड्डीपटू आणि डिफेंडर गिरीश इर्नाकला त्याच्या मुळ किमतीत म्हणजेच २० लाखात गुजरात जायंट्सने खरेदी केले आहे. तर रिशांकला बंगाल वॉरियर्सने २० लाखांच्या मुळ किमतीतच खरेदी केले आहे. त्यामुळे आता प्रो कबड्डीमध्ये हे दोन्ही स्टार खेळाडू नव्या संघांकडून खेळताना दिसतील.\nगिरीशने आत्तापर्यंत प्रो कबड्डीमध्ये खेळताना १०६ सामन्यांत २६२ टॅकल पाँइंट्स कमावले आहेत. तर, रिशांकने १२१ सामन्यांत ६२४ रेड पाँइंट्स मिळवले आहेत.\nरविंद्र पेहेलला लागली ७४ लाखांची बोली; ‘या’ संघाच्या ताफ्यात झाला सामील\nअबोजर मिघानीची बंगाल वॉरियर्समध्ये रॉयल एन्ट्री; ‘इतक्या’ लाखांच्या बोलीसह दिले संघात स्थान\nदीपक हुड्डाच्या किमतीवर चाहते नाराज, पीकेएल लिलावात केवळ ‘इतक्या’ लाखांची लागली बोली\nयशस्वी जयस्वालचा गगनचुंबी षटकार, चेंडू उडाला थेट मैदानाबाहेर असलेल्या पार्किंगपेक्षाही दूर, पाहा व्हिडिओ\n सीपीएलच्या लाईव्ह सामन्यावेळी कोंबड्याच्या ऐटदार चालीने वेधले सर्वांचे लक्ष, व्हिडिओ व्हायरल\nरोहित-हार्दिक दुसऱ्या सामन्यात खेळणार का कोच जयवर्धनेंनी दिल ‘हे’ उत्तर\n“विराटची नेतृत्व सोडण्याची वेळ चुकली”; आयपीएल विजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\n सीपीएलच्या लाईव्ह सामन्यावेळी कोंबड्याच्या ऐटदार चालीने वेधले सर्वांचे लक्ष, व्हिडिओ व्हायरल\nटोकियो पॅरालिम्पिक: शूटिंगमध्ये भारताला दुसरे पदक, सिंगराज अडानाने 'कांस्यपदका'ला घातली गवसणी\nएकही दिल कितनी बार जितोगे 'गोल्डन गर्ल' अवनी लेखराला आनंद महिंद्रांकडून 'खास' भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%AC", "date_download": "2021-09-20T06:14:33Z", "digest": "sha1:6VDWWHYCW4M662HQBBCTRKKXETOZ2A4D", "length": 17116, "nlines": 706, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नोव्हेंबर ६ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< नोव्हेंबर २०२१ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nनोव्हेंबर ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१० वा किंवा लीप वर्षात ३११ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१५२८ - समुद्री वादळात आपले जहाज बुडाल्यावर किनाऱ्यावर आलेला स्पेनचा आल्व्हार नुन्येझ काबेझा दि व्हाका टेक्सासमध्ये पाय ठेवणारा पहिला युरोपीय झाला\n१८४४ - डॉमिनिकन प्रजासत्ताकने आपले पहिले संविधान अंगिकारले\n१८६० - अब्राहम लिंकन अमेरिकेचा १६वा राष्ट्राध्यक्ष झाला\n१८६१ - जेफरसन डेव्हिस कॉन्फेडरेट स्टेट्स ऑफ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला\n१८६५ - अमेरिकन यादवी युद्ध - जगप्रदक्षिणा करून आलेल्या दक्षिणेच्या सी.एस.एस. शेनान्डोआह या युद्धनौकेने उत्तरेच्या सैन्यासमोर आत्मसमर्पण केले\n१९१३ - दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक\n१९४१ - दुसरे महायुद्ध - जोसेफ स्टालिनने आपल्या राजवटीत फक्त दुसर्‍यांदा सोवियेत संघाला उद्देशून भाषण केले सोवियेत संघाचे ३.५ लाख सैनिक ठार झाले असले तरी जर्मनीचे ४५ लाख सैनिक ठार झाल्याचा दावा केला\n१९४३ - दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाने क्यीव परत घेतले. शहर सोडण्याआधी जर्मन सैनिकांनी तेथील जुन्या इमारतींची नासधूस केली\n१९६५ - क्युबा आणि अमेरिकेने क्युबाच्या अमेरिकेस जाण्यास तयार असलेल्या नागरिकांना हलविण्याचे सुरू केले. १९७१पर्यंत सुमारे अडीच लाख क्युबन यामार्गे अमेरिकेत आले\n१९८५ - कोलंबियामध्ये दहशतवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयाची इमारत काबीज करून ११ न्यायाधीशांसह ११५ व्यक्तींना ठार मारले\n१९८६ - ब्रिटिश इंटरनॅशनल हेलिकॉप्टर्सचे बोईंग २३४एलआर प्रकारचे हेलिकॉप्टर कोसळून ४५ ठार\n२००२ - पॅरिसहून व्हियेनाला जाणाऱ्या रेल्वेगाडीला आग. १२ ठार\n२००४ - इंग्लंडमध्ये उफ्टन गावाजवळ मोटारगाडीला रेल्वेगाडीची धडक. ६ ठार, १५० जखमी\n२००५ - अमेरिकेच्या एव्हान्सव्हिल शहराजवळ टोर्नॅडोमुळे २५ ठार\n२००५ - म्यानमारच्या लश्करी राजवटीने राजधानी रंगूनहून प्यिन्मना शहरास हलवली\n१४९४ - सुलेमान, ऑट्टोमन सम्राट\n१६६१ - कार्लोस दुसरा, स्पेनचा राजा\n१८४१ - आर्मांड फॅलियेरेस, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष\n१८६० - इग्नास पादेरेव्स्की, पोलंडचा राष्ट्राध्यक्ष\n१८७६ - अर्नी हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू\n१८९३ - एड्सेल फोर्ड, अमेरिकन उद्योगपती\n१८९७ - जॅक ओ'कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू\n१९१९ - ऍलन लिसेट, न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू\n१९२१ - जॉफ राबोन, न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू\n१९२७ - एरिक ऍटकिन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू\n१९४६ - सॅली फील्ड, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री\n१९४८ - ग्लेन फ्रे, अमेरिकन संगीतकार\n१९५६ - ग्रेम वूड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू\n१२३१ - त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट\n१४०६ - पोप इनोसंट सातवा\n१६३२ - गुस्ताफस ऍडोल्फस, स्वीडनचा राजा\n१६५६ - होआव चौथा, पोर्तुगालचा राजा\n१७९६ - कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी\n१८३६ - चार्ल्स दहावा, फ्रांसचा राजा\n१८९३ - पीटर इल्यिच त्चैकोव्स्की, रशियन संगीतकार\n१९२५ - खै दिन्ह, व्हियेतनामचा राजा\n१९२९ - मॅक्सिमिलियन फोन बाडेन, जर्मनीचा चान्सेलर\n१९८७ - भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते\nसंविधान दिन - डॉमिनिकन प्रजासत्ताक, ताजिकीस्तान\nगुस्ताफस ऍडोल्फस दिन - स्वीडन.\nनोव्हेंबर ४ - नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर महिना\nबीबीसी न्यूजवर नोव्हेंबर ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: सप्टेंबर २०, इ.स. २०२१\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑक्टोबर २०२० रोजी ०७:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/35193", "date_download": "2021-09-20T04:15:26Z", "digest": "sha1:BPUGN7BYFHCVMOWV7DI3TVTYKNUKKSLQ", "length": 8782, "nlines": 140, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "साखरी जि प पुर्व माध्यमिक शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome अमरावती साखरी जि प पुर्व माध्यमिक शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nसाखरी जि प पुर्व माध्यमिक शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nखल्लारवरुन(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)\nदिनांक 14/4/2021 ला जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा साखरी पंचायत समिती अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मायाताई शिरसाट यांनी पुष्पमाला व दिपप्रज्वलीत केली. त्यानंतर जयंतीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण सुद्धा करण्यात आले तसेच या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मायाबाई शिरसाट शाळेचे मुख्याध्यापक विनीत पारडे सहाय्यक शिक्षक विजय मकेश्वर व सहायक शिक्षिका रेखाताई अभ्यंकर तसेच शालेय पोषण आहार स्वयंपाकी उपस्थित होते.\nPrevious articleकडक निर्बंधानमुळे चौल, रेवदंडा बाजार पेठा पडल्या ओस एसटी बसस्थानक ही सुने सुने\nNext articleश्री प्रकाश किसनराव घाटे माजी गटशिक्षणाधिकारी दर्यापूर यांचे दुःखद निधन\nकु. कोमल हरिदास खडे एल एल बी. प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण\n40 वर्षीय महिलेचा सर्पदंशाने मृत्यू, माटरगाव येथील घटना\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वाचनालय व जिम सुरू...\nखल्लार सर्कल परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करा युवा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/A-QUIVER-FULL-OF-ARROWS/3338.aspx", "date_download": "2021-09-20T05:47:50Z", "digest": "sha1:QTTMIDJIURBC2JS4RJIJIACCB3QWPVMH", "length": 17833, "nlines": 187, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "A QUIVER FULL OF AROWS | LEENA SOHONI| JEFFREY ARCHER", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nजेफ्री आर्चर यांचा ‘अ क्विव्हर फुल ऑफ अ‍ॅरोज’ हा कथासंग्रह शीर्षकाला अगदी सार्थ ठरवणारा आहे. जेफ्रीच्या भात्यातला प्रत्येक बाण अगदी धारदार आहे. या बारा कथांमधील प्रत्येक कथा वाचकांच्या मनावर जबरदस्त परिणाम घडवून आणते. कथालेखनात जेफ्री आर्चर यांचा हात कुणीच धरू शकणार नाही. त्यांच्या कथेचा शेवट नक्की कसा होणार आहे याचा अगदी शेवटच्या ओळीपर्यंतसुद्धा वाचकाला अंदाज य���ऊ शकत नाही. या पुस्तकातील बारा कथांपैकी प्रत्येक कथा एका वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी, एका वैशिष्ट्यपूर्ण वातावरणात घडते. मग ते ठिकाण प्राचीन बेथलहेम असो नाहीतर ब्राझीलमधील पंचतारांकित हॉटेल असो. एक गोष्ट तर उघडच आहे, या प्रत्येक ठिकाणाचा, तसंच गोष्टीत चित्रित केलेल्या कालखंडाचा जेफ्री आर्चर यांनी तपशीलवार अभ्यास केलेला आहे. त्या संदर्भात पुष्कळ संशोधन केलेलं आहे. जेफ्री यांच्या कथांचे विषयही अत्यंत वैविध्यपूर्ण असतात. प्रेम, राजकारण, विनोद यांपैकी कोणत्याही विषयावरील त्यांची कथा तेवढीच रोचक आणि उत्कंठावर्धक असते. जेफ्री आर्चर यांना ‘मास्टर स्टोरीटेलर’ असं म्हटलं जातं, कारण विंचवाचा डंख जसा त्याच्या शेपटीच्या टोकात असतो, त्याचप्रमाणे जेफ्री यांच्या प्रत्येक कथेचा शेवट वाचकांची मती गुंग करून टाकणारा असतो. शेवटच्या क्षणी त्यांची कथा असं काही अनपेक्षित, वेगळंच वळण घेते की, वाचकाला आधी त्याचा काही अंदाजच येऊ शकत नाही. अ क्विव्हर फुल ऑफ अ‍ॅरोज हा कथासंग्रहही याला अपवाद नाही. सोदबीज्च्या लिलावगृहामध्ये खरेदीसाठी आलेल्या एका कलासक्त रसिकाला, एका लहानशा संगमरवरात कोरलेल्या चिनी मूर्तीमध्ये एक विलक्षण रहस्य दडलेलं सापडतं. अभिजात साहित्याच्या अभ्यासात रममाण होणारा एक तरुण आणि एक तरुणी परस्परांशी स्पर्धा, हेवेदावे आणि चढाओढ करता करता एकमेकांमध्ये असे काही गुंतून जातात, की तो अनुबंध त्यांच्या मृत्यूनंतरही तुटत नाही. न्यूयॉर्कच्या एका पंचतारांकित मेजवानीच्या वेळी अनपेक्षितरीत्या एका लेखकाची गाठ त्याच्या जुन्या चाहत्याशी पडते आणि ती त्याला भूतकाळात घेऊन जाते.\n#AQUIVERFULLOFARROWS #CHINESESTATUE# LUNCHEON# COUP# ROUTINE# HICCUP# FIRSTMIRACLE# JEFEREYARCHER# LEENASOHANI# MARATHIBOOKS# ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%# #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक#अक्विव्हरफुलऑफअ‍ॅरोज#दचायनीजस्टॅच्यू#दलंच#राज्यक्रांती#ओल्डलव्ह#दपरफेक्टजंटलमन#विस्कटलेलंरुटीन#वननाइट स्टँड#हेन्रीजहिकप#तत्त्वाचाप्रश्न#हंगेरियनप्रोफेसर#दफर्स्टमिरॅकल#जेफ्रीआर्चर#लीनासोहोनी\n`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल ड��� पवन चांडक एक वाचक ...Read more\nआफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/01/blog-post_76.html", "date_download": "2021-09-20T06:13:44Z", "digest": "sha1:EB3JZOTN52A6H72AX3UAF5G3YITGSKC4", "length": 7130, "nlines": 67, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "महाराष्ट्रचे आघाडी सरकार आणि ना. अशोकराव चव्हाण साहेब हे मराठा आरक्षणावर वेळकाढूपणा करत आहेत :- आ. विनायक मेटे", "raw_content": "\nHomeMaharashtraमहाराष्ट्रचे आघाडी सरकार आणि ना. अशोकराव चव्हाण साहेब हे मराठा आरक्षणावर वेळकाढूपणा करत आहेत :- आ. विनायक मेटे\nमहाराष्ट्रचे आघाडी सरकार आणि ना. अशोकराव चव्हाण साहेब हे मराठा आरक्षणावर वेळकाढूपणा करत आहेत :- आ. विनायक मेटे\nशेवगाव - महाराष्ट्रचे आघाडी सरकार आणि ना. अशोकराव चव्हाण हे मराठा आरक्षणावर वेळकाढूपणा करत आहेत. यांना मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे नाही म्हणूनच सरकार न्यायालयामध्ये वारंवार चुका करत आहे असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.\nकाल सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज करून २५ जानेवारीच्या अंतिम सुनावणीसाठी आमची तयारी झाली नाही, आम्हास आणखी काही तयारी करण्यासाठी वेळ हवा आहे, कागदपत्रे मुंबई वरून आणायची आहेत त्यासाठी अंतिम सुनावणी पुढे घ्यावी अशी मागणी केल्यामुळे काल दि. २० जानेवारी २०२१ रोजी अचानक सुनावणी होऊन 2 आठवडे सुनावणी पुढे गेली आहे. मग शासन मागील एक वर्षांपासून काय करत होते एक वर्षानंतरही यांची तयारी होऊ शकत नाही ,सरकारच्या मनामध्येच आरक्षणाबाबत खोट आहे. त्यांना आरक्षण द्यायचेच नाही. त्याकरिताच हे सर्व नाटक सुरू आहे. असेही मेटे यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकार आणी ना. अशोक चव्हाण यांना सुनावणी पुढे ढकलायची आहे आणि आणि दुसरीकडे सर्व विभागाच्या मराठा तरुणांना बाजूला ठेवून भरती प्रक्रिया करून घ्यायची असे षड्यंत्र सरकार व ना अशोकराव चव्हाण यांनी आखले आहे, हे अत्यंत वाईट आहे. MPSC( महाराष्ट्र लोकसेवा आयोग) सतत नवीन अटी मराठा समाजाच्या व खुल्या वर्गाच्या विरोधामध्ये पत्रक काढत आहे अटी लादत आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या विरोधामध्ये अर्ज करून तर हद्द ओलांडली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी जातीयवादी भूमिका MPSC नी कधी घेतली नव्हती, की आज घेत आहे. या सर्वांच्या पाठीमागे मंत्रालयातील मोठी मंडळी असल्याशिवाय हे धाडस करू शकत नाही. हे जातीयवादी आणि झारीतील शुक्राचार्य वर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि MPSC सर्व परीक्षा निकाल लागत नाही तोपर्यंत पुढे ढकलल्या पाहिजेत. अशीही मागणी त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://activeguruji.com/pan-thoda-ushir-zala/", "date_download": "2021-09-20T06:06:03Z", "digest": "sha1:FJCI6UQXCCITFPGNRD7PIIE76PDFKSKI", "length": 6499, "nlines": 133, "source_domain": "activeguruji.com", "title": "6.पण थोडा उशीर झाला…| 6वी मराठी-टेस्ट - Active Guruji", "raw_content": "\n6.पण थोडा उशीर झाला…| 6वी मराठी-टेस्ट\n6.पण थोडा उशीर झाला…\nPosted in सहावी टेस्टTagged 6.पण थोडा उशीर झाला…, 6वी मराठी-टेस्ट\nPrev 5.बाकी वीस रुपयांचं काय\nNext 9.वारली चित्रकला | 6वी मराठी-टेस्ट\nऊत्तर कोनतही एकच बरोबर असु द्या. पुढील मोठ्या परीक्षेत एकच ऊत्तर टच करावे लागते.त्यामुळे दोन पर्याय टच करने चुकीची सवय लागु शकते.धन्यवाद.\nआपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आभार.\tCancel reply\nघरचा अभ्यास Smart PDF डाऊनलोडसाठी रोज सकाळी 8 वाजता उपलब्ध होतो.\n1ली,मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\n4थी | मराठी ,आकारिक चाचणी 1 | Open book Test\n3री,मर���ठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\n2री | मराठी , आकारिक चाचणी 1 | Open book Test\nMayechi pakhar l मराठी पाठ ६ | मायेची पाखर | इ.4थी\n8वी, मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\nDhartichi amhi lekare | धरतीची आम्ही लेकरं | ४थी मराठी कविता\n1.जय जय महाराष्ट्र माझा | 7वी मराठी टेस्ट\n6वी,मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\nआकारिक चाचणी 1 (45)\nNaitik kore on 5वी | गणित ,आकारिक चाचणी 1\nYash somnath shelar on 2.माझ्या देशावर माझे प्रेम आहे…\nAnonymous on 2री | मराठी , आकारिक चाचणी 1 |…\nAnonymous on 3.वल्हवा रं वल्हवा | 5वी मराठी…\nAnonymous on 2री | मराठी , आकारिक चाचणी 1 |…\nआपल्या आवडत्या activeguruji.com या शैक्षणिक वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत 1ली ते 10वी संपूर्ण अभ्यास\nशिक्षक,विद्यार्थी व पालक यांना डिजिटल ई-साहित्य,शैक्षणिक साधने, शिक्षण पूरक साहित्य याद्वारे अभ्यासक्रमाची व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हाच आमचा उद्देश.\nस्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक वेबसाईटवरील माहितीचा वापर व्हावा हा आमचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://activeguruji.com/vaidik-sanskruti/", "date_download": "2021-09-20T05:23:28Z", "digest": "sha1:SE75ZAXFH5MJB47B6RTQDHOMNNNA24MM", "length": 6319, "nlines": 134, "source_domain": "activeguruji.com", "title": "4.वैदिक संस्कृती | 6वी | इतिहास | ऑनलाईन टेस्ट - Active Guruji", "raw_content": "\n4.वैदिक संस्कृती | 6वी | इतिहास | ऑनलाईन टेस्ट\nPosted in सहावी टेस्टTagged 4.वैदिक संस्कृती, 6वी, इतिहास-ऑनलाईन टेस्ट\nPrev 6.जनपदे आणि महाजनपदे | 6वी | इतिहास | ऑनलाईन टेस्ट\nNext 3.हडप्पा संस्कृती | 6वी | इतिहास | ऑनलाईन टेस्ट\nआपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आभार.\tCancel reply\nघरचा अभ्यास Smart PDF डाऊनलोडसाठी रोज सकाळी 8 वाजता उपलब्ध होतो.\n1ली,मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\n4थी | मराठी ,आकारिक चाचणी 1 | Open book Test\n3री,मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\n2री | मराठी , आकारिक चाचणी 1 | Open book Test\nMayechi pakhar l मराठी पाठ ६ | मायेची पाखर | इ.4थी\n8वी, मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\nDhartichi amhi lekare | धरतीची आम्ही लेकरं | ४थी मराठी कविता\n1.जय जय महाराष्ट्र माझा | 7वी मराठी टेस्ट\n1.बलसागर भारत होवो | 6वी मराठी-टेस्ट\nआकारिक चाचणी 1 (45)\nYash somnath shelar on 2.माझ्या देशावर माझे प्रेम आहे…\nAnonymous on 2री | मराठी , आकारिक चाचणी 1 |…\nAnonymous on 3.वल्हवा रं वल्हवा | 5वी मराठी…\nAnonymous on 2री | मराठी , आकारिक चाचणी 1 |…\nRani on 6.असा रंगारी श्रावण | 8वी मराठ…\nAnonymous on 1ली,मराठी | आकारिक चाचणी 1 | O…\nआपल्या आवडत्या activeguruji.com या शैक्षणिक वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत 1ली ते 10वी संपूर्ण अभ्यास\nशिक्षक,विद्यार्थी व पालक यांना डिजिटल ई-साहित्य,शैक्षणिक साधने, शिक्षण पूरक साहित्य याद्वारे अभ्यासक्रमाची व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हाच आमचा उद्देश.\nस्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक वेबसाईटवरील माहितीचा वापर व्हावा हा आमचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-127-kg-gold-seized-in-raid-on-chennai-based-businessman-shekhar-reddy-5478174-PHO.html", "date_download": "2021-09-20T06:02:09Z", "digest": "sha1:KS7SNIRXA3UARWZ4QNC7G5L7GA5AWHKX", "length": 6046, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "127 kg gold seized in raid on Chennai based businessman shekhar reddy | जयललितांसाठी यांनी नेला होता प्रसाद, छाप्यात सापडले 100 कोटी रुपये आणि 127 किलो सोने - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजयललितांसाठी यांनी नेला होता प्रसाद, छाप्यात सापडले 100 कोटी रुपये आणि 127 किलो सोने\nतामिळनाडूचे सीएम ओ. पन्नीरसेल्वम गेल्यावर्षी तिरुपती बालाजी मंदिरात गेले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर शेखर रेड्डी होते. (फाइल)\nचेन्नई - याठिकाणी बिझनेसमॅन शेखर रेड्डी यांच्या कार्यालयांवर आयटी डिपार्टमेंटने टाकलेल्या छाप्यात 106 कोटी रुपये रोख आणि 127 किलो सोने जप्त केले आहे. यात 10 कोटी रुपयांच्या नव्या नोटाही होत्या. जयललिता गेल्या महिन्यात हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या. त्यावेळी शेखर त्यांच्यासाठी प्रसाद घेऊन गेले होते.\n- इनकम टॅक्स (आयटी) डिपार्टमेंटने गुरुवारी चेन्नई आणि वेल्लोरमधील आठ ठिकाण्यांवर छापे मारले.\n- या प्रकरणात इनकम टॅक्स (आयटी) डिपार्टमेंटचे अधिकारी शेखर रेड्डी यांच्याशिवाय बिझनेसमॅन श्रीनिवास रेड्डी यांचीही चौकशी करत आहे.\n- दोघेही वाळु व्यवसायाशी संबंधित आहेत. प्रेम नामच्या आणखी एका व्यक्तीची ओळख पटली आहे. तेच या दोन्ही व्यावसायिकांलाठी फर्म्स चालवतात.\n- शेखर यांचे तामिळनाडूच्या अनेक मोठ्या नेत्यांशी संपर्क असल्याचेही सांगितले जात आहे.\n- गेल्या महिन्यात जयललिता जेव्हा अपोलो रुग्णालयात अॅडमिट होत्या त्यावेळी रेड्डी त्यांसाठी बालाजीचा प्रसाद घेून गेले होते.\n- एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, शेखर तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांचेही नीकटवर्तीय आहेत.\n- गेल्यावर्षी पन्नीरसेल्वम तिरुपती मंदिरात गेले त्यावेळी शेखर सोबत होते.\n- त्यावेळी काही फोटोही मीडियामध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यात पन्नीरसेल्वमबरोबर शेखरही दिसत आहेत.\n- शेखर तिरुमाला मंदिर ट्रस्टमध्येही सदस्य आहेत. त्यामुळेच त्यांची सरकारच्या नेत्यांशी ओळखी आहेत.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, नोटबंदीनंतरचे पाच मोठे छापे...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/british-couple-couple-had-harry-potter-themed-wedding-1559115688.html", "date_download": "2021-09-20T06:17:58Z", "digest": "sha1:DSDGKXE6TQ6P6LKX5UB2DVTUJII44ELZ", "length": 3819, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "British Couple couple had Harry Potter themed wedding | प्रेमीयुगुलाने हॅरी पॉटरच्या वेशभूषेत केले लग्न, भेटवस्तूमध्ये मिळाले घुबड - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रेमीयुगुलाने हॅरी पॉटरच्या वेशभूषेत केले लग्न, भेटवस्तूमध्ये मिळाले घुबड\nलंडन (ब्रिटन) - येथे एका प्रेमीयुगुलाने वेगळ्याच शैलीत आपला विवाहसोहळा पार पाडला. हे जोडपे आपल्या लग्नात हॅरी पॉटर सिरीजमधील आपल्या आवडत्या व्यक्तिरेखेचे पोशाख परिधान करून एकमेकांचे जीवन साथी बनले. 31 वर्षीय मॅथ्यू टिपरने हॅरी पॉटर तर 34 वर्षीय रिया क्रिंगिसने हर्माइनीची यूल बॉलवाली ड्रेस परिधान केला होता. रिया आणि मॅथ्यू दोघेही हॅरी पॉटर सीरीजचे प्रचंड चाहते आहेत.\nहनीमूनला जाण्यापूर्वी करणार स्टुडिओचा दौरा\nलग्नात हीच थीम ठेवण्यात आली होती. या लग्नात एका जोडप्याने हॅरी पॉटरच्या वेशात दाखल झाले होते आणि त्यांनी हॅरी पॉटर बनलेल्या मॅथ्यूला एक घुबड भेट म्हणून दिले. या व्यक्तिरेखांच्या पोशाखात लग्न करण्याचे आमचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद नव दाम्पत्याने व्यक्त केला. आता ते हनीमूनला जाण्यापूर्वी वाटफोर्ड येथील हॅरी पॉटर स्टुडिओचा दौरा करणार आहेत.\nकिडनीच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू; दांपत्याचा अवयवदानाचा संकल्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/four-hand-made-pistol-and-bullets-captured-by-police-5999342.html", "date_download": "2021-09-20T05:29:13Z", "digest": "sha1:WYMNGZENDYW2TICFHNFO4SH66ZPZY2CL", "length": 4411, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Four hand made pistol and bullets captured by police | चार काडतुसं, देशी बनावटीच्या पिस्टलसह दोघांना केली अटक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचार काडतुसं, देशी बनावटीच्या पिस्टलसह दोघांना केली अटक\nयवतमाळ- संशयीतरित्या फिरत असलेल्या २ व्यक्तींना पकडून त्यांच्या जवळून २ देशी बनावटीच्या पिस्टलसह ४ जिवंत काडतुसं आणि एक धारदार चाकू जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मध्यरात्री दरम्यान शहरातील पांढरकवडा मार्गावर असलेल्या किरण पेट्रोल पंपाच्या परिसरात केली.\nसुरेंद्रमोहन नारायणराम मुंडा वय ४० रा. ह. मु. रांची, झारखंड आणि फिरोज खान जफरुल्ला खान ४० रा. पुसद रोड, उमरखेड असे या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सविस्तर असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रविवारी रात्री शहरात गस्तीवर होते. या वेळी पांढरकवडा मार्गावर दोन व्यक्ती संशयीतरित्या फिरत असून त्यांच्याजवळ घातक अग्निशस्त्र असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यावरून या पथकाने पांढरकवडा मार्गावर जाऊन त्या ठिकाणी सापळा रचला. यात त्यांना दोन व्यक्ती संशयीतरित्या फिरताना आढळून आले. त्यावरून या पथकाने त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्या दोघांजवळून दोन देशी बनावटीच्या पिस्टल, एक पिस्टल कव्हर, ४ जिवंत काडतुसं, एक धारदार चाकू असा सुमारे ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर या दोन्ही आरोपींना शहर पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-congress-president-ashok-chavan-press-conference-on-rafale-deal-scam-5960819.html", "date_download": "2021-09-20T05:38:01Z", "digest": "sha1:53GPYSWKNKMJ72NOQR3I7BJO5TR6J74Q", "length": 5136, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Congress President Ashok Chavan Press Conference On Rafale Deal Scam | राफेल घोटाळ्याची चौकशी करावी; अशोक चव्हाणांची मागणी, 27 सप्टेंबरला काँग्रेसचा मोर्चा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराफेल घोटाळ्याची चौकशी करावी; अशोक चव्हाणांची मागणी, 27 सप्टेंबरला काँग्रेसचा मोर्चा\nमुंबई- लढाऊ राफेल विमान खरेदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे. संसदेत आणि संसदेबाहेर राफेल विमान सौद्याप्रकरणी वारंवार खोटे बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची फसवणूक केली असून पंतप्रधानांनी राजीनामा द्यायला हवा. तसेच या घोटाळ्याची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केली. या घोटाळ्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने 27 सप्टेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे.\nचव्हाण म्हणाले, मोदींना देशहितापेक्षा उद्योगपती मित्रांचा फायदा महत्त्वाचा आहे. मोदी त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठीच देश चालवत आहेत हे पुन्हा एकदा राफेल घोटाळ्यावरून सिद्ध झाले आहे. देशाच्या सैनिकांची सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींच्या फायद्यासाठीच राफेल सौदा बदलला हे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेस सरकारने एका राफेल विमानाची किंमत 526 कोटी निश्चित केली होती, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अनिल अंबानींना सोबत घेऊन फ्रान्सला गेले व जुनी डील रद्द करून प्रति राफेल विमान 1 हजार 1670 कोटी किंमत ठरवून राफेल खरेदीचा करार केला. या नव्या डीलमध्ये 41 हजार 205 कोटी रुपये जास्त मोजले. या बदल्यात अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स या कंपनीला 30 हजार कोटींचे कंत्राट व 1 लाख कोटींचे लाइफ सायकल कंत्राट दिल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8", "date_download": "2021-09-20T06:16:04Z", "digest": "sha1:LJED5N2PR7DSON4ZQM3BZ3RH4XWPXSLQ", "length": 3785, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:मोबाईल संपादन - विकिपीडिया", "raw_content": "\nमोबाईल संपादन (भ्रमणध्वनी संपादन) म्हणजेच मोबाईलच्या माध्यमातून/मोबाईल वापरुन मराठी विकिपीडियाच्या मोबाईल आवृत्तीवर केलेले संपादन होय.\nमराठी विकिपीडियाची मोबाईल आवृत्ती येथे पाहा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जानेवारी २०२१ रोजी १९:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू ��कतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://punelive.today/pune-city/pune-municipal-corporation-demands-to-include-citizens/cid4740815.htm", "date_download": "2021-09-20T04:12:43Z", "digest": "sha1:7K4LDQK64GDWSXLGNEIJNJIZLYU6T2IT", "length": 13816, "nlines": 49, "source_domain": "punelive.today", "title": "पुणे मनपाने अंदाजपत्रकात नागरिकांच्या सूचनांना स्थान देण्याच", "raw_content": "\nपुणे मनपाने अंदाजपत्रकात नागरिकांच्या सूचनांना स्थान देण्याची मागणी\nपुणे : पुणे महानगरपालिकेच्या २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात विकासकामांच्या संदर्भात नागरिकांच्या सूचनांना स्थान देण्याची मागणी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर केल्यावर स्थायी समिती अध्यक्ष,नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांच्या 'स ' यादीतील अनावश्यक कामांसाठी पुणेकर करदात्यांचा पैसा उधळू नये.सार्वजनिक स्वच्छतागृहे,कचरा नियोजन व व्यवस्थापन,छोट्या बाजारपेठा,वाहनतळ,मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी आवश्यक तरतूद करावी,अशी मागणी 'इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप' च्या वतीने अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी पत्रकाद्वारे केली आहे.\n'गरीब-श्रमिक वर्गामध्ये ज्या सोयीसुविधांचा अभाव आम्हाला जाणवतो त्यांच्या पूर्ततेसाठी धोरणात्मक निर्णय घेतले जावे व त्यासाठी अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद केली जावी,कोरोना साथीनंतर पालिकेची अर्थव्यवस्था अजून सुधारलेली नाही हेही लक्षात घ्यावे',असे या पत्रकात म्हटले आहे.\n'इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप' ने सुचविलेली कामे पुढीलप्रमाणे :\n1. मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी आवश्यक तेवढी तरतूद – कोविडच्या काळात एकूणच जनजीवन विस्कळीत झाले ते अद्याप पूर्वपदावर आलेले नाही. अद्यापही रोजगार संपूर्णपणे सुरू झाला नाही. हजारो लोक बेरोजगार झालेले आहेत. अशा स्थितीत, अन्न (रेशन), आरोग्य सेवा, शिक्षण व शैक्षणिक सुविधा आणि रोजगारसंधी याबाबत लोकाभिमुख निर्णय घेऊन या सेवांच्या कक्षेत जास्तीत जास्त नागरिक येतील व त्यांना त्या योग्य रीतीने पुरवल्या जातील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यास बजेटमध्ये तरतूद व त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणे आव���्यक आहे. अर्थव्यवस्थेचे गाडे पूर्ववत होईपर्यंत अनावश्यक अथवा पुढे ढकलता येणाऱ्या खर्चास कात्री लावूनही या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करावा अशी मागणी आहे.\n2. महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे – महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था करावी. खास करून नव्याने विकसित होत असलेल्या कोंढवा खु., कोंढवा बु., हडपसर, येरवडा, नऱ्हे, आंबेगाव, उंड्री, अशा भागात सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय नाही, ती लवकरात लवकर केली जावी. तसेच आज शहरात विशेषत: रस्तारुंदीमुळे अनेक ठिकाणची स्वच्छतागृहे पाडण्यात आली आहेत. ती पुन्हा बांधून व त्यांच्या देखभालीची सुयोग्य व्यवस्था करून ही महत्वाची सुविधा उपलब्ध करून द्यावी व त्यासाठी बजेटमध्ये आवश्यक ती तरतूद व्हावी.\n3. कचरा नियोजन व व्यवस्थापन – वस्ती पातळीवर घंटागाड्या, रहिवासी सोसायट्या व शहर भागात एकत्रितपणे नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था अपुरी आहे. ती पुरेशी करण्यात यावी. याशिवाय, सार्वजनिक कचराकुंड्या पूर्णपणेच काढून टाकल्यामुळे ज्यांचा कचरा उचलण्याची व्यवस्था नाही असे नागरिक रस्त्यावर, नदीपात्रात अथवा रिकाम्या प्लॉट्समध्ये कचरा टाकतात व परिणामी दुर्गंधी, अस्वच्छता व रोगराई यांचा धोका निर्माण होतो. आमची मागणी आहे की कचरा उचलण्याच्या व्यवस्थेसह, किमान दर 500 मीटर्सवर सार्वजनिक कचराकुंड्या उपलब्ध कराव्या व तेथील कचराही नियमितपणे उचलला जाईल अशी व्यवस्था करावी. त्यासाठी आवश्यक ती तरतूद अंदाजपत्रकात करण्यात यावी.\n4. जागोजागी छोट्या बाजारपेठा उपलब्ध करण्याबाबत – गावठाणांमध्ये अनधिकृत बांधकामांमुळे तसेच अनधिकृत दुकाने, फेरीवाले, भाजीवाले इत्यादी व्यावसायिकांमुळे आधीच अरुंद असलेले रस्ते अधिक अरुंद बनत आहेत व अनेक ठिकाणी रहदारीला अडथळा ठरत आहेत. मात्र या व्यावसायिकांना त्यांच्या रोजगारासाठी जागेची व ग्राहकांना जीवनोपयोगी वस्तूंची गरज असल्यामुळे त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. दर 2 कि.मी.च्या परिसरात भाजी, फळे, कटलरी, ग्रोसरी अशा ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारासाठी बांधीव जागा व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. असेही आढळून आले आहे की काही ठिकाणी, उदा. कोंढवा प्रभाग क्र.27 मध्ये नवीन समाविष्ट गावांमध्ये ���िमान 5-6 ठिकाणी असे नियोजन करण्यात आलेले आहे, मात्र राजकीय हितसंबंधांमुळे त्यांचा विकास व बांधकाम रखडले आहे. जागा उपलब्ध असूनही तिचा उपयोग होत नाही. आमची विनंती आहे की या जागांवर लवकरात लवकर आवश्यक ते बांधकाम करून विकेंद्रित स्वरुपात छोट्या बाजारांची व्यवस्था केली जावी, जेणेकरून त्या-त्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय करण्यासाठी व ग्राहकांना वस्तू उपलब्ध होण्यासाठी सोय होईल व अतिक्रमणाचा प्रश्न सुटेल. यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यासोबतच ही व्यवस्था कालबद्ध पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण केली जावी अशी मागणी आहे.\n5. वाहनतळ – मध्यवर्ती भागातील महापालिकेच्या आरक्षित जागांमध्ये सार्वजनिक पार्किंगची व्यवस्था केली जावी जेणेकरून बेशिस्त पद्धतीने रस्त्यावर वाहने पार्क केली जातात – अनेकदा नाइलाजाने, त्याला आळा बसेल. त्याचप्रमाणे, सर्व प्रमुख रस्त्यांवर पार्किंगसाठी आरक्षित जागेवर स्पष्ट दिसतील असे पट्टे आखले जावेत, जेणेकरून पार्किंग झोन निश्चितपणे कळेल व पादचाऱ्यांची गैरसोय व वाहनचालकांना चुकीच्या जागी वाहन लावल्याबद्दल वाहनचालकांना पडणारा भुर्दंड टळेल.\nवरील सर्व कार्यामध्ये रोजगारनिर्मितीही होईल व त्यातून बेरोजगार हाताना काम मिळून त्यांची क्रयशक्तीही वाढेल व पर्यायाने महानगरपालिकेच्या कार्यकक्षेतील नागरी जीवनाची स्थिती सुधारून महापालिकेच्या महसुलातही वाढच होईल. या सर्व मुद्द्यांचा अंदाजपत्रकात प्राधान्याने विचार व्हावा .शहरातील विकासकार्य व त्याची तरतूद या संदर्भात वॉर्ड स्तरावर नागरिकांच्या सहभागाने प्राधान्यक्रमाची निश्चिती व्हावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/stop-politics-aurangabad-talk-about-development-253106", "date_download": "2021-09-20T04:46:43Z", "digest": "sha1:PFM7LKR6CEEO2ASBKZYAQHUVAYJXKESP", "length": 13400, "nlines": 145, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राजकारण थांबवा, विकासाचे काय ते बोला", "raw_content": "\nशिवसेना-भाजपचे नेते युती संपुष्टात येताच महिनाभरापासून कुरघोड्यांचे राजकारण करत शहरवासीयांचे मनोरंजन करीत आहेत. कचरा, पाणी, रस्ते या जनतेच्या मूलभूत सुविधा सोडविण्यात अपयश आल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा आरोप-प्रत्यारोपांचा खेळ चांगलाच रंगला आहे. त्यामुळे राजकारण थांबवा, विकासाचे काय ते बोला, असे म्हणण्याची वेळ नागरिकां��र आली आहे.\nराजकारण थांबवा, विकासाचे काय ते बोला\nऔरंगाबाद- महापालिकेत गेल्या 25 वर्षांपासून \"मस्त चाललंय आमचं' म्हणत सत्तेची फळे चाखणारे शिवसेना-भाजपचे नेते युती संपुष्टात येताच महिनाभरापासून कुरघोड्यांचे राजकारण करत शहरवासीयांचे मनोरंजन करीत आहेत. कचरा, पाणी, रस्ते या जनतेच्या मूलभूत सुविधा सोडविण्यात अपयश आल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा आरोप-प्रत्यारोपांचा खेळ चांगलाच रंगला आहे. त्यामुळे राजकारण थांबवा, विकासाचे काय ते बोला, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.\nदरम्यान, आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पदभार घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून रस्त्यावर उतरत \"शो-बाजी' केली; मात्र \"नव्याचे नऊ दिवस' याप्रमाणे आयुक्तांचा धडाका थंडावला. त्यामुळे नागरिकांचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग होत आहे.\nमहापालिकेची एप्रिल 2020 मध्ये निवडणूक आहे. त्यापूर्वी गेल्या महिन्यात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर राज्याप्रमाणेच शहरातही राजकीय वातावरण तापले. तापलेल्या वातावरणात जनतेच्या प्रश्‍नांना बगल देण्याची संधी गेल्या 25 वर्षांपासून महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी चालून आली. त्याचा पुरेपूर फायदा घेत, जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम सध्या शिवसेना-भाजपतर्फे सुरू आहे.\nहे ही वाचाः महापालिकेत रंगबिरंगी फायली पण कशासाठी...\nराज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनासाठी शहराला कोट्यवधी रुपयांचा निधी दिली. त्यातून चिकलठाणा, हर्सूल, कांचनवाडी, पडेगाव याठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्याचा निर्णय दीड वर्षांपूर्वी झाला. मात्र चिकलठाणा येथील प्रकल्प कार्यान्वित करण्यात महापालिकेतील सत्ताधारी, प्रशासनाला यश आले. त्यामुळे उर्वरित तीनही प्रकल्पांवर कचऱ्याचे ढीग वाढतच आहेत. दुसरीकडे पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जुन्या दोन्ही पाणीपुरवठा योजना जीर्ण झाल्या असून, समांतरच्या नावाखाली शहर तब्बल 10 वर्षे मागे गेले. समांतर बंद पाडण्यामागे शिवसेना-भाजपमधील कुरघोड्यांचे राजकारणच कारणीभूत आहे.\nनव्या पाणी योजनेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली खरी; पण विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार घेताच या योजनेला स्थगिती दिली. त्या���े राजकारण करत भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर महापालिका सत्तेतून बाहेर पडत असल्याची घोषणा भाजपने केली; मात्र आजही स्थायी समिती, विषय समिती, प्रभाग समिती सभापतींवर भाजपचे पदाधिकारी आहेत. पाणीप्रश्‍नाऐवजी दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करून संभ्रम निर्माण करत आहेत. यात जनतेचे मनोरंजन होत असले तरी पाणी, कचरा, रस्त्यांचे विषय बाजूला पडले आहेत. त्यामुळे राजकारण थांबवा, विकासाचे बोला असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे.\nघनकचरा व्यवस्थापनात अनेक वर्षांपासून राजकीय हस्तक्षेप सुरू आहे. महापालिकेला कचरा वाहतुकीसाठी लागणारी वाहने पुरवून अनेक जण \"कचराशेठ' झाले. दरम्यान, कचराकोंडीनंतर शास्त्रोक्त पद्धतीने कचरा व्यवस्थापन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. यातही राजकीय वशिलेबाजी करत थेट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच कंत्राट मिळविले. आता हर्सूल येथील कचऱ्याच्या निविदेवरून वाद सुरू आहे. या निविदेत कोणाला इंटरेस्ट आहे असा प्रश्‍न शिवसेना-भाजपचे पदाधिकारी एकमेकांना विचारत आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे कॉल रेकॉर्ड तपासल्यास कोणाला इंटरेस्ट आहे असा प्रश्‍न शिवसेना-भाजपचे पदाधिकारी एकमेकांना विचारत आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे कॉल रेकॉर्ड तपासल्यास कोणाला इंटरेस्ट आहे हे जनतेला कळणार आहे.\nआयुक्तांचे \"नव्याचे नऊ दिवस'\nआस्तिककुमार पांडेय यांनी पदभार घेताच रस्त्यावर उतरत \"शोबाजी' केली. कधी नव्हे एवढे मोबाईल टॉवर सील करून खळबळ उडवून दिली. आमखास मैदानालगतचे अतिक्रमण रात्रीतून जमीनदोस्त केले. भीमनगर-भावसिंगपुरा भागातील रस्ता एका फटक्‍यात मोकळा केला. मात्र, नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे आयुक्तांचा धडाका थंड पडला आहे. रस्त्यांची कामे 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याची तंबी आयुक्तांनी दिली होती. मात्र, डेडलाइन संपल्यानंतरही कंत्राटदारावर कारवाई झालेली नाही. शंभर टक्के घरांना कर लावणे, कंत्राटदारांचे थकीत वेतन देण्याच्या घोषणेचाही आयुक्तांना विसर पडला आहे.\nक्लिक कराः पथक आले पण कोणी नाही पाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/DR-dt--BHYRAPPA-S-dt-L-dt-,-SHIVRAM-KARANTH,-PURNACHANDRA-TEJASWI,-AGNI-SRIDHAR--ad--UMA-KULKARNI-COMBO-19-BOOKS/1642.aspx", "date_download": "2021-09-20T04:31:10Z", "digest": "sha1:355J7F5EUVP5KBFKRT4UA6Q4G53WJEJ2", "length": 12154, "nlines": 204, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "DR. BHYRAPPA S.L., SHIVRAM KARANTH, PURNACHANDRA TEJASWI, AGNI SRIDHAR & UMA KULKARNI COMBO 19 BOOKS", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील शासकीय वेळकाढ�� वृत्तीमुळे खोदकाम होईल का शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more\nआफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://arthnitimagazine.blogspot.com/2020/09/blog-post_98.html", "date_download": "2021-09-20T04:19:39Z", "digest": "sha1:77APKNT55NSOAH65RQW7OGJ4YVKEUMFL", "length": 11176, "nlines": 91, "source_domain": "arthnitimagazine.blogspot.com", "title": "रिलायन्स जनरल इन्शुरन्स सादर करत आहेत अभूतपूर्व सेवा - 'इन्शुरन्स गिफ्टकार्ड' 'इन्शुरन्स' भेट देण्याची अधिक स्मार्ट आणि अभूतपूर्व संधी", "raw_content": "\nरिलायन्स जनरल इन्शुरन्स सादर करत आहेत अभूतपूर्व सेवा - 'इन्शुरन्स गिफ्टकार्ड' 'इन्शुरन्स' भेट देण्याची अधिक स्मार्ट आणि अभूतपूर्व संधी\nरिलायन्स जनरल इन्शुरन्स सादर करत आहेत अभूतपूर्व सेवा\n- 'इन्शुरन्स गिफ्टकार्ड' 'इन्शुरन्स' भेट देण्याची अधिक स्मार्ट आणि अभूतपूर्व संधी\nमुंबई, 23 सप्टेंबर 2020: रिलायन्स जनरल इन्शुरन्स या रिलायन्स कॅपिटलच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने 'इन्शुरन्स गिफ्ट कार्ड' हे अभूतपूर्व उत्पादन सादर केले आहे. यामुळे 'इन्शुरन्स' भेट देण्याची अधिक स्मार्ट आणि अभूतपूर्व संधी उपलब्ध होणार आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (आयआयडीएआय) च्या मार्गदर्शक तत्वांअंतर्गत सुयोग्य आणि नाविन्यपूर्ण उत्पादने देणाऱ्या काही मोजक्या सेवांमध्ये हे उत्पादन समाविष्ट आहे. भारतात सणासुदीच्या काळात भेट वस्तू देण्याची मानसिकता लक्षात घेऊन हे उत्पादन खास तयार करण्यात आले आहे.\nविकत घेण्यास आणि भेट देण्यास हे अगदी सहजसोपे असे आहे. 'इन्शुरन्स गिफ्ट कार्ड' हे कोणत्याही अन्य प्रीपेड कार्डप्रमाणे असलेले कार्ड 500 रु आणि 1000 रु. या किमतीत उपलब्ध आहे. हे कार्ड reliancegeneral.co.in या वेबसाइटवरून तात्काळ खरेदी करता येईल. 'गिफ्ट कार्ड' ऑनलाइन खरेदी केल्याबरोबर तुम्हाला ईमेलवर वाऊचरसोबतच हे वाऊचर वापरण्यासंदर्भातील सूचना पाठवल्या जातील. त्यानंतर ज्या व्यक्तीला ही भेट द्यायची आहे त्या व्यक्तीला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अगदी सहज हे कार्ड देता येईल आणि कार्डधारकाला आरोग्य विमा संरक्षण विकत घेता येईल. कार्डधारक किंवा स्वत:लाही कोणत्याही वैयक्तिक विमा उत्पादनासाठी 10 टक्के सवलत देण्यात येत आहे. हा व्यवहार पूर्णपणे डिजिटली होणार असल्याने ग्राहकांना सोयही मिळते आणि पारदर्शकताही. खरेदीनंतर सहा महिने हे गिफ्ट कार्ड वापरता येईल तसेच वापरले न गेल्यास पैसे परत मिळतील.\nया सादरीकरणाबद्दल रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राकेश जैन म्हणाले, \"भारतात भेट देणे म्हणजे आशीर्वाद देण्यासारखे आहे. सण किंवा कोणत्याही आनंदाच्या क्षणी छोटीशी भेट देणे म्हणजे प्रियजनांप्रती असलेल्या भावना व्यक्त करण्याचे एक प्रतिक असते. यंदा हे महासंकट आसपास असताना लोकांना आपल्या मित्रमंडळींच्या, कुटुंबियांच्या आरोग्याची चिंता आहे. त्यामुळे, आरोग्य विमा संरक्षणापेक्षा चांगली भेट काय असेल. या 'इन्शुरन्स गिफ्ट कार्ड'च्या माध्यमातून काढलेला आरोग्य विमा त्यांच्या वैद्यकीय आपातकालीन स्थितीची काळजी घेईल आणि त्यामुळे गरजेला ही भेट फारच उपयुक्त ठरेल.\" देश आता हळूहळू 'न्यू नॉर्मल'सह पूर्वपदावर येत आहे आणि दसरा, दिवाळी, लग्नसराई सोबत आपण उत्सावांच्या मूडमध्ये आहोत. त्यामुळे या काळात भेट देण्यासाठी 'इन्शुरन्स गिफ्ट कार्ड' ही एक स्मार्ट निवड ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/petition-make-mat-work-online-high-court-directions-disclose-366482", "date_download": "2021-09-20T04:23:11Z", "digest": "sha1:UH5H7KLIEF64FPYH7YTMJ6R53J7Q34ES", "length": 25765, "nlines": 222, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'मॅट'चे काम ऑनलाईन करण्यासाठी याचिका; उच्च न्यायालयाचे खुलासा करण्याचे निर्देश", "raw_content": "\nलॉकडाऊन आणि कोरोना संसर्गामुळे आठ महिन्यांपासून ठप्प झालेले महाराष्ट्र प्रशासकीय आयोगाचे (मॅट) कामकाज व्हर्च्युअल पद्धतीने सुरू करण्याची मागणी आता जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाला करण्यात आली आहे.\n'मॅट'चे काम ऑनलाईन करण्यासाठी याचिका; उच्च न्यायालयाचे खुलासा करण्याचे निर्देश\nमुंबई : लॉकडाऊन आणि कोरोना संसर्गामुळे आठ महिन्यांपासून ठप्प झालेले महाराष्ट्र प्रशासकीय आयोगाचे (मॅट) कामकाज व्हर्च्युअल पद्धतीने सुरू करण्याची मागणी आता जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाला करण्यात आली आहे. याचिकेची दखल न्यायालयाने घेतली असून न्यायालय रजिस्ट्रारना खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. मॅटचे काम थांबल्यामुळे राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या हजारो दाव्यांची सुनावणीही रखडली आहे.\n उच्च न्यायालयाकडून कामगिरीचे कौतुक\nव्यवसायाने वकील असलेल्या योगेश मोरबाळे यांनी ऍड. यशोदीप देशमुख आणि ऍड. विनोद सांगवीकर यांच्यामार्फत न्यायालयात याचिका केली आहे. मार्चमध्ये कोव्हिड संसर्गामुळे मॅटचे कामकाज बंद करण्यात आले. मात्र, लॉकडाऊन असतानाही उच्च न्यायालयासह अन्य काही न्यायालयांचे काम ऑनलाईन स्वरूपात सुरू करण्यात आले. परंतु मॅटचे काम ऑनलाईन सुरू करण्यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत, अशी नाराजी याचिकादारांनी व्यक्त केली आहे. त्यावर नुकतीच मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑनलाईन सुनावणीचे आणि ई-फायलिंगचे काम सुरू आहे, त्याप्रमाणे मॅटचेही सुरू करावे, अशी मागणी ऍड. देशमुख यांनी केली.\nमॅटचे काम प्रामुख्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत असते आणि अनेक जणांची वयोमर्यादा पन्नास आणि त्यापुढील असते. त्यामुळे त्यांना संसर्गाच्या काळात न्यायालयात येणे शक्‍य होणार नाही. प्रकृती आणि न्यायाच्या दृष्टिकोनातून ते राज्यातील ज्या भागात आहेत तेथून दाद मागू शकतील, अशी अद्ययावत यंत्रणा निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे ऑनलाईनचा पर्याय मॅटसाठी वापरावा, अशी मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय प्रशासकीय आयोग (कॅट), आयकर आयोग, ऋ�� वसुली आयोग आदींचे काम ऑनलाईन सुरू झाले आहे. राज्य सरकारला मॅटचे व्हर्च्युअल काम आणि संकेतस्थळ अपडेट करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्याची दखल घेतली नाही, असेही सांगण्यात आले.\nखंडपीठाने याचिकेतील मुद्‌द्‌यांची दखल घेतली असून न्यायालय रजिस्ट्रारना खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे.\nशाळाबाह्य बालकांसाठी एक गाव, एक बालरक्षक मोहीम; राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची संकल्पना\nवीस हजार दावे प्रलंबित\nसरकारी सेवेत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, बदली, वेतन आदी तक्रारींबाबत मॅटकडे दाद मागण्याची सुविधा आहे. सध्या राज्यभरातील सुमारे वीस हजार दावे सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टच��्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराज��� छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nmmc.gov.in/navimumbai/-1626078127", "date_download": "2021-09-20T05:57:46Z", "digest": "sha1:XYWAJWIJR7QUDPU2Z3C7DL2RELB7AMPF", "length": 13180, "nlines": 286, "source_domain": "www.nmmc.gov.in", "title": "  :: विविध समाज घटकांच्या लसीकरणाकडे लक्ष देताना आज 554 सोसायटी वॉचमनचे लसीकरण | Navi Mumbai Municipal Corporation", "raw_content": "\nविविध समाज घटकांच्या लसीकरणाकडे लक्ष देताना आज 554 सोसायटी वॉचमनचे लसीकरण\nविविध समाज घटकांच्या लसीकरणाकडे लक्ष देताना आज 554 सोसायटी वॉचमनचे लसीकरण\nकोव्हीड लसींच्या उपलब्धतेनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लसीकरण प्रक्रियेला वेग देण्यासोबतच समाजातील कोणताही घटक दुर्लक्षित राहता कामा नये या महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार विविध समाज घटक लसीकरणाच्या कक्षेत यावेत याकरिता विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये विविध सेवा पुरविताना नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क येणा-या कोव्हीडच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींचे (Potential Superspreaders) प्राधान्याने लसीकरण करण्यात येत असून या अनुषंगाने सोसायट्यांच्या वॉचमेनसाठी विशेष लसीकरण सत्र आज ऐरोली आणि नेरूळ येथील महापालिका सार्वजनिक रूग्णालयात आयोजित करण्यात आले होते.*\n*नेरूळ सेक्टर 15 येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय येथील विशेष लसीकरण सत्रात 346 सुरक्षारक्षकांनी तसेच सेक्टर 3 ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रूग्णालयातील विशेष लसीकरण सत्रात 208 सुरक्षारक्षकांनी लसीकरण करून घेतले. अशाप्रकारे आज एकूण 554 सोसायटी वॉचमेन यांनी कोव्हीड लसीकरणाचा लाभ घेतला.*\nकोरोनाच्या तिस-या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी जास्तीत जास्त व्यक्तींचे लसीकरण हा उपाययोजनांती�� महत्वाचा भाग असल्याचे लक्षात घेत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नागरिकांचे त्यांच्या घरापासून जवळ विनात्रास लसीकरण व्हावे यादृष्टीने नियोजन करण्यात आले असून लसीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आलेली आहे. सध्या 78 लसीकरण केंद्रे कार्यान्वित असून लस उपलब्धतेनुसार दुस-या दिवशी कोणत्या केंद्रावर किती लस उपलब्ध असतीव हे आदल्या दिवशी संध्याकाळी जाहीर करण्यात येत आहे. 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना लसीकरण केंद्रावर रांग न लावतचा थेट टोकन देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.\nकोणताही सामाजिक घटक लसीपासून वंचित राहू नये याची काळजी घेत कॉरी क्षेत्र, रेडलाईट एरिया, तृतीयपंथी तसेच रस्त्यांवरील निराधार बेघर यांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सेवा पुरविताना ज्यांचा नागरिकांशी अधिक संपर्क येतो अशा कोरोनाच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींकरिता (Potential Superspreaders) विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत आत्तापर्यंत केमिस्ट, मेडिकल स्टोअर्स, रेस्टॉरंट, सलून, ब्युटी पार्लर, मध्ये काम करणारे कर्मचारी तसेच रिक्षा - टॅक्सी चालक यांच्याप्रमाणेच आज सोसायट्यांच्या वॉचमनकरिताही लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले. आज काही कारणांमुळे लसीकरणासाठी उपस्थित राहू न शकलेल्या उर्वरित वॉचमेनकरिता पुन्हा लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे.\n*त्याचप्रमाणे स्विगी, झॉमॅटो, कुरिअर अशा सेवा क्षेत्रातील कर्मचारी, मार्केटमधील विक्रेते यांच्याकरिताही विशेष सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. लसीकरणाला अधिक वेग येण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लस खरेदीची प्रक्रियाही सुरू असून अधिक लस उपलब्ध झाल्यानंतर लगेच जलद लसीकरण सुरू करता यावे याकरिता शंभरहून अधिक केंद्रांचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणासाठी पात्र वयोगटाच्या प्रत्येक नागरिकाने लवकरात लवकर लसीकरण करून घेऊन संरक्षित व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.bookstruck.app/book/3292", "date_download": "2021-09-20T05:18:44Z", "digest": "sha1:5X47XQZXSEG3QX3DYL46OZ3LTQX3F7PJ", "length": 1500, "nlines": 33, "source_domain": "mr.bookstruck.app", "title": "एका ऊ ची गोष्ट Marathi", "raw_content": "\nएका ऊ ची गोष्ट\nआपण आपल्या कळत नकळत कशी नकारत्मक उर्जा पसरवतो हे या लोककथेमध्ये माध्यमातून व्यंगात्मक पद्धतीने मांडले आहे\nमहाकाल अनादी मी.... अनंत मी... अथांग...अपार....अलौकिक मी दगडात काय शोधिसी मजला शब्दात... अक्षरात... केवळ मीच शब्दात... अक्षरात... केवळ मीच वाच, मन:चक्षु उघडून कळेल तुजला मी म्हणजे मी आणि तू म्हणजे सुद्धा मीच\nएका ऊ ची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE,_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2021-09-20T06:12:45Z", "digest": "sha1:TWEVECQGVC6PGFD4N5P33DUMAXVCQRIZ", "length": 5924, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेन्री चौथा, इंग्लंड - विकिपीडिया", "raw_content": "\nहेन्री चौथा (एप्रिल ३, इ.स. १३६६[१]:लिंकनशायर, इंग्लंड - मार्च २०, इ.स. १४१३) हा इंग्लंड आणि आयर्लंडचा राजा होता. हा स्वतःला फ्रांसचा राजाही म्हणवत असे.\nहेन्रीचा जन्म लिंकनशायरमधील बॉलिंगब्रोक कॅसल येथे झाला. यामुळे त्याला हेन्री बॉलिंगब्रोक हेही नाव होते. हेन्री जॉन ऑफ गाँट आणि ब्लांच ऑफ लँकेस्टरचा मुलगा होता. जॉन ऑफ गाँट एडवर्ड तिसऱ्याचा तिसरा मुलगा होता तर ब्लांच लँकेस्टरशायरमधील धनाढ्य व्यक्तीची मुलगी होती.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १३६६ मधील जन्म\nइ.स. १४१३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/5-accidents-pune-mumbai-expressway-morning-and-container-blew-police-car-396427", "date_download": "2021-09-20T05:48:56Z", "digest": "sha1:V2TXCNKGHCAPUIXYUYPEUJ4PRDWFMMRQ", "length": 24871, "nlines": 222, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुणे- मुंबई एक्सप्रेस-वे वर पहाटेपासून 5 अ��घात; कंटेनरने पोलिसांच्या गाडीला उडविले", "raw_content": "\nनवीन कात्रज बोगदा दरी पुलाजवळ झालेल्या अपघात एका कंटनेरने पोलिसांच्या वाहनाला उडविले असून यामध्ये 2 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या कंटनेरने 5 वाहनांना उडविले असन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.\nपुणे- मुंबई एक्सप्रेस-वे वर पहाटेपासून 5 अपघात; कंटेनरने पोलिसांच्या गाडीला उडविले\nपुणे : पुणे-मुंबई महामार्गावर आज सोमवारी (ता.11) पहाटेपासून पाच वेगवेगळे अपघात झाले आहेत. नर्हे येथे भूमकर पुलाजवळ वेगवेगळे 2, वाकड पुलावर 1, नवीन कात्रज बोगदा दरी पुलाजवळ आणखी 2 अपघात झाले आहेत. दरम्यान पहाटे पासून झालेल्या 3 मृत्यू तर 19 जखमी झाले आहेत.\nनवीन कात्रज बोगदा दरी पुलाजवळ झालेल्या अपघात एका कंटनेरने पोलिसांच्या वाहनाला उडविले असून यामध्ये 2 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.तर दुसऱ्या कंटनेरने 5 वाहनांना उडविले असन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.\nपुण्यात 'I Love Narhe' पॉईंटजवळ भूमकर पुलावर भीषण अपघातात 2 ठार तर 3 जखमी\nपहिला अपघात - कात्रज बोगद्याकडून नर्हेच्या दिशेने जाताना भूमकर पुलावर आज पहाटे दोन ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. दारुची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भरधाव ट्रकने धडक दिल्याने ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ट्रकच्या समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले आणि यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. 1 जण गंभीर जखमी झाला तर 2 जण किरकोळ जखमी झाले आहे....वाचा सविस्तर\nदुसरा अपघात - दरम्यान हा अपघात झालेला असतानाच काही अंतरावर स्पेअरपार्ट वाहतूक करणारा आयशर देखील उलटला. या अपघातात 2 जण किरकोळ जखमी झाले आहे. ....वाचा सविस्तर\nवाकड ब्रिजजवळील खासगी ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू\nतिसरा अपघात - कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड ब्रिजजवळ मुंबई मार्गावर खासगी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. यात बसमधील क्लिनरचा मृत्यू झाला असून 8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटे झाला....वाचा सविस्तर\nचौथा अपघात - नवीन कात्रज बोगदा दरी पुलाकडून साताऱ्याहून -मुंबईकडे जाताना भरधाव कंटनेरने पोलिसांच्या गाडीला उडविले आहे. सकाळी साडे नऊच्या सुमारास हा अपघात गाडीचा चुरडा झाला असून ग्रामीण पोलिसचे वरिष्ठ पोलिस आणि मदतनीस असे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.\nपाचवा अपघात - दरम्यान, त्याच ठिकाणी आणखी एका कंटेनरने 4 वाहनांना उडविल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामध्ये एका रिक्षा आणि 2 कार चुरडा झाला असून रिक्षामधील सहा महिन्यांच्या बाळासह दोन महिला आणि चालक असे 4 जण जखमी झाले आहेत. साडे-नऊ वाजता झालेल्या अपघातामुळे परिसरात मोठी कोंडी झाली होती.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववा��ी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्���याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या ��र्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/korona-19/", "date_download": "2021-09-20T05:53:31Z", "digest": "sha1:ZMTFZ6S52MQOBXAL2VC76BMVKFDXXV62", "length": 21255, "nlines": 244, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "24 तासात 210 नवीन बाधित; सहा बाधितांचा मृत्यू | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome कोरोना 24 तासात 210 नवीन बाधित; सहा बाधितांचा मृत्यू\n24 तासात 210 नवीन बाधित; सहा बाधितांचा मृत्यू\nजिल्ह्यात आतापर्यंत 5051 बाधित कोरोनातून झाले बरे ; उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3528\nजिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 8709 वर\nचंद्रपूर, दि. 24 सप्टेंबर : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 210 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 8 हजार 709 वर गेली आहे. आतापर्यंत 5 हजार 51 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 528 बाधितांवर उपचार सुरू आहे.\nआरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, घुटकाळा वार्ड, चंद्रपूर येथील 68 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.\nदुसरा मृत्यू आनंदवन परीसर, वरोरा येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.\nतिसरा मृत्यू तुकूम, चंद्रपुर येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.\nचवथा मृत्यू आंबेडकर कॉलेज परिसर, चंद्रपूर येथील 60 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 20 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.\nपाचवा मृत्यू एकोरी वार्ड, चंद्रपूर येथील 60 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.\nतर,सहावा मृत्यू चिमढा,मुल येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 20 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. अनुक्रमे एक ते दोन मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.तर, तीन ते सहा मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत 130 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 123, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली दोन आणि यवतमाळ येथील तीन बाधितांचा समावेश आहे.\nजिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 80 बाधित, पोंभूर्णा तालुक्यातील 1, बल्लारपूर तालुक्यातील 33, चिमूर तालुक्यातील 13,मूल तालुक्यातील 11, गोंडपिपरी तालुक्यातील 5, कोरपना तालुक्यातील 4, ब्रह्मपुरी तालुक्यातील 4, न��गभीड तालुक्यातील 21, वरोरा तालुक्यातील 14,भद्रावती तालुक्यातील 11, सावली तालुक्यातील 1, सिंदेवाही तालुक्यातील 2, राजुरा तालुक्यातील 10 असे एकूण 210 बाधित पुढे आले आहे.\nया ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:\nचंद्रपूर शहर व परीसरातील इंदिरानगर, रयतवारी कॉलनी परिसर, बाबुपेठ, तूकूम, नगीनाबाग, समाधी वार्ड, सुमित्रा नगर, घुग्घुस, हनुमान नगर, ऊर्जानगर, श्याम नगर, शक्तिनगर दुर्गापुर, भावसार चौक परिसर, बालाजी वार्ड, वडगाव, गणेश नगर, नेहरूनगर, विठ्ठल मंदिर वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.\nतालुक्यातील या ठिकाणी आढळले बाधित:\nबल्लारपूर तालुक्यातील बुद्ध नगर वार्ड, गोकुळ नगर, कन्नमवार वार्ड, महाराणा प्रताप वार्ड, गणपती वार्ड, झाकीर हुसेन वार्ड, डब्ल्यूसीएल कॉलनी परिसर, विवेकानंद वार्ड, वैशाली चौक परिसर, टिळक वार्ड,गौरक्षण वार्ड, विद्यानगर, श्रीराम वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील वडाळा पैकु,जांभुळघाट, सोनेगाव, पिंपळनेरी, गांधी वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.\nमुल तालुक्यातील चिमढा, वार्ड नंबर 4 परिसरातून बाधीत ठरले आहे. राजुरा तालुक्यातील दोगेवाडी, सोमनाथपूर वार्ड, विवेकानंद नगर, सास्ती कॉलनी परिसर, रामनगर,भागातून बाधीत पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील निमसडा, दहेगाव, सरदार पटेल वार्ड, हनुमान वार्ड, आझाद वार्ड, सर्वोदय नगर, टिळक वार्ड, अभ्यंकर वार्ड, विद्यानगरी, सुभाष वार्ड,परिसरातून बाधित ठरले आहे.\nनागभीड तालुक्यातील भगतसिंग चौक परिसर, वलनी मेंढा, विठ्ठल मंदिर चौक परिसर, बाजार वार्ड, बाळापुर, डोंगरगाव, प्रगती नगर, मिंथूर, तळोधी, नवेगाव पांडव भागातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलपटली, पेठ वार्ड, गुजारी वार्ड, परिसरातून बाधित ठरले आहे.\nकोरपना तालुक्यातील एसीडब्ल्यू कॉलनी परिसर, वार्ड नंबर 5, शांती कॉलनी नांदा फाटा भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील गौतम नगर, विजासन रोड परिसर, विश्वकर्मा नगर, साईनगर, एकता नगर, आंबेडकर वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील काचेपार, नवरगाव भागातून बाधित ठरले आहे.\nPrevious article“त्या” बाधित महिलेने जिल्हाधिकार्‍यांसहित अन्य मान्यवरांना लिहिलेल्या पत्राचे “उत्तरे” कोण देणार\nNext articleताप, खोकला या आजाराची जिल्ह्यात साथ उपचारासाठी नागरिक मात्र धास्तावलेले \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%93%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE/word", "date_download": "2021-09-20T05:47:58Z", "digest": "sha1:DTQ7PMK67JCW2NUWQF57UQQCTSZ2YRDM", "length": 17452, "nlines": 162, "source_domain": "www.transliteral.org", "title": "दुधाचा घोट पिववेना (घेववेना) आणि ओकवेना - Dictionary Definition - TransLiteral Foundation", "raw_content": "\nदुधाचा घोट पिववेना (घेववेना) आणि ओकवेना\nमराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | |\nदुधाचा घोट घेतला असतां पोटांत जागा नसल्यास तो घशाखालीं जात नाहीं व दुधाचा लोभ तर सुटत नाहीं. किंवा त्याचा अनादर करवत नाहीं. एखादी चांगली वस्तू ठेवतांहि येत नाहीं व टकतांहि येत नाहीं अशी स्थिति. तु०\nखाल्लें तर बाधतें, टाकलें तर शापतें.\nभरंवशाची मोट आणि पहा माझी वाट लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच रिकाम टवळा आणि गांवचा होवळा शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें धंदा रोखीचा आणि वायदा दिवाळीचा देवाला भट आणि मुलाला मास्तर मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून गुळाचेच पथ्‍य करावयाचे आणि गुलगुले खायाचे मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें वीज कडकडली आणि परळावर पडली गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत घरघुशी आणि घरनाशी कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली लिनां आणि भिकार चिनां कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर हरा नाहीं आणि शिवा नाहीं मालक गैदी आणि मांजर कैदी चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे चोराची सुटका आणि सावाला फटका बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला कोणाच्या गाईम्‍हशी आणि कोणाला उठाबशी चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा वांझोटी आणि संन्याशाची लंगोटी नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल देवाचें नांव आणि आपला गांव घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी विंदुरु आणि मजारु पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना\nगौरीची गाणी - लेक\nगौरीची गाणी - लेक\nअंक तिसरा - प्रवेश दुसरा\nअंक तिसरा - प्रवेश दुसरा\nलघुभागवत - अध्याय ५ वा\nलघुभागवत - अध्याय ५ वा\nअध्याय सातवा - समास पांचवा\nअध्याय सातवा - समास पांचवा\nजून ८ - परमार्थ\nजून ८ - परमार्थ\nअक्षरांची लेणी - मोटेची आणि नागाची गाणी\nअक्षरांची लेणी - मोटेची आणि नागाची गाणी\nअध्याय ९० वा - श्लोक ८६ ते ९०\nअध्याय ९० वा - श्लोक ८६ ते ९०\nसतीश सोळांकूरकर - नेहमीपेक्षा ती सकाळी लौकर...\nसतीश सोळांकूरकर - नेहमीपेक्षा ती सकाळी लौकर...\nभ्रान्तिमान् अलंकार - लक्षण ३\nभ्रान्तिमान् अलंकार - लक्षण ३\nभारुड - गौळण - असा कसा देवाचा देव बाई ठक...\nभारुड - गौळण - असा कसा देवाचा ��ेव बाई ठक...\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - चौसष्टावे वर्ष\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - चौसष्टावे वर्ष\nकुलदैवत ओव्या - ओवी १७\nकुलदैवत ओव्या - ओवी १७\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - त्रेपन्नावे वर्ष\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - त्रेपन्नावे वर्ष\nभजन - जय देवा जय देव जय नारायणा...\nभजन - जय देवा जय देव जय नारायणा...\nअध्याय ४९ वा - श्लोक ११ ते १५\nअध्याय ४९ वा - श्लोक ११ ते १५\nभक्तिपर अभंग - १११ ते १२०\nभक्तिपर अभंग - १११ ते १२०\nवेणू कुर्जेकर - एका संदुकीत ठेवली आहेत तु...\nवेणू कुर्जेकर - एका संदुकीत ठेवली आहेत तु...\nअध्याय चौदावा - पूर्णविराम\nअध्याय चौदावा - पूर्णविराम\nबालाजी माहात्म्य - भाग ३\nबालाजी माहात्म्य - भाग ३\nनीति व अनीति - नीति व्यर्थ कल्पना धर्माध...\nनीति व अनीति - नीति व्यर्थ कल्पना धर्माध...\nधर्मसिंधु - पौषमासांतली कृत्ये\nधर्मसिंधु - पौषमासांतली कृत्ये\nमुक्ताबाईकृत पदें ४० आणि ४१\nमुक्ताबाईकृत पदें ४० आणि ४१\nगुरुद्वादशी - प्रभु यशः श्रवण माहात्म्य\nगुरुद्वादशी - प्रभु यशः श्रवण माहात्म्य\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २२०१ ते २२५०\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २२०१ ते २२५०\nलावणी ४९ वी - पाक सुरत कामिना ही गजगामि...\nलावणी ४९ वी - पाक सुरत कामिना ही गजगामि...\nचक्रव्यूह कथा - प्रसंग सहावा\nचक्रव्यूह कथा - प्रसंग सहावा\nजनांस शिक्षा अभंग - ५७३१ ते ५७४०\nजनांस शिक्षा अभंग - ५७३१ ते ५७४०\nभजन - तुझ्या कान्हाच्या खोड्या ...\nभजन - तुझ्या कान्हाच्या खोड्या ...\nअंक पांचवा - प्रवेश चवथा\nअंक पांचवा - प्रवेश चवथा\nग्रामगीता - अध्याय पंधरावा\nग्रामगीता - अध्याय पंधरावा\nपंचम पटल - सहस्रारपद्मविवरणम्\nपंचम पटल - सहस्रारपद्मविवरणम्\nदीपप्रकाश - एकविंशतितमः किरण\nदीपप्रकाश - एकविंशतितमः किरण\nभारतसेवा - प्रिय भारतभू-सेवा सतत करु...\nभारतसेवा - प्रिय भारतभू-सेवा सतत करु...\nप्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १३८ वे\nप्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १३८ वे\nश्री राजराजेश्वरी चूर्णिका - श्रीमत् कमलापुर कनकधराधरव...\nश्री राजराजेश्वरी चूर्णिका - श्रीमत् कमलापुर कनकधराधरव...\nभजन - असा कसा देवाचा देव ...\nभजन - असा कसा देवाचा देव ...\nलावणी ३३ वी - कामापुरतें मशिं हासतां, ब...\nलावणी ३३ वी - कामापुरतें मशिं हासतां, ब...\nअर्थशास्त्रम् अध्याय ०५ - भाग ५\nअर्थशास्त्रम् अध्याय ०५ - भाग ५\nद्वितीय परिच्छेद - वामनव्रत\nद्वितीय ��रिच्छेद - वामनव्रत\nअंक तिसरा - प्रवेश पहिला\nअंक तिसरा - प्रवेश पहिला\nश्री राजराजेश्वरी चूर्णिका - श्रीमत् कमलापुर कनकधराधरव...\nश्री राजराजेश्वरी चूर्णिका - श्रीमत् कमलापुर कनकधराधरव...\nअक्षरांची लेणी - राम ओवी आख्यान\nअक्षरांची लेणी - राम ओवी आख्यान\nश्लोक - ३२७ ते ३३७\nश्लोक - ३२७ ते ३३७\nसमान संभाव्यता निवड ( सर्व एककांच्या निवड-संभाव्यता समान राहतील अशाप्रकारे एकक-संचातून केलेली एका एककाची निवड, हा याचा मूलभूत अर्थ आहे. पण जेव्हा नमुन्यात एकापेक्षा अधिक एकके असतात तेव्हा या संज्ञेच्या वापरात एकसमानता नसते. तिचा संबंध कोणत्याही एका एककाच्या, व्यक्तिशः आणिकिंवा सामूहिक रीतीने केलेल्या निवडीच्या दोन किंवा अधिक कृतींशी असतो किंवा अशा सर्व कृतींनी मिळणाऱ्या संपूर्ण नमुन्याशी असतो; हा संबंध नमुना-एककाशी असेल वा नसेल. जसे, स्तरित-साध्या-यादृच्छिक नमुनानिवडीत वेगवेगळ्या स्तरांतले नमुनानिवडांश वेगवेगळे असल्यास प्रत्येक स्तरातील नमुनानिवडीची कृती मूलतः समसंभाव्यतेची असली तरीही संपूर्ण नमुन्याचा निर्देश, 'असमान संभाव्यतेने निवडलेला नमुना; अशाप्रकारे कधीकधी करतात.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/pear-cultivation-technology/", "date_download": "2021-09-20T04:14:51Z", "digest": "sha1:VT4KH7XUYHS476IPU7HTY7F5L5NERYEC", "length": 15247, "nlines": 113, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "आहे का नाशपातीची लागवड करण्याचा विचार? मग तुमच्यासाठीच खास आहे ही माहिती", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nआहे का नाशपातीची लागवड करण्याचा विचार मग तुमच्यासाठीच खास आहे ही माहिती\nप्नाशपातीचे एक झाड साधारणपणे एक ते दोन क्विंटल दरम्यान उत्पादन देते. अशाप्रकारे प्रति हेक्टर फळबागेत 400 ते 700 क्विंटल नाशपातीचा माल तयार होतो.\nनाशपाती हंगामी फळांच्या यादीत येते आणि हे फळ खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते.\nया व्यतिरिक्त, लोह देखील यात भरपूर आहे, हे फळ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. नाशपातीच्या सेवनाने खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाणही कमी होते. हेच कारण आहे की लोक नाशपाती खायला पसंती दाखवाताहेत आणि त्याला बाजारात मागणी देखील आहे.\nनाशपातीच्या लागवडीसाठी रेताड चिकणमाती असलेली जमीन आणि दळच्या जमीनी खुपच फायदेशीर ठरतात. एकूणच, नाशपातीच्या लागवडीसाठी अशा जमिनीची गरज असते ज्यातून पाणी सहज बाहेर जाऊ शकते. नाशपातीची लागवड ही चिकणमाती आणि अधिक पाणीवाल्या जमिनीतही करता येते.\nकोणकोणत्या आहेत नाशपातीच्या जाती\nनाशपाती खाल्ल्याने कुपोषण बऱ्याच प्रमाणात दूर होऊ शकते. नाशपातीच्या बऱ्याच चांगल्या जाती आहेत ज्या शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवून देऊ शकतात. नाशपतीच्या जाती जशा कि, पत्थर नाग, पंजाब नख, पंजाब गोल्ड, पंजाब अमृत, पंजाब ब्यूटी आणि बागुगोसा.\nपत्थरनाग: पत्थरनाग ही एक कडक फळे असलेली नाशपाती प्रजाती आहे जिचे झाड हे पसरनारे असते. याची फळे साधारण आकाराने गोल आणि हिरवी असतात. साधारणपणे जून महिन्यात नाशपाती पिकण्यास सुरवात होते, परंतु ह्या जातींचे नाशपाती जुलैच्या अखेरीस पिकतात आणि प्रति झाड दीडशे किलोपेक्षा जास्त फळे देतात.\nपंजाब नख: पंजाब नख ही नाशपातीची जात देखील एक कठीण फळ असणारी आणि पसरणारी आहे. याची फळे अंडाकृती, हलकी पिवळी आणि रसाळ असतात. पंजाब नख जातीवर ठिपके बनलेले असतात.\nपंजाब गोल्ड: पंजाब गोल्ड सामान्यता मऊ फळ येणारी नाशपातीची जात आहे. ह्याला स्पर्श केल्यास किंचित मऊ असल्याचे जाणवेल. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ते काढणीसाठी तयार होते. पंजाब गोल्डच्या नाशपातीपासून विविध प्रकारची उत्पादने तयार केली जातात.\nपंजाब नेक्टर : पंजाब अमृत देखील एक मऊ फळ येणारी प्रजाती आहे. या जातीची फळे सामान्यपेक्षा मोठी आकाराची असतात. या जातीची फळे बाहेरून हिरवी असतात. आतून ह्या फळांचा पांढरा गीर असतो. फळ पिकल्यानंतर रसाळ होतात खाण्यास चविष्ट असतात.\nपंजाब ब्युटी : ही नाशपातीची वाण देखील सामान्य आणि मऊ आहे. ह्याच्या फळांचा आकार थोडा मोठा असला तरी, रंग पिवळा आणि हिरवा राहतो. ह्या फळाचा गीर पांढरा असतो. ह्या जातींचे फळ खूप रसाळ आणि गोड असते.\nबागुगोसा: बागुगोसा ही एक सामान्य नाशपातीचा प्रकार आहे, जो ऑगस्टच्या पहिल्या महिन्यात पिकतो. ज्यांना बाजार लांबचा असतो, त्यांच्यासाठी ही जात सर्वोत्तम आहे.\nनाशपातीच्या बागेत आंतरपीक म्हणुन भाजीपाला लागवड करता येते\nजोपर्यंत नाशपातीला फळ लागत नाही, तोपर्यंत उडीद, मूग आणि तोर यासारखी पिके ���ंतरपीक म्हणुन घेता येतात. तर रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि इतर भाज्यांची लागवड करता येते.\nनाशपातीचे एक झाड साधारणपणे एक ते दोन क्विंटल दरम्यान उत्पादन देते. अशाप्रकारे प्रति हेक्टर फळबागेत 400 ते 700 क्विंटल नाशपाती तयार होतात.\nपंजाब ब्युटी : ही नाशपातीची वाण देखील सामान्य आणि मऊ आहे. ह्याच्या फळांचा आकार थोडा मोठा असला तरी, रंग पिवळा आणि हिरवा राहतो. ह्या फळाचा गीर पांढरा असतो. ह्या जातींचे फळ खूप रसाळ आणि गोड असते.\nबागुगोसा: बागुगोसा ही एक सामान्य नाशपातीचा प्रकार आहे, जो ऑगस्टच्या पहिल्या महिन्यात पिकतो. ज्यांना बाजार लांबचा असतो, त्यांच्यासाठी ही जात सर्वोत्तम आहे.\nनाशपातीच्या बागेत आंतरपीक म्हणुन भाजीपाला लागवड करता येते\nजोपर्यंत नाशपातीला फळ लागत नाही, तोपर्यंत उडीद, मूग आणि तोर यासारखी पिके आंतरपीक म्हणुन घेता येतात. तर रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि इतर भाज्यांची लागवड करता येते.\nनाशपातीचे एक झाड साधारणपणे एक ते दोन क्विंटल दरम्यान उत्पादन देते. अशाप्रकारे प्रति हेक्टर फळबागेत 400 ते 700 क्विंटल नाशपाती तयार होतात.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nअंजीरचे पीक लागवडीसाठी महत्वाची माहिती ,महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यशस्वी लागवड\nअफगाणिस्तान मध्ये झालेल्या तनावानंतर आंतररा��्ट्रीय बाजारात केशराच्या किंमतीवर परिणाम, भारताच्या केशर किमतीत विक्रमी वाढ\nPH म्हणजे काय , फवारणीच्या पाण्याचा सामू (pH)किती असावा..\nयोग्य प्रकारे करा विद्राव्य खतांचा वापर\nकांदा लागवड ते कांदा काढणी व्यवस्थापन\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=sakri", "date_download": "2021-09-20T04:42:55Z", "digest": "sha1:E6VKGMYUJOFK3RSLVCTOEXAOQP75QKU7", "length": 4845, "nlines": 83, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "sakri", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nट्रायकोग्रामा बोंड अळीवरील जालीम उपाय; वाचा शेख आरीफ यांच्या लॅबची यशोगाथा\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nअंजीरचे पीक लागवडीसाठी महत्वाची माहिती ,महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यशस्वी लागवड\nअफगाणिस्तान मध्ये झालेल्या तनावानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात केशराच्या किंमतीवर परिणाम, भारताच्या केशर किमतीत विक्रमी वाढ\nPH म्हणजे काय , फवारणीच्या पाण्याचा सामू (pH)किती असावा..\nयोग्य प्रकारे करा विद्राव्य खतांचा वापर\nकांदा लागवड ते कांदा काढणी व्यवस्थापन\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2021-09-20T06:17:13Z", "digest": "sha1:NYN2BRQU6OV2W7NT7QECGWGPQNKLAQGB", "length": 6089, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट व्यवसाय - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nएखाद्या व्यवसायाची माहिती, व्यापार, व्यवसाय, नोकरी किंवा नोकरीबद्दल माहिती सारांशित करण्यासाठी एक इन्फोबॉक्स वापरला जाऊ शकतो. खाली दर्शविल्याप्रमाणे, इन्फोबॉक्स {{ इन्फोबॉक्स व्यवसाय}} टेम्पलेट वापरुन जोडले जाऊ शकते:\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:माहितीचौकट व्यवसाय/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०२० रोजी ०१:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/category/%E0%A4%90%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2021-09-20T05:00:32Z", "digest": "sha1:QTPXZ2SUMLMVNDHFTOXYRFJY4QH4XENU", "length": 11573, "nlines": 103, "source_domain": "tumchigosht.com", "title": "ऐतिहासिक – Tumchi Gosht", "raw_content": "\nऔरंगजेबचा भाऊ दारा शिकोह ज्याला कोठे पुरले कोणालाच माहिती नाही पण त्याला शोधत आहे केंद्र सरकार\nऑस्कर शिंडलर: हिटलरच्या पार्टीतल्या या श्रीमंत आणि गर्विष्ठ माणसाने…\nतिरंग्यामध्ये ‘हा’ बदल केल्यामुळे गांधीजी झाले होते दु:खी, कोणीही…\n१५ ऑगस्ट १९४७: वाचा आजच्या दिवशी असे काय घडले होते की हा दिवस…\nछत्रपती शिवाजी महाराजांकडे ७ घोडे होते, त्यांची नावे तुम्हाला माहित…\nFeatured Uncategorized इतर उद्योग खेळ मनोरंजन महीला\nभारत-पाक विभाजन रेखा आखणारे रॅडक्लिफ कोण होते रेखा आखल्यानंतर ते दुखी का झाले होते\nभारतीय स्वातंत्र्याची सर्व कामे पार पाडण्यासाठी नियुक्त केलेले ब्रिटिश राजातील शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी पंजाब आणि बंगाली लोक त्यांच्या प्रदेशाबद्दल निष्ठा दाखवतात असे सांगितले होते. ते म्हणाले होते की, बंगाली लोक आणि पंजाबी…\nज्या माणसा��ा नकाशासुद्धा माहीत नव्हता त्या माणसाने ओढली होती भारत-पाक विभाजन रेखा\nभारतीय स्वातंत्र्याची सर्व कामे पार पाडण्यासाठी नियुक्त केलेले ब्रिटिश राजातील शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी पंजाब आणि बंगाली लोक त्यांच्या प्रदेशाबद्दल निष्ठा दाखवतात असे सांगितले होते. ते म्हणाले होते की, बंगाली लोक आणि पंजाबी…\nदादासाहेबांच्या चित्रपटात काम करण्यासाठी कोणतीच स्त्री तयार होत नव्हती, मग…\nसगळ्यांना माहित आहे की दरवर्षी दादासाहेब फाळके हा पुरस्कार मनोरंजन विश्वातील सर्वात उच्च पुरस्कार मानला जातो. मनोरंजन विश्वात विशेष कामगिरी करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण गेल्या पाच दशकांपासून हा…\nदादासाहेब फाळके: केवळ १५ हजारात बनवला चित्रपट व स्वत: त्याच्यात अभिनेता म्हणून केले काम\nसगळ्यांना माहित आहे की दरवर्षी दादासाहेब फाळके हा पुरस्कार मनोरंजन विश्वातील सर्वात उच्च पुरस्कार मानला जातो. मनोरंजन विश्वात विशेष कामगिरी करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण गेल्या पाच दशकांपासून हा…\nभारतातील या राजाचे किस्से ऐकून प्रभावित झाला होता हिटलर, भेट केली होती रोल्स रॉयस कार\nभारतात अनेक राजे होऊन गेले ज्यातील बऱ्याच राजांबद्दल कोणाला जास्त माहिती नाही. त्यातीलच एक राजा होते महाराजा भुपिंदरसिंग. भुपिंदरसिंग यांनी भारतात क्रिकेटची मुळे रूजवण्यास खुप मदत केली होती. असे म्हणतात की त्यांच्यामुळेच बीसीसीआयची…\nशेक्सपियर यांनी मृत्युच्या आधी स्वताच्याच समाधीला दिला होता शाप, कारण वाचून अवाक व्हाल\nआपण जिवंत असताना आपल्याला बर्‍याच गोष्टींबद्दल भीती वाटते, पुष्कळ लोकांना मृत्यूची भीती वाटते. असे बरेच लोक आहेत जे स्वर्ग आणि नरकाच्या जगावर विश्वास ठेवतात पण जर त्यांना सोडले तर कोणीही मृत्यू नंतरच्या जीवनास घाबरत नाही. थोर नाटककार…\nजेव्हा शहाजहांने ताजमहाल पाहिला तेव्हा त्याने आनंदाच्या भरात कारागिरांना दिले होते एवढे पैसै\nताजमहालच्या बांधकामाविषयी अनेक आख्यायिका आहेत, काही सकारात्मक तर काही नकारात्मक. कोणीही काहीही म्हणले तरी आपण हे नाकारू शकत नाही की प्रेमाची निशाणी म्हणून उभारण्यात आलेला ताजमहाल ही सर्वात सुंदर वास्तु आहे. जगातील अनेक पर्यटक ताजमहाल…\nशेक्सपियर यांनी मृत्युच्या आधी स्वताच्याच कब्रला शाप का दिला होता त्यांना कसली भिती होती\nआपण जिवंत असताना आपल्याला बर्‍याच गोष्टींबद्दल भीती वाटते, पुष्कळ लोकांना मृत्यूची भीती वाटते. असे बरेच लोक आहेत जे स्वर्ग आणि नरकाच्या जगावर विश्वास ठेवतात पण जर त्यांना सोडले तर कोणीही मृत्यू नंतरच्या जीवनास घाबरत नाही. थोर नाटककार…\nताजमहाल बांधण्यासाठी शाहजहांने किती खर्च केला त्याने कारागिरांना किती पैसै दिले होते\nताजमहालच्या बांधकामाविषयी अनेक आख्यायिका आहेत, काही सकारात्मक तर काही नकारात्मक. कोणीही काहीही म्हणले तरी आपण हे नाकारू शकत नाही की प्रेमाची निशाणी म्हणून उभारण्यात आलेला ताजमहाल ही सर्वात सुंदर वास्तु आहे. जगातील अनेक पर्यटक ताजमहाल…\nताजमहाल, लाल किल्ला, राष्ट्रपती भवन विकणारा व्यक्ती, भारतातला सगळ्यात मोठा ठग\nभारतात अनेक ठग असतील पण त्या ठगांमध्ये एक ठग असा होता की त्याला आजच्या काळातील अनेक ठग गुरू मानतात. एवढच काय त्याचे नावही वापरतात. तुम्ही नटवरलाल हे नाव ऐकले असेलच पण तुम्हाला माहिती आहे का हे नाव सर्वात आधी कोणासाठी वापरले गेले होते.…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ekveera_Aai_Tu_Dongaravari", "date_download": "2021-09-20T06:03:08Z", "digest": "sha1:ZVF2Q7R4TX7YEE7YTNIB75S4II3IX7LZ", "length": 2384, "nlines": 33, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "एकविरा आई तू डोंगरावरी | Ekveera Aai Tu Dongaravari | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nएकविरा आई तू डोंगरावरी\nएकविरा आई तू डोंगरावरी\nनजर हाय तुझी कोल्यांवरी\nकोल्यांचा धंदा हाय जीवा उधारी ग\nपाठीशी उभी हाय एकविरा आई ग\nधनी माझा गेलाय बारांडोलीला\nअवचित सुटलाय वादली वारा\nमागनं मांगतंय एकविरा आई ग\nधनी माझा येऊंदेस दर्या किनारी ग\nदसर्‍याचे आई तुझे सणाला\nजोर्‍यांशी येऊ आई तुझे होमाला\nनवसाचा मान देऊ कोंबर्‍या-बकर्‍यांचा ग\nखना-नारलाशी भरीन ओटी ग\nचैताचे आई तुझे सणाला\nपोरांशी येऊं आई तुझे भेटीला\nसंगीत - वेसावकर आणि मंडळी\nस्वर - वेसावकर आणि मंडळी\nगीत प्रकार - कोळीगीत, या देवी सर्वभूतेषु\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ugi_Ugi_Ge_Ugi", "date_download": "2021-09-20T05:23:13Z", "digest": "sha1:A4VPZRHNZX746PWG7SLBABVZKTQYKCYD", "length": 2390, "nlines": 34, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "उगी उगी गे उगी | Ugi Ugi Ge Ugi | आठवणीतल�� गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nउगी उगी गे उगी\nउगी उगी गे उगी\nआभाळातून खाली येते चांदोबाची पहा बगी\nढगावरून ती चाले गाडी\nशुभ्र पांढरी जरा वाकडी\nससा सावळा धावत ओढी\nअसली अद्भुत गाडी कुठली रडणार्‍यांच्या कुढ्या जगी\nनिळसर काळी छत्री सुंदर\nहसणार्‍यांच्या घरी पिकवितो सर्व सुखाची चंद्रसुगी\nउगी, पहा तो खिडकियात\nहात आईचा जणू दुधात\nघे पापा तू त्या हाताचा भरेल इवले पोट लगी\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वर - सुधीर फडके\nचित्रपट - आंधळा मागतो एक डोळा\nगीत प्रकार - बालगीत, चित्रगीत\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/cricket-coaches-will-get-guidance", "date_download": "2021-09-20T05:56:55Z", "digest": "sha1:TY4HRXLAPKCGDZRYA7TADA74B55USHL4", "length": 4255, "nlines": 27, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "क्रिकेट प्रशिक्षकांसाठी मार्गदर्शन| Cricket coaches will get guidance", "raw_content": "\nनाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन (Nashik District Cricket Association), सगळ्या संलग्न विद्यमान कार्यरत तसेच इच्छुक भावी क्रिकेट पंचांसाठी (Cricket Umpires) मोफत विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित करीत आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन वर्षभर साधारण पाचशे पेक्षा जास्ती सामन्यांचे आयोजन करीत असते...\nया सामन्यांत नाशिक शहरामधीलच अनेक जण पंच म्हणुन कामगिरी करीत असतातच. या सर्व विद्यमान पंचांच्या कौशल्यात वाढ होऊन, नवीन अद्ययावत क्रिकेट नियमांची माहिती व्हावी, त्याविषयीचे सर्व शंकांनिरसन व्हावे या दृष्टीने आणि खासकरुन ज्या खेळाडू वा क्रिकेट (Cricket) प्रेमींना भविष्यात क्रिकेट पंच म्हणून भूमिका पार पाडण्यात रस आहे, अशा सर्वांसाठी विशेष क्रिकेट पंच मार्गदर्शन शिबिराचे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन एनडीसीएतर्फे (NDCA) नियोजन करण्यात आले आहे.\nमुळचे नाशिकचे बीसीसीआयचे (BCCI) पंच संदीप चव्हाण या शिबिरात खास मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबत नाशिकचेच एमसीए लेव्हल वन पंच प्रणव कुलकर्णी व अजय गुजर देखील असणार आहेत. हे शिबिर शनिवार दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० ते ५:०० या वेळेत महात्मानगर क्रिकेट मैदान हॉल येथे होणार आहे.\nशिबिरात सहभागी होऊन मार्गदर्शन घेतल्यास नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सामन्यांत पंच म्हणून संधी मिळणार आहे. सर्व सहभागी पंचांना प्रमाणपत्रदेखील मिळणार आहे.\nजिल्ह्यातील सर्व इच्छुक खेळाडू (Players) व क्रिकेट प्रेमी उमेदवारांकरिता, क्रिकेट पंच होण्यासाठी हे शिबिर म्हणजे सुवर्णसंधी आहे. सर्वांनी याचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे करण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/04/blog-post_31.html", "date_download": "2021-09-20T05:35:49Z", "digest": "sha1:QFEMIKTMMMYDJEJPC5U3NPMFXFLQ4BSV", "length": 4465, "nlines": 69, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "वंजारी महासंघ साहित्यिक आघाडी राज्य सहसंघटकपदी भगवान फुंदे यांची निवड", "raw_content": "\nHomeMaharashtraवंजारी महासंघ साहित्यिक आघाडी राज्य सहसंघटकपदी भगवान फुंदे यांची निवड\nवंजारी महासंघ साहित्यिक आघाडी राज्य सहसंघटकपदी भगवान फुंदे यांची निवड\nअहमदनगर - भगवान फुंदे यांची वंजारी महासंघ साहित्यिक आघाडी राज्य सहसंघटक या अतिशय महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाचे संस्थापक तथा अध्यक्ष गणेश खाडे महाराष्ट्र राज्य तंत्रज्ञान विभाग प्रमुख रमेश केदार,राज्य उपाध्यक्ष छबुरावजी कांगणे, अ.नगर जिल्हा महिला अध्यक्ष सविताताई ढाकणे, वंजारी महासंघ साहित्यिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिल सांगळे यांनी प्रा.श्री.भगवान अर्जुनराव फुंदे यांची वंजारी महासंघ साहित्यिक आघाडी राज्य संघटक या अतिशय महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे श्री.फुंदे यांच्या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.\n👉ग्रामीण भागातील साहित्यिकांना बरोबर बरोबर घेऊन व्यासपीठ मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती नवनिर्वाचित संघटक श्री फुंदे यांनी बोलताना दिली.\nसंकलन : बाळासाहेब खेडकर\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://activeguruji.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%90%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6/", "date_download": "2021-09-20T04:19:01Z", "digest": "sha1:65TJSEDNFXRBVS3B5GWSV3DHNEPJ2CAE", "length": 8598, "nlines": 155, "source_domain": "activeguruji.com", "title": "चित्राऐवजी शब्द - Active Guruji चित्राऐवज��� शब्द वापर | इयत्ता २री बालभारती", "raw_content": "\n१) हे आमचे घर. घरात आई,बाबा,दादा,आजी–आजोबा व मी राहते.\n२) आई घरी लॅपटॉप वर काम करते.\n३) मी सायकल चालवते.आजोबांसाठी औषध आणते.\n४) हे झेंडूचे फूल आहे. बाबा सणादिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात.\n५) दादा दरवाजासमोर रांगोळी काढतो. मी मदत करते.\n६) ही माझी बॅग आहे. बॅगेत वही,पेन आहे.\n७) दादाने ताटे मांडली.दोघे इथे जेवायला बसलो.\n८) दादाने पाहिले,आकाशात ढग आले. टेकडीवर मोर थुई थुई नाचू लागला.\n९) ऊसापासून साखर तयार होते. ज्ञानेशमामाला साखरेसारखा गोड फणस आवडतो.\n१०) आई भाकरी करते. शेजारची छाया कोथिंबीर निवडायला मदत करते.\n११) शेजारची समीक्षा मातीची पणती तयार करते. अनिता कागदाची होडी तयार करते.\n१२) सायंकाळी आकाशात पक्षी उडतात. मी आणि दादा पाहत राहतो.\nPosted in 2री प्रश्नोत्तरेTagged चित्राऐवजी शब्द, दुसरी, दुसरी बालभारती, दुसरी मराठी कविता, दुसरीच्या पाठावरील प्रश्नोत्तरे\nNext शेवटच्या अक्षराची गंमत\nवेदांत प्रमोद म्हात्रे says:\nआपण खूप छान पद्धतीने अभ्यास पाठवत आहात . रोजचा अभ्यास कसा घ्यावा यासाठी शिक्षक व पालक यांच्यासाठी आपण मार्गदर्शक आहात .\nसर तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात करत असलेल्या या महान कार्यास सलाम .\nआपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आभार.\tCancel reply\nघरचा अभ्यास Smart PDF डाऊनलोडसाठी रोज सकाळी 8 वाजता उपलब्ध होतो.\n1ली,मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\n4थी | मराठी ,आकारिक चाचणी 1 | Open book Test\n2री | मराठी , आकारिक चाचणी 1 | Open book Test\nMayechi pakhar l मराठी पाठ ६ | मायेची पाखर | इ.4थी\n3री,मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\n8वी, मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\nDhartichi amhi lekare | धरतीची आम्ही लेकरं | ४थी मराठी कविता\n1.जय जय महाराष्ट्र माझा | 7वी मराठी टेस्ट\n1.बलसागर भारत होवो | 6वी मराठी-टेस्ट\nआकारिक चाचणी 1 (45)\nYash somnath shelar on 2.माझ्या देशावर माझे प्रेम आहे…\nAnonymous on 2री | मराठी , आकारिक चाचणी 1 |…\nAnonymous on 3.वल्हवा रं वल्हवा | 5वी मराठी…\nAnonymous on 2री | मराठी , आकारिक चाचणी 1 |…\nRani on 6.असा रंगारी श्रावण | 8वी मराठ…\nAnonymous on 1ली,मराठी | आकारिक चाचणी 1 | O…\nआपल्या आवडत्या activeguruji.com या शैक्षणिक वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत 1ली ते 10वी संपूर्ण अभ्यास\nशिक्षक,विद्यार्थी व पालक यांना डिजिटल ई-साहित्य,शैक्षणिक साधने, शिक्षण पूरक साहित्य याद्वारे अभ्यासक्रमाची व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हाच आमचा उद्देश.\nस्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी व प्��गत शैक्षणिक महाराष्ट्राचे आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक वेबसाईटवरील माहितीचा वापर व्हावा हा आमचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://nagarchaufer.com/?tag=ahmednagar-news-updates", "date_download": "2021-09-20T05:10:58Z", "digest": "sha1:GRWGV72ER4NJAWRGIQCII44PWKQH72N7", "length": 20340, "nlines": 159, "source_domain": "nagarchaufer.com", "title": "ahmednagar news updates Archives - नगर चौफेर न्यूज", "raw_content": "\nअहमदनगर जिल्हा आणि महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज\nपारनेर तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस, अन्याय निवारण समितीकडून पोलिस अधीक्षकांना निवेदन\nअहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली होऊनही अवैध वाळूउपसा काही केल्या थांबत नसल्याने अन्याय निवारण समितीचे …\nनगर शहरातील बायोगॅसच्या ठेकेदाराचे मीठ नेमके कुणाला \nठेकेदाराची मुदत संपण्याआधीच नव्याने ठेकेदार नियुक्त करण्यासाठी साधारणपणे निविदा मागवण्यात येतात मात्र नगर महापालिकेत याच्या उलट अजबच कारभार सुरू आहे. …\nशहर सहकारी बँक घोटाळ्याची व्याप्ती वाढली , आणखी तब्बल ‘ इतक्या ‘ जणांच्या विरोधात दोषारोपपत्र\nशहर सहकारी बँकेतील बोगस कर्ज वाटप प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने डॉक्टर निलेश शेळके या व्यतिरिक्त इतर 17 आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र …\n‘ मी रात्री येईल त्यावेळी तुझा दरवाजा उघडा ठेव ‘ , चुलत दिराने ओलांडल्या नात्याच्या सर्व मर्यादा\nनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून पीडित महिलेच्या चुलत दिराने तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. नगर जिल्ह्यातील …\nश्रीपाद छिंदमच्या हातात पुन्हा बेड्या ,अखेर ‘ ते ‘ प्रकरण पडले भारी\nछत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला एका ज्युस सेंटर चालकास जातीवाचक शिवीगाळ केल्याने अटक करण्यात आली आहे. श्रीपाद छिंदम आणि …\nपाथर्डी येथे कृषिदूत वैभव गाडे यांचेकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन\nपाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय बाभूळगाव तालुका येवला येथील कृषी अभ्यासाची कृषी जागरूकता …\n.. अखेर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली, ‘ ह्या ‘ ठिकाणी नवीन पोस्टिंग\nनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली करण्यात आली आहे .लोकसेवकपदाचा गैरवापर केल्याचा …\nपरमेश्वर टकले मित्र मंडळ व जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर\nपाथर्डी प्रतिनिधी: शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष परमेश्वर टकले यांच्या वाढदिवसानिमित्त निवडुंगे येथे घेतलेल्या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.परमेश्वर टकले मित्र मंडळ व …\nगुड न्यूज ..नगर जिल्ह्याची जीवनदायिनी भंडारदरा धरण झाले ओव्हरफ्लो\nराजूर प्रतिनिधी ललित मुतडक :- संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी समजले जाणारे भंडारदरा धरणं सालाबादप्रमाणे …\nनगर मनपाच्या कारभाऱ्यांकडे राजा बैलाची ‘अशीही ‘ मागणी , नगरमध्ये जोरदार चर्चा\nअहमदनगर (प्रतिनिधी) : नगर येथील मनपा हद्दीत शहर सुधार समितीने ‘कलम १३३-अ’ नुसार कोरोना ‘नैसर्गिक आपत्ती’ काळातील संवैधानिक हक्काची ‘घरपट्टी …\nनगर हादरले..अल्पवयीन मुलीची हत्या करून पती पत्नीचे टोकाचे पाऊल , केडगावमधील घटना\nकोरोनानंतर आर्थिक चक्र बिघडल्याने नागरिकांचे मानसिक स्वस्थ ढळल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. नगर शहरानजीक केडगाव इथून अशीच एक बातमी …\nसावेडीगावाजवळ सीनेला पुर आल्याने वाहतुक बंद ,तब्बल ‘ इतक्या ‘ किलोमीटरचा नागरिकांना वळसा\nअहमदनगर प्रतिनिधी : सावेडी-निंबळक रोड असलेल्या सावेडी गावाजवळील सिनानदीला मोठा पुर आलेला असून सिनेचे उगमस्थान असलेल्या जेऊरजवळील महादेवाची खोरी, धनगरवाडी, …\nबंद पडलेली स्ट्रीट लाईट दुरुस्त करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन : भाऊसाहेब धस\nपाथर्डी प्रतिनिधी गोरख मोरे यांचेकडून : पाथर्डी शहरातील हंडाळवाडी ते पाथर्डी मुख्य रस्त्यावरील बंद पडलेली स्ट्रीट लाईट त्वरित दुरुस्त करावी, …\nशेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांची सरकारकडे ‘ ही ‘ मागणी\nपाथर्डी प्रतिनिधी गोरख मोरे यांचेकडून : पाथर्डी तालुक्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे खेर्डे, सांगवी बु. व खुर्द, पागोरी पिंपळगांव, प्रभूपिंपरी, …\n.. अन अखेर तारकपूर बस स्टँडवरून पास मिळण्याचा मार्ग मोकळा\nप्रतिनिधी गोरख मोरे यांचेकडून : नगर शहरातील विभागीय नियंत्रक कार्यालय तारकपूर येथून गेल्या काही महिन्यापासून शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना …\nनगर जिल्ह्यात लाचखोरीत ‘ ह्या ‘ विभागाचा पहिला नंबर , 1064 वर तक्रार करण्याचे आवाहन\nसमाज रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिस दलात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच चाललेले आहे. नगर जिल्ह्यात गेल्या सात महिन्यात तब्बल …\nनगर तहसीलमधील ‘ त्या ‘ बोर्डची चर्चा तर होणारच, इतरांनी अनुकरण करण्याची गरज\nदेशातील नागरिकांचे रक्षण व्हावे म्हणून सीमेवरील सैन्य ऊन वारा पाऊस बर्फ अशा कुठल्याही परिस्थितीत सतत तत्पर असते मात्र सैन्यात नोकरी …\nअखेर चितळी येथील ‘ त्या ‘ मुलीचा शवविच्छेदन अहवाल आला त्यात..\nनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील चितळी येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यात तिच्या गुप्तांगावर जखमा झाल्याचे …\nनगर महापालिकेच्या सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांना जमलं नाहीच , अखेर ‘ त्यांनी ‘ करून दाखवलं\nआधीच आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील नगर महापालिकेच्या खर्चाला काही मर्यादा राहिलेल्या नाहीत. त्या त्या विभागांच्या प्रमुखाकडून देखील खर्च कमी …\nनगर ब्रेकिंग..नारळाच्या शेंड्याखाली लपवलेलं ‘ मोठ घबाड ‘ पाहून पोलिसही हादरले\nचोर आपली चोरी लपवण्यासाठी काय करतील याचा नेम राहिलेला नाही. अशीच एक धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील लोणी येथे उघडकीस आली …\nनगरमध्ये चर्चिलेल्या ‘ त्या ‘ प्रकरणात अखेर तीन पोलीस निलंबीत\nभिंगार कॅम्प पोलिसांनी मागील आठवड्यात पकडलेला आरोपी सादिक बिराजदार याचा मृत्यू वाहनातून पडून जखमी झाल्यामुळे झाला असल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालात …\nपूजा लोंढे मृत्यू प्रकरणी राष्ट्र्रवादीकडून ‘ ही ‘ मागणी : जाणून घ्या पूर्ण प्रकरण\nकोपरगाव येथील पूजा लोंढे या तीन महिन्याच्या गरोदर मातेला तिच्या सासरी जाळून मारणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी तसेच यातील उर्वरित …\nनगरकरांना घरपट्टी पाणीपट्टी माफीसाठी शहर सुधार समिती आक्रमक, काय आहे कलम १३३ अ \nनगर शहर सुधार समितीने बीपीएमसी कायदा ‘कलम १३३-अ’ नूसार कोरोना नैसर्गिक आपत्ती काळातील शहरातील नागरिकांची घरपट्टी पाणीपट्टी माफी करावी, म्हणून …\nधक्कादायक.. अल्पवयीन मुलीचा मृतदेह तरुणाच्या घरात आढळल्याने खळबळ\nनगर जिल्हा हादरवून टाकणारी एक घटना समोर आली असून राहाता तालुक्यातील चितळी इथे एका एका तरुणाच्या घरात अल्पवयीन आदिवासी मुलीचा …\nपारनेर तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस, अन्याय निवारण समितीकडून पोलिस अधीक्षकांना निवेदन\nनगर शहरातील बायोगॅसच्या ठेकेदाराचे मीठ नेमके कुणाला \nशहर सहकारी बँक घोटाळ्याची व्याप्ती वाढली , आणखी तब्बल ‘ इतक्या ‘ जणांच्या विरोधात दोषारोपपत्र\nशेवगाव तालुक्यातील कांबी परिसरातील गावं नदीवर, तातडीने पुल उभारण्याची मागणी\nश्रीपाद छिंदमच्या हातात पुन्हा बेड्या ,अखेर ‘ ते ‘ प्रकरण पडले भारी\n३५ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण की आरोपीसह १९ वर्षीय मुलीचाही तिच्यासोबत ‘ नको तो ‘ प्रकार\nबाळ बोठे याच्या अडचणी वाढल्या , उद्या होऊ शकतो मोठा निर्णय : वाचा पूर्ण बातमी\nतीन लेकरांची आई अठरा वर्षीय मावसभावाच्या प्रेमात पागल झाली मात्र त्यानंतर ..\nमहाराष्ट्र हादरला..भूत काढण्याच्या नावाखाली महिलेला मंदिरात बोलवले आणि..\nअंधश्रद्धेचा कहर..पोटच्या मुलीची हत्या अन मांजरीला देखील सोडलं नाही अन नग्न होऊन महिला ..\nनरेंद्र मोदींचा ‘ हा ‘ गुण आपल्याला सर्वाधिक आवडतो , प्रीतम मुंढेंकडून मोदींचे कौतुक\nकंपनीच्या ‘ असल्या ‘ भन्नाट आकर्षक स्कीमला शेतकरी भुलले खरे मात्र लागला चुना\nपुणे हादरले.. ‘ माझ चुकलंच चल हॉटेलला जाऊ ‘ म्हणत गाडीत बसवले आणि ..\nनाशिकमध्ये खाजगी हॉस्पिटलकडून रुग्णांची लूट \nचिंचाळा येथील खटकळी साठवण तलाव फुटण्याच्या मार्गावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/04/blog-post_41.html", "date_download": "2021-09-20T05:34:29Z", "digest": "sha1:D7N2Y525S52G3GMQHBVK37CFQ24QC6FN", "length": 7112, "nlines": 68, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "फरार तलाठी देशपांडे, तरटे व मंडळाधिकारी धसाळ यांच्या जागी नव्याने अधिकारी नियुक्त करा ; नागरिकांची मागणी", "raw_content": "\nHomeAhmednagarफरार तलाठी देशपांडे, तरटे व मंडळाधिकारी धसाळ यांच्या जागी नव्याने अधिकारी नियुक्त करा ; नागरिकांची मागणी\nफरार तलाठी देशपांडे, तरटे व मंडळाधिकारी धसाळ यांच्या जागी नव्याने अधिकारी नियुक्त करा ; नागरिकांची मागणी\nसावेडी,नागापूर तलाठी कार्यालयात अधिकारी नसल्याने नागरिकांची गैरसोय\nअहमदनगर- सावेडी महाराष्ट्र बँक शाखेची पाच कोटी रुपयांची फसवणूक झाल्या प्रकरणी चार जणांसह सावेडी तलाठी हरिश्चंद्र विजय देशपांडे व नागापुर तलाठी संदीप किसान तरटे आणि मंडळ अधिकारी जगन्नाथ गोरक्षनाथ ढसाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून 10 ते 15 दिव���ांपासून अटकपूर्व जामिनासाठी तलाठी व मंडळाधिकारी प्रयत्न करत आहेत. ते सर्व फरार असताना त्यांचा चार्ज अन्य अधिका-याकडे न दिल्याने नागरिकांना उता-यासह अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळत नाहीत. फरार तलाठी व मंडल अधिकारी यांच्या जागी पर्याय अधिकारी नियुक्त करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.\nदि. 25 मार्च रोजी सावेडी महाराष्ट्र बँक शाखा अधिकारी सागर अंबिकाप्रसाद दुबे यांनी दिलेल्या तोफखाना पोलीस ठाण्यातील फिर्यादीनुसार अशोक मदनलाल मावळ, पंकज अशोक मावळ, भरत अशोक मावळ, म मृदुल मावळ (सर्व रा. भिस्तबाग अहमदनगर) या सर्वांसह तलाठी हरिश्चंद्र विजय देशपांडे (सावेडी), तलाठी संदीप किसन तरटे (नागापूर) आणि मंडळ अधिकारी जगन्नाथ गोरक्षनाथ ढसाळ या सर्वांवर 5 कोटी 1 लाख 84 हजार 614 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. तलाठी देशपांडे व तलाठी तरटे यांना हाताशी धरून मालमत्तेसंदर्भातील फेरफार बेकायदेशीरपणे मंजूर करून घेऊन महाराष्ट्र बँक सावेडी शाखेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून दोघे तलाठी हे फरार आहेत. असे असतानाही या दोघा तलाठ्यांचा चार्ज काढण्यात आला नसून पर्याय अधिकारी सावेडी व नागापूर येथे देण्यात आले नाहीत. यामुळे तलाठी कार्यालया संदर्भातील महत्त्वाच्या कागदपत्रे नागरिकांना मिळत नसल्याने मोठी गैरसोय झाली आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जातीने लक्ष घालून सावेडी व नागापूर येथे नव्याने अधिकारी नियुक्त करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/07/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF/", "date_download": "2021-09-20T05:21:32Z", "digest": "sha1:J2Z2VXCFR5WUI4GGYFQ746DU32CFS3EH", "length": 5245, "nlines": 82, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "संगमनेर – रघुवीर खेडकर आणि स्व. डॉ.राजेंद्र मालपाणी परिवाराचे ना. बाळासाहेब थोरातांनी केले सांत्वन – C News Marathi", "raw_content": "\nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – उद्योजक बाळासाहेब देशमाने | Balasaheb Deshmane, Sangamner\nसंगमनेर – प्रवरेला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\nसंगमनेर – स्वराज्यध्वजाचे शहागडावर पूजन, आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन ६ राज्यांमध्ये प्रवास\nसंगमनेर – प्रवरेला पूर आल्याने धांदरफळ खुर्द आणि कवठे धांदरफळला जोडणारे दोनही पूल पाण्याखाली\nअहमदनगर राजकीय संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – रघुवीर खेडकर आणि स्व. डॉ.राजेंद्र मालपाणी परिवाराचे ना. बाळासाहेब थोरातांनी केले सांत्वन\n← संगमनेर – पठारभागातील अकलापूर येथे पाच एकर जागेत लोकसहभागातुन साकारतय भव्य क्रीडासंकुल\nसंगमनेर – इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत पुन्हा वाढ, सरकारी पक्षाच्यावतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल →\nसंगमनेर – इंदुरीकर महाराजांवरील सुनावणी १६ डिसेंबरला\nराहुरी – बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या मागणीसाठी स्वा.शेतकरी संघटनेचं निवेदन, आंदोलनाचा इशारा\nसंगमनेर – चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, इंदिरानगरमधील नराधम रोशन ददेल पोलिसांच्या ताब्यात\nअकोले ब्रेकिंग सामाजिक स्पेशल रिपोर्ट\nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा संगमनेर सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – उद्योजक बाळासाहेब देशमाने | Balasaheb Deshmane, Sangamner\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://arthnitimagazine.blogspot.com/2021/05/blog-post_5.html", "date_download": "2021-09-20T04:32:48Z", "digest": "sha1:FYAL7S4EGFRZAUW6WCS4ZJ5GLWAMDDQE", "length": 11494, "nlines": 96, "source_domain": "arthnitimagazine.blogspot.com", "title": "रिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे हेल्थ इन्फिनिटी इन्श्युरन्स पॉलिसी", "raw_content": "\nरिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे हेल्थ इन्फिनिटी इन्श्युरन्स पॉलिसी\nरिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे हेल्थ इन्फिनिटी इन्श्युरन्स पॉलिसी\nरिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे कोव्हिड लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी घेतला या क्षेत्रातील पहिला पुढाकार\nरिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे कोव्हिड लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी हेल्थ इन्फिनिटी उत्पादनांवर देण्यात येणार ५% विशेष डिस्काउंट\nरिलायन्स जनरल इन्श्युरन्स - तुमच्या सुरक्षिततेचा विमा उतरविण्यापासून ते तुमच्या सुरक्षिततेची खातरजमा करेपर्यंत\nरिलायन्स जनरल इन्श्युरन्सची जबाबदार कॉर्पोरेटची कृती, कोव्हिड लसीकरणाला दिले प्रोत्साहन आणि लाभ\nमुंबई, 05 मे, २०२१ : रिलायन्स कॅपिटलची १००% उपकंपनी असलेल्या रिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेची खातरमा करण्याच्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. त्यांनी कोव्हिड-१९ लसीकरणाचा सक्रिय प्रचार केला आहे आणि ज्यांनी लस घेतली आहे त्या ग्राहकांना लाभही देऊ केले आहेत.\nया क्षेत्रात रिलायन्स जनलर इन्श्युरन्सतर्फे प्रथमच एक पुढाकार घेण्यात आला आहे. या अंतर्गत आरजीआयची हेल्थ इन्फिनिटी इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याची किंवा रिन्यू करण्याची प्रक्रिया करणारे जे ग्राहक आहेत, त्यांच्यापैकी ज्यांनी कोव्हिड-१९ ची लस घेतली असेल त्यांना अतिरिक्त ५% वन टाइम डिस्काउंट उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोव्हिड-१९ विरुद्धच्या लढ्यात सरकारने लसीकरण प्रक्रियेचा वेग वाढविल्यामुळे १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती कोव्हिड-१९ ची लस घेण्यास पात्र आहे.\nया पुढाकारची माहिती देताना रिलायन्स जनरल इन्श्युरन्सचे सीईओ श्री. राकेश जैन म्हणाले, “प्रत्येकाने एकत्र येणे आणि सामुहिकपणे विषाणूशी लढा देण्याची आवश्यकता असताना आमच्या हेल्थ इन्फिनिटी उत्पादनासाठी कोव्हिड लस डिस्काउंट देण्यासाठी आयआरडीएआयने मंजुरी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानू इच्छितो. वैद्यकीय तातडीसाठी प्रत्येकाने विमाधारक व्हावे यासाठी आम्ही प्रत्येकालाच प्रोत्साहित करत आहोतच, पण ही वेळ त्याहूनही अधिक काही करण्याची आहे. हा लाभ उपलब्ध करून देऊन, प्रत्येकाने या गंभीर परिस्थितीत आपल्या आरोग्याला प्राधान्य द्यावे आणि लवकरात लवकर लस घ्यावी अशी आमची इच्छा आहे.”\nरिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसी खरेदी करताना लागू असलेल्या इतर डिस्काउंट्सव्यतिरिक्त ५% अतिरिक्त वन टाइम डिस्काउंट उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामळे प्रीमिअम अत्यंत परवडण्याजोगा झाला आहे. विद्यमान पॉलिसीधारका��ना त्यांची पॉलिसी रिन्यू करतानाही या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. ज्या ग्राहकांना लसीचा पहिला डोस घेतला असेल तेही हा लाभ घेण्यास पात्र आहेत.\nहा पुढाकार म्हणजे आरजीआयच्या ‘समाजाला प्राधान्य’ या तत्वाचे द्योतक आहे आणि समाजाचे आरोग्य व कल्याण यात संस्था महत्त्वाची भूमिका निभावू शकतात हे अधोरेखित करते. भारत या महामारीशी लढा देत असताना हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/category/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-09-20T05:56:12Z", "digest": "sha1:H364FEC3H2TVE6JLBYQ3OMRPAHQWRC6Y", "length": 18359, "nlines": 147, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "कोरोना ब्रेकिंग – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nकार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nदवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nलसीकरण आणि नियमांचे पालन हाच कोरोना प्रतिबंधाचा उपाय मनपा-आयएमएतर्फे ‘कोव्हिड संवाद’ : डॉक्टरांनी केले नागरिकांच्या शंकांचे निरसन\nApril 9, 2021\tकोरोना ब्रेकिंग, नागपूर 0\nलसीकरण आणि नियमांचे पालन हाच कोरोना प्रतिबंधाचा उपाय मनपा-आयएमएतर्फे ‘कोव्हिड संवाद’ : डॉक्टरांनी केले नागरिकांच्या शंकांचे निरसन नागपूर, ता. ८ : मागील वर्षी कोरोना हा विषाणू आपल्यासाठी नवीन होता. संसर्गजन्य असल्यामुळे सोशल डिस्टंन्सिंग, मास्क आणि हातांची स्वच्छता ह्या नियमांचे पालन हाच उपाय आपल्याकडे होता. आता त्याच्या जोडीला कोरोना प्रतिबंधात्मक लस …\nविश��ष घटक – विशिष्ट दिवस’ मोहीमेला प्रारंभ ‘चालक दिवसा’ला ऑटो, टॅक्सी, बस चालकांनी घेतला लसीकरणाचा लाभ : मनपाच्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद\nApril 9, 2021\tकोरोना ब्रेकिंग, नागपूर 0\n‘विशेष घटक – विशिष्ट दिवस’ मोहीमेला प्रारंभ ‘चालक दिवसा’ला ऑटो, टॅक्सी, बस चालकांनी घेतला लसीकरणाचा लाभ : मनपाच्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद नागपूर, ता. ८ : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे लसीकरणावर भर देण्यात येत आहे. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजनाही राबविल्या जात आहेत. मनपातर्फे विविध क्षेत्रात …\nबेडच्या उपलब्धतेसह अन्य माहितीसाठी समन्वयक कक्षात संपर्क करा जिल्हाधिकारी 0712-2562668 व 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा कॉल सेन्टर क्रमांक २४ तास कार्यरत राहणार\nApril 7, 2021\tकोरोना ब्रेकिंग, नागपूर 0\nनागपूर दि 7 जिल्हयातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत आहे.तेथील नागरीकांना शासकीय व खासगी रुग्णालयात बेड,आयसीयु बेड, ऑक्सिजनची उपलब्धता ही माहिती एका कॉलवर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय कक्षाची (कॉल सेंटर)निर्मीती करण्यात आली आहे, याचा लाभ जिल्हयातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे. समन्वय कक्षातील …\nमास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१८९ व्यक्तिं विरुध्द कारवाई\nApril 6, 2021\tकोरोना ब्रेकिंग, नागपूर 0\nमास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१८९ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता. ६ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (६ एप्रिल) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ४५ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे २२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात …\nनारा जैवविविधता उद्याननिर्मितीत स्थानिक रोजगारांना प्राधान्य द्यावे – पालकमंत्री डॉ नितीन राऊत\nApril 6, 2021\tकोरोना ब्रेकिंग, नागपूर 0\nनारा जैवविविधता उद्याननिर्मितीत स्थानिक रोजगारांना प्राधान्य द्यावे – पालकमंत्री डॉ नितीन राऊत नागपूर, दि. 5 : नारा जैवविविधता उद्यानामुळे शहरालगतच निसर्गभ्रमंतीची संधी नागपूरकरांना प्राप्त होणार असून प्रस्तावित उद्यान निर्मिती कार्यामध्ये स्थानिक रोजगारांना विश��ष प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केली. नारा जैवविविधता उद्यान निर्मितीबाबत …\nराज्यात दररोज 4 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण 82 लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात अग्रेसर मुख्य सचिवांकडून लसीकरणाचा आढावा\nApril 6, 2021\tकोरोना ब्रेकिंग, नागपूर 0\nमुंबई, दि. 06 : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज येथे दिल्या. कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन व …\nसुधारित एकही वीज कर्मचारी लसीपासून वंचीत राहू नये : पालकमंत्री खापरखेडा व कोराडी येथील लसीकरण केंद्राना पालकमंत्र्यांची भेट\nApril 6, 2021\tकोरोना ब्रेकिंग 0\nनागपूर दि .5 विदयुत क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी हे फ्रंटलाईन वर्कर आहेत.कोरोना काळात विदयुत विभागाने उत्तम कामगिरी केली. त्यामुळे एकही वीज कर्मचारी लसीपासून वंचीत राहू नये .सर्वानी लसीकरण करून आपले व समाजाचे कोविडपासून रक्षण करावे ,असे आवाहन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज केले. खापरखेडा व कोराडी येथील लसीकरण केंद्राना पालकमंत्र्यांनी आज …\nदहा झोन अंतर्गत ५१ नवीन लसीकरण केंद्र होणार सुरू होणार\nApril 6, 2021\tकोरोना ब्रेकिंग, नागपूर 0\nनागपूर, ता.०५ : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. जास्तीत जास्त लसीकरण व्हादवे यासाठी मनपातर्फे दहाही झोन अंतर्गत एकुण ५१ नवीन लसीकरण केंद्र प्रस्तावित आहेत. यापैकी १० लसीकरण केंद्र सोमवार (ता. ५) पासून सुरू करण्यात आले. २६ केंद्रांवर नियोजित मनुष्यबळ, डेटा एंट्री …\nमास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१४४ व्यक्तिं विरुध्द कारवाई\nApril 6, 2021\tकोरोना ब्रेकिंग, नागपूर 0\nमास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१४४ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता. ५ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवारी (५ एप्रिल) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ५४ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्��त्येकी रुपये ५०० प्रमाणे २७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. …\nअत्यावश्यक कामाखेरीज म.न.पा. मध्ये येण्याचे टाळावे म.न.पा. आयुक्तांचे आवाहन नागपूर, ता. १ :\nApril 2, 2021\tकोरोना ब्रेकिंग, नागपूर 0\nअत्यावश्यक कामाखेरीज म.न.पा. मध्ये येण्याचे टाळावे म.न.पा. आयुक्तांचे आवाहन नागपूर, ता. १ : नागपूरात दररोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय व झोनमध्ये दररोज विविध कामासाठी मोठया प्रमाणात नागरिक येत असतात. विविध भागातील नागरिकांच्या येण्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. …\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nपिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nगणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lyricskatta.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A4%BE-maai-bappa-vithala-ekadashi-special-ajay-gogawale-atul-gogawale-n/", "date_download": "2021-09-20T04:39:17Z", "digest": "sha1:LBBZZMPMHINFZAQ3BKALWUJFXEDAKUL5", "length": 9834, "nlines": 185, "source_domain": "lyricskatta.com", "title": "मायबापा विठ्ठला Maai Bappa Vithala | Ekadashi Special | Ajay Gogawale, Atul Gogawale | Nitin-Prasad, Mukund Bhalerao", "raw_content": "\nClick: गणपती आरती संग्रह\nClick: गणपती आरती संग्रह\nतुळशीमाळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला\nजीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला \nपांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…\nपांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…\nघरातच कारावास सोसला रं रातंदीस,\nतुझा मानुनिया कौल नाही ओलांडली येस…\nगोड लागंना शिवार गोड लागंना रं शेत,\nचंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलावते रेत,\nतुझ्या नावावीण नसे काही ठाव विठ्ठला,\nजीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला \nपांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…\nपांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…\nयुगे अठ्ठावीस होती तुझी वारी ही अखंड,\nकाय झाला अपराध, झाला ले��रांसी दंड,\nकर सावट हे दूर जनामना दे उभारी,\nयंदा तरी लेकरांना घडो पंढरीची वारी,\nकसा भरलासा रागे आता पाव विठ्ठला,\nजीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला \nपांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…\nपांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…\nबघ जरा माऊली गं तुझ्या बाळांची आबाळ,\nतुझ्या विटे खाली देवा माझी पुरलीया नाळ…\nसाहवेना गा विठाई दहा दिशांचा तुरुंग,\nवाळवंटी वाटभर पुन्हा घुमू दे मृदुंग…\nथांबवी रे जीवघेणा लपंडाव विठ्ठला\nजीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला \nपांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…\nपांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…\nकशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहीन\nसांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन..\nआता सोडून पंढरी ठायी ठायी मी असतो,\nबघ तुझा जनार्दन आता जनांत वसतो..\nतू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ \nसांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त\nदवाखान्यांतून करी कोण धावाधाव खास…\nकोण बांधतो रे आस, कोण पुरवितो श्वास…\nलीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून\nकी हे काळाचे सावट जावे निघून लांबून…\nपिला माझ्या काही काळ आता घरट्यात रहा,\nकलीकाळाचे संकट कसे निवारतो पहा…\nपदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन…\nसाथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन…\nसारे निवारून मग पंढरीस मी जाईन…\nबाळा, चंद्रभागेतीरी तुझी वाट मी पाहीन….\nपांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…\nपांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला…\nआपण हे वाचलं का\nलहान मुलांसाठी छान छान गोष्टी\nदेवावीणा माणसाची जिंदगाणी एकटी Deool Band (2015) | Devavina Lyrics\nआरती: Durge Durgat Bhari Aarati दुर्गे दुर्घट भारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.bookstruck.app/book/50/4292", "date_download": "2021-09-20T05:07:53Z", "digest": "sha1:U2WSEFRTGFL6UDMHPHIDI2Z464PSYAYV", "length": 50684, "nlines": 565, "source_domain": "mr.bookstruck.app", "title": "भारताचा शोध प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 32 - Marathi", "raw_content": "\nभारताचा शोध / प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 32\nकाही तत्त्वांपुरते गांधी पाषाणासारखे कितीही अचल असले तरी इतर लोकांशी, बदलत्या परिस्थितीशी जुळते घेण्याकरिता आपलेही काही सोडून देण्याची त्यांची पुष्कळ तयारी आहे असे दिसून आले आहे. इतर लोकांची, विशेषत: सामान्य जनतेची कुवत काय, त्यांचे मर्म कोणते, आपण जे सत्य मानतो त्या सत्याकरिता कोठवर जाण्याची त्यांची तयारी आहे हे हिशेबात घेऊन त्या मानाने आपल्या मतांना मुरड घालण्याची गांधींची खूपच तयार�� दिसते. परंतु, जणू काय लोकाशी जुळते घेण्याच्या भरात आपण फारच वाहावलो आहोत या विचाराचे, मधूनमधून ते स्वत:ला एकदम आवरून पुन्हा पूर्वस्थळावर जाऊन आखडून बसतात. आंदोलनाची प्रत्यक्ष धुमश्चक्री चालू असेल तेव्हा जनतेशी त्यांची एकतानता झालेली दिसते, त्या जनतेची जी कुवत असेल त्या मानाने ते स्वत: चालतात, व म्हणूनच त्या वेळी काही अंशी ते स्वत:चे सोडून लोकांशी जुळते घेतात. परंतु इतर वेळी त्यांची तत्त्वनिष्ठा अधिक बळावते व ते मग आपले सोडून द्यायला तितकेसे तयार नसतात. ही त्यांची स्थित्यंतरे त्यांच्या लिखाणात व कार्यातही आढळतात. त्यामुळे गांधीजनांच्या मनात गोंधळ निर्माण होतो व त्याहीपेक्षा ज्यांना हिंदुस्थानातील ही पार्श्वभूमी अवगत नाही अशा इतरांना तर खूपच घोटाळा पडतो.\nदेशातील सार्‍या जनतेच्या ध्येयावर, सार्‍या जनमतावर एका व्यक्तीचा प्रभाव कितपत पडू शकेल हे सांगणे कठीण आहे. इतिहास पाहिला तर असे दिसते की, राष्ट्राची विचारसरणी, राष्ट्राचे ध्ये निश्चित करण्यात काही व्यक्तींना प्रभाव समर्थ ठरला आहे, परंतु कदाचित त्या बाबतीत असेही झाले असेल की, जनमनात अंतर्यामी जे अव्यक्त होते ते या व्यक्तींनी व्यक्त केले किंवा त्या युगात, त्या काळात, जे विचार मोघम, अस्पष्ट होते त्यांना स्पष्ट निश्चित भाषेचे रूप या व्यक्तींनी दिले. प्रस्तुत काळात हिंदुस्थानच्या जनमनावर गांधींचा प्रभाव उत्कट पडला आहे, तो पुढे किती काळ व कोणत्या स्वरूपात राहीला ते भविष्यकाळी निश्चित दिसेल. गांधींची मते ज्यांना मान्य आहेत व जे त्यांना आपल्या राष्ट्राचे नेते मानतात त्यांच्यापुरताच हा प्रभाव मर्यादित नसून ज्यांना गांधींची मते पटत नाहीत व जे त्यावर टीका करतात त्यांच्यापर्यंतही तो प्रभाव पोचला आहे. गांधींचे अहिंसातत्त्व किंवा त्यांचे आर्थिक सिध्दान्त सर्वस्वी ज्यांना पटलेले आहेत असे हिंदुस्थानात फारच थोडे, परंतु ह्या ना त्या प्रकाराने ज्यांच्यावर त्या तत्त्वाचा व सिध्दान्तांचा परिणाम झाला आहे असे लोक या देशात खूपच आहेत. दैनंदिन जीवनाच्या प्रश्नातच नव्हे, तर राजकीय प्रश्नातही आपली दृष्टी नैतिक असली पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे व ते तो धार्मिक परिभाषेत मांडतात. गांधींच्या या परिभाषेचा परिणाम ज्यांचा धर्माकडे कल आहे त्यांच्यावर या धार्मिक पार्श्वभूमीमुळे विशेष झाला, परंतु त्यांच्या केवळ नैतिक दृष्टीच्या विचारसरणीचा परिणाम इतर लोकांवरही झाला आहे. गांधींच्या प्रभावाने ज्यांच्या प्रत्यक्ष कार्याची पातळी नीतीच्या व सदाचाराच्या बाबतीत पुष्कळ वर चढली असे अनेक आहेत. अनेकांना नीतीचा व सदाचाराचा निदान नुसता विचार तरी करणे भाग झाले आहे, असा विचार मनात येऊ लागला एवढ्यामुळे सुध्दा त्याचा परिणाम त्यांच्या कृत्यावर व वर्तनावर होऊ लागला आहे. राजकारण म्हणजे केवळ आपली सोय पाहणे व संधिसाधूपणा हा आजपावेतो बहुधा सर्वत्र चालत आलेला प्रकार बंध होऊन कसलीही योजना किंवा प्रत्यक्ष कार्य यांच्या अगोदर हा कर्माकर्मविवेक, हे नैतिक द्वंद्व सारखे सुरू राहते. आपल्या हिताचे, तत्काळ शक्य, व इष्ट कोणते हा विचार सोडून देणे कधीच शक्य नसते, पण इतरही विचार व दूरवरचे परिणाम लक्षात घेण्याची दूरदृष्टी यांचाही थोडाफार परिणाम होऊन केवळ स्वहिताची दृष्टी थोडीतरी सुटते.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 1\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 2\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 3\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 4\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 5\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 6\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 7\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 8\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 9\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 10\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 11\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 12\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 13\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 14\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 15\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 16\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 17\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 18\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 19\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 20\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 21\nप्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 1\nप्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 2\nप्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 3\nप्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 4\nप्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 5\nप्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 6\nप्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 7\nप्रकरण ३ : शोध 1\nप्रकरण ३ : शोध 2\nप्रकरण ३ : शोध 3\nप्रकरण ३ : शोध 4\nप्रकरण ३ : शोध 5\nप्रकरण ३ : शोध 6\nप्रकरण ३ : शोध 7\nप्रकरण ३ : शोध 8\nप्रकरण ३ : शोध 9\nप्रकरण ३ : शोध 10\nप्रकरण ३ : शोध 11\nप्रकरण ३ : शोध 12\nप्रकरण ३ : शोध 13\nप्रकरण ३ : शोध 14\nप्रकरण ३ : शोध 15\nप्रकरण ३ : शोध 16\nप्रकरण ३ : शोध 17\nप्रकरण ३ : शोध 18\nप्रकरण ३ : शोध 19\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 1\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 2\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 3\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 4\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 5\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 6\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 7\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 8\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 9\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 10\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 11\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 12\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 13\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 14\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 15\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 16\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 17\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 18\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 19\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 20\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 21\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 22\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 23\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 24\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 25\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 26\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 27\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 28\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 29\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 30\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 31\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 32\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 33\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 34\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 35\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 36\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 37\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 38\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 39\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 40\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 41\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 42\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 43\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 44\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 45\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 46\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 47\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 48\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 49\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 50\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 51\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 52\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 53\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 54\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 55\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 56\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 57\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 58\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 59\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 60\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 61\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 62\nप्रकरण ५ : युगायुगांतून 1\nप्रकरण ५ : युगायुगांतून 2\nप्रकरण ५ : युगायुगांतून 3\nप्रकरण ५ : युगायुगांतून 4\nप्रकरण ५ : युगायुगांतून 5\nप्रकरण ५ : युगायुगांतून 6\nप्रकरण ५ : युगायुगांतून 7\nप्रकरण ५ : युगायुगांतून 8\nप्रकरण ५ : युगायुगांतून 9\nप्रकरण ५ : युगायुगांतून 10\nप्रकरण ५ : युगायुगांतून 11\nप्रकरण ५ : युगायुगांतून 12\nप्रकरण ५ : युगायुगांतून 13\nप्रकरण ५ : युगायुगांतून 14\nप्रकरण ५ : युगायुगांतून 15\nप्रकरण ५ : युगायुगांतून 16\nप्रकरण ५ : युगायुगांतून 17\nप्रकरण ५ : युगायुगांतून 18\nप्रकरण ५ : युगायुगांतून 19\nप्रकरण ५ : युगायुगांतून 20\nप्रकरण ५ : युगायुगांतून 21\nप्रकरण ५ : युगायुगांतून 22\nप्रकरण ५ : युगायुगांतून 23\nप्रकरण ५ : युगायुगांतून 24\nप्रकरण ५ : युगायुगांतून 25\nप्रकरण ५ : युगायुगांतून 26\nप्रकरण ५ : युगायुगांतून 27\nप्रकरण ५ : युगायुगांतून 28\nप्रकरण ५ : युगायुगांतून 29\nप्रकरण ५ : युगायुगांतून 30\nप्रकरण ५ : युगायुगांतून 31\nप्रकरण ५ : युगायुगांतून 32\nप्रकरण ५ : युगायुगांतून 33\nप्रकरण ५ : युगायुगांतून 34\nप्रकरण ५ : युगायुगांतून 35\nप्रकरण ५ : युगायुगांतून 36\nप्रकरण ५ : युगायुगांतून 37\nप्रकरण ५ : युगायुगांतून 38\nप्रकरण ५ : युगायुगांतून 39\nप्रकरण ५ : युगायुगांतून 40\nप्रकरण ५ : युगायुगांतून 41\nप्रकरण ५ : युगायुगांतून 42\nप्रकरण ५ : युगायुगांतून 43\nप्रकरण ५ : युगायुगांतून 44\nप्रकरण ५ : युगायुगांतून 45\nप्रकरण ५ : युगायुगांतून 46\nप्रकरण ५ : युगायुगांतून 47\nप्रकरण ५ : युगायुगांतून 48\nप्रकरण ५ : युगायुगांतून 49\nप्रकरण ५ : युगायुगांतून 50\nप्रकरण ५ : युगायुगांतून 51\nप्रकरण ५ : युगायुगांतून 52\nप्रकरण ५ : युगायुगांतून 53\nप्रकरण ५ : युगायुगांतून 54\nप्रकरण ५ : युगायुगांतून 55\nप्रकरण ५ : युगायुगांतून 56\nप्रकरण ५ : युगायुगांतून 57\nप्रकरण ५ : युगायुगांतून 58\nप्रकरण ५ : युगायुगांतून 59\nप्रकरण ५ : युगायुगांतून 60\nप्रकरण ५ : युगायुगांतून 61\nप्रकरण ५ : युगायुगांतून 62\nप्रकरण ५ : युगायुगांतून 63\nप्रकरण ५ : युगायुगांतून 64\nप्रकरण ५ : युगायुगांतून 65\nप्रकरण ५ : युगायुगांतून 66\nप्रकरण ५ : युगायुगांतून 67\nप्रकरण ५ : युगायुगांतून 68\nप्रकरण ५ : युगायुगांतून 69\nप्रकरण ५ : युगायुगांतून 70\nप्रकरण ५ : युगायुगांतून 71\nप्रकरण ५ : युगायुगांतून 72\nप्रकरण ५ : युगायुगांतून 73\nप्रकरण ५ : युगायुगांतून 74\nप्रकरण ५ : युगायुगांतून 75\nप्रकरण ५ : युगायुगांतून 76\nप्रकरण ५ : युगायुगांतून 77\nप्रकरण ५ : युगायुगांतून 78\nप्रकरण ५ : युगायुगांतून 79\nप्रकरण ५ : युगायुगांतून 80\nप्रकरण ५ : युगायुगांतून 81\nप्रकरण ५ : युगायुगांतून 82\nप्रकरण ५ : युगायुगांतून 83\nप्रकरण ५ : युगायुगांतून 84\nप्रकरण ५ : युगायुगांतून 85\nप्रकरण ५ : युगायुगांतून 86\nप्रकरण ५ : युगायुगांतून 87\nप्रकरण ५ : युगायुगांतून 88\nप्रकरण ५ : युगायुगांतून 89\nप्रकरण ६ : नवीन समस्या 1\nप्रकरण ६ : नवीन समस्या 2\nप्रकरण ६ : नवीन समस्या 3\nप्रकरण ६ : नवीन समस्या 4\nप्रकरण ६ : नवीन समस्या 5\nप्रकरण ६ : नवीन समस्या 6\nप्रकरण ६ : नवीन समस्या 7\nप्रकरण ६ : नवीन समस्या 8\nप्रकरण ६ : नवीन समस्या 9\nप्रकरण ६ : नवीन समस्या 10\nप्रकरण ६ : नवीन समस्या 11\nप्रकरण ६ : नवीन समस्या 12\nप्रकरण ६ : नवीन समस्या 13\nप्रकरण ६ : नवीन समस्या 14\nप्रकरण ६ : नवीन समस्या 15\nप्रकरण ६ : नवीन समस्या 16\nप्रकरण ६ : नवीन समस्या 17\nप्रकरण ६ : नवीन समस्या 18\nप्रकरण ६ : नवीन समस्या 19\nप्रकरण ६ : नवीन समस्या 20\nप्रकरण ६ : नवीन समस्या 21\nप्रकरण ६ : नवीन समस्या 22\nप्रकरण ६ : नवीन समस्या 23\nप्रकरण ६ : नवीन समस्या 24\nप्रकरण ६ : नवीन समस्या 25\nप्रकरण ६ : नवीन समस्या 26\nप्रकरण ६ : नवीन समस्या 27\nप्रकरण ६ : नवीन समस्या 28\nप्रकरण ६ : नवीन समस्या 29\nप्रकरण ६ : नवीन समस्या 30\nप्रकरण ६ : नवीन समस्या 31\nप्रकरण ६ : नवीन समस्या 32\nप्रकरण ६ : नवीन समस्या 33\nप्रकरण ६ : नवीन समस्या 34\nप्रकरण ६ : नवीन समस्या 35\nप्रकरण ६ : नवीन समस्या 36\nप्रकरण ६ : नवीन समस्या 37\nप्रकरण ६ : नवीन समस्या 38\nप्रकरण ६ : नवीन समस्या 39\nप्रकरण ६ : नवीन समस्या 40\nप्रकरण ६ : नवीन समस्या 41\nप्रकरण ६ : नवीन समस्या 42\nप्रकरण ६ : नवीन समस्या 43\nप्रकरण ६ : नवीन समस्या 44\nप्रकरण ६ : नवीन समस्या 45\nप्रकरण ६ : नवीन समस्या 46\nप्रकरण ६ : नवीन समस्या 47\nप्रकरण ६ : नवीन समस्या 48\nप्रकरण ६ : नवीन समस्या 49\nप्रकरण ६ : नवीन समस्या 50\nप्रकरण ६ : नवीन समस्या 51\nप्रकरण ६ : नवीन समस्या 52\nप्रकरण ६ : नवीन समस्या 53\nप्रकरण ६ : नवीन समस्या 54\nप्रकरण ६ : नवीन समस्या 55\nप्रकरण ६ : नवीन समस्या 56\nप्रकरण ६ : नवीन समस्या 57\nप्रकरण ६ : नवीन समस्या 58\nप्रकरण ६ : नवीन समस्या 59\nप्रकरण ६ : नवीन समस्या 60\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 1\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 2\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 3\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 4\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 5\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 6\nप्रकरण ७ : ���ंतिम परिस्थिती (१) 7\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 8\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 9\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 10\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 11\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 12\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 13\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 14\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 15\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 16\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 17\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 18\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 19\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 20\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 21\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 22\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 23\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 24\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 25\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 26\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 27\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 28\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 29\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 30\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 31\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 32\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 33\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 34\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 35\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 36\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 37\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 38\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 39\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 40\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 41\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 42\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 43\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 44\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 45\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 46\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 47\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 48\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 49\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 50\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 51\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 52\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 53\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 54\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 55\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 56\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 57\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 58\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 59\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 60\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 1\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 2\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 3\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 4\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 5\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 6\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 7\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 8\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 9\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 10\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 11\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 12\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 13\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 14\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 15\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 16\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 17\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 18\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 19\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 20\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 21\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 22\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 23\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 24\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 25\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 26\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 27\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 28\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 29\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 30\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 31\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 32\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 33\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 34\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 35\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 36\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 37\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 38\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 39\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 40\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 41\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 42\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 43\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 44\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 45\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 46\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 47\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 48\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 49\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 50\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 51\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 52\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 53\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 54\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 55\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 56\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 57\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 1\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 2\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 3\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 4\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 5\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 6\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 7\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 8\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 9\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 10\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 11\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 12\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 13\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 14\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 15\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 16\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 17\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 18\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 19\nप्रकर�� ९ : अंतिम परिस्थिती (३) 20\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 21\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 22\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 23\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 24\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 25\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 26\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 27\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 28\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 29\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 30\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 31\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 32\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 33\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 34\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 35\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 36\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 37\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 38\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 39\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 40\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 41\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 42\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 43\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 44\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 45\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 46\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 47\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 48\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 49\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 50\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 51\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 52\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 53\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 54\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 55\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 56\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 57\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 58\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 59\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 60\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 61\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 62\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 63\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 64\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 65\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 66\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 67\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 68\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 1\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 2\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 3\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 4\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 5\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 6\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 7\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 8\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 9\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 10\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 11\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर ��िल्ला 12\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 13\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 14\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 15\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 16\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 17\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 18\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 19\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 20\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 21\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 22\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 23\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 24\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 25\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 26\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 27\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 28\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 29\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 30\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 31\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 32\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 33\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 34\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 35\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 36\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 37\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 38\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 39\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 40\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 41\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 42\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 43\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 44\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 45\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 46\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 47\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 48\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 49\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 50\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 51\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 52\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 53\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 54\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 55\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 56\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 57\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 58\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 59\nप्रकरण १��� : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 60\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 61\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 62\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 63\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 64\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 65\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 66\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 67\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 68\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 69\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 70\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 71\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 72\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 73\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 74\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 75\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 76\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 77\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 78\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 79\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 80\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 81\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 82\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 83\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 84\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 85\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 86\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 87\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 88\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/2982/FSSAI-Recruitment-2020.html", "date_download": "2021-09-20T05:48:07Z", "digest": "sha1:GOYA2GH26HGSKJPZ26CAEA733EHKK3UZ", "length": 6374, "nlines": 78, "source_domain": "naukriadda.com", "title": "( FSSAI ) भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\n( FSSAI ) भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण भरती 2020\nभारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफ एस एस ए ए आय) द्वारा प्रकाशित केलेल्या जाहिरातींचे वर्णन येथे निर्देश, समादेशक, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी यांचे 4 रिक रिक्त स्थानांसाठी अर्ज मागवले गेले आहेत. ऑनलाईन अर्ज करणे अंतिम तिथी 31 ऑगस्ट 2020 आहे. ऑफलाइन अर्ज करणे अंतिम तिथी 15 सप्टेंबर 2020 आहे .\nएकूण पदसंख्या : 04\nपद आणि संख्या : -\n1 संचालक - 02 पद\n2 प्रधान व्यवस्थापक - 01 पद\n3 मुख्य तंत्रज्ञान अधिकारी - 01 पदे\n01. संचालक - मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी\n02. प्र��ान व्यवस्थापक - पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी किंवा पदविका (पूर्णवेळ अभ्यासक्रम)\n03. मुख्य तंत्रज्ञान अधिकारी - बॅचलर किंवा पदव्युत्तर अभियांत्रिकी पदवी\nअर्ज करण्याची पद्धत: online\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2020\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nपुणे महानगर परिवहन महामंडळात 395 पदांची भरती\nकॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे भरती 2021\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B6-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2021-09-20T04:27:56Z", "digest": "sha1:UX5TOYOJMS5WMETPX4JGKABQYUC4JHSN", "length": 2190, "nlines": 54, "source_domain": "tumchigosht.com", "title": "वकील हरीश साळवे – Tumchi Gosht", "raw_content": "\nहरीश साळवे: अर्णब गोस्वामी ते टाटा, अंबानी यांची सर्वांची बाजू मांडणारे वकील; फी ऐकून व्हाल हैराण\nअर्णब गोस्वामी यांची बाजू मांडणारे प्रसिद्ध मराठी वकील हरीश साळवे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. साळवे यांची भारतातील अतिशय उच्चभ्रू वकील म्हणून ओळख आहे. त्यांचे राहणीमान जसे आहे त्याचप्रमाणे त्यांची फी देखील तेवढीच आहे. साळवे यांची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/35793", "date_download": "2021-09-20T05:03:05Z", "digest": "sha1:QVY5IXZSW2WZ3WBWQYIZBWE774WVXMFO", "length": 14670, "nlines": 142, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "कोरोनाच्‍या संकटात लोकप्रतिनीधींनी जनतेला सर्वतोपरी सहकार्य करावे. – आ. सुधीर मुनगंटीवार प्राथमिक आरोग्‍य केंद्रांना आवश्‍यक यंत्रसामुग्रीसाठी आमदार निधीतुन दोन कोटी रू निधी खर्च करणार लसीकरण, जनजागरण व टेस्‍टींग याकडे विशेष लक्ष देण्‍याचे आवाहन | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र कोरोनाच्‍या संकटात लोकप्रतिनीधींनी जनतेला सर्वतोपरी सहकार्य करावे. – आ. सुधीर मुनगंटीवार ...\nकोरोनाच्‍या संकटात लोकप्रतिनीधींनी जनतेला सर्वतोपरी सहकार्य करावे. – आ. सुधीर मुनगंटीवार प्राथमिक आरोग्‍य केंद्रांना आवश्‍यक यंत्रसामुग्रीसाठी आमदार निधीतुन दोन कोटी रू निधी खर्च करणार लसीकरण, जनजागरण व टेस्‍टींग याकडे विशेष लक्ष देण्‍याचे आवाहन\nदख़ल न्यूज़ भारत@शंकर महाकाली\nबल्लारपुर : कोरोना रूग्‍णांची वाढती संख्‍या चिंता वाढविणारी आहे. कोरोनाच्‍या या संकटाचा सामना करतांना भाजपाचे कार्यकर्ते व लोकप्रतिनीधी या नात्‍याने आपले सक्रीय योगदान देत मास्‍क, सॅनिटायझरचे वितरण नागरिकांमध्‍ये करत जनजागरण करण्‍याची आवश्‍यकता आहे. विशेषत: आपल्‍या भागात जास्‍तीत जास्‍त लसीकरण व्‍हावे यादृष्‍टीने सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्‍न करण्‍याची आवश्‍यकता आहे. कोरोनाच्‍या संकटाचा सामना करतांना बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात 30 हजार मास्‍क चे वि‍तरण करण्‍याचे नियोजन आपण केले आहे. त्‍याचप्रमाणे प्राथमिक आरोग्‍य केंद्रांना आवश्‍यक यंत्रसामुग्रीचा पुरवठा करण्‍यासाठी 2 कोटी रू. निधी आमदार निधीच्‍या माध्‍यमातुन खर्च करणार असल्‍याचे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.\nदिनांक २१ एप्रिल रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ऑनलाईन बैठकींच्‍या माध्‍यमातुन बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील जिल्‍हा परिषद सदस्‍य, मुल व पोंभुर्णा येथील नगरसेवकांशी संवाद साधला. व्‍हेंटीलेटर तसेच ऑक्‍सीजन बेडस् मागण्‍याची वेळच येवू नये म्‍हणुन सुरवातीपासुनच काळजी घेण्‍याच्‍या दृष्‍टीने जनजागरण अतिशय महत्‍वाचे असल्‍याचे ते यावेळी म्‍हणाले. आरोग्‍य व्‍यवस्‍था पुर्णपणे कोलमडलेली आहे. जिल्‍हा परिषद सदस्‍यांनी प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या स्‍तरावर रूग्‍णांना आवश्‍यक ती मदत करावी, रूग्‍णवाहीका उपलब्‍ध नसल्‍यास भाडयाची वाहने त्‍यांना उपलब्‍ध करून दयावी असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सुचित केले. मुल शहरात चाचण्‍यांची संख्‍या वाढवावी असे सांगत उपलब्‍ध असलेल्‍या दोन लसीकरण केंद्राच��� संख्‍या चार करण्‍याबाबत आपण प्रशासनाशी चर्चा करू असेही ते म्‍हणाले. पोंभुर्णा शहरात पाच हजार मास्‍क वितरण करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगीतले.\nमदतकार्य असो वा सेवाकार्य भारतीय जनता पार्टी नेहमीच अग्रेसर राहीली आहे. आपल्‍या पक्षाची ही ओळक कायम ठेवत या संकटकाळात नागरिकांना जास्‍तीत जास्‍त मदत करण्‍याचे आवाहन करत लोकप्रतिनिधींनी जनजागरण, लसीकरण व चाचण्‍या याकडे विशेष लक्ष देण्‍याच्‍या सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिले. जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, जि. प. सदस्‍य हरीश गेडाम, राहुल संतोषवार, रोशनी खान, वनिता आसुटकर, वैशाली बुध्‍दलवार, प़थ्‍वीराज अवताडे यांच्‍यासह मुलच्‍या नगराध्‍यक्षा रत्‍नमाला भोयर, उपाध्‍यक्ष नंदु रणदिवे, प्रभाकर भोयर, प्रशांत समर्थ, अजय गोगुलवार, अजय साखरकर, अल्‍का आत्राम, गजानन गोरंटीवार, ईश्‍वर नैताम, रजिया कुरेशी आदी लोकप्रतिनीधीची उपस्थिती होती.\nPrevious articleभक्ताविना आळंदीत रामनवमी उत्सव साजरा माऊलींच्या समाधीवर शिंदे शाही अवतार\nNext articleआरमोरी तालुक्यातील मानापूर येथे दहा कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह परिसरातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज\nगोवंश टिकला तरच शेतकरी टिकेल- मंजूताई दर्डा\n — शिधा पत्रिकाधारकांनी जायचं कुणाकडे….. — ग्राहकांच्या हितसबंधाने दक्षता समितीच्या नेमणूका ग्रामसभेच्या माध्यमातून होणे आवश्यक…\nसरपंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे आम्ही मदतीपासून वंचित बेडगाव येथील लाभार्थ्यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nअण्णाभाऊंचा साहित्य प्रवास: एक दृष्टिक्षेप – लेखक – चंद्रकांत घोडगे नांदेड\nमहाराष्ट्र July 31, 2020\nझेप प्रतिष्ठान तर्फे मेडिकल कॅम्प चे आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/04/blog-post_51.html", "date_download": "2021-09-20T05:33:50Z", "digest": "sha1:MDXSWP33FREDN3NEFHFV6M2CZANYEYYC", "length": 8408, "nlines": 71, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "'मायक्रो कंटेनमेंट झोनवर लक्ष्य द्या, लसीकरणापेक्षा कोरोना चाचण्या महत्वाच्या' - मोदी", "raw_content": "\nHomeMaharashtra'मायक्रो कंटेनमेंट झोनवर लक्ष्य द्या, लसीकरणापेक्षा कोरोना चाचण्या महत्वाच्या' - मोदी\n'मायक्रो कंटेनमेंट झोनवर लक्ष्य द्या, लसीकरणापेक्षा कोरोना चाचण्या महत्वाच्या' - मोदी\nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. बैठकीनंतर नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण करत आहे, आपल्याला यावर लक्ष्य देण्याची गरज आहे. आता मायक्रो कंटेनमेंट झोनवर लक्ष्य द्यावे लागेल. यावर सरकारला जास्त मेहनत घ्यावी लागेल. आपण मागच्या वर्षी दहा लाख अॅक्टीव्ह रुग्ण पाहिले आहेत, त्यावर आपण यश मिळवले. आता आपल्याकडे अनुभव आणि संसाधन आहे. आपण या महामारीला थांबवू शकतो.\nपंतप्रधानांसोबत यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि इतर सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.\nलोक आता कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत - यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाने कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या पीकला क्रॉस केले आहे. यावेळेस ग्रोथ रेट आधीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाबसह अनेक र��ज्यांनी कोरोनाच्या पीकला क्रॉस केले आहे. अनेक राज्ये याकडे वेगाने जात आहेत. लोक आता कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत, ही चिंतेची बाब आहे.\nव्हॅक्सीनपेक्षा टेस्टिंग महत्वाच्या - मोदी पुढे म्हणाले, मी सर्व मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, तुम्ही मशीनरीद्वारे सर्व्हे करा. आधी कोरोनाच्या हलक्या लक्षाणांनाही लोक घाबरायचे. पण, आता लोक या लक्षणांना घाबरत नाहीयेत. याचे प्रमुख कारण म्हणजे, आता कोरोनाचा नवीन स्ट्रेन असल्यामुळे अनेकांमध्ये लक्षणेच दिसत नाहीयेत. यासाठी टेस्टिंग गरजेची आहे. आता सर्व सरकारांनी व्हॅक्सीनपेक्षा टेस्टिंगवर भर द्यावी.\nनवीन व्हॅक्सीनेशन डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न सुरू - मोदी पुढे म्हणाले की, एम्स दिल्ली प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी वेबिनार करत आहेत. हे सतत व्हायला हवे, इतर रुग्णालयांनीही यात यावे. अँबुलंस, वेंटिलेटर आणि ऑक्सीजनचाही रिव्ह्यू गरजेचा आहे. सध्या देशात नवीन व्हॅक्सीनेशन डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न सुरू आहेत.\n11 एप्रिल ते 14 एप्रिलमध्ये लसीकरण उत्सव साजरा करा - मोदी पुढे म्हणाले की, व्हॅक्सीनचे वेस्टेज आपल्याला थांबवायचे आहे. राज्यांच्या सल्ल्यानेच देशासाठीची रणनिती तयार केली आहे. 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले आणि 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. यादरम्यान आपण लसीकरण उत्सव साजरा करायला हवा. एक अभियान चालवून जास्तीत-जास्त लोकांना लस दिली जावी.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/this-farmer-made-his-own-jugaad-spray-machine-for-only-20-000-spraying-one-acre-of-farm-in-just-20-minutes/", "date_download": "2021-09-20T04:32:08Z", "digest": "sha1:HVX2JY5OOXUIV6SD2KVZMSPQMWDZFXCL", "length": 13148, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "या शेतकऱ्याने स्वतःच जुगाड करून तयार केले फक्त २० हजारात फवारणी यंत्र, फक्त २० मिनिटात एक एकर शेती ची फवारणी", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nया शेतकऱ्याने स्वतःच जुगाड करून तयार केले फक्त २० हजारात फवारणी यंत्र, फक्त २० मिनिटात एक एकर शेती ची फवारणी\nयवतमाळ जिल्ह्यातील राणी अमरावती या गावात दिलेश परखडे हे शेतकरी(farmer) राहतात. जे की दिलेश परखडे या शेतकऱ्याने आपल्या ट्रॅक्टर वरच फवारणी यंत्र लावून ते आपल्या शेतामध्ये फवारणी करतात. सगळ्यात विशेष बाब म्हणजे हे यंत्र त्यांनी स्वतः तयार करून ट्रॅक्टर(tractor) वर बसवलेले आहे. परखडे यांच्या या जुगाड यंत्रामुळे शेतीमध्ये पीक फवारणी करताना आपल्याला कोणतीही विषबाधा होत नाही त्यामुळे हे यंत्र खूप यशस्वी रित्या झाले आहे. या यंत्राद्वारे आपण फक्त २० मिनिटं मध्ये जवळपास एक एकर क्षेत्रात फवारणी करू शकतो. परखडे यांनी केलेला हा जुगाड तेथील परिसरात कौतुकाच उदाहरण ठरलेले आहे.\nया यंत्राद्वारे पिकाचे कोणत्याच प्रकारे नुकसान देखील होत नाही:\nदिलेश परखडे यांनी आपल्या ट्रॅक्टर ला पुढे ३ फूट आणि मागे ४ फूट उंचीवर मोठी चाके लावलेली आहेत. यामुळे असे आहे की आपण सोयाबीन च्या दाट पिकात सुद्धा योग्य दाबाने आणि योग्य पद्धतीने फवारणी करू शकतो. या यंत्राने आपण एक सारखी फवारणी करू शकतो ज्यामुळे सोयाबीन पिकावर अळी नष्ट होते. पिकांवरील अळी नष्ट करण्यासाठी हे एक सारखे फवारणी करणारे यंत्र खूप परिणामकारक आहे.परखडे यांनी केलेले तयार हे यंत्र ट्रॅक्टर चा उपयोग करून पिकांचे डवरण सुद्धा करता येते आणि यामुळे पिकांना चांगल्या प्रकारात आणि मूलभूत प्रमाणात ऑक्सिजन सुद्धा मिळतो. या यंत्राद्वारे पिकाचे कोणत्याच प्रकारे नुकसान देखील होत नाही आणि पिकांची योग्य प्रमाणात वाढ होते, त्यामुळे हे यंत्र खूप फायदेशीर आहे.\nहेही वाचा :अमेरिकन लष्करी अळीचा मका पिकावर प्रादुर्भाव, महागडी औषधे जरी फवारली तरी सुद्धा शेतकऱ्याच्या पदरी अपयश\nया यंत्राद्वारे जेव्हा व्यक्ती कीटकनाशकाची फवारणी करतो त्यावेळी तो व्यक्ती कीटकनाशकाच्या कसलाच संपर्कात येत नाही आणि त्यामुळे व्यक्तीला विषबाधा सुद्धा होत नाही. दिलेश परखडे यांनी आपल्या घरी फवारणीचे द्रावण तयार करण्यासाठी २०० लिटर ड्रम चा वापर केला आह���.या ड्रम ला त्यांनी बाभूळगाव येथील वेल्डिंग च्या दुकानात जाऊन वेल्डिंग सुद्धा करून घेतले आहे जे की त्याच्या दोन्ही बाजूने त्यांनी अडजेस होणारा लांब पाईप सुद्धा लावलेला आहे आणि त्याला ११ नोजल दिले आहेत आणि यामुळे आपण एकाच वेळी २ ओळीत चांगल्या प्रकारे फवारणी करू शकतो. या यंत्राद्वारे आपण तूर पिकामध्ये सुद्धा ९ फूट उंचीवर चांगल्या प्रकारे फवारणी करू शकतो\nअनेक लोक शेतीमध्ये पिकावर फवारणी करताना हॅन्ड पंप चा वापर करतात त्यामुळे कीटकनाशकाची फवारणी करताना काही व्यक्तींना यामुळे विषबाधा सुद्धा होते. या विषबाधेतुन काही लोक आजारी सुद्धा पडतात तर काही लोकांचा मृत्यू सुद्धा होतो, आणि हेच सर्व टाळण्यासाठी दिलेश परखडे यांनी स्वतः हे जुगाड करून यंत्र तयार केले आहे. हे यंत्र तयार करण्यासाठी परखडे याना २० हजार रुपये खर्च आला आहे. परखडे यांच्या आसपासच्या परिसरातील शेतकरी वर्ग त्यांना फवारणी साठी बोलवत आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nअंजीरचे पीक लागवडीसाठी महत्वाची माहिती ,महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यशस्वी लागवड\nअफगाणिस्तान मध्ये झालेल्या तनावानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात केशराच्या किंमतीवर परिणाम, भारताच्या केशर किमतीत विक्रमी वाढ\nPH म्हणजे काय , फवारणीच्या पाण्याचा सामू (pH)किती असावा..\nयोग्य प्रकारे करा विद्राव्य खतांचा वापर\nकांदा लागवड ते कांदा काढणी व्यवस्थापन\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Sanjeev_bot", "date_download": "2021-09-20T06:13:30Z", "digest": "sha1:HDC36MYLLQUXXFJ4UFIM4ZLZJ4TIFGUL", "length": 3930, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Sanjeev bot - विकिपीडिया", "raw_content": "\nहे सदस्य खाते म्हणजे संजीव कुमार (चर्चा) ने चालविलेला सांगकाम्या आहे..\nहे सदस्य खाते कळसूत्री बाहुले (सॉक पपेट) नसून, परत परत करावी लागणारी संपादने लवकर पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येणारे स्वयंचलित खाते आहे.\nप्रचालक/प्रबंधक:जर या खात्याचा गैरवापर झालेला आढळल्यास हे खाते प्रतिबंधित (ब्लॉक) करा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०१५ रोजी १७:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/35497", "date_download": "2021-09-20T04:50:37Z", "digest": "sha1:UTDYGSAIADP4ME2A74COX3BSY7OH4OOX", "length": 11870, "nlines": 146, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "आखिल भारतीय सेना पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. —–: शनिभाऊ शिंगारे आखिल भारतीय सेना अध्यक्ष यांच्या शुभास्ते हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले :::—– | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome नीरा नरसिंहपूर आखिल भारतीय सेना पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले....\nआखिल भारतीय सेना पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. —–: शनिभाऊ शिंगारे आखिल भारतीय सेना अध्यक्ष यांच्या शुभास्ते हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले :::—–\nनिरा नरसिंहपूर, दिनांक :17 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,\nनीरा नरसिंहपूर तालुका इंदापूर येथे ग्रामपंचायत कार्यालया शेजार��� रक्तदान शिबिराचे आयोजन अखिल भारतीय सेना पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने व मुक्ताताई ब्लड बँक इंदापूर यांच्या प्रयत्नाने रक्तदान शिबिर घेण्यात आले . या शिबिराचे उद्घाटन व प्रमुख उपस्थिती अखिल भारतीय सेना पुणे जिल्हा अध्यक्ष शनीभाव शिंगारे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण जगामध्ये भारत देशावर व महाराष्ट्र राज्यमध्ये कोरोणा रोगाचे महाभयंकर संकट निर्माण झाल्यामुळे रक्ताचा तुटवडा होऊ नये त्या निमित्ताने तुटवड्याला सामोरे जाण्यासाठी एक पाऊल देशासाठी म्हणून अखिल भारतीय सेना पुणे जिल्हा अध्यक्ष शनीभाऊ शिंगारे यांच्या प्रमुख उपस्थित रक्तदान शिबिर घेण्यात आले . एकूण रक्तदान 51 ग्रामस्थाने केले तर यांना प्रत्येकी एक टीशर्ट व केळी चहा बिस्किटही देण्यात आली.रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमासाठी\nपुणे जिल्हा अध्यक्ष शनिभाऊ सिंगारे, माजी सरपंच श्रीकांत दंडवते, माजी सरपंच आण्णासाहेब काळे, विद्यमान उपसरपंच विठ्ठल देशमुख, भैय्यासाहेब बंडगर, निलेश कोळी, किशोर जाधव, धनंजय पवार, तात्यासाहेब जाधव, अक्षय गोडसे, विकी निंबाळकर, दीपक जाधव हे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर तालुका आखिल भारतीय सिनेचे युवक अध्यक्ष निलेश मामा कोळी यांनी केले .\nफोटो:- ओळी- नीरा नरसिंहपूर येथे रक्तदान शिबिर यामध्ये रक्तदान करीत असताना ग्रामस्थ.\nPrevious articleघरात घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधुन मोटर पंप व्दारे ऑटोमध्ये गॅस भरून,मिनी वर्कशॉप उघडुन तो अवैधरीत्या गोरखधंधा करणारा अटक\nNext articleखाजगी कोविड सेंटर सुरू होण्याच्या आधिच बुकिंग फुल्ल, वणीत शनिवार पासून दुसरे खाजगी कोविड सेंटर सुरू\nकोरोनासह इतर सर्व संकट गणराया दुर कर- हर्षवर्धन पाटील\nगौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव, जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन.\nनिमगावच्या तेजस गायकवाड यांचे हर्षवर्धन पाटील यांनी केले कौतुक\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्���ास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nशिवछत्रपती प्रतिष्ठान आडोबा वस्ती, टणु येथील शिवभक्तांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज...\nनीरा नरसिंहपूर February 21, 2021\nराजवर्धन पाटील आले मदतीला; खोरोची गावच्या नगरे कुटुंबीयांना केली मदत\nनीरा नरसिंहपूर August 21, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/health-news-coronavirus-recovery-feeling-weak-after-recovering-from-covid-19-here-is-what-you-should-do/", "date_download": "2021-09-20T04:07:14Z", "digest": "sha1:ZMVN6JITPXR32LKRKLCHGZSPZKPLFZBC", "length": 7323, "nlines": 77, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates कोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील...", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\nभारतात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. रुग्णालयात बेड अपुरे पडत आहेत. ऑक्सिजन, औषधे आणि इतर वैद्यकीय सुविधांची कमतरता ही भासत आहे. तसेच , अनेक रुग्ण हे व्हायरसमधून मुक्त होत आहेत. रुग्ण बरे झाल्यावर घरी परतात त्यानंतर शरीरत कमजोरी ही येते. आरोग्य सुदृढ आणि कोरोनाच्या नवीन स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजणांनी अतिशय काळजी घेतली पाहिजे. आपला आहार हा पौष्टिक असायला पाहिजे. आहारात जर या पौष्टिक गोष्टी असेल तर शरीर हे निरोगी राहते.\nफळे : आपल्या नाश्त्यामध्ये डाळींब, सफरचंद, पपई, किवी, पिस्ता, बदाम, ब्रोकली, यासारख्या विविध प्रकारच्या फळांचा समावेश करा. फळांचे सेवन केल्यामुळे शरीरातील कमजोरी दूर होण्यास मदत होते.\nप्रोटीनयुक्त भोजन : अंडी, दुग्धजन्य पदार्थ, मासे, जामुन असे खाद्यपदार्थ खाल्ल्याने आजारातून लवकर रिकव्हर होण्यास मदत होईल. तसेच, व्हिटॅमिन सी, मल्टीविटामिन आणि झिंकच्या गोळ्या घेत रहा कारण यामुळे आपल्या शरीरातून विष बाहेर पडण्यास मदत होते. झिंक हे कवड्याच्या बियामध्ये भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे झिंक हे आरोग्यासाठी फायदेशीर असते.\nपाणी : पाणी हे भरपूर प्रमाणात प्या ज्यामुळे आपलं आरोग्य निट राहील.\nव्यायाम करा : आहाराबरोबर शरीरासाठी व्यायमही तितकाच गरजेचा आहे. श्वासोच्छवास चांगले ठेवण्यासाठी श्वसनाशी संबंधित व्यायाम करा.\nPrevious ‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\nNext राहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nस्फोटांची जबाबदारी आयसिस-खोरासन गटाने स्वीकारली\n‘भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल, तर सडेतोड उत्तर देऊ’\nमहिलांसाठी उघडले एनडीएचे दार\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2021-09-20T04:43:19Z", "digest": "sha1:IUZH2XA5IVX2XJUQFOYX3NGCDGFPANV6", "length": 8410, "nlines": 305, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ckb:شانگھای\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: ba:Шанхай\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: bxr:Шанхай\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: xal:Шанхай\nr2.7.3) (सांगकाम्याने बदलले: mzn:شانگهای\nJ यांनी षांघाय हे पान पुनर्निर्देशन लावुन शांघाय येथे हलवले\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: lo:ຊຽງໄຮ້\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ps:شانګهای\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ilo:Shanghai\nr2.6.2) (सांगकाम्याने वाढविले: ie:Shanghai\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ne:शाङ्घाई\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ku:Şanghay\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: mi:Shanghai\nr2.5.5) (सांगकाम्याने बदलले: th:เซี่ยงไฮ้\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: mhr:Шанхай\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: rue:Шанґгай\nशांघाय हे पान षांघाय मथळ्याखाली स्थानांतरित केले (पुनर्निर्देशन).\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lmo:Shanghai\nr2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: si:ෂැංහයි\nr2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: nah:Xanghai\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-09-20T06:09:55Z", "digest": "sha1:2R2VGGOM5XSBFH73DJ4YRM4AS2MQH5FL", "length": 3224, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शंकराचार्य - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nशंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी द्वारका, जगन्‍नाथपुरी, शृंगेरी आणि बद्रीकेदार येथे चार पीठे स्थापन केली आणि त्यांवर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली.\nपहा : आद्य शंकराचार्य\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on ९ ऑक्टोबर २०१७, at २३:२२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑक्टोबर २०१७ रोजी २३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3778/Recruitment-at-Bharti-University-Pune-2020-21.html", "date_download": "2021-09-20T04:50:40Z", "digest": "sha1:KBAOTCNFL6NXKW7A52DI7FLBO42TMKVR", "length": 5685, "nlines": 80, "source_domain": "naukriadda.com", "title": "भारती विद्यापीठ पुणे येथे भरती २०२०-२१", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nभारती विद्यापीठ पुणे येथे भरती २०२०-२१\nप्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी भारती विद्यापीठ पुणे येथे एकूण 15 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 01 जानेवारी 2021 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे.\nएकूण पदसंख्या : १५ जागा\nपद आणि संख्या :\nएकूण - १५ जागा\nपदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.\nअर्ज करण्याची पद्धत: मुलाखत\nमुलाखतीचा पत्ता : भारती विद्यापीठ भवन, ८ वा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे 411030\nनोकरी ठिकाण : पुणे\nमुलाखत तारीख – ०१/०१/२०२१.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nपुणे महानगर परिवहन महामंडळात 395 पदांची भरती\nकॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे भरती 2021\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/36389", "date_download": "2021-09-20T06:02:04Z", "digest": "sha1:TCXK77CQ7BZPBSNZYH3MLIAT7AX4OFT4", "length": 13419, "nlines": 146, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "गावातील गृह विलगीकरण आतील कोरोना बाधिताचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यास सरपंच ग्रामसेवक तलाठ्यावर जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आदेश | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली गावातील गृह विलगीकरण आतील कोरोना बाधिताचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यास सरपंच ग्रामसेवक तलाठ्यावर...\nगावातील गृह विलगीकरण आतील कोरोना बाधिताचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यास सरपंच ग्रामसेवक तलाठ्यावर जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आदेश\nगडचिरोली :- कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर गृह वीलगी करण्यात आलेल्या कोरोना बाधित याचा उपचाराअभावी गावातच मृत्यू झाल्यास सरपंच ग्रामसेवक तलाठी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी 26 एप्रिल रोजी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी यांच्या नावे आदेश काढले आहेत. त्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.\nकोरूना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या कोरुना बाधितांना लक्षणानुसार कोरोना विलगीकरण कक्षात अथवा गृह विलगीकरण आत राहण्याचा पर्याय देण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या 21 एप्रिल 2021 या पत्रानुसार यापुढे गृह विलगीकरण दिलेल्या रुग्णांचा दैनंदिन पाठपुरावा करण्याची जबाबदारी शिक्षकांना देण्यात आली आहे.\nतालुक्‍यातील ज्या गावात इंटरनेट कव्हरेज नाही अशा गावात आशा स्वयंसेवकांनी गृह विलगीकरण असलेल्या रुग्णाला दैनंदिन भेट द्यावी व पल्स ऑक्सी मीटरने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासावे. शिक्षकाने आठवड्यातून दोन वेळा या गावाला भेटी देऊन आशा कडून रुग्णाची माहिती गोळा करावी व तालुकास्तरावर गुगल शिट भरावी.\nपंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय साधून तालुक्यातील ज्या गावात इंटरनेट कव्हरेज नाही तेथील शिक्षकांची यादी तयार करावी व ती तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांना माहिती सादर करावी.\nगृह विलगीकरण आत असलेल्या गंभीर रुग्णाची माहिती अाशा कडून प्राप्त झाल्यावर सदर गंभीर रुग्णाला तालुक्यातील कोविद केअर सेंटर डेडिकेटेड कोबिर हेल्थ सेंटरमध्ये भरती करण्याची जबाबदारी त्या गावातील सरपंच ग्रामसेवक तलाठी प्रशासकीय कार्यवाही पात्र राहील.\nत्याचप्रमाणे सूचनांचे पालन न केल्यास व त्यामुळे सदर रुग्णाचा मृत्यू झाला संबंधित गावातील सरपंच ग्रामसेवक तलाठी प्रशासकीय कार्यवाहीस पात्र राहतील असेही मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या 26 एप्रिल रोजी काढलेल्या आदेशात नमूद करण��यात आले आहे. यामुळे कोरोना कर्तव्यात हायगय करणाऱ्या सरपंच ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.\nPrevious articleआळंदीत शिवतेज मित्र मंडळ आणि स्वराज ग्रुप यांच्या वतीने प्लाझ्मादान अभियान प्रोत्साहन म्हणून ११११ रु. देणार\nNext articleआळंदीकरांनी रक्तदान महोत्सवातून आपल्या एकतेचे दर्शन घडविले : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश महारक्तदान शिबीरात ३८८ जनांनी केले रक्तदान\nमार्कंडा (कं) अगरबत्ती प्रशिक्षणाचा निरोप ३० महिला बचत गटांनी प्रशिक्षणाचा घेतला लाभ\nशासकीय यंत्रणांनीच ई-पीक पाहणी करावी-युवक काँग्रेसचे महासचिव पंकज चहांदे यांची मागणी\nकेंद्र सरकारच्या जनहितविरोधी धोरणाविरोधात २७ ला धरणे व रास्तारोको आंदोलन भाजपविरोधी पक्ष आणि संघटनांनी सहभागी होण्याचे डाव्या लोकशाही आघाडीने केले आवाहन\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nअरततोंडी येथे ग्राम समृध्दी योजनेअंतर्गत प्रशासन आपल्या दारी उपक्रम\nभाजपच्या दहा वर्षे सत्ते ला शिवसेने पाडली खिंडार महाविकास आघाडी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/festival/ganeshotsav-contest-aapla-mahanagar-bappa-special-nevaidya-competition-2021/337451/", "date_download": "2021-09-20T04:57:26Z", "digest": "sha1:EB3TUK4CNBZTQJHLDWUURPBR4W6U7QO3", "length": 9560, "nlines": 156, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ganeshotsav contest aapla mahanagar bappa special nevaidya competition 2021", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर सणवार आपलं महानगर, माय महानगर डॉट कॉम 'बाप्पा स्पेशल नैवेद्य स्पर्धा २०२१', जिंका...\nआपलं महानगर, माय महानगर डॉट कॉम ‘बाप्पा स्पेशल नैवेद्य स्पर्धा २०२१’, जिंका पैठणी\nआपलं महानगर, माय महानगर डॉट कॉम 'बाप्पा स्पेशल नैवेद्य स्पर्धा २०२१', जिंका पैठणी\nPitru Paksha 2021: उद्यापासून पितृ पक्षास सुरूवात; या १५ दिवसात चुकूनही करू नका ‘ही’ कामं\nGaneshotsav2021: मानवी चेहऱ्यातील बाप्पाचे अद्भभुत रूप\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanesh Chaturthi 2021 : बाल गणेश साकारणाऱ्या अवलियाकडे २०२३ पर्यंत ऑर्डर फुल्ल\nganesh chaturthi 2021 : बेकरी व्यावसायिकाने साकारला इको फ्रेंडली चॉकलेट बाप्पा, पाहण्यासाठी भाविकांची गर्दी\nमहाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या बाप्पाचे आगमन १० सप्टेंबर रोजी होत आहे. बाप्पाला गोड पदार्थ प्रिय आहे. यामुळे बाप्पाच्या या दहा दिवसांच्या मुक्कामात त्याला रोज गोडा धोडाचे नैवेद्य दाखवले जातात. घरात पावण्या रावण्यांच्या पंगती झडतात. यामुळे हे दिवस महिला वर्गासाठी खास असतात. बाप्पासाठी रोज खास नैवेद्य दाखवण्याचे आव्हानच महिलांपुढे असते. तुमच्या याच खास नैवेद्य रेसिपींचे व्हिडीओ आम्हाला पाठवा. ज्या व्हिडीओला प्रेक्षकांचे सर्वाधिक व्हयूज मिळतील ती रेसिपी बक्षिसास पात्र ठरेल.\nयासाठी स्पर्धकाने एकाच रेसिपीचा व्हिडीओ पाठवावा. हा व्हिडीओ पाच मिनिटापेक्षाही कमी कालावधीचा असावा. पदार्थासाठी लागणारे साहीत्य आणि कृतीचाही उल्लेख स्पर्धकाने व्हिडीओत करावा. रेसिपीचा व्हिडीओ ७५०६०७१००६ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा.\nप्रथम बक्षीस- पाच वारी पैठणी साडी\nद्वितीय बक्षीस- २००० रुपये रोख\nतृतीय बक्षीस- १५०० रुपये रोख\nहेही वाचा – आपलं महानगर, my mahanagar.com-सेल्फी विथ बाप्पा, कोकण गणेशोत्सव स्पर्धा २०२१\nमागील लेखFIFA WORLD CUP 2022 : क्वालिफायर सामन्यात अधिकाऱ्यांची धाव\nपुढील लेखगर्दी न करता गणेशोत्सव साजरा करा – महापौर\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या विसर्जनासाठी ग��रगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\nKojagiri Purnima 2020: जाणून घ्या, कोजागिरी पौर्णिमेबद्दल; ‘या’ मुहूर्तावर करा लक्ष्मी...\nNavratri 2020: …म्हणून घरोघरी नवरात्रौत्सवात घटस्थापना केली जाते\nGanesh Chaturthi 2021 : बाप्पाला मोदकाचा नैवेद्य का दाखवतात\nPhoto: नागपंचमीनिमित्त नागाच्या आकर्षक मुर्ती बाजारात विक्रीसाठी\nनागपंचमीला नागाची पूजा करतात जाणून घ्या नागपंचमीचा शुभ मुहूर्त आणि पूजा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.nmmc.gov.in/navimumbai/-1627888365", "date_download": "2021-09-20T06:34:47Z", "digest": "sha1:P32TEZJXSV65HOGYM6MS7UVIZFMBJEI2", "length": 13794, "nlines": 296, "source_domain": "www.nmmc.gov.in", "title": "  :: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरिता 6 शिष्यवृत्ती योजना | Navi Mumbai Municipal Corporation", "raw_content": "\nनवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरिता 6 शिष्यवृत्ती योजना\nनवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरिता 6 शिष्यवृत्ती योजना\nविविध समाज घटकांच्या सक्षमीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागामार्फत विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणा-या 6 योजनांकरिता 31 ऑगस्ट 2021 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.\n(1) विधवा / घटस्फोटित महिलांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.\n(2) आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.\n(3) इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या शिक्षणासाठी गुणवत्ताप्राप्त मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.\n(4) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.\n(5) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नमुंमपा आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.\n(6) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दगडखाण / बांधकाम / रेती / नाका कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.\n- अशा 6 योजनांचा समावेश आहे.\nया शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करणे विद्यार्थी व पालकांना सुलभ व्हावे याकरिता सहजसोपी प्रक्रिया राबविण्यात येत असून ज्या विद्यार्थ्यांनी सन 2019-20 या वर्षातील शिष्यवृ्त्ती योजनेचा लाभ घेतला असेल त्यांनी अर्जासोबत केवळ नव्याने देणे आवश्यक आहे अशी गुणपत्रिका, शाळेचे शिफारसपत्र, उत्पन्न दाखला, शहारातील 3 वर्षांचे वास्तव्य ठिकाण बदलले असल्यास सध्याच्या रहिवासाचा पुरावा, कंत्राटदार / विभागप्रमुखाचे प्रमाणपत्र अशा प्रकारची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. इतर कागदपत्रांची शहनिशा यापूर्वीच्या उपलब्ध अभिलेखातून करण्यात येईल.\nतथापि काही कारणामुळे सन 2019-20 मधील शिष्यवृत्तीधारकांचे अर्ज अभिलेख्यामध्ये उपलब्ध होऊ शकले नाहीत त्यांना समाजविकास विभागाच्या उपायुक्त यांचे मान्यतेने आवश्यक कागदपत्रे सात दिवसात कार्यालयात जमा करण्याबाबत दूरध्वनीव्दारे कळविण्यात येईल. सदर 7 दिवसांच्या मुदतीत संबंधितांनी कागदपत्रे सादर न केल्यास सन 2020-21 करिता सादर केलेला अर्ज अपात्र होईल.\nतसेच सन 2019-20 च्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेल्या ज्या अर्जदारांना पुन्हा स्वेच्छेने अर्ज करावयाचा आहे त्यांना तो नव्याने सादर करता येईल.\nतथापि ज्यांनी सन 2019-20 च्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा सन 2020-21 करिता नव्याने अर्ज करणा-या विद्यार्थ्यांनी अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.\nविविध घटकांतर्गत राबविण्यात येत असलेल्या या शिष्यवृत्ती योजनांकरिता विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दि. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत सर्व विभाग कार्यालये, नमुंमपा संचलित सर्व ग्रंथालये, समाजविकास विभाग कार्यालय, बेलापूर भवन, 1 ला मजला, से. 11, सी.बी.डी., बेलापूर आणि नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भूखंड क्र..1, किल्ले गांवठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टऱ 15 ए, सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई - 400614 या ठिकाणी शासकीय व सार्वजनिक सुट्टया वगळून कार्यालयीन वेळेत जमा करावयाचे आहेत.\nअंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी, सायं. 6.15 नंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावयाची आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांचा महानगरपालिका क्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/04/19-R08HMI.html", "date_download": "2021-09-20T06:10:30Z", "digest": "sha1:WANWILHDVIZ32YTVF3JAEI5X6SHWZK6Y", "length": 4675, "nlines": 29, "source_domain": "www.punepravah.page", "title": "कोव्हिड 19 कोरोना वायरस मध्ये पञकाराचा मूत्यु झाल्यास एक कोटीची मदत करावी", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nकोव्हिड 19 कोरोना वायरस मध्ये पञकाराचा मूत्यु झाल्यास एक कोटीची मदत करावी\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\n➡ *आज दि. २० / ०४ / २०२० सोमवार रोजी \"पत्रकार संरक्षण समिती \" पाथरी जिल्हा परभणी च्या वतीने माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना \"पत्रकार संरक्षण समिती \" वतीने उपविभागीय अधिकारी पाथरी , तहसीलदार पाथरी व पोलीस निरीक्षक पाथरी यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनात कर्तव्यावर असताना कोव्हिड 19 कोरोना वायरस मध्ये पञकाराचा मूत्यु झाल्यास एक कोटीची मदत करावी अशी मागणी मा. मुख्यमंञी उध्दवजी ठाकरे साहेबांना निवेदनाच्या माध्यमातुन करण्यात आली आहे. तसेच यावेळी पाथरी चे तहसिलदार कागणे साहेब , नायब तहसिलदार वाघमारे व साखरे सराना निवेदन देताना परभणी जिल्हाअध्यक्ष अहमद अन्सारी , शेख अजहर , महेश जोशी , रईस कुरेशी , मोहन जोशी , ईफतेखार बेलदार , अलताफ अन्सारी , आसाराम भोकरे , यादव , देशमुख , सोपान बुधावणे , रेखा मनेरे भारत घाडगे यांच्या सह ईत्यादी पञकार संरक्षण समिती पाथरी ता.पाथरी जि.परभणी अहमद अन्सारी जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात अंतर ठेऊन , मास्कचा वापर करून राज्यातील शहरी व ग्रामीण पञकारांच्या हितासाठी सदर निवेदन देण्यात आले.*\nदेशासाठी गायक सुखविंदर सिंग ची साथ ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाच्या गाण्याची पहिली झलक प्रदर्शित\nकोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या\nझीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*\nपुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/04/29-PK_Zob.html", "date_download": "2021-09-20T04:51:23Z", "digest": "sha1:KZBAHW6K5HXBSKQGQ5GTLHRLV3FJP42K", "length": 2986, "nlines": 38, "source_domain": "www.punepravah.page", "title": "नगरसेविका मा.सौ.सुनिता परशुराम वाडेकर* यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ०८..... अन्नछत्राचा 29 वा दिवस*", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nनगरसेविका मा.सौ.सुनिता परशुराम वाडेकर* यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ०८..... अन्नछत्राचा 29 वा दिवस*\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\n*अन्नछत्राचा 29 वा दिवस*\nकोरोनाच्या भयानक परिस्थितीत व\nउपाशी पोटी झोपणार नाही.\n*नगरसेविका मा.सौ.सुनिता परशुराम वाडेकर*\nयांच्या वतीने प्रभाग क्रमांक ०८\nमधील कष्टकरी निराधार गोरगरीब लोकांसाठी\n*अन्नछत्राचा 29 वा दिवस*\nदेशासाठी गायक सुखविंदर सिंग ची साथ ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाच्या गाण्याची पहिली झलक प्रदर्शित\nकोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या\nझीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*\nपुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-sunday-23-october-2016-free-daily-horoscope-in-marathi-5444788-PHO.html", "date_download": "2021-09-20T06:07:27Z", "digest": "sha1:2TYTTSJXZDWOAKHVBSISHIND56ZYQ7VN", "length": 3286, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sunday 23 October 2016 Free Daily Horoscope In Marathi | पुष्य नक्षत्र : प्रत्येक राशीला होईल फायदा, वाचा 12 राशींचे फळ आणि उपाय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुष्य नक्षत्र : प्रत्येक राशीला होईल फायदा, वाचा 12 राशींचे फळ आणि उपाय\nरविवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांना कोणत्या न कोणत्या प्रकारचा फायदा अवश्य होईल. सर्वार्थसिद्धी, श्रीवत्स आणि साध्य नावाचे शुभ योग जुळून येत असल्यामुळे धनलाभ होईल. फायद्याचे सौदे आणि गुंतवणूक होईल. काही नोकरदार लोकांना बढती मिळू शकते. पुष्य नक्षत्राच्या प्रभावाने त्रस्त लोकांना दिलासा मिळेल. या व्यतिरिक्त काही ग्रहांचा अशुभ प्रभावही राहील.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी पुष्य नक्षत्र कसे राहील....\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर ���्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Motha_Motha_Dola_Tujha", "date_download": "2021-09-20T04:19:05Z", "digest": "sha1:ZR4ZJT5XIAQMEJR4O3XLTOEYDWO5EO6S", "length": 2527, "nlines": 38, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "मोठं मोठं डोळं तुझं | Motha Motha Dola Tujha | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nमोठं मोठं डोळं तुझं\nमाझ्या डोळ्याची मासळी त्यात गावायची नाय्‌ रं\nमला, डोळं तुझं झाक\nआल्यागेल्या भुलतील, मी भुलायची नाय्‌ रं\nभारी बोलणं तुझं गोड\nसवालाला जबाब मी देणार नाय्‌ रं\nगुलाबाचा गेंद तुला लाभायचा नाय्‌ रं\nरानांतली साळू तुला मिळायची नाय्‌ रं\nलगीन झाल्याबगार मी बधायची नाय्‌ रं\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वर - ललिता फडके\nचित्रपट - जशास तसें\nगीत प्रकार - चित्रगीत, लावणी, नयनांच्या कोंदणी\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nमाझे पुण्य फळा आले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/JAN-RUFF-OHERNE.aspx", "date_download": "2021-09-20T05:46:03Z", "digest": "sha1:AAPMO2KSNBOAURBFIR7HWYTC3NAZSGW4", "length": 9618, "nlines": 122, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर ���ूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more\nआफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/MANJIREE-GOKHALE-JOSHI.aspx", "date_download": "2021-09-20T04:36:53Z", "digest": "sha1:HIAFZDCWJATN6P6DY7X3ZWTFDJPTX4UT", "length": 13341, "nlines": 123, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nमूळच्या पुण्याच्या असलेल्या मंजिरी, सध्या लंडनमधील ‘प्राइमल पिक्चर्स इन्फोर्मा बिझनेस इन्फॉर्मेशन’मध्ये प्रकल्प व्यवस्थापन प्रमुख आहेत. त्या ‘माया केअर’ या वृद्धांसाठी कार्य करणाऱ्या ना-नफा तत्त्वावरील संस्थेच्या सहसंस्थापक आहेत. त्यांनी ‘द इंडियन एक्स्पे्रेस’मध्ये वार्ताहर म्हणून, ‘डाटाक्वेस्ट’ मासिकाच्या साहाय्यक संपादिका म्हणून, ‘इन मुंबई टेलिव्हिजन’मध्ये कार्यक्रम संचालक म्हणून काम केले आहे. याशिवाय ‘झेंसार टेक्नॉलॉजीज्’च्या बीपीओ विभागाच्या मनुष्यबळ विभाग प्रमुख, तसेच ‘कॉन्टॅक्ट सेन्टर प्रमुख’ म्हणून आणि ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुअरन्स’मध्ये राष्ट्रीय व्यवस्थापक, मार्केटिंग म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांना ब्रिटिश उच्चायुक्तांची ‘शेवेनिंग शिष्यवृत्ती’ मिळाली असून, २००६ साली यूकेमध्ये आयोजित केलेल्या ‘लीडरशीप अ‍ॅन्ड मॅनेजमेंट’ कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निवडण्यात आलेल्या १२ भारतीय व्यावसायिकांमध्ये – ‘प्रोफेशनल्स’मध्ये त्यांचा समावेश होता. त्या सध्या सैद बिझनेस स्कूल, ऑक्स्फर्ड विद्यापीठ येथे विशाल प्रकल्प व्यवस्थापनाच्या मास्टर्स पदवीचे शिक्षण घेत आहेत. मंजिरी गोखले जोशी यांचे पहिले पुस्तक ‘इन्स्पायर्ड’ २००६ साली प्रकाशित झाले. (सहलेखक – डॉ. गणेश नटराजन) दुसरे पुस्तक ‘क्रशेस, करिअर्स अ‍ॅन्ड सेलफोन्स’ २०११ साली प्रकाशित झाले आहे, तर तिसरे पुस्तक ‘बॉसेस ऑफ द वाइल्ड’ ‘मॅकग्रॉ हिल एज्यूकेशन’, दिल्लीतर्फे २०१३ साली प्रकाशित झाले. मंजिरी व त्यांचे पती अभय जोशी, मिल्टन कीन्स, यूकेमध्ये राहतात. तन्वी व मही या त्यांच्या दोन मुली आहेत.\n`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more\nआफ्रिकेतील रवां��ा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/VIKAS-SWARUP.aspx", "date_download": "2021-09-20T05:14:05Z", "digest": "sha1:MZH3S6OBBU3MCZZOAURLVAO5HMGDJUXW", "length": 9686, "nlines": 124, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यट���, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more\nआफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/type/image/", "date_download": "2021-09-20T05:11:36Z", "digest": "sha1:K2WNPMGIEVXEEAOQMHTCMXD4TX4WMG5F", "length": 8898, "nlines": 194, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "Image | Formats | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंड���ाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nरावसाहेब दानवे यांच्या मंत्रालयाची महाराष्ट्राला झटपट परवानगी\nचंद्रपूर जिल्हातील 43 बाधित कोरोना आजारातून झाले बरे\nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/AJUN-YETO-VAS-PHULANA/106.aspx", "date_download": "2021-09-20T05:40:44Z", "digest": "sha1:AFKXU4WWLI6XQQPSVO4GG62MRWL3KKXI", "length": 29868, "nlines": 195, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "AJUN YETO VAS PHULANA | V. S KHANDEKAR | SUNILKUMAR LAVATE", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nजीवन म्हणजे चैत्रपालवी ते पानगळीपर्यन्तच्या वैविध्यपूर्ण ऋतुंचा अविष्कार. यातलं बालपण म्हणजे सुरस कथा तर वृद्धत्व शोकान्तिका स्वप्नं घेऊन जन्मलेलं जीवन घरगृहस्थीचे क्रूस वागवत सुळावरची पोळी केव्हा होतं कळत सुद्धा नाही. असं असलं तरी गतकालच्या सुकलेल्या फुलांचा सुगंध माणसास जगण्याची उभारी देत रहातो. माणसाचं सारं आयुष्य हरवलेल्या जीवनगंधाचा पुनर्शोधच असतो, हे समजाविणारे वि. स. खांडेकरांचे हे लघुनिबंध. लालित्याबरोबर मार्मिकता घेऊन येणारे. व्यक्तिगत जीवनातील कटुता पचवत लिहिले गेलेले हे निबंध एका अर्थाने लेखकाचा आत्मशोधच स्वप्नं घेऊन जन्मलेलं जीवन घरगृहस्थीचे क्रूस वागवत सुळावरची पोळी केव्हा होतं कळत सुद्धा नाही. असं असलं तरी गतकालच्या सुकलेल्या फुलांचा सुगंध माणसास जगण्याची उभारी देत रहातो. माणसाचं सारं आयुष्य हरवलेल्या जीवनगंधाचा पुनर्शोधच असतो, हे समजाविणारे वि. स. खांडेकरांचे हे लघुनिबंध. लालित्याबरोबर मार्मिकता घेऊन येणारे. व्यक्तिगत जीवनातील कटुता पचवत लिहिले गेलेले हे निबंध एका अर्थाने लेखकाचा आत्मशोधच या निबंधातील खांडेकरांची अन्तर्मुख वृत्ती वाचकांना जीवनाचे अंतरंग अशा रितीने उलगडून दाखवते की ज्यामुळे असह्य स्थितीतून मार्गक्रमण करु इच्छिणारयाना ‘अजून येतो वास पुलांना’... असा आश्वासक आधार मिळतो, जीवन सुसह्य वाटू लागतं या निबंधातील खांडेकरांची अन्तर्मुख वृत्ती वाचकांना जीवनाचे अंतरंग अशा रितीने उलगडून दाखवते की ज्यामुळे असह्य स्थितीतून मार्गक्रमण करु इच्छिणारयाना ‘अजून येतो वास पुलांना’... असा आश्वासक आधार मिळतो, जीवन सुसह्य वाटू लागतं खांडेकरांच्या लघुनिबंध लेखन विकासाच्या पाऊल खुणा घेऊन येणारे हे निबंध म्हणजे अनुभव संपन्न जीवनाचं उत्कट भाष्यच\nप्रतिभावंत ललित निबंधकार... खांडेकरांचे अभिजात ललित निबंध आपल्याला त्यांच्या विस्तृत अनुभव विश्वात घेऊन जातात, त्यांच्या तरल, कल्पनाशक्तीचे दर्शन घडवतात, आणि सुंदर भाषाशैलीने प्रभावित करतात. ते वाचत असताना आपल्या लक्षात येते, की प्रतिभासंपन्न ललित नबंधकाराला विषयांची कमतरता कधी जाणवतच नाही. कारण साध्या विषयातला अपेक्षित आनंद किंवा मोठा आशय शोधून काढणे हे कवीप्रमाणे लघु���िबंधकाराचेही कार्य असते. त्यामुळेच लोकांना क्षुद्र आणि निरर्थक वाटणाऱ्या विषयातलासुद्धा आनंद त्याला हळुवारपणे टिपता येतो आणि वाचकांपर्यंत पोहोचवता येतो. -अरविंद बोंद्रे ...Read more\nएखादा विषय डोळ्यांसमोर ठेवायचा. त्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टींसह तो लिहायचा. असे काहीसे लघुनिबंधाचे स्वरूप असते. वि. स. खांडेकर लिखित ‘अजून येतो वास फुलांना’ हा लघुनिबंध संग्रह आहे. १९६४ ते १९७३ या कालावधीत लघुनिबंधांचा यात समावेश आहे. खांडेकरांपाश निबंधाच्या सुरुवातीलाच वाचकांना आपलंसं करण्याची विलक्षण हातोटी आहे. अगदी साध्या विषातूनही ते गहिरी जीवनमूल्ये समजावतात. खांडेकरी लिखाण म्हणताच आठवते ती ध्येयासक्ती, शब्दांची उधळण आणि पल्लेदार वाक्यरचना मात्र या संग्रहाचे स्वरूप यापेक्षा काहीसे वेगळे आहे. एखाद्या नावावरून सुचणारे विचार यात आहेत. स्वप्नरंजन हा जीवनाचा आधार असल्याचे प्रतिपादन आहे. कुणाच्या उद् गारांवरून केलेले चिंतन आहे. म्हातारपणी वाटणाऱ्या भावनांचे वास्तव चित्रण दाखवतानाच खांडेकर भारतीयांच्या मानसिकतेचंही दर्शन घडवतात. मोठ्यांचे संदेश आणि लहान मुलांच्या गोष्टी अशी तारेवरची कसरत ते सहजपणे करतात. अद्भूत, अनुभवसंपन्न, वास्तवदर्शी, जीवनस्पर्शी म्हणून रामायणाला अधिक पसंती देतात. महाकाव्यातील नजरेआड झालेली पात्रे आणि दखलपात्रांच्या जीवनात न झालेल्या नाट्यमय घटनांचे अदृश्य धागे ते विणतात. जीवनाचा शोध, पूर्णत्वाचे अपूर्ण राहणे आणि नव्या दृष्टीचा आशावाद दाखवत खांडेकर आपले लेखन करतात. या संग्रहातील एकूण पंधरा लघुनिबंधात विषयवैविध्य आढळते. या निबंधांना साहित्यसोबत सामाजिक मूल्येही आहेत. कल्पनेचा रंगीबेरंगी विलास, चमत्कृती नर्मविनोद, उत्कट असणारा काव्यगुण यात आहे. खांडेकरांच्या या आधीच्या साहित्यात आढळणारी वैशिष्ट्यपूर्ण जीवनदृष्टी या संग्रहातही जाणवते. त्यांनी केलेले गूढ-गहीरे चिंतन विचार करण्यास प्रवृत्त करते. त्यांची काहीशी आत्मशोधक वृत्तीही यातून प्रगटू पाहते. डॉ. सुनीलकुमार लवटे हे या संग्रहाचे संपादक आहेत. ‘माणूसपणाचा शोध’ या प्रस्तावनेत ते त्यांचे मनोगत सांगतात. खांडेकरी शैलीचा अभ्यास करणाऱ्यांना हा संग्रहही उपयुक्त ठरेल. मुखपृष्ठाचे रेखाटन, त्यावरील प्राजक्ताची फुले ही पुस्तकनामाला साजेशी आहेत. लेखांचा क्रम व त्यांची मांडणी सुसंगत आहे. लालित्याबरोबर मार्मिकता घेऊ न येणारी ही फुलं जुनी असली तरी त्यांचा गंध मात्र अवीट आहे. -राधिका ...Read more\nखांडेकरी निबंधाची मोहिनी... वि. स. खांडेकर यांनी लघुनिबंधांना प्रतिष्ठित केले. ना.सी. फडके यांच्या गुजगोष्टींनी त्यांच्याशी काही काळ पहिलेपणाचा वाद घातला. त्याचा निर्णय काहीही असो, खांडेकरांचे लघुनिबंध आजतागायत मोहिनी घालत आहेत हे नक्की. डॉ. सुनीलकुार लवटे यांनी संपादित केलेल्या ‘अजून येतो वास फुलांना’ या संग्रहातही ही मोहिनी आढळते. ती का असावी दैनंदिन आयुष्यातील प्रसंग, अनुभवातील संपन्नता, दार्शनिकाच्या जवळ जाणारे भाष्य आणि बोलीभाषेतील संवाद यामुळे खांडेकरांचे लघुनिबंध टिकून राहिले असावेत. सध्याच्या आक्रस्ताळी धर्माभिमानी वातावरणात भारतीय संस्कृतीचे माहात्म्य संयमी वैचारिकतेत असल्याचे सांगणारे त्याचे लघुनिबंध महत्त्वाचे ठरावेत. पुराणकथांबद्दलचे चिंतन, कृतज्ञता भाव, मृत्युबद्दलच्या विविध भावना कायम राहणार असल्याने हे लघुनिबंधही कायम टवटवीत राहतील. ...Read more\nकालप्रवाहाशी सुसंगत निबंध… लघुनिबंधांना साहित्यप्रकार म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याचं वि. स. खांडेकर यांचं श्रेय रसिकांना कधी डावलता येणार नाही. खांडेकरांना जाऊन ३० वर्षे होत आली तरी त्यांच्या निबंधांची मोहिनी रसिकमनावरून उतरलेली नाही. रोजच्याच आयु्यातले प्रसंग, रोजच्याच बोलीभाषेतील संवाद आणि अनुभव संपन्नतेतून आकाराला आलेलं खांडेकराचं दार्शनिकाच्या जवळपास जाणारं भाष्य. हे सारं त्यांच्या लघुनिबंधांमधून प्रकर्षाने जाणवतं. काळासोबत लोकांचे प्राधान्यक्रम बदलतात असं म्हटलं जातं. लोक तांत्रिक प्रगतीमुळे अधि विशाल दृष्टीचे होत जावेत असा आपला समज असतो. आजच्या अनेकांना खांडेकर भाबड्या विचारांचे प्रतीक वाटतात. ‘एक चटका’ या निबंधाने खांडेकरांनी त्यांना चोख उत्तर दिले आहे. साधेपणा, सोज्वळपणा म्हणजे अंधश्रद्ध किंवा धार्मिक जुन्या समजुतींना कवटाळून बसणे, दैववादी होणे नव्हे. धर्म आणि भारतीय संस्कृती यांच्याबद्दलच्या अवास्तव कल्पनांना खांडेकरांनी या निबंधात खोडून काढले आहे. मात्र त्यात कोणताही आवेश वा संघर्षाचा पवित्रा नाही. भारतीय संस्कृतीचे माहात्म्य या संयमी वैचिारिकतेतच नाही का म्हणूनच ३५ वर��षांपूर्वीचा हा निबंध आजच्या आक्रस्ताळी धर्माभिमानी वातावरणात महत्त्वाचा ठरतो. काळाच्या ओघात टिकून राहणारे तेच खरे साहित्य, या नात्याने खांडेकरांचे हे निबंध साहित्य म्हणून आजही वाचनीय ठरतात. दैववादी सदैव कुरकुरणाऱ्या माणसांबद्दल अनास्था, गांधीवादातून प्रेरित असलेली काटकसर, मृत्यूबद्दलच्या विविध भावना, पुराणकथांबद्दलचे सततचे चिंतन, कृतज्ञतेचा वेध घेण्याचा प्रयत्न या मानवी भावना तंत्रज्ञानाची कितीही प्रगती झाली तरी कायम राहणारच आहेत आणि म्हणूनच खांडेकरांचे निबंधही. ...Read more\n`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्य��वर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more\nआफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/ashish-nehra-prasise-suryakumar-yadav-says-he-is-no-less-than-virat-kohli-and-rohit-sharma/", "date_download": "2021-09-20T04:52:23Z", "digest": "sha1:3EYHXQRUEJS6LB754VXBXJ4QKOKIUTG7", "length": 10066, "nlines": 87, "source_domain": "mahasports.in", "title": "जगामागून येऊनही सर्वत्र सूर्याचाच डंका! माजी कोच म्हणे, 'तो विराट, रोहित, हार्दिक अन् रिषभच्याही बरोबरीचा'", "raw_content": "\nजगामागून येऊनही सर्वत्र सूर्याचाच डंका माजी कोच म्हणे, ‘तो विराट, रोहित, हार्दिक अन् रिषभच्याही बरोबरीचा’\nin क्रिकेट, टॉप बातम्या\nगेल्या काही महिन्यांपासून सूर्यकुमार यादव हे नाव खूप चर्चेत आहे. इंग्लंड विरुद्ध झालेली टी-२० मालिका असो किंवा नुकतीच श्रीलंक�� संघाविरुद्ध पार पडलेली वनडे मालिका, सूर्यकुमार यादव चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. तसेच रविवारी (२५ जुलै) श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात देखील त्याने ५० धावांची तुफानी खेळी केली होती. हा सामना भारतीय संघाने ३८ धावांनी आपल्या नावावर केला होता. त्याची फलंदाजी पाहून माजी भारतीय खेळाडू आशिष नेहरा याने त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.\nसूर्यकुमार यादव हा आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. अशातच मुंबई इंडियन्स संघाचे माजी प्रशिक्षक आशिष नेहरा यांनी सूर्यकुमार यादवचे कौतुक करत म्हटले की, “अनेक सकारात्मक गोष्टी आहेत. परंतु माझ्यासाठी सर्वात मोठा सकारात्मक बाब म्हणजे सूर्यकुमार यादव आहे. ज्याप्रकारे त्याने दोन्ही डावात फलंदाजी केली आहे, परंतु त्या खेळीचे तो मोठ्या खेळीत रूपांतर करू शकला नाही. परंतु जेव्हा तुम्ही एक्स फॅक्टरबद्दल बोलाल सूर्यकुमार यादव मध्यक्रमात आहे यात काही शंका नाही.”(Ashish Nehra prasise suryakumar yadav says he is no less than Virat Kohli and rohit sharma)\nतसेच ते पुढे म्हणाले की, “आपण पाहिले की, मुंबई इंडियन्स संघासाठी त्याने डावाची सुरुवात केली आहे. ३ आणि ४ क्रमांकावर देखील त्याने फलंदाजी केली आहे. इथे तो फलंदाजी क्रमात थोड्या खालच्या क्रमांकावर खेळला आहे. परंतु त्याच्या चौकार आणि एकेरी धाव घेण्याबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. ”\n“तो आधीपासूनच टी-२० आणि वनडे संघात आहे. श्रेयस अय्यर संघात असला तरी देखील सूर्यकुमारला संधी मिळाली असती. आता टी-२० क्रिकेटमध्ये असे नसेल की, तुमच्याकडे तेच ४ -५ चांगले फलंदाज आहेत. तो विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत पेक्षा काही कमी नाही,” असेही नेहरा म्हणाले.\n“जर या फलंदाजांनंतर तुम्ही मला एका फलंदाजाचे नाव घ्यायला सांगितलं तर तो, सूर्यकुमार यादव असेल. तो विराट, रोहित, हार्दिक पंड्या आणि रिषभ पेक्षा कमी नाही. तो त्यांच्या बरोबरीचा आहे. त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे. जरी त्या परिस्थितीत त्याला फलंदाजी करण्याची सवय नसेल, तरी देखील त्याने स्वतःला त्या परिस्थितीशी जुळवून घेतले आहे,” या शब्दांत त्यांनी सूर्यकुमारची स्तुती केली आहे.\nदुखापतींनी पिडलेल्या विराटसेनेसाठी आली आनंदाची बातमी, ‘प्रमुख खेळाडू’ने सुरू केला सराव\nकोहलीचा आयपीएल भिडू पडिक्कलला इंग्लंडवरुन का आलं नाही बोलावण\nपृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव मुकणार श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्याला\nदुखापतींनी पिडलेल्या विराटसेनेसाठी आली आनंदाची बातमी, ‘प्रमुख खेळाडू’ने सुरू केला सराव\nटेबल टेनिसमध्ये भारताच्या अपेक्षांना झटका शरथ कमल नाही दाखवू शकला ‘कमाल’\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nचेन्नईच्या ऋतुराजचा धमाका; सहाव्या आयपीएल अर्धशतकासह ‘या’ तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी\n नाबाद ८८ धावा करत ‘या’ विक्रमाच्या यादीत गायकवाडने पटकावले अव्वल स्थान\nटेबल टेनिसमध्ये भारताच्या अपेक्षांना झटका शरथ कमल नाही दाखवू शकला 'कमाल'\nऑस्ट्रेलियाने काढला पराभवाचा वचपा, ११७ चेंडू बाकी असतानाच विंडीजवर मात; वनडे मालिकाही जिंकली\nकोलंबो टी२०त 'मांकडिंग', दिपक चाहरची श्रीलंकेच्या फलंदाजाला चेतावणी; बघा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2021-09-20T06:17:23Z", "digest": "sha1:S4EQKKYF5YVOSCEXFKCMINAG3ZRB2QAY", "length": 11651, "nlines": 108, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दुरंतो एक्सप्रेस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nदुरंतो एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. ह्या गाड्यांचे वैशिष्ट्य असे होते की त्या सुरूवातीच्या स्थानकापासून ते शेवटपर्यंत विनाथांबा धावत होत्या. त्यांचे थांबे केवळ तांत्रिक कारणांसाठी किंवा चमू बदलण्यासाठी होते. थांबे नसल्यामुळे दुरंतो एक्सप्रेस गाडी सध्या भारतामधील सर्वात वेगवान रेल्वे आहे. बरेचदा त्यांचा सरासरी वेग राजधानी अथवा शताब्दी गाड्यांपेक्षा देखील अधिक असतो. ब-याच दुरांतो गाड्या पूर्णपणे वातानुकुलीत असून त्यांचे डबे बाहेरून पिवळ्या-हिरव्या र्ंगाच्या नक्षीने रंगवले असतात. प्रवासादरम्यान खान-पान सेवेचे शुल्क भाड्यामध्ये समाविष्ट केलेले असते.\nलोकमान्य टिळक टर्मिनस - अलाहाबाद दुरंतो एक्सप्रेस\nमुंबई - नागपूर दुरंतो एक्सप्रेसचा फलक\nसध्या एकूण ३२ दुरंतो एक्सप्रेस मार्ग कार्यरत आहेत. हे मार्ग भारतामधील प्रमुख शहरे जोडतात.\n1 12213 बंगळूर-दिल्ली दुरंतो यशवंतपूर 23:40 पुरी 06:50\n12214 दिल्ली सराई रोहिल्ला 23:00 यशवंतपूर 07:30\n2 12219 सिकंदरबाद मुंबई दुरंतो लोकमान्य टिळक टर्मिनस 23:05 सिकंदराबाद 11:05\n12220 सिकंदराबाद 23:05 लोकमान्य टिळक टर्मिनस 11:05\n3 12221 पुणे हावडा दुरंतो पुणे 15:15 हावडा 19:40\n4 12223 एर्नाकुलम मुंबई दुरंतो लोकमान्य टिळक टर्मिनस 20:50 एर्नाकुलम 17:45\n12224 एर्नाकुलम 21:30 लोकमान्य टिळक टर्मिनस 18:15\n5 12227 इंदूर दुरंतो एक्सप्रेस मुंबई सेंट्रल 23:15 इंदूर 11:15\n12228 इंदूर 23:00 मुंबई सेंट्रल 11:40\n6 12239 मुंबई जयपूर दुरंतो मुंबई सेंट्रल 23:15 जयपूर 14:35\n12240 जयपूर 19:15 मुंबई सेंट्रल 11:40\n7 12243 चेन्नई कोइंबतूर दुरंतो चेन्नई सेंट्रल 07:15 कोइंबतूर 13:55\n12244 कोइंबतूर 15:05 चेन्नई 21:50\n8 12245 हावडा बंगळूर दुरंतो हावडा 11:00 यशवंतपूर 16:00\n12246 यशवंतपूर 11:15 हावडा 16:00\n9 12259 सियालदाह - दिल्ली दुरंतो सियालदाह 18:40 नवी दिल्ली 11:00\n12260 नवी दिल्ली 20:05 सियालदाह 12:25\n10 12261 हावडा मुंबई दुरंतो छत्रपती शिवाजी टर्मिनस 17:15 हावडा 19:40\n12262 हावडा 08:20 छत्रपती शिवाजी टर्मिनस 10:30\n11 12263 पुणे दिल्ली दुरंतो पुणे 11:10 हजरत निजामुद्दीन 07:15\n12264 हजरत निजामुद्दीन 11:00 पुणे 07:10\n12 12265 दिल्ली जम्मू दुरंतो दिल्ली सराई रोहिल्ला 22:15 जम्मू तावी 07:10\n12266 जम्मू तावी 19:25 दिल्ली सराई रोहिल्ला 04:00\n13 12267 मुंबई अहमदाबाद दुरंतो एक्सप्रेस मुंबई सेंट्रल 23:25 अहमदाबाद 06:00\n12268 अहमदाबाद 23:45 मुंबई सेंट्रल 06:15\n14 12269 चेन्नई दिल्ली दुरंतो चेन्नई सेंट्रल 06:40 हजरत निजामुद्दीन 10:35\n12270 हजरत निजामुद्दीन 15:50 चेन्नई सेंट्रल 20:10\n15 12271 लखनौ दिल्ली दुरंतो लखनौ 23:30 नवी दिल्ली 07:30\n16 12273 कोलकाता दिल्ली दुरंतो हावडा 13:00 नवी दिल्ली 06:05\n12274 नवी दिल्ली 13:00 हावडा 06:00\n17 12275 अलाहाबाद दिल्ली दुरंतो अलाहाबाद 22:40 नवी दिल्ली 06:05\n12276 नवी दिल्ली 23:00 अलाहाबाद 06:20\n18 12281 भुवनेश्वर दिल्ली दुरंतो भुवनेश्वर 08:10 नवी दिल्ली 06:05\n12282 नवी दिल्ली 13:00 भुवनेश्वर 11:05\n19 12283 कोची दिल्ली दुरंतो एर्नाकुलम 23:30 हजरत निजामुद्दीन 19:30\n12284 हजरत निजामुद्दीन 21:35 एर्नाकुलम 15:30\n20 12285 सिकंदराबाद दिल्ली दुरंतो सिकंदराबाद 13:30 हजरत निजामुद्दीन 10:35\n12286 हजरत निजामुद्दीन 15:50 सिकंदराबाद 14:00\n21 12289 मुंबई नागपूर दुरंतो छत्रपती शिवाजी टर्मिनस 20:15 नागपूर 07:20\n12290 ���ागपूर 20:40 छत्रपती शिवाजी टर्मिनस 07:50\n22 12293 मुंबई अलाहाबाद दुरंतो लोकमान्य टिळक टर्मिनस 17:25 अलाहाबाद 12:25\n12294 अलाहाबाद 19:30 लोकमान्य टिळक टर्मिनस 14:50\n23 12297 अहमदाबाद पुणे दुरंतो अहमदाबाद 22:30 पुणे 07:10\n24 12847 हावडा दिघा दुरंतो हावडा 11:15 दिघा 14:15\n25 22201 सियालदाह दूरंतो सियालदाह 20:00 पुरी 04:00\n26 22203 विशाखापट्टणम दूरंतो विशाखापट्टणम 22:30 सिकंदराबाद 08:00\n22204 सिकंदराबाद 20:30 विशाखापट्टणम 06:05\n29 22209 मुंबई नवी दिल्ली दुरंतो एक्सप्रेस मुंबई सेंट्रल 23:15 नवी दिल्ली 16:55\n22210 नवी दिल्ली 23:30 मुंबई सेंट्रल 17:00\n30 22211 अजमेर दिल्ली दुरंतो अजमेर 05:50 हजरत निजामुद्दीन 12:35\n22212 हजरत निजामुद्दीन 15:10 अजमेर 21:50\n31 22213 कोलकाता पटना दुरंतो कोलकाता शालिमार 22:05 पटना 06:40\n32 52451 शिवलिक डिलक्स एक्सप्रेस काल्का 05:30 सिमला 10:15\nदुरांतो एक्सप्रेस गाड्यांची सूची व वेळापत्रक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ जून २०२१ रोजी ०१:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/2581/Anganwadi-Sevika-Bharti-2020.html", "date_download": "2021-09-20T05:50:44Z", "digest": "sha1:NOJSFZA7WHAX3YV4OGZRNP5ZSWMSWAQN", "length": 5514, "nlines": 72, "source_domain": "naukriadda.com", "title": "अंगणवाडी सेविका भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nअंगणवाडी सेविका भरती 2020\nबाल विकास प्रकल्प सोलापूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अंगणवाडी सेविका पदाच्या रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 18 मार्च 2020 पर्यंत अर्ज सादर करावे.\nपद आणि संख्या : -\n7th वी वर्ग पास\nअर्ज करण्याची पद्धत: offline\nअर्ज करण्यचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय पंढरपूर (नागरी प्रकल्प)4647 /13 गीता हौसिंग सोसायटी, मनीषा नगर, भाजीमंडीच्या पाठीमागे , पंढरपूर जि. सोलापूर\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च २०२० आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक क���ा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nपुणे महानगर परिवहन महामंडळात 395 पदांची भरती\nकॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे भरती 2021\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/sagu/", "date_download": "2021-09-20T06:00:09Z", "digest": "sha1:Z7AVCZZCOYCA6I3NN5OGWOAYH6KEDGBT", "length": 1633, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " sagu Archives | InMarathi", "raw_content": "\nउपवासाला खाल्ला जाणारा साबुदाणा शाकाहारी आहे का\nJuly 26, 2021 July 26, 2021 इनमराठी टीम 2805 Views 0 Comments Fasting, india, Sabudana, sago tree, sagu, उपवास, एकादशी, जिलेटीन, तामिळनाडू, पदार्थ, मराठी, मांसाहारी, साबुदाणा, साबुदाणा खिचडी\nआज कोणत्याही उपवासाला हक्काचा पदार्थ खाल्ला जातो तो म्हणजे साबुदाणा याच साबुदाण्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/MSMS_Nitinji_Gadkari_news-10788-newsdetails.aspx", "date_download": "2021-09-20T05:12:15Z", "digest": "sha1:5C4BTDPBGSTMTNW5CRQQFLRLLCET44HL", "length": 15036, "nlines": 129, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "करंजच्या 3 किलो बियांपासून मिळते 1 किलो बायो डिझेल आणि 2 किलो ढेप", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nकरंजच्या 3 किलो बियांपासून मिळते 1 किलो बायो डिझेल आणि 2 किलो ढेप\nकरंजच्या 3 किलो बियांपासून मिळते 1 किलो बायो डिझेल आणि 2 किलो ढेप ना. गडकरींच्या हस्ते करंजच्या वृक्षांचे वितरण करंजमध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची प्रचंड क्षमता\nकरंज या झाडांच्या बियांपासून तंत्रज्ञानाचा वापर करून बायोडिझेल निर्मिती होऊ शकते हे सिध्द झाले आहे. करंजच्या 3 किलो बियांपासून 1 लिटर बायो डिझल आणि 2 किलो ढेप प्राप्त होते. या ढेपीवर अधिक संशोधन करून शेतकर्‍यांसाठी कीटकनाशक कसे तयार करता येईल यावर संशोधन व्हावे, अशी अपेक्षा महामार्ग रस्ते वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.\nग्रीक क्रूड अ‍ॅण्ड बायो फ़्यूएल फाऊंडेशनतर्फे करंजच्या झाडाच्या हजारो रोपट्यांचे ना. गडकरी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. वातावरणाला कार्बन डायऑक्साईड मुक्त करण्यासाठी ना. गडकरी यांच्या मार्गदर्शनात ही संस्था काम करीत आहे. व्यासपीठावर डॉ. हेमंत जांभेकर, डॉ. राजेश मुरकुटे, अजित पारसे उपस्थित होते.\nएकेका क्षेत्रापासून ग्रामीण, कृषी क्षेत्रातील गरिबी कशी दूर करता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करताना ना. गडकरी म्हणाले- करंजपासून निर्माण झालेले हे जैविक इंधन आपल्या परंपरागत डिझेलपेक्षा चांगले आहे. प्रदूषण न करणारे आहे. नागपूर शहर प्रदूषणमुक्त करण्याचा माझा प्रयत्न असून परंपरागत पेट्रोल डिझेलचा वापर कमी व्हावा. इथेनॉलचे उदाहरणही त्यांनी यावेळी दिले.\nप्रत्येक व्यक्तीने करंजची 5 झाडे लावावी. 3 वर्षे या झाडांना जगवल्यानंतर 4 थ्या वर्षापासून त्याला फळे येण्यास सुरुवात होते. 30 किलो बियाणे जरी या फळातून दरवर्षी निघाले तर वर्षाला 25 ते 30 हजार रुपये मिळतील. शेतकरी आपल्या शेतीच्या धुर्‍यावर ही झाडे लावू शकतात. गरीब माणूस, शेतकर्‍यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहाचावे. विविध मार्गाचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकर्‍याला कसे स्वावलंबी बनवता येईल, त्याचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी आता प्रयत्न झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.\n‘ऑरगॅनिक कार्बन’मुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनात वाढ होते हे अनेकदा सिध्द झाले असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर आता थांबला पाहिजे. सेंद्रीय खतामुळे वस्तूमध्ये येणारी चव ही रासायनिक उत्पादनापेक्षा चांगली असते. तंत्रज्ञानाचा उपयोग करून करंजच्या बियांचे उत्पादन कसे वाढेल, त्यातून मिळणार्‍या तेलाचे प्रमाण कसे वाढेल यावर प्रयोग करून संशोधन होणे आवश्यक असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- ही झाडे ई टॅग करा म्हणजे त्याचा हिशेब ठेवणेही शक्य होणार असल्याचेही ते म्हणाले.\nप्रारंभी डॉ. हेमंत जांभेकर यांनी करंज झाडापासून मिळणार्‍या तेलबियांमुळे इंधनाच्या क्षेत्रात क्रांती घडू शकते असे सांगितले. करंजच्या एका झाडापासून 50 किलो फळे मिळतात. फळांपासून 30 किलो बिया आणि बियांपासून 27 टक्के तेल (बायो डिझेल) मिळते. आपल्याकडील गडचिरोलीतून 1200 टन करंजच्या बिया छत्तीसगडमध्ये नेण्यात आल्या. विदर्भात मोठ्या प्रमाणात करंजचे उत्पादन होऊ शकते. करंजची एका हेक्टरमध्ये 600 झाडे लागू शकतात. या झाडांच्या बियांपासून 6000 किलो बायो डिझेल मिळेल. यामुळे शेतकरी श्रीमंत होऊ शकतो. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची प्रचंड क्षमता या करंजमध्ये आहे. परिणामी शहर प्रदूषण मुक्त होईल, याकडेही डॉ. जांभेकर यांनी लक्ष वेधले. या क्षेत्रात डॉ. जांभेकर काम करीत आहेत. विविध शास्त्रज्ञ व तज्ञांचे मार्गदर्शनही मिळवीत आहेत.\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nदेश में सफल हाे रहा तेज रफ्तार टीकाकरण, 6 महीने बाद एक्टिव मामलें सबसे कम\nकराडमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया\nUNESCO, UNICEF ने तालिबान काे दी चेतावनी, कहा- अफगानी लड़कियों की स्कूलिंग पर प्रतिबंध, शिक्षा के अधिकार का हनन\nपूरा नहीं हो पायेगा 'ओवैसी' का 'अपराधी-प्रेम', जेल प्रशासन ने अतीक से मिलने पर लगाई रोक...\n20 सितंबर-: जन्मजयंती परमपूज्य श्रीराम शर्मा आचार्य जी जिन्होंने मां गायत्री की महिमा संसार को बताई और ज्ञान से प्रकशित किया इस जगत को\n'रॉयल चैलेंजर बैंगलोर' के चैलेंजर कोहली ने किया 'विराट' एलान, छोड़ेगे RCB की कप्तानी....\nदबंगों ने जान से मारने की कोशिश की, भाग कर बचाई अपनी जान\nचित्रकूट इटवा ग्राम पंचायत में भव्य दंगल का आयोजन किया गया\nमऊ पुलिस ने एक वांछित अभियुक्त को किया गिरफ्तार, चित्रकूट पुलिस अधीक्षक धवल जयसवाल\nबदमाशों को पकड़ने के लिए जंगलों में की जा रही कांबिंग, चित्रकूट पुलिस\nपूर��� नहीं हो पायेगा 'ओवैसी' का 'अपराधी-प्रेम', जेल प्रशासन ने अतीक से मिलने पर लगाई रोक...\n'रॉयल चैलेंजर बैंगलोर' के चैलेंजर कोहली ने किया 'विराट' एलान, छोड़ेगे RCB की कप्तानी....\nआज पंजाब के नए 'कैप्टन' चरणजीत सिंह चन्नी लेंगे मुख्यमंत्री पद की शपथ....\nक्या पंजाब सियासत में बदलेगा 'चेहरा' कांग्रेस विधायक दल की बैठक आज\nअयोध्या में भव्यता से बन रहा रामलला का मंदिर, नींव का काम पूरा\nदेवभूमि में फिर गूंजेगा 'देवो' का नाम, आज से शुरू होगी चार धाम यात्रा....\nपाकिस्तान की हुई इंटरनेशनल बेज्जती, न्यूज़ीलैंड ने रद्द किया दौरा\nपीएम मोदी के जन्मदिन की ढाई करोड़ बधाई, टूटा वेक्सिनेशन का रिकॉर्ड\nचुनावी भक्ति करने वाले अखिलेश और अन्य विपक्षियों को डिप्टी सीएम केशव प्रसाद मौर्य ने घेरा, कहा-'विपक्ष के पास मुद्दा नहीं'.....\nआज तज़ाकिस्तान से दुनियां देखेगी हिंदुस्तान का दम-खम, पीएम मोदी करेंगे SCO समिट को सम्बोधित....\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1568594", "date_download": "2021-09-20T06:21:58Z", "digest": "sha1:KTYVE5BCCXS32QUABNJRW4KOHSAON6BO", "length": 4934, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"सदस्य चर्चा:साहाय्य चमू\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"सदस्य चर्चा:साहाय्य चमू\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nसदस्य चर्चा:साहाय्य चमू (संपादन)\n०६:२५, २४ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती\n१,००७ बाइट्सची भर घातली , ३ वर्षांपूर्वी\n२०:२०, २ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nDexbot (चर्चा | योगदान)\n०६:२५, २४ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nदर्शना (चर्चा | योगदान)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nमराठी भाषेच्या संवर्धनासाठी ग्रामीण बोलतील शब्दांचा संग्रह करायला हवा. अशा शब्दांचा शब्दकोश तयार करायला हवा.\nवाचन चळवळ उभी करायला हवी. शाळेतील ग्रंथालये समृद्ध करायला हवीत. लोकसाहित्याचे जतन करायला हवे. [[सदस्य:समाधान शिकेतोड|समाधान शिकेतोड]] ([[सदस्य चर्चा:समाधान शिकेतोड|चर्चा]]) १३:२७, २६ फेब्रुवारी २०१७ (IST)\nअमेरिका ,इंग्लडं या देशाचा राज्यकारभार संविधायानुसार चालतो,परंतु दोन्ही संविधानामध्ये फरक आहे. उदा.,अमेरिकेचे संविधान इ.स.1789 मध्ये अमलात आले.ते लिखित असून त्यात केवळ 7 कलमांचा समावेश आहे .परंतु 225 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल�� असूनही त्याच संविधानानुसार आजही अमेरिकेचा राज्य कारभार चालवला जातो . [[सदस्य:दर्शना|दर्शना]] ([[सदस्य चर्चा:दर्शना|चर्चा]]) ०६:२५, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://unacademy.com/course/empiessisai-dnik-talu-amoi-ai-karjkrm/9RC7LT9P", "date_download": "2021-09-20T04:28:40Z", "digest": "sha1:K3JS62A33PAHIRIK3PZUJWNZSWDASIF4", "length": 3536, "nlines": 71, "source_domain": "unacademy.com", "title": "MPSC - एमपीएससीसाठी दैनिक चालू घडामोडी आणि कार्यक्रम by Unacademy", "raw_content": "\nदररोज चालू बाबी - परिचय\nदररोज चालू बाबी - भाग 1\nभाग 3- भारतरत्न पुरस्कार, नाट्य संमेलन, NALSA विषयी\nभाग 4- फली नरिमन, विराट कोहली, महिला ग्रामीण दिम, नौदल दिन इ.\nभाग 5- अजित डोवाल,महाधिवक्ता,मॅन बुकर ,गोल घुमट इ.चालू घडामोडी\nभाग 6 -Ask दिशा , गंगा डॉल्फिन, 103 रँक उपासमार इ.\nभाग 7 -2G इथेनॉल प्लांट, गंगा नदी भूमिपुत्र, महाराष्ट्र top,विज्ञान दिवस इ.\nभाग 8- मराठा आरक्षण समिती,मेगा फूड पार्क औरंगाबाद, बालिका दिन इ.\nभाग 9-# me too, पेमेंट बँक, गज चक्रीवादळ, पर्यटन महिना इ.\nभाग 10- सेउल पुरस्कार मोदी, कृषी पुरस्कार स्वामिनाथन, हिमा दास , युनिसेफ राजदूत.\nभाग 11-चॅम्पियन ऑफ द अर्थ मोदी, पाहिले सायबर विद्यापीठ, ऑस्कर पुरस्कार,NOTA रद्द इ.\nभाग 12:- मागील 6 महिन्यातील काही महत्वाच्या न्युज\nभाग 13 :- भाग 2-मागील 6 महिन्यातील काही अत्यंत महत्वाच्या न्युज\nभाग 14 -प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, अटल इनोव्हेशन मिशन इ.\nप्रजासत्ताक दिन 26 जानेवरीलाच का साजरा करतात 2018 व 2019 चे प्रमुख अतिथी \nप्रश्न भाग 1:-चालू घडामोडींवर आधारित प्रश्न उत्तरे\nप्रश्न-उत्तरे भाग 2:- चालू घडामोडींवर आधारित अतिमहत्वाचे प्रश्न\nRBI विषयी सर्व माहिती आणिRBI चे नवीन गव्हर्नर विवाद\nभारतरत्न मुखर्जी,नानाजी देशमुख, भुपेन हजारीक विषयी सर्व माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/SHUKLA-SUDHAKAR.aspx", "date_download": "2021-09-20T05:40:05Z", "digest": "sha1:ZMFWMTHBEFYLD4E7WZ77H6H7QYV2YVTC", "length": 9617, "nlines": 122, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाच���न पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more\nआफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4", "date_download": "2021-09-20T05:21:24Z", "digest": "sha1:DWKRXBQQQ4F57SEXSZZKW2DD5OA64APZ", "length": 7208, "nlines": 241, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"साचा:संकेतस्थळ स्रोत\" ची ने संरक्षण पातळी बदलली: अत्यधिक वाचकभेटींचे पान ([संपादन=केवळ प्रचालकांना परवानगी आहे] (अनंत) [स्थानांतरण=केवळ प्रचालकांना परवानगी आहे] (अनंत))\nShriSanamKumar (चर्चा)यांची आवृत्ती 1415787 परतवली.\nशंतनू (चर्चा) यांनी केलेले बदल Kaajawa यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदा�\n\"साचा:Cite web\" हे पान \"साचा:संकेतस्थळ स्रोत\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: मराठी शीर्षक\nKaustubh (चर्चा)यांची आवृत्ती 205208 परतवली.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Result/3305/NEET-Answer-key-2020.html", "date_download": "2021-09-20T05:41:13Z", "digest": "sha1:UGKCRBCHU5SIPDOHIUHW45Y2O2JSN3WI", "length": 10418, "nlines": 72, "source_domain": "naukriadda.com", "title": "NEET Answer key 2020: एनटीएने प्रसिद्ध केली २०२०ची उत्तरपत्रिका", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nNEET Answer key 2020: एनटीएने प्रसिद्ध केली २०२०ची उत्तरपत्रिका\nनॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) (National Testing Agency) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर (official website) नीट २०२०ची (NEET 2020) उत्तरपत्रिका (answer key) प्रसिद्ध केली आहे. ज्या परीक्षार्थ��ंनी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (National Eligibility Entrance Test) (नीट) २०२० दिली होती ते एनटीएच्या nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून ही उत्तरपत्रिका मिळवू शकतील. ही परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी देशभरात झाली होती.\nसर्व सेट्ससाठी उत्तरपत्रिका प्रसिद्ध\nराष्ट्रीय परीक्षा यंत्रणेने E1-E6, F1-F6, G1-G6, H1-H6 यासह सर्व सेट्सच्या उमेदवारांसाठी उत्तरपत्रिका अपलोड केल्या आहेत. ज्यांना आपल्या उत्तरपत्रिकांबाबत काही शंका आहे ते यावर आक्षेप नोंदवू शकतात. लवकरच यासाठीची विंडो खुली होईल. परीक्षार्थींना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले आक्षेप नोंदवावे लागतील. यासाठीचे शुल्क १,०००/- प्रति आक्षेप असे असेल.\nनिकालानंतर आक्षेप नोंदवण्यासाठी वेगळी नोटीस\nनोटिसमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की कृपया लक्ष द्या की ही सार्वजनिक सूचना त्या उत्तरपत्रिकांवरील आक्षेप नोंदवण्यासाठी नसून ती नोटिस नंतर जाहीर करण्यात येईल. त्यामुळे या उत्तरपत्रिकांबाबत आपल्या प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरणे देऊ नयेत आणि संबंधित प्रक्रिया चालू होण्याची प्रतीक्षा करा. इथे पाहा संपूर्ण नोटिस.\nNEET उत्तरपत्रिका २०२०: कशा डाऊनलोड कराल\nNTA NEETच्या nta.ac.in या संकेतस्थळावर जा.\nया संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या नोटिसवर क्लिक करा आणि उत्तरपत्रिका थेट डाऊनलोड लिंकवरून डाऊनलोड करा.\nआक्षेपासाठीची विंडो नंतर खुली केली जाईल, त्यामुळे परीक्षार्थींना सूचना देण्यात येत आहे की सध्या त्यांनी फक्त आपली उत्तरे तपासावीत.\nअधिकृत नोटिसमध्ये लिहिले आहे, ‘उमेदवारांना सांगण्यात येत आहे की त्यांनी याच माध्यमातून जावे आणि स्वतःला ड्राफ्ट उत्तरपत्रिकेच्या आव्हानासाठी तयार करावे, जी लवकरच प्रसिद्ध होणार आहे.’ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी देशभरातील उत्तम वैद्यकीय महाविद्यालयांच्या कट-ऑफचीही माहिती घेऊ शकतात.\nनिकाल तयार करण्याचे कार्य सुरू\nNEET २०२०चा निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच हे निकाल प्रसिद्ध होतील. परीक्षेसाठी उपस्थित असलेले उमेदवार आपले ठिकाण, रँक, गुण यावरून भारतातील टॉप १० वैद्यकीय महाविद्यालयांची माहिती घेऊ शकतात.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध���ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nपुणे महानगर परिवहन महामंडळात 395 पदांची भरती\nकॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे भरती 2021\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/mpscs-official-twitter-account-finally-launched", "date_download": "2021-09-20T05:02:08Z", "digest": "sha1:IEQIFE6QCRHNZUDI6RLCHUHUWFGFP35A", "length": 3175, "nlines": 26, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अखेर एमपीएससीचे अधिकृत ट्विटर खाते सुरू | MPSC's official Twitter account finally launched", "raw_content": "\nअखेर एमपीएससीचे अधिकृत ट्विटर खाते सुरू\nनाशिक | प्रतिनिधी | Nashik\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (MPSC) ट्विटर खाते (Twitter account) सुरू करण्यात आले आहे. आज (दि.२७) रोजी सायंकाळी ७ वाजता हे खाते सुरू झाले आहे...\nअनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना संपर्क करण्यासाठी ट्विटर हँडलची मागणी करत होते. आज आयोगाने अधिकृतपणे @mpsc_office या नावाने सुरू करून पहिले ट्विट देखील केले आहे.\n महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल सुरू करण्यात आले आहे. सदर ट्विटर हॅण्डलवरून महत्त्वाची प्रसिद्धीपत्रके, महत्त्वाच्या अपडेट्स प्रसिद्ध करण्यात येतील. अशा आशयाचे ट्विट करून त्यांनी सुरुवात केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://dvsprimarymarathi.com/index.php/secretarys-message/", "date_download": "2021-09-20T04:10:21Z", "digest": "sha1:KPAVWXTIYFNMN6C5B5EPVDSH2CYSXMSA", "length": 8067, "nlines": 38, "source_domain": "dvsprimarymarathi.com", "title": "Secretary's Message - DVS Primary Marathi School, Koparkhairane", "raw_content": "\nह.भ.प. श्री. मोरेश्वर चिंतामण पाटील सरचिटणीस, ज्ञान विकास संस्था, कोपरखैरणे मा.सरपंच ग्रुप ग्रामपंचायत, कोपरखैरणे अध्यक्ष, शेतकरी समाज संघटन अध्यक्ष, सर्व नागरीक वारकरी मंडळ आ���िल आगरी भुषण पुरस्कार प्राप्त\n” इवलेसे रोप लावियले दारी”\nकोपरखैरणे गावामध्ये फक्त इयत्ता 7वी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था होती. त्यामुळे मुलांना उन्हा-पावसातून, इ.8वी, इ.9वी व 10वी करीता इतर ठिकाणी जावे लागत होत. याची अॅड. पी.सी. पाटील व मला खंत होती म्हणून आम्ही गावांतील काही शिक्षणप्रेमी लोकांना एकत्र करून विचार केला की, आपल्या कोपरखैरणे गावामध्ये माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था करायला पाहीजे असे ठरवून अॅड. पी. सी. पाटील यांना अध्यक्ष नेमून सन 1987 साली ज्ञान विकास संस्थेची स्थापना केली. प्रथम कोपरखैरणे येथील सर्वे नंबर 228 मध्ये लोकवर्गणी करून तीन रूमचे बांधकाम करून दिनांक 6 नोव्हेंबर 1987 साली शिक्षण खात्याकडून परवानगी घेवून इ.8वी ते 10वीचे वर्ग सुरू केले नवीमुंबई मध्ये अनेक प्रकारच्या समाजाचे लोक रहायला आले आणि पुढेही येतील आणि काही प्रमाणात शिक्षण संस्था स्थापन करून श्रीमंताच्या मुलांना हवी ती फी घेवून शिक्षण देतील याचा विचार करून स्थानिक प्रकल्पग्रस्त आगरी, कोळी व बहुजन समाजाच्या मुलांना इतर समाजाच्या मुलांप्रमाणे शिक्षण मिळावे हेच ध्येय व उद्देश ठेवून आम्ही ही ज्ञान विकास संस्थेची स्थापना केलेली आहे. सदर ठिकाणी बांधलेले रूम वाशी-घणसोली रोड मध्ये येत असल्याने सिडकोने संस्थेला नोटीस पाठवून सदरचे रूम तोडावे असे सांगितले पंचायतीच्या माध्यमातून त्यांना उत्तर पाठवून सांगितले की, आम्हाला पर्यायी जागा द्या म्हणजे आम्ही सदरचे रूम तोडू त्याप्रमाणे सिडकोने कोपरखैरणे सेक्टर 17 मध्ये 1500चौ. मीटर जागा प्राथमिक करीता व 3000 चौ.मीटर जागा माध्यमिक करिता अशी 4500 चौ. मीटर शिक्षणसाठी व 7500 चौ. मीटर जागा भुईभाडे घेवून मैदानाकरीता दिलेली आहे. सदर ठिकाणी विभागातील व गावांतील दानशुर व्यक्तींकडून देणग्या जमा करून या भव्य इमारतीचे आर.सी.सी. चे काम करून काही रूमचे बांधकाम केले. 1987 साली माध्यमिकचे आठवी ते दहावी असे वर्ग सुरू केले.\nसन 1992साली प्राथमिकची शिक्षण खात्याकडून परवानगी घेवून इ.1ली ते 7वीचे वर्ग सुरू केले तर सन 1997 साली ज्युनियर कॉलेज सुरू केले तसेच सन 2005 मध्ये एम.एस.सी. आय.टी.चे व बी.एस.सी.आय.टी.चे वर्ग सुरू केले त्याचप्रमाणे सन 2005 साली इंग्रजी माध्यमाचे इयत्ता 1वी ते 7वी वर्ग सुरू केले व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे वर्ग सुरू केले असून सन 2011 साली मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून सिनियर कॉलेजचे इ. 13 वी ते 15वीचे वर्ग सुरू केले असून या ज्ञान विकास संकुलनात 7000 विद्यार्थी आजमितीस शिक्षण घेत आहेत तसेच स्वयंरोजगार करण्यासारखे अभ्यासक्रम संस्थेने चालू केलेले आहेत. शाळेचा निकाल दरवर्शी 95 ते 99 टक्के लागत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी, सर्व संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी | एक दिलाने हे शिक्षण संकुलन चालविण्याकरीता आम्हा पदाधिका-यांवर विश्वास ठेवत असल्याने या ज्ञान विकास संस्थेला आदर्श शिक्षण संस्था म्हणून सिडकोकडून गौरविण्यात आले आहे. आज या ज्ञान विकास संस्थेला तीस वर्षे पूर्ण झालेली असुन या तिसाव्या वर्धापनाच्या हार्दिक शुभेच्छा \nह.भ.प. श्री. मोरेश्वर चिंतामण पाटील\nसरचिटणीस, ज्ञान विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maha.tlearner.com/mpsc-general-knowledge-questions-and-answers-marathi/", "date_download": "2021-09-20T04:28:50Z", "digest": "sha1:6SNRGREGN5JA366VWVVRWDL6MJ63LOLG", "length": 10404, "nlines": 155, "source_domain": "maha.tlearner.com", "title": "MPSC general knowledge questions and Answers Marathi | राज्यसेवा - Maha.Tlearner", "raw_content": "\nमहाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा | maharashtra polic...\nमराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 2021...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | dr. ba...\nभारतातील सर्वात मोठे रस्त्याचे जाळे असणारे राज्य कोणते\nजगातील प्रथम धर्म कोणता आहे\nकुण्याही राज्याची राजधानी नसून रिझर्व्ह बँकेची शाखा असणारे शहर कोणते\nऑगस्ट महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी\nदादासाहेब फाळकेंनी भारतातील प्रथम चित्रपट कुण्या जिल्हात बनविला होतो\nअर्धे महाराष्ट्रात आणि अर्धे गुजरातमध्ये असणारे रेल्वे स्टेशन कोणते\nबनाना सिटी ऑफ इंडिया (Banana City Of India ) म्हणून भारतातील कोणते शहर ओळखले जाते\nजनरल नॉलेज प्रश्न उत्तर हिंदी\nभारताची व्याघ्र राजधानी म्हणून कुण्या शहरास ओळखले जाते\nभारताने कसोटी क्रिकेटमध्ये कोण्या वर्षी प्रवेश केला\nमहाराणा प्रताप सामान्य ज्ञान मराठी\nकोणत्या लढाईने भारतात ब्रिटिशांचे वर्चस्व प्रस्थापित केले\n‘सोन्याचे खोटे शहर’ म्हणून ओळखले जाणारे शहर\n४. रिओ डी जानेरो\nलोकसंख्येची सर्वाधिक घनता असणारा देश कोणता\n१. मकाऊ (लोकसंख्या घनता: 21,055/किमी²)\n२. मोनाको (लोकसंख्या घनता: 19,150/किमी²)\n३. सिंगापूर (लोकसंख्या घनता: 8,109/किमी²)\n४. हाँगकाँग (लोकसंख्या घनता: 6,677/किमी²)\n५. जिब्राल्टर (लोकसंख्या घनता: 5,620/किमी²)\n६. बहरीन (लोकसंख्या घनता: 2,052/किमी²)\n७. व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या घनता: 1,820/किमी²)\n८. मालदीव (लोकसंख्या घनता: 1,719/किमी²)\n९. माल्टा (लोकसंख्या घनता: 1,390/किमी²)\n१०. सिंट मार्टेन (लोकसंख्या घनता: 1,234/किमी²)\nरेड क्रॉस ची स्थापना कुणी केले केली\nहेन्री ड्युनंट, गिलाउम हेन्री डुफोर, गुस्तावे मॉनीयर, लुई अप्पिया, थिओडोर मौनोइर\nमाऊंट एव्हरेस्ट (सागरमथा) हे नाव कोणाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे\n१. सर जॉर्ज एव्हरेस्ट\nरामटेक हे तीर्थ क्षेत्र कुण्या जिल्ह्यात आहे\nखेळ – जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे\nPreviousऑगस्ट महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी | august day special in Marathi\nजनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे २०२१ | General Knowledge Marathi\nस्वामी विवेकानंद सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी | swami Vivekand Marathi\nराजर्षि शाहू महाराज सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी | RAJARSHI SHAHU MAHARAJ Marathi\nटोकियो पॅरालिम्पिक २०२० सामान्यज्ञान प्रश्न उत्तरे मराठी | Tokyo Paralympic 2020 question and answer Marathi\nस्वामी विवेकानंद सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी | swami Vivekand Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/one-lakh-fraud-in-the-name-of-phone-pay-in-nashik", "date_download": "2021-09-20T05:54:28Z", "digest": "sha1:FKLQVI2S2O3BN3OEVO5GOV5JGW374BKV", "length": 2955, "nlines": 27, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "फोन पे करताय सावधान! नाशिकमध्ये एकाची झाली सव्वा लाखाची फसवणूक | One lakh fraud in the name of phone pay in Nashik", "raw_content": "\nफोन पे करताय सावधान नाशिकमध्ये एकाची झाली सव्वा लाखाची फसवणूक\nनाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad\nफोन पेच्या (phone pe) कस्टमर केअरमधून (Customer care) बोलतो आहे, असे सांगून एका जणाच्या दोन बँका खात्यातून सुमारे १ लाख 13 हजार 952 रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात (Upanagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे....\nबद्री विशाल शुक्ला (Badri Shukla) (63 रा. पार्थ पूजा, रो हाऊस, हरिओमनगर, आर्टिलरी सेंटर रोड, नाशिकरोड) यांना त्यांच्या मोबाईलवर दीपक शर्मा (Deepak Sharma) नावाच्या युवकाने फोन करून सांगितले की मी फोन पेच्या कस्टमर केअरमधून बोलत आहे.\nशर्मा नावाच्या युवकाने शुक्ला यांची फसवणूक करून त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यातून परस्पर 1 लाख 13 हजार 952 रुपये काढून फसवणूक केली.\nही घटना शुक्ला यांना समजताच त्यांनी संबंधित युवकाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे (Anil Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/black-wheat-is-most-benefaciel-for-farmer/", "date_download": "2021-09-20T06:07:12Z", "digest": "sha1:U2VCIDNMSGN2HBKBFM3LNW2PSVUDSPAV", "length": 15489, "nlines": 107, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "काळ्या गव्हाची शेती ठरेल शेतकऱ्यांसाठी किफायतशीर", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nकाळ्या गव्हाची शेती ठरेल शेतकऱ्यांसाठी किफायतशीर\nबदलत्या काळानुसार शेतकऱ्यांमध्ये सुद्धा शेतामध्ये नवनवीन प्रयोगकरण्या याबाबतीत खूप उत्साह दिसून येत आहे. जास्त उत्पन्नासाठी शेतकरी असे नवनवीन प्रयोग करीत आहेत. यादृष्टीने शेतकरी वेगवेगळ्या पिकांच्या वेगवेगळ्या जातींची लागवड करताना दिसत आहेत. आपल्या भारतात सगळ्यात प्रमुख पीक असेल ते म्हणजे गहू.या गव्हाच्या जातीमध्ये काळ्यागव्हाचीशेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. सध्या शेतकऱ्यांचा कल देखील याकडे वळताना दिसत आहे.\nसध्या काही शेतकऱ्यांना द्वारे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने काळ्यागव्हाची शेती करण्याची सुरुवात केली आहे. या गव्हाचे उत्पादन सामान्य गव्हा सारखेच येते तसेच उत्पादनसुद्धा साध्या गव्हासारखेच येते. परंतु या जातीच्या गावांमध्ये औषधी गुणधर्म जास्त असतात.म्हणून बाजारामध्ये या गव्हाची मागणी जास्त आहे.\nसामान्य गव्हाच्या तुलनेत काळ्या गहुचे मिळणारे फायदे\nहा गहू दिसायला काळा रंगाचा असतो. परंतु याच्यातले गुणधर्म हे सामान्य गव्हापेक्षा जास्त असतात. या गव्हामध्ये अँथोसायनिन पिगमेंट ची मात्रा जास्त असल्यामुळे या गव्हाचा रंग काळा असतो. सामान्य गव्हामध्ये अँथोसायनिन ची मात्रा पाच ते पंधरा पीपीएम इतके असते. त्या तुलनेत काळ्या गव्हामध्ये ही मात्रा 40 ते 140 पीपीएम असते.\nहा गहू वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी गुणांनी युक्त आहे. याच्यात असलेले अँथोसायनिन एक नॅचरल अँटिबायोटिक अँटीअक्सिडेंट आहे.जे हार्ट अटॅक,कॅन्सर, डायबिटीज, मानसिक ताणतणाव,गुडघ्यातील दुखणे, ॲनिमिया या सारख्या रोगांवर रामबाण उपयोगी आहे. हा गहू सामान्य गव्हापेक्षा चवीला थोडा वेगळा असतो.\nया गावाचे लागवड कोणत्या वेळी करावी\nसामान्य गव्हा सारखीच एक काळ्या गव्हाची लागवड केली जाते. आपल्याला माहिती आहे की गव्हाची लागवड रब्बी हंगामात प्रामुख्याने केली जाते. त्यानुसारचकाळ्यागव्हाची लागवड देखील रब्बी हंगामात केली जाते. या गव्हाच्या लागवडीसाठी नोव्हेंबर महिना उपयुक्त आहे. या काळात शेतांमध्ये चांगल्या प्रकारे ओलावा असतो जो या गव्हासाठी फायदेशीर आहे. नोव्हेंबर नंतर जर लागवड केली तर उत्पन्नात घट येऊ शकते.\nलागवड करताना खतांचा वापर\nशेताची मशागत करताना झिंक आणि युरिया टाकावा तसेच डीएपी खत ड्रिलद्वारे द्यावे. लागवडीच्या वेळेस 50 किलो डीएपी, 45 किलो युरिया, 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅश तसेच दहा किलो झिंक सल्फेट प्रति एकर द्यावे.\nकाळ्या गव्हाच्या पिकासाठी पहिली पाण्याची पाळी जवळ जवळ तीन आजच्या नंतर द्यावी. जमिनीतील ओलाव्याचे परिस्थिती पाहून पाण्याच्या पाळ्या द्याव्या. वाढ अवस्थेत तसेच गव्हाची ओंबीयेते अशावेळेस, दाना दुधात असतो अशा वेळेस पाण्याचा ताण सहसा पडू देऊ नयेत.\nनॅशनल ॲग्री फॉर बाय टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट नाबीने विकसित केलेल्या काळ्यागव्हाच्या नवीन प्रजाती\nसात वर्षाच्या संशोधनानंतर काळा गव्हाच्या नवीन प्रजातींना पंजाब मधील मोहाली येथे असणाऱ्या नेशनल एग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट नाबी ने विकसित केले आहेत. या संस्थेकडे या जातींचे पेटंट सुद्धा आहे. या गव्हाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा रंग काळा असतो. परंतु याच्या येणाऱ्या ओंब्या या सामान्य गव्हासारख्या हिरव्या असतात.\nनाबी या संस्थेचे सायंटिस्ट तसेच काळा गहू प्रोजेक्ट चा हेड डॉ. मोनिका गर्ग यांच्यानुसार नाबी ने काळा गावा सोबत निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या जाती विकसित केल्या आहेत. तसेच या संस्थेने शेतकऱ्यांना या गव्हाचे बियाणे उपलब्ध व्हावेत यासाठी बऱ्याच कंपन्यांसोबत करार केला आहे. शेतकरी या कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांमध्ये उपलब्धतेनुसार गव्हाचे बियाणे खरेदी करू शकतात.\nकाळ्या गव्हाची शेती ही देशांमध्ये नवीन आहे त्यामुळे देशात काही निवडक शेतकरी याची शेती करतात. त्यामुळे या गव्हाचे बियाणे बाजारांमध्ये सहजरीत्या उपलब्ध होत नाही. ज्या शेतकऱ्या��ना काळ्या गव्हाची शेती करायची आहे.असे शेतकरी 6267086404 या नंबर वर संपर्क करून या गव्हाचे बियाणे खरेदी करू शकतात. ( स्त्रोत- किसान समाधान)\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nतुमच्या शेतात काग्रेस गवत आहे गाजर गवतापासून बनवा सेंद्रीय खत\nगव्हाच्या या तीन नवीन जाती शेतकऱ्यांना करतील मालामाल\nही इलेक्ट्रिक सायकल देणार दुचाकीला टक्कर, जाणून घेऊया सायकली बद्दल\n2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीवर्ष म्हणून घोषित, भारताचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाने स्विकारला\nसर्वसामान्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी मातोश्री पर्यंत 400 किमीचा पायी प्रवास\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/nilesh-hake/", "date_download": "2021-09-20T05:29:11Z", "digest": "sha1:C4EQWX2CHPD6NEEWTOQ7OJGYJLCIVS6D", "length": 3482, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Nilesh hake Archives - MPCNEWS", "raw_content": "\nDapodi News : युवा सेनेच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nPune News : खासगी शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थी आणि पालकांची होणारी लूट थांबवा : युवा सेनेची मागणी\nDapodi : कोरोना संकटात विद्यार्थ्यांना फी सक्ती नको : युवा सेनेची मागणी\nएमपीसीन्यूज : कोरोनाच्या संकट काळात विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखू नये, तसेच फी साठी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना तगादा लावू नये, अशी मागणी पिंपरी युवा सेना व मैत्रीग्रुप यांच्यावतीने दापोडी -फुगेवाडीतील शाळांना करण्यात आली.याबाबत…\nDapodi : दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराच्या कुटुंबातील एकाला महापालिकेत नोकरी द्यावी\nएमपीसी न्यूज - दापोडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगार नागेश जमादार यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच कुटुंबातील एकाला महापालिकेते नोकरी द्यावी, अशी मागणी पिंपरी युवासेनेने केली आहे.याबाबत तहसीलदार गीता गायकवाड यांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2021-09-20T05:23:31Z", "digest": "sha1:AJLGWOVPD2KAZBS3VRPXTTCAEPFWSBJ7", "length": 12231, "nlines": 229, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "वीज पडून शेतकऱ्या चा मृत्यू | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome चंद्रपूर वीज पडून शेतकऱ्या चा मृत्यू\nवीज पडून शेतकऱ्या चा मृत्यू\nशेतातून घरी जात असताना वाटेतच विज पडून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज घडली.\nचामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथील टिकाराम मडावी ,संगीता मडावी पती पत्नी शेतकामावरून घरी जात असताना वाटेत विज पडल्याने जागिच संगिता टिकाराम मडावी वय ३० हिचा जागीच मृत्यू झाला.\nसायनकाडी ४ च्या सुमारास पाऊस लागल्याने घरी जायला निघालेल्या संगीतावर विज पडल्याने जागीच मृत्यू झाला या घटनेने गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे\nPrevious articleबल्लारपूर तालुक्यात अवैध सावकारांची कडून कर्जदारांची लूट\nNext articleचंद्रपूर – भद्रावती – माजरी- वरोरा मार्गे धावली लालपरी\nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे निर्देश \nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका लावा.\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/sports/tokyo-olympics-pv-sindhu-lost-but-still-has-chance-to-win-bronze-while-kamalpreet-kaur-indian-women-hockey-team-advance/322971/", "date_download": "2021-09-20T06:17:40Z", "digest": "sha1:MARXRGHRXL7SCLENFINZWGYX2CCWS5KI", "length": 13089, "nlines": 154, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Tokyo olympics pv sindhu lost but still has chance to win bronze while kamalpreet kaur, indian women hockey team advance", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत म���ळवा\nघर क्रीडा Tokyo Olympics : सिंधूचा पराभव, पदकाची संधी मात्र कायम\nTokyo Olympics : सिंधूचा पराभव, पदकाची संधी मात्र कायम\nबॅडमिंटनमध्ये निराशा झाली असली तरी अ‍ॅथलेटिक्स आणि हॉकीमध्ये भारतासाठी शनिवारचा दिवस यश देणारा ठरला.\nबॅडमिंटनमध्ये सिंधूचा पराभव; तर थाळीफेकमध्ये कमलप्रीत कौर फायनलमध्ये\nटीम इंडियाचे खेळाडू बंडखोरीच्या पवित्र्यात, कोहली विरोधात जय शाह कडे तक्रार\nब्राझीलचा फुटबॉलपटू पेले याला श्वास घेण्यास त्रास, प्रकृती स्थिर\nविराट कोहलीच्या अडचणी वाढणार, अनिल कुंबळे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याची शक्यता\nT20 वर्ल्ड कपनंतर कोहली कर्णधारपद सोडणार असल्याची अपेक्षा होती – वेंगसरकर\nरोहित शर्माचे उपकर्णधार पद काढून घ्या, विराटचा निवड समितीला प्रस्ताव\nगेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.\n‘आज माझा दिवस नव्हता,’ अशा शब्दांत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर उद्गार काढले. सिंधूला यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची दावेदार मानले जात होते. मात्र, ताई झू यिंगविरुद्ध शनिवारी झालेल्या सामन्यात १८-२१, १२-२१ असा पराभव झाल्याने सिंधूचे ‘सुवर्ण’ कामगिरीचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. आता रविवारी तिला कांस्यपदकासाठी झुंजावे लागणार आहे. बॅडमिंटनमध्ये भारताची निराशा झाली असली तरी अ‍ॅथलेटिक्स आणि हॉकीमध्ये भारतासाठी शनिवारचा दिवस यश देणारा ठरला.\nथाळीफेकमध्ये कमलप्रीत कौरने ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. थाळीफेक क्रीडा प्रकाराच्या पात्रता फेरीत कमलप्रीतने ६४ मीटर लांब अंतराची नोंद करत अंतिम फेरीत धडक मारली. पात्रता फेरीतील दोन थाळीफेकपटूंना थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आणि यात कमलप्रीतचा समावेश होता. आता या स्पर्धेची अंतिम फेरी २ ऑगस्टला रंगणार आहे. त्याचप्रमाणे भारतीय महिला हॉकी संघाला तब्बल ४१ वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यात यश आले.\nभारतीय संघाने शनिवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ४-३ अशी मात केली. या सामन्यात स्ट्रायकर वंदना कटारियाने चौथ्या, १७ व्या आणि ४९ व्या मिनिटाला गोल केले. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये हॅटट्रिकची नोंद करणारी ती पहिली महिला हॉकीपटू ठरली. पहिले तीन साखळी सामने गमावणाऱ्या भारताने अखेरच्या दोन सामन्यांत आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. तसेच ग्रेट ब्रिटनने आयर्लंडवर २-० अशी मात केल्याने भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित झाला.\nबॉक्सिंग, तिरंदाजी, नेमबाजीत निराशा\nपूजा राणी (७५ किलो) आणि अमित पांघल (५२ किलो) या भारताच्या बॉक्सर्सना शनिवारी पराभवाचा सामना करावा लागला. पूजा राणीला उपांत्यपूर्व फेरीतील सामना जिंकत पदक निश्चित करण्याची संधी होती. मात्र, त्यात तिला अपयश आले. तर अमित पांघल उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. त्याचप्रमाणे भारताचा तिरंदाज अतानू दासलाही उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. महिलांच्या ५० मीटर थ्री-पोझिशन नेमबाजी प्रकारात अंजुम मुद्गिल आणि तेजस्विनी सावंत या पात्रता फेरीचा अडथळा पार करू शकल्या नाहीत.\nमागील लेखMaharashtra Corona Update: २४ तासात राज्यातील बाधित आणि मृत्यूच्या संख्येत किचिंत घट, ७,४६७ कोरोनामुक्त\nपुढील लेखअनिल कुमार लाहोटी यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\nजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : किदम्बी श्रीकांत उपउपांत्यपूर्वफेरीत पराभूत\nIPL 2021 : चिंता नाही भारतातील बायो-बबल पूर्णपणे सुरक्षित; डी कॉकने...\nत्या दिवशी आजीच्या मृत्यूचं दु:ख पचवून शेन वॉटसन मैदानात उतरला होता\n‘विश्वचषक जिंकायचा असेल तर, आधी भारताला पराभूत करा’\nAsian games 2018: १५ वर्षाच्या शार्दुलला रौप्यपदक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/MSMS_Nitinji_Gadkari_news-11653-newsdetails.aspx", "date_download": "2021-09-20T05:53:16Z", "digest": "sha1:IV5WHWCXCTFWAV6EOWWE5KYM7JFDJ2NP", "length": 12306, "nlines": 127, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "मनपाने खेळांना अधिक प्रोत्साहन द्यावे ना. नितीन गडकरी", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट��रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nमनपाने खेळांना अधिक प्रोत्साहन द्यावे : ना. नितीन गडकरी\nमनपाने खेळांना अधिक प्रोत्साहन द्यावे : ना. नितीन गडकरी भारत व्यायाम शाळेच्या इमारतीचे उद्घाटन\nनागपुरात खेळांना आणि खेळाडूंनाही अधिक प्रोत्साहन मिळावे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत, यादृष्टीने 60 खेळांच्या मैदानांसाठी तसेच नासुप्रच्या 7 खेळांच्या मैदानासाठी निधी उपलब्ध करून दिला. महापालिकेने खेळांना अधिक प्रोत्साहन दिले तर चांगले खेळाडू नागपुरात निर्माण होतील, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.\nचिटणीस पार्कातील भारत व्यायाम शाळेच्या इमारतीचे उद्घाटन करताना ना. गडकरी बोलत होते. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, आ. विकास कुंभारे, आ. प्रवीण दटके व व्यायाम शाळेचे अध्यक्ष जाधव, माजी महापौर अर्चना डेहनकर उपस्थित होते. चिटणीस पार्क मैदानाशी माझी जवळचा संबंध आहे. या मैदानावर आम्ही खेळलो, असे सांगताना ना. गडकरी यांनी आपल्या लहानपणाच्या आठवणींच्या स्मृती जागवल्या. भारत व्यायाम शाळा आणि नागपूर व्यायाम शाळा या दोन्ही शाळांनी अनेक पहेलवान तयार केले. खोखो, कबड्डीसाठीही या मैदानांनी चांगले खेळाडू शहराला दिले. खेळाच्या क्षेत्रात नागपुरात चांगले काम व्हावे, चांगले खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी आपण प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.\nपूर्व आणि मध्य नागपुरात आता मैदानांसाठी जागाच नाही, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- 125 कोटी रुपये खर्च करून एक मोठी अ‍ॅकेडेमी सुरु होणार आहे. यासाठी मनपाने जागा दिली आहे. कबड्डी-खोखो, अ‍ॅथ्लेटिक्स अशा सर्व खेळांचे प्रशिक्षण येथे मिळावे असा प्रयत्न यातून आहे. खेळांमुळे व्यक्तिमत्त्व तयार होते, स्वभावांमध्ये बदल होतो. यासाठीच खेळ संस्कृतीत वाढ व्हावी ही आमची जबाबदारी आहे. महाल क्षेत्राला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राचा वारसा मिळाला आहे. ती परंपरा पुन्हा जागृत करावी. तसेच कबड्डी, खो खो हे आपले राष्ट्रीय खेळही अधिक खेळले जावे याकडेही लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही ते म्हणाले.\nभारत व्यायाम शाळेने पुन्हा कुस्त्यांची दंगल घडवून आणावी अशी अपेक्षा व्यक्त करताना ना. गडकरी म्हणाले- नागपूर सर्व क्षेत्रात पुढे जावे अशी माझी इच्छा आहे\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nतुम्ही भगवा सोडा, हिरवा धारण करा पण - किरीट सोमय्या\nतुम्ही भगवा सोडा, हिरवा धारण करा पण - किरीट सोमय्या\nउरी में बढ़ी आतंकियाें के घुसपैठ की आशंका... सेना ने LoC पर लॉन्च किया सर्च ऑपरेशन\nशपथ ग्रहण से पहले ट्विट्टर पर ट्रेंड हुआ #ArrestCharanjitChanni ... #MeToo आरोपित रहे हैं पंजाब के नए CM चन्नी\nचुनावी शंखनाद : आप ने जारी की 100 प्रत्याशियों की सूची, चकिया से जितेंद्र खरवार को बनाया प्रत्याशी\nदेश में सफल हाे रहा तेज रफ्तार टीकाकरण, 6 महीने बाद एक्टिव मामलें सबसे कम\nकराडमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया\nUNESCO, UNICEF ने तालिबान काे दी चेतावनी, कहा- अफगानी लड़कियों की स्कूलिंग पर प्रतिबंध, शिक्षा के अधिकार का हनन\nपूरा नहीं हो पायेगा 'ओवैसी' का 'अपराधी-प्रेम', जेल प्रशासन ने अतीक से मिलने पर लगाई रोक...\n20 सितंबर-: जन्मजयंती परमपूज्य श्रीराम शर्मा आचार्य जी जिन्होंने मां गायत्री की महिमा संसार को बताई और ज्ञान से प्रकशित किया इस जगत को\nपूरा नहीं हो पायेगा 'ओवैसी' का 'अपराधी-प्रेम', जेल प्रशासन ने अतीक से मिलने पर लगाई रोक...\n'रॉयल चैलेंजर बैंगलोर' के चैलेंजर कोहली ने किया 'विराट' एलान, छोड़ेगे RCB की कप्तानी....\nआज पंजाब के नए 'कैप्टन' चरणजीत सिंह चन्नी लेंगे मुख्यमंत्री पद की शपथ....\nक्या पंजाब सियासत में बदलेगा 'चेहरा' कांग्रेस विधायक दल की बैठक आज\nअयोध्या में भव्यता से बन रहा रामलला का मंदिर, नींव का काम पूरा\nदेवभूमि में फिर गूंजेगा 'देवो' का नाम, आज से शुरू होगी चार धाम यात्रा....\nपाकिस्तान की हुई इंटरनेशनल बेज्जती, न्यूज़ीलैंड ने रद्द किया दौरा\nपीएम मोदी के जन्मदिन की ढाई करोड़ बधाई, टूटा वेक्सिनेशन का रिकॉर्ड\nचुनावी भक्ति करने वाले अखिलेश और अन्य विपक्षियों को डिप्टी सीएम केशव प्रसाद मौर्य ने घेरा, कहा-'विपक्ष के पास मुद्दा नहीं'.....\nआज तज़ाकिस्तान से दुनियां देखेगी हिंदुस्तान का दम-खम, पीएम मोदी करेंगे SCO समिट को सम्बोधित....\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=2751", "date_download": "2021-09-20T05:02:03Z", "digest": "sha1:GFDHJNUXROVDBR52XMKKHRR7H7M4A5CC", "length": 12445, "nlines": 148, "source_domain": "rajtantra.com", "title": "डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017, सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार आले एका व्यासपिठावर! सोशल मिडीयाद्वारे झाले प्रक्षेपण | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome संवाद डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017, सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार आले एका व्यासपिठावर\nडहाणू नगरपरिषद निवडणूक 2017, सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार आले एका व्यासपिठावर सोशल मिडीयाद्वारे झाले प्रक्षेपण\nडहाणू दि. 3 : डहाणू तालुका विकास परिषदेतर्फे आयोजित डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीत स्वत:चे नशिब अजमावणार्‍या नगराध्यक्षपद व नगरसेवकपदाच्या सर्व पक्षांच्या उमेदवारांना एकाच व्यासपिठावर आणून चर्चा घडवून आणण्याचा कार्यक्रम कमालीचा यशस्वी झाला. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे मिहीर शहा, भाजपचे भरत राजपूत, शिवसेनेचे संतोष शेट्टी, काँग्रेसचे अशोक माळी, अपक्ष उमेदवार डॉ. अमित नहार व अनिल पष्टे यांनी आवर्जून हजेरी लावली. बहुजन विकास आघाडीचे दिलीप दळवी हे गैरहजर राहीले. कार्यक्रमास सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना देखील बोलाविण्यात आले. राष्ट्रवादी व भाजप या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांचे जवळपास सर्व उमेदवार हजर होते. बाकी पक्षांची उपस्थिती उत्साहवर्धक नव्हती. डहाणूच्या नागरिकांनी मात्र तुडूंब गर्दी केली होती. कार्यक्रमाचे यु ट्युब या सोशल मिडीयाद्वारे थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले. सर्व पक्षीयांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.\nडहाणू शहरातील हॉटेल सरोवरच्या बाजूच्या मैदानावर काल (2 डिसेंबर) रात्री 8 वाजता नियोजीत वेळेवर कार्यक्रम सुरु झाला आणि आदर्श निवडणूक आचारसंहीतेप्रमाणे रात्री 10 वाजता कार्यक्रमाची सांगता झाली. शहराच्या मध्यवर्ती भागात उभारलेल्या भव्य व्यासपिठावर हा कार्यक्रम पार पडला.\nकार्यक्रम स्थळावर निवडणूक यंत्रणेची तिक्ष्ण नजर होती. पोलीसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला असला तरी लोकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पाडला. डहाणू शहरातील या कार्यक्रमाचे सोशल मिडीयावरुन थेट प्रक्षेपण झाल्याने अनिवासी डहाणूकरांनी देखील जगभरातून हा कार्यक्रम पाहिला.\nनगराध्यक्ष व नगरसेवकपदांच्या उमेदवारांचा कस लावणार्‍या या कार्यक्रमात केवळ उमेदवारांना प्रश्‍नोत्तरे करण्याची संधी देण्यात आली. चर्चेच्या व आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांनाच रात्रीचे 10 वाजले. आणि कार्यक्रम लवकर संपू नये अशी उपस्थितांची इच्छा असताना राष्ट्रगिताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.\nPrevious articleडहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 5 प्रभागांमधील निवडणूक प्रक्रीयेला स्थगिती\nNext articleमाझा नगरसेवक – हरेश राऊत (डहाणू)\nसर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार डहाणू तालुका विकास परिषदेचे आयोजन\nडहाणू : 13 जानेवारीच्या समुद्रातील दुर्घटनेत बचाव कार्य करणार्‍या शुर विरांचा प्रजासत्ताक दिनी घडला भव्य नागरी सत्कार\nडहाणू नगरपरिषदेच्या उप नगराध्यक्षपदी रोहिंग्टन झाईवाला भरत शहा, विशाल नांदलस्कर व मिहीर शहा स्विकृत सदस्य\nलविनो कपूर कॉटन्स: त्या कामगाराला पुढील उपचार व हक्काचा पगारही मिळणार\nग्रामपंचायतीचा एसी ढापणाऱ्या ग्रामसेवकाने नवीन एसी आणून दिला\nडहाणू : 16 जुगारींना अटक\nएक जानेवारीपासून वसईत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाचे सत्र; इच्छूकांनी लाभ घेण्याचे आवाहन\nतारापूर एमआयडीसीतील कंपनीला आग, सुदैवाने जीवितहानी नाही\nनाराज निवृत्तांचा 25 फेब्रवारीला खासदार गावितांच्या घरासमोर थाळीनाद\nबोईसर : बिलावरुन उद्भलेल्या वादातून तुंगा रुग्णालयातील व्यवस्थापकाला मारहाण, वस्तुंची तोडफोड\nमराठी पत्रकार परिषदेच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी संजीव जोशी\nमुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा अजूनही अनिश्चित\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nभारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक यांना आदरांजली\nआपल��� डहाणू शहर स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनवू\nपालकांनी मुलांशी भाषा व साहित्याविषयी संवाद साधायला हवा\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-tribute-to-girl-child-through-candal-march-4238986-NOR.html", "date_download": "2021-09-20T04:17:51Z", "digest": "sha1:GZVDHCOEJQ2ENBYACXS7EQV57AG6LPSW", "length": 4429, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tribute To Girl Child Through Candal March | गाडीखाली चिरडून अंत झालेल्या चिमुकलीला औरंगाबादेत कँडल मार्चने श्रद्धांजली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगाडीखाली चिरडून अंत झालेल्या चिमुकलीला औरंगाबादेत कँडल मार्चने श्रद्धांजली\nऔरंगाबाद - गाडीखाली चिरडून अंत झालेल्या चिमुकली नाव्याला परिसरातील नागरिकांच्या वतीने बुधवारी सायंकाळी टीव्ही सेंटर चौकात कँडल मार्च काढून धीरगंभीर वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली.\nमंगळवारी सकाळी सव्वाआठ वाजेदरम्यान टीव्ही सेंटर चौकात नाव्या आणि सायली या बहिणींना (एमएच 21 व्ही 501) या गाडीने चिरडले. यामध्ये नाव्याचा जागीच अंत झाला, तर सायली गंभीर जखमी झाली. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरातील संतप्त जमावाने गाडीची तोडफोड केली.\nगाडीचा चालक सय्यद बिलाल सय्यद कदीर मौलाना आणि मोहंमद अमर चाऊस दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन देण्यात आला आहे. मंगळवारी पोलिसांनी जप्त केलेल्या गाडीची कागदपत्रांच्या आधारे बुधवारी जालना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे संपूर्ण माहिती मागवली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर गाडीमालकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.\nअपघातानंतर पोलिसांनी बिलालला ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सिडको, हडकोसह राष्ट्रवादीचे अनेक नेते सिडको पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. जिल्हा परिषदेचे सदस्य विनोद पाटील, विश्वनाथ स्वामी, राजू खरे आदी मंडळी मंगळवारपासून सिडको पोलिसांच्या संपर्कात होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-sc-to-hear-on-5-important-cases-today-5577497-NOR.html", "date_download": "2021-09-20T04:28:26Z", "digest": "sha1:OQFLIS6AGEVYA5EN434ZQG4FY6TTSE3F", "length": 8451, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "SC to hear on 5 Important Cases Today | सुप्रीम कोर्टात आज 1984 शीख दंगल, चारा घोटाळा; पनामा पेपर्ससह या पाच प्रकरणां��र सुनावणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुप्रीम कोर्टात आज 1984 शीख दंगल, चारा घोटाळा; पनामा पेपर्ससह या पाच प्रकरणांवर सुनावणी\nनवी दिल्ली - सुप्रीम कोर्टात आज 1984 शीख दंगल, चारा घोटाळा, मणीपूर येथील सुरक्षा रक्षकांकडून कथित हिंसाचार आणि पनामा पेपर्स घोटाळ्यास तीस्ता सेटलवाड प्रकरणावर सुनावणी घेतली जाणार आहे. राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आपल्या तुरुंगवास विरोधात याचिका दाखल केली आहे. यासोबतच, 84 शिख दंगल प्रकरणी जगदीश टायटलर यांच्या लाय डिटेक्टर टेस्ट संदर्भात महत्वाचा निकाल येण्याची शक्यता आहे.\nचारा घोटाळा प्रकरणी सुनावणी\nलालू प्रसाद यादव यांनी 90 च्या दशकात चारा घोटाळा प्रकरणी आपल्याला सुनावलेल्या तुरुंगवास विरोधात सुप्रीम कोर्टात अपील केली आहे. चारा घोटाळ्यात बिहार सरकारच्या तिजोरीतून 9.4 अब्ज रुपयांच्या अपहार केल्या प्रकरणी झारखंड हायकोर्टाने लालू यांना तुरुंगवास दिला. ही शिक्षा कायम ठेवण्यासाठी सीबीआयने सुद्धा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.\n84 शीख दंगल प्रकरण\n1984 च्या शीख दंगल प्रकरणी पॉल बंगाश शीख हिंसाचार प्रकरणी काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्या लाय डिटेक्टर टेस्ट संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी झालेल्या एका सुनावणीत टायटलर यांनी आपण लाय डिटेक्टर टेस्टसाठी तयार नसल्याचे सांगितले होते. सीबीआयने यापूर्वी टायटलर यांना क्लीनचिट दिली होती. मात्र, डिसेंबर 2015 मध्ये आर्म्स डीलर अभिषेक वर्माच्या चौकशीनंतर टायटलर यांच्या विरोधात नव्याने तपास सुरू करण्यात आला.\nमणीपूर हिंसाचार प्रकरणी सुनावणी\nमणीपूरमध्ये 2000 ते 2012 पर्यंत पोलीस आणि सशस्त्र दलांनी केलेल्या कथित बेकायदा एनकाउंटर आणि हिंसाचार प्रकरणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना जाब विचारत खडेबोल सुनावले होते. सशस्त्र दल आणि पोलिसांवर 12 वर्षांत 265 जणांना ठार मारल्याचे आरोप आहेत.\nसामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांनी अहमदाबाद पोलिसांविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट सुनावणी घेणार आहे. सेटलवाड यांच्या 2 एनजीओंचे खाते पोलिसांनी सील केल्यानंतर त्यांनी ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणा��ी अंतिम सुनावणी 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे.\nजगभरात गाजलेल्या पनामा पेपर्स घोटाळा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ वकील एम.एल. मिश्रा यांनी पनामा पेपर्सशी संबंधित तपास संस्थांनी बंद लिफाफ्यात दिलेल्या 6 अहवालांवर जनहित याचिका दाखल केली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ते करत आहेत. जगभरातील लाखो आजी-माजी नेत्यांसह सिलेब्रिटी आणि उद्योजकांचे परदेशातील अघोषित संपत्ती आणि कर बुडवेगिरीचा पनामा पेपर्समध्ये खुलासा करण्यात आला. यात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह भारताच्या शेकडो नागरिकांचाही समावेश आहे.\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-GUJ-around-6500-including-politicians-industrialists-builders-will-attend-the-recept-4902148-NOR.html", "date_download": "2021-09-20T04:26:00Z", "digest": "sha1:VW5V32R2M2H6XM7L4U4FGOW4GCMB6KXV", "length": 4494, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Around 6500 Including Politicians, Industrialists, Builders Will Attend The Reception | अमित शहांच्या मुलाच्या विवाहाचे रिसेप्शन: 35 वर्षांत पहिल्यांदा मेंबर्ससाठी बंद झाला \\'क्‍लब\\' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमित शहांच्या मुलाच्या विवाहाचे रिसेप्शन: 35 वर्षांत पहिल्यांदा मेंबर्ससाठी बंद झाला \\'क्‍लब\\'\nअहमदाबाद- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्राध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय आणि सून रिशिता यांच्या विवाहाचे रिसेप्शन आज (गुरुवारी) कर्णावती क्लबमध्ये होणार आहे. या रिसेप्शनसाठी 6,500 पाहुण्यांना निमंत्रित करण्‍यात आले आहे. पार्किंगसाठी क्लबमधील जॉगिंग ट्रॅक, स्विमिंग पूल आणि प्ले कोर्ट्स सायंकाळी चार वाजेपासून क्लब मेंबर्ससाठी बंद राहाणार आहे. क्लब व्यवस्थापनेने 9,500 मेंबर्सला बल्क मेसेज पाठवून याविषयी माहिती दिली आहे. क्लबच्या 35 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा मेंबर्ससाठी कर्णावती क्लब बंद राहाणार आहे.\nजय आणि रिशिताचा विवाह 10 फेब्रुवारीला झाला होता. रिसेप्शनमध्ये अनेक हायप्रोफाइल राजकीय नेते, उद्योगपती आणि बिल्डर्स सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कार���यक्रमस्थळी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. रिसेप्शनची तयारी पूर्ण झाली असून कार्यक्रमस्थळ पांढरा आणि भगव्या रंगाच्या पडद्यांनी सजवले आहे.\nपार्किंगचा ठेका एका खासगी कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. क्लब परिसरात 1200 कार पार्किंगची व्यवस्था करण्‍यात आली आहे. तसेच क्लब जवळील मैदानावर देखील पार्किंगची व्यवस्था केली आहे.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, अमित शहा यांच्या मुलाच्या रिसेप्शनच्या तयारीची छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/%20Teacher", "date_download": "2021-09-20T04:10:44Z", "digest": "sha1:XJ2TKTYW4GQG7DNHVQGJ5YK2DKAPLHNT", "length": 5660, "nlines": 121, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nबदलत्या काळात ऑनलाईन शिक्षणही गरजेचे...\nअभिजीत सुरवसे\t24 Jun 2020\nकृष्णात पाटोळे\t03 Nov 2020\nविद्यार्थी, पालक यांच्या सतत संपर्कातून शिक्षण\nअशोक निकाळजे\t04 Nov 2020\nऑनलाईन शिक्षणाला सहशालेय उपक्रमांची जोड\nशितल झरेकर\t05 Nov 2020\nविद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाईन उपक्रम आणि शिक्षकांचेही शिक्षण\nसुरेश आंबरे, वैशाली आडमुठे\t06 Nov 2020\nकर्तव्य पॉडकास्ट : गेम्सच्या माध्यमातून शिक्षणात रुची निर्माण करण्याचा प्रयत्न केला\nसारे काही झाले ते कशासाठी... आयपीएलसाठी\nआश्चर्यकारक, तितकेच अविश्वसनीय तरीही वास्तव\nऑडिओ - 'निवडक बालकुमार साधना'मधील कथा - ज्ञानेश, तू कुठे आहेस\nऑडिओ - 'निवडक बालकुमार साधना'मधील कथा - राम आणि कृष्णी\nऑडिओ - 'निवडक बालकुमार साधना'मधील कथा - घगु आणि जामनी\nमहत्त्व हुतात्म्यांच्या स्मारकाला नव्हे तर स्वतःच्या प्रतिमेलाच\nऑडिओ - नेहरू एकटे आणि एकाकी होते तेव्हा...\nमुंबईतले ते भीषण तास...\nजुई करकरे - नवरे\nएकमेकांना कशी स्पेस देतो, कसं स्वीकारतो यावर सहजीवन फुलतं...\nकिचन : स्त्री शोषणाची प्रमुख जागा\nरंग वसंताचे - भाग 1\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्तं' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'कवाडे उघडताच मनाची' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'शाळाभेट' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'माझे विद्यार्थी' हे पुस्तक Amazonवर खरेदी क��ण्यासाठी क्लिक करा.\n'न पेटलेले दिवे' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/7651", "date_download": "2021-09-20T06:07:01Z", "digest": "sha1:BIPMSQYH6UPRZGGYFMYCYG4ZC7KEFVPE", "length": 9439, "nlines": 122, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "आर्थिक वर्षात उत्पन्नाचा दाखल सादर करण्यातून सूट – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nकार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nदवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nHome/नागपूर/आर्थिक वर्षात उत्पन्नाचा दाखल सादर करण्यातून सूट\nआर्थिक वर्षात उत्पन्नाचा दाखल सादर करण्यातून सूट\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nनागपूर दि.18 : सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकताअसते, परंतु कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता मार्च 2021 पर्यंत उत्पन्नाचा दाखला संबंधित तहसिल कार्यालयाला दाखल करण्यापासून सूट देण्याचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे.\nशैक्षणिक योजना, आर्थिक लाभाच्या योजना अशा एक ना अनेक योजना विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्या��ना वार्षिक उत्पन्नाचा दाखला संबंधित तहसिल कार्यालयात सादर करण्याचा नियम आहे. मात्र लाभार्थ्यांना या आर्थिक वर्षात उत्पन्नाचा दाखला मार्च 2021 पर्यंत तहसिल कार्यालयात सादर करण्यास सुट देणारे परिपत्रक शासनाने 15 डिसेंबर 2020 रोजी जारी केला आहे. याद्वारे सामाजिक न्याय विभाग खऱ्या अर्थाने लोकाभिमुख होत असल्याचे दिसून येते.\nPrevious जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत बदल\nNext गृहमंत्री करणार मानस कन्येचे कन्यादान\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\n– सुनील केदार  तरोडी (खु) भूखंड धारकांसमक्ष अधिकाऱ्यांसोबत बैठक  क्रीडा संकुलासाठी अन्यायग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी …\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nनागपुर :- उपमहापौर सौ मनिषा धावड़े इनके घर आनेवाले गणपति उत्सव को मनाने के लिए …\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nपिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nगणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/vikram-rathore-leads-in-coach-race-after-rahul-dravids-refusal/", "date_download": "2021-09-20T04:17:44Z", "digest": "sha1:QCFGA7XLHDV6ORMUUP7QYWIFID56EKXU", "length": 9772, "nlines": 90, "source_domain": "mahasports.in", "title": "राहुल द्रविडच्या नकारानंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी 'हे' नाव आहे आघाडीवर", "raw_content": "\nराहुल द्रविडच्या नकारानंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ‘हे’ नाव आहे आघाडीवर\nin क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा इंग्लंड दौरा\nभारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार यावर्षीच्या टी२० विश्वचषकानंतर संपुष्टात येणार आहे. त्यानंतर ते हे पद पुन्हा स्विकारणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे, सध्या भारतीय संघाचे भविष्यातील प्रशिक्षक म्हणून अनेक माजी खेळाडूंची नावे पुढे येत आहेत. आता नवीन मुख्य प्रश��क्षक म्हणून विक्रम राठोड याचे नाव समोर येत आहे.\nसध्या विक्रम राठोड हे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत. यापूर्वी राहुल द्रविडला भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक बनवण्याची चर्चा माध्यमांमध्ये वेगाने सुरू होती. मात्र, त्याने यासाठी नकार दिल्याचे समजते.\nयावर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित आयसीसी टी-२० क्रिकेट विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह संपूर्ण कोचिंग स्टाफचा कार्यकाळ संपत आहे. बीसीसीआयला त्याचा कार्यकाळ संपण्यापूर्वी नवीन मुख्य प्रशिक्षक शोधावा लागेल.\nराहुल द्रविडने प्रशिक्षक होण्यास नकार दिला\nमीडिया रिपोर्टनुसार, राहुल द्रविडचे नाव मुख्य प्रशिक्षक म्हणून आघाडीवर होते. पण त्याने यासाठी नकार दिला आहे. द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. यापूर्वी द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारत-अ आणि १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने बरेच यश मिळवले आहे.\nयाबरोबरच द्रविडचा एनसीए संचालक म्हणून करार संपला आहे. त्यामुळे बीसीसीआयने एनसीएच्या संचालक पदासाठी अर्ज मागवले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रविडने पुन्हा एनसीए (NCA) संचालक पदासाठी अर्ज केला आहे.\nप्रशिक्षकाच्या शर्यतीत विक्रम राठोड आघाडीवर\nद्रविडने एनसीए (NCA) संचालक पदासाठी पुन्हा अर्ज केल्याने त्याला एनसीएच्या संचालकपदावर कायम राहण्याची इच्छा असल्याचे दिसून येते. त्याच्यानंतर आता भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक पदासाठी विक्रम राठोडचे नाव पुढे येत आहे. विक्रम सध्या भारतीय संघासह काम करत आहेत. त्यामुळे तो खेळाडूंना जवळून ओळखतो. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहलीसोबतचे त्याचे संबंध देखील खूप चांगले आहेत. त्यामुळे तो या शर्यतीत आघाडीवर आहेत.\nशिखर धवनची चुकीची इंग्रजी ऐकून विराटसह संघसहकारी झाले होते लोटपोट, वाचा तो किस्सा\n फलंदाजी करताना फवाद आलम कोसळला खेळपट्टीवर, रिटायर्ड हर्ट होऊन जावे लागले मैदानाबाहेर\nपाकिस्तानी एँकरही झाली मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीची फॅन; म्हणाली, ‘तो वर्ल्ड क्लास गोलंदाज बनत चाललाय…’\nशिखर धवनची चुकीची इंग्रजी ऐकून विराटसह संघसहकारी झाले होते लोटपोट, वाचा तो किस्सा\n महिला क्रिकेटर मेगन शटच्या जोडीदार जेसने दिला चिमुकलीला जन्म; पाहा क्यूट फोटो\nजायबंदी ��ायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nचेन्नईच्या ऋतुराजचा धमाका; सहाव्या आयपीएल अर्धशतकासह ‘या’ तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी\n नाबाद ८८ धावा करत ‘या’ विक्रमाच्या यादीत गायकवाडने पटकावले अव्वल स्थान\nमुंबईला अर्धशतकी तडाखा देणाऱ्या चेन्नईच्या ‘पुणेकर’ ऋतुराज गायकवाडची रंगलीये सर्वत्र चर्चा, पाहा खास मीम्स\n महिला क्रिकेटर मेगन शटच्या जोडीदार जेसने दिला चिमुकलीला जन्म; पाहा क्यूट फोटो\nयुवा ऋतुराज गायकवाड एमएस धोनीकडून घेतोय फलंदाजीचे धडे, व्हिडिओने जिंकली चाहत्यांची मनं\n उर्वरित आयपीएल २०२१ साठी चेन्नई, मुंबई पाठोपाठ दिल्लीचा संघही पोहचला युएईमध्ये, पाहा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/03/blog-post_23.html", "date_download": "2021-09-20T05:02:46Z", "digest": "sha1:QLRD45KVVO5GC7XWYZHPD7HBMZMRJFES", "length": 14939, "nlines": 85, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "टीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती शक्य", "raw_content": "\nHomeMaharashtraटीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती शक्य\nटीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती शक्य\nपाणी फाउंडेशन च्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या गौरव सोहोळ्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nमुंबई : टीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती करणे शक्य असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण आणि आर्थिक समृद्धीच्या वाटेवर मार्गस्थ झालेल्या गावांचे, गावकऱ्यांचे कौतूक केले तसेच शासन या सर्व कामात त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही ही दिली.\n22 मार्चच्या जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या “सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा (पहिला टप्पा) गौरव सोहळा” आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमात राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे याशिवाय पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान,श्रीमती किरण राव,मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आणि प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, समृद्ध गाव योजनेतील गौरवाला पात्र ठरलेल्या गावातील नागरिक,राज्याच्या १८ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ही या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.\nजलक्रांतीतून हरित क्रांती येणार आहे आणि हरित क्रांतीतून सुबत्ता. पण हे कुणा एकाचे काम नाही तर ते सर्वांनी एकत्र येऊन करावयाचे काम आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची शास्त्रशुद्ध साठवणूक, पाणी वापर, पाणी नियोजन, पिक पद्धती, पौष्टिक गवताची निर्मिती अशा सर्व महत्वाच्या विषयांचा संस्कार आणि शिक्षण देण्याचे काम पाणी फाऊंडेशन ने केले. यातली प्रयोगशीलता समजून सांगितली. पाण्याचा जमीनीखालचा सातबारा कसा मोजायचा हे समजावून सांगितले. शिक्षणाबरोबर संस्कार महत्वाचा असतो. पाणी नियोजनाचा हा संस्कार गावाला आणि महाराष्ट्राला समृद्ध करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती केली. त्याचे सुराज्यात रुपांतर करतांना वसंत कानेटकरांनी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा गवताला भाले फुटण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यातूनच अडचणींवर मात करत समृद्ध आणि पाणीदार गावांच्या निर्मितीसाठीची जिद्द आपल्याला मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nपावसाचे वाहून जाणारे पाणी धरणे, कालवे या माध्यमातून साठवतांना त्याचा नियोजनबद्ध वापर होणे गरजेचे असते. यासाठी माथ्यापासून पायथ्यापर्यतच नाही तर मुळापर्यंत जाऊन करण्याची तयारी ठेवावी लागते. तीच तयारी पाणी फाऊंडेशन ने केली, गावक-यांना सोबत घेऊन, सोप्या साध्या भाषेत त्यांच्यापर्यंत यासंबंधीचे ज्ञान पोहोचवून त्यांनी काम केल्याचे प्रशांसोदगार ही मुख्यमंत्र्यांनी काढले.\nदक्षता समित्यांनी गावांची काळजी घ्यावी\nकोरोना ने पुन्हा खुप मोठ्याप्रमाणात डोके वर काढले असल्याने गावागावात स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समित्यांनी शारीरिक अंतर पाळणे, मास्क लावणे, स्वच्छता राखणे यासारख्या महत्वाच्या गोष्टींवर काम करावे, गावात कुणी विना मास्क फिरत असेल तर त्याला मास्क लावण्याची, त्रिसुत्रीच��� पालन करायला लावण्याची शिस्त लावावी असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.\nही बळ देणार- कृषी मंत्री\nकृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी शास्त्रशुद्ध नियोजनामुळे समृद्ध गाव स्पर्धा यशस्वी होईल असे म्हटले तसेच देशातील शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, शेतकरी चिंतामुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विकेल ते पिकेल योजनेची अंमलबजावणी केली जात असल्याची माहिती दिली. समृद्ध गाव योजनेत सहभागी गावांमध्ये कृषी विभागाच्या योजनांचे बळ देऊन आपण गावांच्या विकासासाठी एकत्रित काम करू असेही ते म्हणाले. त्यांनी कृषी विभागाच्या काही महत्वाकांक्षी योजनांचीही यावेळी माहिती दिली.\n👉पाणी क्षेत्रात प्रचंड काम\nकरण्याची गरज- श्री. गडाख\nजलसंधारण मंत्री श्री. गडाख यांनी ६० टक्के महाराष्ट्र जिरायती असून तिथे पाणलोटाची काम केल्याशिवाय पर्याय नसल्याने पाणी फाऊंडेशनचे काम खुप महत्वाचे असल्याचे म्हटले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगतांना त्यांनी शेतीचा ऱ्हास थांबवण्यासाठी पाणी क्षेत्रात प्रचंड काम करण्याची गरज असून त्यादिशेने काम सुरु झाल्याची माहिती ही दिली.\nकार्यक्रमात स्पर्धेत सहभागी गावातील काही गावकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वाशिम आणि सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनीही यावेळी स्पर्धेत सहभागी तालुक्यांची माहिती देऊन शासन पाणी फाऊंडेशनसमवेत समृद्ध गाव निर्मितीसाठी काम करत असल्याचे सांगितले.\n👉खोलवर जाऊन गाव समृद्धीचे\nकाम करणार- अमीर खान\nयावेळी बोलतांना अमीर खान म्हणाले की, पाणीदार महाराष्ट्राचे स्वप्नं उराशी बाळगून पाच वर्षांपूर्वी पाणी फाऊंडेशनने महाराष्ट्रात काम सुरु केले. आता या कामाचा अधिक गावात विस्तार न करता काही निवडक गावांमध्ये खोलवर जाऊन गाव समृद्धीचे काम करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच पाणी फाऊंडेशन सध्या फक्त ९०० गावात काम करत असल्याचेही ते म्हणाले.\nसहा विषयांवर लक्ष केंद्रीत\nयावेळी श्रीमती किरण राव, डॉ. अविनाश पोळ यांनी ही आपले या लोकचळवळीतील अनुभव सांगितले तसेच मृद व जलसंधारण, जलव्यवस्थापन, माती संवर्धन, पौष्टिक गवत संवर्धन, वृक्ष लागवड व प्रत्येक शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न १ लाख पर्यंत वाढवणे या सहा महत्वाच्या उद्दि��्टांवर आता पाणी फाऊंडेशन काम करत असल्याची माहिती ही दिली.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/alex-carey-becomes-australia-odi-captain/", "date_download": "2021-09-20T04:21:04Z", "digest": "sha1:LQPSCFY6NR3BH56Z2B7PHPEJ276V2LZJ", "length": 9735, "nlines": 89, "source_domain": "mahasports.in", "title": "वेस्ट इंडीजविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मिळाला नवा कर्णधार", "raw_content": "\nवेस्ट इंडीजविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मिळाला नवा कर्णधार\nऍलेक्स केरी ऑस्ट्रेलियाचा नवा वनडे कर्णधार बनला आहे.\nin क्रिकेट, टॉप बातम्या\nनियमित कर्णधार ऍरॉन फिंचच्या दुखापतीमुळे ऍलेक्स केरीला वेस्ट इंडीज विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनविण्यात आले आहे. पहिल्या वनडेमध्ये तो संघाचे नेतृत्व करेल. ही जबाबदारी स्वीकारणारा तो ऑस्ट्रेलियाचा चौथा यष्टीरक्षक आहे. त्याच्याआधी ऍडम गिलख्रिस्ट (१७), इयान हिली (८) आणि टिम पेन (५) यांनी ऑस्ट्रेलियाच्या वनडेमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात नियमित कर्णधार फिंचला दुखापत झाली होती‌. केरी ऑस्ट्रेलियाचा एकूण २६ वा वनडे कर्णधार असेल.\nऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर केरी म्हणाला, “फिंच दुखापतीतून बरा होईपर्यंत ही जबाबदारी सांभाळणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. कोणत्याही खेळात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असणे भाग्याचे असते. मला ही संधी मिळाली याचा मी आभारी आहे. फिन्ची आमचा कर्णधार आहे. जेव्हा तो पूर्ण तंदुरुस्त असेल, तेव्हा आम्ही त्याचे स्वागत खुल्या दिलाने करू.”\nकेरीने ऑस्ट्रेलियाकडून ४२ वनडे आणि ३३ टी२० सामने खेळले आहेत. त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्याने बिग बॅश लीग, ऑस्ट्रेलिया-ए आणि आपल्या राज्यातील क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.\nऍलेक्स केरी कर्णधार बनल्य���नंतर ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅन्गर यांनी केरीचे कौतुक करताना म्हटले, “दीर्घ कालावधीपासून ऍलेक्सने संघातील एक उत्कृष्ट नेता म्हणून व्यावसायिकता आणि शिस्त दर्शविली आहे. फिंचची दुखापत ऍलेक्सला कर्णधार म्हणून पहिला अनुभव मिळेल. इतर वरीष्ठ खेळाडूंच्या पाठिंब्याने तो एक अद्भुत कामगिरी करेल यात मला शंका वाटत नाही.”\nऑस्ट्रेलिया संघाला वनडे मालिकेपूर्वी झालेल्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ४-१ असा पराभव पत्करावा लागला होता. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यावर आपल्या काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत उतरला आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका जिंकून दौऱ्याची यशस्वी सांगता करण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियन संघ करताना दिसेल.\nतुटक्या बोटासह हरमनप्रीतची विश्वचषक सेमीफायनलमध्ये नाबाद १७१ धावांची झुंज, कांगारूंचे तोडले होते कंबरडे\n आज भारताचे २ वेगवेगळे संघ उतरणार मैदानात; जाणून घ्या सामन्यांविषयी सर्वकाही\n आयर्लंडच्या १०व्या आणि ११व्या क्रमांकावरील फलंदाजांनी चिवट झुंज देत केला ‘हा’ विश्वविक्रम\nतुटक्या बोटासह हरमनप्रीतची विश्वचषक सेमीफायनलमध्ये नाबाद १७१ धावांची झुंज, कांगारूंचे तोडले होते कंबरडे\n १९ वर्षीय खेळाडूचा प्रतिस्पर्धींना चोप, २०२ च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nचेन्नईच्या ऋतुराजचा धमाका; सहाव्या आयपीएल अर्धशतकासह ‘या’ तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी\n नाबाद ८८ धावा करत ‘या’ विक्रमाच्या यादीत गायकवाडने पटकावले अव्वल स्थान\nमुंबईला अर्धशतकी तडाखा देणाऱ्या चेन्नईच्या ‘पुणेकर’ ऋतुराज गायकवाडची रंगलीये सर्वत्र चर्चा, पाहा खास मीम्स\n १९ वर्षीय खेळाडूचा प्रतिस्पर्धींना चोप, २०२ च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा\n केवळ पस्तीस मिनीटांत एक टीम इंडिया टाॅस हारली, तर दुसरी जिंकली\nतब्बल १४४ किमी दर ताशी वेगाच्या चेंडूवर बटलरचा खणखणीत षटकार, पाहा Video\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA", "date_download": "2021-09-20T06:15:47Z", "digest": "sha1:QTI6H3SVKTWOWZG727ITN5GQVPFF7C26", "length": 3737, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सर्व सार्वजनिक नोंदी - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियाच्या सर्व नोंदीचे एकत्र दर्शन.नोंद प्रकार, सदस्यनाव किंवा बाधित पान निवडून तुम्ही तुमचे दृश्यपान मर्यादित करू शकता.\nसर्व सार्वजनिक नोंदीGrowthExperiments logTimedMediaHandler logआयात सूचीआशय नमूना बदल नोंदीएकगठ्ठा संदेशाच्या नोंदीखूणपताका नोंदीखूणपताका व्यवस्थापन नोंदीगाळणीने टिपलेल्या नोंदीचढवल्याची नोंदटेहळणीतील नोंदीधन्यवादाच्या नोंदीनवीन सदस्यांची नोंदनोंदी एकत्र करापान निर्माणाच्या नोंदीरोध नोंदीवगळल्याची नोंदवैश्विक अधिकार नोंदीवैश्विक खात्याच्या नोंदीवैश्विक पुनर्नामाभिधान नोंदीवैश्विक ब्लॉक सूचीसदस्य आधिकार नोंदसदस्य एकत्रीकरण नोंदसदस्यनाम बदल यादीसुरक्षा नोंदीस्थानांतरांची नोंद\n११:०९, ७ ऑगस्ट २०१७ एक सदस्यखाते विलास जगताप चर्चा योगदान तयार केले\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/jalna/", "date_download": "2021-09-20T05:52:51Z", "digest": "sha1:AF44UXFTJYSIPJIQPF23IK26H2QORJ2S", "length": 6641, "nlines": 78, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Jalna Archives | Jaimaharashtra news", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n२४ वर्षीय डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या\nजालना येथील भोकरदन या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय डॉक्टर तरुणीने…\nशिवराज नारियलवाले मारहाण प्रकरणी ५ पोलीस निलंबित\nजालना :भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या अमानूष…\nचिमुकल्याने पकडून दिलं 17 घरफोड्या करणाऱ्या चोराला\nविरार मध्ये 20 ऑगस्ट रोजी एका 11 वर्षीय चिमुकल्याने मोठ्या धाडसाने एका चोराला पकडून दिलं…\nजालन्यातील बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीकडून चेंबूरमध्ये मोर्चा\nजालना जिल्ह्यातील एका मुलीवर मुंबईतील चेंबुर परिसरात राहणाऱ्या चार जणांनी मिळून सामूहिक बालत्कार केल्याची धक्कादायक…\nचिपळूणचं तिवरे धरण फुटल्याची घटना ताजी असतानाच तिकडे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या धामना धरणाला तडे…\nराज्यमंत्री ��र्जुन खोतकर यांची जालन्यातून माघार\nभाजप- सेनेची युती झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात जालना मतदारसंघातून…\nदानवे – खोतकर वाद सुरूच, लोकसभा निवडणूक लढणार खोतकरांचा दावा\nजालना लोकसभा मतदारसंघात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील बेबनाव अजूनही…\nमोदींविरोधात देशभरातले चो* एक झालेत – रावसाहेब दानवे\nआपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी अडचणीत येणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण…\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/8247", "date_download": "2021-09-20T05:53:28Z", "digest": "sha1:JFFVKNTSRPYYEHH3PUOQDZ5RA2CTYPQE", "length": 9832, "nlines": 124, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "पारडी येथील नवनियुक्त पोलीस निरीक्षकाचे स्वागत – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nकार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nदवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nHome/महाराष्ट्र/पारडी येथील नवनियुक्त पोलीस निरीक्षकाचे स्वागत\nपारडी येथील नवनियुक्त पोलीस निरीक्षकाचे स्वागत\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nपिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nनागपूर:- पोलीस स्टेशन पारडी येथील नवनियुक्त वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके साहेबांचे स्वागत कापसी (खुर्द) गावातील माजी पोलीस पाटील प्रभाकरजी पिल्लारे, उपसरपंच अक्षय रामटेके, ग्रामपंचायत सदस्य नारायण (पिंटु) दुनेदार, युवा नेतृत्व सुशील रहांगडाले यांच्या वतीने करण्यात आले\nमनोहर कोटनाके यांचे पारडी पोलीस स्टेशन हद्दीत येणारे कापसी खुर्द गावातील नागरींका सोबत जवळचे नाते आहे, सन २००५ ते २००९ या काळात मनोहर कोटनाके हे कापसी खुर्द येथील पोलीस निरीक्षक पदावर राहुन उत्तम कामगिरी केलेली आहे, त्यांची कामगिरी आज ही येथील नागरीक विसरलेले नाही, कोटनाके पारडी पोलीस स्टेशन ला रुजु होताच येथील नागरीकांनी त्यांना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला धाव घेतली\nआज मंगळवारी कापसी खुर्द येथील माजी पोलीस पाटील प्रभाकरजी पिल्लारे, उपसरपंच अक्षय रामटेके ग्रामपंचायत सदस्य नारायण दुनेदार, युवा नेतृत्व सुशील रहांगडाले यांनी सुद्धा नवनियुक्त पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांची भेट घेवुन शुभेच्छा दिल्या\nPrevious चिमूर नगर परिषद मध्ये स्थाई मुख्याधिकारी तत्काळ नियूक्त करा\nNext नारायण राणे द्वारा उद्धव ठाकरे के प्रती की गई अभद्र टिप्पणी के विरोध मे शिवसेना आक्रमक\nगणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nनागपूर, ता. १८ :- अनंत चतुर्दशीला म्हणजेच रविवार १९ सप्टेंबर रोजी श्री गणेशाचे विसर्जन होत …\nपंतप्रधानांच्या वाढदिवस दिनी काँग्रेस पक्षातर्फे – रोजगार दो हल्लाबोल आं��ोलन\nजिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर : – केंद्र सरकारने सुशिक्षित बेरोजगारास दिलेल्या वचनाची पूर्ती …\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nपिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nगणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/one-rupee-is-worth-1-lakh-rupees-this-rupee-will-give-you-15-lakh-rupees/", "date_download": "2021-09-20T05:51:12Z", "digest": "sha1:DYPLWFZXY2AZPUXLNHBW3D7W2H4LZRHZ", "length": 10519, "nlines": 94, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "एक रुपया आहे 1 लाख रुपयांचा; 'हा' रुपया देईल तुम्हाला 1.5 लाख रुपये", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nएक रुपया आहे 1 लाख रुपयांचा; 'हा' रुपया देईल तुम्हाला 1.5 लाख रुपये\nबातमीची हेडिंग वाचून कदाचित तुम्ही हसला असाल किंवा याला खोटं समजत असाल. पण हे खरं आहे, एक रुपयांत तुम्ही खरचं लखपती होणार आहात. एक रुपयांचा सिक्का तुम्हाला थेट लखपत बनवणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. जर तुम्ही जुन्या वस्तू जपणून ठेवत असला तर तुमच्याकडे हा सिक्का नक्कीच मिळेल. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वेबसाईटवर जुन्या वस्तू खरेदी करण्याचा आणि विकत घेण्याचा ट्रेंड चालू आहे.\nजुन्या वस्तू आणि सिक्के विकून लोक लाखो रुपये कमवत आहेत. जुन्या गोष्टी ह्या दुर्मिळ होत असतात, त्यामुळे त्यांची किंमत वाढत असते. असेच एक रुपयांचे सिक्के आहेत, जे खूप अधिक किंमतीत विकल्या जातात. ई-कॉमर्स वेबसाइट अशीच एक संधी देत ​​आहे. ही ऑफर स्वातंत्र्यपूर्व नाणी असलेल्या लोकांसाठी आहे. याचा अर्थ असा की ज्यांच्याकडे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी नाणी आहेत, ही ऑफर त्यांच्यासाठी आ���े. ई-कॉमर्स साइट Quickr वर, महाराणी व्हिक्टोरियाच्या 1862 सालच्या नाणी 1.5 लाख रुपयांना विकल्या जात आहेत. जर तुमच्याकडे अशी नाणी असतील तर तुम्ही ती ऑनलाईन Quickr वर, विकू शकतात.\nस्वातंत्र्यानंतर भारतात अनेक प्रकारच्या नाण्यांची निर्मिती बंद झाली. यामुळे अशा नाण्यांच्या किमती लक्षणीय वाढल्या आहेत. काही दुर्मिळ नाण्यांबरोबरच, अनेक भारतीय धनत्रयोदशी, दिवाळी आणि अक्षय तृतीयेसारख्या शुभ प्रसंगी महाराणी व्हिक्टोरियाची नाणी खरेदी करणे पसंत करतात.19 ऑगस्ट 1757 रोजी भारतात पहिले एक रुपयाचे नाणे जारी करण्यात आले. ईस्ट इंडिया कंपनीने हे नाणे कोलकाताच्या टाकसालातूनच जारी केले. खरं तर, 1757 मध्ये प्लासीच्या युद्धात विजय मिळवल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीला भारतात नाणी बनवण्याचा अधिकार मिळाला.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nगव्हाच्या या तीन नवीन जाती शेतकऱ्यांना करतील मालामाल\nही इलेक्ट्रिक सायकल देणार दुचाकीला टक्कर, जाणून घेऊया सायकली बद्दल\n2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीवर्ष म्हणून घोषित, भारताचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाने स्विकारला\nसर्वसामान्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी मातोश्री पर्यंत 400 किमीचा पायी प्रवास\nअंजीरचे पीक लागवडीसाठी महत्वाची माहिती ,महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यशस्वी लागवड\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2021-09-20T05:54:03Z", "digest": "sha1:JE2GT5OLBC6Y42PTZK7V2CERCFUSEXAO", "length": 5289, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पदावली - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबीजगणितानुसार पदावली (मराठी लेखनभेद: पदावलि [१]; इंग्लिश: Expression, एक्सप्रेशन ;) म्हणजे गणिती चिन्हांची व बैजिक चिन्हांची सान्त रचना असते[१]. पदावल्यांच्या घटकांमध्ये स्थिरांक व चलांक इत्यादी गणिती चिन्हे/राशी, तसेच क्रिया व संबंध दर्शवणारी बैजिक चिन्हे मोडतात. पदावल्या अंकगणितातील एखाद्या सोप्या क्रियांपासून बनलेल्या असू शकतात, उदा.:\n, किंवा चलांक, फल, क्रमचय, योगफल, विकलक व संकलक यांपासून बनलेल्या जटिल मांडण्या असू शकतात. उदा.:\nसर्वसाधारणपणे पाहिल्यास पदावल्यांना सामान्य अंकगणितीय क्रियांचे संख्या, चल व गणितीय क्रिया या घटकांपासून बनवलेले सरलीकृत रूप मानता येईल. उदाहरणार्थ :\nगणितीय पदावलीच्या रचनेचे नियम न पाळता लिहिलेल्या बैजिक चिन्हांच्या व चलांच्या माळेस मात्र पदावली असे म्हणता येत नाही. उदाहरणार्थ :\nसंदर्भ व नोंदीसंपादन करा\n^ a b वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा. p. ११०.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:३०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/3280/-Bullet-train-work-will-provide-employment-to-more-than-90000-people.html", "date_download": "2021-09-20T05:05:42Z", "digest": "sha1:OOYSNMLXRYWMNKEWGOOXJ3AFMPIJZ24E", "length": 9836, "nlines": 62, "source_domain": "naukriadda.com", "title": "रोजगार���ंची संधी! 90 हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार!", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\n 90 हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार\nबुलेट ट्रेनच्या कामातून ९० हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार\nBullet Train Jobs : बेरोजगार तरुणांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत बांधकामादरम्यान 90000 हून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. 1 लाख कोटींपेक्षा जास्त किमतीच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने ही घोषणा (NHSRCL) केली आहे. या बांधकामाच्या वेळीच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे 90000हून अधिक रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.\n51000 पेक्षा जास्त तंत्रज्ञ, कुशल आणि अकुशल कामगारांची आवश्यकता असल्याची माहिती महामंडळाच्या प्रवक्त्या सुषमा गौर यांनी निवेदनात दिली आहे. बांधकामासाठी 51000हून अधिक तंत्रज्ञ आणि कुशल व अकुशल कामगारांची आवश्यकता असेल. अशा लोकांना विविध संबंधित कामांसाठी प्रशिक्षण देणार आहे. ट्रॅक लावण्यासाठी, कंत्राटदारांच्या कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण देण्याची व्यवस्थाही कॉर्पोरेशन करेल.\nतसेच 34000 पेक्षा जास्त अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी\nबांधकाम सुरू असताना 34000पेक्षा जास्त अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, अशी माहिती त्यांनी दिली. 460किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या या ट्रॅकमध्ये एकूण 26 किलोमीटर बोगदे, 27 लोखंडी पूल, 12 स्टेशन्स आणि 7 किलोमीटर अंडरग्राऊंड बोगदे, इतर सुपर स्ट्रक्चर्स आहेत. बांधकाम चालू असताना 75 लाख टन सिमेंट आणि 21 लाख टन स्टील वापरण्याचा अंदाज आहे. यामुळे संबंधित उद्योगांमध्ये आणि त्यांच्याशी संबंधित पुरवठा शृंखलामध्ये रोजगाराच्या अतिरिक्त संधीही निर्माण होतील.\n2016 मध्ये स्थापन झालेल्या या महामंडळाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, बांधकामाशी संबंधित काही महत्त्वाच्या कामांच्या निविदा येत्या दोन महिन्यांत खुल्या केल्या जातील आणि त्या अंतिम असतील. जपान सहाय्य प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामाचे औपचारिक उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2017मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत अहमदाबाद येथे केले.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nपुणे महानगर परिवहन महामंडळात 395 पदांची भरती\nकॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे भरती 2021\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/counseling-for-non-helmet-wearers-now-police-commissioner-deepak-pandeys-new-concept", "date_download": "2021-09-20T06:10:10Z", "digest": "sha1:B2OCT7OZVPE44D5R35GBUTYLFUVTNSS7", "length": 3739, "nlines": 27, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Counseling for non-helmet wearers now- Police Commissioner Deepak Pandey's new concept", "raw_content": "\nहेल्मेट न वापरणार्‍यांसाठी आता समुपदेशन\nपोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांची नवी संकल्पना\nशहरात दुचाकीवर हेल्मेट वापरण्यासाठी ( To use a helmet on a bike ) ठिकठिकाणी भरारी पथके (squads )नेमण्यात येणार असून त्याद्वारे हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणाऱ्या नागरिकांचे दोन तासांचे समुपदेशन ( Counseling )करण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक पोलीस सहआयुक्त सीताराम गायकवाड (City Traffic Police Joint Commissioner Sitaram Gaikwad ) यांनी दिली आहे.\nनो हेल्मेट नो पेट्रोल ही मोहीम राबवली (No Helmet No Patrol campaign )असली तरी ऑगस्ट महिन्यामध्ये ९ नागरिकांचे अपघात होऊन त्यांनी जीव गमावला आहे. नागरिक फक्त पेट्रोल भरण्या पुरतेच हेल्मेट वापरत असल्याचे लक्षात आल्याने पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नागरिकांनी हेल्मेट वापरावे यासाठी नवी युक्ती अवलंबली आहे.\nदरम्यान, शहरात ठिकाणी फ्लाईंग स्कॉड नेमण्यात येणार असून त्यांच्याद्वारे हेल्मेट परिधान न केलेल्या नागरिकांना पकडण्यात येणार आहे. त्यांची दुचाकी ताब्यात घेतली जाणार आहे तसेच त्यांना पोलीस वाहनातून नाशिक फर्स्ट या मुंबई नाक्यावरील पोलीस समुपदेशन केंद्रांमध्ये दोन तासाचे समुपदेशन करण्यात येणार आहे.\nसमुपदेशन पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्यांची सुटका करण्यात येणार आहे. तरीदेखील हेल्मेट विना ती व्यक्ती दुचाकीवर आढळल्यास त्या व्यक्तीकडून दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सह आयुक्त सिताराम गायकवाड यांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/tortoise-speed-of-forest-rights-act", "date_download": "2021-09-20T04:30:35Z", "digest": "sha1:SGZHNVBKCIUD2HPFAIANG4GV4SSVJT6H", "length": 9101, "nlines": 32, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "वन हक्क कायद्याची कासव गती | Tortoise Speed of Forest Rights Act", "raw_content": "\nवन हक्क कायद्याची कासव गती\n52 हजार 590 पैकी 29 हजार 394 दाव्यांचा निकाल\nनाशिक | प्रतिनिधी | Nashik\nवन हक्क कायद्याची (Forest Rights Act) सरकारी यंत्रणेकडून कासव गतीने अंमलबजावणी सुरू आहे. आदिवासी व इतर पारंपरिक वन निवासी बारा वर्षांनंतरदेखील वन हक्कांपासून वंचित असल्याचे वास्तव आहे...\nनाशिक जिल्ह्यात (Nashik District) 52 हजार 590 दाव्या पैकी आतापर्यंत 29 हजार 394 दाव्यांचा निकाल लागला असून त्यांच्या सातबारावर नोंदी झाल्या आहेत. 20 हजार 309 जणांनी विभागीय आयुक्तांकडे अपील करणे अपेक्षित असतांना आतापर्यंत केवळ नऊ हजार जणांनी अपील केले आहे. यामुळे आदिवासींमध्ये तीव्र नाराजी असून वन हक्क हे मृगजळ ठरण्याची भिती व्यक्त होत आहे.\nआदिवासींवरील अन्याय दूर करण्यासाठी आदिवासींचा वन हक्क मान्य करणारा अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वन हक्क मान्य करणे) कायदा, 2006 (वनाधिकार कायदा) मंजूर करण्यात आला. गाव पातळीवर वन हक्क समिती, ग्रामसभा, उपविभागिय स्तरीय समिती व जिल्हास्तरीय वन हक्क समिती अशी अंमलबजावणीची यंत्रणा आहे.\n2008 पासून नाशिक जिल्ह्यात 52 हजार 590 वैयक्तिक वन हक्क दावे दाखल झाले. त्यापैकी31 हजार 954 दावे मान्य झाले. 20 हजार 309 दावे अमान्य करण्यात आले. 196 प्रकरणे जिल्हा स्तरीय समितीकडे व 1731 दावे प्रांताधिकार्‍यांकडे प्रलंबीत आहेत. गेल्या महिन्यात 29 हजार 394 प्रकरणात सातबारा नोंदी झाल्या आहेत.\n1711 नोंदी करण्याचे काम सुरु आहे. ज्यांचे दावे फेटाळले गेले त्या 20 हजार 309 जणांना विभागीय आयुक्ताकडे अपील करणे अपेक्षित होते. मात्र आतापयर्ंंत केवळ नऊ हजार जणांनी ते अपील केले आहे. अकरा हजार जण अद्याप त्यापासून दूर आहेत. नऊ हजार दावे कधी निकाली निघतील हा प्रश्न आहे. त्यात दरमहा नवे दावे दाखल होत आहेत.\nया कायद्याने वन विभाग���चा आदिवासींकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्वग्रहदूषित असल्याने दावे मान्यतेच्या प्रक्रियेची जबाबदारी महसूल विभागाकडे दिली आहे. असे असूनदेखील दावे मान्य करण्यासाठी वन विभागाचीच शिफारस मागून त्याआधारे दावे फेटाळण्यात येत आहेत.\nकायद्यात दावेदाराने कोणतेही किमान दोन पुरावे दिले असताना सविस्तर कारणे दिल्याशिवाय प्रशासनाला दावा फेटाळता येत नाही, अशी तरतूद असून देखील वैयक्तिक वन हक्कांचे दावे संबंधित दावेदारास सविस्तर कारणे न कळविता फेटाळण्यात येत असल्याचा आरोप आदीवासी बांधव करत आहेत.\nकेवळ लागवडीखालील क्षेत्रच विचारात घेण्यात आले आहे. त्यामुळे दावेदारांनी दावा केलेल्या क्षेत्रापेक्षा खूपच कमी क्षेत्रासाठीचे दावे प्रशासनाकडून मान्य करण्यात आले आहेत. दाव्यांना मान्यता देताना अल्पकालीन पडीक जमिनीची गवतपड अशी नोंद करणे, प्रत्यक्ष पंचनामे न होणे, वन विभागाच्या नोंदी व अभिप्राय यास अधिक प्राधान्य, कायम वहिवाटीचा पुरावा अमान्य करणे, या मुख्य त्रुटी आहेत.\nया कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू असल्याचे चित्र कागदोपत्री उभे केले जातेे. मान्यतेच्या प्रक्रियेत जाणीवपूर्वक दावे प्रलंबित ठेवणे, दाव्याच्या सध्यस्थितीबद्दल दावेदारांना अनभिज्ञ ठेवणे, शेवटी प्रदीर्घ कालावधीनंतर कोणताही सबळ पुरावा नाही, असे कारण देऊन एक-एका गावातील वैयक्तिक वन हक्कांचे दावे फेटाळणे अशी खेळी सुरु आहे. अशा तक्रारी आदीवासी करत आहेत.\nवैयक्तिक वन हक्क दाव्यांच्या मान्यतेसाठी वहिवाटीचे पुरावे, ज्येष्ठ व्यक्तीचा लेखी जबाब, अनेक पिढ्यांपासून रहिवासी असल्याचे पुरावे, अनुसूचित जातीचा दाखला, ग्रामसभेची मान्यता यासारखे पुरावे दावेदारांनी देवूनही वन विभागाकडील नोंदीचाच जसे दंडाच्या पावत्या, वनजमीन कसण्यासाठी वन विभागाला शुल्क भरल्याच्या पावत्या, अतिक्रमण केल्याबद्दल कारावासाचे पुरावे आदी पुराव्याबाबत प्रशासनाकडून आग्रह धरला जात आहे. 13 डिसेंबर 2005 पूर्वीचे अतिक्रमण असल्याचा व 30 डिसेंबर 2007 रोजी प्रत्यक्ष ताबा असल्याचा सबळ पुरावा नाही, अशी कारणे देऊन दावे प्रलंबित ठेवण्यात येत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/09/ragachya-bharat-aplya-jodidarala-bolu-nyet-ya-goshti.html", "date_download": "2021-09-20T05:45:33Z", "digest": "sha1:ZDTV4RK6XZNJJMQCVLDAKZAKNHVBZ76U", "length": 8311, "nlines": 58, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "रागाच्या भारत आपल्या जोडीदाराला कधीही बोलू नका या गोष्टी, अन्यथा बर्बाद होऊ शकते आपले नाते", "raw_content": "\nरागाच्या भारत आपल्या जोडीदाराला कधीही बोलू नका या गोष्टी, अन्यथा बर्बाद होऊ शकते आपले नाते\nYesMarathi सप्टेंबर २९, २०२० 0 टिप्पण्या\nकपलमध्ये भांडणतंटे असणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. कपलमध्ये कधी प्रेम तर कधी भांडणे ही चालूच असतात परंतु अशा परिस्थितीत कधीही आपल्या मर्यादा ओलांडू नये. कारण कधीकधी चेष्टेमध्ये परिस्थिती इतकी बिघडते की काहींचे त्यांच्या रागावर नियंत्रण राहत नाही. अशा परिस्थितीत, बरेच लोक अशा गोष्टी बोलतात, ज्यामुळे जोडीदाराच्या मनाला खूप लागते. ज्यामुळे आपले सं-बंध जास्तच बिघडू शकतात. दरम्यान, आज आम्ही सांगणार आहोत की रागाच्या भरात आपल्या जोडीदाराला कोणत्या गोष्टी कधीही बोलू नयेत.\nजेव्हा जेव्हा आपल्याला असे वाटते की आपल्या नात्यात काहीतरी अनबन आहे. अशा परिस्थितीत आपल्या जोडीदारास वेळ द्या आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. बर्याआच वेळा एखादी व्यक्ती कामात इतकी व्यस्त होते की आपल्या जोडीदारासाठी वेळ काढू शकत नाही. अशावेळी आपण त्यांना समजून घेतले पाहिजे. तर या गोष्टीवर बरेच जण एकमेकांना रागाच्या भारत सेल्फिश देखील बोलतात, ज्यामुळे जोडीदाराचे मन दुखावू शकते.\nसासरच्यांना अपशब्द बोलू नका\nसासरच्यांना अपमानास्पद शब्द कधी बोलू नका. मॅरिड कपल्समध्ये लग्नानंतर भांडणे इतकी वाढतात की बर्यांचदा दोघेही त्यांची मर्यादा विसरतात. अशा परिस्थितीत रागाच्या भरात असे काहीतरी बोलतात जे त्यांनी बोलायला नको असते. इतकेच नाही तर भांडणामध्ये एकमेकांच्या आई-वडिलांना अपशब्द बोलू लागतात. जे कदाचित कोणी सहन करू शकेल. अशा परिस्थितीत नात्यात मोठा पेच निर्माण होऊ शकतो.\nतुझ्यावर प्रेम करणे ही आयुष्यातील माझी एक मोठी चूक होती\nनेहमी असे पाहायला मिळते कि भांडणादरम्यान पार्टनर एकमेकांना असे म्हणतात की तुझ्यासोबत लग्न करणे किंवा तुझ्यावर प्रेम करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. या प्रकारच्या गोष्टी जोडीदाराच्या मनाला खूप वाईट वाटतात. ज्याला एक व्यक्ती कधीही विसरू शकत नाही. म्हणून जर आपणास आपले सं-बंध वाईट करायचे नसतील तर रागाच्या भरात अशा गोष्टी कधीही बोलू नका.\nही वेबसाईट सुरु करण्��ामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/about", "date_download": "2021-09-20T04:34:15Z", "digest": "sha1:HHI4P6JCJBYKOUOUTFPU4AG6QUHV7YP4", "length": 4973, "nlines": 98, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "About – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nकार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nदवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nपिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nगणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/8545", "date_download": "2021-09-20T06:07:55Z", "digest": "sha1:R6TIVY74HPTXXVCDPCSPO35J3NOPIXN2", "length": 14167, "nlines": 125, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "पिओपी मुर्ती आढळल्यास त्वरीत सर्व मूर्ती जप्त करून दुकान सील करा – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nकार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nदवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nHome/नागपूर/पिओपी मुर्ती आढळल्यास त्वरीत सर्व मूर्ती जप्त करून दुकान सील करा\nपिओपी मुर्ती आढळल्यास त्वरीत सर्व मूर्ती जप्त करून दुकान सील करा\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nमहापौर व आयुक्तांचे संयुक्त निर��देश : चार फुटावरील मूर्तीही जप्त करा\nनागपूर, ता. ७ : राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यात श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तीची खरेदी, विक्री व आयात यावर बंदी आहे. अशात नागपूर शहरात कुठेही पीओपी मूर्तीची विक्री होणार नाही यासाठी मूर्ती विक्री करणा-या दुकानांची पारंपरिक मूर्तीकार संघटनेच्या पदाधिका-यांच्या सहकार्याने तपासणीला गती देण्यात यावी. तपासणीमध्ये ज्या दुकानामध्ये पीओपी मूर्ती आढळली त्या दुकानातील सर्व पीओपी मूर्ती तात्काळ जप्त करून दुकानही सील करण्यात यावे व यासाठी पोलिसांची सुद्धा मदत घेण्यात यावी, असे सक्त निर्देश महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संयुक्तरित्या दिले.\nशहरात मनपातर्फे सुरू असलेल्या पीओपी मूर्तींच्या कारवाईसंदर्भात मंगळवारी (ता.७) महापौर दयाशंकर तिवारी यांनी आयुक्त सभागृहामध्ये आढावा बैठक घेतली. बैठकीत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, माजी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त राजेश भगत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, प्रकाश वराडे, हरीश राउत, अशोक पाटील, विजय हुमने, सहायक आयुक्त सुषमा मांडगे, साधना पाटील, ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर आदी उपस्थित होते.\nगणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी मूर्ती विक्रीची दुकाने लावण्यात आलेली आहेत. मात्र दुकानांकरिता मनपाची पूर्वपरवानगी संबंधित झोनमधून घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने दुकानांची तपासणी करताना त्यांच्याकडे मनपाची परवानगी आहे अथवा नाही याची शहानिशा करण्यात यावी. परवानगी नसल्यास संबंधित दुकानावर कारवाई करण्यात यावी. पीओपी मूर्ती या पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहेत. या मूर्तींची विक्री करताना ती शाडूची भासावी याकरिता पीओपी मूर्ती विक्रेते अनेक शक्कल लढवितात. त्यामुळे या मूर्तींची ओळख पटविणे कठीण जाते. अशात शहरातील पारंपरिक मूर्तीकार संघटनेची मदत घेण्यात यावी. मूर्तीकार संघटनेच्या पदाधिका-यांना सोबत घेउन पोलिस बंदोबस्तात दुकानांची तपासणी करून धडक कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी बैठकीत दिले.\n��ासनाच्या नियमानुसार घरगुती गणपती मूर्तीची उंची व रुंदी दोन फूट व सार्वजनिक गणेश मूर्ती चार फूटांपेक्षा जास्त असू नये असा नियम आहे. त्यामुळे झोनस्तरीय पथकाद्वारे कारवाई करताना मूर्ती निर्धारित आकारात असल्याचीही तपासणी करण्यात यावी. पीओपी मूर्ती प्रतिबंधासंदर्भात सर्वच झोनस्तरावर कारवाई करण्यात यावी. सहायक आयुक्तांनी स्वत: झोनमध्ये पोलिस प्रशासन, पारंपरिक मूर्तीकार संघटनेचे पदाधिकारी व मनपाच्या उपद्रव शोध पथकासह पाहणी करून पीओपी मूर्तींची विक्री आढळल्यास तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले.\nPrevious सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा केला जाईल\nNext पीओपी मूर्तीसंदर्भात शहरात धडक कारवाई ९० मूर्ती जप्त ; एक लाख २१ हजार रुपये दंड वसूल\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\n– सुनील केदार  तरोडी (खु) भूखंड धारकांसमक्ष अधिकाऱ्यांसोबत बैठक  क्रीडा संकुलासाठी अन्यायग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी …\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nनागपुर :- उपमहापौर सौ मनिषा धावड़े इनके घर आनेवाले गणपति उत्सव को मनाने के लिए …\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nपिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nगणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/brothers-who-played-cricket-together/", "date_download": "2021-09-20T05:22:23Z", "digest": "sha1:G26IWGIT5TQVJDLDIKZRVIQSXIFDD5XN", "length": 9811, "nlines": 91, "source_domain": "mahasports.in", "title": "रक्षाबंधन विशेष: जगातील प्रसिद्ध भाऊ जे देशासाठी खेळले एकत्र क्रिकेट", "raw_content": "\nरक्षाबंधन विशेष: जगातील प्रसिद्ध भाऊ जे देशासाठी खेळले एकत्र क्रिकेट\nin क्रिकेट, टॉप बातम्या\nइरफान पठाण आणि युसूफ पठाण या बंधूंची जोडी क्रिकेटजगत��त प्रसिद्ध आहे. या बंधूंनी बऱ्याचशा सामन्यात एकत्र खेळत भारतीय संघाना विजय मिळवून दिले. पठाण बंधूंप्रमाणेच आत्तापर्यत क्रिकेटमध्ये अनेक भावांच्या जोड्या होऊन गेल्या, ज्यांनी क्रिकेटमध्ये एक नवी ओळख निर्माण केली. या लेखात आपण अशाच भावांच्या जोड्यांबद्दल जाणून घेऊ.\n१. स्टिव्ह आणि मार्क वॉ (ऑस्ट्रेलीया)\nस्टिव्ह उजव्या हाताचा उत्कृष्ट फलंदाज तर मार्क डाव्या हाताचा स्वतःची वेगळी शैली असलेला धडाकेबाज फलंदाज. विशेष म्हणजेच हे दोघेही जुळे भाऊ होते. स्टिव्हने विसाव्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळवले. तर मार्कने पदार्पणातच १३८ धावांची खेळी केली. स्टिव्हच्या नेतृत्वखाली ऑस्ट्रेलियाने १९९९ चा विश्वचषक जिंकला.\n२. अँडी आणि ग्रॅण्ट फ्लॉवर (झिम्बाब्वे)\nअँडी आणि ग्रॅण्ट या दोघा भावांनी भारत विरुद्ध १९९२ मध्ये हरारे येथे पदार्पण केले. अँडी हा ग्रॅण्ट पेक्षा तीन वर्षाने लहान होता. ग्रॅण्ट आणि अँडी या दोन्ही बंधूनी मिळून झिम्बॉब्बे क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेले होते. या दोघाच्या निवृत्तीनंतर झिम्बॉबेला कधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगला खेळ करता आला नाही.\n३. माईक आणि डेविड हसी (ऑस्ट्रेलिया)\nमिस्टर क्रिकेट म्हणून ओळखला जाणारा आणि आपल्या सरळ पण फायदेशीर फडकेबाजीसाठी चर्चेत असलेला माईक हा १६६ दिवसातच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा खेळाडू बनला. माईक प्रमाणेच डेव्हिडला ही आंतररराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायला खूप वाट बघावी लागली. माईक डावखुरा तर डेविड उजव्या हाताचा फलंदाज आहे.\n४. ब्रॅंडन आणि नॅथन मॅक्यूलम (न्यूझीलंड)\nपॉवर हिटर म्हणून बहुचर्चित असलेला आणि न्यूझीलंडला स्वतःच्या नेतृत्व खाली २०१५च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत नेणारा ब्रॅंडन हा दोन्ही बंधूंमधील जास्त यशस्वी आणि जास्त काळ न्यूझीलंडकडून खेळणारा क्रिकेटपटू आहे. नॅथन हा ब्रॅंडनचा मोठा भाऊ आहे. फिरकी गोलंदाज म्हणून २००७ च्या टी २० विश्वचषकासाठी त्याला संघात स्थान दिले गेले होते.\n५. एल्बी आणि मोर्ने मॉर्केल (दक्षिण आफ्रिका)\nएल्बी हा लान्स कुल्स्नर सारखीच प्रतिभा असलेला खेळाडू मानला जात होता. तर मोर्ने हा शॉन पोलाक आणि मखाया नतीनी यांची गादी चालवणारा गोलंदाज वाटत होता. मोर्ने मॉर्केलला आपली प्रतिभा दाखवता आली. पण एल्ब���ला ते काही जमले नाही. मोर्ने मॉर्केल या दोनी भावांमध्ये जास्त यशस्वी ठरला.\nरक्षाबंधन विशेष: आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या\nरक्षाबंधन विशेष: आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या\nबटलर राजस्थान संघातून बाहेर; न्यूझीलंडच्या ‘या’ यष्टीरक्षक फलंदाजाला मिळाली बदली खेळाडू म्हणून संधी\n“विराटची नेतृत्व सोडण्याची वेळ चुकली”; आयपीएल विजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nचेन्नईच्या ऋतुराजचा धमाका; सहाव्या आयपीएल अर्धशतकासह ‘या’ तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी\nबटलर राजस्थान संघातून बाहेर; न्यूझीलंडच्या 'या' यष्टीरक्षक फलंदाजाला मिळाली बदली खेळाडू म्हणून संधी\n विराटने इशारा करताच मोहम्मद सिराजने 'सिंघमचे' रूप केले धारण, पाहा व्हिडिओ\n'द हंड्रेड' महिला स्पर्धेचे पहिले विजेतेपद ओव्हल इन्विन्सिबल्सकडे; 'या' खेळाडू सामनावीर, मालिकावीर पुरस्काराच्या मानकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/madhya-pradesh-attractive-miyazaki-mangoes-cost-millions-14533", "date_download": "2021-09-20T05:46:33Z", "digest": "sha1:ZEJKUEWWEIDJKSVHHO5FRWNO6MBO75BJ", "length": 4938, "nlines": 20, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "मध्यप्रदेशात आकर्षक मियाझाकी आंब्यांनी खाल्ला लाखांचा भाव", "raw_content": "\nमध्यप्रदेशात आकर्षक मियाझाकी आंब्यांनी खाल्ला लाखांचा भाव\nमध्यप्रदेश : मियाझाकी आंबे (Miyazaki Mango) जगातील (world) सर्वात महागडे आंबे (Mango) म्हणून ओळखले जातात. या आंब्यांना गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात २.७० लाख पर किलोला (KG) इतका भाव मिळाला आहेत. मियाझाकी आंबे अँटीऑक्साइडमध्ये (Antioxidants) असून, त्यात बीटा कॅरोटीन (Beta carotene) आणि फॉलिक अॅसिड असते. हे आंबे दिसण्यास खूप आकर्षक असतात. मध्य प्रदेशातील एका जोडप्याने आपल्या फळबागेत हे आंब्यांची कलमे लाऊन त्याची चोरी रोखण्यासाठी चक्क कुत्री तैनात केली आहेत. (In Madhya Pradesh, attractive Miyazaki mangoes cost millions)\nराणी आणि संकल्प परिहार या दामपत्यांनी आपल्या फळबागेत दोन आंब्याची झाडे लावली होती. त्यांना थोडीही कल्पना नव्हती त्यांनी लावलेली रुबी कलर मँगो ही झाडे जापानी मेयाझाकी प्रजातीची झाडे आहेत. ही प्रजाती जगातील सर्वात महागडी प्रजाती म्हणून ओळखली जाते. या आंब्यांना गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात २.७० लाख रुपये किलो इतका भाव मिळाल्याचे जापानमधील माध्यमातून समोर आले आहे. मागीलवर्षी या दामपत्यांच्या फळबागेतून या आंब्यांची चोरी झाली होती. त्यामुळे या झाडांचे रक्षण करण्यासाठी या जोडप्यांनी ४ रक्षक आणि ६ कुत्री ठेवली आहेत. याबाबत माहितीदेताना परिहार दांमपत्य म्हणाले, आम्ही चेन्नईला जात असताना रेल्वेत आम्हाला एक माणूस भेटला. त्याच्याकडून आम्हाला या प्रजातीच्या रोपांबाबत माहिती मिळाली. त्याने आम्हाला या प्रजातीची दोन रोपे दिली, त्या रोपांची आम्ही आमच्या मुलाप्रमाणे काळजी घेतली. त्यावेळी हा आंब्याचा कोणता प्रकार आहे, याबाबत आम्हाला माहिती देखील नव्हती.\nगंगेत देवदेवतांच्या फोटोबरोबर नवजात मुलगी सापडली बंद बॉक्समध्ये\nया आंब्यांच्या प्रजातीला आम्ही माझ्या आईचे दमिनी हे नाव दिले. त्यावेळी आम्हाला या प्रजातीच्या नावाबाबत काहीच माहिती नव्हते. त्यानंतर आम्ही याचा शोध घेतल्यास याचे खरे नाव कळाले. परंतु माझ्यासाठी याचे नाव दामिनीच असेल. असे परिहार यांनी नमूद केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/one-killed-three-injured-in-car-crash/339376/", "date_download": "2021-09-20T05:52:05Z", "digest": "sha1:HBYUPXMSQ3JLNXIGNURE5L7ZBXG6WKAT", "length": 9259, "nlines": 147, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "One killed, three injured in car crash", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्राइम भरधाव कार झाडाला धडकून एक ठार, तीन जखमी\nभरधाव कार झाडाला धडकून एक ठार, तीन जखमी\nठाकरे बाप-बेटे राणेंना घाबरतात का, २१ महिन्यांनंतरही बंगल्यावर कारवाई नाही – किरीट सोमय्या\nkirit somaiya : आता रश्मी ठाकरे आणि अजित पवार सोमय्यांच्या रडावर\nKirit Somaiya VS Hasan Mushrif: हसन मुश्रीफांचे सोमय्यांनी उघड केलेले दोन घोटाळे नेमके कोणते\nहसन मुश्रीफांचा दुसरा १०० कोटींचा घोटाळा किरीट सोमय्यांनी केला उघड\nKirit Somaiya: किरीट सोमय्या ९ वाजता कराडमध्ये घेणार पत्रकार परिषद, मुश्रीफांचा आणखीन एक घोटाळा करणार उघड\nनाशिक शहरातील सिटी सेंटर मॉलजवळ सोमवारी (दि.१३) पहाटे ३ वाजेदरम्यान भरधाव कार झाडावर आदळली. या अपघा���ात एक ठार झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अनंत अशोक शिरसाठ (वय २८, रा.आनंदनगर, नाशिकरोड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. चालक अश्विन निलेश शेळके (वय २४, रा. लवटेनगर, जयभवानी रोड, नाशिक), आकाश अशोक सरोदे (वय २५) अशी जखमींची नावे आहेत.\nपोलिसांच्या माहितीनुसार, भरधाव कार (एमएच १४-बीके ६५७०) गोविंदनगरकडून सिटी सेंटर मॉलकडे येत होती. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडाला धडकली. अपघातात कारचा चक्काचूर झाला. कारमध्येच अनंत शिरसाठ अडकला होता. ही बाब मुंबई नाका पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका व अ‍ॅग्निशमन दलाच्या मदतीने पोलिसांनी अनंत शिरसाठला कारबाहेर आणले. चौघांना पोलिसांनी उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अनंत शिरसाठला डॉक्टरांनी तपासणी करत मृत घोषित केले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करत आहेत.\nमागील लेखतारक मेहता मालिकेतील ‘हे’ कलाकार आहेत एकमेकांचे नातेवाईक\nपुढील लेखसाकीनाका बलात्कार पिडितेच्या कुटुंबियांना २० लाखांची मदत\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\nसोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली शिवसैनिकाची हत्या\nगांजा, चरस तस्करीप्रकरणी ड्रग्ज पेडलरला अटक, सव्वातीन लाखांची रोकड हस्तगत\nVideo: कपाळाला बंदूक लावून काढत होता सेल्फी; ट्रिगर दाबला आणि खेळ...\nBollywood Drugs Connection: ड्रग्स तस्कर शादाब बटाटा NCB च्या ताब्यात\nसणांना घडवायचे होते बॉम्बस्फोट, दाऊदचा भाऊ अनिसचे होते आदेश", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/02/blog-post_41.html", "date_download": "2021-09-20T05:10:04Z", "digest": "sha1:RIF4N4ORIA5FRHNTK45KZL5EGICE6KTD", "length": 7782, "nlines": 70, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "अखेर चिंचपुर पांगुळ सरपंचपदी सौ. प्रगती बडे यांची निवड ; सरपंचपदावर वर्णी न लागल्याने खाजगीत नाराजी !", "raw_content": "\nHomeअखेर चिंचपुर पांगुळ सरपंचपदी सौ. प्रगती बडे यांची निवड ; सरपंचपदावर वर्णी न लागल्याने खाजगीत नाराजी \nअखेर चिंचपुर पांगुळ सरपंचपदी सौ. प्रगती बडे यांची निवड ; सरपंचपदावर वर्णी न लागल्याने खाजगीत नाराजी \nपाथर्डी - तालुक्यात अनेक वर्षांपासून एकहाती सत्ता राखण्यासाठी नेहमीच हातचा राखून आपली रणनिती यशस्वी करणारे बडे पाटील घरण्याने याही निवडणुकीत विरोधकांवर मात करत, युवानेते तथा अहमदनगर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष धनंजय पा.बडे यांनी चिंचपूर पांगुळ ग्रामपंचायतीत पत्नी सौ. प्रगती धनंजय बडे यांना सरपंचपदी बसून आपल्या घरातच ग्रामपंचायतीची सत्ता ठेवून घरण्याची परंपरा राखली आहे. तर उपसरपंचपदी ज्ञानदेव महादेव मेरड यांची निवड करण्यात आली आहे.\nदरम्यान यावेळेस घरण्याची परंपरा मोडीत काढली जाऊन अनेकांना वाटत होते की, निवडून आलेल्यांपैकी अन्य महिलांमधीलच सरपंच होईल, पण तसे काही झाले नसल्याने काही अपवादांनी खासगीत नाराजी व्यक्त केली असल्याची दबक्या आवाजात चिंचपूर पांगुळ ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.\nपाथर्डी विधांनसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्व दगडुपाटील बडे यांच्या सुनबाई तथा भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे पाटील यांच्या पत्नी सौ. प्रगती धनंजय बडे यांची निवड करण्यात आली. तर ज्ञानदेव महादेव मेरड यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनलच्या सर्व जागा जिंकून आल्या होत्या. कै गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनलचे सौ प्रगती बडे यांच्याकडून सरपंचपदासाठी एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आला होता.\nचिंचपुरपांगुळ ग्रामपंचायतीत सदस्य संख्या नऊ आहे. सरपंच पदासाठी सौ बडे यांचा एकमेव अर्ज आल्याने सर्वानुमते सौ. प्रगती धनंजय बडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर निवड समितीकडून सौ.प्रगती धनंजय बडे यांना विजयी घोषित करण्यात आले.चिंचपुर पांगुळ ग्रामपंचायतीत सत्ता गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनलच्या हाती आल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा.\nयावेळी पॅनल प्रमुख धनंजय बडे, शामराव बडे पाटील, वडगावचे माजी सरपंच आदिनाथ बडे यांचे मार्गदर्शन लाभले. सरपंचपदासाठी निवड प्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून श्री कराळे, तलाठी मनोज खेडकर, ग्रामविकास अधिकारी श्री रोढे आदींनी न���वड प्रक्रिया पार पाडली. यावेळी बंडू बडे , रावसाहेब बडे, नवनाथ बडे, सोमराज बडे तसेच सर्व ग्रा. पं. सदस्य गावातील जेष्ठ नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.\nसंकलन -पत्रकार सोमराज बडे\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/04/blog-post_3.html", "date_download": "2021-09-20T06:03:02Z", "digest": "sha1:5MYLH3W34VMUHYRKCC6ZMHAZBV3T5B6P", "length": 4039, "nlines": 68, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "वृद्ध महिलेच्या खुनातील फरार आरोपी जेरबंद ; एलसीबीची कारवाई", "raw_content": "\nHomeCrimeवृद्ध महिलेच्या खुनातील फरार आरोपी जेरबंद ; एलसीबीची कारवाई\nवृद्ध महिलेच्या खुनातील फरार आरोपी जेरबंद ; एलसीबीची कारवाई\nअहमदनगर - एप्रिल 2019 मध्ये अहमदनगर येथील लालटाकी या ठिकाणी किरकोळ वादातून वृद्ध महिलेचा खून झाला होता. या खून प्रकरणातील गेल्या तीन वर्षापासून फरार असणा-या आरोपीस नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. सुनील उर्फ डुग्या रघुनाथ शिंदे (वय 28 रा. सिद्धार्थनगर, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.\nआरोपी शिंदे यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात 452, 354, 324, 143, 147 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात तो फरार आहे.\nस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ. बबन मखरे, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके पोना संदीप पवार, सुनील चव्हाण, शंकर चौधरी, पोकॉ. कमलेश पाथरूट, चापोहेकाँ बबन बेरड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपा��ून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/Gangajal_covid19_medicin_news-11131-newsdetails.aspx", "date_download": "2021-09-20T04:23:55Z", "digest": "sha1:RLGRANDQADIXCC7MD2DPE7BY5TGVJJLR", "length": 15282, "nlines": 124, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "गंगाजल कोव्हिड19 वर रामबाण उपाय आहे ?’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचा ‘सनातन संवाद’ !", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nगंगाजल कोव्हिड-19 वर रामबाण उपाय आहे ’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचा ‘सनातन संवाद’ \nलवकरच गंगाजलाद्वारे ‘कोव्हिड-19’ वर उपचार करणारे स्वस्त दरातील औषध उपलब्ध करण्याचा प्रयत्न - अधिवक्ता अरुण कुमार गुप्ता\nSnehal Joshi . सौजन्य- हिंदु जनजागृती समिती,\nनुकत्याच बनारस हिंदु विश्‍वविद्यालयातील (BHU) डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनात पवित्र गंगा नदीच्या जलात आढळणारा बॅक्टेरियाफॉज नावाचा विषाणू हा कोरोना विषाणूला निष्क्रीय करून मारतो, असे लक्षात आले आहे. या विषयावरील शोधप्रबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध ‘हिंदवी (Hindawi) इंटरनॅशनल जर्नल ऑफ मायक्रोबायोलॉजी’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्याचे जगभरातील अनेक डॉक्टर आणि शास्त्रज्ञ यांनी अभ्यास करून कौतुक केले आहे. गंगोत्री येथील गंगाजलापासून बनवलेला ‘नोझल-स्प्रे’ हा कोरोनावर प्रभावी ठरला आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेकडून (ICMR) अनुमती मिळाल्यावर लवकरच देशातील जनतेसाठी तो बाजारात आणला जाईल. त्याची 20 ते 35 रुपये इतकी कमी किंमत असल्याने तो गरीब व्यक्तीलाही परवडणारा असेल, तसेच हा कोरोनावरील अन्य लसींप्रमाणे अपायकारक आणि महाग नाही, असे प्रतिपादन गंगा नदीच्या बचावासाठी मोठे कार्य करणारे उत्तर प्रदेशातील उच्च न्यायालयातील अधिवक्ता तथा न्यायमित्र अरुण कुमार गुप्ता यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गंगाजल कोव्हिड-19 वर रामबाण उपाय आहे ’ या विषयावर ऑनलाईन आयोजित ‘सनातन संवादा’त ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी त्यांची मुलाखत घेतली. फेसबूक, ट्वीटर आणि यू-ट्यूब यांच्या माध्यमांतून हा कार्यक्रम 23 हजारांहून अधिक जणांनी हा कार्यक्रम पाहिला. या वेळी अधिवक्ता गुप्ता पुढे म्हणाले, ‘‘भारतातील पवित्र गंगाजलात आढळणारा बॅक्टेरियाफॉज हा विषाणू अनेक आजार निर्माण करणार्‍या जिवाणूंंना मारतो, हे अ���ेकदा वैज्ञानिक संशोधनातून समोर आलेले आहे. त्यामुळे आम्ही ‘बनारस हिंदु विश्‍वविद्यालया’च्या डॉक्टरांच्या साहाय्याने कोरोनावर संशोधन केले. त्यात आम्हाला यश आले आहे. गंगास्नान तथा गंगा नदीचे माहात्म्य आपल्या ऋषीमुनींनी अनेक धर्मग्रंथात सांगितले आहेच. ते आता वैज्ञानिक संशोधनातूनही सिद्ध होत असून ते समाजापर्यंत गेले पाहिजे. आज भारतीय सरकारी संस्था या संशोधनात साहाय्य न करता अडथळा आणण्याचे काम करत आहेत. त्यामुळे केंद्रशासनाने यात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात भारतातील काही राज्यांत मृत्यूदर 40 ते 45 प्रतिशत असतांना गंगा नदीच्या किनारी राहणार्‍या गावांमध्ये मृत्यूचे प्रमाण 5 प्रतिशतपेक्षा कमी होते, तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक होते. हे सर्व सरकारी आकडे आहेत. गंगेच्या पाण्याच्या वापरामुळे लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने त्यांच्यावर कोरोनाचा प्रभाव होत नाही. माघमेळा तथा कुंभमेळ्याच्या वेळी 10 ते 12 कोटीच्या संख्येने लोक गंगास्नान करण्यासाठी एकत्र येतात. त्यात अनेकांना विविध प्रकारचे रोग वा चर्मरोग असतात; पण गंगास्नान केल्याने लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचे संशोधनातून समोर आले आहे. गंगा आणि यमुना या दोन्ही नद्यांतील मूलभूत घटकद्रव्ये आणि ऑक्सिजन यांचे प्रमाण वैज्ञानिकदृष्ट्या भिन्न आहे; मात्र ज्या वेळी यमुना नदीचा मोठा प्रवाह छोट्याशा गंगा नदीच्या प्रवाहात प्रयाग येथे मिसळतो. तेव्हा यमुनेतील सर्व घटकद्रव्ये ही गंगेतील घटकद्रव्याप्रमाणे होतात; म्हणून तिला पुढे गंगा नदीच म्हटले जाते. अशा एकूण 300 नद्या गंगा नदीत येऊन मिसळतात’’.\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\n'रॉयल चैलेंजर बैंगलोर' के चैलेंजर कोहली ने कि���ा 'विराट' एलान, छोड़ेगे RCB की कप्तानी....\nआज पंजाब के नए 'कैप्टन' चरणजीत सिंह चन्नी लेंगे मुख्यमंत्री पद की शपथ....\nफिर फट गया फर्जी फ़ैक्टचेकर जुबैर के झूठ का ढोल तथा सच साबित हुआ सुदर्शन.. जिहाद फैलाने के आरोपी जुबैर के खिलाफ दर्ज हुआ एक और मुकदमा\nलार्वा मिलने पर 67 मकान मालिकों को नोटिस दिए\nनागालैंड में रचा गया इतिहास.. सरकार में शामिल हुआ पूरा विपक्ष, मिलकर चलेगी सरकार\nPunjab New CM: चरणजीत सिंह चन्नी होंगे पंजाब के नए मुख्यमंत्री... कांग्रेस हाईकमान ने लगाई मुहर\nस्मृति ईरानी ने गांधी परिवार पर बाेला हमला, कहा- 50 साल शासन किया.. फिर भी नहीं हुआ विकास\nस्मृति ईरानी ने गांधी परिवार पर बाेला हमला, कहा- 50 साल शासन किया.. फिर भी नहीं हुआ विकास\nमुस्लिम महिला को हिंदू युवक के साथ देखा बाइक पर तो भड़क उठे उन्मादी.. बीच सड़क पर जमकर पीटा हिंदू युवक को\nहेडमास्टर ने लगाया गुरु के नाम पर धब्बा...चौथी क्लास की नाबालिग छात्रा के साथ की हैवानियत\n'रॉयल चैलेंजर बैंगलोर' के चैलेंजर कोहली ने किया 'विराट' एलान, छोड़ेगे RCB की कप्तानी....\nआज पंजाब के नए 'कैप्टन' चरणजीत सिंह चन्नी लेंगे मुख्यमंत्री पद की शपथ....\nक्या पंजाब सियासत में बदलेगा 'चेहरा' कांग्रेस विधायक दल की बैठक आज\nअयोध्या में भव्यता से बन रहा रामलला का मंदिर, नींव का काम पूरा\nदेवभूमि में फिर गूंजेगा 'देवो' का नाम, आज से शुरू होगी चार धाम यात्रा....\nपाकिस्तान की हुई इंटरनेशनल बेज्जती, न्यूज़ीलैंड ने रद्द किया दौरा\nपीएम मोदी के जन्मदिन की ढाई करोड़ बधाई, टूटा वेक्सिनेशन का रिकॉर्ड\nचुनावी भक्ति करने वाले अखिलेश और अन्य विपक्षियों को डिप्टी सीएम केशव प्रसाद मौर्य ने घेरा, कहा-'विपक्ष के पास मुद्दा नहीं'.....\nआज तज़ाकिस्तान से दुनियां देखेगी हिंदुस्तान का दम-खम, पीएम मोदी करेंगे SCO समिट को सम्बोधित....\nआज दिल्ली और पंजाब की सड़को पर अकाली दल और आप मनाएगी 'काला दिन'...\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.cosmeticdermatologistindia.com/easy-and-effective-experts-tips-remove-holi-colors/", "date_download": "2021-09-20T05:15:03Z", "digest": "sha1:HYUVOSPIT734ODWOFEAE2N7IPOE6ZYIP", "length": 8467, "nlines": 117, "source_domain": "www.cosmeticdermatologistindia.com", "title": "Easy and effective experts tips remove Holi colors - Cosmetic Dermatologist India", "raw_content": "\nकेमिकलयुक्त रंगांमुळे त्वचेच्या विविध समस्या उद्भवू शकतात\nरंगांची उधळण करणारा सण म्हणजे होळी. रंगपंचमीच्या दिव��ी वापरण्यात येणाऱ्या रंगांमध्ये बरेचदा रासायनिक पदार्थांची भेसळ करण्यात आलेली असते. या रासायनिक घटकांमुळे त्याचे त्वचेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. हे परिणाम टाळण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. केमिकलयुक्त रंगांमुळे त्वचेच्या विविध समस्या उद्भवू शकतात जसे की त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर डाग पडणे, लालसरपणा या त्वचेशीसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रंगपंचमी खेळण्यापूर्वी आणि खेळल्यानंतर विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. होळीसाठी त्वचेची काळजी घेणे खरोखरच सोपे आहे. त्यामुळे हे उपाय कोणते ते पाहुयात.\nहोळी खेळण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी\n१. केसांना चांगले तेल लावा. रंग खेळण्यापूर्वी नारळाच्या तेलाचे काही थेंब कोरफडीच्या गरामध्ये मिसळा हे मिश्रण केसांवर लावा.\n२. चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर किंवा तेल वापरा. आपण आपल्या चेह-यासाठी नारळाचे तेल किंवा एरंडेल तेल देखील वापरू शकता.\n३. जेल बेस सनस्क्रीन वापरा आणि बाहेर पडण्यापूर्वी 15 मिनिटे सनस्क्रीन लावा.\n४. होळीचा रंग त्वचेच्या थेट संपर्कात येऊ नये यासाठी ओठांवर, नखांवर आणि डोळ्याभोवती व्हॅसलीन पेट्रोलियम जेलीचा एक थर लावा.\nहेही वाचा : दिलासादायक मुंबईतील लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ; पालिकेने घेतला महत्त्वाचा निर्णय\n५. डोळ्याचे रक्षण करण्यासाठी तसेच सूर्यप्रकाशापासून बचाव करणयासाठी चष्म्याचा वापर करा.\n६.त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पित रहा.\n७. केस लांब असतील तर ते वर बांधा अथवा स्कार्फने झाकून ठेवा.\nरंग खेळून आल्यानंतर घ्या ही काळजी\n१. त्वचेरील रंग काढण्यासाठी त्वचा घासू नका. तर सौम्य क्लिंझरने ती स्वच्छ करा.\n२. शॅम्पू किंवा साबण वापरण्यापूर्वी टाळू आणि त्वचेवरील संपूर्ण रंग धुवून घ्या.\n३. आंघोळ केल्यावर चेह-यावर मॉइश्चरायझर आणि केसांना सीरम लावा.\n४. केस पूर्णतः कोरडे करा.\n५. होळी उत्सवानंतर किमान आठवडाभर स्पा किंवा अन्य उपचार करणं टाळा.\n( लेखिका डॉ. रिंकी कपूर या द एस्थेटिक क्लिनिकमध्ये त्वचाविकार तज्ज्ञ आहेत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/7952", "date_download": "2021-09-20T05:44:51Z", "digest": "sha1:IC3HBRMVPCOZGJ3EQZPOHNMNN744ASE5", "length": 14917, "nlines": 127, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "सुधारित एकही वीज कर्मचारी लसीपासून वंचीत राहू नये : पालकमंत्री खापरखेडा व कोराडी येथील लसीकरण केंद्राना पालकमंत्र्यांची भेट – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nकार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nदवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nHome/कोरोना ब्रेकिंग/सुधारित एकही वीज कर्मचारी लसीपासून वंचीत राहू नये : पालकमंत्री खापरखेडा व कोराडी येथील लसीकरण केंद्राना पालकमंत्र्यांची भेट\nसुधारित एकही वीज कर्मचारी लसीपासून वंचीत राहू नये : पालकमंत्री खापरखेडा व कोराडी येथील लसीकरण केंद्राना पालकमंत्र्यांची भेट\nलसीकरण आणि नियमांचे पालन हाच कोरोना प्रतिबंधाचा उपाय मनपा-आयएमएतर्फे ‘कोव्हिड संवाद’ : डॉक्टरांनी केले नागरिकांच्या शंकांचे निरसन\nविशेष घटक – विशिष्ट दिवस’ मोहीमेला प्रारंभ ‘चालक दिवसा’ला ऑटो, टॅक्सी, बस चालकांनी घेतला लसीकरणाचा लाभ : मनपाच्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद\nबेडच्या उपलब्धतेसह अन्य माहितीसाठी समन्वयक कक्षात संपर्क करा जिल्हाधिकारी 0712-2562668 व 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा कॉल सेन्टर क्रमांक २४ तास कार्यरत राहणार\nविदयुत क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी हे फ्रंटलाईन वर्कर आहेत.कोरोना काळात विदयुत विभागाने उत्तम कामगिरी केली. त्यामुळे एकही वीज कर्मचारी लसीपासून वंचीत राहू नये .सर्वानी लसीकरण करून आपले व समाजाचे कोविडपासून रक्षण करावे ,असे आवाहन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज केले.\nखापरखेडा व कोराडी येथील लसीकरण केंद्राना पालकमंत्र्यांनी आज भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.\nराज्यात काल एका दिवसात 4 लाख 62 हजार जणांना लस देण्यात आली.एका दिवसातील लसीकरणाचे हे उच्चांकी उददीष्ट आहे. तर नागपूरात लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 4 लाख 69 हजार 311 नागरीकांनी लस घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लसीकरण मोहिमेमध्ये विशेष लक्ष घालून आहेत. विद्युत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील आपल्या कार्यालयातील लसीकरणाबाबत पुढाकार घ्यावा. सर्व संबंधित विभागाची संपर्क ठेवून सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण होईल याची खातरजमा करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nखापरखेडा येथील लसीकरण केंद्राची पाहणी त्यांनी केली.त्यामध्ये लसीकरणाची नोंदणी ,कोरोना टेस्टिंग कक्ष,लसीकरण कक्ष,याची पाहणी केली.लसीकरण केंद्रावर शारीरिक अंतर लक्षपूर्वक ठेवण्यात यावे ,अशी सूचना त्यांनी आवर्जून केली. यावेळी मुख्य अंभियंता राजू घुगे यांनी मंत्री महोदयांना माहिती दिली. खापर खेडा केंद्रात साधारण 2000 कंत्राटी कामगार व 1200 अधिकारी कर्मचारी आहेत.त्या सगळ्यांना लसीकरण करण्यात येणार अशी माहिती श्री.घुगे यांनी दिली. वैदयकीय अधिक्षक डॉ.अमित ग्वालबंशी उपस्थित होते. त्यानंतर कोराडी विदयुत विहार कॉलनीतील लसीकरण कक्षाचे उदघाटन त्यांनी केले.यावेळी कोराडी औष्णीक विदयुत केंद्र मुख्य अंभियंता राजेश पाटील आणि राजकुमार तासकर व वैदयकीय अधिक्षक डॉ.मुकेश गजभिये उपस्थित होते.यावेळी या केंद्रावरील लसीकरणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची डॉ.राऊत यांनी विचारपूस केली. लसीकरण सुरक्षित असून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे प्रतिपादन त्यांनी केले.\nकालच्या राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन ‘ नविन निर्बंधानुसार कोरोनाच्या प्रसाराला प्रतिबंध झाला पाहीजे .रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यत पुर्णतः बंद राहणार आहेत. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदीचे आदेश नागरीकांनी पाळावेत असे श्री.राऊत यांनी सांगीतले.\nकोरोनाचा लढा लसीकरणाव्दारेच लढण्याचा सर्वानी सामुहीक प्रयत्न करावेत.मास्क्,शारीरीक अंतर ,सॅनीटायजर या त्रिसुत्रीचा वापर नियमीतपणे करण्याचे आवाहनही त्यांनी केले.\nPrevious यशवंत स्टेडीयम अद्ययावतीकरणाच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणार – डॉ. नि��ीन राऊत\nNext राज्यात दररोज 4 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण 82 लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात अग्रेसर मुख्य सचिवांकडून लसीकरणाचा आढावा\nमास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१८९ व्यक्तिं विरुध्द कारवाई\nमास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१८९ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता. ६ : नागपूर महानगरपालिकेच्या …\nनारा जैवविविधता उद्याननिर्मितीत स्थानिक रोजगारांना प्राधान्य द्यावे – पालकमंत्री डॉ नितीन राऊत\nनारा जैवविविधता उद्याननिर्मितीत स्थानिक रोजगारांना प्राधान्य द्यावे – पालकमंत्री डॉ नितीन राऊत नागपूर, दि. 5 …\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nपिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nगणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/ranaji-trophy-schedule-announced/", "date_download": "2021-09-20T04:42:00Z", "digest": "sha1:TCUONQZOB4GVLLWILLGJHOABEJ27ZAWJ", "length": 9772, "nlines": 88, "source_domain": "mahasports.in", "title": "बीसीसीआयने जाहीर केले रणजी ट्रॉफीचे वेळापत्रक, 'या' दिवशीपासून सुरू होणार सामने", "raw_content": "\nबीसीसीआयने जाहीर केले रणजी ट्रॉफीचे वेळापत्रक, ‘या’ दिवशीपासून सुरू होणार सामने\nin क्रिकेट, टॉप बातम्या\nभारतीय क्रिकेटचा कणा समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेचा नवीन हंगाम जाहीर झाला आहे. जानेवारी 2022 पासून ही स्पर्धा सहा शहरांमध्ये आयोजित केली जाईल. आधीच्या वेळापत्रकानुसार, ही स्पर्धा 16 नोव्हेंबर 2021 ते 19 फेब्रुवारी 2022 दरम्यान खेळली जाणार होती. मात्र आता 13 जानेवारी 2022 ते 20 मार्च 2022 या कालावधीत ही स्पर्धा पार पडेल. प्रत्येक संघाला प्रत्येक सामन्याआधी पाच दिवसांच्या विलगिकरणात राहणे अनिवार्य असेल.\nकोलकातामध्ये 20 फेब्रुवारीपासून बाद फेरीतील सामने होतील. तसेच 28 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान उपांत्यपूर्व सामने होतील. त्यानंतर 8 मार्च ते 12 मार्च या अवधीत उपांत्य सामने व रोमांचक अंतिम सामना 16 ते 20 मार्चमध्ये होईल.\nकोरोनानंतर प्रथमच रणजी करंडक स्पर्धेसाठी संघांना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले आहे. या अंतर्गत सहा गट तयार करण्यात आले आहेत. पाच गटांमध्ये एलिट संघ असतील, तर एक गट प्लेट संघासाठी म्हणजेच नवीन आणि कमकुवत संघ यांच्यासाठी बनवण्यात आला आहे. एलिट गटात सहा संघ असतील तर प्लेट गटात आठ संघ असतील.\nस्टार खेळाडूंनी भरलेली मुंबई, कर्नाटक आणि दिल्ली संघ एलिट क गटात आहेत. तर एकेकाळचे विजेते संघ हैदराबाद, महाराष्ट्र आणि उत्तराखंड देखील गट कमध्ये आहेत. त्यांचे सामने कोलकाता येथे खेळवले जातील. गेल्या वर्षीचा उपविजेता बंगाल संघ विदर्भ, हरियाणा, केरळ, त्रिपुरा आणि राजस्थान यांच्यासह ब गटात आहे. गतविजेता सौराष्ट्र, तामिळनाडू, रेल्वे, जम्मू-काश्मीर आणि गोवा गट डमध्ये आहेत.\nगट अ पण दमदार स्पर्धकांनी भरलेला आहे. ज्यात गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, सर्विसेस आणि आसामसारखे संघ आहेत. गट ईमध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बडोदा, ओडिशा, छत्तीसगड आणि पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. चंदीगड, मेघालय, बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश यासारखे संघ प्लेट गटाचे सौंदर्य वाढवतील. गट अचे सामने मुंबई, गट ब बेंगळुरू आणि गट क कोलकातामध्ये, गट डचे अहमदाबाद, गट ईचे त्रिवेंद्रम आणि प्लेट गटाचे चेन्नई येथे होतील.\nमहामारीपुर्वी झालेल्या स्पर्धेत, सौराष्ट्र संघाने रणजी करंडक जेतेपदावर आपले नाव कोरले होते. बंगाल संघ उपविजेता ठरला होता.\nकेकेआरच्या खेळाडूंची ‘क्वारंटाईन अंतक्षरी’ पाहिली का व्हिडिओ पाहून होईल पैसावसूल मनोरंजन\nभारतीय फलंदाजांचा समाचार घेणारा इंग्लंडचा ‘हा’ अनुभवी गोलंदाज कसोटी मालिकेनंतर घेणार निवृत्ती\nपाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचा फलंदाजीवरुन विराटला टोला; म्हणे, ‘आशियाई फलंदाज असून इंग्लंडमध्ये फ्लॉप’\nरोहितच्या इंग्लंडमधील फलंदाजीने ‘हा’ बडा खेळाडू प्रभावित, शतक ठोकण्याची व्यक्त केली इच्छा\n‘विवादानंतर त्याने स्वत:ला एका खोलीत कैद केले,’ रिकी पाँटिंगने सांगितली लँगरची आपबिती\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nचेन्नईच्या ऋतुराजचा धमाका; सहाव्या आयपीएल अर्धशतकासह ‘या’ तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी\n नाबाद ८८ धावा करत ‘या’ विक्रमाच्या यादीत गायकवाडने पटकावले अव्वल स्थान\n'विवादानंतर त्याने स्वत:ला एका खोलीत कैद केले,' रिकी पाँटिंगने सांगितली लँगरची आपबिती\n'सध्या कर्णधार कोहलीपुढे एकच पर्याय आहे, तो म्हणजे...,' संघ निवडीबाबत दिग्गजाचा महत्त्वाचा उपदेश\nशाहिद आफ्रिदीला आला तालीबान्यांचा पुळका; केले असे वक्तव्य की, नेटकऱ्यांनी घेतले फैलावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/delhi-tumbali-now-maharashtra-time-chance-of-torrential-to-very-heavy-rains-in-the-next-four-days/", "date_download": "2021-09-20T06:10:13Z", "digest": "sha1:3LMU4PRX6PIMBS7LOSRIN4NIZVNHNRYL", "length": 12669, "nlines": 106, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "दिल्ली तुंबली आता महाराष्ट्राची वेळ; पुढच्या चार दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nदिल्ली तुंबली आता महाराष्ट्राची वेळ; पुढच्या चार दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता\nमुंबई: देशाची राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नवी दिल्लीत पाणी तुंबल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आजही नवी दिल्लीत सुरु असलेल्या पावसामुळे पाणी तुंबले आहे. महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.\nराज्यातील ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने मुसळधार पाऊस होऊ, शकतो, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.\nमहाराष्ट्रात येत्या चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता\nबंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ते वेस्ट-नॉर्थ वेस्ट दिशेने सरकण्याची शक्यता आहे. यामुळे त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे राज्यात येत्या 4, 5 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात यामुळे ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आले आहेत.\nभारतीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला असून तिथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, दुसरीकडे पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.\n12 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी\nहवामान विभागाने रविवारी रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अ‌ॅलर्ट तर, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.\nहेही वाचा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यास शासन बांधील – गुलाबराव पाटील\n13 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी\nहवामान विभागाने सोमवारसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी, हिंगोली, नंदूरबार, भंडारा आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.\n14 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी\nहवामान विभागाने मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली नंदूरबार, जळगाव, धुळे, भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.\nराजधानी दिल्लीत गेल्या काही दिवासंपासून सातत्याने जोरदार पाऊस पडत आहे. आज संततधार पावसामुळे दिल्लीच्या विविध भागात पाणी तुंबल्याचे समोर आले आहे. प्रामुख्याने मोती बाग आणि आर के पुरम या भागात पावसाचे पाणी तुंबल्याची छायाचित्र एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रकाशित केली आहेत.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nAgriculture News कृषी बातम्या मुंबई मुसळधार पाऊस नवी दिल्ली भारतीय हवामान विभाग\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nतुमच्या शेतात काग्रेस गवत आहे गाजर गवतापासून बनवा सेंद्रीय खत\nगव्हाच्या या तीन नवीन जाती शेतकऱ्यांना करतील मालामाल\nही इलेक्ट्रिक सायकल देणार दुचाकीला टक्कर, जाणून घेऊया सायकली बद्दल\n2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीवर्ष म्हणून घोषित, भारताचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाने स्विकारला\nसर्वसामान्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी मातोश्री पर्यंत 400 किमीचा पायी प्रवास\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wevino.store/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87/grappa-julia-invecchiata-40-vol-0-7l", "date_download": "2021-09-20T05:21:33Z", "digest": "sha1:4HCHKVQ75H7XJERUDOKZVLUJJLSBA4MQ", "length": 4167, "nlines": 78, "source_domain": "mr.wevino.store", "title": "Grappa Julia Invecchiata 40% Vol. 0,7l – Wevino.store", "raw_content": "\nहे खरेदी सूचीत टाका\nआपले कार्ट सध्या रिक्त आहे.\nशॉपिंग कार्ट वापरण्यासाठी कुकीज सक्षम करा\nकर समाविष्ट. शिपिंग येथे गणना केली checkout.\nइटाली व स्लोव्हेनियाला विनामूल्य शिपिंग. सर्व मेनलँड ईयू संघटनांचे 9,0 युरो फ्लॅट शिपिंग दर. आम्ही यूएसए आणि यूके मध्ये पोहोचलो आहोत तसे आम्ही देऊ.\nशोध लॉग इन टाका\nआपल्या कार्टमधील वस्तूंची संख्या: 0\nआपल्या कार्टमधील वस्तूंची संख्या: 0\nकार्ट किंमत € 0.00\nग्रप्पा ज्युलिया इनवेचियाटा 40% व्हॉल्यूम 0,7 एल\nग्रप्पा ज्युलिया इनवेचियाटा 40% व्हॉल्यूम 0,7 एल\nकर समाविष्ट. शिपिंग येथे गणना केली checkout.\nत्रुटी प्रमाण 1 किंवा अधिक असणे आवश्यक आहे\nसामायिक करा Facebook वर सामायिक करा\nचिवचिव Twitter वर ट्विट\nलक्षात असू दे रमाबाईंनी खूप शिकवलं पिन\nपिकअपची उपलब्धता लोड करू शकलो नाही\nस्ट्राडा प्रति लॅझरेटो 2, मुग्गिया, ट्रीस्ट, 34015, इटली\n��ामान्य अटी व शर्ती\nदेय द्यायच्या पद्धती स्वीकारल्या\nपूर्ण पृष्ठ रीफ्रेशमध्ये निवड निवडणे.\nनिवड करण्यासाठी स्पेस की नंतर एरो की दाबा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://prasannajakate.com/blog/author/admin/", "date_download": "2021-09-20T04:13:20Z", "digest": "sha1:5TDIHVL24BELBUXKD6YK6ULOFIXTIFHP", "length": 2397, "nlines": 22, "source_domain": "prasannajakate.com", "title": "Prasanna Jakate – Prasanna Jakate", "raw_content": "\nपुन्हा वाहणार दारूचे पाट….\nव्यंगचित्र : श्री. गजानन घोंगडे, अकोला. मो. : 9823087650 चंद्रपुरातील दारूबंदी रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने एव्हाना काँग्रेसने घेतला. भाजपच्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय अवघ्या...\nभारत सरकारने माहिती व तंत्रज्ञान कायद्यात काही बदल केले. या बदलांनंतर भारतात जाळे पसरवून बसलेल्या सोशल मीडिया साइट्ससाठी ठराविक अटी घालण्यात आल्या. सरकारने अटी घालताच काही कंपन्या कोर्टात गेल्या; तर...\nअभिनव भारतार्थ.. पुन्हा हवे वि.दा…\n१९९८ मध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर अकोल्यातील विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी यांच्या ‘मातृभूमी’ या दैनिकातून फोटोग्राफर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. साधारण दोन आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर त्यावेळी थेट कॉम्प्यूटरवर बातम्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/10140", "date_download": "2021-09-20T05:47:59Z", "digest": "sha1:5OLDFL4YP3XTOGYIUPGCNMAAHS4GYBLF", "length": 32050, "nlines": 189, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nसिंहगडावर पाण्याची 33 टाकी आहेत. कालभैरव अमृतेश्वर , कोंढाणेश्वर महादेव , नृसिंह , मारुती , गणपती , गडाच्या रामदऱ्यात भवानी अशी देवदैवतेही आहेत. पूवेर्कडच्या कंदकड्यावर सुबक तटबुरूज आहेत. खोल गुहेत गारगार अन् काचेसारखं स्वच्छ पाणी आहे. याला म्हणतात सुरुंगाचे पाणी. यादवकाळातील एखाद्या सुंदर मंदिराचे पडकेमोडके अवशेषही अस्ताव्यस्त पडलेले आहेत. याच गडावर पुढे 3 मार्च १७०० या दिवशी शिवछत्रपतींचे धाकटे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू घडला. त्यांचे दहन जेथे झाले , त्या जागेवर पुढे महाराणी छत्रपती राजमाता ताराबाईसाहेब यांनी समाधीमंदिर बांधले. तानाजी मालुसऱ्यांचीही नंतर बांधले��ी समाधी आणि त्याही नंतर बसविलेला अर्धपुतळा गडावर आहे.\nया गडावरचं तरुणांचं अपरंपार प्रेम सतत आमच्या प्रत्ययास येत गेलं आहे. गडाच्या दोन्ही वाटांनी तरुण या गडावर येतात , हसतात , खेळतात , बागडतात. दही दूध पितात घरी जातात. क्वचित कोणी धाडसी मुलगा आडरान वाटेनं पायी गड चढून येण्याचा हौशी डाव यशस्वी करतो. कधी कोणी दोर सोडून गडावर चढण्या उतरण्याचा डाव करतो. आपण अश्विन विद्याधर पुंडलिक हे नाव ऐकलं असेल. अनेकांच्या तर तो ओळखीचा खेळगडीच होता. अश्विन धाडसी होता. बिबट्या वाघासारखे त्याचे काहीसे घारे असलेले डोळे पाहिले की , असं गमतीनं वाटायचं , की हे पोरगं सिंहगडावरच्या गुहेतच सतत नांदत असावं.\nशतकाचं पावकं काळाच्या निठव्यात भरायला आलं असावं. त्या दिवशी अश्विन सिंहगडावर गेला. झपझप चढला. त्या दिवशी गडावर गेल्यानंतर कल्याण दरवाज्याने तो बाहेर पडला. अन् गडाला उजवा वळसा घालून पश्चिमेच्या डोणागिरीच्या कड्याखाली आला. उंच , भिंतीसारखा ताठ कडा दिसतोय. हाच तो कडा. या कड्यावरून तानाजी सुभेदार जसे चढले , तसाच अश्विन हातापायाची बोटं कड्यावरच्या खाचीत घालून शिडीसारखा चढू लागला. नेहमीच असले खेळ रानावनात अन् घाटाखिंडीत खेळणारा अश्विन पूर्ण आत्मविश्वासाने सिंहगडाचा कडा आपल्या बोटांनी , आपल्या वीस बोटांनी चढत होता. वितीवितीने तो वर माथ्याकडे सरकत होता. हे कडा चढण्याचे जे तंत्र आहे ना , त्यात एक गोष्ट निश्चित असते. की मधेअधे कुठे थांबायला मिळत नाही. अन् मधूनच पुन्हा माघारी फिरता येत नाही. एकदा चढायला सुरुवात केली की , वर माथ्यावर पोहोचलंच पाहिजे. अश्विन चढत होता. पुरुषभर गेला. दोन पुरुष , तीन पुरुष , चार पुरुष , पाच पुरुष , सहा पुरुष , सात , आठ , नऊ , दहा , अकरा , पुरुषांपर्यंत वर गेला. अन् पूर्णपणे अगदी सफाईनं माथ्यावर पोहोचलाही. गिर्यारोहणाचा तो आनंद सोफा सेटवर कळणार नाही. अश्विन आनंदात होता. दमला असेल , थोडाफार घामही आला असेल. माहीत नाही. पण त्याचा आनंद तर्काच्या पलिकडं जाऊनही लक्षात येतो. तो माथ्यावर पोहोचला , अन् त्याच्या मनाने चेंडूसारखी उसळी घेतली. तो या कड्यापासून पुन्हा गडाच्या कल्याण दरवाजाकडे निघाला. कल्याण दरवाज्यातून पुन्हा बाहेर पडला. गडाला उजवा वळसा घालून पुन्हा त्याच डोणागिरीच्या कड्याच्या तळाशी आला. अन् पुन्हा तोच कडा आपल्या वीस बोटांनी चढू लागला. आत्मविश्वासाची एक जबर फुंकर त्याच्या मनावर इतिहासाने घातली होती. हा इतिहास अर्ध्या पाऊण तासांपूवीर्च घडला होता. तो त्यानेच घडविला होता. पुन्हा आणखीन एक तसेच पान लिहिण्यासाठी अश्विन कडा चढू लागला.\nअश्विन चढत होता. एक पुरुष. एक पुरुष म्हणजे सहा फूट. घोरपडीच्या नखीसारखी त्याची बोटं वर सरकत होती. दोन पुरुष. तीन पुरुष. चार , पाच , सहा , सात , अन् आणखीन किती कोण जाणे. अश्विन वर सरकत होता आणि काय झालं , कसं झालं , कळले नाही कोणाला. अन् अश्विनचा पाय किंवा हात सटकन निसटला. खडकांवर आदळत , आपटत अश्विन डोणागिरीच्या तळाला रक्तात न्हाऊन कोसळला.\nहे दु:ख शब्दांच्या पलिकडे आहे. सिंहगडही गुडघ्यांत डोकं घालून ढसढसा रडला असेल.\nअश्विन गेला. त्याचं घर , त्याच्या मित्रांची घरं , अन् सारेच पुंडलिक परिवारातले सगेसोयरे नाकातोंडात दु:ख असह्य होऊन तळमळू लागले.\nहोय. हे फार मोठं दु:ख आहे. असे अपघात कड्यावर , नद्यांच्या महापुरात , कधी जीवघेण्या शर्यतीत तर कधी खेळतानाही घडलेले आपण पाहतो.\n धाडस , साहस हे शिपाईपणाचे खेळ खेळायचेच नाहीत का नाही. खेळले पाहिजेत. जास्तीत जास्त दक्षता घेऊन खेळले पाहिजेत. त्यातूनच शिपाईपणा अंगी येतो ना\nआज महाराष्ट्रभर तरुण मुलंमुली असे काही कमीजास्त धाडसाचे खेळ खेळताना दिसतात. एका बाजूने ते पाहताना आनंद होतो. दुसऱ्या बाजूने मन धास्तावतं , या मुलांना म्हणावसं वाटतं , छान पण पोरांनो , याही तुमच्या खेळातले नियम शिस्त , गुरुची शिकवण अन् धोक्याचे इशारे डावलू नका. खूप खेळा. खूप धाडसी व्हा. मोठे व्हा.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्���माला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Yene_Jane_Ka_Ho_Sodale", "date_download": "2021-09-20T04:50:15Z", "digest": "sha1:FCWZXMDFC4KXD3JLFCOUWO32EV7I2HWN", "length": 2833, "nlines": 37, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "येणे-जाणे का हो सोडले | Yene Jane Ka Ho Sodale | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nयेणे-जाणे का हो सोडले\nयेणे-जाणे का हो सोडले, तोडले नाते\nपहिल्यावाणी येत जा सख्या, शपथ घालते\nसासरच्या घरी तुम्हास नसे अटकाव\nलागु नाही दिला कोणा मी मनाचा ठाव\nमानिती मला मामंजी, मानतो गाव\nचालते खालती बघुन जपून बोलते\nपहिल्यावाणी येत जा सख्या, शपथ घालते\nनऊवार नेसते निसून अंगभर चोळी\nतुळशीस घालते पाणी उठून येरवाळी\nतुकोबाची गाथा वाचते फावल्या वेळी\nरात्रीस होई उलघाल, आसू ढाळते\nपहिल्यावाणी येत जा सख्या, शपथ घालते\nध्यानात पुन्यांदा येतो परताचा सोपा\nमाहेरच्या मळ्यातील सांज हळदीचा वाफा\nओसाड जुने देऊळ, पांढरा चाफा\nतुझ्यापाशी आज जिवलगा उघड बोलते\nपहिल्यावाणी येत जा सख्या, शपथ घालते\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वर - आशा भोसले\nचित्रपट - लाखात अशी देखणी\nगीत प्रकार - चित्रगीत, लावणी\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/37001", "date_download": "2021-09-20T04:26:58Z", "digest": "sha1:JSNIMYBCDZHFUNSM2CRM6AOK53V2LTQB", "length": 12946, "nlines": 141, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "आमदार (सुभाष धोटेंची क्षेत्रातील उद्योग समूहाच्या प्रतिनिधींसोबत बैठक. प्रत्येक समुहाने ५० बेडचे कोरोना केयर सेंटर आणि २० आॅक्सिजन बेड, अ‍ॅम्ब्युलन्स ची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना. | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome चंद्रपूर आमदार (सुभाष धोटेंची क्षेत्रातील उद्योग समूहाच्या प्रतिनिधींसोबत बैठक. प्रत्येक समुहाने ५०...\nआमदार (सुभाष धोटेंची क्षेत्रातील उद्योग समूहाच्या प्रतिनिधींसोबत बैठक. प्रत्येक समुहाने ५० बेडचे कोरोना केयर सेंटर आणि २० आॅक्सिजन बेड, अ‍ॅम्ब्युलन्स ची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना.\nराजुरा :- आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयात राजुरा विधानसभा क्षेत्रातील स्थानिक उद्योग समूहाच्या प्रतिनिधींसोबत बैठक संपन्न झाली. यात आमदार सुभाष धोटे यांनी या उद्योग समूहाच्या प्रतिनिधींना आवाहन केले की सर्व कंपन्यांच्या माध्यमातून कोविड 19 च्या काळात ग्रामीण भागातील जनतेकरीता सी एस आर फंडातून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. सर्व कंपन्यांनी मिळून क्षेत्रातील ग्रामीण रुग्णालयासाठी एन आय व्ही वेंन्टीलेशन, आॅक्सिजन कन्सेन्ट्रेटर, जंम्बो सीलेंडर, आॅक्सिजन फ्लोमिटर, पल्स आॅक्सिमिटर, मल्टिपॅरा माॅनिटर आणि मेडिसीन्स इत्यादी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेच वेकोली, अंबुजा, अल्ट्राटेक, मानिकगड आणि दालमिया या बड्या उद्योग समूहांना प्रत्येकी ५० बेडचे कोरोना केयर सेंटर आणि २० आॅक्सिजन बेड ची सुविधा तातडीने उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या. तसेच प्रत्येक उद्योग समूहाने कोरोना रु��्णांची ने आन करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करण्याची देखील सुचना केली आहे.\nआमदार सुभाष धोटे यांच्या आवाहनाला क्षेत्रातील सर्व स्थानिक उद्योग समूहांनी सकारात्मक प्रतिसाद देत आमदारांच्या सुचनेनुसार स्थानिक परिसरात कोरोना रुग्णांसाठी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे वाढता कोरोना प्रादुर्भाव बघता क्षेत्रातील राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती व गोंडपिपरी या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.\nया प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत कलाटे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, सीओ विशाखा शेरकी, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, विनोद डोणगावकर, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, वेकोलीचे सी पी सिंग, समीर भरले, डॉ. ओवेश अली, अल्ट्राटेकचे सचिन गोवारदिपे, डॉ. पाल, माणिकगड सिमेंटचे राजेश झाडे, अंबुजा सिमेंटचे श्रीकांत कुंभारे, दालमियाचे उमेश कोल्हटकर, प्रमिल वंजारी यासह विविध उद्योग समूहाचे प्रतिनिधी, पत्रकार उपस्थित होते.\nPrevious articleRSS अहेरी नगर तथा शिवजन्मोत्सव समिती अहेरी द्वारा आयोजित भव्य रक्तदान शिबिर 21 रक्तदात्यांनी केले रक्तदान.\nNext articleजिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी दिले शाळा विलगिकरणासाठी जिल्हा शिक्षणाधिकार्यांना निर्देश.\n500 बांबू रोपटे लावून जागतिक बांबू दिन साजरा बांबूटेक ग्रिन सर्व्हिसेसचा उपक्रम\nएलआयसी अधिवक्ता गणेश रासपायले यांचा आप मध्ये प्रवेश\nजागतिक बांबू दिनानिमित्त बांबूटेक ग्रीन सर्विसेस तर्फे डेबू सावली वृद्धाश्रमात एका कार्यक्रमाचे आयोजन……\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nघुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे मित्र परिवारातर्फे घुग्घुस शहरात मोफत ऑक्सीजन...\nघुग्गुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/02/blog-post_51.html", "date_download": "2021-09-20T05:09:21Z", "digest": "sha1:CSPJQI4C6H4N6SUVF4FYEGNVZBSL5QQY", "length": 12847, "nlines": 83, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियम पाळा : जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे जिल्हावासियांना आवाहन", "raw_content": "\nHomeAhmednagarकोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियम पाळा : जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे जिल्हावासियांना आवाहन\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियम पाळा : जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे जिल्हावासियांना आवाहन\nनगर रिपोर्टर / व्हिडिओ\nअहमदनगर: राज्याच्या काही भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा पातळीवरही संसर्ग रोखण्यासाठी आता पुन्हा वेगाने पावले उचलली असून जिल्हावासीयांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे.\nनागरिकांनी घराबाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क वापरावा, शारिरीक अंतर पाळावे आणि सॅनिटायझरचा वापर करावा. रात्री १० ते पहाटे पाच या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी फिरणार्‍यांवर आता निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आज १३७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७२ हजार ७६९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२९ टक्के इतके झाले आहे. काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८९९ इतकी झाली आहे.\nगेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा प्रतिबंधात्मक कारवाईस सुरुवात केली आहे. मास्क न घालता फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी स्वताची तसेच स्वताच्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, विनाकारण अनावश्यक रित्या घराबाहेर पडणे टाळावे, लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही यादृष्टीने सतर्क झाली असून महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्या प्रमुखांसोबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बैठक घेऊन यासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत.\nनागरिकांनी लग्न व इतर सोहळ्यांसाठी असणारी निर्बधाची मर्यादा पाळावी, कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. बाजारपेठांसह इतर गर्दीच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्यास कारवाई करण्याचे निर्देश डॉ. भोसले यांनी दिले आहेत. त्यानंतर महानगरपालिका आणि इतर तालुक्याची ठिकाणे तसेच गावपातळीवरही विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. मंगल कार्यालये, लॉन्स चालक यांनाही परवानगीपेक्षा जास्त गर्दी झाली तर कारवाई बडगा उगारण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यासंदर्भात तालुकापातळीवरही टास्क फोर्स, विविध यंत्रणा, विविध विभाग, महामंडळे, शाळा-कॉलेजेस यांचे व्यवस्थापन आदींना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना दिले आहेत.\nदरम्यान, आज जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८१ आणि अँटीजेन चाचणीत १५ रुग्ण बाधीत आढळले.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २६, अकोले ०१, कर्जत ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण १०, राहाता ०२, राहुरी ०१, सं��मनेर १३, शेवगाव ०४ आणि इतर जिल्ह ०१अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २८, अकोले ०१, जामखेड ०२, कर्जत ०१, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण ०८, नेवासा ०१, पारनेर ०५, राहाता ०५, संगमनेर २१, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०१आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत आज १५ जण बाधित आढळुन आले. मनपा ०६, नगर ग्रामीण ०३, पारनेर ०२, पाथर्ढी ०१, श्रीगोंदा ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये, मनपा १८, अकोले ०६, जामखेड ०५, कर्जत ०६, कोपरगाव १२, नगर ग्रामीण १३, नेवासा ०२, पारनेर १२, पाथर्डी ०८, राहाता ०९, राहुरी ०४, संगमनेर १३, शेवगाव १०, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ०४ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.\n*बरे झालेली रुग्ण संख्या:७२७६९\n*उपचार सुरू असलेले रूग्ण: ८९९\n(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)\n👉घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा.\n👉 प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा.\n👉स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या.\n👉अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokhitnews3.in/tag/congress/", "date_download": "2021-09-20T06:10:34Z", "digest": "sha1:O2KGK26R2NEPHHNFYYQBGYRC4N7QCFAQ", "length": 13300, "nlines": 60, "source_domain": "lokhitnews3.in", "title": "Congress – lokhit news3", "raw_content": "\nहोय..शरद पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार काँग्रेस बरोबर विरोधी पक्षानी दिले संकेत..\nलोकहित न्यूज नेटवर्क नवी दिल्ली .. दि.11 डिसेंबर 2020 महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं वर्षभरात चांगलंच नियोजन जमल्याचं पाहायला मिळालं आहे.ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही पक्षांनी पाचच नव्हे, त�� पंचवीस वर्ष सत्तेत एकत्र राहण्याची निर्णायक दूर दृष्टी बोलून दाखविले . त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावरही अशाच […]\nराज्यातील पुरवठा विभागात पारदर्शकतेसाठी प्रगत तंञज्ञानाचा वापर आवश्यक मंञालयीन बैठकीत राज्यमंञी विश्वजित कदम यांचे प्रतिपादन\nलोकहित न्यूज,मंञालय मुंबई दि.9 डिसेंबर 2020 राज्यातील पुरवठा विभागात पारदर्शकतेसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा- राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम अन्न व नागरी पुरवठा विभागात पारदर्शकता यावी यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच चांगल्या दर्जाचे तांदूळ पुरवठा विभागाला मिळावे, यासाठी विभागामार्फत करण्यात येणाऱ्या धान खरेदी केंद्राबरोबरच धानाचे मिलिंग होणाऱ्या मिलमध्येही सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा, […]\nजनमाणसाला खरा न्याय मिळवून देणारे न्यायमूर्ती ,लोकप्रिय नगरसेवक कायदेतज्ञ भैय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर प्रवक्ता पदी नियुक्ती मान्यवरांकडून शुभेच्छा वर्षाव.\nजनमाणसाला खरा न्याय मिळवून देणारे माजी न्यायाधीश तथा लोकप्रिय नगरसेवक अॕड भैय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहर प्रवक्ता पदी नियुक्ती अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव लोकहित न्यूज ,पुणे दि.09/09/2021 अनेक विषयात विद्वान ,अमोघ वक्तृत्व ,विरोधकांना ही हेवा वाटावा असा स्वभाव ,कायद्याची प्रचंड जाण असणारा वकील ,जनतेला भावणारे राहणीमान ,न्यायीक , अभ्यासू कल्पनेतून समाजाची प्रगती करणारा […]\nअन्याया विरुध्द लढा देणे समाजाची सेवा करणे हीच आमची ओळख टायगर ग्रुप संस्थापक तानाजीराव जाधव . महाराष्ट्र रा.मराठी पञकार संघा तर्फे जाधव यांचा यथोचित सन्मान .\nमहाराष्ट्राचा खणखणता आवाज,फायरब्र्ँड युवा नेतृत्व युवासेना सचिव वरुण सरदेसाई शिवसेना पक्ष राज्यात क्रमांक एकचा निर्माण करतील.\nसमृद्धी महामार्ग पहिला टप्पा डिसेंबर 2021 अखेर पूर्ण होऊन लोकसेवेस अर्पण करणार तर हा महामार्ग विदर्भ मराठवाड्यासाठी विकासाचा स्ञोत ठरणार मंञी एकनाथ शिंदे यांचे प्रत्यक्ष पहाणी दरम्यान स्पष्टीकरण .\nउपमुख्यमंञी अजित पवार यांच्या निर्देशानुसार एमपीएससी पदांची भरती चा शासन निर्णय जारी ,30 सप्टेंबर पर्यंत रिक्त पदांचा प्रस्ताव एम���ीएससी कडे पाठवणार.\nतत्वनिष्ठ ,एकनिष्ठ थोर तपस्वी नेते मा.मंञी तब्बल 11 वेळा विधानसभा सदस्य माजी आमदार गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचे निधन..\nजनमाणसाला खरा न्याय मिळवून देणारे न्यायमूर्ती ,लोकप्रिय नगरसेवक कायदेतज्ञ भैय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर प्रवक्ता पदी नियुक्ती मान्यवरांकडून शुभेच्छा वर्षाव.\nअन्याया विरुध्द लढा देणे समाजाची सेवा करणे हीच आमची ओळख टायगर ग्रुप संस्थापक तानाजीराव जाधव . महाराष्ट्र रा.मराठी पञकार संघा तर्फे जाधव यांचा यथोचित सन्मान .\nमहाराष्ट्राचा खणखणता आवाज,फायरब्र्ँड युवा नेतृत्व युवासेना सचिव वरुण सरदेसाई शिवसेना पक्ष राज्यात क्रमांक एकचा निर्माण करतील.\nसमृद्धी महामार्ग पहिला टप्पा डिसेंबर 2021 अखेर पूर्ण होऊन लोकसेवेस अर्पण करणार तर हा महामार्ग विदर्भ मराठवाड्यासाठी विकासाचा स्ञोत ठरणार मंञी एकनाथ शिंदे यांचे प्रत्यक्ष पहाणी दरम्यान स्पष्टीकरण .\nउपमुख्यमंञी अजित पवार यांच्या निर्देशानुसार एमपीएससी पदांची भरती चा शासन निर्णय जारी ,30 सप्टेंबर पर्यंत रिक्त पदांचा प्रस्ताव एमपीएससी कडे पाठवणार.\nआमच्या युट्यूब चँनलला सबक्राईब करा\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा\nलोकहितासाठी सत्याचा वेध घेणारे निर्भिड लोकप्रिय न्यूज पोर्टल म्हणेजच लोकहित न्यूज होय.सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक ,उद्योजकीय ,सांस्कृतिक ,नानाविध घडामोडी साठी लोकहित न्यूज सोबत युट्यूब ,फेसबुक ,पोर्टलला जोडले जा.\nलोकहित न्यूज चे मुख्य संपादक नितीन जाधव हे विज्ञानाचे पदवीधर असून व्यवस्थापन शास्ञाचे उच्चपदवीधर आहेत त्यांनी वृत्तपञविद्या पदवी संपादन केली आहे.त्यांनी दै.लोकमत ,दै.पुढारी या आघाडीच्या वृत्तपञात पुणे येथे पञकार म्हणून कार्य केले असून सामाजिक ,राजकीय ,न्यायीक ,सामान्यांचे मूलभूत विषय बातमीरुपाने मांडून शासन दरबारी यश मिळवून दिले आहे.पञकार नितीन जाधव अनेक विषयात पारंगत असून मार्केटींगतज्ञ,उद्योगतज्ञ,भाषणकार,राजकीय विश्लेषक,मुलाखतकार रणनितीकार ,करिअर मार्गदर्शक म्हणून ही ते परिचित आहेत.सध्या महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघात मंञालय मुख्य संपर्क प्रमुख पदी कार्यरत असून मंञालयातील राजकीय वार्तांकन मुक्तपणे विविध माध्यमातून करत असतात.विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्द�� त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे.\n‘Lokhit News 3’ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Lokhit News 3’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Lokhit News 3’ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/6765", "date_download": "2021-09-20T05:54:35Z", "digest": "sha1:JDATEGF522OXZKQT3C52O3PGDBBPSILY", "length": 11698, "nlines": 124, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "नागपूरात जागतिक बेघर दिवस साजरा – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nकार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nदवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nHome/नागपूर/नागपूरात जागतिक बेघर दिवस साजरा\nनागपूरात जागतिक बेघर दिवस साजरा\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nनागपूर: नागपूर शहरात उघड्यावर वास्तव्य करणा-या बेघर व निराधारांना दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे निवारा उपलब्ध करुन देण्यात आला. याशिवाय बेघर व निराधारांची आरोग्य व नेत्र तपासणी करुन त्यांना औषधोपचारही करण्यात आला.\n१० ऑक्टोम्बर, ज��गतिक बेघर दिनानिमित्त मनपा उपायुक्त श्री प्रकाश वराडे यांचे मार्गदर्शनात दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन व्यवस्थापक प्रमोद खोब्रागडे, विनय त्रिकोलवार, नुतन मोरे यांच्या सहकार्याने बेघर व्यक्तींना निवारा उपलब्ध करुन देण्यात आला आहे.\nबेघर व निराधारांना जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागाने शहरात पाच ठिकाणी बेघर निवारे सुरू केली आहे. त्यामुळे उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना बेघर निवारा केंद्राचा आधार मिळाला आहे. त्यांना निवारागृहात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जागतिक बेघर दिनाच्या पूर्वसंध्येला विविध ठिकाणी बेघर व्यक्तीची शोध मोहीम राबवून त्यांना निवाऱ्यात आणण्यात आले, निवाऱ्याची स्वच्छता, साफसफाई व निर्जंतुकीकरण करून निवारा आकर्षक सजविण्यात आला, बेघरांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी, मोतिबिंदू व नेत्र शिबीराचे आयोजन करून त्यात नि:शुल्क औषधोपचार करण्यात आले तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि बेघर संवाद अंतर्गत बेघरांचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी बेघरांना कोरोना विषाणू प्रादुर्भावच्या अनुषंगाने मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर याबाबत जागृतीपर मार्गदर्शन करून त्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.\nजागतिक बेघर दिनानिमित्त कार्यक्रमाला मनपा उपायुक्त श्री प्रकाश वराडे, उपजीविका अभियान व्यवस्थापक श्री प्रमोद खोब्रागड़े, श्री विनय त्रिकोलवर, बार्टीचे प्रकल्प अधिकारी श्री हृदय गोडबोले, समतादूत राष्ट्रपाल डोंगरे, शारदा माकोडे, दिक्षा पवार यांचेसह डॉक्टरवर्ग, कर्मचरिवृंद, बेघर नागरिक उपस्थित होते.\nPrevious अपने कार्य मे सफल व्यक्तियों को ” MyPencildot कॉम” डिजिटल मैगजीन से मिलेगी प्रसिद्धि\nNext रानडुक्कराच्या दहशतीमुळे शेतकरी संकटात\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\n– सुनील केदार  तरोडी (खु) भूखंड धारकांसमक्ष अधिकाऱ्यांसोबत बैठक  क्रीडा संकुलासाठी अन्यायग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी …\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nनागपुर :- उपमहापौर सौ मनिषा धावड़े इनके घर आनेवाले गणपति उत्सव को मनाने के लिए …\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच��या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nपिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nगणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/red-lady-finger-is-beneficial-for-farmers-it-is-also-beneficial-for-these-diseases/", "date_download": "2021-09-20T04:40:45Z", "digest": "sha1:VENYOIULQ32HRTOLLKER53E43X2TJI5P", "length": 13611, "nlines": 100, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "लाल रंगाची भेंडी ठरतेय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर,या आजारांवर सुद्धा लाभदायक", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nलाल रंगाची भेंडी ठरतेय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर,या आजारांवर सुद्धा लाभदायक\nआजच्या युगात शेतकरी वर्ग पारंपरिक शेतीकडे दुर्लक्ष करत असल्याचे आपल्याला चित्र दिसत आहे. जे की आधुनिक शेतीमधून शेतकरी वर्गाला जास्तीत जास्त उत्पादन भेटते त्यामुळे शेतकरी आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतो.\nकमी खर्चात मोठा फायदा :\nभोपाळ मधील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये लाल भेंडी लावण्याचा प्रयोग केला होता जो प्रयोग यशस्वी झाल्याने तेथील परिसरात या शेतकऱ्याचे कौतुक केले जात आहे. ही भेंडी खूप अनोखी तसेच स्वादिष्ट असल्याने तेथील परिसरात जास्तीत जास्त ग्राहकांच्या मनात या भेंडीचे एक वेगळेच स्थान राहिले आहे.मागील काही दिवसात मिश्रिलाल राजपूत हे शेतकरी बनारस येथील भारतीय भाजीपाला संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी राजपूत यांनी तिथे लाल भेंडी ची माहिती मिळवली होती. ज्यावेळी तिथून त्यांनी पूर्ण माहिती घेतली त्यानंतर त्यांनी तेथून १ किलो लाल भेंडीचे बियाणे आणले त्यासाठी त्यांना २४०० रुपये खर्च करावा लागला होता.\nहेही वाचा:दोन कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा पी एम किसान योजनेचा हप्ता थांबला, ���ाणून घेऊ त्यामागची कारणे\nशेतकऱ्यांसाठी हा कुतूहलाचा विषय:\nराजपूत या शेतकऱ्याने यावर्षी च्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्या शेतीमध्ये लाल भेंडीचे बियाणे लावले होते जे की अत्ता त्याचे पीक येऊ लागले आहे. ज्यावेळी याची कापणी झाली त्यानंतर तेथील आसपासच्या परिसरात या शेतकऱ्याचे कौतूक च सुरू झाले जसे की तेथील लोकांनी पहिल्यांदाच लाल भेंडी चे पीक पाहिले होते. ज्यावेळी मिश्रिलाल राजपूत या शेतकऱ्याची TV9 या न्यूज चॅनल ने मुलाखत घेतली त्यावेळी त्या मुलाखतीत त्यांनी असे सांगितले की हे लाल भेंडीचे जे मी पीक घेतले आहे ते पीक सामान्य बाजारात विकले जाणार नाही कारण याला बाजारात मागणी नाही.मात्र हे पीक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप पोषक आहे त्यामुळे मॉल मध्ये जर हे पीक विकायला ठेवले तर अगदी सहजपणे विकले जाऊ शकते. या पिकाची किमंत राजपूत यांनी अजून ठरविले नाही मात्र बाजारात याची किमंत प्रति किलो ३५० ते ४०० रुपये असणार आहे.\nलाल भेंडीबद्दल जाणून घ्या:\nलाल भेंडी या पिकाचे एक विशेष म्हणजे याचा रंग लाल असतो आणि यामुळे या पिकावर डास, सुरवंट तसेच इतर प्रकारचे कीटक नसतात. मात्र ज्या हिरवे भाज्यापाला असतात त्यामध्ये क्लोरोफिल असते आणि ते कीटकांना आवडते. ही लाल रंगाची भेंडी आहे आणि हा लाल रंग असल्याने कीटकांना ही भेंडी आवडत नाही.दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या लाल रंगाच्या भेंडीमध्ये अँथोसायनिन या नावाचा एक घटक असतो, जे की या घटकामुळे गर्भवती महिलांना तसेच मुलांचा जो मानसिक विकास असतो त्यास फायदा होतो तसेच आपली जी त्वचा असते त्यास सुद्धा हे खूप लाभदायक असते. ज्या व्यक्तींना हृदयरोग, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाची समस्या आहे त्या व्यक्तींनी नक्की लाल भेंडी आपल्या आहारात ठेवावी.एका बाजूला जर सामान्य हिरवी भेंडी घेतली तर त्याच्या तुलनेत लाल रंगाच्या भेंडीचे पीक फक्त ४० ते ४५ दिवसात तयार होते. तसेच एक एकर मध्ये जर याची लागवड केली तर यामधून लाल भेंडीचे उत्पादन ४० ते ५० क्विंटल येते आणि जर हवामान चांगल्या प्रकारे लाभले तर जवळपास ८० क्विंटल उत्पादन कुठेच गेले नाही.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारित���ला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nअंजीरचे पीक लागवडीसाठी महत्वाची माहिती ,महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यशस्वी लागवड\nअफगाणिस्तान मध्ये झालेल्या तनावानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात केशराच्या किंमतीवर परिणाम, भारताच्या केशर किमतीत विक्रमी वाढ\nPH म्हणजे काय , फवारणीच्या पाण्याचा सामू (pH)किती असावा..\nयोग्य प्रकारे करा विद्राव्य खतांचा वापर\nकांदा लागवड ते कांदा काढणी व्यवस्थापन\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%86%E0%A4%88_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-09-20T06:17:24Z", "digest": "sha1:HCFFRP5PHLCLD4LFT5AIIO6QCGULI3GC", "length": 7073, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झी मराठी सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार - विकिपीडिया", "raw_content": "झी मराठी सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार\nझी मराठी सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार\nप्राप्तकर्ता – शुभांगी गोखले (२०१९-२१)\nशकु येऊ कशी तशी मी नांदायला (२०२०-२१)\n२००४ शुभांगी गोखले श्यामल श्रीयुत गंगाधर टिपरे\n२००७ ऐश्वर्या नारकर सरिता या सुखांनो या\n२००९ इला भाटे वसुधा असंभव\n२०१० सुहिता थत्ते विभावरी माझिया प्रियाला प्रीत कळेना\n२०११ मृणाल देव नयना गुंतता हृदय हे\n२०१२ ऋग्वेदी प्रधान माई रानडे उंच माझा झोका\n२०१३ सुहिता थत्ते नर्मदा होणार सून मी ह्या घरची\n२०१४[१] सुकन्या कुलकर्णी-मोने ���ाई देसाई जुळून येती रेशीमगाठी\n२०१५ मानसी मागीकर केतकर काकू का रे दुरावा\n२०१६[२] अनिता दाते-केळकर राधिका माझ्या नवऱ्याची बायको\n२०१७[३] छाया सांगावकर गोदाक्का तुझ्यात जीव रंगला\n२०१८[४] गार्गी फुले-थत्ते पुष्पा तुला पाहते रे\n२०१९[५] निवेदिता अशोक सराफ आसावरी अग्गंबाई सासूबाई\n२०२०-२१[६] शुभांगी गोखले शकू येऊ कशी तशी मी नांदायला\n^ \"'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी\". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.\n^ \"'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी\". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.\n^ \"झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर\". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.\n^ \"तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार\". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.\n^ \"'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा\". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.\n^ \"'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान\". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मे २०२१ रोजी १०:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/10141", "date_download": "2021-09-20T05:18:43Z", "digest": "sha1:36QPYKKNYWKXNTAI5D36RHK2QNQU6IVI", "length": 31062, "nlines": 189, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nअन्य काही उपाये पोट भरावे. असं युवकांना सांगणारे समर्थ आयुष्यभर शौर्य , धैर्याचा आणि भक्ती , निष्ठेचा उपदेश आणि आग्रह जनांना करीत होते. धीर धरा , धीर धरा , हडबडू गडबडू नका. विवेकी जे गवसेना , ऐसे काहीच असेना. म्हणून विचारी बना , विवेकी बना. कृतीशील बना. प्रयत्नांची शिकस्त करा. यत्न तो देव जाणावा. प्रपंच नेटका करा. उगीच वणवण हिंडोनी काय होते म्हणोन योजनाबद्ध , शिस्तबद्ध , नेटाने हाती काम घ्या अन् ते पूर्ण करा. निरोगी असा. सदा मारुती हृदयी धरा. शक्तीची उपासना करा.\nशक्ती युक्ती जये ठायी , तेथे श्रीमंत धावती. म्हणजेच ईश्वर युक्ती त्यांच्याच मदतीला धावतो. संसार आणि व्यवहार उत्तम करा. जयासी प्रपंच साधेना तो परमार्थी खोटा. सशक्त व्हा. कोण पुसे अशक्ताला , रोगीसा बराडी दिसे. सुंदर दिसा , सुंदर असा , सुंदर जगा असा साराच आणि अजूनही कितीतरी मानवी जीवनाला उपयुक्त अन् मार्गदर्शक असा जीवनवेद समर्थांनी आयुष्यभर सांगितला. स्वत: व्यक्तिगत तीन दगडांचा संसार न मांडता अवघ्या जनलोकांचा संसार सुखी आणि कर्तव्यतत्पर व्हावा यासाठी त्यांनी स्वत:च जीवन महाराष्ट्राच्या सहाणेवर चंदनासारखं झिजवलं. त्या समर्थांनी सज्जनगडावर देह ठेवला , त्या दिवशीही माघ वद्य नवमी होती.\nतानाजी मालुसऱ्याने सिंहगडावर देह ठेवला त्याही दिवशी माघ वद्य नवमी होती. फक्त वर्ष वेगवेगळे. एकाने मराठी मुलुखाला जीवन दिले. दुसऱ्याने मराठी मुलुखासाठी जीव दिला. दोघांनीही वाट्याला आलेली तिथी साजरी केली. या भूमीसाठी या जनलोकांसाठी आपलेही जीवन वा जीव खचीर् घालणारे कितीतरी समर्थ आणि कितीतरी मालुसरे इतिहासात आपल्याला दिसतात ना युवकांनी आकाशालाही ठेंगणं ठरविणारी आकांक्षा हृदयी धरावी अन् हसतहसत जगावं अन् हसतहसतच येणारी अशी तिथी साजरी करावी असंच हे इतिहासातील वीर आणि विवेकी स्त्री- पुरुष आपल्याला सांगत असतात नाही का युवकांनी आकाशालाही ठेंगणं ठरविणारी आकांक्षा हृदयी धरावी अन् हसतहसत जगावं अन् हसतहसतच येणारी अशी तिथी साजरी करावी असंच हे इतिहासातील वीर आणि विवेकी स्त्री- पुरुष आपल्याला सांगत असतात नाही का बेचैन जगा अन् चैनीत मरा , भान ठेवून योजना करा अन् बेभान होऊन काम करा हाच याचा अर्थ.\nतानाजीच्या मृत्युने महाराजांच्या आणि मराठ्यांच्या मनावर दु:खाचं सावट आलं. पंधरा दिवस उलटले. अन् विसाव्या दिवशी म्हणजेच दि. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर बाळंतीणीच्या दालनावरचा पडदा हलला. सोयराबाईसाहेब , राणीसाहेब प्रसूत झाल्या. त्यांचे पोटी पुत्र जन्माला आला. मनं उमलली. आवतीची भिंगरी फिरली. राजकुमार जन्मास आले. गडावर रीतीप्रमाणे नगारे चौघडे अन् बारुदगोळा उडवीत बंदुका वाजल्या. महाराज यावेळी राजगडावरच होते. त्यांना जिजाऊसाहेबांनी ही आनंदाची बातमी सांगितली. सिऊबा , राजकुमार जन्मास आले.\nआनंदच , मुलगा जन्माला आला अन् समजा मुलगी जन्माला आली असती तर तरीही आनंदच. महाराजांच्या पोटी एकूण सहा कन्या जन्माला आल्याच की. फरक नाही.\nपण इथे जरा नियतीनं मानवी मनाला कोपरखळी दिलीच. नवीन जन्माला आलेला हा राजकुमार ( राजाराम महाराज) पालथा म्हणजे पालथ्या स्थितीत जन्माला आला. मानवी मनाला हे असलं काही झालं की , खटकतंच. मन जरा चुकचुकतंच. मग मन शांत करण्यासाठी करा अभिषेक , फोडा नारळ. म्हणा मंत्र. करा शांत. अन् बाळाच्या बऱ्याकरता करा नवस. हे चालतंच. आजच्याही जगात आपण पाहतोच की. पण पुत्र राजाराम जन्माला आल्यावर महाराजांना हेही समजले , ‘ राजकुमार जन्मास आले , पण पालथे जन्मास आले. ‘\nहे ऐकताच महाराज चट्कन उद्गारले , ‘ पालथे जन्मास आले बहुत उत्तम आता दिल्ली पालथी घालतील\nजीवनातल्या अशा घटनांचा पुरोगामी अर्थ लावणारा हा राजा होता. हा तीर्थरुप होता.\nएकूण वातावरण बदलले. नवी पालवी आली. इथं सहज जाताजाता सांगायचंय की , शिवाजी महाराजांच्या जीवनात त्यांनी देवाला किंवा देवीला नवस केल्याची एकही नोंद सापडत नाही. व्यक्तिगत स्वत:च्या सुखदु:खासाठी किंवा स्वराज्याच्या अवघड सवघड कामगिऱ्या फत्ते व्हाव्यात , आग्ऱ्याच्या कैदेतून सुटावं , सिद्दी जौहरच्या वेढ्यातून पार व्हावं अशा गोष्टींसाठीही महाराजांनी कधी नवस केल्याची नोंद मिळत नाही. त्यांचं मन अत्यंत श्रद्धावंत होतं. पण अंधश्रद्धावंत नव्हतं. ते भावनाशील होते. पण भावनाप्रधान नव्हते. ते स्वकष्टाने , तपश्चयेर्ने यशे मिळवीत होते. नवसासायासांनी नव्हे.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला ��ाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमा���ा भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/new-hairstyle-famous-among-youth/", "date_download": "2021-09-20T04:59:11Z", "digest": "sha1:2GSPQR3LOUKIZ7E6WSAKD3MARCVWNPAO", "length": 6054, "nlines": 73, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates तरुणांमध्ये सध्या 'ही' hairstyle होतेय फेमस!", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nतरुणांमध्ये सध्या ‘ही’ hairstyle होतेय फेमस\nतरुणांमध्ये सध्या ‘ही’ hairstyle होतेय फेमस\nतरुणांमध्ये वेगवेगळ्या हेअरस्ट्राईलची नवीन फॅशन येत असते. मात्र सध्या एक वेगळीच हेअरस्टाईल trending मध्ये आली हे. पांडुरंग विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज यांसह वारकरी संप्रदायाशी निगडीत कलाकृती तरुण आपल्या डोक्यावर कोरून घेऊ लागले आहेत.\nसध्या सुरू असलेल्या वारीमध्ये तरुणवर्गही मोठ्या प्रमाणात सहभागी होतोय. वारकरी संप्रदायाकडे आकर्षित होतोय.\nकेसांची वेगळी स्टाईल करत त्यात आपली आराध्य दैवतं कोरतात.\nडोक्यावर केसांमध्ये श्री विठ्ठलाची प्रतिमा करून विठूमाऊलीप्रति असलेली आपली भक्ती तरुण व्यक्त करत आहेत. पंढरपूरमधील नाभिक तुकाराम चव्हाण सध्या याच कामात चांगलेच व्यस्त झाले आहेत आपल्याला या कामात समाधान मिळतं अशी भावना चव्हाण यांनी व्यक्त केलीय.\nPrevious केनियन खासदाराने औरंगाबादमध्ये येऊन चुकवली 34 वर्षांपूर्वीची उधारी\nNext नाशिकमध्ये नवा प्रयोग, ‘या’ उपायांमुळे शहर होणार खरंच ‘स्मार्ट सिटी’\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/terrorist-went-pakistan-via-muscat-works-as-sleeper-cell/339793/", "date_download": "2021-09-20T06:05:52Z", "digest": "sha1:UMYVEN2DIBIXSVCGAGQKLJ4GE6F4LNJ4", "length": 14544, "nlines": 158, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Terrorist went pakistan via muscat, works as sleeper cell", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश सणासुदीत बॉम्बस्फोट घडवण्याचा मोठा कट उधळला\nसणासुदीत बॉम्बस्फो�� घडवण्याचा मोठा कट उधळला\nमहाराष्ट्रात राहणाऱ्या अतिरेक्याला रेल्वेत केली अटक, भारतातून मस्कतमार्गे जाऊन पाकिस्तानात घेतले प्रशिक्षण\nLive Update : शिवसेना- राष्ट्रवादीचा जोड फॅविकॉलसारखा- हसन मुश्रीफ\nकेंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न – संजय राऊत\nठाकरे बाप-बेटे राणेंना घाबरतात का, २१ महिन्यांनंतरही बंगल्यावर कारवाई नाही – किरीट सोमय्या\nkirit somaiya : आता रश्मी ठाकरे आणि अजित पवार सोमय्यांच्या रडावर\nKirit Somaiya VS Hasan Mushrif: हसन मुश्रीफांचे सोमय्यांनी उघड केलेले दोन घोटाळे नेमके कोणते\nगेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजीटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लेखन.\nदिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा अतिरेक्यांपैकी एक महाराष्ट्र, दोन दिल्ली, तर उर्वरित चार अतिरेक्यांना राजस्थान आणि उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. ऐन सणासुदीच्या काळात भारतातील काही शहरांमध्ये मोठे बॉम्बस्फोट करण्याचा या अतिरेक्यांचा कट असल्याची माहिती विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली.\nमहाराष्ट्रातील अतिरेक्याला कोटा येथे रेल्वेत अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांपैकी दोघांनी पाकिस्तानात शस्त्रास्त्रे चालविण्याचे आणि विस्फोटक तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. एका गुप्त सूचनेच्या आधारावर पोलिसांनी एवढी मोठी कामगिरी फत्ते केली.\nपाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांचा गट दिल्लीसह आजूबाजूच्या भागांमध्ये स्फोट घडवण्याच्या तयारीत आहेत, विशेषतः गर्दीची ठिकाणं लक्ष्य राहणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार विशेष शाखेचे डीसीपी प्रमोद कुमार कुशवाहा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत गुप्तपणे तपास करत अतिरेक्यांना अटक केली. या सहा अतिरेक्यांकडून शस्त्रांसह काही विस्फोटक जप्त करण्यात आले आहेत.\nदहशतवादविरोधी कामगिरीचे हे मोठे यश मानले जाते आहे. समीर, लाला, जिशान कमर, ओसामा, जान मोहम्मद अली शेख आणि मोहम्मद अबू बकर अशी अतिरेक्यांची नावं आहेत.\nदिल्ली पोलिसांच्या हाती सर्वात आधी महाराष्ट्रात राहणारा समीर नावाचा अतिरेकी लागला. कोटामध्ये रेल्वेतून त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर दोघांना दिल्लीतून अटक केली गेली. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशातून तीन व्यक्तींना अटक केली. यातील दोन अतिरेकी एप्रिल महिन्यात मस्कतला गेलेले होते. तेथून जहाजातून त्यांना पाकिस्तानात नेण्यात आले. एका निर्जनस्थळी त्यांना स्फोटकं बनवण्यासोबतच शस्त्रास्त्र हाताळण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. हे दोघंही सुमारे १५ दिवस पाकिस्तानात होते. प्रशिक्षणानंतर मस्कत आणि तिथून ते भारतात परतले. मस्कतमधून जाताना या दोघांच्या ग्रुपमध्ये बांग्ला बोलणारे साधारण १४ ते १५ व्यक्तीदेखील होते. त्यांनाही पाकिस्तानात दहशतवादाचं प्रशिक्षण दिलं गेलं आणि हेच व्यक्ती परत आल्यानंतर स्लीपर सेल म्हणून काम करत असल्याची शक्यता वर्तवली जातेय.\nदहशतवाद्यांना भारत-पाक सीमेच्या अत्यंत नजीकच्या भागातून हाताळण्यात आल्याचीही बाब पुढे आलीय. प्रशिक्षण देण्यात आलेल्यांपैकी एका पथकाचं नियंत्रण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याकडे होतं. सीमेपलिकडून मिळणारी शस्त्रं भारतातल्या वेगवेगळ्या शहरांत लपवण्याचं काम या टीमकडे होतं. महाराष्ट्रातला समीर आणि उत्तर प्रदेशातला लाला नावाचा व्यक्ती या ग्रुपचे सदस्य आहेत.\nपोलिसांच्या विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी सणासुदीच्या दिवसांत बॉम्बस्फोट करण्यासाठी दुसऱ्या ग्रुपकडे भारतातील प्रमुख शहरांमधील महत्त्वाची ठिकाणं निश्चित करण्याची जबाबदारी होती.\nहेही वाचा : दिल्ली, महाराष्ट्र, यूपीतून ६ दहशतवाद्यांना अटक; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई\nमागील लेखभुयारी मार्ग, पुलांसाठी पालिकेत १८ सल्लागारांचे जंबो पॅनल\nपुढील लेख राज्यात महागुंतवणुकीचा ओघ सुरू, जेएसडब्ल्यू कंपनीचा ३५ हजार ५०० कोटींचा सामंजस्य करार\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\nउत्तर प्रदेशात मोठा अपघात; रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला ट्रकने धडकले, १८...\nBajaj Auto: ४९ वर्षे सेव��नंतर राहुल बजाज यांचा बजाज ऑटो अध्यक्षपदाचा...\nपोलिसाचे रजेसाठी भन्नाट कारण; म्हणे, ‘म्हशीचे उपकार फेडण्यासाठी हवी आहे सुट्टी’\nजैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अजहरच्या सुरक्षेत वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/08/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-100-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-20T05:02:00Z", "digest": "sha1:EFBKO6W7NYEQXYRUSGW25JHX5JGVCNIY", "length": 5036, "nlines": 83, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "संगमनेर – 100 टक्के वसुली करणाऱ्या 16 सोसायट्यांच्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या हस्ते सन्मान – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\nराहाता – ठाकरे सरकारचा भाजपकडून निषेध, ओबीसींना आरक्षण न मिळण्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nअहमदनगर राजकीय संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – 100 टक्के वसुली करणाऱ्या 16 सोसायट्यांच्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या हस्ते सन्मान\n← संगमनेर – दलित पँथरचे राजू खरात यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल, महिलांचे पोलिसांना निवेदन\nअहमदनगर – आरक्षणावर मार्ग निघण्याचा विश्वास, मा.मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची पत्रकार परिषदेत माहिती →\nसंगमनेर – कोटमारा धरणातील पाण्याने गाठला तळ, लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण\nसंगमनेर – धांदरफळमध्ये महावितरणने जाणून घेतल्या ग्राहकांच्या समस्या\nश्रीगोंदा – अवघ्या ७२ तासात खुनातील आरोपी जेरबंद\nगुन्हेगारी ब्रेकिंग संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले ब्रेकिंग राजकीय सामाजिक\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/09/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2021-09-20T05:38:52Z", "digest": "sha1:RMMTB6N5IJT4GDNZDZJ2Y4IIEC5EQRXN", "length": 4945, "nlines": 82, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "अहमदनगर – एकाच कुटूंबातील तिघांच्या आत्महत्येने केडगाव हादरले, १० वर्षांच्या मुलीचाही समावेश – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\nराहाता – ठाकरे सरकारचा भाजपकडून निषेध, ओबीसींना आरक्षण न मिळण्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nअहमदनगर – एकाच कुटूंबातील तिघांच्या आत्महत्येने केडगाव हादरले, १० वर्षांच्या मुलीचाही समावेश\n← संगमनेर – कोटमारा धरणातील पाण्याने गाठला तळ, लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण\nसंगमनेर येथील प्रयोगशील आणि उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर →\nसंगमनेर – डॉ.नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी ८ वर्षानंतर मोकाटच, अंनिस आणि छात्रभारतीच्यावतीने अभिवादन\nसंगमनेर बसस्थानक परिसर बनतोय वाहनतळ\nअहमदनगर – तृप्ती देसाईंना स्मिता अष्टेकरांचे घणाघाती उत्तर\nगुन्हेगारी ब्रेकिंग संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले ब्रेकिंग राजकीय सामाजिक\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.cosmeticdermatologistindia.com/therapy-for-preventing-hair-of-cancer-patients-after-chemotherapy/", "date_download": "2021-09-20T05:00:45Z", "digest": "sha1:3OUHSO6YAN7TRBYHZI4QPSNCYHHVXAJP", "length": 9650, "nlines": 106, "source_domain": "www.cosmeticdermatologistindia.com", "title": "Therapy for preventing hair of cancer patients after chemotherapy - Cosmetic Dermatologist India", "raw_content": "\nकेमोथेरेपीनंतर केसगळतीची चिंता नाही; कॅन्सरग्रस्तांचे केस वाचवण्याचा मार्ग सापडला\nया थेरेपीमुळे कॅन्सर (cancer) रुग्णांची फक्त केसगळती थांबणार नाही तर नवे केस उगवण्यासही मदत होणार आहे.\nमुंबई, 27 जानेवारी : कॅन्सर (cancer) म्हटलं की केमोथेरेपी (chemotherapy) आली आणि केमोथेरेपी म्हणजे केसगळती (hair loss). केमोथेरेपीचा केसांवर दुष्परिणाम (side effect) होतो. ही थेरेपी घेतल्यांतर रुग्णाचे केस गळतात. किंबहुना टक्कलही पडतं. पण आता ही समस्या उद्भवणार नाही. कारण कॅन्सरग्रस्���ांचे केस वाचवणारी थेरेपी आली आहे. त्यामुळे केस गळणार नाहीत. ही थेरेपी कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान ठरणार आहे.\nकेमोथेरेपीचा केसांवर होणारा दुष्परिणाम रोखण्यासाठी क्यूआर 678 ही थेरेपी आली आहे. क्यूआर 678 हे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले त्वचेतील घटक. त्यामुळे क्यूआर 678 ही थेरेपी अंतर्गत केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले हे रेणू त्वचेतून देता येतात. द एस्थेटिक क्लिनिक्सचे डॉ. देबराज शोम आणि डॉ. रिंकी कपूर यांनी शोधलेल्या या थेरेपीचा अभ्यास करण्यात आला.\nसंशोधनासाठी 20 ते 25 वर्षे वयोगटातील 20 महिला निवडण्यात आल्या. दर 3 आठवड्यांनी प्रत्येकी 8 सत्रं यानुसार रुग्णांच्या टाळूवर क्यूआर 678 हे सोल्युशन लावण्यात आलं. मूल्यमापन करण्यासाठी जागतिक प्रमाणित फोटोग्राफीचा वापर करून 8 सत्रांनंतर सुधारणा नोंदवण्यात आली. 20 महिलांमध्ये 11.66 कमी व्हेलस हेअर, 13.77 अधिक टर्मिनल हेअर आढळल्याचं आणि हेअर शाफ्ट व्यास बेसलाइनपेक्षा 2.86 μm रुंद असल्याचं दिसून आलं. क्यूआर 678 हेअर ग्रोथ फॅक्टर फॉर्म्युलेशन प्रभावी ठरत आहे, असा निष्कर्ष या संशोधनामार्फत काढण्यात आला.\nद एस्थेटिक क्लिनिक्सच्या त्वचारोग सल्लागार आणि कॉस्मेटिक त्वचारोग तज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर म्हणाल्या, “कर्करोगावरील उपचारांच्या माध्यमातून एका टप्प्या पलीकडे केस पुन्हा उगवणं शक्य नाही. क्यूआर 678 केवळ केसगळती थांबवत नाही, तर नवीन केस उगवण्यासाठीही फायदेशीर आहे. या उपचारपद्धतीत वाढीसाठी आवश्यक असे काही घटक डोक्यावरील त्वचेतून इंजेक्शनद्वारे दिले जातात. यामुळे आपल्याला हवा तसा आणि प्रभावी परिणाम साधता येतो, जो मूळपेशी किंवा प्लेटलेट समृद्ध प्लाझ्मा (पीआरपी) यांसारख्या तुलनेने निवडीला कमी वाव असलेल्या उपचारपद्धतीत साधता येत नाही”\nसीनिअर कॉस्मेटिक सर्जन डॉ देबराज शोम म्हणाले, “केमोथेरपीचे साइड इफेक्टस होतात. मात्र बरे होण्यासाठी पर्याय नसतो. याच काळात रुग्ण मानसिक आणि शारीरिक पातळीवर खचण्याची शक्यता असते. डोक्यावरील विरळ होत जाणारे केस आणि बारीक होणारं शरीर रुग्णाला अस्वस्थ करते. त्यात रुग्ण महिला असेल तर जास्तच त्रास होतो. या पार्श्वभूमीवर क्यूआर 678 थेरपी नक्कीच फायदेशीर ठरते”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/8548", "date_download": "2021-09-20T05:30:19Z", "digest": "sha1:MU7MPYERJLUDB7TCBH3TGBUDCPZTISXL", "length": 13235, "nlines": 124, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "पीओपी मूर्तीसंदर्भात शहरात धडक कारवाई ९० मूर्ती जप्त ; एक लाख २१ हजार रुपये दंड वसूल – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nकार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nदवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nHome/नागपूर/पीओपी मूर्तीसंदर्भात शहरात धडक कारवाई ९० मूर्ती जप्त ; एक लाख २१ हजार रुपये दंड वसूल\nपीओपी मूर्तीसंदर्भात शहरात धडक कारवाई ९० मूर्ती जप्त ; एक लाख २१ हजार रुपये दंड वसूल\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nनागपूर, ता. ७ : बंदी असलेल्या पीओपी मूर्तींच्या विक्रीसंदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या निर्देशानुसार व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत मंगळवारी (ता.७) दहा पैकी पाच झोनमध्ये कारवाई करण्यात आली. याअंतर्गत शहरातील ९० पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या व मूर्ती विक्रेत्यांकडून एक लाख २१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय पीओपी गणेश मूर्तींची विक्री करणारी दोन दुकाने हटविण्यात आली.\nपीओपी मूर्तीसंदर्भात सुरू असलेल्या कारवाईमध्ये उपद्रव शोध पथकाद्वारे मंगळवारी (ता.७) शहरातील लक्ष्मीनगर, धरम��ेठ, हनुमाननगर, नेहरूनगर आणि मंगळवारी या पाच झोनमधील १०६ दुकानांची तपासणी करण्यात आली त्यातील ९० पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या. सर्वाधिक ५० हजार रुपये दंड हनुमाननगर झोन अंतर्गत वसूल करण्यात आला. झोनमधील २५ दुकानांची तपासणी करून ६० पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या. धरमपेठ झोनमध्ये ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या पदाधिका-यांनी मनपाच्या पथकाला पीओपी मूर्तींची ओळख पटवून देण्यात मदत केली. संस्थेच्या सहकार्याने झोनमधील १५ दुकानांची तपासणी करून २७ मूर्ती जप्त करण्यात आल्या. दोन दुकानांना तात्काळ हटविण्यात आले. संपूर्ण कारवाईत झोनपथकाने ३० हजार रुपये दंड वसूल केला. या कार्यामध्ये ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, श्रीया जोगे यांनी सहकार्य केले.\nमंगळवारी झोनमधील १५ दुकानांची तपासणी करून ३ मूर्ती जप्त करण्यात आल्या व १७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले. नेहरूनगर झोनमधील ३६ दुकानांची कारवाई करीत १४ हजार रुपये दंड तर लक्ष्मीनगर झोनमधील १५ दुकानांची तपासणी करून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आले. या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले व उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांनी केले. झोन पथकाने कारवाईमध्ये जप्त केलेल्या पीओपी गणेश मूर्ती संबंधित झोनच्या आरोग्य अधिका-यांकडे सुपूर्द केल्या.\nयाशिवाय नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.७) एका दुकान/प्रतिष्ठानावर कारवाई करुन ५००० रुपयांचा दंड वसूल केला. पथकाने ५० प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.\nPrevious पिओपी मुर्ती आढळल्यास त्वरीत सर्व मूर्ती जप्त करून दुकान सील करा\nNext दवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\n– सुनील केदार  तरोडी (खु) भूखंड धारकांसमक्ष अधिकाऱ्यांसोबत बैठक  क्रीडा संकुलासाठी अन्यायग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी …\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nनागपुर :- उपमहापौर सौ मनिषा धावड़े इनके घर आनेवाले गणपति उत्सव को मनाने के लिए …\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nपिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nगणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/10142", "date_download": "2021-09-20T04:50:27Z", "digest": "sha1:SR2BDESHA6P3SWUWWKDA34XQ7KB7TQNR", "length": 35482, "nlines": 187, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nमहाराजांच्या जीवनात लढाया अनेक. शत्रूकडील भुईकोट अन् गिरीकोट काबीज करण्यासाठी त्यांनी अनेक लढाया केल्या. पण एक गोष्ट लक्षात येते की , किल्ले घेताना ते एकदम आकस्मिक हल्ला करूनच घेण्याचे त्यांचे बेत असत. त्यांच्या संपूर्ण जीवनात किल्ल्याला वेढा घालून तो जिंकण्याचा प्रयत्न महाराजांनी अगदी बोटावर मोजण्याइतक्याच वेळी केला. मिरजेचा किल्ला घेण्यासाठी त्यांनी या भुईकोटाला दोन महिने वेढा घातला होता. जातीने ते वेढ्यात होते. (दि. २९ डिसेंबर १६५९ ते मार्च २ , १६६० ) सतत झुंजूनही हा भुईकोट त्यांना मिळाला नाही. अखेर त्यांनी मिरजेहून पन्हाळ्याकडे माघार घेतली. सेनापती नेतोजीने विजापूरच्याच भुईकोटावर सतत आठ दिवस हल्ले केले. शेवटी त्याला माघार घ्यावी लागली. येथे ‘ सरप्राइज अॅटॅक ‘ नेतोजीस जमला नाही.\nइ. १६७७ तंजावर मोहिमेचे वेळी तामिळनाडूमधील वेल्लोरच्या भुईकोटास मराठी सैन्याने वेढा घातला. हा वेढा प्रदीर्घकाळ म्हणजे सुमारे एक वषेर् चालू होता. अखेर वेल्लोर कोट मराठ्यांनी काबीज केला. बस्स वेढे घालण्याचे हे एवढेच प्रसंग. बाकी सर्व वेगवेगळ्या हिकमतीने कमीतकमी वेळात त्यांनी ठाणी जिंकलेली दिसतात. वेढे घालण्यात फार मोठे सैन्य प्रदीर्घ काळ गंुतून पडते. शिवाय विजयाची शाश्वती नसते. अन् एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांपाशी अशा वेढ्यांकरिता लागणारा तोफखाना कधीच नव्हता.\nआता महाराजांच्या डोळ्यासमोर उभा होता गड पुरंदर. दि. ८ मार्च १६७० या दिवशी हल्ल्याचा बेत होता. निळो सोनदेव बावडेकर यांना महाराजांनी पुरंदरची मोहिम सांगितली. दि. ८ मार्चलाच सोनोपंतांनी पुरंदरावर छापा घातला. एकाच छाप्यात पुरंदर स्वराज्यात आला. लढाई झाली. पण जय मिळाला. मोगली किल्लेदार शेख रजीउद्दीन पराभूत झाला. मराठी सैन्यातील केशव नारायण देशपांडे हा तरुण लढताना मारला गेला. गड मिळाला. दि. ८ मार्च मुरारबाजी देशपांड्यांच्या पुरंदराला पुन्हा स्वराज्यात स्थान मिळाले. इथे एक गोष्ट लक्षात येते की , महाराजांनी सिंहगडापासून औरंगजेबाविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारले. सिंहगड मिळाला. या घटनेने पुरंदरचा किल्लेदार शहाणा व्हावयास हवा होता ना पण पुरंदरही असाच झटकन मराठ्यांनी घेतला. किल्लेदार शेख पराभूत झाला. तो सावध नव्हता पण पुरंदरही असाच झटकन मराठ्यांनी घेतला. किल्लेदार शेख पराभूत झाला. तो सावध नव्हता त्याचे कौशल्य किंवा हत्यार कुठे तोकडे पडले त्याचे कौशल्य किंवा हत्यार कुठे तोकडे पडले की मराठ्यांनीच अगदी वेगळाच काही डाव टाकून पुरंदर घेतला की मराठ्यांनीच अगदी वेगळाच काही डाव टाकून पुरंदर घेतला या लढाईची तपशीलवार माहिती मिळतच नाही.\nमहाराजांनी लगेच (मार्च १६७० ) इतर किल्ल्यावरच्या मोहिमाही निश्चित केल्या. इतकेच नव्हे तर स्वत:ही जातीने मोहिमशीर झाले. आखाडा मोठाच होता. तुंग , तिकोना अन् लोहगडापासून थेट खानदेश वऱ्हाडपर्यंत महाराज धडक देणार होते. निरनिराळ्या सरदारांच्यावर एकेका गडाची मोहिम महाराजांनी सोपविली होती. या प्रचंड आघाडीच्या अगदीच थोडा तपशील हाती लागला आहे. सर्वत्र मराठ्यांना विजय मिळत गेला , मिळत होते , हा त्याचा इत्यर्थ. मोरोपंत पिंगळ्यांनी त्र्यंबकचा किल्ला काबीज केला. हंबीररावर मोहित्यांनी नासिकच्या उत्तरेस मुसंडी मारली. ठरविलेले घडत होते. मोगली ठाण्यातून धनदौलत आणि युद्धसाहित्य मिळत होते. विजयाच्या बातम्या राजगडावर आणि स्वराज्यात सतत येत होत्या. यावेळी एक गंमत घडली. अत्यंत मामिर्क. पुरंदर घेतल्यानंतर महाराजांनी गडाच्या उत्तर बाजूचा मुलुख म्हणजे सामान्यपणे पुण्यापासून बारामतीपर्यंतच्या मुलुखावरती निळो सोनदेव बावडेकर (ज्यांनी पुरंदर काबीज केला) यांची मुलकी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. आज्ञेप्रमाणे ते कामही पाहू लागले होते. याच काळात मराठ्यांची ही उत्तर आघाडी सुरू झाली होती. विजयाच्या बातम्या हररोज येत होत्या. त्या या निळोपंत बावडेकरांनाही समजत होत्या. त्या ऐकत असताना निळोपंत अस्वस्थ होत होते का त्यांना असं वाटत होतं की , या नवीन तलवारीच्या मोहिमेत महाराजांनी आपल्याला घेतलं नाही. सगळे राव आणि पंत ठिकठिकाणी विजय मिळवीत आहेत तसा मीही तलवारीने मिळविला नसता का त्यांना असं वाटत होतं की , या नवीन तलवारीच्या मोहिमेत महाराजांनी आपल्याला घेतलं नाही. सगळे राव आणि पंत ठिकठिकाणी विजय मिळवीत आहेत तसा मीही तलवारीने मिळविला नसता का का घेतला नाही मला का घेतला नाही मला मुलखाची मुलकी कारकुनी मला का सांगितली मुलखाची मुलकी कारकुनी मला का सांगितली अन् या म्हाताऱ्या बावडेकराची लेखणी मानेसारखीच थरथरली. त्यांनी महाराजांना या काळात लिहिलेले एक पत्र सापडले आहे. त्यांनी लिहिले आहे की , महाराज आपण स्वत: आणि राजमंडळातील अनेक समशेरवंत पराक्रमाची शर्थ करीत आहेत. ठाणी घेत आहेत. मोगलांकडील धनदौलत स्वराज्यासाठी मिळवीत आहेत आणि मला मात्र आपण लेखणीचा मनसुबा सांगितला आहे. मलाही समशेरीचा मनसुबा सांगावा. मीही चार ठाणी अन् चार सुवर्णाची फुले मिळवून आणीन.\nम्हाताऱ्या बावडेकरांना बाळसं आलं होतं. त्यांचा उत्साह आणि आकांक्षा यांच्यापुढे गगन ठेंगणेसे झुकले होते. निळोपंतांचे वय यावेळी नेमके किती होते ते समजत नाही. बहुदा ते पंच्याहत्तीच्या आसपास असावे असा तर्क आहे. वयाने थोराड असलेले असे त्यांचे दोन पुत्र यावेळी स्वराज्यात काम करीत होते. एकाचे नाव नारायण अन् दुसऱ्याचे रामचंद. असा हा निळोपंत न वाकलेला म्हातारा बाप्या माणूस होता. त्यांचे पत्र महाराजांस मोहिमेत मिळाले. ते वरील आशयाचे पत्र महाराजांस मिळाल्यानंतर त्यांना काय वाटले असेल आपली म्हातारी माणसेही केवढी उमेदीची आहेत आपली म्हातारी माणसेही केवढी उमेदीची आहेत यांचे पोवाडे गायला शाहीरच हवेत. यांच्या आकांक्षापुढे आभाळ बुटके आहे. अन् हेच स्वराज्याचे बळ आहे. महाराजांनी मायेच्या ओलाव्याने आणि कौतुकाने भिजलेले उत्तर निळो सोनदेव बावडेकरांना पाठविले. ते सापडले आहे. महाराज म्हणतात , ‘ लेखणीचा मनसुबा आणि ���लवारीचा मनसुबा सारखाच मोलाचा आहे. कुठे कमी नाही. एकाने साध्य करावे , दुसऱ्याने साधन करावे. म्हणजेच ते सांभाळावे. ‘\nखरं म्हणजे आता नव्या नव्या तरुणांनी नव्या मोहिमांवर मोहीमशीर व्हावे. फत्ते करावी. त्याचे जतन मागच्या आघाडीवर असलेल्या अनुभवी पांढऱ्या केसांनी करावे. आता जर तुम्हांसारख्या इतक्या वयोवृद्धांना आम्ही तलवारीची कामे सांगू लागलो तर जग काय म्हणेल महाराजांच्या पत्राचा हाच आशय होता. निळो सोनदेवही समजुतीचे शुभ्र होते. कलंक नव्हता. तेही समजले. उमजले. त्यांची लेखणी मुलकी कारभारात घोड्यासारखीच दौडत राहिली.\nयानंतर एकाच वर्षाने (इ. १६७१ ) निळो सोनदेव बावडेकर वार्धक्याने स्वर्गवासी झाले.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे क���म नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेल�� शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, स���ल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/04/8Fit7y.html", "date_download": "2021-09-20T05:15:02Z", "digest": "sha1:4BQS4V3OJNJ2QXULQWACATRTC6ZNX4NJ", "length": 10724, "nlines": 109, "source_domain": "www.punepravah.page", "title": "राज्यात कोरोना बाधित ८४० रुग्ण बरे होऊन घरी* *राज्यात आज ७७८ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ६४२७* -*आरोग्यमंत्री राजेश टोपे*", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nराज्यात कोरोना बाधित ८४० रुग्ण बरे होऊन घरी* *राज्यात आज ७७८ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ६४२७* -*आरोग्यमंत्री राजेश टोपे*\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\n*राज्यात कोरोना बाधित ८४० रुग्ण बरे होऊन घरी*\n*राज्यात आज ७७८ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ६४२७*\nमुंबई, दि. २३ : आज राज्यात कोरोनाबाधीत ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२७ झाली आहे. आज ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ हजार ३६९ नमुन्यांपैकी ८९ हजार ५६१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १४ हजार ३९८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८७०२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nआज राज्यात १४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू ��ाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २८३ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ६, पुणे येथील ५, नवी मुंबई येथे १, नंदूरबार येथे १ आणि धुळे मनपा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यात ८ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या १४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २ रुग्ण आहेत तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. दोन रुग्णांबाबत इतर आजाराची माहिती अद्याप मिळू शकली नाही उर्वरित १२ मृत्यूंपैकी ७ रुग्णांमध्ये ( ५८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.\n*राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)*\nमुंबई महानगरपालिका: ४२०५ (१६७)\nठाणे मनपा: २१४ (४)\nनवी मुंबई मनपा: ९७ (४)\nकल्याण डोंबिवली मनपा: १२४ (३)\nभिवंडी निजामपूर मनपा: ८\nमीरा भाईंदर मनपा: ११६ (२)\nवसई विरार मनपा: १०९ (३)\nपनवेल मनपा: ३६ (१)\n*ठाणे मंडळ एकूण: ४९८० (१८७)*\nमालेगाव मनपा: १०९ (९)\nधुळे मनपा: १३ (१)\nजळगाव मनपा: २ (१)\n*नाशिक मंडळ एकूण: १८४ (१६)*\nपुणे मनपा: ८१२ (५९)\nपिंपरी चिंचवड मनपा: ५७ (२)\nसोलापूर मनपा: ३२ (३)\n*पुणे मंडळ एकूण: ९६३ (६७)*\nसांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)\n*कोल्हापूर मंडळ एकूण: ४३ (२)*\nऔरंगाबाद मनपा: ४० (५)\n*औरंगाबाद मंडळ एकूण: ५१(५)*\n*लातूर मंडळ एकूण: १३*\nअमरावती मनपा: ७ (१)\n*अकोला मंडळ एकूण: ६९ (३)*\nनागपूर मनपा: ९८ (१)\n*नागपूर मंडळ एकूण: १०३ (१)*\n*इतर राज्ये: २१ (२)*\n*( टीप – या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा / मनपांनी उपलब्ध करुन दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत. *मुंबई मनपाच्या आजच्या आकडेवारीत प्रयोगशाळेकडील १३ एप्रिल पासूनच्या प्राप्त अहवालांचा समावेश करण्यात आलेला आहे.*)*\nराज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ४७७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ७४९१ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २७.२६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.\nदेशासाठी गायक सुखविंदर ���िंग ची साथ ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाच्या गाण्याची पहिली झलक प्रदर्शित\nकोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या\nझीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*\nपुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/jansuvidha-yojana-is-beneficial-for-the-deprived", "date_download": "2021-09-20T04:15:21Z", "digest": "sha1:W5HPFUMSFLRJDJUMOHFIXQJ3FIAIER7P", "length": 6535, "nlines": 29, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जनसुविधा योजना वंचितांसाठी फलदायी | Jansuvidha Yojana is beneficial for the deprived", "raw_content": "\nजनसुविधा योजना वंचितांसाठी फलदायी\nमालेगाव | प्रतिनिधी | Malegoan\nतळागाळातील आदिवासी, दलितांसह गरीब समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या (Central and State Government) पुढाकाराने जनसुविधेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम निश्चितच फलदायी ठरतील, असा विश्वास कृषि मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांनी व्यक्त केला...\nपंचायत समिती सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण तालुकास्तरीय पुरस्कार व जनसुविधेच्या मंजूर कामांचे आदेश वाटपाचा कार्यक्रम कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.\nयावेळी पंचायत समिती उपसभापती सरला शेळके, जि.प. सदस्य दादाजी शेजवळ, पं.स. सदस्य भगवान मालपुरे, बापू पवार, भिकन शेळके, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, कृषी अधिकारी किरण शिंदे, कृष्णा ठाकरे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पुरस्कार्थी, लाभार्थी उपस्थित होते.\nपंचायत समिती जनसुविधा योजनेतंर्गत तालुक्यातील एकूण 35 गावातील विविध विकासकामे करण्यासाठी शासनाने 2 कोटी 67 लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्या अनुषंगाने पंचायत समितीला 2 कोटी 52 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जनसुविधा योजना 2020-21 साठी विविध विकासकामे करण्यासाठी 1 कोटी 66 लाख मंजूर निधीच्या कामांचे संबंधित गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना कार्यारंभ आदेशाचे वाटप ना. भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.\nजनसुविधेच्या ज्या कामांचे आदेश याठिकाणी वितरीत करण्यात आले आहेत ती विकास कामे ही दर्जेदार पध्दतीने होतील याची सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन करताना भुसे म्हणाले की, तालुक्यात एकूण मंजूर झालेली घरकुले, प्रगतीपथावर, अद्याप कामे सुरु न झाल्याची कारणे, किती लाभार्थ्यांना लाभाचा हप्ता प्रदान करण्यात आला.\nया बाबींचा नियमीत आढावा घेण्याच्या सुचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. या विकासकामांचा तळागाळातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून या कामांना गती देण्याची विनंती उपसभापती शेळके यांना त्यांनी केली. पात्र लाभार्थी त्याला मिळणार्‍या लाभापासून वंचित राहत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनादेखील भुसे यांनी यावेळी गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे (Jitendra Deore) यांना दिल्या.\nसर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. घरकुलाच्या यापूर्वी 2011 च्या सर्वेक्षणाच्या याद्या होत्या. त्यानंतर आता ड यादीमध्ये जे पात्र लाभार्थी आहेत ज्यांची नावे आलेली नाहीत. आणि खर्‍या अर्थाने जे पात्र लाभार्थी यापासून वंचित आहेत. अशांना प्राधान्य क्रमाने घरकुल मिळाले पाहिजे याकरिता प्रशासनाने कामकाज केले पाहिजे, अशी अपेक्षाही भुसे यांनी व्यक्त केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/12/blog-post_58.html", "date_download": "2021-09-20T05:42:59Z", "digest": "sha1:D2SID4U6UVYEVAFIIMZ6FV6MNFZIKKDR", "length": 9074, "nlines": 37, "source_domain": "www.punepravah.page", "title": "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डेक्कन जिमखाना यांच्यात सामंजस्य करार", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डेक्कन जिमखाना यांच्यात सामंजस्य करार\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डेक्कन जिमखाना यांच्यात सामंजस्य करार\n*पुणे :-* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डेक्कन जिमखाना यांच्यात क्रीडा व्यवस्थापन व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने दि. १४.१२.२०२० रोजी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी डॉ. नितीन करमाळकर, कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, डॉ. अपूर्वा पालकर, संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहवर्य, श्री मिहीर केळकर, श्री. विश्वास लोकरे, सरचिटणीस, डेक्कन जिमखाना, श्री. श्रीरंग गोडबोले हे उपस्थित होते.\nया कराराद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्���े क्रीडा विषयक नाविन्यपुर्ण अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. या अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रशिक्षण डेक्कन जिमखाना उपलब्ध करुन देणार आहे. यासाठी आवश्यक सुविधा विद्यापीठातर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. क्रीडा व क्रीडा व्यवस्थापन या विषयात नवकल्पना व नवप्रकल्पांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व उपक्रम मंडळाद्वारे कार्यक्रम विविध कार्यान्वित करण्यात येणार आहेत तसेच त्यांना मार्गदर्शन डेक्कन जिमखाना येथील क्रीडा तज्ज्ञ यांचेकडून देण्यात येणार आहे.\nविद्यापीठ व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा व क्रीडा व्यवस्थापन या विषयावर सेमीनार, कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. डेक्कन जिमखाना सन १९०२ पासून क्रीडा विषयक प्रशिक्षण देत असून तेथून अनेक नामवंत खेळाडू\nतयार झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मी. रनिंग ट्रॅक, जलतरण तलाव, टेनिस कोर्ट, इनडोअर स्पोर्टस एरिना तयार करण्यात आला असून विद्यापीठातील तसेच संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी त्याचा वापर करीत आहेत.\nआंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या धर्तीवर क्रीडा व क्रीडा व्यवस्थापन विषयक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राबविण्यात आवश्यकता असून या सामंजस्य कराराच्या माध्यमातून असे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. डेक्कन जिमखाना यांच्या देश, विदेशातील क्रीडा क्लबच्या असलेल्या संलग्निकरणाचा फायदा या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होईल,\n\"क्रीडा विषयक दर्जेदार व व्यावसायिक प्रशिक्षण हे विद्यार्थ्यांना अत्यंत गरजेचे आहे. विद्यापीठाने सर्व क्षेत्रामध्ये उत्कृष्ट दर्जाची कामगिरी केली असून क्रीडा विषयात या कराराद्वारे उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू तयार होण्यास मदत होईल.\" डॉ. नितीन करमाळकर, कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\n\"क्रीडा विषयक नाविन्यपुर्ण स्टार्टअप ही काळाची गरज आहे. या सामंजस्य कराराद्वारे क्रीडा विषयक नवकल्पनांना प्रोत्साहन मिळून नवउद्योजक तयार करण्यास मदत मिळेल डॉ. अपूर्वा पालकर, \" संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ\n\"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डे���्कन जिमखाना या दोन नामवंत संस्था एकत्र येउन काहीतरी भरीव कार्य करतील ही खात्री आहे.\" विश्वास लोकरे, अध्यक्ष डेक्कन जिमखाना\nदेशासाठी गायक सुखविंदर सिंग ची साथ ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाच्या गाण्याची पहिली झलक प्रदर्शित\nकोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या\nझीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*\nपुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/maharashtra-mumbai-corona-patients-daily-count-666/", "date_download": "2021-09-20T05:22:31Z", "digest": "sha1:RCNALQJXPS4CNVYOB3YHQD6T2WIIEAAP", "length": 6057, "nlines": 72, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nमुंबई: मुंबईतील कोरोनाबाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. गुरुवारी मुंबईत ६६६ नव्या कोरोनारुग्णांची नोंद झाली, तर २० रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.०९ टक्यांपर्यंत खाली आला आहे.\nगुरुवारी ६६६ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे आता मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ७ लाख १९ हजारांपुढे गेली आहे. गुरुवारी दिवसभरात ७४१ रुग्ण बरे झाल्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६ लाख ८६ हजारांवर गेली आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याचं दिसत आहे. सध्या १४ हजार ८०७ उपचाराधीन रुग्ण आहेत.\nमुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.०९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही ७३४ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईतील धारावी परिसरातही रुग्णांची संख्या कमी होत असून सध्या केवळ ६ उपचाराधीन रुग्ण आहेत.\nPrevious मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस\nNext राष्ट्रीय तपास यंत्रणा पुढील तपासासाठी नागपुरात दाखल\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधि��\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-january-26-the-new-real-estate-law-encompasses-the-interests-of-consumers-5477177-NOR.html", "date_download": "2021-09-20T05:06:55Z", "digest": "sha1:DAC4A5HICVHASY3F3B5ITO3ATPAPY2KW", "length": 10411, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "January 26, the new real estate law, Encompasses the interests of consumers | बिल्डरांना चाप लावणारा आणि ग्राहकांचे हित जोपासणारा, 26 जानेवारीपासून नवा रिअल इस्टेट कायदा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबिल्डरांना चाप लावणारा आणि ग्राहकांचे हित जोपासणारा, 26 जानेवारीपासून नवा रिअल इस्टेट कायदा\nनागपूर: बिल्डरांना चाप लावणारा आणि ग्राहकांचे हित जोपासणारा नवा रिअल इस्टेट कायदा राज्यात २६ जानेवारीपासून अमलात आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या संकेतस्थळावर ८ डिसेंबरला ही माहिती देण्यात आली असून लोकांकडून १५ दिवसांत हरकतीही मागवण्यात आल्या आहेत.\nबिल्डअपऐवजी कार्पेट एरिया, अॅग्रिमेंटमध्ये पार्किंगचा समावेश, घर ठरलेल्या वेळेत दिले नाही तर दंड, एजंटचेही रजिस्ट्रेशन आणि बिल्डर-बँक करप्ट असेल तर सरकारचा हस्तक्षेप अशा ग्राहकहिताच्या नियमांचा कायद्यात समावेश आहे.\nराज्य सरकारने २०१२ मध्ये महाराष्ट्र हाउसिंग कायदा आणला होता. त्यानंतर २०१५ मध्ये केंद्राने हा कायदा आणला. मे २०१६ मध्ये लोकसभा तसेच राज्यसभेत तो संमत झाल्यानंतर सर्व राज्यांना हा कायदा आणण्याच्या सूचना केंद्राकडून देण्यात आल्या.\nया सूचना देताना राज्यांनी आपापल्या भागाला आवश्यकतेनुसार त्यात आणखी नियम समाविष्ट करण्याची मुभा दिली आहे. या का���द्यामुळे ग्राहकांच्या फसवणुकीला आळा बसणार आहे.\nअंमलबजावणीनंतर ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणारा नियामक आयोग नेमण्यात येईल. बिल्डर व ग्राहकांतील व्यवहारावर आयोग लक्ष ठेवेल.\nताबा देण्यास विलंब झाला तर बऱ्याचदा बिल्डर पैसे घेऊन घराचा ताबा देण्यास खूप उशीर करतात. यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. नवीन कायद्यानुसार घरांचा ताबा देण्यास उशीर करणाऱ्या बिल्डरांना दंड ठोठावण्यात येईल किंवा त्याच्या कार्पोस फंडातून रक्कम वळती करण्यात येईल.\nबांधकामात दोष आढळल्यास बिल्डरला दंड करण्याची मुभा यात आहे. ग्राहकांकडून घेतलेले पैसे बिल्डरने १५ दिवसांच्या आत बँकेत जमा करणे आवश्यक असून घराचा ताबा दिल्याच्या तीन महिन्याच्या आत इमारत रहिवासी कल्याण मंडळाकडे सुपूर्द करावी लागेल.\nग्राहकांना माहिती देणे आवश्यक\nप्रकल्प लेआऊट, मंजुरी कधी मिळाली, प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होईल, कंत्राटदार कोण ही माहिती ग्राहकांना देणे अनिवार्य असेल. प्रकल्प सुरू झाल्यानंतर माहिती वेबासाइटवर प्रसिद्ध करावी लागेल.\n५०० चौरस मीटर किंवा त्याहून अधिक जागेवर प्रकल्प उभा राहत असेल तर रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी बंधनकारक असेल. कारण हा प्रकल्प रिअल इस्टेट विधेयकाच्या अंतर्गत जाईल.\nइमारतीत परस्पर बदल अशक्य\nइमारत प्रकल्पात कोणतेही बदल करायचे असल्यास ६६ टक्के ग्राहकांच्या परवानगीची गरज लागणार आहे. बिल्डरने नियमांचे उल्लंघन केल्यासत्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. शिवाय दंडही आकारला जाऊ शकतो.\nसध्या राज्यातील अनेक शहरांमध्ये “शाकाहारींसाठी घरे देण्यात येतील’ अशी बंधने घालण्यात आल्याने अनेकांची अडचण होत आहे. हे लक्षात घेऊन ग्राहकांना खाण्या-पिण्याचे या कायद्यान्वये स्वातंत्र्य राहणार आहे.\nप्राँपर्टी डिलर्स, इस्टेट एजंटानाही आता नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे. प्रत्येक प्रकल्पाची नोंदणी गरजेची असून नोंदणीविना बिल्डर प्रकल्पाची बुकिंग किंवा वक्री करू शकणार नाही. तक्रारींसाठी नियामक आयोगाची लवकरच स्थापना करण्यात येईल.\nआयोगाचा अध्यक्ष तसेच समिती सदस्यांची नियुक्ती उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, गृहनिर्माण सचिव तसेच न्याय व विधी सचिव करणार आहेत.\nनव्या कायद्यानुसार बिल्डरला चटई क्षेत्रानुसारच फ्लॅटची विक्री करावी लागेल. सध्या घर, घराबाहेरची जागा, लिफ्टच्या जागेचा समावेश करून बिल्डर बिल्डअप एरिया गृहीत धरून घरे विकतात. यामुळे बिल्डअप व कार्पेट एरियात ३० % फरक राहतो.\nकार्पेट एरिया देताना बिल्डर बिल्डअप एरियाचे पैसे वसूल करतात. आता कार्पेट एरियाचेच पैसे बिल्डरांना ग्राहकांकडून घेता येतील. यासोबत पार्किंगसाठी ग्राहकांकडून अवाजवी रक्कम वसूल होते. ती कागदावर येत नव्हती. आता अॅग्रिमेंटमध्ये पार्किंगचाही समावेश केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-young-man-was-tied-to-the-front-of-an-army-jeep-5575844-PHO.html", "date_download": "2021-09-20T04:56:22Z", "digest": "sha1:YCXBUGUL3XTWWYEKIMP4BP7NAJ7ZYGBD", "length": 3287, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Young Man Was Tied To The Front Of An Army Jeep | जम्मू-काश्मीर: महाविद्यालयाबाहेर सुरक्षा दलावर झालेल्या दगडफेकीत 50 जखमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजम्मू-काश्मीर: महाविद्यालयाबाहेर सुरक्षा दलावर झालेल्या दगडफेकीत 50 जखमी\nश्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आंदोलकांनी महाविद्यालयाबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक केली. सुरक्षा दलानेही बळाचा वापर केला. यात सुरक्षा दलासह सुमारे ५० जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली.\nशनिवारी सकाळी सुरक्षा दलाने पदवी महाविद्यालयाच्या बाहेर बंदोबस्त लावला होता. हा बंदोबस्त सुरक्षेच्या कारणावरून होता. परंतु यावर नाराज लोकांनी सुरक्षा दलाच्या विरोधात निदर्शने सुरू केली. घोषणाही दिल्या. सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना निदर्शने करण्यापासून रोखले. तेव्हा त्यांनी दगडफेक सुरू केली. यामध्ये सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले. खूप काळ वातावरण तणावपूर्ण होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-ind-vs-eng-under-19-world-cup-news-in-marathi-dubai-4529745-NOR.html", "date_download": "2021-09-20T05:00:46Z", "digest": "sha1:S5QC5AYCXX25GK6QV6Y7HQZF3AQVDYFE", "length": 5637, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ind Vs Eng Under 19 World Cup News in Marathi, Dubai | \\'अंडर-19 विश्वचषक\\' जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले; इंग्लंडची उपांत्य सामन्यात धडक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'अंडर-19 विश्वचषक\\' जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले; इंग्ल���डची उपांत्य सामन्यात धडक\nदुबई- अंडर-19 विश्वचषक जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंगले आहे. उपांत्यपूर्व सामन्यात इंग्लंडने भारतावर तीन गडी राखून विजय मिळवला. या पराभवासोबत भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतून 'आऊट' झाला आहे.\nनाणेफेक जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करून इंग्लंड संघासमोर विजयासाठी 222 धावांचे लक्ष ठेवले होते. मात्र, इंग्लंडने तीन गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केले.\nइंग्लंड संघाची सुरुवात खराब झाली. इंग्लंडला पहिला झटका फिंचच्या रुपात बसला. फिंच 10 धावांवर खेळत असताना मोनू कुमारच्या चेंडूवर तो पायचित बाद झाला. इंग्लंडची एकूण धावसंख्या 6 असताना क्रिजवर उतरलेल्या रेयान हिगिन्स याला चामा मिलिंद याने तंबूत पाठवले. मिलिंदच्या चेंडूवर संजू सॅमसन याने रेयान याला अलगद टिपले.\nत्यानंतर सलामीवीर टेटरसाल याला दीपक हुड्डा याने बाद केले. टेटरसाल याने तीन चौकारच्या मदतीने 23 धावा केल्या. चौथ्या विकेटसाठी डकेट आणि बार्नार्ड यांनी उभी केलेली 76 धावांची भाग‍िदारी गनी याने तोडली. या जोडीने भारतीय गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते. मात्र गनीच्या चेंडूवर बार्नार्डचा सॅमसनने झेल घेतला. बार्नार्ड याने 24 धावा केल्या. 61 धावांची शानदार कामगिरी करणार्‍या डकेट याला कुलदीप यादवने पॉवेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर मैदानात आलेल्या रोड्स याला अवघ्या 10 धावांवर बोल्ड करून कुलदीप याने विजयाच्या आशा पल्लवित केल्या. इंग्लंडला सातवा झटका क्लार्कच्या रुपात (42) बसला. तेव्हा इंग्लंडच्या एकूण 199 धावा झाल्या होता.\nभारतीय संघाने 222 धावांचे आव्हान...\nनाणे फेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. भारतने अवघ्या 24 धावांवर चार गडी गमावले होते. अखेर भारतीय संघाने निर्धारि षटकात आठ गडी गमावून 221 धावा केल्या. कर्णधार विजय झोलने 48, दीपक हुड्डाने 68 तर सरफराज खान याने 52 धावा केल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/azadi-ka-amritmahotsav-in-pune/", "date_download": "2021-09-20T04:46:44Z", "digest": "sha1:JUTGLAV7QE7H4VXKOGWZ5O2AQOVEKDNB", "length": 6647, "nlines": 84, "source_domain": "metronews.co.in", "title": "पुण्यात \"आजादी का अमृतमहोत्सव\".. - Metronews", "raw_content": "\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\nपुण्यात “आजादी का अमृतमहोत्सव”..\nफिट इंडिया फ्रीडम रन टू पॉईंट झिरो चे आयोजन\nयुवा कार्य व खेळ मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र पुणे राष्ट्रीय सेवा योजना पुणे आणि गोखले इन्स्टिट्यूट पुणे आयोजित आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त फिट इंडिया फ्रीडम रन टू पॉईंट झिरो चे आयोजन आज गोखले इन्स्टिट्यूट पुणे येथे करण्यात आले होते यावेळी नेहरू युवा केंद्राचे यशवंत मानखेडकर यांनी हिरवा झेंडा दाखवून या फ्रीडम ला सुरुवात केली यावेळी हेमांगी मोरे डॉक्टर जयंती काजळे जितेंद्र सोमानी मिलिंद भोई डॉक्टर नानाजी शेवाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.\nहे ही पहा आणि सब्सक्राइब करा.\nदेशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी संपूर्ण देशाला स्वस्त आणि फिट राहण्यासाठी आणि स्वतंत्र भारताच्या या अमृत महोत्सवानिमित्त या फिट इंडिया फ्रीडम रण चे आयोजन करण्यात आले होते ..आजच्या तरुण पिढीला आपल्या देश स्वतंत्र करण्यासाठी स्वतंत्र सेनानी मिजे बलिदान दिले त्याची आठवण आणि ओळख करून देण्यासाठी यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे आजचा तरुण हा सशक्त व फिट राहण्यासाठी योग आणि रन चे गुण त्यांच्या अंगीकारले पाहिजे असे मत यावेळी यशवंत मानकर यांनी व्यक्त केले.\nकार चालकाला अडवून लांबवले १२ लाख रुपये\nडॉ.भा.पा.हिवाळे संस्था संचलित आय.एम.एस.च्या “प्रयास “ या संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. मंगेश वाघमारे यांच्या हस्ते संपन्न.\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व…\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nएमआयडीसीतील इटन कंपनीने घेतली 1 हजार वृक्ष संवर्धनाची जबाबदारी..\nपारनेर बाजार समितीचे ई पीक नोंदणी मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न…\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/tag/merico-limited/", "date_download": "2021-09-20T04:35:15Z", "digest": "sha1:DUFW2AFGBWWUTFF57J3BTTYL24QOXB2F", "length": 2893, "nlines": 58, "source_domain": "tumchigosht.com", "title": "merico limited – Tumchi Gosht", "raw_content": "\nतेव्हा व्यापाऱ्यांना पटवण्यासाठी ‘पॅराशूट’च्या मालकाने अशी लढवली होती शक्कल…\nआज पॅराशूट या ब्रॅण्डने देशभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. खोबऱ्याचे तेल म्हटले की पॅराशूट आठवते. पॅराशूटच्या सुगंधाने आणि गुणवत्तेने अनेकांना भुरळ घातली आहे. पण तुम्हाला माहितीये का एकेकाळी पॅराशूटची एक बाटली विकणेही कठीण…\nतेव्हा ‘पॅराशूट’ला आपला खप वाढवण्यासाठी लढावे लागले होते उंदरांसोबत…\nआज पॅराशूट या ब्रॅण्डने देशभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. खोबऱ्याचे तेल म्हटले की पॅराशूट आठवते. पॅराशूटच्या सुगंधाने आणि गुणवत्तेने अनेकांना भुरळ घातली आहे. पण तुम्हाला माहितीये का एकेकाळी पॅराशूटची एक बाटली विकणेही कठीण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/monsoon-red-alert-maintained-goa-today-14393", "date_download": "2021-09-20T04:31:03Z", "digest": "sha1:LBSH7XG7XHKC7YVEU3ZCXD2IZV7GYYHW", "length": 3176, "nlines": 27, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Monsoon: गोव्यात आज पावसाचा जोर; प्रशासन सज्ज", "raw_content": "\nMonsoon: गोव्यात आज पावसाचा जोर; प्रशासन सज्ज\nपणजी: राज्यात पावसाची तीव्रता वाढली आहे. आज सोमवारी ‘रेड अलर्ट’ जारी असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. आवश्‍यकता नसल्यास नागरीकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान खात्यातर्फे करण्यात आले आहे. रविवारी मात्र संततधार कायम होती.\nसत्तरी, साखळी, म्हापसा, जुने गोवे आणि पेडणेसह घाटमाथ्यावर दिवसभर पाऊस सुरू होता. कोणकोण भागात तुलनेने कमी पाऊस असतानाही एका ठिकाणी भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. इतर ठिकाणी मात्र अनुचित घटना घडल्या नसल्या तरी रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीला फटका बसल्याचे प्रकार सर्रास पहावयास मिळाले. चोर्ला घाटात संततधार पावसामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागली. सोमवारी काही भागात पुरस्थितीसह भूस्खलनाच्या घटनांची शक्यता असल्याने प्रशासनाने सज्जता केली आहे. मंगळवार आणि बुधवारीदेखील ‘ऑरेंज अलर्ट’ कायम राहणार असून गुरूवारी पाऊस उसंत घेईल, अशी माहिती हवामान वेधशाळेचे एम. राहूल यांनी दिली.\nMonsoon: गोव्यात 14 जुनला ‘रेड अलर्ट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/oldman/", "date_download": "2021-09-20T04:50:55Z", "digest": "sha1:XVBHAGZ3G733BDE46OESO2BSPBWZKD5U", "length": 3249, "nlines": 42, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates oldman Archives | Jaimaharashtra news", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nनांदेड: मुखेड तालुक्यातील खतगाव येथे मुसळधार पाऊस झाल्याने एक ६५ वर्षीय वृद्ध नाल्यात वाहून गेला…\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/promotion-of-gramsevak-stopped/322857/", "date_download": "2021-09-20T06:18:51Z", "digest": "sha1:AY4OPIDMDXGC5JH7F2ALBJBWSQ5HOZ7D", "length": 15467, "nlines": 153, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Promotion of gramsevak stopped", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र नाशिक ग्रामसेवकांची पदोन्नती रोखली\nजिल्हा परिषद सीईओंचा निर्णय; तालुका सोडण्याची घातली अट\nश्री साईबाबा संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष आशुतोष काळे कोरोनाबाधित\nनाशकात लाखो गणेशमूर्तींचं संकलन\nमूर्ती संकलन करणाऱ्या ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू\nरिकामं झालं घर, रिता झाला मखर\nसातपूरला कंपनीत स्फोट,सहा कामगार जखमी\nवर्षानुवर्षे एकाच ग्राम पंचायतीमध्ये ठाण मांडलेल्या ग्रामसेवकांच्या बदल्या करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून एकाच तालुक्यात घुटमळत असलेल्या ग्रामसेवकांना पदोन्नती न देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. ग्रामसेवक संघटना जोपर्यंत मुख्य कार्��कारी अधिकार्‍यांकडे येवून तालुक्याबाहेर बदल्या करण्यास परवानगी देणार नाहीत, तोपर्यंत ग्रामसेवकांना पदोन्नती न देण्याचा पवित्रा मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी घेतला आहे.\nजिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.30) स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी सदस्यांनी जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या बदल्यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर प्रत्युत्तर देताना ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी गेल्या आठ महिन्यांत विभागाने केलेल्या कारवाईचा आराखडा सभागृहासमोर मांडला. 2002 पासून 150 ग्रामसेवकांची विभागीय चौकशी प्रलंबित होती. त्यावर जिल्हा परिषदेने पुढाकार घेत ही चौकशी पूर्ण केली आहे. त्यापैकी 135 ग्रामसेवक हे चौकशीत दोषी आढळले आहेत. त्यावरुन ग्रामसेवकांचा कारभार कशा पध्दतीने सुरु आहे, याची खात्री विभागाला त्यांनी पटवून दिली. तसेच चार वर्षांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील 12 ग्रामसेवकांची बदली होवूनही ते बदलीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत. शासकीय सेवेतून ते परागंदा झाल्याचे चित्र आहे. अशा ग्रामसेवकांवर कठोर कारवाई करण्यात येत असून, दिंडोरी तालुक्यातील या 12 ग्रामसेवकांचे एक वर्षाचे वेतन कापण्याची कारवाई प्रस्तावित असल्याचे परदेशी यांनी सांगितले.\nतसेच पदोन्नतीविषयी सीईओ बनसोड म्हणाल्या की, ग्रामसेवकांना सामोपचाराने पदोन्नती देण्यासाठी बोलवले होते. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून एकाच तालुक्यात काम करत असलेल्या ग्रामसेवकांना तालुका बदलण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी हा प्रस्ताव नाकारल्यामुळे आम्ही पदोन्नत्या रोखल्या आहेत. ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी जोपर्यंत माझ्याकडे येवून तालुक्याबाहेर बदली करण्याचे आदेश मान्य करणार नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांना कोणत्याही परिस्थितीत पदोन्नती देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यामुळे आता ग्रामसेवकांच्या पदोन्नतीचा विषय चांगलाच चिघळणार असल्याचे दिसते. तथापि, स्थायी समितीच्या सभेपूर्वीच भाजपचे गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी ग्रामसेवकांच्या बदल्या रद्द करण्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना दिले होते. परंतु, जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या कामाची पध्दत बघितली तर फारच वि��ारक चित्र आहे. त्यामुळे ग्रामसेवकांच्या बदल्या करण्यास त्यांनीही समर्थन दर्शवले. भास्कर गावित यांनीही पेठ तालुक्यातील ग्रामसेवकांच्या तक्रारींचा पाढा वाचला. महिन्याभरापासून ग्रामसेवकाचा शोध घेत आहे. परंतु, तो सापडलेला नाही. अशा पध्दतीने कामकाज करत असतील तर गावाची काय अवस्था झाली असेल, याची कल्पना करा, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. छाया गोतरणे यांनीही करंजवण येथील ग्रामसेवकांच्या बदलीबाबत काय निर्णय घेतला याविषयी विचारणा केली. करंजवण येथील ग्रामसेवकाची चौकशी सुरु असून, चौकशीत ते दोषी आढळ्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे आश्वासान सीईओ लीना बनसोड यांनी दिले. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर, समिती सदस्य सविता पवार, महेंद्रकुमार काले, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी उपस्थित होते.\nआशेवाडी ग्रामसेवकाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल\nदिंडोरी तालुक्यातील आशेवाडी ग्रामपंचयातीच्या ग्रामसेवक दिलीप मोहिते ३९ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेने त्यांच्याविरोधात आता फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया आता सुरु असून, लवकरच त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल, असा विश्वास ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी व्यक्त केला. त्यामुळे सावळागोंधळ करणार्‍या ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.\nमागील लेखप्रयागराजच्या घाटावर पुन्हा आढळला मृतदेहांचा खच, ५० हून अधिक पार्थिवांवर अंत्यसंस्कार\nपुढील लेखयामुळे भाजप नेते बाबुल सुप्रियो यांनी राजकारणाला केला रामराम\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\nविद्यार्थ्यांना तिसर्‍या टप्प्यात मिळणार कोरोना लस\nसिडकोत आज सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत\nबुटाच्या लेसने गळा दाबून खून\nशेतमाल तारण योजनेचे जिल्ह्यात केवळ ८ लाभार्थी\nनाशिक जिल्ह्यात 89 व���देशी नागरीकांवर आरोग्य विभागाची नजर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51131", "date_download": "2021-09-20T05:20:07Z", "digest": "sha1:56IYIR3TNFMVGPCUEPO5VBZSBY5C5TWA", "length": 4945, "nlines": 63, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पांडुरंग आरती संग्रह | युगें अठ्ठावीस विटेवर उभा...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nयुगें अठ्ठावीस विटेवर उभा...\nयुगें अठ्ठावीस विटेवर उभा ॥ वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥\nपुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ॥ चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥\nजयदेव जयदेव जय पांडुरंगा ॥ रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥ धृ ॥\nतुळसीमाळा गळां कर ठेउनि कटी ॥ कांसें पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥\nदेव सुरवर नित्य येती भेटी ॥ गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ॥ जय. ॥ २ ॥\nधन्य वेणूनाद अणुक्षेत्र पाळा ॥ सुवर्णाची कमळें वनमाळा गळा ॥\nराई रखुमाबाई राणीया सकळा ॥ ओंवाळीती राजा विठोबा सांवळा ॥ जय. ॥ ३ ॥\nधन्य पुष्पावती भीमासंगम ॥ धन्य वेणूनाद उभें परब्रह्म \nधन्य पुंडलीक भक्त निर्वाण ॥यात्रेसी येती साधु सज्जन ॥ जय. ॥ ४ ॥\nओंवाळूं आरत्या कुरवंड्या येती ॥ चंद्र्भागेमाजी सोडूनियां देती ॥\nदिंड्या पताका वैष्णव नाचती ॥ पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ जय. ॥ ५ ॥\nआषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागेमध्ये स्नानें जे करिती ॥\nदर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती ॥केशवासी नामदेव भावें ओंवाळीती जय . ॥ ६ ॥\nयुगें अठ्ठावीस विटेवर उभा...\nयेई हो विठ्ठले माझे माऊली...\nजय जय कटिकर विठ्ठल चिन्मय...\nआरती अनंतभुजा ॥ विठो पंढर...\nधन्य दिवस अजि दर्शन संतां...\nजगदीश जगदीश देव तुज म्हणत...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nओवाळूं आरती माझ्या पंढरीर...\nभक्तीचे पोटीं बोध कांकडा ...\nओंवाळूं गे माये विठ्ठल सब...\nगावों नाचों विठी करुं तुझ...\nपंचदशीचे सारीं पंडितभी भ्...\nकाय तुझा महिमा वर्णूं मी ...\nपंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ...\nसंत सनकादिक भक्त मिळाले अ...\nजय जगज्जननि , विठाबाई \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/international-sports/", "date_download": "2021-09-20T04:24:51Z", "digest": "sha1:LEV62LBCY6IHQIK66GMOQFGHXEPRP2TZ", "length": 5369, "nlines": 49, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " international sports Archives | InMarathi", "raw_content": "\nस्टेफी ग्राफ…टेनिसमधली स्वप्नांची राणी…हार्डकोर्टवरची गुलमोहर\nमार्टिना नवरातिलोव्हाच्या कारकिर्दीची तिन्हीसांज आणि स्टेफी ग्राफची पहाट या ग���ष्टी एकत्र घडल्या. नवरातिलोव्हा नंतर कोण हा प्रश्न तिने सोडवला.\nपॅरालिम्पिकचा अज्ञात इतिहास आणि यंदाच्या सहभागी भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घ्या\nभारतीय पॅरालिंपिकपटूंनी आतापर्यंत १२ पदकं पटकावली आहेत. भारताने सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा तिन्ही प्रकारात प्रत्येकी ४ पदकं पटकावली आहेत.\nहॉकी नकोच… ‘क्रिकेट’ला आपला ‘राष्ट्रीय खेळ’ घोषित करावं : वाचा परखड मत\nकाही वर्षांनी डायनॉसोरसारखा हॉकी हा खेळही आपल्याला फक्त सिनेमातच बघायला मिळेल आणि तेवढ्यापुरताच मर्यादित राहील,\nक्रिकेट, फुटबॉल इतक्याच थरारक अशा १० खेळांची नावं आपण ऐकलीही नसतील\nया खेळात रॉक क्लायंबिंग करताना, स्कूबा डायव्हिंग करताना, धावताना, किंवा अगदी स्काय डायव्हिंग करताना आयर्निंग करणे हा प्रकार असतो.\nभर मॅचमध्ये टेनिस चॅम्पियनच्या पाठीत खंजीर… करिअर कायमचं बरबाद…\nटेनिस कोर्टवरची आपली चपळता, प्रेझेंस ऑफ माइन्ड आणि धारधार खेळाने मोनिकाने टेनिस विश्वात एक नवीन बेंच मार्क तयार केला होता.\nवर्णभेदाला बळी पडलेल्या या तुफान बॉक्सरने चक्क ऑलिंपिक मेडल नदीत भिरकावलं\nअमेरिकेत कॅशिअस क्ले ज्यु. या नावाने १७ जानेवारी १९४२ रोजी जन्मलेला हा मुलगा. याचे वडील पेंटर आणि आई मोलकरीण होती\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-cabinet-expansion-live-uddhav-thackeray-to-expand-cabinet-today-nck-90-2047836/", "date_download": "2021-09-20T05:31:05Z", "digest": "sha1:DZQUF2WYWGWJPMVTHLBIZUUML7C6VKPM", "length": 41704, "nlines": 348, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra Cabinet Expansion Live : Uddhav Thackeray to expand Cabinet today nck 90 | Loksatta", "raw_content": "\n...म्हणून म्हणालो की मला 'माजी' म्हणू नका; चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा\n\"कोणीही सोनिया गांधींविरोधात बोलणार नाही, पण पक्षाला...\", शशी थरुर यांनी मांडलं स्पष्ट मत\n“...त्याची आम्हाला मोठी किंमत चुकवावी लागली”; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची नाराजी\n\"तुम्हाला थोडी देखील अक्कल नाही का\"; 'त्या' प्रश्नावर समांथा भडकली\nमाधवी भाभीच्या हातात चक्क बिडी; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअजित पवार, आदित्य ठाकरेंसह २६ कॅबिनेट मंत्री, १० राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ; लवकरच होणार खातेवाटप\nअजित पवार, आदित्य ठाकरेंसह २६ कॅबिनेट मंत्री, १० राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ; लवकरच होणार खातेवाटप\nMaharashtra Cabinet Expansion Today ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला.\nमहाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा विधिमंडळ परिसरात संपन्न झाला. एकूण ३६ आमदारांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. अजित पवार, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह २६ आमदारांनी कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दहा आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.\nराज्यातील सत्ता स्थापनेच्या नाट्याला वेगळं वळण देणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पुन्हा एकदा सत्तेत आले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी अवघ्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चार दिवसांच्या सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं होतं.\nमंत्रिमंडळात तीन महिला मंत्री\nउद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात फक्त तीन महिला आमदारांना संधी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळात वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर आणि आदिती तटकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसकडून वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांना कॅबिनेटमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादीनं आदिती तटकरे यांच्याकडे राज्यमंत्रिपद सोपावलं आहे. शिवसेनेकडून एकाही महिला आमदाराला मंत्रिपद दिलं नाही.\nयांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ\nअब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई, सतेज उर्फ बंटी पाटील, दत्तात्रय भरणे, बच्चू कडू, विश्वजित कदम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.\nअब्दुल सत्तार यांनी घेतली शपथ\nमराठवाड्यातील शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली\nअब्दुल सत्तार यांनी घेतली शपथ\nमराठवाड्यातील शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपन���यतेची शपथ दिली\nउदय सामंत आणि अनिल परब यांनीही घेतली शपथ\nशिवसेना नेते उदय सामंत आणि अनिल परब यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.\nआदित्य ठाकरे यांनी घेतली शपथ\nआदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयेतीची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.\nअसलम शेख यांनी घेतली शपथ\nमुंबईतील काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ. २००४ ते २००९ काँग्रेसकडून नगरसेवक होते. सध्या ते मालाड प. आमदार आहेत.\nशंकरराव गडाख यांनी घेतली शपथ\n२००९ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये नेवासा मधून अपक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी शिवसेनेला पाठींबा दिला होता. शंकरराव गडाख यांना शिवेसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयेतेची शपथ दिली.\nके. सी पाडवी यांच्या शपथविधीनंतर राज्यपालांनी केली नाराजी व्यक्त\nकाँग्रेसचे नेते के. सी पाडवी यांनी शपथविधीनंतर मनोगत व्यक्त केल्यानंतर राज्यपाल चांगलेच भडकले. राज्यपाल यांनी पुन्हा एकदा शपथ घ्यायला लावली.\nके. सी पाडवी यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यकरणीचे सदस्य आहेत. त्यांनी सलग सात वेळा आमदार होण्याचा पराक्रम केला आहे.१९९५ पासून अक्कलकुवा मतदारसंघातून आमदार आहेत.\nअशोक चव्हाणांसह मराठवाड्याला सहा मंत्रिपद\nकाँग्रेसने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. तर राष्ट्रवादीनं अपेक्षेप्रमाणे धनंजय मुंडे आणि राजेश टोपे यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. शिवसेनेकडून पैठणचे आमदार संदीपान भुमरे आणि काँग्रेस सोडून शिवबंधन बांधलेल्या अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं आहे. संदीपान भुमरे हे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार असून, अब्दुल सत्तार राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.\nबाळासाहेब पाटलांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ\nराष्ट्रवादीचे आमदार बाळासाहे�� पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ.\nयशोमती ठाकूप यांनी घेतली शपथ\nकाँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्र काँग्रेस कार्याध्यक्षा म्हणून सध्या काम पाहत आहेत. २०१९ ला तिसऱ्यांदा आमदार म्हणून त्या निवडून आल्या आहेत.\nसंदिपान भुमरे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ\nशिवसेना आमदार संदिपान भुमरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शपथ दिली. पंचायत समितीपासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरूवात झाली.ग्रामीण भागाशी घट्ट नाळ असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेच्या पक्षसंघटनेत त्यांचा सिंघाचा वाटा आहे.\nजितेंद्र आव्हाड यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित\nअमित देशमुख यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ\nकाँग्रेसचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांनी पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ. यावेळी त्यांचे बंधू रितेश देशमुख यांनी उपस्थिती दर्शवली होती. २००२ ते २००८ पर्यंत अमित देशमुख यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषावलं आहे.\nजळगावमध्ये शिवसेने दिली दोन कॅबिनेट मंत्रिपदे\nजळगावमधील शिवसेनेचे दिग्गज नेते गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शपथ दिली. गुलाबराव पाटील वयाच्या २५ व्या वर्षीपासून राजकारणात सक्रीय आहेत. जळगाव मतदार संघातून चार वेळा आमदार झाले आहेत.\nसंजय राठोड यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ\nजळगाव ग्रामीणचे शिवसेना आमदार संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. सलग १८ वर्ष संजय राठोड यांनी जळगाव जिल्हाचे अध्यक्षपद भूषावलं आहे.२०१४ मध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.\nविदर्भातील सुनिल केदार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ\nकाँग्रेसचे विदर्भातील आमदार सुनिल केदार यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शपथ दि��ी. १९९५ पासून सावनेर मधून सुनिल केदार सलग आमदार म्हणून निवडून आले आहेत.\nराजेश टोपे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ\nराजेश टोपे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. २००१ मध्ये त्यांची पहिल्यांदा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली होती. २०१२ साली त्यांनी उर्जा खात्याची जबाबदारी सांभाळली होती. १९९९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले\nवर्षा गायकवाड यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ\nकाँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गायकवाड यांना शपथ दिली.\nनवाब मलिक, हसन मुश्रीफ आणि डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ\nराष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, हसन मुश्रीफ आणि डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.\nअनिल देशमुख यांना घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ\nकाँग्रेसचे विदर्भातील आमदार अनिल देशमुख यांना राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.\nविजय वडेट्टीवार यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ\nकाँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ. विजय वडेट्टीवार यांची १९८० पासून राजकीय कारकीर्द सुरू आहे.\nधनंजय मुंडे यांच्याकडेही कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी\nपरळी मतदारसंघातून निवडून आलेले धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. धनंजय मुंडे पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते\nदिलीप वळसे पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ\nदिलीप वळसे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.\nअशोक चव्हाण यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ\nमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगत��िंह कोश्यारी यांनी दिली शपथ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित\nअजित पवार पुन्हा आले, घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ\nअजित पवार यांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार बारामतीमधून सहा वेळा आमदार म्हणून निवडणून आले आहेत.\nथोड्याच वेळात होणार शपथविधी\nठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. मंत्रीमंडळ विस्ताराला अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली आहे.\nआज शपथ घेणारे कॅबिनेट मंत्री\nउपमुख्यमंत्री - अजित पवार\nहे राज्यमंत्री आज घेणार शपथ\nसतेज उर्फ बंटी पाटील\nहे आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ\nमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या ३६ आमदारांची यादी राजभवनाकडून जाहीर...यामध्ये २६ कॅबिनेट आणि दहा राज्यमंत्र्यांचा समावेश#Maharashtra #MaharashtraPolitics #MahaVikasAghadi #MaharashtraCabinet यासह आणखी अपडेटस् पाहण्यासाठी https://t.co/XtT4dss9EL < या लिंकवर क्लिक करा. pic.twitter.com/OZ1O2A2Vzy\nआदित्य ठाकरेही होणार कॅबिनेट मंत्री; ‘हे’ खातं मिळणार\nआदित्य ठाकरेही होणार कॅबिनेट मंत्री; ‘हे’ खातं मिळणार\nअजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री, आदित्य ठाकरेंकडेही कॅबिनेट मंत्रिपद\nअजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर आदित्य ठाकरे यांच्याकडेही कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शपथ घेणाऱ्या ३६ आमदारांची यादी राजभवनाकडून जाहीर करण्यात आली आहे.\nआदित्य ठाकरेही घेणार मंत्रिपदाची शपथ\nआदित्य ठाकरेही आज, सोमवारी मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक समाधान सरवनकर यांनी ट्विट करत आदित्य ठाकरे यांना मंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल अभिनंदन करणारे ट्विट केलं आहे.हे सरकार आहे युवा सरकार युवा आमदार आदित्य ठाकरे यांची मंत्री पदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन @AUThackeray धन्यवाद उद्धवसाहेब तरुणांचं प्रतिनिधित्व आता महाराष्ट्र मंत्रिमंडळात— Samadhan Sarvankar (@samadhan234) December 30, 2019\nशपथ घेण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी शरद पवारांचे घेतले आशिर्वाद\nमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचे आशिर्वाद घेतले.\nमंत्रिदाची शपथ घेण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी आईचे आशिर्वाद, वडील स्व. अण्णा, स्व. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.तसेच शरद पवार आणि प्रतिभा पव���र यांचे आशिर्वाद घेतले.#Maharashtra #MaharashtraCabinet @dhananjay_munde pic.twitter.com/Wpve8IB9vi\nभावाचं नाव वगळल्यानं मंत्रिमंडळ विस्तारावर खासदार संजय राऊत नाराज\nभावाचं नाव वगळल्यानं मंत्रिमंडळ विस्तारावर खासदार संजय राऊत नाराज\nशपथ घेण्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या भेटीला\nआज, सोमवारी दुपारी एक वाजाता होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. अजित पवार, दिलीप वळसे-पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यासह इतर नेते सिल्व्हर ओक येथे पोहचले आहेत.\nमंत्रिमंडळ विस्तारात सोलापूराला भोपळा\nसोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सोलापूर जिल्ह्याला भोपळा मिळाला असल्याचे चित्र आहे. सोलापूरातून राष्ट्रवादीकडून बबन शिंदे आणि भारत भालके यांची नावे चर्चेत होती. काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र, अंतिम यादीमध्ये प्रणिती शिंदे यांचं नाव नाही. शिवसेनेने माजी मंत्री तानाजी सावंत यांचाही पत्ता कट केल्याची चर्चा आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून समोर आलेल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या यादीत अजित पावर यांचं नाव अग्रस्थानी आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह गृहमंत्री पदाची जबाबदारी येण्याची दाट शक्यता आहे.\nमंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने घटक पक्ष नाराज https://t.co/zTTBKClc3r via @LoksattaLive\nपृथ्वीराज चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश नाही\nमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळातून बाहेर राहणेच पसंत केले आहे. त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे.\nठाकरे सरकारचं खातेवाटपही आजच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारी शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार खातेवाटपही जाहीर केलं जाण्याची शक्यता\nराष्ट्रवादीत नाराजीनाट्य; मंत्रीपदावरून मकरंद पाटील समर्थकांचे राजीनामे https://t.co/3ePDkjaZhf via @LoksattaLive #NCP\nअजित पवार शरद पवारांच्या भेटीला\nमंत्रिमंडळ विस्तारापूर्वी माजी उप मुख्यमंत्री अजित पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओककडे रवाना झाले आहेत.\nराष्ट्रवादीचे बहुसंख्य चेहरे जुनेच\nअजित पव��र यांच्यासह दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, अनिल देशमुख, राजेंद्र िशगणे, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड या जुन्याच चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला होता. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, दत्ता भारणे, प्राजक्त तनपुरे यांना पहिल्यांदाच संधी मिळत आहे. माजी मंत्री सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश केला जाईल.\nकाँग्रेसचे हे नेते आज घेणार शपथ\nतानाजी सावंत यांचा पत्ता कट शिवसेनेचे संभाव्य मंत्री -\n१) अनिल परब२) उदय सामंत३) गुलाबराव पाटील ४) शंभूराजे देसाई ५) दादा भुसे ६) संजय राठोड ७) अब्दुल सत्तार ८) राजेंद्र पाटील यड्रावकर ९) शंकरराव गडाख १०) बच्चू कडू ११) संदीपान भुमरे\nशिवसेनेचे मुंबईला प्राधान्य -\nमुंबई महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेत शिवसेनेने जास्तीत जास्त मंत्रिपदे मुंबईतील आमदारांना देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सुभाष देसाई हे दोघे मुंबईचेच आहेत. याशिवाय रवींद्र वायकर, अनिल परब आणि संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे सांगण्यात आले.\n1 टीम इंडियाचा सरत्या वर्षाला विजयी निरोप, मुंबईकर शार्दुलची निर्णायक फटकेबाजी\nसोने-चांदीच्या किंमतीमध्ये घसरण; खरेदीची ठरू शकते योग्य वेळX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/Chndarkant_dada_patil_Rammandir_nirman_nidhi_sakalan_news-11078-newsdetails.aspx", "date_download": "2021-09-20T05:41:44Z", "digest": "sha1:VYSP2F23LYATOAGODQXGSJNHFCJ2FCMK", "length": 13796, "nlines": 124, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "राम मंदिरासाठी निधी संकलन करण्यास भाजपा कार्यकर्ते राज्यात घरोघर जाणार प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nराम मंदिरासाठी निधी संकलन करण्यास भाजपा कार्यकर्ते राज्यात घरोघर जाणार प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील\nअयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी निर्माण होत असलेल्या भव्य मंदिरासाठी ट्रस्टतर्फे होणाऱ्या निधी संकलनात भारतीय जनता पार्टी सक्रीय सहभागी होणार असून पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन लोकांकडून मंदिरासाठी निधी गोळा करतील, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदाद��� पाटील यांनी आज बुधवारी दिली.\nअयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी निर्माण होत असलेल्या भव्य मंदिरासाठी ट्रस्टतर्फे होणाऱ्या निधी संकलनात भारतीय जनता पार्टी सक्रीय सहभागी होणार असून पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन लोकांकडून मंदिरासाठी निधी गोळा करतील, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी दिली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व प्रदेश माध्यमविभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे प्रभारी सी. टी. रवी, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस, पक्षाचे राज्याचे सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे व जयभानसिंह पवैय्या यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दोन दिवस मुंबईत पक्षाची कोअर कमिटी, प्रदेश पदाधिकारी, मोर्चांचे अध्यक्ष इत्यादींच्या बैठका झाल्या. बैठकांमधील निर्णयांची माहिती मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, अयोध्येतील श्री राम जन्मभूमी येथील भव्य मंदिरात आपला वाटा असावा असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे ट्रस्टच्या वतीने नागरिकांकडून निधी संकलन करण्यात येणार आहे. भाजपा निधी संकलनासाठी सक्रीय मदत करणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन मंदिर निर्मितीसाठी दहा दहा रुपये गोळा करतील. त्यासाठी बूथ पातळीपासून सर्वांची योजना पक्षाच्या मुंबईतील बैठकीत निश्चित करण्यात आली. त्यांनी सांगितले की, राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणूक निकालांची समीक्षा बैठकीमध्ये करण्यात आली. शेवटच्या तासात संशयास्पद रितीने मतदान वाढणे, पदवीधर नसलेल्यांची नावे मतदारयादीत असणे, खूप मोठ्या प्रमाणात कोऱ्या मतपत्रिका आढळणे असे अनेक गैरव्यवहार झाल्याचे या निवडणुकांमध्ये आढळले आहे. त्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात येईल तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल. ते म्हणाले की, पक्षाचे 28 नेते आगामी तीन दिवसात राज्यभर प्रवास करणार आहेत. राज्यातील 14,500 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आढावा घेऊन निवडणूक लढवत असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पक्षातर्फे मदत करण्याची योजना हे नेते निश्चित करतील. राज्यात लवकरच होणाऱ्���ा 92 नगरपालिका - नगरपंचायती व 5 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बैठकांमध्ये विचार झाला.\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nतुम्ही भगवा सोडा, हिरवा धारण करा पण - किरीट सोमय्या\nतुम्ही भगवा सोडा, हिरवा धारण करा पण - किरीट सोमय्या\nउरी में बढ़ी आतंकियाें के घुसपैठ की आशंका... सेना ने LoC पर लॉन्च किया सर्च ऑपरेशन\nशपथ ग्रहण से पहले ट्विट्टर पर ट्रेंड हुआ #ArrestCharanjitChanni ... #MeToo आरोपित रहे हैं पंजाब के नए CM चन्नी\nचुनावी शंखनाद : आप ने जारी की 100 प्रत्याशियों की सूची, चकिया से जितेंद्र खरवार को बनाया प्रत्याशी\nदेश में सफल हाे रहा तेज रफ्तार टीकाकरण, 6 महीने बाद एक्टिव मामलें सबसे कम\nकराडमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया\nUNESCO, UNICEF ने तालिबान काे दी चेतावनी, कहा- अफगानी लड़कियों की स्कूलिंग पर प्रतिबंध, शिक्षा के अधिकार का हनन\nपूरा नहीं हो पायेगा 'ओवैसी' का 'अपराधी-प्रेम', जेल प्रशासन ने अतीक से मिलने पर लगाई रोक...\n20 सितंबर-: जन्मजयंती परमपूज्य श्रीराम शर्मा आचार्य जी जिन्होंने मां गायत्री की महिमा संसार को बताई और ज्ञान से प्रकशित किया इस जगत को\nपूरा नहीं हो पायेगा 'ओवैसी' का 'अपराधी-प्रेम', जेल प्रशासन ने अतीक से मिलने पर लगाई रोक...\n'रॉयल चैलेंजर बैंगलोर' के चैलेंजर कोहली ने किया 'विराट' एलान, छोड़ेगे RCB की कप्तानी....\nआज पंजाब के नए 'कैप्टन' चरणजीत सिंह चन्नी लेंगे मुख्यमंत्री पद की शपथ....\nक्या पंजाब सियासत में बदलेगा 'चेहरा' कांग्रेस विधायक दल की बैठक आज\nअयोध्या में भव्यता से बन रहा रामलला का मंदिर, नींव का काम पूरा\nदेवभूमि में फिर गूंजेगा 'देवो' का नाम, आज से शुरू होगी चार धाम यात्रा....\nपाकिस्तान की हुई इंटरनेशनल बेज्जती, न्यूज़ीलैंड ने रद्द किया दौरा\nपीएम मोदी के जन्मदिन की ढाई करोड़ बधाई, टूटा वेक्सिनेशन का रिकॉर्ड\nचुनावी भक्ति करने वाले अखिलेश और अन्य विपक्षियों को डिप्टी सीएम केशव प्रसाद मौर्य ने घेरा, कहा-'विपक्ष के पास मुद्दा नहीं'.....\nआज तज़ाकिस्तान से दुनियां देखेगी हिंदुस्तान का दम-खम, पीएम मोदी करेंगे SCO समिट को सम्बोधित....\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/09/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2021-09-20T05:45:11Z", "digest": "sha1:5BRJYVUIN36VXHRPSGWKQFUUOCAKBARW", "length": 5090, "nlines": 82, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "संगमनेर – स्वराज्यध्वजाचे शहागडावर पूजन, आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन ६ राज्यांमध्ये प्रवास – C News Marathi", "raw_content": "\nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – उद्योजक बाळासाहेब देशमाने | Balasaheb Deshmane, Sangamner\nसंगमनेर – प्रवरेला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\nसंगमनेर – स्वराज्यध्वजाचे शहागडावर पूजन, आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन ६ राज्यांमध्ये प्रवास\nसंगमनेर – प्रवरेला पूर आल्याने धांदरफळ खुर्द आणि कवठे धांदरफळला जोडणारे दोनही पूल पाण्याखाली\nसंगमनेर – स्वराज्यध्वजाचे शहागडावर पूजन, आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन ६ राज्यांमध्ये प्रवास\n← संगमनेर – प्रवरेला पूर आल्याने धांदरफळ खुर्द आणि कवठे धांदरफळला जोडणारे दोनही पूल पाण्याखाली\nसंगमनेर – प्रवरेला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन →\nसंगमनेर – दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, पाच जणांसह साहित्य ताब्यात\nराहुरी – आगामी सर्व निवडणूक स्वबळावर लढण्याचा राष्ट्रीय समाज पक्षाचा इशारा\nसंगमनेरमध्ये पुन्हा कत्तलखान्यावर छापा, ४३ जिवंत जनावरांची सुटका\nअकोले ब्रेकिंग सामाजिक स्पेशल रिपोर्ट\nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा संगमनेर सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – उद्योजक बाळासाहेब देशमाने | Balasaheb Deshmane, Sangamner\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/overnight-pruning-of-a-papaya-orchard-survived-by-blood-watering/", "date_download": "2021-09-20T04:17:41Z", "digest": "sha1:NEURYY35ACWWWT6SZHZGJURNSTCJHU6D", "length": 11854, "nlines": 99, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "रक्ताचे पाणी करून जगवलेल्या पपईच्या बागेची एका रात्रीत छाटणी", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nरक्ताचे पाणी करून जगवलेल्या पपईच्या बागेची एका रात्रीत छाटणी\nकोरोनामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे जे की मागील वर्षी लॉकडॉन पडल्यामुळे शेतकऱ्यांचा माल तसाच पडून राहिला आणि त्यांना खूप मोठे नुकसान झाले तर आत्ता पाहायला गेले तर अतिवृष्टीमुळे काही भागात शेतकऱ्यांची पिके मरून गेली त्यामुळे शेतकरी वर्ग खूप अडचणीत आला. तसेच आत्ता शेतकऱ्यांच्या बाबतीत अशी घटना घडलेली आहे ज्याने तुमचा जीव व्याकुळ होईल, ही घटना आहे नंदुरबार जिल्ह्यातील.\nएका रात्रीत १६०० झाडे कापल्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान:\nनंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यामधील बोरद या गावात एक अनोखी घटना घडलेली आहे त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना मोठा संताप झालेला आहे.तिथे एका अज्ञात व्यक्तीने परिपक्व झालेल्या पपईची १६०० झाडे कापून टाकलेली आहेत आणि याच धक्का त्या शेत मालकाला बसलेला आहे.ही घटना होण्याआधी दहा दिवसांपूर्वी त्याच क्षेत्रातील जवळपास ५० पपई ची झाडे कापून टाकलेली आहेत आणि यानंतर लगेच एका रात्रीत १६०० झाडे कापल्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी लवकरात लकवर तपास होयला पाहिजे अशी मागणी तेथील शेतकरी करत आहेत.\nहेही वाचा:30 ऑगस्ट पासून वाढणार राज्यात पावसाचा जोर\nरक्ताचं पाणी करुन जगवलेल्या बागेच एका रात्रीत सत्यानाश:-\nबोरद शिवाऱ्यात दत्तू रोहिदास पाटील या शेतकऱ्याने आपल्या तीन एकर क्षेत्रात पपई ची बाग लावलेली होती. सकाळी पाटील हे आपल्या मजुरांना घेऊन शेतात निघाले होते आणि तिथे गेल्यावर आपल्या बागेवर कोयता चालवलेला दिसल्याने त्यांना धक्का बसला.जे की मजूर वर्ग सुद्धा एवढ्या खूप घाबरून गेला. अचानक एका रात्रीत जर १६०० झाडे कापून टाकली तर त्या शेतामध्ये गेलेला जो लागवडी चा खर्च आहे तो सुद्धा वाया गेला आणि त्यामुळे पा���ील हे शेतकरी खूप संकटात आले आहेत.\nआधीच पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आलेला आहे आणि त्यानंतर असा उदयोग झाल्यामुळे शेतकरी खूप संकटात आलेले आहेत. दिवसभर रक्ताचा पाणी करून शेतकऱ्याने बाग जगवली होती मात्र एका रात्रीत अज्ञात व्यक्तीने बागेचा सत्यानाश केला जे की १ झाड न्हवते तर पूर्ण तीन एकर बागेत १६०० झाडे होती त्यावर कोयता चालवला आहे. तेथील शेतकऱ्यांची हीच मागणी आहे की जास्तीत जास्त गस्त वाढवावा मात्र तेथील प्रशासन दुर्लक्ष देत असल्याचे काही चित्र समोर आलेले आहे. तेथील आसपासच्या भागामध्ये पीक कापून टाकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग खूप घाबरलेला आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nअंजीरचे पीक लागवडीसाठी महत्वाची माहिती ,महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यशस्वी लागवड\nअफगाणिस्तान मध्ये झालेल्या तनावानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात केशराच्या किंमतीवर परिणाम, भारताच्या केशर किमतीत विक्रमी वाढ\nPH म्हणजे काय , फवारणीच्या पाण्याचा सामू (pH)किती असावा..\nयोग्य प्रकारे करा विद्राव्य खतांचा वापर\nकांदा लागवड ते कांदा काढणी व्यवस्थापन\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/chandrakant-patil-slams-cm-uddhav-thackeray/", "date_download": "2021-09-20T04:35:32Z", "digest": "sha1:6LJRVUZ75A4Z5JLYJPDUFGPZXJDARMEW", "length": 4761, "nlines": 81, "source_domain": "metronews.co.in", "title": "भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Metronews", "raw_content": "\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा\nउद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. कदाचित मी खुर्चीत बसतो. तुम्ही सत्ता चालवण्याचं कंत्राट घ्या, असं उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सांगितलं असेल. तसा त्यांच्यात करार झाला असेल, अशी बोचरी टीका करत चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.\nमंगेश कोरगांवकर यांचे अल्पशा आजाराने निधन\nकुंथत कुंथत सरकार चालत नसतं – राज ठाकरे\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व…\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nएमआयडीसीतील इटन कंपनीने घेतली 1 हजार वृक्ष संवर्धनाची जबाबदारी..\nपारनेर बाजार समितीचे ई पीक नोंदणी मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न…\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-news-probable-third-wave-of-corona-jumbo-covid-center-extended-242848/", "date_download": "2021-09-20T04:54:01Z", "digest": "sha1:Z34CUC6RRR7XD3WQFHT4CRULMEXIVFAQ", "length": 10064, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri Jumbo Covid Center News: कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, जम्बो कोविड सेंटरला मुदतवाढ, Probable third wave of Corona, Jumbo Covid Center extended", "raw_content": "\nPimpri Jumbo Covid Center News: कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, जम्बो कोविड सेंटरला मुदतवाढ\nPimpri Jumbo Covid Center News: कोरोनाची संभाव्य ��िसरी लाट, जम्बो कोविड सेंटरला मुदतवाढ\nएमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांची वाढती संख्या, संभाव्य तिसरी लाट विचारात घेता कै. अण्णासाहेब मगर स्टेडीयम येथील जम्बो कोविड रुग्णालयातील 140 बेड आणि इतर बेड सुरु ठेवण्याबाबत मुदतवाढ देण्यात आली. त्याकामी येणा-या 1 कोटी 42 लाख इतक्या खर्चास स्थायी समिती सभेने मान्यता दिली.\nपिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने सभा पार पडली. स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकास कामांसाठी येणा-या एकूण 43 कोटी 98 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते. प्रभाग क्रमांक 23 मधील हेडगेवार पूल ते कुणाल रेसिडेन्सी पर्यंत जाणारा 12 मीटर रुंद रस्ता विकसीत करण्याकामी येणा-या 44 लाख 20 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.\nप्रभाग क्रमांक 27 रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारणे आणि अनुषंगीक कामे करण्याकामी येणा-या 1 कोटी 92 लाख, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आपत्तकालीन परिस्थिती व कोरोनाच्या अटकावासाठी साथरोगाची आपत्तीजनक स्थितीचा सामना करण्यासाठी किमान वेतन कायदयानुसार 36 कामगार व 2 सुपरवायझर यांचे तीन महिने कालावधीकरीता येणा-या 29 लाख 47 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.\nकोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आपत्तकालीन परिस्थिती व कोरोनाच्या अटकावासाठी साथरोगाची आपत्तीजनक स्थितीचा सामना करण्याकामी औषधे आणि साहित्यांची तातडीने आवश्यकता आहे. त्यांच्या खरेदीकामासाठी येणा-या 45 लाख 1 हजार, टाटा मोटर्स रस्ता भोसरी ते थरमॅक्स चौक रस्ता सुशोभिकरण व मध्यदुभाजक उद्यान विषयक कामाची देखभाल करण्याकामी येणा-या 1 कोटी 22 लाख इतक्या खर्चास स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.\nक आणि ई क्षेत्रिय कार्यालयातील रस्ते मध्य दुभाजक सुशोभिकरण देखभाल करण्यासाठी येणा-या 71 लाख 77 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. वैद्यकीय विभागाचे वापराकरीता ब्लड मोबाईल कलेक्शन व्हॅनचे मनपा स्पेसीफिकेशनप्रमाणे चॅसी खरेदी करण्यासाठी येणा-या 37 लाख 10 हजार अधिक सेवाकर इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nGaneshotsav SOP: सार्वजनिक 4 फुटांची तर घरगुती 2 फुटांची मूर्ती, मिरवणुकीला परवानगी नाही; गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी\nPune Crime News : पुण्यातील ‘त्या’ अल्पवयीन मुलीवर 13 जण सलग दोन दिवस करत होते अत्याचार\nChinchwad News : मोहननगरमध्ये श्वानांचा संशयास्पद मृत्यू, चौकशी करण्याची प्राणीमित्रांची मागणी\nChakan News : खेड मध्ये नवे १६ कोरोना रुग्ण ; २ मृत्यू ; १७ डिस्चार्ज\nPune News : तुम्ही कितीही माणसे पळवण्याचा प्रयत्न करा, शेवटी लोकांचे प्रेम मोदींवर; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर…\nChikhali Crime News : चिखलीत दोन, हिंजवडीत एक घरफोडी; एका बैलासह पाच लाखांचा मुद्देमाल चोरीला\nIPL 2021 : मुंबईविरुध्द चेन्नईच ठरले ‘सुपर किंग्ज’; ऋतुराज गायकवाड ठरला विजयी शिल्पकार\nPimpri Corona Update : रविवारी शहरात 130 नवीन रुग्ण; 140 जणांना डिस्चार्ज\n 12 वर्षीय मुलीवर बलात्कार; मुलीने दिला बाळाला जन्म\nPimpri News : नागरिकांनी बाहेर विसर्जन करू नये; प्रशासनाचे आवाहन\nDehuroad Crime News : तरुणीच्या विनयभंगप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल\nPune News : तळजाई टेकडीवरील जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी\nPimpri News : महापालिका सहाय्यक आयुक्तपदी रविकिरण घोडके, प्रशासन अधिकारीपदी शीतल वाकडे यांची नियुक्ती\nPimpri News : श्रींची मूर्ती विसर्जन व संकलन केंद्राचा संदीप वाघेरे यांचा स्तुत्य उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51132", "date_download": "2021-09-20T04:52:00Z", "digest": "sha1:U54LC6PHHYOLVKWXBRJFJSIM4OCXWYXU", "length": 3479, "nlines": 54, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पांडुरंग आरती संग्रह | येई हो विठ्ठले माझे माऊली...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nयेई हो विठ्ठले माझे माऊली...\nयेई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥\nआलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥ पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥\nपिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥ गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥\nविठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥ विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥\nयुगें अठ्ठावीस विटेवर उभा...\nयेई हो विठ्ठले माझे माऊली...\nजय जय कटिकर विठ्ठल चिन्मय...\nआरती अनंतभुजा ॥ विठो पंढर...\nधन्य दिवस अजि दर्शन संतां...\nजगदीश जगदीश देव तुज म्हणत...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nओवाळूं आरती म���झ्या पंढरीर...\nभक्तीचे पोटीं बोध कांकडा ...\nओंवाळूं गे माये विठ्ठल सब...\nगावों नाचों विठी करुं तुझ...\nपंचदशीचे सारीं पंडितभी भ्...\nकाय तुझा महिमा वर्णूं मी ...\nपंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ...\nसंत सनकादिक भक्त मिळाले अ...\nजय जगज्जननि , विठाबाई \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/37304", "date_download": "2021-09-20T05:17:07Z", "digest": "sha1:OYXIKIRVAX3HBYZMUBQOHHTO2BGEMD7S", "length": 12513, "nlines": 144, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "आरमोरी तालुक्याला रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांची निवेदनातून मागणी | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली आरमोरी तालुक्याला रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप...\nआरमोरी तालुक्याला रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांची निवेदनातून मागणी\nआरमोरी :- जिल्ह्यासह आरमोरी तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू असून, गावोगावी बाधित निघत आहेत. संख्या वाढल्याने काही रुग्णांना इतरत्र हलवावे लागत आहे. परंतु रुग्णांची ने-आ करण्यासाठी येथे रुग्णवाहिका नाही. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना मानसिक, शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मदत व पुनर्वसन निधीतून आरमोरी उपजिल्हा रुणालय, जोगीसाखरा ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र देलनवाडी येथे रुग्णवाहिका उपलब्ध करून द्या, अशी मागणी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेसचे सचिव दिलीप घोडाम यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. आरमोरी तालुका लोकसंखेत सर्वांत मोठा असून, सभोवताल अनेक गावे आहेत. मात्र त्या ठिकाणी पाहिजे त्या आरोग्याच्या सुविधा नाहीत. त्यामुळे रुग्णांना ग्रामीण भागातून विनाप्राणवायू असलेल्या खाजगी वाहनांनी जीव धोक्यात घालून आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणावे लागते. गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र सुरू आहे. यंदाही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात आहे. रुग्णांना गडचिरोली किंवा इतर कोविड केंद्रांमध्ये हलवावे लागते. त्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका मिळणे आवश्यक आहे. मात्र आरमोरी तालुक्यात बोटावर मोजण्याइतक्याच रुग्णवाहिका आहेत. असल��ल्या रुग्णवाहिका प्रसूतीच्या रुग्णांच्या\nसेवेत असल्याने कोरोनाबाधितांना वेळेवर उपलब्ध होत नाहीत. दुर्गम भागातील अनेक रुग्णांचा\nरुग्णवाहिकेअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय आरमोर ग्रामपंचायत जोगीसाखरा व प्राथमिक आरोग्य केंद्र देलनवाडी येथे मदत व पुनर्वसन निधीतून रुग्णवाहिका उपलब्ध करून द्या, अशी मागणी दिलीप घोडाम यांनी ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. आरमोरी तालुक्याला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन दिलीप घोडाम यांना दिले.\nPrevious articleवणीत झुलेलाल मार्केट वर डिबी पथकाचा छापा , ४८ हजाराचा सुगंधित तंखाखू, सुपारी सह एका आरोपीस अटक\nNext articleउमरेड विधानसभेत देवदूतावाणी धावून आले प्रमोदभाऊ घरडे कोरोना काळात त्यांनी केली नागरिकांना मदत.\nमार्कंडा (कं) अगरबत्ती प्रशिक्षणाचा निरोप ३० महिला बचत गटांनी प्रशिक्षणाचा घेतला लाभ\nशासकीय यंत्रणांनीच ई-पीक पाहणी करावी-युवक काँग्रेसचे महासचिव पंकज चहांदे यांची मागणी\nकेंद्र सरकारच्या जनहितविरोधी धोरणाविरोधात २७ ला धरणे व रास्तारोको आंदोलन भाजपविरोधी पक्ष आणि संघटनांनी सहभागी होण्याचे डाव्या लोकशाही आघाडीने केले आवाहन\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरं���र वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nवैरागड येथे बौद्ध पौर्णिमा उत्सात साजरी.\nरिपब्लिकन फोरमचे अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षात विलीनीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/author/editor/", "date_download": "2021-09-20T04:23:35Z", "digest": "sha1:5ZLR6QT67AARVWIJHR6XPDXZQ46Y2G3F", "length": 9435, "nlines": 101, "source_domain": "metronews.co.in", "title": "editor, Author at Metronews", "raw_content": "\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nअटकपूर्व जामीन मिळाल्याने चौकशी सुरु\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक स्केट स्कूटर.\nसध्या जे स्कूटर मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. त्यापेक्षा ही स्कूटर स्वस्त, व या स्कूटर ची वजन उचलण्याची क्षमता पण खूप जास्त आहे. अशी ही स्कूटर प्रदूषण विरहित, किफायतेशीर, गर्दीतून, अरुंद रस्त्यावरून आरामात धावू शकणारी असल्याने आगामी काळात खूप…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\nज्योती देवरे यांच्यावर पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात कामात भ्रष्टाचार केल्याच्या आरोप मागच्या काही दिवसापासून सातत्याने होत आहे. या भ्रष्टाचाराला मागे फक्त ज्योती देवरेच नाहीतर अनेक चेहरे लपलेली असल्याने, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या…\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nलग्न मंडपातच मिळणार मोफत वस्तूंची डिलेव्हरी.\nमहिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेना-राष्ट्रवादी चे अर्ज दाखल\nशिवसेने कडून पुष्पाताई बोरुडे तर राष्ट्रवादी कडून मीनाताई चोपडा यांचे उमेदवारी अर्ज दाखल\nएमआयडीसीतील इटन कंपनीने घेतली 1 हजार वृक्ष संवर्धनाची जबाबदारी..\nसमाजामध्ये पर्यावरणाचे महत्व पटू लागल्यामुळे वृक्षारोपण व संवर्धनाची लोकचळवळ उभी राहत आहे.मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांनी पुढे येऊन नागरिकांमध्ये वृक्षारोपण संदर्भात जनजागृती करत आहेत त्यांच्या प्रयत्नास आता यश येऊ लागले…\nपारनेर बाजार समितीचे ई पीक नोंदणी मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न…\nई पीक पाहणी नोंदणी हा राज्य सरकारचा क्रांतिकारक उपक्रम आहे.या उपक्रमामुळे राज्यातील शेतकरी अधिक सक्षम होतील असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांना शेतकऱ्यांविषयी,…\nशाडू मातीपासून बनवलेल्या मूर्तीचा वापर करावा :- शुभम निर्मळ\nऋषिकेश राऊत अहमदनगर (प्रतिनिधी) :- गणेशोत्सवाचे मांगल्य जपले जावे आणि पर्यावरणाचेही संवर्धन व्हावे, यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू मातीपासून बनवलेले गणेश मूर्तींचे वापर करावा. असे आवाहन निर्मळ आर्ट्स…\nपोलिसांकडे तक्रार केल्याने वकिलावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला\nसोमवार दि.6 सप्टेंबर रोजी रात्री ऍड. हर्षद चावला (रा. मिस्कीननगर, सावेडी) घरी जात असताना त्यांच्यावर अज्ञात तीन व्यक्तींनी हा हल्ला केला. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उड्डाणपूलाचे नामकरण व फलकाचे अनावरण\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत, नगरकरांच्या वतीने उड्डाणपूलाचे नामकरण करुन उड्डाणपूलाच्या खांबांना नामकरणाचे भिंतीपत्रके चिकटविण्यात आले. यापुर्वी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलच्या वतीने सदर उड्डाणपूलास शिवाजी महाराजांचे नांव देण्याची…\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व…\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nएमआयडीसीतील इटन कंपनीने घेतली 1 हजार वृक्ष संवर्धनाची जबाबदारी..\nपारनेर बाजार समितीचे ई पीक नोंदणी मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न…\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AA_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%97%E0%A4%9F_%E0%A4%B9_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2021-09-20T06:11:09Z", "digest": "sha1:VMW7RWHEEQDY32TXEDGSLALDLGRULN3M", "length": 7667, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:२०१४ फिफा विश्वचषक गट ह निकाल - विकिपीडिया", "raw_content": "साचा:२०१४ फिफा विश्वचषक गट ह निकाल\nविजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले\nदक्षिण कोरिया 3 0 1 2 3 6 −3 1\nमेर्टन्स ८०' अहवाल फेघूली २५' (पे.)\nपंच: मार्को अँतोनियो रोद्रिगेझ\nकेर्झोकोव ७४' अहवाल ली क्युन-हो ६८'\nमाराकान्या, रियो दि जानेरो\nकू जा-चेओल ७२' अहवाल स्लिमानी २६'\nएस्तादियो बेईरा-रियो, पोर्तू अलेग्री\nअरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो\nस्लिमानी ६०' अहवाल कोकोरिन ६'\nअरेना दा बायशादा, कुरितिबा\n२०१४ फिफा विश्वचषक संघ\nगट अ • गट ब • गट क • गट ड • गट इ • गट फ • गट ग • गट ह • बाद फेरी • अंतिम सामना\nबेल्जियम • कोलंबिया • कोस्टा रिका • फ्रान्स\n१६ संघांच्या फेरीमध्ये पराभूत\nअल्जीरिया • चिली • ग्रीस • मेक्सिको • नायजेरिया • स्वित्झर्लंड • अमेरिका • उरुग्वे\nऑस्ट्रेलिया • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • कामेरून • क्रोएशिया • इक्वेडोर • इंग्लंड • घाना • होन्डुरास • इराण • इटली • कोत द'ईवोआर • जपान • पोर्तुगाल • रशिया • दक्षिण कोरिया • स्पेन\n२०१४ फिफा विश्वचषक साचे\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जून २०१४ रोजी ११:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51133", "date_download": "2021-09-20T04:12:33Z", "digest": "sha1:NOSPTLVGEW2D2I2F2IFJD3Z5QB3DEKXD", "length": 3640, "nlines": 66, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पांडुरंग आरती संग्रह | विठ्ठला मायबापा । वारीं ...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसंसारी त्रासलो मी ॥\nवय लागलें मापा ॥ धृ. ॥\nव्यर्थ तारुण्य गेलें ॥\nजरा हे दु:ख मोठे ॥\nपुढे ठाकुनि आले ॥ विठ्ठला. ॥ १ ॥\nभक्तीचा लेश कांही ॥\nपरिणामीं काय आतां ॥\nशरण आलों तुझें पायी ॥ विठ्ठला ॥ २ ॥\nहरी हरी माझी भ्रांती ॥\nम्हणुनी आलो काकूळती ॥\nतारी गंगाधरसूता ॥ विठ्ठला ॥ ३ ॥\nयुगें अठ्ठावीस विटेवर उभा...\nयेई हो विठ्ठले माझे माऊली...\nजय जय कटिकर विठ्ठल चिन्मय...\nआरती अनंतभुजा ॥ विठो पंढर...\nधन्य दिवस अजि दर्शन संतां...\nजगदीश जगदीश देव तुज म्हणत...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nओवाळूं आरती माझ्या पंढरीर...\nभक्तीचे पोटीं बोध कांकडा ...\nओंवाळूं गे माये विठ्ठल सब...\nगावों नाचों विठी करुं तुझ...\nपंचदशीचे सारीं पंडितभी भ्...\nकाय तुझा महिमा वर्णूं मी ...\nपंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ...\nसंत सनकादिक भक्त मिळाले अ...\nजय जगज्जननि , विठाबाई \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/aurangabad-crime-news-4", "date_download": "2021-09-20T05:20:54Z", "digest": "sha1:CXT47ESLD2EKAHDUEZUWZFYHJOO2SQSW", "length": 6127, "nlines": 37, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "aurangabad crime news", "raw_content": "\nपाटणादेवीच्या जंगलात वन कर्मचाऱ्यांवर चंदनचोरांचा हल्ला\nवनखात्यातील रिक्त पदांमुळे चाेरटे सरसावले\nगौताळा अभयारण्यातील पाटणादेवीच्या घनदाट जंगलात मध्यरात्री चंदनचोर आणि वन कर्मचाऱ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. निशस्त्र कर्मचाऱ्यांवर सशस्त्र चोरट्यांनी हल्ला केला.\nमहिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी तो परतावून लावला. पण चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडून चंदन आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. वनखात्यातील रिक्त पदांमुळे चोरीच्या अशा घटना घडत असल्याचे समोर आले आहे.\nपाटणादेवीच्या अंबाला (ठाकुरवाडी) अभयारण्यात मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडे आहेत. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) विजय सातपुते यांनी सतर्क राहण्याची सूचना केली हाेती.\nअशातच सूत्रांकडून येथे चंदन चोर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून ३१ जुलै रोजी रात्री १ च्या सुमारास कन्नडच्या सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) आशा चव्हाण १४ जणांचा फौजफाटा घेवून जंगलात रवाना झाल्या.\nअंधारात २ तास झटापट\nआशा चव्हाण आणि त्यांच्या टीमने अंधारात जंगलात पैदल गस्त केली. यावेळी पाऊसही सुरू होता. त्यांना पाहताच ८ ते १० चोरट्यांनी डोंगराच्या दिशेने पळायला सुरूवात केली. कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला.\nचोरट्यांनी त्यांच्यावर कुऱ्हाडी, काठ्या आणि टॉमीने हल्ला केला. निशस्त्र कर्मचारी जीवघेणा हल्ला परतावून लावत चोरट्यांना पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्यात दोन तास झटापट सुरू होती. नंतर मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.\nघटनास्थळाहून चंदनाचे ११.६०० किलोग्र्रॅम वजनाचे अर्धा ते दोन फुट आकाराचे १०० नग, करवत, टॉमी, कानस आणि गुलेर जप्त करण्यात आले. आरोपींविरूद्ध वनगुन्हे नोंदवण्यात आले असून वनपाल मनोज उदार तपास करत आहेत.\nविजय सातपुते आणि चाळीसगावचे मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी नागद वन्यजीव विभाग सागर ढोले, वनपाल एस.आर.मोरे, के.बी.रायसिंग, वनरक्षक दांडगे, लटपटे, समाधान पाटील, राम डुकरे, अनिल चव्हाण, सोनार, चंदवडे, कल्याण खोकड, काकरवाल,अजय मेहर आणि हरिश उप्पलवाड.\nजंगलाचा विस्तार आणि कर्मचाऱ्यांची कमरतात याचा फायदा घेत येथे सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. यात प्रामुख्याने कन्नडचे सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी- चाळीसगाव (वन्यजीव), वनपाल २ पदे, वनरक्षक ३ पदे रिक्त आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.decoora.com/mr/", "date_download": "2021-09-20T04:41:38Z", "digest": "sha1:CADLLZG5YJIRC5PNPFC2X5OS4I2437PR", "length": 8052, "nlines": 92, "source_domain": "www.decoora.com", "title": "सजावट आणि डिझाइन | सजवा", "raw_content": "\nमुलांच्या खोलीसाठी मुलांच्या रजाई निवडणे\nआयोजित घर ठेवण्यासाठी 50 युक्त्या\nआधुनिक लिव्हिंग रूममध्ये जाण्यासाठी 4 पावले\nमारिया जोस रोल्डन | वर पोस्टेड 18/09/2021 11:59 .\nअस्तित्वात असलेल्या विविध सजावटीच्या शैलींपैकी, आधुनिक एक सर्वात इच्छित आणि संपूर्ण लोकप्रिय आहे ...\nबांधकाम तलावाची किंमत किती आहे\nमारिया वाजक्झ | वर पोस्टेड 17/09/2021 10:00 .\nउन्हाळ्याचा शेवट हा बाहेरची मोकळी जागा कशी सुधारू शकतो याचे विश्लेषण करण्यासाठी योग्य वेळ आहे. पूल स्थापित करणे म्हणजे…\nसुधारणा न करता स्वयंपाकघरचे स्वरूप कसे बदलावे\nस्वयंपाकघरातील जागा घरात सर्वाधिक वापरली जाते. तेथे अन्न तयार केले जाते, ...\nघराच्या भिंती स्वच्छ आणि परिपूर्ण स्थितीत ठेवण्यासाठी काय करावे\nमारिया जोस रोल्डन | वर पोस्टेड 14/09/2021 12:44 .\nघराच्या सजावटीच्या बाबतीत सर्वात कठीण गोष्टींपैकी एक आधीच आहे ...\nलाकडी फर्निचरची काळजी आणि स्वच्छता कशी करावी\nमारिया वाजक्झ | वर पोस्टेड 13/09/2021 10:00 .\nआपल्या घरात लाकडाची मोठी भूमिका आहे. हे निर्मितीमध्ये सर्वात लोकप्रिय सामग्रींपैकी एक आहे ...\nआपले बाथरूम सजवण्यासाठी 9 परिपूर्ण रंग\nमारिया जोस रोल्डन | वर पोस्टेड 08/09/2021 13:50 .\nखोलीचे स्वरूप बदलण्याचा एक सोपा आणि सोपा मार्ग म्हणजे त्याला रंगीत रंगवणे ...\nआपल्या घरात फेंग शुई ड्रॅगन कसा वापरावा\nमारिया वाजक्झ | वर पोस्टेड 08/09/2021 11:00 .\nफेंग शु�� ड्रॅगन हे एक अतिशय शक्तिशाली आणि पारंपारिक प्रतीक आहे जे आपण आपल्या घराच्या संरक्षणासाठी घरी वापरू शकता….\nसरकता दरवाजा कसा बनवायचा\nमारिया वाजक्झ | वर पोस्टेड 05/09/2021 10:00 .\nस्लाइडिंग दरवाजे आपल्याला जागा न गमावता दोन खोल्या विभाजित करण्याची परवानगी देतात. जर तुम्हाला खोलीत जागा मिळवायची असेल तर ...\nआपला टीव्ही, संगणक किंवा स्मार्टफोनची स्क्रीन कशी स्वच्छ करावी\nमारिया जोस रोल्डन | वर पोस्टेड 01/09/2021 19:46 .\nघरातील काही गोष्टी दूरचित्रवाणी किंवा संगणकाच्या स्क्रीनपेक्षा जास्त धूळ आकर्षित करतात….\nपोशाखेतून ओरखडे कसे काढावेत\nमारिया वाजक्झ | वर पोस्टेड 29/08/2021 12:00 .\nएकही मजला नाही जो चांगल्या स्थितीत व्यवस्थित ठेवलेल्या पोकळीपेक्षा चांगला दिसतो. या माणसाला परिपूर्ण ठेवा ...\nबाथरूम सिंकचे नूतनीकरण कसे करावे\nमारिया जोस रोल्डन | वर पोस्टेड 24/08/2021 23:43 .\nअसे बरेच लोक आहेत जे त्यांच्या घरामध्ये क्वचितच सुधारणा करतात, याचा अर्थ असा आहे की मजबूत आर्थिक खर्च यामुळे ...\nसजावट आणि घरावरील नवीनतम लेख मिळवा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/200unitnews/", "date_download": "2021-09-20T04:27:46Z", "digest": "sha1:NSRIGTMXLFSA7E4MALEEFTSM3TCSBJ43", "length": 17927, "nlines": 229, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "लॉकडाऊनच्‍या कालावधीतील गोरगरीब नागरिकांचे विज बिल माफ करावे – भाजपाची मागणी | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करा��े \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome चंद्रपूर लॉकडाऊनच्‍या कालावधीतील गोरगरीब नागरिकांचे विज बिल माफ करावे – भाजपाची मागणी\nलॉकडाऊनच्‍या कालावधीतील गोरगरीब नागरिकांचे विज बिल माफ करावे – भाजपाची मागणी\nदिनांक 17 जुलै रोजी चंद्रपूर जिल्‍हात भाजपाचे आंदोलन\nलॉकडाऊनच्‍या कालावधीतील गोरगरीब नागरिकांचे विज बिल माफ करावे या प्रमुख मागणीसह अन्‍य मागण्‍यांसाठी भाजपातर्फे दिनांक 17 जुलै रोजी चंद्रपूर जिल्‍हयात राज्‍य सरकारच्‍या विरोधात आंदोलन करण्‍यात येणार असल्‍याची माहिती भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी दिली आहे.\nकोरोना विषाणूच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावामुळे गेल्‍या तीन महिन्‍यापेक्षा जास्‍त कालावधीपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्‍यामुळे गोरगरीब जनता संकटात सापडली आहे. कष्‍टकरी वर्ग, शेतकरी बांधव आदी घटक आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. मोठया प्रमाणावर विज बिले नागरिकांना प्राप्‍त झाली आहे. ते भरण्‍यास नागरीक पूर्णपणे असमर्थ आहेत. त्‍यामुळे सदर विज बिल माफ करण्‍यात यावे तसेच एप्रिल 2020 पासून केलेली विजेची दरवाढ मागे घेण्‍यात यावी, अशी मागणी भाजपातर्फे करण्‍यात येत आहे. चंद्रपूर जिल्‍हयात रमाई आवास योजनेअंतर्गत चौदा हजारापेक्षा जास्‍त लाभार्थी आहेत. या योजनेचा निधी लाभार्थ्‍यांना न मिळाल्‍यामुळे सदर नागरिक अडचणीत आले आहे. तो निधी सुध्‍दा तातडीने देण्‍याची आवश्‍यकता आहे. विद्यमान शासनाने कर्जमाफी जाहीर केली, मात्र अद्याप अनेक शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे तसेच अनेक शेतक-यांच्‍या कर्जाचे पुनर्गठन सुध्‍दा झालेले नाही. त्‍यामुळे हंगामाच्‍या तोंडावर शेतकरी आर्थिकदृष्‍टया हवालदिल झालेला आहे. या आर्थीक संकटातुन शेतक-याला बाहेर काढण्‍याची आवश्‍यकता आहे. तसेच शेतक-यांना युरीया व ���ंबंधित खते तातडीने उपलब्‍ध करण्‍याची आवश्‍यकता आहे.\nबारा बलुतेदार व गोरगरीबांना राज्‍य सरकारतर्फे पॅकेज देण्‍यात यावे अशी मागणी आम्‍ही सातत्‍याने करीत आहोत. मात्र राज्‍य सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, हातावर पोट घेवून जगणा-यांसमोर उदरनिर्वाहाची समस्‍या निर्माण झाली. त्‍यामुळे गोरगरीबांचे जगणे कठीण झाले आहे. या सर्व समस्‍यांकडे निद्रीस्त असलेल्‍या शासनाचे लक्ष वेधण्‍यासाठी आम्‍ही दिनांक 17 जुलै रोजी जिल्‍हाभर आंदोलन छेडण्‍यात येणार आहे. या आंदोलनात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांनी सोशल डिस्‍टंसींगचे पालन करत सहभागी व्‍हावे असे आवाहन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्‍यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, आ. किर्तीकुमार भांगडीया, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, उपाध्‍यक्षा रेखा कारेकर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी आमदार अॅड. संजय धोटे, भाजपाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्‍य हरीश शर्मा, राजेंद्र गांधी, खुशाल बोंडे, संजय गजपूरे, राहूल सराफ, राजेश मुन, सौ. रेणुका दुधे, ब्रिजभूषण पाझारे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी केले आहे.\nPrevious articleस्पर्धा परिक्षा, करिअर व रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन \nNext articleबारावीचा निकाल आज गुरुवार ला होणार जाहीर\nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे निर्देश \nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका लावा.\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/03/blog-post_17.html", "date_download": "2021-09-20T04:22:42Z", "digest": "sha1:HKF5FTV4F2QBLOSKUMTYI5RKYCIBXNII", "length": 4392, "nlines": 67, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा, सासू व सास-यावर गुन्हा दाखल", "raw_content": "\nHomeCrimeआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा, सासू व सास-यावर गुन्हा दाखल\nआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा, सासू व सास-यावर गुन्हा दाखल\nअहमदनगर- मुलीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा नवरा, सासू व सास-या या तिघांविरुध्द नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेले याप्रमाणे दादा रामा झिटे (नवरा), इंद्राबाई रामा झिटे (सासू) व रामा झिटे (सासरे) अशी नावे आहेत.\nयाबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील मयत मुलगीवर संशय घेऊन तिला उपाशीपोटी ठेवून तिला वेळोवेळी मारहाण केली. तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे, या महादू नाथाभाऊ कोकरे ( रा. बाबुर्डी ता. बारामती जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात भादवि कलम 306,34 प्रमाणे दादा रामा झिटे (नवरा), इंद्राबाई रामा झिटे (सासू) व रामा झिटे (सासरे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई राऊत हे करीत आहेत.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/09/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96-2/", "date_download": "2021-09-20T06:02:30Z", "digest": "sha1:NXLJGFJ2DOJMPR7OBW2ERJDHIG6VIOIQ", "length": 5070, "nlines": 82, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "संगमनेर – कोरोना रुग्णसंख्येत आजही अव्वल, बुधवारी १६७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह – C News Marathi", "raw_content": "\nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – उद्योजक बाळासाहेब देशमाने | Balasaheb Deshmane, Sangamner\nसंगमनेर – प्रवरेला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\nसंगमनेर – स्वराज्यध्वजाचे शहागडावर पूजन, आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन ६ राज्यांमध्ये प्रवास\nसंगमनेर – प्रवरेला पूर आल्याने धांदरफळ खुर्द आणि कवठे धांदरफळला जोडणारे दोनही पूल पाण्याखाली\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग संगमनेर\nसंगमनेर – कोरोना रुग्णसंख्येत आजही अव्वल, बुधवारी १६७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह\n← कर्जत – सामाजिक कार्यकर्ते सचिन कुलथे यांच्या वाढदिवसानिमित्त माझी वसुंधरासाठी दोनशे ट्रीगार्ड भेट\nसंगमनेर – टायर फुटल्यामुळे टेंम्पो पलटी, नाशिक – पुणे महामार्गावरील घारगांव बस्थानाका जवळील घटना →\nसंगमनेरमध्ये कोरोना रुग्णसंख्या अडीचशे पार\nकोपरगावमध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, २ तास धरणे आंदोलन\nअहमदनगर – हत्तीच्या प्रश्नापुढे बिबट्याचा प्रश्न किरकोळ – पालकमंत्र्यांना राम शिंदेंची कोपरखळी\nअकोले ब्रेकिंग सामाजिक स्पेशल रिपोर्ट\nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा संगमनेर सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – उद्योजक बाळासाहेब देशमाने | Balasaheb Deshmane, Sangamner\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://arthnitimagazine.blogspot.com/2021/03/blog-post_10.html", "date_download": "2021-09-20T05:06:28Z", "digest": "sha1:H3UI4JF3VMVIWW7SK25DULOVOSU6SO6Y", "length": 14088, "nlines": 96, "source_domain": "arthnitimagazine.blogspot.com", "title": "उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ‘निराली मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल’ची पायाभरणी", "raw_content": "\nउपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ‘निराली मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल’ची पायाभरणी\nउपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते\n‘निराली मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल’ची पायाभरणी\nपद्मविभूषण पुरस्कारप्राप्त, समाजसेवी ए. एम. नाईक यांच्या ट्रस्टतर्फे उभारण्यात येणारे 500 खाटांचे रुग्णालय दक्षिण गुजरातमधील लोकांसाठी ठरेल वरदान.\nनवसारी, 5 मार्च, 2021 : नवसारी येथे उभारण्यात येणाऱ्या ‘निराली मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल’ची पायाभरणी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज करण्यात आली. ‘लार्सन अॅंड टुब्रो’चे अध्यक्ष ए. एम. नाईक यांच्याकडून वैयक्तिकरित्या स्थापन होणाऱे हे रुग्णालय ‘ए. एम. नाईक हेल्थकेअर कॉम्प्लेक्स’ येथे उभारण्यात येत आहे. या कॉम्प्लेक्सच्या सुमारे आठ एकर जागेत बांधण्यात आलेल्या ‘निराली कर्करोग रुग्णालया’चे उद्घाटन लवकरच होणार आहे. त्याच्या शेजारीच हे नियोजित ‘निराली मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय’ उभारले जात आहे. ‘नाईक मेमोरिअल मेडिकल ट्रस्ट’ (एनएमएमटी) या संस्थेच्या माध्यमातून नाईक यांनी दीर्घकाळ लोकोपयोगी व धर्मादाय कामे करून गौरव प्राप्त केला आहे. ही ट्रस्ट आरोग्य व समाजकल्याण या संदर्भातील कामे करण्याच्या उद्दिष्टाने सुरू करण्यात आली आहे.\nपायाभरणी समारंभास ‘लार्सन अँड टुब्रो’चे अध्यक्ष ए एम नाईक, ‘लार्सन अँड टुब्रो’चे सीईओ व एमडी एस. एन. सुब्रह्मण्यन, ‘निराली मेमोरिअल मेडिकल ट्रस्ट’च्या संचालक मंडळाचे सदस्य जिग्नेश नाईक आणि ‘लार्सन अँड टुब्रोचे’ एमडी व सीईओ यांचे सल्लागार वाय. एस. त्रिवेदी, नवसारीचे खासदार सी. आर. पाटील, गुजरात राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री ईश्वरभाई परमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रुग्णांमधील निदान आणि उपचारांमधील अनिश्चितता दूर करण्यासाठी, सर्वसमावेशक उपचारांस उत्तेजन देण्यासाठी, वेदना व त्रास कमी करण्यासाठी आणि रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी आपली क्षमता वाढविण्याचे या ट्रस्टकडून सतत प्रयत्न होत असतात.\nयाप्रसंगी बोलताना ‘लार्सन अँड टुब्रो’चे अध्यक्ष ए. एम. नाईक म्हणाले, “सामाजिक सेवेची प्रेरणा मला माझ्या वडिलांकडून मिळाली, तर आरोग्यसेवेमध्ये उतरण्याची दिशा माझी नात निराली हिच्यामुळे मिळाली. माझ्या जन्मभूमीत आरोग्यसेवा आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा निर्माण करून मी माझा काही वेळ, माझी शक्ती आणि संपत्ती गरजूंच्या हितासाठी वापरू शकलो, याचा मला अभिमान आहे.”\n‘एडलगिव्हहुरुन इंडियाच्या परोपकार यादी 2020’मध्ये ‘भारतातील सर्वात उदार व्यावसायिक व्यवस्थापक’ म्हणून उल्लेख असणारे नाईक यांनी, आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य-निर्मिती या क्षेत्रांत लोकोपयोगी स्वरुपाची कामे केली आहेत.\n“निराली मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल’ची पायाभरणी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाली, हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. हे रुग्णालय पूर्ण आणि कार्यान्वित झाल्यावर, संपूर्ण दक्षिण गुजरातमधील हे सर्वोत्कृष्ट आणि परवडणारे टर्शिअरी स्वरुपाचे आरोग्य केंद्र असेल, अशी माझी खात्री आहे”, असे नाईक म्हणाले.\nआरोग्यसेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी, अपोलो हॉस्पिटल्सतर्फे निराली मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल चालविण्यात येणार आहे. पाचशे खाटांचे हे रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनी आणि अनुभवी डॉक्टर व नर्सिंग स्टाफ यांच्या समर्पित सेवांनी सुसज्ज असणार आहे. एंडोक्रिनोलॉजी, मूत्रपिंड व मधुमेह यांवरील उपचार, श्वसनविषयक औषध आणि नियमित आरोग्य तपासणी यांसह विस्तृत सेवा येथे उपलब्ध असतील. पोटातील विविध आजार, मूत्रसंस्थेतील आजार, हृदयरोग आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधिचे आजार, नवजात शिशूंची काळजी व बाल विकृती, प्रसूती व स्त्रीरोग, हाडांचे आजार यांवरील उपचार व प्रगत शस्त्रक्रिया, तसेच आपत्कालीन सेवा, गंभीर आजारांवरील उपचार, आघात झाल्यानंतरची काळजी यांसारख्या सेवा या रुग्णालयात मिळू शकणार आहेत.\n‘निराली मेमोरिअल मेडिकल ट्रस्ट’तर्फे मुंबईतील पवई येथे मल्टि-डायग्नोस्टिक मेडिकल सेंटर, सूरत येथे रेडिएशन सेंटर आणि अनेक ग्रामीण जिल्ह्यांत सेवा देणारी मोबाइल मेडिकल युनिट्स यांची उभारणी आतापर्यंत करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://maha.tlearner.com/swami-vivekand-samanyagyan/", "date_download": "2021-09-20T04:11:40Z", "digest": "sha1:LLFUO5FEBPW6D4QSXDGX5HVTETXJNKOR", "length": 10053, "nlines": 146, "source_domain": "maha.tlearner.com", "title": "स्वामी विवेकानंद सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी | swami Vivekand Marathi - Maha.Tlearner", "raw_content": "\nमहाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा | maharashtra polic...\nमराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 2021...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | dr. ba...\nस्वामी विवेकानंद सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी | swami Vivekand Marathi\nस्वामी विवेकानंद सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी | SWAMI VIVEKAND MARATHI\nस्वामी विवेकानंद यांचे लहानपणीचे नाव काय होते\nराज्यसेवा सामान्यज्ञान | MPSC GENERAL KNOWLEDGE\nस्���ामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला\n१. १२ जानेवारी १८६३\n२. ४ जुलै १९०२\n३. १२ जानेवारी १९०२\n४. ४ जुलै १८६३\nराजर्षि शाहू महाराज सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी\nयुवक दिन कधी साजरा केला जातो (स्वामी विवेकानंद जयंती)\nस्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव काय होते\nस्वामी विवेकानंद यांचे निधन कधी झाले\n१. १२ जानेवारी १८६३\n२. ४ जुलै १९०२\n३. १२ जानेवारी १९०२\n४. ४ जुलै १८६३\nस्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते\nस्वामी विवेकानंद यांचा जन्म कोठे झाला\nस्वामी विवेकानंद अमेरिकेला कधी गेले\n१. ४ जुलै १८६३\n२. ३१ मे १८९३\n३. २७ ऑगस्ट १८९४\nस्वामी विवेकानंद याची अनुयायी कोण होती\n४. कुमारी नोबल जी पुढे सिस्टर निवेदिताच्या नावाने प्रसिद्ध झाली\nस्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव काय होते\nरामकृष्ण मिशन ची स्थापना कुणी केली\nस्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी केली\n१. १ मे १८९७\n२. २७ जुलै १९९४\n३. १ मे १९९७\n२. ४ जुलै १८६३\nस्वामी विवेकानंद कशासाठी ओळखले जातात\n१. आधुनिक हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन\nस्वामी विवेकानंद त्यांच्या कुठल्या भाषणासाठी जगभाऱ्यात विख्यात झाले\n१. 1893 चे भाषण जिथे त्यांनी शिकागोमध्ये पाश्चिमात्य जगाला हिंदू धर्माची ओळख करून दिली.\nस्वामी विवेकानंद त्यांच्या मृत्यूचे कारण काय सांगितले जाते\n१. त्याच्या मेंदूच्या रक्तवाहिनीत विघटनामुळे स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू झाला असे सांगितले जाते\nभारतातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश, राजधानी, मुख्यमंत्री आणि राज्यपाल मराठी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे\nसप्टेंबर महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी\nसंत तुकाराम महाराज जनरल नॉलेज\nPreviousसामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी \nNextटोकियो पॅरालिम्पिक २०२० सामान्यज्ञान प्रश्न उत्तरे मराठी | Tokyo Paralympic 2020 question and answer Marathi\nखेळ – जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे | Sport – general knowladge\nराजर्षि शाहू महाराज सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी | RAJARSHI SHAHU MAHARAJ Marathi - Maha.Tlearner - […] […]\nराजर्षि शाहू महाराज सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी | RAJARSHI SHAHU MAHARAJ Marathi\nटोकियो पॅरालिम्पिक २०२० सामान्यज्ञान प्रश्न उत्तरे मराठी | Tokyo Paralympic 2020 question and answer Marathi\nस्वामी विवेकानंद सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी | swami Vivekand Marathi\nIMP Marathi general knowledge | जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे - Maha.Tlearner on मराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/appointment-of-anil-katke-as-inspector-of-police-ahmednagar-local-crime-branch/", "date_download": "2021-09-20T05:22:12Z", "digest": "sha1:FNHHTUWRPNZJYF5PFISJPSIQPLMVODV5", "length": 5963, "nlines": 84, "source_domain": "metronews.co.in", "title": "अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी अनिल कटके यांची नियुक्ती - Metronews", "raw_content": "\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\nअहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी अनिल कटके यांची नियुक्ती\nनगर एलसीबीला मिळाले कायमचे अधिकारी\nस्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस निरीक्षकपदी कोपरगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले अनिल कटके यांची नियुक्ती झाली आहे. अलीकडच्या काही वर्षांत तत्कालिन पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीची उंची खूप वाढवली आहे.\nपवार हे पुणे ग्रामीणला बदलून गेल्यानंतर ही खुर्ची रिकामीच होती. नाही म्हणायला शिशिरकुमार देशमुख यांच्यावर प्रभारी निरीक्षकाची जबाबदारी होती. मात्र आता कटके यांच्या रुपाने अहमदनगर एलसीबीला कायमचे अधिकारी लाभले आहे.\nआता पवार यांच्या तुलनेत कटके यांची कामगिरी कशी राहते, त्यांच्या कालखंडात किती गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातात, दरोड्याच्या तयारीत असलेल्या किती टोळ्या जेरबंद केल्या जातात, याची सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे.\nमंदार मुळे यांना मातृ शोक\nआयएमएस तर्फे इव्हेंट मँनेजमेंटच्या चलचित्र फितीचे अनावरण\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nमहिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेना-राष्ट्रवादी चे अर्ज दाखल\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व…\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nएमआयडीसीतील इटन कंपनीने घेतली 1 हजार वृक्ष संवर्धनाची जबाबदारी..\nपारनेर बाजार समितीचे ई पीक नोंदणी मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न…\nफरार छिंदम बंधू तोफखाना ���ोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.bookstruck.app/book/50/4023", "date_download": "2021-09-20T04:57:59Z", "digest": "sha1:TOM6GFVCVK7Q6NUASTGHE5L4R3KPBJBX", "length": 51576, "nlines": 567, "source_domain": "mr.bookstruck.app", "title": "भारताचा शोध प्रकरण ५ : युगायुगांतून 29 - Marathi", "raw_content": "\nभारताचा शोध / प्रकरण ५ : युगायुगांतून 29\nबोलली जात नाही या अर्थाने किती वर्षांपासून संस्कृत ही मृत भाषा झालेली आहे हे मला माहीत नाही. कालिदासाच्या काळातही ती जनतेची भाषा नव्हती, फक्त हिंदुस्थानभरच्या सुशिक्षितांची ती राष्ट्रभाषा होती. सुशिक्षितांची सामान्य भाषा या नात्याने ती सर्वत्र पसरून मध्यआशिया आणि आग्नेय आशियातील वसाहती यांतही ती गेली. इसवी सनाच्या सातव्या शतकात कांबोडियात संस्कृत काव्ये पाठ केली जात, संस्कृत नाटके केली जात असे उल्लेख आहेत. सयामातील थायलंड भागात अद्यापिही नाना धार्मिक विधींत संस्कृत भाषेचा उपयोग केला जातो. हिंदुस्थानात तर संस्कृत भाषेने दाखविलेला जिवंतपणा अपूर्व आहे. तेराव्या शतकात अफगाण राजे दिल्लीच्या तख्तावर बसले आणि पार्शियन ही हिंदुस्थानच्या बहुतेक भागांत राजभाषा होऊन पुष्कळ पंडित लोक संस्कृतपेक्षा पर्शियन भाषेला अधिक महत्त्व देऊ लागले. याच सुमारास अर्वाचीन प्रांतभाषाही पुढे सरसावल्या आणि सारस्तते निर्मू लागल्या. तरीही संस्कृत भाषेने त्यांच्यात टिकाव धरला, तिच्यातील गुणवत्ता कमी झाली तरी टिकाव धरला. त्रिवेंद्रममध्ये १९३७ मध्ये प्राच्यविद्यापरिषद भरली होती. डॉ. एफ. एफ. थॉमस हे तेथे अध्यक्ष होते. ते म्हणाले की, संस्कृत भाषा म्हणजे राष्ट्र एकजीव करणारी मोठी शक्ती होती व हल्लीही त्या भाषेचा सर्वत्र खूप उपयोग होतो. संस्कृतची एक साधी भाषा तयार करावी, काही धातू आणि मूलभूत शब्द यांवर ती उभारून तीच हिंदुस्थानची राष्ट्रभाषा करावी, अशी सुध्दा त्यांनी सूचना केली. मॅक्समुल्लरच्या भाषणातील एक उतारा आपण सहमत आहोत असे सांगून त्यांनी वाचून दाखविला. मॅक्समुल्लर म्हणतो, ''भारतातील वर्तमानमाळ आणि भूतकाळ यांत अशी काही एक अखंड आश्चर्यकारक परंपरा आहे की, पुन: पुन्हा सामाजिक उत्पात झाले, धार्मिक सुधारणा झाल्या, परकीयांच्या स्वार्‍या आल्या, तरीही या सर्व विशाल देशभर अद���याप जर कोणती भाषा बोलली जात असेल तर ती संस्कृत. इंग्रजी सत्ता व इंग्रजी शिक्षण आज तेथे शंभर वर्षे आहे. तथापि दांतेच्या काळात युरोपात लॅटिन भाषा जितक्यांना समजे, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक लोकांना हिंदुस्थानात अद्यापही संस्कृत समजते.''\nदांतेच्या काळात कितीतरी लोकांना युरोपात लॅटिन समजे, किंवा आज हिंदुस्थानात किती जणांना संस्कृत समजते हे मला आकडेवार माहीत नाही. परंतु संस्कृत समजणार्‍यांची संख्या अद्यापही मोठी विशेषत: दक्षिण हिंदुस्थानात आहे. हिंदी, गुजराथी, मराठी, बंगाली इत्यादी संस्कृतोद्भव भाषांपैकी एकीचेही ज्याला नीट ज्ञान असेल, त्याला सोपे बोललेले संस्कृत समजायला कठीण नाही. आजकालच्या उर्दूतही शेकडा ८० शब्द संस्कृतोद्भव आहेत. उर्दू ही इंडो-आर्यनच भाषा आहे. एखादा शब्द संस्कृतातून आला की पर्शियन भाषेतून आला हे सांगणे कठीण जाते. कारण दोन्ही भाषांतील मूळचे धातू पुष्कळसे तेच आहेत, आणि आश्चर्य हे की दक्षिणेकडील द्राविडी भाषा या संपूर्णपणे स्वतंत्र असूनही त्यांनी इतके संस्कृत शब्द आपलेसे केले आहेत की, जवळजवळ निम्मे शब्द संस्कृत आहेत असे म्हटले तरी चालेल.\nनाना विषयांवर संस्कृतमध्ये ग्रंथरचना, नाटकेसुध्दा मध्ययुगापासून तो आतापर्यंत सुरूच आहेत. नवीन संस्कृत पुस्तके सारखी, वेळोवेळी अजूनही प्रसिध्द होत आहेत. संस्कृत भाषेतील मासिकेही सुरू आहेत. त्यांचा दर्जा सामान्य असतो. त्यामुळे वाङ्मयात मोलाची भर पडत नसते हे खरे. पण आश्चर्य हे की, अद्यापही संस्कृत भाषेची मनावर पकड आहे. कधी कधी सभा-परिषदांतून आजही संस्कृत भाषेत व्याख्याने दिली जातात; संस्कृतातून चर्चा चालतात; अर्थात अशा परिषदांतील श्रोतृवर्गही वेचकच असतो.\nसंस्कृत भाषेचा अखंड उपयोग सुरू असल्याने प्राकृत अर्वाचीन भाषांची वाढ व्हावी तशी होण्याला अडचण आली. सुशिक्षित बुध्दिमान लोक या लोकभाषांकडे तुच्छतेने पाहात व विद्वत्ता प्रकट करायला, प्रतिभासंपन्न काही लिहायला ही लोकभाषा निरुपयोगी असे मानून ते संस्कृतमध्ये तरी लिहीत किंवा पुढे पर्शियनमध्ये लिहू लागले. लोकभाषांची अशी उपेक्षाच झाली. तरी अशा अडचणीतून हळूहळू अनेक शतके धडपडून प्रांतिक भाषांनी वर डोके काढलेच; आणि त्यांनी स्वत:चे वाङ्मयप्रकार, स्वत:ची सारस्वते उभी केली.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 1\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 2\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 3\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 4\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 5\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 6\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 7\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 8\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 9\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 10\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 11\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 12\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 13\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 14\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 15\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 16\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 17\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 18\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 19\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 20\nप्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 21\nप्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 1\nप्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 2\nप्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 3\nप्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 4\nप्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 5\nप्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 6\nप्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 7\nप्रकरण ३ : शोध 1\nप्रकरण ३ : शोध 2\nप्रकरण ३ : शोध 3\nप्रकरण ३ : शोध 4\nप्रकरण ३ : शोध 5\nप्रकरण ३ : शोध 6\nप्रकरण ३ : शोध 7\nप्रकरण ३ : शोध 8\nप्रकरण ३ : शोध 9\nप्रकरण ३ : शोध 10\nप्रकरण ३ : शोध 11\nप्रकरण ३ : शोध 12\nप्रकरण ३ : शोध 13\nप्रकरण ३ : शोध 14\nप्रकरण ३ : शोध 15\nप्रकरण ३ : शोध 16\nप्रकरण ३ : शोध 17\nप्रकरण ३ : शोध 18\nप्रकरण ३ : शोध 19\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 1\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 2\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 3\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 4\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 5\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 6\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 7\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 8\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 9\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 10\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 11\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 12\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 13\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 14\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 15\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 16\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 17\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 18\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 19\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 20\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 21\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 22\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 23\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 24\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्क���र 25\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 26\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 27\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 28\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 29\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 30\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 31\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 32\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 33\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 34\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 35\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 36\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 37\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 38\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 39\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 40\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 41\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 42\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 43\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 44\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 45\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 46\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 47\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 48\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 49\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 50\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 51\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 52\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 53\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 54\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 55\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 56\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 57\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 58\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 59\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 60\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 61\nप्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 62\nप्रकरण ५ : युगायुगांतून 1\nप्रकरण ५ : युगायुगांतून 2\nप्रकरण ५ : युगायुगांतून 3\nप्रकरण ५ : युगायुगांतून 4\nप्रकरण ५ : युगायुगांतून 5\nप्रकरण ५ : युगायुगांतून 6\nप्रकरण ५ : युगायुगांतून 7\nप्रकरण ५ : युगायुगांतून 8\nप्रकरण ५ : युगायुगांतून 9\nप्रकरण ५ : युगायुगांतून 10\nप्रकरण ५ : युगायुगांतून 11\nप्रकरण ५ : युगायुगांतून 12\nप्रकरण ५ : युगायुगांतून 13\nप्रकरण ५ : युगायुगांतून 14\nप्रकरण ५ : युगायुगांतून 15\nप्रकरण ५ : युगायुगांतून 16\nप्रकरण ५ : युगायुगांतून 17\nप्रकरण ५ : युगायुगांतून 18\nप्रकरण ५ : युगायुगांतून 19\nप्रकरण ५ : युगायुगांतून 20\nप्रकरण ५ : युगायुगांतून 21\nप्रकरण ५ : युगायुगांतून 22\nप्रकरण ५ : युगायुगांतून 23\nप्रकरण ५ : युगायुगांतून 24\nप्रकरण ५ : युगायुगांतून 25\nप्रकरण ५ : युगायुगांतून 26\nप्रकरण ५ : युगायुगांतून 27\nप्रकरण ५ : युगायुगांतून 28\nप्रकरण ५ : युगायुगांतून 29\nप्रकरण ५ : युगायुगांतू�� 30\nप्रकरण ५ : युगायुगांतून 31\nप्रकरण ५ : युगायुगांतून 32\nप्रकरण ५ : युगायुगांतून 33\nप्रकरण ५ : युगायुगांतून 34\nप्रकरण ५ : युगायुगांतून 35\nप्रकरण ५ : युगायुगांतून 36\nप्रकरण ५ : युगायुगांतून 37\nप्रकरण ५ : युगायुगांतून 38\nप्रकरण ५ : युगायुगांतून 39\nप्रकरण ५ : युगायुगांतून 40\nप्रकरण ५ : युगायुगांतून 41\nप्रकरण ५ : युगायुगांतून 42\nप्रकरण ५ : युगायुगांतून 43\nप्रकरण ५ : युगायुगांतून 44\nप्रकरण ५ : युगायुगांतून 45\nप्रकरण ५ : युगायुगांतून 46\nप्रकरण ५ : युगायुगांतून 47\nप्रकरण ५ : युगायुगांतून 48\nप्रकरण ५ : युगायुगांतून 49\nप्रकरण ५ : युगायुगांतून 50\nप्रकरण ५ : युगायुगांतून 51\nप्रकरण ५ : युगायुगांतून 52\nप्रकरण ५ : युगायुगांतून 53\nप्रकरण ५ : युगायुगांतून 54\nप्रकरण ५ : युगायुगांतून 55\nप्रकरण ५ : युगायुगांतून 56\nप्रकरण ५ : युगायुगांतून 57\nप्रकरण ५ : युगायुगांतून 58\nप्रकरण ५ : युगायुगांतून 59\nप्रकरण ५ : युगायुगांतून 60\nप्रकरण ५ : युगायुगांतून 61\nप्रकरण ५ : युगायुगांतून 62\nप्रकरण ५ : युगायुगांतून 63\nप्रकरण ५ : युगायुगांतून 64\nप्रकरण ५ : युगायुगांतून 65\nप्रकरण ५ : युगायुगांतून 66\nप्रकरण ५ : युगायुगांतून 67\nप्रकरण ५ : युगायुगांतून 68\nप्रकरण ५ : युगायुगांतून 69\nप्रकरण ५ : युगायुगांतून 70\nप्रकरण ५ : युगायुगांतून 71\nप्रकरण ५ : युगायुगांतून 72\nप्रकरण ५ : युगायुगांतून 73\nप्रकरण ५ : युगायुगांतून 74\nप्रकरण ५ : युगायुगांतून 75\nप्रकरण ५ : युगायुगांतून 76\nप्रकरण ५ : युगायुगांतून 77\nप्रकरण ५ : युगायुगांतून 78\nप्रकरण ५ : युगायुगांतून 79\nप्रकरण ५ : युगायुगांतून 80\nप्रकरण ५ : युगायुगांतून 81\nप्रकरण ५ : युगायुगांतून 82\nप्रकरण ५ : युगायुगांतून 83\nप्रकरण ५ : युगायुगांतून 84\nप्रकरण ५ : युगायुगांतून 85\nप्रकरण ५ : युगायुगांतून 86\nप्रकरण ५ : युगायुगांतून 87\nप्रकरण ५ : युगायुगांतून 88\nप्रकरण ५ : युगायुगांतून 89\nप्रकरण ६ : नवीन समस्या 1\nप्रकरण ६ : नवीन समस्या 2\nप्रकरण ६ : नवीन समस्या 3\nप्रकरण ६ : नवीन समस्या 4\nप्रकरण ६ : नवीन समस्या 5\nप्रकरण ६ : नवीन समस्या 6\nप्रकरण ६ : नवीन समस्या 7\nप्रकरण ६ : नवीन समस्या 8\nप्रकरण ६ : नवीन समस्या 9\nप्रकरण ६ : नवीन समस्या 10\nप्रकरण ६ : नवीन समस्या 11\nप्रकरण ६ : नवीन समस्या 12\nप्रकरण ६ : नवीन समस्या 13\nप्रकरण ६ : नवीन समस्या 14\nप्रकरण ६ : नवीन समस्या 15\nप्रकरण ६ : नवीन समस्या 16\nप्रकरण ६ : नवीन समस्या 17\nप्रकरण ६ : नवीन समस्या 18\nप्रकरण ६ : नवीन समस्या 19\nप्रकरण ६ : नवीन समस्या 20\nप्रकरण ६ : नवीन समस्या 21\nप्रकरण ६ : नवीन समस्या 22\nप्रकरण ६ : नवीन समस्या 23\nप्रकरण ६ : नवीन समस्या 24\nप्रकरण ६ : नवीन समस्या 25\nप्रकरण ६ : नवीन समस्या 26\nप्रकरण ६ : नवीन समस्या 27\nप्रकरण ६ : नवीन समस्या 28\nप्रकरण ६ : नवीन समस्या 29\nप्रकरण ६ : नवीन समस्या 30\nप्रकरण ६ : नवीन समस्या 31\nप्रकरण ६ : नवीन समस्या 32\nप्रकरण ६ : नवीन समस्या 33\nप्रकरण ६ : नवीन समस्या 34\nप्रकरण ६ : नवीन समस्या 35\nप्रकरण ६ : नवीन समस्या 36\nप्रकरण ६ : नवीन समस्या 37\nप्रकरण ६ : नवीन समस्या 38\nप्रकरण ६ : नवीन समस्या 39\nप्रकरण ६ : नवीन समस्या 40\nप्रकरण ६ : नवीन समस्या 41\nप्रकरण ६ : नवीन समस्या 42\nप्रकरण ६ : नवीन समस्या 43\nप्रकरण ६ : नवीन समस्या 44\nप्रकरण ६ : नवीन समस्या 45\nप्रकरण ६ : नवीन समस्या 46\nप्रकरण ६ : नवीन समस्या 47\nप्रकरण ६ : नवीन समस्या 48\nप्रकरण ६ : नवीन समस्या 49\nप्रकरण ६ : नवीन समस्या 50\nप्रकरण ६ : नवीन समस्या 51\nप्रकरण ६ : नवीन समस्या 52\nप्रकरण ६ : नवीन समस्या 53\nप्रकरण ६ : नवीन समस्या 54\nप्रकरण ६ : नवीन समस्या 55\nप्रकरण ६ : नवीन समस्या 56\nप्रकरण ६ : नवीन समस्या 57\nप्रकरण ६ : नवीन समस्या 58\nप्रकरण ६ : नवीन समस्या 59\nप्रकरण ६ : नवीन समस्या 60\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 1\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 2\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 3\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 4\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 5\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 6\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 7\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 8\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 9\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 10\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 11\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 12\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 13\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 14\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 15\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 16\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 17\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 18\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 19\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 20\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 21\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 22\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 23\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 24\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 25\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 26\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 27\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 28\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 29\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 30\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 31\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 32\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 33\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 34\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 35\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 36\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 37\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 38\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 39\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 40\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 41\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 42\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 43\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 44\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 45\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 46\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 47\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 48\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 49\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 50\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 51\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 52\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 53\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 54\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 55\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 56\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 57\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 58\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 59\nप्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 60\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 1\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 2\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 3\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 4\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 5\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 6\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 7\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 8\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 9\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 10\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 11\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 12\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 13\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 14\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 15\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 16\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 17\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 18\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 19\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 20\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 21\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 22\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 23\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 24\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 25\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 26\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 27\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 28\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 29\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 30\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 31\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 32\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 33\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 34\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 35\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 36\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 37\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 38\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 39\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 40\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 41\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 42\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 43\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 44\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 45\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 46\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 47\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 48\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 49\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 50\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 51\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 52\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 53\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 54\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 55\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 56\nप्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 57\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 1\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 2\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 3\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 4\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 5\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 6\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 7\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 8\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 9\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 10\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 11\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 12\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 13\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 14\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 15\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 16\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 17\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 18\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 19\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 20\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 21\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 22\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 23\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 24\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 25\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 26\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 27\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 28\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 29\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 30\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 31\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 32\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 33\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 34\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 35\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 36\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 37\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 38\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 39\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 40\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 41\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 42\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 43\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 44\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 45\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 46\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 47\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 48\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 49\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 50\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 51\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 52\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 53\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 54\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 55\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 56\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 57\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 58\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 59\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 60\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 61\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 62\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 63\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 64\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 65\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 66\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 67\nप्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 68\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 1\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 2\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 3\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 4\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 5\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 6\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 7\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 8\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 9\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 10\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 11\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 12\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 13\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 14\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 15\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 16\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 17\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 18\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 19\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 20\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 21\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 22\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 23\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 24\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 25\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 26\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 27\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 28\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 29\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 30\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 31\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 32\nप्रक��ण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 33\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 34\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 35\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 36\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 37\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 38\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 39\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 40\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 41\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 42\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 43\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 44\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 45\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 46\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 47\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 48\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 49\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 50\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 51\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 52\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 53\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 54\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 55\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 56\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 57\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 58\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 59\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 60\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 61\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 62\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 63\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 64\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 65\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 66\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 67\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 68\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 69\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 70\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 71\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 72\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 73\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 74\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 75\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 76\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 77\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 78\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 79\nप्रकरण १० : पुन्हा एकव��र अहमदनगर किल्ला 80\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 81\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 82\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 83\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 84\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 85\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 86\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 87\nप्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 88\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A2%E0%A4%BE", "date_download": "2021-09-20T04:33:36Z", "digest": "sha1:TK33WVEW7SGCGGI7D5XN2PBQ7JUQMKS2", "length": 18462, "nlines": 127, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मंगळवेढा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१७° ३१′ ००.१२″ N, ७५° २८′ ००.१२″ E\nपंचायत समिती सभापती दादासाहेब इंगळे\nया लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.\n८ मंगळवेढ्याची मालदांडी ज्वारी\n१४ मंगळवेढ्यातील महत्त्वाच्या बॅंका आणि पतसंस्था\nमंगळवेढा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आणि तालुक्याचे गाव आहे.. मंगळवेढा हा मंगळवेढे या नावानेही ओळखला जातो. मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ हे महत्त्वाचे योगदान असणारे गाव असून तालुक्यातील दक्षिणेकडे जाणारे सर्व मार्ग इथून जातात.\nचिखलगी देगाव (मंगळवेढा) धरमगाव (मंगळवेढा) ढवळस डिकसाळ दोणाज डोंगरगाव (मंगळवेढा) फाटेवाडी\nघारनिकी गोणेवाडी गुंजेगाव (मंगळवेढा) हाजापूर हिवरगाव हुळजंटी हुन्नर जाळीहळ जांगळगी जिट्टी जुनोणी (मंगळवेढा) कचरेवाडी कागाष्ट कर्जळ कात्रळ खडकी (मंगळवेढा) खवे खोमनाळ खुपसांगी लामणतांडा लावंगी (मंगळवेढा) लक्ष्मीदहिवाडी लेंडावेचिचाळे लोणार (मंगळवेढा) माचानूर महमदाबाद माळेवाडी मल्लेवाडी (मंगळवेढा) माणेवाडी मंगळवेढा मारापूर मारवडे मारोळी मेटकरवाडी मुढवी मुंढेवाडी (मंगळवेढा) नांदेश्वर नांदुर (मंगळवेढा) निंबोणी पाडोळकरवाडी पाटखळ पौत रद्दे रहाटेवाडी रेवेवाडी साळागर बुद्रुक साळागर खुर्द\nशिराशी शिरनादगी शिवांगी सिद्��पूर सिध्दणकेरी सोद्दी तळसंगी तामदरदी तांदोर उचेठाण येडरव येळगी\nपंढरपूर मंगळवेढा फाऊंडेशन ही सामाजिक संस्था मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी व व्यापारी यांना मदत करते या संस्थे अंतर्गत विविध विकास कामे लोकां पर्यंत पोहचली आहेत\nमंगळवेढे हे गाव सोलापूरपासून ५४ किलोमीटर तर पंढरपूरपासून २३ किलोमीटर अंतरावर आहे. दूरवर पसरलेली काळी जमीन ही मंगळवेढ्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार म्हणून हीच मंगळवेढे नगरी प्रसिद्ध आहे.\n२००१ च्या जनगणनेनुसार मंगळवेढा गावाची लोकसंख्या सुमारे २१,६९४ एवढी आहे. त्यामध्ये ५२ टक्के पुरूष तर ४८ टक्के महिला आहेत. मंगळवेढ्याचा साक्षरता दर ६८ टक्के एवढा आहे, आणि सुमारे १३ टक्के लोकसंख्या ही वय वर्षे ६ च्या आतील आहे.\nमंगळवेढा तालुक्याची प्रमुख भाषा मराठी असून तालुक्यातील दक्षिणेकडे कन्नड व मराठी या भाषा बोलल्या जातात.\nमंगळवेढ्याला सतत दुष्काळाचे चटके सहन करायला लागले आहेत. मंगळवेढ्याची जमीन ही बहुतेक करून जिराईत आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर या ठिकाणी पिके घेतली जातात.\nमंगळवेढ्याची मालदांडी ज्वारीसंपादन करा\nमंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीस जी.आय. मानांकनही प्राप्त झाले असून ज्वारीचे कोठार असलेल्या मंगळवेढ्यात ज्वारीवर संशोधन करणारे केंद्र असणे गरजेचे आहे.\nप्रामुख्याने ज्वारी, बाजरी, करडई, हरभरा, सूर्यफूल, ऊस ही पिके घेतली जातात.ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.\nमंगळवेढ्यात सर्व धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मारोळी या गावामधील गैबीपीरच्या दर्ग्याला मुस्लिमांबरोबरच हिंदु भाविक ही जातात. तसेच हिंदूच्या सर्व सणांमध्ये मुस्लिम बांधव आनंदाने सहभाग घेतात. नवरात्र महोत्सव मंगळवेढ्यात अतिशय आनंदाने साजरा केला जातो. जवळ जवळ २५ नवरात्र मंडळे या गावात आहेत. डेकोरेशन, हालते देखावे, सजीव देखावे पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील लोक येतात. या तालुक्यातील लक्ष्मी-दहिवडी या गावामधे सर्वधर्मीय दुर्गामाता नवरात्र महोत्सव तरुण मंडळ आहे. या मंडळात सर्व समाजाचे (मुसलमान, धनगर, वडार, कैकाडी, महार, मांग, चाभार, कुंभार, सुतार, लोहार, पारधी, लिगायत, वाणी) लोक एकत्रितपणे सर्व सण साजरे करतात. संत दामाजीपंत हे या गावचे रहिवासी होते .\nमंगळवेढ्यात इंग्लिश स्कूल, दामाजी हायस्कूल, जवाहरलाल हायस्कूल, ताराबाई गर्ल्स हायस्कूल, नूतन विद्यालय इत्यादी प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत, तर दामाजी महाविद्यालय, दलित मित्र कदम गुरुजी ही महाविद्यालये आहेत. या मंगळवेढे नगरीने अनेक गुणवंत विद्यार्थी दिले आहेत.त्यांतील अनेक विद्यार्थी विदेशात वास्तव्य करीत आहेत. मंगळवेढ्यात सन २०११पासून सप्तर्षी प्रकाशन संस्था कार्यरत आहे. ही संस्था अनेक विषयांवरील मराठी, हिंदी तसेच इंग्रजी पुस्तके प्रकाशित करत आली आहे.सप्तर्षी सामाजिक आणि शैक्षणिक संस्था मंगळवेढा.\nमंगळवेढा हे जरी निमशहर असले तरी फार पूर्वीपासूनच हे एक अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे, त्यामुळे मंगळवेढ्याला नगरपरिषद आहे. शहराप्रमाणेच या तालुक्यातील खोमनाळ, माचणूर,सिद्धनकेरी, हुलजंती, मारोळी, लक्ष्मी-दहिवडी या ठिकाणांना सुद्धा धार्मिक महत्त्व आहे. मंगळवेढा तालुक्यात पंचायत समिती,कृषी उत्त्पन बाजार समिती,नगरपरिषद कार्यालय आहेत\nसंत दामाजी, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा,संत कर्ममेळा,संत निर्मळा, संत सोयराबाई, संत गोपाबाई, स्वामी समर्थ, संत बसवेश्वर महाराज, बाबा महाराज आर्वीकर, संत बागडे महाराज मारोळी, माचणूर सिताराम महाराज खर्डीकर असे अनेक थोर संत येथे होऊन गेले. आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचेसुद्धा चरणस्पर्श या संत भूमीला लाभले आहेत. शिवाजी महाराजांनी मंगळवेढ्यात चार दिवस मुक्काम केला होता.\nमंगळवेढ्यातील महत्त्वाच्या बॅंका आणि पतसंस्थासंपादन करा\n१ धनश्री महिला पतसंस्था मंगळवेढा\n२. बॅंक ऑफ इंडिया\n३. बॅंक ऑफ महाराष्ट्र\n४.राजमाता अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड\n५.रतनचंद शहा अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड\n६.पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्हh बॅंक शाखा मंगळवेढा\n७.धनश्री मल्टि-स्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटी लिमिटेड\n९. जिजामाता महिला पतसंस्था\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on १४ सप्टेंबर २०२१, at १७:५८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०२१ रोजी १७:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-09-20T04:37:27Z", "digest": "sha1:6IFUWIROUDCUTBDELAS56HOGKE5P3SKM", "length": 4730, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विकिपीडिया फिचर्स - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nविकिपीडिया सदस्य नामविश्व‎ (२ क)\n\"विकिपीडिया फिचर्स\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ डिसेंबर २०१६ रोजी १२:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/sucess-story-of-vipin-dangi/", "date_download": "2021-09-20T05:09:07Z", "digest": "sha1:TNQSU55TLACIR72MU5NSC5EJGBOBWY2K", "length": 9613, "nlines": 86, "source_domain": "tumchigosht.com", "title": "नोकरी सोडून तरुणाने सुरू केला ‘हा’ व्यवसाय, पहिल्याच वर्षाची उलाढाल आहे ६० लाख रुपये.. – Tumchi Gosht", "raw_content": "\nनोकरी सोडून तरुणाने सुरू केला ‘हा’ व्यवसाय, पहिल्याच वर्षाची उलाढाल आहे ६० लाख रुपये..\nनोकरी सोडून तरुणाने सुरू केला ‘हा’ व्यवसाय, पहिल्याच वर्षाची उलाढाल आहे ६० लाख रुपये..\nपरिस्थीती कशीही असो जर माणसात जिद्द आणि चिकाटी असेल तर नक्कीच ती परिस्थीती तो बदलु शकतो. आजची हि गोष्ट एका अशा तरुणाची आहे, जो एकेकाळी दवाखान्यात पार्ट-टाईम जॉब करत होता. आज तोच तरुण महिन्याला लाखोंची कमाई करत आहे.\nया तरुणाचे नाव विपीन दांगी असे आहे. विपीन आज पशु आहार बनवून महिन्याला ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रुपय��ंची कमाई करत आहे. हातातली नोकरी सोडून त्याने हा व्ययसाय निवडला होता.\nविपीन दांगी शेतकरी कुटुंबातील आहे. तो मध्यप्रदेशच्या राजगडमध्ये राहतो. त्यांची आर्थिक परिस्थीती सुरुवातीपासून चांगली नव्हती. त्यामुळे लहाणपणणापासूनच त्याने काम करण्यास सुरुवात केली होती.\nशिक्षण चालु असताना तो पार्ट-टाईम इंदुरच्या एका रुग्णालयात काम करायचा. जेव्हा विपीनचे शिक्षण पुर्ण झाले, तेव्हा त्याने रुग्णालयाचे काम पुर्ण वेळ करण्यास सुरुवात केली होती.\nत्या रुग्णालयात त्यांना चांगला पगार मिळत होता, पण विपीन यांना ते काम करण्यात मन लागत लागत नव्हते. विपीनला काहीतरी व्यवसाय करायचा होता. २०१८ मध्ये त्याने नोकरी सोडली आणि आपल्या गावाला आला.\nत्याने सुरुवातीला दुधाचा व्यवसाय सुरु केला. पण त्यात त्याला यश मिळाले नाही. त्यामुळे त्याने काही तरी वेगळा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्याने इंटरनेटवर माहिती काढली आणि त्याने पशु आहार बनवून त्याची विक्री करण्याचे ठरवले.\nपशु आहार बनवण्याचा निर्णय त्याने यामुळे घेतला कारण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे जनावरे होती, पण शेतकऱ्यांकडे जनावरांना देण्यासाठी पौष्टीक आहार नव्हता.\nपशु खाद्य तयार करणारी कोणतीही कंपनी नव्हती, त्यामुळे याच व्यवसायात उतरण्याचा निर्णय त्याने घेतला होता. सप्टेंबर २०१९ मध्ये त्याने पशुखाद्य तयार करण्यास सुरुवात केली.\nसुरुवातीला त्यांच्या या व्यवसायाबद्दल कोणालाही काही माहित नव्हते. त्यामुळे आपल्या व्यवसायाची मार्केटींग करण्यासाठी पत्रके छापली, तर लोकांना आपल्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी त्याने गावात रिक्षा फिरवून स्पिकरच्या मदतीने माहिती दिली.\nत्याने केलेली मार्केटींग चांगलीच फायद्याची ठरली. हळुहळु त्यांचे ग्राहक वाढू लागले. आज त्याच्याकडे वेगवेगळ्या गावातील ३ हजारपेक्षा जास्त ग्राहक आहे. या व्यवसायाची वार्षिक उलाढाल आज ६० लाखांपेक्षा जास्त आहे.\nकापूस, भुईमुग, मोहरी, सोयाबीन, मका, बार्ली, गहू तसेच डाळींच्या सालींच्या मदतीने हा पशुआहार तयार केला जातो. सगळ्यांचे मिश्रण तयार केले जाते.\nत्यात विशिष्ट प्रमाणात फॉस्फरस, आयोडीन, तांबे, कोबाल्ट, कॅल्शियम, यांसारख्या खनिज पदार्थ त्यात मिसळतात. सर्व मिश्रण ग्राइंडरध्ये मिक्स केले जाते आणि त्याची पॅकिंग करून त्याची विक्री केली जाते.\nlatest marathi articlemadhya pradeshvipin dangiपशुआहारमध्यप्रदेशमराठी आर्टिकलविपीन दांगी\nरामदास आठवले आणि कलरफूल कपडे नक्की काय आहे कनेक्शन जाणून घ्या\n१५ हजार रुपये कमवणाऱ्या बापाने मुलाच्या उपचारासाठी ३ वर्षात उभे केले १ कोटी ७० लाख\nसोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना सापडली भन्नाट आयडिया, आता करतोय लाखोंची कमाई\nदूधापासून नव्हे तर शेणापासून ‘हा’ भाऊ कमावतोय लाखो रूपये, वाचा कसे…\nभाड्याने रिक्षा चालवणार ‘हा’ माणूस आज आहे १२५ ट्रकांचा मालक\nतो काहीच काम करत नाहीत तरी कमवतो बक्कळ पैसा, सगळ्यांना वाटतो तो हवाहवासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51134", "date_download": "2021-09-20T05:52:24Z", "digest": "sha1:RJTNDAB2AY67J3FRKEJV3YA5D3PFYEBH", "length": 4014, "nlines": 64, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पांडुरंग आरती संग्रह | जय जय कटिकर विठ्ठल चिन्मय...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजय जय कटिकर विठ्ठल चिन्मय...\nजय जय कटिकर विठ्ठल चिन्मयसुख राशी \nसर्वहि व्यापक ब्रह्म तूं पंढरपुरवासी ॥\nनिजभक्तांसव नाना नटवेषा धरिसी ॥ १ ॥\nजय देव जय देव जय विठ्ठलराया \nकरुणामृतसुखसागर वंदित तव पाया ॥ धृ. ॥\nविठ्ठल विठ्ठलस्मरणें तारीसी जीवा ॥\nअखंड भजनानंदी दृढ धरुनी भावा \nवैष्णव नाचति रंगणिं करितां तव सेवा ॥ २ ॥\nरत्नखचित मुकुटादी तुळसीच्या माळा \nआम्लाना कुसुमांच्या घालुनियां गळां ॥\nकस्तुर्यादी तिलकें शोभविसी भाळा \nमौनी वंदित चरणां अभेद गोपाळा ॥ ३ ॥\nयुगें अठ्ठावीस विटेवर उभा...\nयेई हो विठ्ठले माझे माऊली...\nजय जय कटिकर विठ्ठल चिन्मय...\nआरती अनंतभुजा ॥ विठो पंढर...\nधन्य दिवस अजि दर्शन संतां...\nजगदीश जगदीश देव तुज म्हणत...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nओवाळूं आरती माझ्या पंढरीर...\nभक्तीचे पोटीं बोध कांकडा ...\nओंवाळूं गे माये विठ्ठल सब...\nगावों नाचों विठी करुं तुझ...\nपंचदशीचे सारीं पंडितभी भ्...\nकाय तुझा महिमा वर्णूं मी ...\nपंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ...\nसंत सनकादिक भक्त मिळाले अ...\nजय जगज्जननि , विठाबाई \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/02/blog-post_15.html", "date_download": "2021-09-20T04:30:59Z", "digest": "sha1:N4V654UHPZKNS44LVADZPZIPSH42W4QK", "length": 10890, "nlines": 74, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "साईद्रारका सेवा ट्रस्ट व आय लव्ह नगरतर्फे नवनिर्वाचित न्यायाधीशांचा सत्कार", "raw_content": "\nHomeAhmednagarसाईद्रारका सेवा ट्रस���ट व आय लव्ह नगरतर्फे नवनिर्वाचित न्यायाधीशांचा सत्कार\nसाईद्रारका सेवा ट्रस्ट व आय लव्ह नगरतर्फे नवनिर्वाचित न्यायाधीशांचा सत्कार\nशेतकरी आणि कष्टकऱ्यांची न्यायाधीशपदावर पाहून आनंद : आ. रोहित पवार\nअहमदनगर : न्याय व्यवस्थेवर जनतेचा मोठा विश्वास आहे. नवीन न्यायाधिशांनी न्यायाचा निवाडा जलद गतीने करून जनतेला न्याय देण्याचे काम करावे. न्यायदान करण्याची व्यवस्था ही छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने सर्वांना न्याय देण्याचे काम केले आहे. तेच काम आपणही करावे. ब्रिटिश काळापासून आजही काळेकोट घालून कामकाज केले जाते. तरी ही काळेकोट परिधान करण्याची परंपरा बदलावी.\nदेशामध्ये न्यायाधिशांची संख्या कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे पक्षकाराला न्याय मिळण्यास विलंब होत आहे.\nयामधून पक्षकाराचे मनस्ताप व आर्थिक भुर्दंड होत असल्यामुळे कोर्ट आणि कचेऱ्यांमुळे देशाचे नुकसान होत आहे. चांगल्या प्रकारचे लॉ कॉलेज निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शेतकरी व कष्टकऱ्यांची मुले आज न्यायाधीश पदावर पाहून मनाला आनंद झाला. नोकरीबरोबरच आपण इतर व्यवसायातून जनतेची सेवा करू शकतो. कष्टातूनच स्वतःचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे. मुला-मुलींच्या स्वप्नावर आई-वडिलांनी विश्वास ठेवून त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. त्यामुळेच ते खऱ्या अर्थान न्यायाधीश झाले, असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले.\nबंधन लॉन येथे साईद्रारका सेवा ट्रस्ट व आय लव्ह नगर यांच्यावतीने नगर जिल्ह्यातील १२ नवनिर्वाचित न्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. रोहित पवार, आय लव्ह नगरचे संस्थापक उद्योजक नरेंद्र फिरोदिया, सार्डईद्रारका सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अँड. धनंजय जाधव, अमित मुथा, दत्ता गाडळकर, जयश्री विजय औटी, दिग्विजय आहेर, गणेश शिंदे, सीए किरण भंडारी, डॉ. अनिल आठरे, अँड. गणेश शिरसाठ, संदीप देसर्डा आदी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, आय लव्ह नगरच्या माध्यमातून नगरचे नाव उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कामही सुरू आहे. जिल्ह्यातील १२ विद्यार्थी न्यायाधीश झाले असून त्यांचा गौरव करणे आमचे कर्तव्य आहे. न्यायाधीशांचा व त���यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्याचा मान आम्हाला मिळाला, हे आम्ही आमचे भाग्यच समजतो. चांगल्या कामासाठी आम्ही नेहमीच पाठीशी उभे राहू, असे ते म्हणाले.\nअँड. धनंजय जाधव म्हणाले की, आपण आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे कौतूक केले पाहिजे. न्यायाधीशांचा सत्कार तर झालेच असतील परंतु त्यांना घडविणाऱ्या आई-वडिलांचा सत्कार करण्याचा मान आम्हाला मिळाला आहे. आरोपी कोणताही असो, पहिल्यांदा न्यायाधीशासमोर उभे रहावे लागते. अभ्यासाबरोबर अध्यात्मिकतेची जोड देणे गरजेचे आहे. या माध्यमातून समाजासमोर चांगले विचार समोर येतात. सामान्य माणसाचा या न्याय व्यवस्थेवर खूप मोठा विश्वास आहे. यासाठी नवनिर्वाचित न्यायाधीशांनी निर्भयपणे आपले कर्तव्य पार पाडावे, असे ते म्हणाले.\nअँड. गणेश शीरसाठ म्हणाले की, पुणे येथील बी.ई. आव्हाड क्लासेसच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन न्यायाधीश घडविले. न्यायाधीशांच्या सत्कारामुळे नवीन होतकरु विद्यार्थी न्यायाधीशांच्या अभ्यासक्रमाकडे आकर्षित होतील. ध्येय, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर न्यायाधीश होण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण करता येते. यासाठी प्रत्येकाने इच्छाशक्ती व प्रामाणिक प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.\nयावेळी न्यायाधीश शैलेश सातभाई, प्रवीण सागडे, हर्षदा अदमाने, दीपाली भंडारी, गौरी औटी, प्राची पालवे, सतीश वाकचौरे, प्रतिक सबडे, अश्‍विनी काळे, विष्णू गिते, प्रियंका काजळे, मोमीन हनीफ आदी न्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांचे भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बागूल व आभार प्रदर्शन मितेश शहा यांनी केले.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/08/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B9/", "date_download": "2021-09-20T05:57:40Z", "digest": "sha1:YYT2IKXN5A63ZPPF3OLH4EGTGFEAYB7W", "length": 7460, "nlines": 84, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "संगमनेरमध्ये कोरोनाचा कहर सुरूच… आजही जिल्ह्यातील उच्चांकी रुग्ण संगमनेरमध्ये – C News Marathi", "raw_content": "\nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – उद्योजक बाळासाहेब देशमाने | Balasaheb Deshmane, Sangamner\nसंगमनेर – प्रवरेला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\nसंगमनेर – स्वराज्यध्वजाचे शहागडावर पूजन, आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन ६ राज्यांमध्ये प्रवास\nसंगमनेर – प्रवरेला पूर आल्याने धांदरफळ खुर्द आणि कवठे धांदरफळला जोडणारे दोनही पूल पाण्याखाली\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग संगमनेर\nसंगमनेरमध्ये कोरोनाचा कहर सुरूच… आजही जिल्ह्यातील उच्चांकी रुग्ण संगमनेरमध्ये\nसंगमनेरमध्ये कोरोनाचा कहर वाढतच असून शुक्रवारीही अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुका कोरोना रुग्णसंख्येत पहिल्या क्रमांकावर राहिल्याचं पाहायला मिळालं. एकतर कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने व्यवसाय पुन्हा सुरळीत सुरु झालेत. बाजारपेठेमध्ये पुन्हा गर्दी होत असल्याने हे संक्रमण वेगाने पसरण्याची शक्यता असून सध्या पावसाने चांगलंच मनावर घेतल्याने वातावरणातील बदल कोरोनाला खतपाणी घालत असल्याने नागरिकांनी फार काळजीने वागणे गरजेचे आहे. अजूनही ग्रामीण भागामध्ये कोरोनाची संख्या वाढलेलीच असल्याने आपण नियम पाळणे फार गरजेचे आहे. आज शुक्रवारी संगमनेर १४४, अकोलेमध्ये ४६, राहुरी ३१, श्रीरामपूर २१, महानगरपालिका हद्दीत ३९, पारनेरमध्ये ४८, पाथर्डी ५०, नगर ग्रामीणमध्ये ५०, नेवासा ३६, कर्जत ३४, राहाता २०, श्रीगोंदा २८, कोपरगाव २९, शेवगाव ३५, जामखेड २५ आणि इतर जिल्ह्यातील १२ अशा एकूण ६५० जणांचे अहवाल जिल्ह्यात पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत.\n← राहाता – रयत संकुल स्कूलचे एन.एम.एम.एस.परीक्षेमध्ये घवघवीत यश, २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र\nसंगमनेर – साईभक्त इंगळे बाबांचं निधन, साई परिवार शोकसागरात →\nसंगमनेर – ८ सप्टेंबरला हिवरगाव पावसा टोलनाक्यावर ठिय्या, स्थानिकांना टोलमाफी असूनही फास्ट टॅगवरून पैशांची कपात सुरूच, आम्ही संगमनेरकर करणार रास्ता रोको आंदोलन\nलोणी पोलीस ठाण्यातील पदोन्नती मिळालेल्या पोलीस कर्म���ाऱ्यांचे अभिनंदन\nसंगमनेर -बैलगाडा शर्यत भरवल्याप्रकरणी ४६ जणांवर गुन्हे दाखल, चार लाखांचा मुद्देमाल ताब्यात\nअकोले ब्रेकिंग सामाजिक स्पेशल रिपोर्ट\nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा संगमनेर सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – उद्योजक बाळासाहेब देशमाने | Balasaheb Deshmane, Sangamner\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/record-price-of-soybean-in-khamgaon-bazar-samiti-more-than-double-the-guaranteed-price/", "date_download": "2021-09-20T05:56:39Z", "digest": "sha1:7YY2SMZ3JQ256RHYMBUEWPHVBNNGFMVJ", "length": 13219, "nlines": 102, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "खामगाव बाजार समितीमध्ये सोयाबीन ला विक्रमी भाव, हमीभावाच्या दुप्पटीपेक्षा जास्त भाव", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nखामगाव बाजार समितीमध्ये सोयाबीन ला विक्रमी भाव, हमीभावाच्या दुप्पटीपेक्षा जास्त भाव\nखामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला दुप्पट किंमतीने हमीभाव भेटत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला भेटत आहे. २७ जुलै म्हणजे मंगळवारी खामगाव मधील कृषी बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन ला ९६७५ रुपये असा विक्रमी भाव मिळाला आहे तर आजच्या दिवशी सोयाबीन चा भाव पाहायला गेले तर ९५०० रुपये असा उच्चांकी भाव मिळालेला आहे.\nमंगळवारी बाजार समितीमध्ये १ हजार १५ क्विंटल सोयाबीन पिकाची आवक झालेली होती त्यास ९६७५ रुपये भाव मिळाला तर आज बाजार समितीमध्ये १ हजार ७९ क्विंटल सोयाबीन व्ही आवक झालेली आहे त्यास ९५०० रुपये भाव मिळालेला आहे.एका बाजूला पाहायला गेले तर शेतीतील शेतमालाला चांगला हमीभाव मिळावा म्हणून शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरला आहे तर दुसरीकडे म्हणजेच विदर्भातील खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला विक्रमी भाव मिळालेला आहे जो की अत्ता पर्यंतचा सर्वात मोठा भाव समजला गेला आहे. अशी माहिती खामगाव मधील कृषी बाजार समितीचे दिलीप देशमुख यांनी दिलेली आहे.सोयाबीनच्या अचानक वाढत���या भावामुळे खामगाव मधील कृषी उत्पन्न बाजारात सोयाबीन ला मोठी मागणी मिळाली आहे जे की तेथील जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.\nहेही वाचा:केंद्राने राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलेले 701 कोटी रुपये आत्ताच्या संकटाचे नाही तर मग\nबुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकरी नेहमी मोठ्या प्रमाणात सोयाबीन चे पीक आपल्या शेतात लावतात जे की त्यांना त्यामधून चांगल्या प्रकारे उत्पन्न सुद्धा मिळते. मागील वर्षी जिल्ह्यामध्ये ३ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रफळावर सोयाबीन पिकाचे उत्पादन घेतले होते तर यावर्षी अत्ता पर्यंत ३ लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रफळावर पेरणी केली आहे.\nसोयाबीनवर खोडमाशीचं आक्रमण :\nबुलढाणा जिल्ह्यामध्ये पिकांची परिस्थिती चांगली असून तेथील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण आहे परंतु तेथिल काही भागात सोयाबीन या पिकावर चक्रीभुंगा व खोडमाशी या रोगाने आक्रमण केलेलं आहे. कृषी अधिकारी वर्गाने याबाबत तेथील शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन केलेले आहे तसेच अजूनही काही ठिकाणी मार्गदर्शन चालू आहे.\nसोयाबीनच्या दराचा उच्चांक :\nलातूर मधील कृषी उत्पन्न बाजार समीतीमध्ये आज सोयाबीन पिकाला चांगला विक्रमी भाव मिळालेला आहे त्यामुळे तेथील शेतकरी वर्ग सुद्धा आनंदी आहे. सोयाबीन पिकाला कमीत कमी ९ हजार ८८१ तर ९ हजार ६०० रुपये भाव मिळालेला आहे. असे सांगितले जात आहे की आत्तापर्यंत सर्वात जास्त भाव सोयाबीन ला भेटलेला आहे.\nदर वाढीचा फायदा कोणाला:\nसोयाबीन चा ज्या वेळी हंगाम असतो त्यावेळी नेहमी भाव गडगडतात, जरी अत्ता दर वाढले असले तरी बहुतांश शेतकरी वर्गाच्या घरात सोयाबीन नसल्याने याचा फायदा शेतकरी वर्गाला होत नसून याचा फायदा व्यापारी वर्गाला होत असल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nगव्हाच्या या तीन नवीन जाती शेतकऱ्यांना करतील मालामाल\nही इलेक्ट्रिक सायकल देणार दुचाकीला टक्कर, जाणून घेऊया सायकली बद्दल\n2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीवर्ष म्हणून घोषित, भारताचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाने स्विकारला\nसर्वसामान्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी मातोश्री पर्यंत 400 किमीचा पायी प्रवास\nअंजीरचे पीक लागवडीसाठी महत्वाची माहिती ,महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यशस्वी लागवड\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51135", "date_download": "2021-09-20T05:24:40Z", "digest": "sha1:3RSKLUERORSWY5KKUNUQHVDTUBFDYIKK", "length": 3295, "nlines": 56, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पांडुरंग आरती संग्रह | आरती अनंतभुजा ॥ विठो पंढर...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआरती अनंतभुजा ॥ विठो पंढर...\nआरती अनंतभुजा ॥ विठो पंढरीराजा ॥\nन चलती उपचार ॥ मने सारिली पूजा ॥ धृ. ॥\nपरेस पार नाही ॥ न पडे निगमा ठायी ॥\nभुलला भक्तीभावें ॥ लाहो घेतला देही ॥ १ ॥\nअनिर्वाच्य शुद्धबुद्ध ॥ उभा राहिला नीट ॥\nरामा जनार्दनी ॥ पायीं जोंडली वीट ॥ २ ॥\nयुगें अठ्ठावीस विटेवर उभा...\nयेई हो विठ्ठले माझे माऊली...\nजय जय कटिकर विठ्ठल चिन्मय...\nआरती अनंतभुजा ॥ विठो पंढर...\nधन्य दिवस अजि दर्शन संतां...\nजगदीश जगदीश देव तुज म्हणत...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nओवाळूं आरती माझ्या पंढरीर...\nभक्तीचे पोटीं बोध कांकडा ...\nओंवाळूं गे माये विठ्ठल सब...\nगावों नाचों विठी करुं तुझ...\nपंचदशीचे सारीं पंडितभी भ्...\nकाय तुझा महिमा वर्णूं मी ...\nपंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ...\nसंत सनकादिक भक्त मिळाले अ...\nजय जगज्जननि , विठाबाई \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/ban-explosive/", "date_download": "2021-09-20T05:08:16Z", "digest": "sha1:IWB2M5KZ4WDXC4IJZCBKFKABVPP3KH3V", "length": 14474, "nlines": 229, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "चंद्रपूर शहरात फटाके फोडण्यास बंदी ! | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome कोरोना चंद्रपूर शहरात फटाके फोडण्यास बंदी \nचंद्रपूर शहरात फटाके फोडण्यास बंदी \nफटाक्यांऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करा-जिल्हाधिकारी\nचंद्रपूर : राष्ट्रीय हरीत लवादाच्या आदेशानुसार चंद्रपूर शहर महानगरपालीकेच्या हद्दीत संपुर्ण प्रकाराच्या फटाक्यावर व आतीषबाजीवर पुर्णत: बंदी घालण्यात आली आहे. फटाक्यामुळे मोठ्या प्रमाणात वायु प्रदुषण होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. आपल्याकडे पारंपरिक सण आणि उत्सवांना महत्त्व आहे, मात्र ते साजरे करताना पर्यावरणावर व आरोग्यावर प्रतिकूल परिणार होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.दिवाळीत फ���ाक्यांमुळे वायू आणि ध्वनिप्रदूषण होऊ नये, यासाठी सर्वांनी पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.\nदिवाळीत फटाक्यांवर बंदी असली तरी पर्यावरण पुरक फटाके फोडण्यास रात्री 8 ते 10 या कालावधीत मुभा देण्यात आली आहे. तथापि पर्यावरणपूरक फटाके म्हणजे नेमके काय, याबाबत जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले की, नियमित फटाक्यांना पर्याय म्हणून नीरीच्या शास्त्रज्ञांनी पर्यांवरणपूरक फटाके तयार केले असून त्या फटाक्यांना ‘स्वास’, ‘सफल’ आणि ‘स्टार’ अशी नावे देण्यात आली आहेत. यामध्ये छोटे बॉम्ब, मोठे बॉम्ब आणि अनार (फ्लावर पॉट) चा समावेश आहे. या फटाक्यांमध्ये हानिकारक आणि विषारी रसायने नाहीत. त्यामुळे या ग्रीन फटाक्यांचा वापर केल्याने हवेत सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईडचा हानिकारक प्रदूषण 60 टक्क्यांपर्यंत कमी होते. तरी असे फटाके फोडण्यास मनाई नसली तरी नागरिकांनी शक्यतोवर फटाक्यांऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणात करून दिवाळी उत्सव साजरा करावा, असेही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले आहे.\nPrevious articleविधानसभेचे हिवाळी अधिवेशन मुंबईत \nNext articleपदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/DR-dt-SHASHI-PATIL.aspx", "date_download": "2021-09-20T06:06:31Z", "digest": "sha1:P2FJ6NJ76YZL7AHGJ76CRPV73X2NDOR5", "length": 9651, "nlines": 122, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more\nआफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/02/blog-post_25.html", "date_download": "2021-09-20T04:30:13Z", "digest": "sha1:3XKTZ2JLZODAHUQTJXKQIILA7NU4ZALI", "length": 6914, "nlines": 69, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "आता तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी होणार सरपंच सभा - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ", "raw_content": "\nHomeMaharashtraआता तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी होणार सरपंच सभा - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ\nआता तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी होणार सरपंच सभा - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ\nजनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील विकासकामे गतिमान करण्याच्या दृष्टीने होणार कार्यवाही\nमुंबई : ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या सभा घेऊन सरपंचांकडून गावांमधील जनतेचे प्रश्न, समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवा��ी करावी, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.\nमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, ग्रामपंचायतींची कामे वेळेवर होत नसल्याबाबत तक्रारी, निवेदने शासनास प्राप्त होत असतात. याबाबी विचारात घेऊन राज्यात सर्व जिल्ह्यात तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्यामार्फत सरपंच सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सभेत संबंधित विस्तार अधिकारी (पंचायत) व इतर कर्मचारी, संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेण्यात यावी, ग्रामपंचायतीची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी, गार्‍हाणी, अडचणींची सोडवणूक करावी. ही सभा दर ३ महिन्यांनी नियमितपणे आयोजित करावी व ज्या दिवशी तक्रार निवारण दिन आहे त्याच दिवशी या सभेचे आयोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.\nगटविकास अधिकारी यांनी सभा घेतल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसात सभेचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करावा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील अहवाल एकत्र करून ते संबंधित विभागीय आयुक्त यांना सात दिवसात तर त्यानंतर विभागीय आयुक्त यांनी जिल्ह्यातून आलेले अनुपालन अहवाल शासनास दहा दिवसात सादर करावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या अहवालाची शासन स्तरावर दखल घेण्यात येईल. सर्व जिल्ह्यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबवून गावांमधील नागरी समस्यांची सोडवणूक करावी, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractors/swaraj/735-xm/", "date_download": "2021-09-20T04:31:30Z", "digest": "sha1:DWINS4QFX4DWSDBZOIZ3RXGDBHY7WE6N", "length": 24055, "nlines": 292, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "सेकंड हँड स्वराज 735 XM किंमत भारतात, जुने स्वराज 735 XM विक्री", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nसेकंड हँड स्वराज 735 XM भारतात\nट्रॅक्टर जंक्शन 47 सेकंड हँड स्वराज 735 XM मॉडेल्स सूचीबद्ध आहेत. आपणास आकर्षक कंडिशन असलेली जुनी स्वराज 735 XM सहज सापडेल. येथे, आपण वापरलेले स्वराज 735 XM विक्रेते आणि डीलर म्हणून प्रमाणित होऊ शकता. सेकंड हँड स्वराज 735 XM ची किंमत रु. 1,10,000. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि इतर राज्यांत स्वराज 735 XM वापरा. फक्त फिल्टर लागू करा आणि आपला उजवा द्वितीय हात स्वराज 735 XM मिळवा. खाली आपण दुसरा हात स्वराज 735 XM किंमत यादी शोधू शकता.\nवापरलेले स्वराज 735 XM ट्रॅक्टर किंमत यादी 2021 भारतात\nट्रॅक्टर किंमत खरेदीचे वर्ष स्थान\nRs. 2,40,000 Lakh 2010 कुशीनगर, उत्तर प्रदेश\nडेटा अखेरचे अद्यतनित : Sep 20, 2021\nजुने ट्रॅक्टर क्रमवारी लावा किंमत - कमी ते उच्च किंमत - उच्च ते कमी\nअधिक ट्रॅक्टर लोड करा\nवापरलेले शोधा स्वराज 735 XM ट्रॅक्टर्स इन इंडिया - सेकंड हँड स्वराज 735 XM ट्रॅक्टर विक्रीसाठी\nतुम्हाला सेकंड हँड स्वराज 735 XM ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे का\nवापरलेले स्वराज 735 XM ट्रॅक्टर जंक्शन सहज उपलब्ध आहेत. येथे, आपण जुन्या स्वराज 735 XM संबंधित प्रत्येक तपशील मिळवू शकता. योग्य स्थितीत दुसरा कागदपत्र असलेले स्वराज 735 XM ट्रॅक्टर. ट्रॅक्टर जंक्शनमध्ये आम्ही 47 स्वराज 735 XM सेकंड हँड सूचीबद्ध केले. म्हणून आपण आपल्यासाठी एक योग्य निवडू शकता.\nभारतातील सेकंड हँड स्वराज 735 XM किंमत काय आहे\nआम्ही बाजारभावानुसार स्वराज 735 XM विक्री प्रदान करतो आणि आपण ते सहज खरेदी करू शकता. स्वराज 735 XM वापरलेल्या ट्रॅक्टरची किंमत रु. 1,10,000 इत्यादी. ट्रॅक्टर जंक्शन आपल्याला सत्यापित कागदपत्रांसह जुने स्वराज 735 XM योग्य किंमतीत मिळण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देते.\nमी माझ्या जवळील जुने स्वराज 735 XM ट्रॅक्टर कसे श���धू\nफक्त आम्हाला भेट द्या आणि मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि इतरांमधील सेकंड हँड स्वराज 735 XM आणि इतर मिळवा. आपण वर्ष फाइलर देखील अर्ज करू शकता, ज्या वर्षी आपल्याला जुन्या स्वराज 735 XM ट्रॅक्टर घ्यायचे आहे.\nआपल्याला मिळेल अशी स्वराज 735 XM वैशिष्ट्ये: -\nसेकंड हँड स्वराज 735 XM आरटीओ क्रमांक, फायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी आणि आरसी.\nस्वराज 735 XM सेकंड हैंड टायर अटी.\nजुने स्वराज 735 XM ट्रॅक्टर इंजिन अटी.\nस्वराज 735 XM वापरलेले ट्रॅक्टर मालकांचे नाव जसे की नाव, मोबाइल नंबर, ई-मेल, जिल्हा व राज्य तपशील.\nसेकंड हँड स्वराज 735 XM विषयी अधिक माहितीसाठी ट्रॅक्टर जंक्शन कनेक्ट रहा.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3153/Recruitment-for-various-posts-in-Bharatiya-Electronic-Limited-2020.html", "date_download": "2021-09-20T05:35:16Z", "digest": "sha1:NPEHPVSUFWYHN63UMFE6PPEZT3LQCTBS", "length": 6051, "nlines": 80, "source_domain": "naukriadda.com", "title": "भारतीय इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मध्ये विविध पदांच्या भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nभारतीय इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मध्ये विविध पदांच्या भरती २०२०\nप्रशिक्षणार्थी अभियंता -I, प्रशिक्षणार्थी अधिकारी -I, प्रकल्प अभियंता -I, प्रकल्प अधिकारी -I या पदांसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे एकूण 18 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 सप्टेंबर 2020 पर्यंत अर्ज पाठवावे.\nएकूण पदसंख्या : १८\nपद आणि संख्या :\n१) प्रशिक्षणार्थी अभियंता -I\n२) प्रशिक्षणार्थी अधिकारी -I\n३) प्रकल्प अभियंता -I\n४) प्रकल्प अधिकारी -I\nपदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.\nनोकरी ठिकाण : पुणे\nअर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन\nअर्ज करण्याचा पत्ता : वरिष्ठ उपायुक्त जनरल मॅनेजर (एचआर अँड ए), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, एन.डी.ए.रोड, पाशान, पुणे- 411021\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १५/०९/२०२०.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nपुणे महानगर परिवहन महामंडळात 395 पदांची भरती\nकॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे भरती 2021\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://time.astrosage.com/holidays/finland/all-saints?year=2021&language=mr", "date_download": "2021-09-20T05:24:40Z", "digest": "sha1:WOHSQMCEDVFDHOGA6YGZCFLRVODNEBWD", "length": 2367, "nlines": 52, "source_domain": "time.astrosage.com", "title": "All Saint’s Day 2021 in Finland", "raw_content": "\n2019 शनि 2 नोव्हेंबर All Saint’s Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2020 शनि 31 ऑक्टोबर All Saint’s Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2021 रवि 6 जून All Saint’s Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2022 रवि 5 जून All Saint’s Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2023 रवि 4 जून All Saint’s Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2024 रवि 2 जून All Saint’s Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2025 रवि 1 जून All Saint’s Day राष्ट्रीय सुट्ट्या\nरवि, 6 जून 2021\nरवि, 5 जून 2022\nश��ि, 31 ऑक्टोबर 2020\nइतर वर्षांसाठी तारखांची सूची\nआमच्या बाबतीत | संपर्क करा | अटी आणि नियम | निजता संबंधित नीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51136", "date_download": "2021-09-20T04:55:47Z", "digest": "sha1:S4HPZUPCM276LZCKROSZ5Q63CY2GK2LZ", "length": 3624, "nlines": 58, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पांडुरंग आरती संग्रह | धन्य दिवस अजि दर्शन संतां...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nधन्य दिवस अजि दर्शन संतां...\nधन्य दिवस अजि दर्शन संतांचे, दर्शन संतांचे ॥\nनांदे तया घरी दैवत पंढरीचें ॥ धृ. ॥\nधन्य पुण्यरूप कैसा झाला संसारू, कैसा झाला संसारू ॥\nदेव आणि भक्त दुजा नाही विचारू ॥ १ ॥\nधन्य पूर्वरूप ओढवले निरुतें, पुण्य ओढवले निरुतें ॥\nसंतांचे दर्शन झालें भाग्यें बहुतें ॥ २ ॥\nतुका म्हणे धन्य आम्हां जोडिला जोडी, आम्हां जोडिला जोडी ॥\nसंतांचे चरण आतां जीवे न सोडीं ॥ ३ ॥\nयुगें अठ्ठावीस विटेवर उभा...\nयेई हो विठ्ठले माझे माऊली...\nजय जय कटिकर विठ्ठल चिन्मय...\nआरती अनंतभुजा ॥ विठो पंढर...\nधन्य दिवस अजि दर्शन संतां...\nजगदीश जगदीश देव तुज म्हणत...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nओवाळूं आरती माझ्या पंढरीर...\nभक्तीचे पोटीं बोध कांकडा ...\nओंवाळूं गे माये विठ्ठल सब...\nगावों नाचों विठी करुं तुझ...\nपंचदशीचे सारीं पंडितभी भ्...\nकाय तुझा महिमा वर्णूं मी ...\nपंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ...\nसंत सनकादिक भक्त मिळाले अ...\nजय जगज्जननि , विठाबाई \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/04/gttDsY.html", "date_download": "2021-09-20T06:17:54Z", "digest": "sha1:YPAUW4QGBO4USIGOOCPER6AE2M6X3UNA", "length": 10273, "nlines": 46, "source_domain": "www.punepravah.page", "title": "लॉकडाऊन सह रुग्णानांचे सर्व स्तरावर प्रभावी नियोजन करा, -मा,शेखर गायकवाड, आयुक्त,पुणे महानगरपालिका,", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nलॉकडाऊन सह रुग्णानांचे सर्व स्तरावर प्रभावी नियोजन करा, -मा,शेखर गायकवाड, आयुक्त,पुणे महानगरपालिका,\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nलॉकडाऊन सह रुग्णानांचे सर्व स्तरावर प्रभावी नियोजन करा,\nसद्धयस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे,संख्यामक वाढ विचारात घेता पुढील नियोजन सर्व स्तरावर परिणामकारक करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना मा,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या,\nमाहे मार्च ते आजतागायत सर्व विभाग,अधिकारी कर्मचारी यांनी चांगले काम केलेले आहे,त्याबाबत सर्व स्तरावरून दखलही घेण्यात आलेली आहे,\nसद्धयस्थितीत वाढ होत असलेली संख्या विचारात घेता व आजवर सर्व विभाग,संबंधित अधिकारी यांनी केलेले नियोजन व पुढील काळात करावयाचे प्रभावी नियोजन याकरिता तातडीच्या बैठकीचे आयोजन मनपा मुख्य भवनातील नुतन सभागृहातील स्थायी समिती बैठकीच्या सभागृहात मा,शेखर गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले होते,\nयाप्रसंगी विविध विभागाचे प्रमुख,झोनल वैद्यकीय अधिकारी,झोनल आयुक्त,खातेप्रमुख,मनपा सहाययक आयुक्त यांनी केलेल्या विविध कामकाजाचा आढावा घेण्यात आला,तसेच पुढील काळात करावयाच्या नियोजनाच्या दृष्टीने सकारात्मक मार्गदर्शन करण्यात आले,\nबैठकीस मा,अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अगरवाल,मा,अतिरिक्त मनपा आयुक्त शांतानु गोयल,आरोग्यप्रमुख डॉ,रामचंद्र हंकारे,सहाययक आरोग्यप्रमुख डॉ,अंजली साबणे,डॉ,कल्पना बलिवंत,डॉ,संजीव वावरे,डॉ,वैशाली जाधव, अन्य विभागांचे डॉक्टर्स,व विविध विभागप्रमुख, झोनल आयुक,उपायुक्त, मनपा क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते,\nयाप्रसंगी मार्गदर्शन करताना मा,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले कि, कोरोना विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रनाकरिता आयसोलेशन पूर्व अर्थात प्री आयसोलेशन करिता १५,क्षेत्रीय कार्यालय परिसरातील उपलब्ध मिळकती मध्ये पायाभूत सुविधांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे,प्री आयसोलेशनवर भर देताना रुग्ण व सोबत असलेल्या सर्व व्यक्तींच्या प्राथमिक तपासण्या करून सर्व नियोजन करण्यात यावे,अर्थात प्री आयसोलेशन,आयसोलेशन,\nबाधित रुग्ण,अत्त्यवस्थ रुग्ण,मयत रुग्ण व्यवस्थापन, अशा महत्वपूर्ण मुद्द्यांवर करावयाचे नियोजन,औषधे,साधनसामुग्री,पीपीई किट्स,कक्ष व कक्षातील उपलब्धता, खाटा संख्या,याबाबत नियोजन करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले,\nयाप्रसंगी अतिरीक्त मनपा आयुक्त ( जनरल ) रुबल अगरवाल यांनी सांगितले की, मनपा रुग्णालये,व १५, क्षेत्रीय कार्यालयातून मूलभूत सुविधासह सर्व साधनसामुग्री योग्य प्रमाणात वितरित करणेत येत आहे,तथापि सद्धयस्थिती वाढ होत असलेली संख्या विचारात घेता संबंधित अधिकारी यांनी आवश्यक साधन सामुग्री,वैद्यकीय साहित्य,पीपीई ��िट्स,याबाबत वेळोवेळी मागणी यादी सादर करून उपलब्धता करून घ्यावी, असे सांगितले,\nअतिरिक्त मनपा आयुक्त,( विशेष ) यांनी सांगितले की,सर्व ठिकाणच्या व्यवस्थेबाबत नियोजन योग्य चालू आहे,परंतु पुढील काळात करावयाचे नियोजन प्रभावी व संख्यत्मक दृष्ट्या वाढ करणे व त्यादृष्टीने अंमल करणे महत्वाचे आहे,प्रत्येक व्यवस्थेच्या मिळकती मध्ये तेथील उपलब्ध कक्ष,साहित्यांची उपलब्धता, मनुष्यबळ,विभागनिहाय विभाग प्रमुख नियुक्ती करणे,कामकाजाचे व त्या कामांशी संबंधित अधिकारी यांची संपर्क यंत्रणा,प्रत्येक मजल्यावर माहिती फलक,उपचार व संबंधित अधिकारी,मदतकार्य माहिती व प्रत्येक ठिकाणच्या नियोजनाची माहिती रुग्ण व नातेवाईकांना उपलब्ध होईल यानुसार व्यवस्थांपन तातडीने करण्यात यावे असे सांगितले,\nमाहिती व जनसंपर्क अधिकारी,\nदेशासाठी गायक सुखविंदर सिंग ची साथ ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाच्या गाण्याची पहिली झलक प्रदर्शित\nकोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या\nझीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*\nपुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-no-mobile-use-on-prabhas-saaho-set-5737979-NOR.html", "date_download": "2021-09-20T05:10:47Z", "digest": "sha1:OIQUKV3DYW4EJMEUEFSJEANCUHTMQQYG", "length": 3772, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "No Mobile Use On Prabhas Saaho Set | \\'साहो\\'च्या निर्मात्यांनी प्रभास-श्रद्धा सोडून सर्वांवर घातली ही बंदी, समोर आले हे कारण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'साहो\\'च्या निर्मात्यांनी प्रभास-श्रद्धा सोडून सर्वांवर घातली ही बंदी, समोर आले हे कारण\nसाहोमध्ये श्रद्धा आणि प्रभास मुख्य भूमिकेत आहेत.\nमुंबई/हैदराबाद - बाहुबली मधून बॉलिवूडमध्ये पॉप्यूलर झालेला अॅक्टर प्रभास सध्या त्याची अपकमिंग मुव्ही 'साहो'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या फिल्मचे अनेक सीक्वेंन्स फार वेगाने शूट केले जात आहेत. दरम्यान, अशी माहिती आहे, की शूटिंग दरम्यान सेटवर प्रभास आणि श्रद्धा शिवाय बाकी सर्व लोकांना मोबाइल फोन ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. फिल्म डायरेक्टर सुजीतची इच्छा आहे, की मोबाइलमुळे शूटिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय यायला नको.\nयामुळे केला मोबाइल बॅन\n- निर्मात्यांची इच्छा आहे की शूटिंग किंवा लोकेशनचे स्टिल फोटो आणि व्हिडिओ बाहेर जायला नको, त्यामुळे त्यांनी सर्वांच्या मोबाइल वापरावर बंदी घातली आहे.\n- निर्मात्यांनी लोकेशनवर लॉकर्स रुम तयारी केली आहे. यूनिटमधील सर्व लोक आपापले मोबाइल येथे सुरक्षित ठेवू शकतात.\nपुढील स्लाइडमध्ये, साहोमध्ये तीन व्हिलन... 36 तास शूट झाला होता एंट्रीचा सीन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-kanadas-magna-automaker-company-will-starts-project-in-aurangabad-5278886-NOR.html", "date_download": "2021-09-20T05:02:18Z", "digest": "sha1:MKLAAV3BAHRP52YT24KJI7P2LURZCEDI", "length": 6693, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kanada's Magna Automaker Company Will Starts Project In Aurangabad | 'मॅग्ना' औरंगाबादेत प्रकल्प सुरू करणार? कॅनडाचे उच्चायुक्त जॉर्डन रिवेज यांची ग्वाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'मॅग्ना' औरंगाबादेत प्रकल्प सुरू करणार कॅनडाचे उच्चायुक्त जॉर्डन रिवेज यांची ग्वाही\nऔरंगाबाद - कॅनडातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मॅग्ना औरंगाबादेत उत्पादन प्रकल्प सुरू करण्यास उत्सुक असल्याची ग्वाही कॅनडाचे उच्चायुक्त जॉर्डन रिवेज यांनी सीआयआयच्या शिष्टमंडळाला दिली. दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या कॅनडाच्या शिष्टमंडळाने शहराच्या औद्योगिक प्रगतीचा आढावाही घेतला.\nबुधवारी कॅनडाचे उच्चायुक्त जॉर्डन रिवेज हे वाणिज्य आयुक्त किशोर मंदरगी, लुईस लॅकसे यांच्यासमवेत शहरात दाखल झाले. त्यांनी सीआयआयचे (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज) अध्यक्ष संदीप नागोरी यांच्यासह सीआयआयच्या सदस्यांची भेट घेतली. या वेळी सीआयआयचे पदाधिकारी प्रशांत देशपांडे, सुनील देशपांडे, गौतम नंदावत, रमण आजगावकर यांची उपस्थिती होती. कॅनडाच्या उच्चायुक्तांनी औरंगाबाद शहरात होणाऱ्या उद्योजकीय वसाहतीचा आढावा घेतला. त्याचे प्रेझेंटेशन प्रशांत देशपांडे यांनी दिले. त्यानंतर बोलताना उच्चायुक्त जॉर्डन म्हणाले, आमच्या देशातील सर्वात मोठी मॅग्ना ही ऑटो कंपनी औरंगाबादेत सुरू केली जाऊ शकते किंवा लघुउद्योजकांशी काही सुटे भाग निर्माण करण्यास करार करू शकते. त्यासाठी लघुउद्योजकांनी कॅनडात यावे, आमच्या ऑटो कंपन्या पाहाव्यात. औरंगाबादच्या उद्योगाला आमचा अन् आमच्या उद्योगाला औरंग��बादचा हातभार लागून नवीन औद्योगिक अध्याय सुरू करण्याची तयारी त्यांनी दाखवली.\nजून महिन्यात औरंगाबादच्या लघुउद्योजकांचे शिष्टमंडळ कॅनडाला जाणार असून १४ १५ जून रोजी हा दौरा होणार आहे. यात अनेक करार होण्याची शक्यता आहे, असे सीआयआयचे अध्यक्ष संदीप नागोरी यांनी सांगितले.\nशापूरजी पालनजी कंपनीला मिळाले काम\nशेंद्राडीएमआयसीच्या पायाभूत सुविधांचे काम शापूरजी पालनजी या कंपनीला मिळाले आहे. या कंपनीच्या वतीने कॅनडातील काही कंपन्या शेंद्रा येथे काम करणार आहेत. त्यामुळे कॅनडाच्या उच्चायुक्तांची ही भेट महत्त्वाची ठरली.\nआम्ही कॅनडाच्या उच्चायुक्तांना औरंगाबादेत इंडो-कॅनेडियन स्किल सेंटर उभारण्याची विंनती केली. ती त्यांनी मान्य केली असून ते लघु मध्यम उद्योगांसोबत तंत्रज्ञान करार करण्यास उत्सुक आहेत. तेथील मॅग्ना ही मोठी ऑटो कंपनी शहरात येण्यासही त्यांनी दुजोरा दिला. - संदीप नागोरी, अध्यक्ष,सीआयआय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-left-5480073-NOR.html", "date_download": "2021-09-20T05:47:03Z", "digest": "sha1:IWDJPBJOGM7MP4SVJEXXD235KWBPCG7K", "length": 3283, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Left. Mass. ISI chief Mukhtar navida | लेफ्टनंट जनरल नावीद मुख्तार आयएसआयचे प्रमुख - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलेफ्टनंट जनरल नावीद मुख्तार आयएसआयचे प्रमुख\nइस्लामाबाद | पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी रविवारी मोठा फेरबदल केला. त्यांनी आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांना हटवले. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी रात्री उशिरा लेफ्टनंट जनरल नावीद मुख्तार यांना आयएसआयचा नवा महासंचालक म्हणून नियुक्त करण्यास मंजुरी दिली.\nरिझवान अख्तर यांची आता नॅशनल डिफेन्स स्कूलचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. त्या पदावर असलेले लेफ्टनंट जनरल नाजीर भट्ट यांना ११ वी कोअर पेशावरचे कोअर कमांडट म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या कोअरचे आधीचे कमांडर लेफ्टनंट जनरल हिदायत उर रहमान यांना प्रशिक्षण आणि मूल्यमापन विभागाचे महानिरीक्षक करण्यात आले आहे. अलीकडचे पदोन्नती झालेले लेफ्टनंट जनरल बिलाल अकबर यांना चीफ ऑफ जनरल स्टाफ करण्यात आले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/outbreaks-appear-to-be-exacerbated-during-this-time/", "date_download": "2021-09-20T04:10:13Z", "digest": "sha1:3YMBRCTMF3X47JHCB63P7UNZZI245NZ7", "length": 12459, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "विदर्भातील संत्र्याला गळन व शंखअळीचा प्रादुर्भाव, बागायतदार चिंतेत", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nविदर्भातील संत्र्याला गळन व शंखअळीचा प्रादुर्भाव, बागायतदार चिंतेत\nअमरावती : विदर्भाची संत्री त्याच्या आंबट गोड चवीसाठी जगप्रसिद्ध आहे. दरवर्षी संत्र्याला विदेशातही मोठी मागणी राहते. नागपूर व अमरावतीची संत्री म्हणून ही संत्री खरेदी करणारेही अनेकजण आहेत. परंतु ही संत्री उत्पादन करणारा शेतकरी मात्र गेल्या अनेक वर्षांपासून संकटात सापडलेला आहे. सातत्याने होणारी संत्रा गळती व शंखअळीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.\nसातत्याने सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आले असतानाच तिकडे या पावसाचा फटका फळबागांना ही बसत आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी तालुक्यात सर्वाधिक संत्रा फळांचे उत्पादन घेतले जाते. परंतु सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे संत्रा झाडांवर ही विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून मागील तीन महिन्यांपासून संत्राची गळती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या लाखो रुपयाचा संत्रा हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता आहे.\nहेही वाचा : संत्रा पिकावरील प्रमुख रोग व त्यांचे व्यवस्थापन\nसध्या संत्राला आंबिया बहार आला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही या शेतकऱ्यांनी संत्रा बागांवर लाखो रुपये खर्च केला होता. हजारो खर्च करून फवारणी या शेतकऱ्यानी केली परंतु यंदाही जुलै महिन्यापासून संत्रा गळतिला सुरुवात झाल्याने निम्यापेक्षा जास्त संत्राची फळे हे गळून पडले आहेत. त्यामुळे लावलेले पैसे ही निघनार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहला आहे. अमरावती जिल्ह्यातील बहादा येथील संत्रा उत्पादक शेतकरी भाऊराव वानखडे यांच्याकडे १३०० संत्रा झाडे आहेत. मात्र, यंदा१२ ते १३ लाखांचे उत्पन्न त्यांना अपेक्ष���त होतं मात्र संत्रा गळन व शंखअळीने त्यांच उत्पन्न पूर्णपणे घटणार आहे तर यावर उपाय योजना कृषी विभागाने करावी, अशी मागणी त्यांनी केली.\nदरवर्षी मोठ्या प्रमाणावर संत्रा गळती होते.\nपरंतु यावर कृषी विभागाने मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. परंतु कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी संत्रा बागांमध्ये फिरकतही नसल्याचा आरोप देखील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. एकीकडे शासनाकडून संत्रा उत्पादन उत्पादनावर उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले जाते.\nपरंतु वास्तविकता मात्र कृषी विभागाकडून कुठलाच मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रारही यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. संत्रा बागांमध्ये संत्रा गळती बरोबरच शंकू अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे. या शंखू अळीमुळे संत्रा झाडांच्या साली खराब होत असून संत्रा झाडांच आयुष्यही कमी होत आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nAgriculture News कृषी बातम्या विदर्भ संत्री संत्रा शंखअळीचा प्रादुर्भाव संत्र्यावर गळन व शंखअळीचा प्रादुर्भाव\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nअंजीरचे पीक लागवडीसाठी महत्वाची माहिती ,महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यशस्वी लागवड\nअफगाणिस्तान मध्ये झालेल्या तनावानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात केशराच्या किंमतीवर परिणाम, भारताच्या केशर किमतीत विक्रमी वाढ\nPH म्हणजे क���य , फवारणीच्या पाण्याचा सामू (pH)किती असावा..\nयोग्य प्रकारे करा विद्राव्य खतांचा वापर\nकांदा लागवड ते कांदा काढणी व्यवस्थापन\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/big-boss-per-day/", "date_download": "2021-09-20T04:41:59Z", "digest": "sha1:6GJBACAHMAZIZIEFPRN5O3NWSBMFNOUH", "length": 9147, "nlines": 94, "source_domain": "metronews.co.in", "title": "बिग बॉस मधील कलाकारांचा सरासरी पर डे किती ? यासाठी हे वाचा ! - Metronews", "raw_content": "\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\nबिग बॉस मधील कलाकारांचा सरासरी पर डे किती \nबिग बॉस करतेय कलाकारांना मालामाल\nबिग बॉस मधील कलाकारांचा सरासरी पर डे किती \nबिग बॉस अलीकडील एपिसोडमध्ये हा शो रसिकासाठी चर्चेचा विषय बनतो आहे. . या कार्यक्रमाची 14 वे आवृत्ती या वर्षापासून सुरू झाली आहे. त्यातल्या स्पर्धकांमुळे बिग बॉस कडे प्रेक्षक खेचले गेले. नवीन स्पर्धकांसह काही जुन्या स्पर्धकही यात चमकले. दरवर्षीप्रमाणे या हि वर्षी इथे वाद, मारामारी आणि भांडणांमध्ये वाढ दिसून आली. यावेळी बॉलिवूड आणि करमणूक जगातील अनेक बड्या चेह्यांना यात संधी . जस्मीन भसीन, एजाज खान, कविता पुनिया, रुबीना दिलक, अभिनव शुक्ला, निशांतसिंग मलकानी आणि राहुल वैद्य अशी काही स्पर्धक आहेत.\nबिग बॉस मधील कलाकार घेतात लाखो रुपये मानधन\nसुरुवातीला, यापूर्वीचे काही स्पर्धक नवीन स्पर्धकांवर वर्चस्व गाजवण्यासाठी ‘स्टॉर्मी सीनिअर्स’ म्हणून घरी आले. मागील विजेते सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि गौहर खान घरात दाखल झाले होते. कालांतराने, एक एक करून अनेक स्पर्धक घराबाहेर पडले. मात्र राखी सावंत, विकास गुप्ता, अर्शी खान, राहुल महाजन आणि मनु पंजाबी यांचा पुन्हा एकदा या स्पर्धेत समावेश झाला आहे. या आलिशान घरात राहण्यासाठी या स्पर्धकांना म्हणजेच प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांना लाखो रुपयांचे मानधन मिळते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण त्यांना दर आठवड्याला लाखो रुपये दिले जातात.\nबिग बॉस मध्ये कुणाला मिळतात किती पैसे \nबिग बॉस मध्ये भाग घेत असलेल्या स्पर्धकांना किती मानधन मि��ते \nपवित्र पूनिया ने या आठवड्यात तब्बल दीड लाख रुपये कमावते. याचा अर्थ पर डे अंदाजे २१हजार ५०० रुपये \nराहुल वैद्य यांना दर आठवड्याला 1 लाख रुपये मिळतात . म्हणजे पर डे पंधरा हजार , – ‘ घरात सर्वाधिक चर्चेत असलेल्या निक्की तांबोळीने 1.2 लाख रुपये कमवले.\nअभिनव शुक्ला दर आठवड्याला दीड लाख रुपये कमावतो. नवोदित अभिनेता निशांतसिंग मलकानी यांना दर आठवड्याला 2 लाख रुपये मिळतात , (पर डे अंदाजे 28600 रुपये ) .- अभिनेत्री चमेली भसीन यांना दर आठवड्याला 3 लाख रुपये मिळतात.- अभिनेत्री रुबीना दिलाईक यांना सर्वाधिक मानधन मिळते.\nतिला रु. दर आठवड्याला 5 लाख दिले गेले .\n. – ‘तुफानी सीनिअर्स’ सिद्धार्थ शुक्ला यांना एका आठवड्यासाठी 32 लाख,\nहिना खानला 25 लाख आणि गौहर खान यांना 20 लाख रुपये देण्यात आले.\nमिसळ रंगे, सदगुरु संगे\nकाँग्रेस कमिटीच्या वतीने नगर शहरामध्ये ‘काँग्रेस बळकटीकरण सप्ताह\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक…\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nएमआयडीसीतील इटन कंपनीने घेतली 1 हजार वृक्ष संवर्धनाची जबाबदारी..\nपारनेर बाजार समितीचे ई पीक नोंदणी मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न…\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व…\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nएमआयडीसीतील इटन कंपनीने घेतली 1 हजार वृक्ष संवर्धनाची जबाबदारी..\nपारनेर बाजार समितीचे ई पीक नोंदणी मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न…\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51137", "date_download": "2021-09-20T04:25:37Z", "digest": "sha1:LVOPCJN7S2WKX427KWMGXS6MGGYVZID5", "length": 4509, "nlines": 72, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पांडुरंग आरती संग्रह | जगदीश जगदीश देव तुज म्हणत...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजगदीश जगदीश देव तुज म्हणत...\nजगदीश जगदीश देव तुज म्हणती ॥\nपरि या जनामाजी देशील मुक्ती ॥\nजळीं नलिनी जैशी अलिप्त तव गती ॥ १ ॥\nजय देव जय पंढरीनाथा \nनुरे पाप विठ्ठल म्हणतां सर्वथा ॥ धृ. ॥\nआगम निगम तूच नेणती कोणी \nपरि तूं भावभक्ती जवळीच दोन्ही ॥\nनेणता विधियुक्त हा ��ें पूजूनी \nन माये ब्रह्मांडी तो संपुष्टशयनीं ॥ २ ॥\nअसुरां काळ भासे विक्राळ पुढें \nपसरी मूक एक चावी घो धुडें ॥\nभक्तां शरणागतां चालतो पुढें \nदावी वाट जाऊं नेदी वांकुडें ॥ ३ ॥\nएकाएकीं बहु विस्तरला सुखें \nखेळे त्याची लीला तोची कवतूकें ॥\nतेथें नरनारी हीं कवण बाळकें \nकाय पापपुण्य कवण सुखदु:खे ॥ ४ ॥\nसकळां वर्मा तूंची जाणसी एका \nबंधमोक्ष प्राप्त आणिक सुख्नदु:खें ॥\nजाणों म्हणतां तूज थकली बहुतेक ॥\nतूका म्हणे शरण आलों मज राख ॥ ५ ॥\nयुगें अठ्ठावीस विटेवर उभा...\nयेई हो विठ्ठले माझे माऊली...\nजय जय कटिकर विठ्ठल चिन्मय...\nआरती अनंतभुजा ॥ विठो पंढर...\nधन्य दिवस अजि दर्शन संतां...\nजगदीश जगदीश देव तुज म्हणत...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nओवाळूं आरती माझ्या पंढरीर...\nभक्तीचे पोटीं बोध कांकडा ...\nओंवाळूं गे माये विठ्ठल सब...\nगावों नाचों विठी करुं तुझ...\nपंचदशीचे सारीं पंडितभी भ्...\nकाय तुझा महिमा वर्णूं मी ...\nपंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ...\nसंत सनकादिक भक्त मिळाले अ...\nजय जगज्जननि , विठाबाई \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AA-%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97-20-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8/613f5b6cfd99f9db45bd3829?language=mr", "date_download": "2021-09-20T04:50:25Z", "digest": "sha1:6O4WMSAY6GYKFLQWWY3ZSVNKQPKJ77VC", "length": 3582, "nlines": 59, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - अ‍ॅग्रोस्टार क्रॉप लीग- 2.0 चा नववा प्रश्न! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nप्रश्नोत्तरीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nअ‍ॅग्रोस्टार क्रॉप लीग- 2.0 चा नववा प्रश्न\nनियम: 1. प्रश्न प्रकाशित झाल्यानंतर 24 तासांच्या आत विजेत्यांनी त्यांच्या उत्तरावर टिप्पणी करणे आवश्यक आहे. 2. प्रत्येक विजेता या स्पर्धेअंतर्गत फक्त एक बक्षीस जिंकण्यास पात्र असेल. 3. विजेत्यांसाठी भेटवस्तू अ‍ॅग्रोस्टार कंपनी ठरवेल. 4. स्पर्धेच्या कालावधीत प्रश्नांसाठी ड्रॉ घेण्यात येईल आणि प्रति प्रश्न 1 भाग्यवान विजेता निवडला जाईल. 5. आम्ही अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवर पोस्ट किंवा बॅनर प्रकाशित करून विजेत्यांना सूचित करू. 6. अ‍ॅग्रोस्टारला कोणत्याही वेळी स्पर्धा बदलण्याचा किंवा मागे घेण्याचा अधिकार आहे.\nअ‍ॅग्रोस्टार क्रॉप लीग- 2.0 चौदावा प्रश्न\nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nअ‍ॅग्रोस्टार क्रॉप लीग- 2.0 चा तेरावा प्रश्न\nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nअ‍ॅग्रोस्टार क्रॉप लीग- 2.0 चा बारावा प्रश्न\nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://rajtantra.com/?cat=68&paged=2", "date_download": "2021-09-20T05:48:26Z", "digest": "sha1:WA4PFA2QMVINZR6MVZ7FPUNM6GM6PIWS", "length": 7912, "nlines": 127, "source_domain": "rajtantra.com", "title": "Breaking | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi | Page 2", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा अजूनही अनिश्चित\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणू : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा\nएससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; दहावीत 90 टक्के काढल्यास मिळणार दोन लाख...\nजिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक : पालघर वगळता इतर 5...\nपालघर जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूचा रुग्ण आढळला; राज्यभरात 21 रुग्ण बाधीत\nपालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन प्रक्रियेतील भ्रष्ट्राचार उघड; अव्वल कारकून व भूसंपादन...\nडहाणू : अशेरी गडावर पर्यटनासाठी गेलेल्या 24 जणांवर गुन्हे दाखल\nपालघर जिल्हा पुन्हा लेव्हल 3 मध्ये; 21 जूनपासुन निर्बंध वाढणार\nउद्या आयएमएचे देशव्यापी आंदोलन; डहाणूतील डॉक्टरही होणार सहभागी\nवाणगाव येथील फटाका कारखान्याला आग; 10 जखमी\nई-गृहप्रवेश कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालघरमधील लाभार्थ्यांना चावींचे वितरण\nजिल्ह्यातील पर्यटनस्थळांवरील बंदी मागे; मात्र ‘हे’ नियम मोडल्यास दाखल होणार गुन्हा\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्‍या शेतकर्‍यांसोबत सकारात्मक चर्चा\nपालघर : घरफोडी करणारी टोळी अटकेत\nआदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड\n14 व्या वित्त आयोगाचा निधी आपले सरकार केंद्राला देण्यास विरोध\nजिल्ह्यातील सलुनचालकांना धक्का; दुकान सुरु ठेवण्याची परवानगी रद्द\nगाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक’ संकल्पना राबविणार – उपजिल्हा...\nजनविरोधी प्रस्तावित नॅशनल मेडिकल कमिशनच्या विरोधात नागरिकांनी सहकार्य करावे\nतलासरीत वीज पडून दोघांचा मृत्यू\nमुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा अजूनही अनिश्चित\nजि���्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nभारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक यांना आदरांजली\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/high-alert-in-delhi-over-possible-drone-attack-before-independence-day/?amp=1", "date_download": "2021-09-20T05:12:30Z", "digest": "sha1:D6LE3Y5FNAJ35LXAEEVKRE6HHHQAU4FU", "length": 4197, "nlines": 15, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू;ड्रोनच्या सहाय्यानं दहशतवादी हल्ल्याची शक्यता", "raw_content": "\nस्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू;ड्रोनच्या सहाय्यानं दहशतवादी हल्ल्याची शक्यता\nभारतीय सुरक्षा यंत्रणांनी स्वातंत्र्यदिनाच्या अगोदर दिल्ली पोलिसांना अलर्ट जारी केला आहे. एजन्सींना मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी ड्रोनच्या माध्यमातून दिल्लीत मोठा दहशतवादी कट रचण्याचा विचार करीत आहेत. याबाबत दिल्ली पोलिसांना सतर्क केले आहे.\nस्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ड्रोनच्या सहाय्याने देशाच्या राजधानीला हादरवून टाकण्याचा कट असल्याचा इशारा सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आला आहे. तसेच गेल्या वर्षी दोन अँटी ड्रोन सिस्टमचा वापर करण्यात आला होता, मात्र यंदा चार अँटी ड्रोन सिस्टम लाल किल्ल्यावर लावण्यात येणार आहेत.\n५ ऑगस्ट रोजी जम्मू – काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवण्यात आला होता. त्यामुळे यंदा याच तारखेला हल्ल्याची दाट शक्यता सुरक्षा यंत्रणांकडून वर्तवण्यात येत आहे.\nएकीकडे एजन्सींने इशारा दिला असताना, दुसरीकडे दिल्ली पोलिसांनीही ड्रोन हल्ल्याचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दिल्ली पोलीस आणि इतर राज्यांतील पोलिसांना ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. पहिल्या प्रशिक्षणात सामान्य ड्रोन पाहिल्यास कारवाई कशी करावी हे शिकवले गेले आहे, तर दुसऱ्या प्रशिक्षणामध्ये एखादे संशयास्पद ड्रोन किंवा उड्डाण करणारे उपकरण दिसले तर त्यावर कारवाई कशी करावी, हे शिकवण्यात आले आहे.\nस्वातंत्र्यदिनाची तयारी सुरु असताना दिल्ली पोलिसांनी उड्डाण करणाऱ्या सर्व उपकरणांवर बंदी घातली आहे. असामाजिक घटक आणि दहशतवाद्यांची धमकी लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/04/y-bhn5.html", "date_download": "2021-09-20T05:41:38Z", "digest": "sha1:5YZSAMBUR7RALLX7ZYN2SR7LB3JRGXYD", "length": 2584, "nlines": 30, "source_domain": "www.punepravah.page", "title": "दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा"", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nदिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा\"\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nमराठ्यांनी मोघल तख्ताचे रक्षण करावे यांसाठी मराठ्यांचे प्रतिनिधी म्हणून शिंदे-होळकर यांच्याशी कनोज येथे रक्षणासंदर्भातला तह झाला तो २३ एप्रिल १७५२ रोजी. म्हणूनच एक म्हण कायमची रुजू झाली...\n\"दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा\"\nदेशासाठी गायक सुखविंदर सिंग ची साथ ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाच्या गाण्याची पहिली झलक प्रदर्शित\nकोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या\nझीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*\nपुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rajtantra.com/?cat=68&paged=3", "date_download": "2021-09-20T05:59:07Z", "digest": "sha1:4HPRYRGOAKMCPQTQEQJIZVKTYE4EPW3S", "length": 7460, "nlines": 127, "source_domain": "rajtantra.com", "title": "Breaking | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi | Page 3", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा अजूनही अनिश्चित\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nतुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं तर पडताळणीला तयार रहा\nडहाणू : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा\nपालघर जिल्हा लेव्हल 3 मधून 2 मध्ये; 14 जूनपासुन निर्बंध शिथिल...\nपालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर बंदी\nखुनाचा गुन्हा 4 तासात केला उघड; जव्हार पोलिसांची कामगिरी\nपालघर : 9 ते 12 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इ��ारा\nपालघर जिल्हा अनलॉक; सविस्तरपणे जाणून घ्या नवे नियम\nपालघर : आलेवाडीतील गुरचरणावरील अतिक्रमण अखेर जमिनदोस्त\nराज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत; मंत्री वड्डेटीवारांच्या अनलॉकच्या घोषणेवर...\nब्रेक द चेन : दुकानदारांमध्ये गोंधळ; बोईसरमध्ये पोलिसांनी परवानगी नसलेली दुकाने...\nजिल्ह्यातील सलुनचालकांना धक्का; दुकान सुरु ठेवण्याची परवानगी रद्द\nकॅम्लिन कंपनीतर्फे टिमा हॉस्पिटलला ऑक्सिजन प्लांटची भेट\nमुलींनी स्वतःला सक्षम नागरिक म्हणून घडवावे – संजीव जोशी\nपालघर जिल्ह्यासाठी आशादायक असे पॉलिटिकल करेक्शन करणारे निकाल\nपालघर : विद्यार्थ्यांनी जागविला गडकिल्ल्यांचा इतिहास\nपालघर नगरपरिषदेसाठी 24 मार्च रोजी निवडणूक\nस्वच्छ, पारदर्शक व भ्रष्टा्रचारमुक्त कारभारासाठी मी निवडणूक लढवितोय\nलॉक डाऊन लाभार्थी: निविदा सूचना न उघडताच राई गावचा रस्ता तयार...\nकोरोना : पालघर तालुक्यातील आजची रुग्णसंख्या 200 पार; बोईसरमध्ये 81, तर...\nडहाणू नगरपालिका; दिशा आणि दशा \nमुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा अजूनही अनिश्चित\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nभारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक यांना आदरांजली\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51139", "date_download": "2021-09-20T05:31:54Z", "digest": "sha1:3PUO4HSV5MAR4NHHDHEZ7PQ27K7YHOFA", "length": 3404, "nlines": 58, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पांडुरंग आरती संग्रह | ऎसीया पायालागी मंगळ आरती ...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nऎसीया पायालागी मंगळ आरती करूं \nकायावाचामनें जीवी दृढ धरूं ॥ धृ. ॥\nजपतपतीर्थे जयापायीं मिरविती ॥\nसंतमुनीवृंद तया सुखलागी ध्याती ॥ १ ॥\nशुभाशुभ उभे नमिती कर जोडोनीं ॥\nनारद तुंबरादि अखंडजयावे ध्यानी ॥ २ ॥\nएका एकीच जडला जनार्दन पायीं ॥\nआरती करितां देहभाव हा नाही ॥ ३ ॥\nयुगें अठ्ठावीस विटेवर उभा...\nयेई हो विठ्ठले माझे माऊली...\nजय जय कटिकर विठ्ठल चिन्मय...\nआरती अनंतभुजा ॥ विठो पंढर...\nधन्य दिवस अजि दर्शन संतां...\nजगदीश जगदीश देव तुज म्हणत...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nओवाळूं आरती माझ्या पंढरीर...\nभक्तीचे पोटीं बोध कांकडा ...\nओंवाळूं गे माये विठ्ठल सब...\nगावों नाचों विठी करुं तुझ...\nपंचदशीचे सारीं पंडितभी भ्...\nकाय तुझा महिमा वर्णूं मी ...\nपंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ...\nसंत सनकादिक भक्त मिळाले अ...\nजय जगज्जननि , विठाबाई \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/34638", "date_download": "2021-09-20T05:54:06Z", "digest": "sha1:JKYLUS672A3Y546QYE7CO6DNDTRB6LE7", "length": 14317, "nlines": 141, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "गडचिरोलीतील इंटरनेट समस्या “वायफाय चौपाल” प्रकल्पा मधून सुटेल : जिल्हाधिकारी, दीपक सिंगला ठाणेगाव येथे वायफाय चौपाल प्रकल्पाला दिली भेट | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली गडचिरोलीतील इंटरनेट समस्या “वायफाय चौपाल” प्रकल्पा मधून सुटेल : जिल्हाधिकारी, दीपक सिंगला...\nगडचिरोलीतील इंटरनेट समस्या “वायफाय चौपाल” प्रकल्पा मधून सुटेल : जिल्हाधिकारी, दीपक सिंगला ठाणेगाव येथे वायफाय चौपाल प्रकल्पाला दिली भेट\nगडचिरोली, : वायफाय चौपाल प्रकल्पाद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील इंटरनेट ची समस्या मार्गी लागणार अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. गेल्या दोन वर्षापासून भारत नेट प्रकल्पांतर्गत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये ग्राम पातळीपर्यंत इंटरनेटचे जाळे पसरविण्याचे कार्य सुरू आहे. याच प्रकल्पांचा एक भाग म्हणून सीएससी व बीबीएनएल या कंपनीकडून ग्रामपंचायतची जोडणी पूर्ण झालेली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यांपैकी सध्या पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यांमध्ये सदर प्रकल्प राबविला जात आहे.\nपहिल्या टप्प्यात सदर प्रकल्पात कुरखेडा, वडसा, आरमोरी गडचिरोली, चामोर्शी व मुलचेरा या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत पर्यंतची मुख्य जोडणी 100% पूर्ण झालेली असून आता ग्रामपंचायत मधून गावातील प्रत्येकी पाच शासकीय कार्यालयांना या इंटरनेटची जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. या जोडणी मध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा जोडणीला प्राधान्य देण्याची निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांकडून सी एस सी ला देण्यात आले होते. त्याअंत���्गत झालेल्या कामाचे अवलोकन करण्याकरिता जिल्हाधिकारी स्वतः आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे भेट दिली तसेच आरमोरी तालुक्यात इंटरनेट जोडणी करिता सीएससी वाय-फाय चौपाल कार्यक्रमांतर्गत सीएससी केंद्र संचालक पराग हजारे यांच्या केंद्रात प्रस्थापित केलेल्या मिनी ओईलटीची सुद्धा पाहणी केली. या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या कार्य प्रगतीवर समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इतर पाच तालुक्यांमध्ये सुद्धा सदर कार्यक्रम युद्धस्तरावर राबवून जोडणीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सदर जोडणी द्वारे गावातील इतर गरजू लोकांना सुद्धा माफक दरात सदर जोडणी उपलब्ध करून इंटरनेटची जिल्ह्यातील एक पोकळी कमी करण्याची सुद्धा सूचना केली. यातून जिह्यातील इंटरनेट समस्या निश्चितच सुटेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. एक गावात एका ठिकाणाहून नागरिकांसाठी नाममात्र दरात वाय-फाय पुरवठा केला जाणार आहे यातून स्थानिक नागरिकांना चांगल्या प्रकारे फायदा होऊन त्यांची कामे मार्गी लावता येतील. सदर प्रकल्प हा सी एस सी द्वारे योग्यरीत्या राबवून जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत इंटरनेटची सेवा उपलब्ध करून देण्याची ग्वाही सीएससी जिल्हा समन्वयक शाहीद शेख यांनी दिली. या प्रसंगी देसाईगंज उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम , आरमोरी तहसीलदार कल्याण कुमार दहाट, संवर्ग विकास अधिकारी चेतन शिवांश, महा आई टी चे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जयंत मुकुंदवार, बी बी एन एल चे नेटवर्क इंजिनिअर समीर शेख, जिल्हा व्ही एल ई सोसायटीचे अध्यक्ष नसिर हाशमी प्रामुख्याने उपस्थित होते.\nPrevious articleआम आदमी पार्टी ने मांग की कोविंद-१९ का लसीकरण सभी नागरिकों दिया जाए तहसीलदार मार्फ़त मुख्यमंत्री को पत्र भेजा गया लसीकरण कि वय मर्यादा हटाई जाए\nNext articleजोगीसाखरा येथील दुकाने राहणार बंद प्रभारी सरपंच संदिप ठाकुर यांचे दुकानदाराना निर्देश\nमार्कंडा (कं) अगरबत्ती प्रशिक्षणाचा निरोप ३० महिला बचत गटांनी प्रशिक्षणाचा घेतला लाभ\nशासकीय यंत्रणांनीच ई-पीक पाहणी करावी-युवक काँग्रेसचे महासचिव पंकज चहांदे यांची मागणी\nकेंद्र सरकारच्या जनहितविरोधी धोरणाविरोधात २७ ला धरणे व रास्तारोको आंदोलन भाजपविरोधी पक्ष आणि संघटनांनी सहभागी होण्याचे डाव्या लोकशाही आघाडीने केले आवाह���\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nशेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा द्या संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष संदिप...\nआरमोरी युवक काँग्रेस तर्फे महात्मा गांधी जयंती साजरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/34935", "date_download": "2021-09-20T05:50:04Z", "digest": "sha1:2W6T2IBZH5PCQ4VGL4M74HACBMVRDIC7", "length": 10123, "nlines": 140, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "एल.एंड.टी.सीमेंट कामगार संघा कडून दहा लाख निधी दिल :पूर्व सांसद.नरेश पुगलिया जिल्हाधिकारी सहायता निधि कोविन्ड-१९ रेमेडीस इंजेक्शन उपलब्ध करूँ घेण्यासाठी निधि दिली | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome चंद्रपूर एल.एंड.टी.सीमेंट कामगार संघा कडून दहा लाख निधी दिल :पूर्व सांसद.नरेश पुगलिया ...\nएल.एंड.टी.सीमेंट कामगार संघा कडून दहा लाख निधी दिल :पूर्व सांसद.नरेश पुगलिया जिल्हाधिकारी सहायता निधि कोविन्ड-१९ रेमेडीस इंजेक्शन उपलब्ध करूँ घेण्यासाठी निधि दिली\nचंद्रपूर: एल. एंड. टी. सीमेंट कामगार संघाकडून दहा लाख खासदार नरेश पुगलीया यांच्या निर्देशानुसार एल. अॅन्ड. टी. कामगार संघ, आवारपूर (अल्ट्राट्रेक सिमेंट) यांनी म जिल्हाधिकारी सहायता निधी कोव्हिड-१९ मध्ये रू. १०,००,००० /- (अक्षरी – दहा लक्ष रूपये) चा धनादेश मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना आज दिनांक १२.०४.२०२१ रोजी देण्यात आला.यावेळी जिल्हा काँग्रेस कमेटीचे माजी महासचिव अॅड. अविनाश ठावरी, एल. अॅन्ड. टी. कामगार संघाचे कार्याध्यक्ष शिवचंद काळे, महामंत्री साईनाथ बुचे, नगरसेवक अशोक नागापुरे हजर होते. सदर रक्कमेचा उपयोग कोरोनाग्रस्तांकरीता रेमेडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून आर्थिक दृष्टीकोनातून कमजोर लोकांकरीता व्यवस्था करावी अशी विनंती जिल्हाधिकारी यांना करण्यात आलेली आहे, जेणेकरून या भयानक कोरोनाच्या महामारीत रूग्णांना उपयोग होईल.\nPrevious articleवांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ २४ तास रुग्णवाहिका व चालक उपलब्ध करा गाव विकास समितीचे जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी यांची जिल्हाधिकऱ्यांकडे मागणी\nNext articleप्रति लस 10 रु लाच दया तरच लसीचा पुरवठा करू-डॉ अमित शहावर आरोप\n500 बांबू रोपटे लावून जागतिक बांबू दिन साजरा बांबूटेक ग्रिन सर्व्हिसेसचा उपक्रम\nएलआयसी अधिवक्ता गणेश रासपायले यांचा आप मध्ये प्रवेश\nजागतिक बांबू दिनानिमित्त बांबूटेक ग्रीन सर्विसेस तर्फे डेबू सावली वृद्धाश्रमात एका कार्यक्रमाचे आयोजन……\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत��त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nपत्रकार दिनानिमित्त कोरोनायोद्धयांचा तथा जेष्ठ पत्रकारांचा सत्कार महाराष्ट्र राज्य मराठी...\nहाथरसच्या तरूणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या — बौध्द महासभा गोंडपिपरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/news-list-category-wise.aspx?catid=6498&levelid=83", "date_download": "2021-09-20T05:44:54Z", "digest": "sha1:FCCSUKBEOEY5NUMWQQFEYL3FG4P6KU2H", "length": 6352, "nlines": 99, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "Sudarshan", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nकराडमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया\nतुम्ही भगवा सोडा, हिरवा धारण करा पण - किरीट सोमय्या\nशिवसेना-भाजपची खरंच युती होणार का\nश्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदावर आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली\nओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत आज आंदोलन\nप्रवीण दरेकरांना राष्ट्रवादीने दिलं उत्तर\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे पोलिसांसमोर झाले हजर, म्हणाले.....\nसाकीनाका बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांसाठी सरकारकडून २० लाखांची मदत जाहीर\nपुण्यात गणेशोत्सवादरम्यान १४४ कलम लागू\n“ईडी कुणाच्या मागे कशी लागेल…”, - शरद पवार\nमंदिराच्या जमिनीचा, मालमत्तेचा देवताच मालक -सुप्रीम कोर्ट\nमनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांविरोधात लुकआउट नोटीस\nराम कदम यांचं शिवसेनेला खुलं आव्हान\nकरुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल सापडल्याने सध्या राज्यात खळबळ\nअनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनी तपास अहवाल लीक करण्यासाठी अभिषेक तिवारीला लाच दिली\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखीन भर पडली\nउद्धवा अजब तुझे सरकार दार उघड मंदिराचे दार उघड म.न.से.चा आळंदीत घंटानाद\nडहाणू -वडोदरा सुपरफास्ट ट्रेन आजपासून सुरु.\nतिसरी लाट येण्याची शक्यता वाढली - विजय वडेट्टीवार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला; १२ आमदार नियुक्तीबाबत चर्चा\nशेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज विश्लेषण देणारे पंजाब डंख यांना शासकीय महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे - तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन..\nTweet करुन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली मोठी घोषणा\nविश्वास नांगरे पाटलांच्या मुंबई पोलिसांना सूचना\nप्��त्येक मंदिरात एक ‘ठाकरे-पवार दानपेटी....-- आचार्य तुषार भोसलें\nठाण्यात विविध ठिकाणी हंडी फोडून मनसेकडून सरकारचा निषेध\nगडकरींनी केली मोठी घोषणा\nभाजपचा राज्यभरात शंखनाद, मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन\nमंदिरे उघडण्यासाठी भाजपाचा पिंपरी-चिंचवडमध्ये शंखनाद\nटोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील रविवारचा दिवसही भारतासाठी तिहेरी पदककमाईचा ठरला\nपुढच्या आठ दिवसांत मंदिरं खुली करा\nबाबा जहागीरदार यांचे निधन\nभाजपा कोणाच्याही दबावतंत्राला भीक घालत नाही -अमोल थोरात\nदिव्यांग खेळाडूंना ना. गडकरींच्या हस्ते आर्चरी किट प्रदान\nअसा कोणता करोना आहे �\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://arthnitimagazine.blogspot.com/2020/09/blog-post_65.html", "date_download": "2021-09-20T05:31:31Z", "digest": "sha1:4DNUZYPDSTLV6F7IOLG534CLIEAROWJS", "length": 19654, "nlines": 106, "source_domain": "arthnitimagazine.blogspot.com", "title": "भारतात कच्च्या तेलाच्या फायदेशीर ट्रेडिंगसाठी मार्गदर्शिका", "raw_content": "\nभारतात कच्च्या तेलाच्या फायदेशीर ट्रेडिंगसाठी मार्गदर्शिका\nभारतात कच्च्या तेलाच्या फायदेशीर ट्रेडिंगसाठी मार्गदर्शिका\n(लेखक: श्री. अनुज गुप्ता, डीव्हीपी- कमोडिटीज अँड करन्सीज रिसर्च, एंजल ब्रोकिंग लिमिटेड)\nव्यापारात वैविध्यता आणण्याचा पर्याय म्हणून गुंतवणुकदार कच्च्या तेलाचा विचार करू शकतात. ही एक फायदेशीर वस्तू असून जागतिक बाजारपेठ असल्याने तिला आकर्षक मूल्यही आहे. आयातीवर अवलंबून असलेली वस्तू असल्याने तिचा दररोज व्यापार केला जातो. बाजारातील सर्व स्थितीत ही वस्तू चांगली कामगिरी करते, असे बाजारासंबंधी निरीक्षकांचे मत आहे.\nतुमच्या बाजूने योग्य अशा, दैनंदिन बाजारातील उत्साही आणि उच्च घनतेच्या व्यापारामुळे कच्चे तेल जागतिक बाजारपेठेत चांगला व्यापार करत उत्तम नफा कमावून देते. वस्तूंच्या किंमतीतील वैविध्य आणि प्रवाह कळाल्यानंतर, कच्च्या तेलाचे शेअर्स हे महत्त्वपूर्ण आरओआय कमावून देतात. मग ते शॉर्ट टर्म ट्रेड असो वा लाँग टर्मची धोरणे असोत, गुंतवणुकदारांना कोणताही पर्याय फायदेशीर ठरू शकतो.\nसुरुवात करताना आवश्यक गोष्टी समजून घेणे:\nजेव्हा तेलाचे उत्पादन आणि पुरवठा आव्हानात्मक स्थितीत असतो, तेव्हा अनेकदा किंमतीतील चढ-उतार दिसून येतात. त्यामुळे जगाच्या विविध भागात वेगवेगळे अनिश्चित परिणाम दिसून येतात. त्यामुळे, देश त्यांची कर आक���रणी आणि इंधन धोरणे त्यांच्या क्रूड आयात बिलानुसार, कॅलिब्रेट करण्याचा प्रयत्न करतात. कच्च्या तेलावर आधारीत कंपन्यांसाठी, ज्यांच्या सेवा आणि उत्पादनाच्या किंमती तेलावरच आधारीत असतात, त्यांच्यावर याचा परिणाम होतो.\nवेस्ट टेक्सास इंटरमिडिएट (डब्ल्यूटीआय) क्रूड आणि ब्रेंट क्रूड ही कमोडिटीजची दोन मानके आहेत, जे वजन, सल्फर कंपोझिशन, एक्स्ट्रॅक्शनचे ठिकाण आणि इतर घटकांवर आधारीत असतात.\nभारतीय बाजाराच्या संदर्भात पाहता, ब्रेंट क्रूड ही कमोडिटीजचा व्यापार सामान्यपणे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एमसीएक्स) किंवा नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्स एक्सचेंज (एनसीडीईएक्स)वर केला जातो. रिटेल गुंतवणुकदारांसाठी कमोडिटी ऑइल फ्यूचर्स ही संकल्पना कच्च्या\nतेलाचे शेअर्स खरेदीसाठी वापरली जाते. तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ओएनजीसी इत्यादी तेल कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर त्याचा व्यापार केला जातो. जागतिक ऊर्जा वापरामुळे कच्च्या तेलाची बाजारपेठ ही गतिमान असते. त्यामुळे दररोज होणाऱ्या व्यवहाराचे ज्ञान गुंतवणूकदारांनी घेतले पाहिजे.\nमागणी, पुरवठा आणि किंमतीवरील परिणामकारक घटक:\nक्रूड तेल एमसीएक्सवर दररोज सामान्यपणे १०० बॅरल्स किंवा १० बॅरल्सच्या तुकड्यांमध्ये ३००० कोटी रुपयांवर व्यापार करते. आशादायी परताव्यासाठी यात लहान गुंतवणुकीची गरज असते, तरीही या व्यापारात खूप अनिश्चितता असते व तज्ञ मार्गदर्शनाची आवश्यकता असते.\nक्रूड ही भविष्यातील ट्रेड कमोडिटी असल्याने, गुंतवणुकदारांना दरमहा कराराची मुदत संपण्यासंबंधी माहिती असणे आवश्यक असते. विशेषत: दर महिन्यातील १९ आणि २० तारखेला सतर्क रहावे लागते. अंतिम तारखेपूर्वी त्यांच्या पोर्टफोलिओची स्थिती आखणे आवश्यक बनते.\nतसेच, नैसर्गिक आपत्ती आणि आरोग्यविषयक संकटामुळे तेल क्षेत्र आणि उत्पादन युनिट बंद पडण्यामुळे तेलाचा तुटवडा भासतो किंवा अतिरिक्त पुरवठा होतो. सध्याच्या कोव्हिड-१९ च्या साथीमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे मागणी खुंटली होती, त्यामुळे तेलाच्या किंमती दीर्घकाळासाठी घसरल्या. जगभरात विमान वाहतूक नसल्याने आणि प्रमुख आयात देशांमध्ये लॉकडाऊन असल्याने इंधन वापराची सर्वाधिक निचांकी पातळी गाठली गेली. उदा. विक्री कमी आणि पुरवठा अति झाला त्यामुळे ख��ेदी न झाल्यामुळे बाजारावर संकट आले. परिणामी, २० एप्रिल २०२० पर्यंत डब्ल्यूटीआय क्रूडचे दर सर्वाधिक खाली घसरून -४० डॉलर प्रति बॅरल झाले. हे मागणी व पुरवठ्याचे परिणाम आहेत. त्यामुळे लॉकडाऊननंतरच्या सुधारणेसंबंधीच्या परिणामांमध्ये वाढ झाली.\nयोग्य मार्गाने गुंतवणूक केल्यास, रिटेल गुंतवणुकदारदेखील २०० टक्क्यांचा नफा कमावू शकतो. फक्त त्यासाठी मागणी आणि पुरवठ्यातील खेळ सतर्कतेने समजून घेतला पाहिजे. तसेच, मध्य पूर्व संघर्ष असल्यास म्हणजेच सौदी अरबच्या तेल क्षेत्रावर इराणने कथित ड्रोल हल्ला केल्याच्या संदर्भात किंवा अमेरिका-चीन व्यापारातील तणावामुळे तेलाच्या किंमतींवर परिणाम होतो आणि जोखीमही वाढते. अमेरिकेच्या कठोर भूमिकेमुळे चीन अमेरिकेकडून क्रूड खरेदी करत असेल, शांततेसंबंधी तडजोडीची शक्यता वाढली तर कच्च्या तेलाच्या किंमतींवर पुन्हा परिणाम होईल. त्यामुळे भारतीय गुंतवणुकादारांनी जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवणे, विशेषत: कच्च्या तेलाच्या चढ-उतार करणा-या वस्तूत गुंतवणूक करताना ब्रोकरेज फर्ममधील तज्ञांच्या मदतीने ध्येय धोरणे आखणे हेच सूज्ञपणाचे लक्षण आहे.\nतेल कंपन्यांचे हेजिंग धोरण आणि भारतातील वास्तव:\nकच्च्या तेलाचा व्यापार हा जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा व्यापाराचा जणू आरसा आहे. विमान कंपन्या, तेल कंपन्या, रिफायनरीज इत्यादी अनेकदा जगभरातील घटना, देशांतर्गत पातळीवरील साठवण क्षमता आणि क्रूड साठ्यातील कमी किंमतीचा फायदा यानुसार, जोखीम पत्करतात.\nक्रूडच्या किंमतीत वाढ होऊ शकते, असा विश्वास असल्यास, ते हेजिंग स्ट्रॅटजी म्हणून बाजारात खरेदी करतात. कालमर्यादा व जागेनुसार ते असमर्थ असतील तर तेलाचे वायदे विकत घेतल्याने मदत होते. किंमत वाढते, तेव्हा अतिरिक्त संसाधने खर्च करण्याची गरज नसते, त्याद्वारे जोखीम कमी करता येते.\nइंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया इत्यादी विमान कंपन्या आवश्यक एव्हिएशन टर्बाइन इंधनात कच्च्या तेलाचा थेट वापर करतात. त्यांचे जोखीम कमी करण्याचे धोरण वैयक्तिक गुंतवणुकदारांसाठी उपयुक्त आहे. कारण ते तेल कंपन्या व विमान कंपन्यांवरील पिग्गीबॅकिंग आणि वस्तू्ंच्या स्थितीचा मागोवा घेतात.\nसोने आणि चांदीच्या तुलनेत बाजारपेठाच्या आकाराच्या दृष्टीकोनातून सर्वात मोठी वस्तू असल्याने कच्च्या ते��ाच्या किंमतीतील बदल नोंद केला जातो. भारत, चीन आणि इतर अनेक आशियातील देश निव्वळ आयातकर्ता असल्याने ते तेलाचे वायदे ठेवत असतात. यात सतत चढ-उतार असल्याने नफ्याची अधिक संधी असते. तसेच, मध्य-पूर्वेतील अनेक देशांच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत म्हणून तसेच जगभरात कच्च्या तेलाच्या व्यापारात अनेकांचे स्वारस्य असल्याने हा व्यापपार कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू आहे.\nजोपर्यंत कच्च्या तेलाची आयात करण्याची आवश्यकता असणारे देश आहेत, तोपर्यंत किंमती आणि कमोडिटीजमध्ये चढ-उतार असतो. हे अर्थव्यवस्थेसाठी पोषक वातावरण असते. भारतातील ८० टक्के वापर आयात केलेल्या क्रूडवर अवलंबून असल्याने गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F_%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%B8", "date_download": "2021-09-20T05:59:06Z", "digest": "sha1:QMQ7GEAIA3NBVD5PINZPHOKZHE2Q66PL", "length": 8877, "nlines": 319, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसांगकाम्याने वाढविले: jv:Gedung Putih\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: br:Ti Gwenn\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: cdo:Băh Gṳ̆ng\nसांगकाम्याने वाढविले: vep:Vauged Pert'\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: io:Blanka Domo\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: be:Белы дом\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:Ақ Үй\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ku:Qesra Spî\nr2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: am:ዋይት ሃውስ\nसांगकाम्याने वाढविले: sq:Shtëpia e Bardhë\nसांगकाम्याने वाढविले: tt:Ак йорт\nसांगकाम्याने वाढविले: zh-min-nan:Pe̍h Kiong\nसांगकाम्याने वाढविले: cy:Tŷ Gwyn\nसांगकाम्याने वाढविले: yo:White House\nसांगकाम्याने वाढविले: te:శ్వేత సౌధం\nसांगकाम्याने वाढविले: arz:البيت الابيض\nसांगकाम्याने वाढविले: bn:হোয়াইট হাউস\nसांगकाम्याने वाढविले: pms:Ca bianca\nसांगकाम्याने वाढविले: tl:Puting Tahanan\nसांगकाम्याने वाढविले: pnb:وائٹ ہاؤس\nसांगकाम्याने वाढविले: os:Урс хæдзар\nसांगकाम्याने वाढविले: uz:Oq Uy बदलले: sk:Biely dom\nसांगकाम्याने वाढविले: fy:Wite Hûs\nसांगकाम्याने बदलले: bg:Белият дом\nसांगकाम्याने वाढविले: hi:व्हाइट हाउस बदलले: scn:Casa Janca\nसांगकाम्याने वाढविले: ms:Rumah Putih\nसांगकाम्याने वाढविले: mk:Белата куќа\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/36691", "date_download": "2021-09-20T05:02:21Z", "digest": "sha1:LPZYWN5VWNGBRG2HSO6RIS72DL5MBSTL", "length": 8638, "nlines": 141, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "गंगुबाई पाखरे यांचे निधन. | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome पुणे गंगुबाई पाखरे यांचे निधन.\nगंगुबाई पाखरे यांचे निधन.\nआळंदी दि.30(वार्ताहर): येथील चर्मकार समाजाचे मुकिंदा पाखरे यांच्या पत्नी गंगुबाई पाखरे वय 65 यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी मध्यरात्री यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी येथे निधन झाले.\nत्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक मुलगी,सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर आज दुपारी भाटनगर येथील सर्व धर्मीय स्मशानात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंन्तयसंस्कार करण्यात आले, यावेळी चर्मकार समाजातील अनेक शोकाकुल उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे पत्रकार एम.डी.पाखरे यांच्या त्या भावजयी होत.\nPrevious articleब्रम्हपुरी शहराकरीता स्वर्ग रथ मोफत उपलब्ध करून द्यावा…. का. विनोद झोडगे यांची मुख्याधिकारी नगरपरिषद ब्रम्हपुरी यांना निवेदनातून मागणी….\nNext articleवारजे परिसरात आज अवकाळी पावसाचा धुमाकूळ, बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्याला मात्र धोका.\nसह्यांच्या माध्यमातून मोदींना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा.\nजिल्हा परिषद सदस्या सौ. अनिता ताई तुकाराम इंगळे यांच्या जिल्हा परिषद निधीतून झालेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते...\nनांदेड फाटा येथे एका कंपनीला भीषण आग, आगीत जळून एक जणाचा मृत्यू व एक जण गंभीर जखमी.\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोष���त-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\n ५ मित्रांकडून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nइंदापुर तालुका विश्वकर्मा वंशीय सुतार समाज संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब बबनराव ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6/", "date_download": "2021-09-20T04:10:50Z", "digest": "sha1:SXQUUHRHLCS3VYMVTUOAVZI6LXICEMH2", "length": 2716, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ब्रिटिश Archives | InMarathi", "raw_content": "\nअफगाणिस्तान संघर्ष पाकिस्तानच्या तुकड्यांची नांदी ठरू शकतो\nभारतातील तुकडे तुकडे गॅंगला समर्थन आणि रसद पुरवता पुरवता खुद्द पाकिस्तानच पुन्हा एका फाळणीच्या उंबरठ्यावर आहे हे मात्र नक्की\nमुंबई-पुण्याला जोडणाऱ्या या महामार्गाचा ज्वलंत इतिहास फारसा कुणाला ठाऊक नाही\nभारताचा ६ पदरी ‘यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे’ हे नामांतर झालेला हा रस्ता ९४.५ किलोमीटर लांबीचा आणि पूर्णपणे सिमेंटचा बनलेला पहिला रस्ता आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/SUREKHA-SHAH.aspx", "date_download": "2021-09-20T04:55:27Z", "digest": "sha1:7GV4IYSFVCBBKX4ERCW3UNW3BY4ION64", "length": 9611, "nlines": 122, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more\nआफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/viral-video-sachin-tendulkar-sledging-steve-waugh/", "date_download": "2021-09-20T04:22:02Z", "digest": "sha1:XBAUZM5AFQD63PAYPLSNYX3FKYJ55YJL", "length": 9165, "nlines": 90, "source_domain": "mahasports.in", "title": "कोण म्हणतं सचिन स्लेजिंग करत नाही? ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराला केले होते स्लेज, व्हिडिओ व्हायरल", "raw_content": "\nकोण म्हणतं सचिन स्लेजिंग करत नाही ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराला केले होते स्लेज, व्हिडिओ व्हायरल\nin क्रिकेट, टॉप बातम्या\nसचिन तेंडुलकर हे असं नाव आहे ज्याला लोकं भारतात क्रिकेटचा देव असे म्हणतात. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी आजही त्याचे चाहते जगभरात आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सचिन ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वाॅ याच्यासोबत स्लेजिंग करताना दिसत आहे.\nजर सचिनच्या विक्रमांचा विचार केला तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात १०० शतके करणारा तो एकमात्र खेळाडू आहे. त्याचे चाहते त्याला नेहमीच शांत स्वभावाचा खेळाडू समजत आले आहेत. या गोष्टीत काही शंकाच नाही, कारण असा क्वचितच एखादा चाहता असेल, ज्याच्या हे लक्षात असेल की सचिनने त्याच्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत कोणासोबत स्लेजिंग किंवा गैरवर्तन केले आहे.\nसध्या सोशल मीडियावर सचिनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सचिन त्याच्या त्या रूपात दिसत आहे, जे तुम्हाला क्वचचितच पाहायला मिळाले असेल. त्याने नेहमीच त्याच्या विरोधकांच्या स्लेजिंगला आणि गैरवर्तनाला त्याच्या फलंदाजीने उत्तर दिलेले आपण पाहिले आहे. मात्र, या व्हिडिओत तो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वाॅ विरोधात चिडलेला दिसत आहे.\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात त्याचा संयम सुटलेला दिसत आहे. त्याने या व्हिडिओत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव ��ाॅला स्लेज केले आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे की, सुरूवातीला तर सचिन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव वाॅ वर नाराज झाला आहे. त्यानंतर सचिन गोलंदाजी करण्यासाठी येतो. त्याने फेकलेल्या चेंडूवर स्टीव लाॅंग-ऑनच्या दिशेने जोरदार फटका मारतो. त्याने मारलेला फटका आजीत आगरकरच्या हातात येतो आणि आजितने त्या चेंडूला अलगद झेलले आहे. व्हिडिओच्या शेवटी सचिन हासताना दिसत आहे.\nशार्दुल ठाकुरचे ‘हे’ छुपे टॅलेंट पाहिले का रोहित शर्माच्या मुलीसाठी गायले खास गाणे\nआरसीबीने करारबद्ध केलेल्या सिंगापूरच्या ‘त्या’ फटकेबाजाची ‘ही’ आहे खासियत\nहेडिंग्ले कसोटी पंत, विराट, रूट यांच्यासाठी ठरू शकते विक्रमी; ‘हे’ मोठे पराक्रम करण्याची आहे सुवर्णसंधी\nशार्दुल ठाकुरचे ‘हे’ छुपे टॅलेंट पाहिले का रोहित शर्माच्या मुलीसाठी गायले खास गाणे\nराजस्थान रॉयल्सला आणखी एक झटका, बटलरने घेतली आयपीएलमधून माघार\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nचेन्नईच्या ऋतुराजचा धमाका; सहाव्या आयपीएल अर्धशतकासह ‘या’ तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी\n नाबाद ८८ धावा करत ‘या’ विक्रमाच्या यादीत गायकवाडने पटकावले अव्वल स्थान\nमुंबईला अर्धशतकी तडाखा देणाऱ्या चेन्नईच्या ‘पुणेकर’ ऋतुराज गायकवाडची रंगलीये सर्वत्र चर्चा, पाहा खास मीम्स\nराजस्थान रॉयल्सला आणखी एक झटका, बटलरने घेतली आयपीएलमधून माघार\nटी२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या न्यूझीलंड संघावर माजी भारतीय क्रिकेटर नाराज, म्हणाला...\nतालिबानची क्रिकेटवरही दहशत, 'या' मालिकेचे भविष्य अधांतरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/traders-got-stolen-money-help-cyber-crime-nagpur-crime-news-397229", "date_download": "2021-09-20T05:43:39Z", "digest": "sha1:6ENZVBVCPVUVVP5BFJDK25DVNAFCRBJY", "length": 8132, "nlines": 137, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | यालाच म्हणतात नशीब! खात्यातून चोरीला गेले लाखो रुपये, पण तीन महिन्यानंतर मिळाले परत", "raw_content": "\nबँक खात्याची संपूर्ण माहीत त्यांच्याच परिचयातील एकाने घेतली. २३ नोव्हेंबर रोजी त्यांची बनावट स्वाक्षरी करत हेमनानी यांच्या नावाने त्यांचा बँक खाता असलेल्या आयसीआयसीआय बँकेत अर्ज दिला.\n खात्यातून चोरीला गेले लाखो रुपये, पण तीन महिन्यानंतर मिळाले परत\nनागपूर : एका नोकराने मालकाच्या बँक खात्यातून २६ लाख ५० हजार रुपये परस्पर उडवले. तब्बल तीन महिन्यानंतर मालकाला कुणकूण लागली. अचानक खात्यातून एवढी मोठी रक्कम उडाल्यामुळे व्यापाऱ्याला धक्का बसला. या प्रकरणात सायबर क्राईमने तांत्रिक पद्धतीने तपास करीत व्यापाऱ्याला पूर्ण रक्कम परत मिळवून दिली.\nहेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं\nविनोद हेमनानी असे त्या पीडित व्यापाऱ्याचे नाव आहे. ते मसाला व्यापारी आहेत. व्यवसायानिमित्त ते नेहमीच बँकेच्या माध्यमातून व्यवहार करतात. बँक खात्याची संपूर्ण माहीत त्यांच्याच परिचयातील एकाने घेतली. २३ नोव्हेंबर रोजी त्यांची बनावट स्वाक्षरी करत हेमनानी यांच्या नावाने त्यांचा बँक खाता असलेल्या आयसीआयसीआय बँकेत अर्ज दिला. हेमनानी यांच्या खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक बदलण्याची विनंती केली. बँकेनेही हेमनानी यांच्याकडे चौकशी न करता अर्ज ग्राह्य धरला आणि नेटबँकिंगचा मोबाईल क्रमांक बदलून दिला. त्यामुळे रक्कम वळती करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्याने एका रात्रीत हेमनानी यांच्या खात्यातून तब्बल २६ लाख ५० हजार रुपये इतर बँक खात्यात वळते केले. मात्र, हेमनानी यांचा मूळ भ्रमणध्वनी क्रमांकाचा नेटबँकींगशी संपर्क तुटल्याने मोठी रक्कम वळती केल्या नंतरही त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला नाही. काही दिवसांनी हेमनानी व्यवहारासाठी बँकेत गेले असता बँक अधिकाऱ्यांनी त्यांच्या खात्यात एकही रुपया शिल्लक नसल्याची माहिती दिली. हे ऐकताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. आपण कोणताही अर्ज आपण केलेला नसल्याचे हेमनानी यांनी स्पष्ट केल्यावर बँकेने लगेच काढण्यात आलेल्या रकमेचा शोध सुरू केला. ही रक्कम सायबर क्राईमने व्यापाऱ्याला परत मिळवून दिली.\nहेही वाचा - सर्वात धक्कादायक बातमी भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केंद्रात वर्षभरात दगावले ११०...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/nana-pdole/", "date_download": "2021-09-20T04:39:41Z", "digest": "sha1:MEM6PW6OV3U7CEVAMIWPSUILYPB37KVD", "length": 16274, "nlines": 229, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "भंडारा, गोंदिया,गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील धान खरेदी भ्रष्टाचार प्रकरणी एस.आय.टी. नेमण्याचे विधानसभा अध्यक्ष मा.श्री.नाना पटोले यांचे आदेश | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome मुंबई भंडारा, गोंदिया,गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील धान खरेदी भ्रष्टाचार प्रकरणी एस.आय.टी. नेमण्याचे विधानसभा...\nभंडारा, गोंदिया,गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील धान खरेदी भ्रष्टाचार प्रकरणी एस.आय.टी. नेमण्याचे विधानसभा अध्यक्ष मा.श्री.नाना पटोले यांचे आदेश\nभंडारा, गोंदिया,गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील धान खरेदी भ्रष्टाचार प्रकरणी एस.आय.टी. नेमण्याचे विधानसभा अध्यक्ष मा.श्री.नाना पटोले यांचे आदेश\nमुंबई, दि. 27 ऑगस्ट ( प्रतिनिधी / वार्ताहर ) – भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यात धान खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. बोगस 7/12 दाखवून शेतकऱ्यांना मिळणारे धानासाठीचे अनुदान लाटण्याचा प्रकार अतिशय गंभ���र असून यासंदर्भात तातडीने विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करण्यात येऊन दोषींना कठोर शासन करण्यात यावे, असे आदेश विधानसभा अध्यक्ष मा.श्री. नाना पटोले यांनी आज दिले. यासंदर्भात विधानभवन, मुंबई येथे आयोजित उच्चस्तरीय बैठकीस भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. डॉ. विश्वजित कदम तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील, गृह, पणन आणि आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.\nपोलिस अधिक्षक, भंडारा यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार आरोपींनी आदिवासी विकास महामंडळ, उप प्रादेशिक कार्यालय, देवरी येथे आधारभूत खरेदी योजने अंतर्गत नियमबाह्य धानाची वाहतूक करून तसेच बोगस कागदपत्रे बनवून महामंडळाची फसवणूक केलेली आहे. गोंदिया जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामामध्ये सन 2019 व 2020 मध्ये धान खरेदीत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.\nगडचिरोली येथेही धान खरेदी पणन हंगाम सन 2018-2020 मध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे. बोगस 7/12 दाखवून शेतकऱ्यांचे अनुदान लाटणे, मृत्यू झालेल्या वा शेत जमीन नसलेल्यांच्या नावे अनुदान घेणे, वन विभागाच्या जागेत धान शेती लागवड झाल्याचे दाखवून अनुदान उचलणे, इ.गंभीर प्रकार या जिल्ह्यांमध्ये उघडकीस आले आहेत. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात गैरव्यवहाराचे प्रकार झाले आहेत. शेतकऱ्यांशी संबंधीत या संवेदनशील प्रश्नी दोषींना कडक शासन झाले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका विधानसभा अध्यक्ष, मा. श्री. नाना पटोले यांनी घेत यासंदर्भात सखोल चौकशी व्हावी आणि आरोपींची साखळी जेरबंद व्हावी, यासाठी विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करण्यात यावे, असे निदेश दिले.\nPrevious articleमी ज्‍या कामांना सुरूवात केली ती पूर्ण करणारच – आ. सुधीर मुनगंटीवार\nNext articleदार उघडं उद्धवा दार उघडं; भाजपाचे आंदोलन \nपदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता \nमाझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम आरोग्याची चळवळ व्हावी: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nसरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेशाची वयोमर्यादा वाढवा; आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी\nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/devendra-fadavnis-reacted-over-darekars-offensive-words/339766/", "date_download": "2021-09-20T04:09:44Z", "digest": "sha1:E7DLTGQS27Q4CLO2I767YB5WBF2SBI5G", "length": 11698, "nlines": 153, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Devendra Fadavnis reacted over Darekar's offensive words", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र राष्ट्रवादीकडे मुद्दे नसल्यानेच दरेकरांना केलं जातंय टार्गेट\nराष्ट्रवादीकडे मुद्दे नसल्यानेच दरेकरांना केलं जातंय टार्गेट\nमुका प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया\nKirit Somaiya: किरीट सोमय्या ९ वाजता कराडमध्ये घेणार पत्रकार परिषद, मुश्रीफांचा आणखीन एक घोटाळा करणार उघड\nसोमय्यांची नौटंकी मनोरंजक, फुकटचे मनोरंजन कोण बंद करेल, सचिन सावंत यांचा खोचक टोला\nसोमय्यांना स्थानबद्ध करण्यास ते गुन्हेगार आहेत का चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल\nमुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश, सोमय्यांचा गंभीर आरोप\nचंद्रकात पाटील – रावसाहेब दानवे शिवसेनेत जाण्याची शक्यता, जयंत पाटील यांच्या वक्तव्यानं खळबळ\nगेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजीटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लेखन.\nविधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या कुठलेही मुद्दे राहिले नसल्याने दरेकरांना टार्गेट केलं जात असल्याची टीका त्यांनी केली.\nदरेकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय. त्यावर दरेकरांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलीय. त्यांनी दरेकरांना इशाराही दिलाय. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, दरेकरांच्या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. सध्या राष्ट्रवादीकडे काँग्रेसकडे कुठलेही मुद्दे नाहीत. त्यामुळे असे मुद्दे घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न ते करताहेत.\nप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे हे दोघंही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिरुर दौऱ्यावर असताना दरेकरांनी एका जाहीर कार्यक्रमात हे विधान केलं होतं. त्यामुळे त्यांच्या वाक्यावरून वादंग उठलाय. दरेकर म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेसला गरीबांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे.\nथोबाड आणि गाल रंगवण्याचा इशारा\nदरेकरांच्या या विधानावर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून संताप व्यक्त केलाय. दरेकरांचं हे विधान महिलांचा अवमान करणारं आहे. प्रवीण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यता आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचं थोबाड आणि गाल रंगवू शकतो, याची जाणीव ठेवा, असा इशाराच चाकणकरांनी दिलाय.\nमागील लेखपुण्यात डिलिव्हरी बॉयचा प्रताप; रस्त्यातच तरुणीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न\nपुढील लेखकोर्टाचं सोमय्यांना समन्स; ‘अर्थ’ संस्थेवर केले होते भ्रष्टाचाराचे आरोप\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\nआता मंत्र्यांची परीक्षा; चार वर्षात केलेल्या कामाचे करणार सादरीकरण\nकोल्हापूर जिल्ह्यात भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू\nमुख्यमंत्र्यांनी बोलावली न्याय विभागाची बैठक; गृह खात्याचे मोठे अधिकारी राहणार हजर\nगडचिरोलीत कोरोनाचे नवीन १६ रूग्ण, एकूण संख्या २९२वर\nराज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/11/-hGWYX.html", "date_download": "2021-09-20T05:53:10Z", "digest": "sha1:YNFLTNSIRCRSQLR2R33VOARMPFME45VA", "length": 7515, "nlines": 39, "source_domain": "www.punepravah.page", "title": "वर्षपूर्ती निमित्ताने शांत - संयमी नेतृत्व असणारे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारची कामगिरी दमदार...", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nवर्षपूर्ती निमित्ताने शांत - संयमी नेतृत्व असणारे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारची कामगिरी दमदार...\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nवर्षपूर्ती निमित्ताने शांत - संयमी\nमा. उद्धवजी ठाकरे आणि\nमुंबई : महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार चा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्या पार्श्वभूमीवर 'द स्ट्रेलेमा' या संस्थेने ठाकरे सरकारच्या कामगिरीचे सर्वेक्षण केले आहे.११ ते २४ नोव्हेंबर दरम्यान केलेल्या या सर्वेक्षणात राज्यातील सर्वसामान्य जनतेला विविध मुद्द्यांवर,सरकारच्या कामगिरीवर प्रश्न विचारण्यात आले होते.त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कामगिरी समाधानकारण असल्याचे ५९ टक्के जनतेने म्हटले आहे.तर भविष्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पाहायला आवडेल असेही मत नोंदविण्यात आले आहे.विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कामगिरी असमाधानकारण याचे मत ५३ टक्के व्यक्तींनी नोंदविले आहे.१० हजार लोकांशी संवाद साधून काही निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचले असल्याचे स्ट्रेलेमा संस्थेचे अध्यक्ष सुशील शिंदे यांनी सांगितले आहे.हे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची कामगिरी कशी वाटते या प्रश्नावर ५९ टक्के लोकांनी समाधानी असल्याचे तर ३२ टक्के लोकांनी समाधानी नसल्याचे मत नोंदविले आहे.९ टक्के लोकांनी सांगता येत नाही असे मत नोंदविले आहे.\nशांत आणि संयमी असलेल्या\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भविष्यात मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल असे मत २४ टक्के लोकांनी नोंदविले आहे.तर दुस-या क्रमांकांची पसंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आली आहे.२१ टक्के लोकांनी पवार यांना भविष्यात मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल असे म��� नोंदविले आहे.देवेंद्र फडणवीस यांना १९ तर बाळासाहेब थोरात यांना ५ टक्के लोकांनी भविष्यात मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल असे मत नोंदविले आहे.\nएकंदरीत काय तर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधकांनी रान पेटवले होती की, महाविकास आघाडी सरकारने काही च केले नाही. त्यांना हा सर्व्हे म्हणजे उत्तर म्हटले पाहिजे\nमहाविकास आघाडी सरकाराचे वर्षपूर्ती निमित्ताने शांत - संयमी नेतृत्व असणारे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारची कामगिरी दमदार...\nदेशासाठी गायक सुखविंदर सिंग ची साथ ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाच्या गाण्याची पहिली झलक प्रदर्शित\nकोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या\nझीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*\nपुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractors/new-holland/3037-tx/", "date_download": "2021-09-20T04:33:42Z", "digest": "sha1:UF2E3GFO6QQJ6U5O4RB5P4WLQNZYLIFA", "length": 24381, "nlines": 280, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "सेकंड हँड न्यू हॉलंड 3037 TX किंमत भारतात, जुने न्यू हॉलंड 3037 TX विक्री", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nवापरलेले न्यू हॉलंड ट्रॅक्टर्स\nसेकंड हँड न्यू हॉलंड 3037 TX भारतात\nट्रॅक्टर जंक्शन 18 सेकंड हँड न्यू हॉलंड 3037 TX मॉडेल्स सूचीबद्ध आहेत. आपणास आकर्षक कंडिशन असलेली जुनी न्यू हॉलंड 3037 TX सहज सापडेल. येथे, आपण वापरलेले न्यू हॉलंड 3037 TX विक्रेते आणि डीलर म्हणून प्रमाणित होऊ शकता. सेकंड हँड न���यू हॉलंड 3037 TX ची किंमत रु. 2,00,000. मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि इतर राज्यांत न्यू हॉलंड 3037 TX वापरा. फक्त फिल्टर लागू करा आणि आपला उजवा द्वितीय हात न्यू हॉलंड 3037 TX मिळवा. खाली आपण दुसरा हात न्यू हॉलंड 3037 TX किंमत यादी शोधू शकता.\nवापरलेले न्यू हॉलंड 3037 TX ट्रॅक्टर किंमत यादी 2021 भारतात\nट्रॅक्टर किंमत खरेदीचे वर्ष स्थान\nRs. 2,25,000 Lakh 2009 फर्रुखाबाद, उत्तर प्रदेश\nRs. 4,75,000 Lakh 2019 कानपुर नगर, उत्तर प्रदेश\nRs. 5,00,000 Lakh 2020 मिर्ज़ापुर, उत्तर प्रदेश\nRs. 5,80,000 Lakh 2020 आगर मालवा, मध्य प्रदेश\nडेटा अखेरचे अद्यतनित : Sep 20, 2021\nजुने ट्रॅक्टर क्रमवारी लावा किंमत - कमी ते उच्च किंमत - उच्च ते कमी\nन्यू हॉलंड 3037 TX\nन्यू हॉलंड 3037 TX\nन्यू हॉलंड 3037 TX\nन्यू हॉलंड 3037 TX\nन्यू हॉलंड 3037 TX\nन्यू हॉलंड 3037 TX\nन्यू हॉलंड 3037 TX\nन्यू हॉलंड 3037 TX\nकानपुर नगर, उत्तर प्रदेश\nन्यू हॉलंड 3037 TX\nआगर मालवा, मध्य प्रदेश\nन्यू हॉलंड 3037 TX\nन्यू हॉलंड 3037 TX\nन्यू हॉलंड 3037 TX\nन्यू हॉलंड 3037 TX\nन्यू हॉलंड 3037 TX\nन्यू हॉलंड 3037 TX\nअधिक ट्रॅक्टर लोड करा\nवापरलेले शोधा न्यू हॉलंड 3037 TX ट्रॅक्टर्स इन इंडिया - सेकंड हँड न्यू हॉलंड 3037 TX ट्रॅक्टर विक्रीसाठी\nतुम्हाला सेकंड हँड न्यू हॉलंड 3037 TX ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे का\nवापरलेले न्यू हॉलंड 3037 TX ट्रॅक्टर जंक्शन सहज उपलब्ध आहेत. येथे, आपण जुन्या न्यू हॉलंड 3037 TX संबंधित प्रत्येक तपशील मिळवू शकता. योग्य स्थितीत दुसरा कागदपत्र असलेले न्यू हॉलंड 3037 TX ट्रॅक्टर. ट्रॅक्टर जंक्शनमध्ये आम्ही 18 न्यू हॉलंड 3037 TX सेकंड हँड सूचीबद्ध केले. म्हणून आपण आपल्यासाठी एक योग्य निवडू शकता.\nभारतातील सेकंड हँड न्यू हॉलंड 3037 TX किंमत काय आहे\nआम्ही बाजारभावानुसार न्यू हॉलंड 3037 TX विक्री प्रदान करतो आणि आपण ते सहज खरेदी करू शकता. न्यू हॉलंड 3037 TX वापरलेल्या ट्रॅक्टरची किंमत रु. 2,00,000 इत्यादी. ट्रॅक्टर जंक्शन आपल्याला सत्यापित कागदपत्रांसह जुने न्यू हॉलंड 3037 TX योग्य किंमतीत मिळण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देते.\nमी माझ्या जवळील जुने न्यू हॉलंड 3037 TX ट्रॅक्टर कसे शोधू\nफक्त आम्हाला भेट द्या आणि मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि इतरांमधील सेकंड हँड न्यू हॉलंड 3037 TX आणि इतर मिळवा. आपण वर्ष फाइलर देखील अर्ज करू शकता, ज्या वर्षी आपल्याला जुन्या न्यू हॉलंड 3037 TX ट्रॅक्टर घ्यायचे आहे.\nआपल्याला मिळेल अशी न्यू हॉलंड 3037 TX वैशिष्ट्ये: -\nसेकंड हँड न��यू हॉलंड 3037 TX आरटीओ क्रमांक, फायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी आणि आरसी.\nन्यू हॉलंड 3037 TX सेकंड हैंड टायर अटी.\nजुने न्यू हॉलंड 3037 TX ट्रॅक्टर इंजिन अटी.\nन्यू हॉलंड 3037 TX वापरलेले ट्रॅक्टर मालकांचे नाव जसे की नाव, मोबाइल नंबर, ई-मेल, जिल्हा व राज्य तपशील.\nसेकंड हँड न्यू हॉलंड 3037 TX विषयी अधिक माहितीसाठी ट्रॅक्टर जंक्शन कनेक्ट रहा.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://activeguruji.com/mayechi-pakhar/", "date_download": "2021-09-20T05:51:05Z", "digest": "sha1:ADK5IL3577623MWQEEBXBVMRQGE6FTDU", "length": 12261, "nlines": 178, "source_domain": "activeguruji.com", "title": "Mayechi pakhar l मराठी पाठ ६ | मायेची पाखर | इ.4थी - Active Guruji", "raw_content": "\nMayechi pakhar l मराठी पाठ ६ | मायेची पाखर | इ.4थी\nकर्मवीर भाऊराव पाटील – मायेची पाखर ,इयत्ता चौथी –स्वाध्याय\nइयत्ता चौथी मराठी पाठ.६) मायेची पाखर-Mayechi Pakhar या पाठावरील आधारित टेस्ट व स्वाध्याय सोडवा.\nकर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली. Mayechi Pakhar (मायेची पाखर) या पाठात भाऊरावांचे वस्तीगृहातील मुलांवर किती प्रेम होते या विषयीचा प्रसंग लेखकाने हृदयद्रावक शब्दात वर्णन केला आहे.कर्���वीर भाऊराव पाटील हे थोर शिक्षण महर्षी होते. Hence त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. सातारा येथे गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय केली.\nखालील- १ते १० प्रश्नांची उत्तरे टेस्ट सोडवून मिळतील.\n1.लेखक पुण्याला जाताना कोठे थांंबले\n2.भाऊरावांना सर्वजण काय म्हणत\n3.संस्थेच्या आवारात कशाचे झाड होते\n4.लेखकाला जेवणाचा आग्रह कोणी केला\n5.लेखकाला झोप का येत नव्हती\n6.लेखकाला जेवण कसे लागले\n7.डोळा लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा\n8.अण्णांनी कोणत्या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा काढल्या\n9.आता इथंच मुक्काम करा. असे लेखकाला कोण म्हणाले\n10.मायेची पाखरं / Mayechi pakha rह्या पाठाचे लेखक कोण\n1.लेखक उपाशी आहे असे समजल्यावर अण्णांनी काय केले \nउत्तर:- लेखक उपाशी आहेत हे कळल्यावर त्यांनी एका मुलाला आज्ञा केली. ते म्हणाले- “जा रे, स्वयंपाक घरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये.” मुलगा धावत स्वयंपाक घरात गेला आणि पिठले, भाकरी कांदा व तेल एका ताटात घेऊन आला.\n2. मध्यरात्री नंतर कोणता प्रसंग घडला\nउत्तर :- कडाक्याची थंडी होती.मध्यरात्रीनंतर अण्णा उठले. कंदील हातात घेतला वसतिगृहातील प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही हे पाहिले. त्यांनी त्यांच्या अंगावर पांघरूण आहे की नाही हे पाहिले.एक मुलगा थंडीने कुडकुडत होता. अण्णा त्याला दोन्ही हाताने अलगद उचलले स्वतःच्या बिछान्यावर आणून झोपवले. स्वतःची घोंगडी त्याच्या अंगावर घातली. त्याला पोटाशी धरले तो मुलगा अण्णांच्या उबेत गाढ झोपी गेला.\n3.सकाळी उठल्यावर लेखकाच्या तोंडून कोणते उद्गार निघाले\nउत्तर :- थंडीने कुडकुडणाऱ्या मुलांनाअण्णांनी रात्री स्वतःच्या बिछान्यात आईच्या मायेने झोपवले हा प्रसंग लेखकाने त्याच्या डोळ्यांनी पाहिला. सकाळी लेखक उठले व अण्णांना कडकडून भेटले. लेखक म्हणाले ,”अण्णा ,आपण खरेखुरे या मुलाचे आईबाप आहात. या मुलाच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. “आपणास उदंड आयुष्य मिळो.”\nPosted in 4थी प्रश्नोत्तरे, चौथी टेस्टTagged active guruji, कर्मवीर भाऊराव पाटील, चौथी मनोरंजक टेस्ट, चौथी मराठी, मायेची पाखर, रयत शिक्षण संस्था, स्वाध्याय, online test, online test series\nNext Online GK Quizzes | प्रश्नमंजुषा | प्रज्ञावंत टेस्ट-24\nखूप छान आहे. मुलांच्या शिक्षणासाठी उपयुक्त आहे\nआपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आभार.\tCancel reply\nघर��ा अभ्यास Smart PDF डाऊनलोडसाठी रोज सकाळी 8 वाजता उपलब्ध होतो.\n1ली,मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\n4थी | मराठी ,आकारिक चाचणी 1 | Open book Test\n3री,मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\n2री | मराठी , आकारिक चाचणी 1 | Open book Test\nMayechi pakhar l मराठी पाठ ६ | मायेची पाखर | इ.4थी\n8वी, मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\nDhartichi amhi lekare | धरतीची आम्ही लेकरं | ४थी मराठी कविता\n1.जय जय महाराष्ट्र माझा | 7वी मराठी टेस्ट\n6वी,मराठी | आकारिक चाचणी 1 | Open book Test\nआकारिक चाचणी 1 (45)\nNaitik kore on 5वी | गणित ,आकारिक चाचणी 1\nYash somnath shelar on 2.माझ्या देशावर माझे प्रेम आहे…\nAnonymous on 2री | मराठी , आकारिक चाचणी 1 |…\nAnonymous on 3.वल्हवा रं वल्हवा | 5वी मराठी…\nAnonymous on 2री | मराठी , आकारिक चाचणी 1 |…\nआपल्या आवडत्या activeguruji.com या शैक्षणिक वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत 1ली ते 10वी संपूर्ण अभ्यास\nशिक्षक,विद्यार्थी व पालक यांना डिजिटल ई-साहित्य,शैक्षणिक साधने, शिक्षण पूरक साहित्य याद्वारे अभ्यासक्रमाची व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हाच आमचा उद्देश.\nस्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक वेबसाईटवरील माहितीचा वापर व्हावा हा आमचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/make-pesticides-from-neem-and-save-thousands-of-rupees/", "date_download": "2021-09-20T05:29:32Z", "digest": "sha1:V2DOCQEPOGUJFR67KKJW4S3I73X35M2V", "length": 13697, "nlines": 100, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कडुनिंबापासून बनवा कीटकनाशक आणि वाचवा हजारो रुपये", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nकडुनिंबापासून बनवा कीटकनाशक आणि वाचवा हजारो रुपये\nया घरगुती कीटकनाशकाच्या वापराने शेती रासायनिक कीटकनाशकांच्या गंभीर परिणामापासून मुक्त होईल.कडुनिंब एक अप्रतिम झाड आहे ज्याला डॉक्टराची उपमा दिली जाते. औषधी गुणधर्म त्याच्या पानांपासून ते वाळलेल्या सालापर्यंत लपलेले असतात. निंबोळी आणि अगदी पानाचा देखील औषधी वापर करता येतो. कडुनिंबापासून शेतकरी बांधव अगदी कमी किंमतीत सहज कडुलिंबाची कीटकनाशक बनवु शकतात.\nकडुलिंबापासून घरातील कीटकनाशक कसे बनवायचे बरं\nकडुलिंबापासून घरगुती कीटकनाशके (सेंद्रिय कीटकनाशक) क��े बनवायचे ते आज आपणास सांगत आहोत. प्रथम 10 लिटर पाणी घ्या. यामध्ये कडुलिंबाच्या पाच किलो हिरवे किंवा कोरडे पाने आणि वाटून बारीक केलेली निंबोली, दहा किलो ताक आणि दोन किलो गोमूत्र, एक किलो वाटलेले लसूण मिसळा. त्यांना काठीने चांगले ढवळा. यानंतर ते एका मोठ्या भांड्यात पाच दिवस ठेवा. हे देखील लक्षात ठेवा की पाच दिवस दररोज दिवसातून दोन ते तीन वेळा लाकडाने हे द्रावण चांगले मिसळत रहा. जेव्हा त्याचा रंग दुधासारखा होतो, तेव्हा या सोल्युशनमध्ये 200 मिलीग्राम साबण आणि 80 मिलीग्राम टीपोल घाला. आपल नैसर्गिक कीटकनाशक तयार आहे. इतर कीटकनाशकांप्रमाणे पिकांवर फवारणी करा. मग ते कसे आश्चर्यकारक परिणाम दाखवते ते पहा. पिकांवरील कीटक नष्ट होतील.\nकडुनिंब कीटकनाशक: राजस्थानच्या तिलोकराम यांनी शोध लावला\nराजस्थानातील शेतकरी किती जागरूक आहेत हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.राजस्थान येथील नागौर जिल्ह्यातील रहिवासी, शेतकरी तिलोकराम यांनी कडुलिंबाची पाने व निबोलीपासून घरगुती कीटकनाशक बनवले. त्याने आपली पद्धत सोशल मीडियावरही शेअर केली. तिलोकराम यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या 1 बीघा मूग पिकामध्ये शेंगावर बोर किडीचा प्रादुर्भाव झाला. हे घरगुती कडुनिंबाचे कीटकनाशक वापरल्यानंतर सात दिवसानंतर ही बोर कीड नष्ट झाली. कडुलिंबाची पाने आणि निंबोलीपासून बनवलेल्या कीटकनाशकाचा हा चकमत्कारच आहे.\nरासायनिक कीटकनाशक का वापरू नये\nशेतकरी अधिक उत्पन्न काढण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांची संकरित बियाणी, रासायनिक खते, रासायनिक कीटकनाशके, तणनाशके अधिक प्रमाणात वापरू लागला आहे. त्यामुळे उत्पादन तर पराकोटीचा वाढला , परंतु त्याचे भयानक दुष्परिणामही टप्प्याटप्प्याने जाणवू लागले आहेत .विशेषतः मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागले आहे. त्याचबरोबर जमिनीची सुपीकता जाऊन जमिनीतील मित्र किडींचा नाश होऊन शत्रू किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे.आज जमीन रबर होऊ लागली आहे. ज्यात पाणी संतुलित पद्धतीने राखून ठेवण्याची क्षमताही कमी झाली आहे. केवळ नवीन साधने वापरल्याने अन्नधान्यांचे उत्पादन वाढलेले आहे, असे नाही. अन्नधान्य पिकविणाऱ्याचे क्षेत्रफळही वाढले आहे.\nरासायनिक कीटकनाशकाच्या वापरामुळे जमीन नापिक/निर्जीव होते. एवढेच नाही तर रासायनिक कीटकनाशक किंवा खत/खाद्य याच्या वापरामुळे त्याचे विषारी गुणधर्म हे पिकात देखील उतरतात व परिणामी ते माणसाच्या आहारात येतात. आणि यामुळे गंभीर आजारही उद्भवतात त्याला पर्याय म्हणुन सेंद्रिय शेतीकडे वळण्याची काळाची गरज आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nपिकांमधील कीड आणि खत व्यवस्थापन कडुनिंब कडुनिंब कीटकनाशक कीटकनाशक\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nही इलेक्ट्रिक सायकल देणार दुचाकीला टक्कर, जाणून घेऊया सायकली बद्दल\n2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीवर्ष म्हणून घोषित, भारताचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाने स्विकारला\nसर्वसामान्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी मातोश्री पर्यंत 400 किमीचा पायी प्रवास\nअंजीरचे पीक लागवडीसाठी महत्वाची माहिती ,महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यशस्वी लागवड\nअफगाणिस्तान मध्ये झालेल्या तनावानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात केशराच्या किंमतीवर परिणाम, भारताच्या केशर किमतीत विक्रमी वाढ\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/WHERE-EAGLES-DARE/3348.aspx", "date_download": "2021-09-20T04:51:12Z", "digest": "sha1:4VOHGGCSIYIS7L7EE2GBQGZ6KBB6OKBM", "length": 14889, "nlines": 187, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "WHERE EAGLES DARE | ALISTAIR MACLEAN | MADHAV KARVE", "raw_content": "\nपुरस्कार व��जेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nकडाक्याची, गोठवून टाकेल अशी थंडी... अशा थंडीत एका रात्री ब्रिटिश स्पेशल फोर्सेसच्या सात पुरुषांबरोबर एका स्त्रीचा समावेश असलेली टीम जर्मनीतल्या उंच पर्वतराजीच्या प्रदेशात पॅराशूटनं उतरवली जाते... या टीमसमोरचं टार्गेट असतं - ` कॅसल ऑफ द ईगल’ नावाचा, शिरकाव करण्याच्या दृष्टीनं अतिशय दुर्गम, कठीण, अशक्यप्राय आव्हान वाटावं असा एक किल्ला आणि त्यातलं जर्मन सीक्रेट साQव्र्हसचं मुख्यालय... त्यातही या टीमसमोर एक मिशन असतं ते म्हणजे विमान कोसळल्यामुळे नाझींच्या तावडीत सापडलेल्या एका अमेरिकन जनरलची या किल्ल्यातल्या कैदेतून सुटका करणं... त्याची चौकशी करणाऱ्या नाझी अधिकाऱ्यांच्या हातात एक फार महत्त्वपूर्ण अशी गुप्त योजना पडू नये म्हणून... मात्र, ब्रिटिश स्पेशल फोर्सेसचं हे मिशन सुरू झालं नाही तोच या टीमचे सदस्य बळी पडत जातात आणि मिशन गुंतागुंतीचं होत जातं... रहस्यमय, उत्कंठापूर्ण अशा गाजलेल्या चित्रपटाचं उगमस्थान असलेली, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली अ‍ॅलिस्टर मॅक्लिनची एक रोमांचकारक साहसकथा...\n`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात ज��ते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more\nआफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/09/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B0/", "date_download": "2021-09-20T05:15:57Z", "digest": "sha1:HSH6ODWSPLPBFRHF2IZOYDEZJSB5DYNX", "length": 5036, "nlines": 82, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "संगमनेर – चिमुकल्यांनी भरले शाडूच्या गणेशमूर्तीत रंग, लायन्स क्लब संगमनेर सफायरचा दरवर्षीप्रमाणे यंदाही उपक्रम – C News Marathi", "raw_content": "\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – निर्मलाताई गुंजाळ – सामाजिक कार्यकर्त्या सहभाग – निर्मलाताई गुंजाळ – सामाजिक कार्यकर्त्या \nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – किसनराव गव्हाणे परिवार – जागरण गोंधळ कलावंत\nथेट भेट – रंगकर्मी डॉ.सोमनाथ मुटकुळे यांच्याशी मनमोकळा संवाद | Thet Bhet – Dr. Somnath Mutkule\nसी न्यूज मराठी चॅनेलच्यावतीने सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा \nमंदीरं बंद ठेवून संकट टाळता येवू शकेल हा महाविकास आघाडी सरकारचा भ्रम – आ.राधाकृष्ण विखे पाटील यांचा अकार्यक्षम ठाकरे सरकारला टोला\nसंगमनेर – चिमुकल्यांनी भरले शाडूच्या गणेशमूर्तीत रंग, लायन्स क्लब संगमनेर सफायरचा दरवर्षीप्रमाणे यंदाही उपक्रम\n← संगमनेर – भाजपा आता देश विकायला निघालाय – महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची जहरी टीका\nसंगमनेर – कमळ सोडून तरुणांची पंजाला साथ, महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश →\nसंगमनेर – अपंग दिनी निमजमध्ये अपंग बांधवांचा सन्मान\nश्रीरामपूर – संतुलित पशुआहार प्रकल्प पशुपालकांसाठी लाभदायक\nकर्जतमध्ये आमदार रोहीत पवारांची सफाई मोहीम\nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा संगमनेर सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – निर्मलाताई गुंजाळ – सामाजिक कार्यकर्त्या सहभाग – निर्मलाताई गुंजाळ – सामाजिक कार्यकर्त्या \nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा संगमनेर सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – किसनराव गव्हाणे परिवार – जागरण गोंधळ कलावंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/09/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-2024-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95/", "date_download": "2021-09-20T05:39:36Z", "digest": "sha1:XON3TU4CAHTOYRVZGQUFDBLO6GZJTPAB", "length": 4951, "nlines": 82, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "संगमनेर – 2024 पर्यंत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी मिळणार – जलजीवन मिशन प्रकल्प अधिकारी सुरेश शिंदे – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\nराहाता – ठाकरे सरकारचा भाजपकडून निषेध, ओबीसींना आरक्षण न मिळण्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nसंगमनेर – 2024 पर्यंत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी मिळणार – जलजीवन मिशन प्रकल्प अधिकारी सुरेश शिंदे\n← संगमनेरमध्ये कोरोना रुग्णसंख्या अडीचशे पार\nसंगमनेर – भाजपा आता देश विकायला निघालाय – महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची जहरी टीका →\nराज्य सरकारच्याविरोधात आता युवकच रस्त्यावर उतरतील – बावनकुळे\nपाथर्डी – पालकमंत्र्यांची आढावा बैठक, दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबत निर्णय घेऊ – पालकमंत्री मुश्रीफ\nसंगमनेर – शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्येचे द्विशतक,तालुक्यात २१६ तर जिल्ह्यात ७८४ जणांना कोरोनाची बाधा\nगुन्हेगारी ब्रेकिंग संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले ब्रेकिंग राजकीय सामाजिक\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/category/agriculture/", "date_download": "2021-09-20T05:45:44Z", "digest": "sha1:PV2IKKR526B4N7EJM3KDIT4RREGCNIFS", "length": 11212, "nlines": 103, "source_domain": "tumchigosht.com", "title": "शेती – Tumchi Gosht", "raw_content": "\nवेटरचं काम सोडून केली भरिताच्या वांग्याची शेती, आता कमावतोय लाखो रूपये\nनोकरीनंतर केली खजूराची शेती, आता खजूराच्या शेतीतून घेतोय ८ लाखांचे…\nकाळ्या मिरचीने खुलले शेतकऱ्याचे नशीब, १० हजाराच्या गुंतवणूकीत एका…\nकाळ्या मिरचीने खुलले शेतकऱ्याचे नशीब, १० हजाराच्या गुंतवणूकीत एका…\n१० हजारात पेरली काळी मिरची, आता वर्षाला कमावतोय १९ लाख रूपये, वाचा…\nFeatured Uncategorized इतर उद्योग ऐतिहासिक खेळ मनोरंजन\nकोल्हापुरात दोन शेतकऱ्यांनी सुरू केली भारतातील पहिली पाण्यावर तरंगणारी शेती, आता कमावतात लाखो\nआज आम्ही तुम्हाला अशा दोन शेतकऱ्यांची माहिती सांगणार आहोत ज्यांनी शेतीमध्ये एक नवा इतिहास घडवला आहे. कोल्हापुरात राहणाऱ्या या शेतकऱ्यांनी पाण्यावर तरंगणाऱ्या शेतीचा १०० कोटींचा प्रकल्प उभारला आहे. आज आम्ही तुम्हाला ही शेती कशी चालते हे…\n..त्यावेळी रक्ताने लाल होऊनही ऐश्वर्याने शुटींग पुर्ण केले होते, वाचा पुर्ण किस्सा\nजर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर संघर्षही मोठा करावा लागतो. यश संपादन करायचे असेल तर त्यासाठी अनेक त्याग करावे लागतात. बॉलीवूडमधील अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनीही आपले नाव कमावण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला आहे. त्यातीलच एक मोठे नाव म्हणजे…\nडिजीटल मार्केटिंग सोडून धरली वेगळी वाट, एका वर्षात मधुमक्षिका पालनातून कमावले २० लाख\nअनेक लोक आजकाल शेती करत आहेत. पण सगळ्यांनाच यामध्ये नफा मिळत नाही. असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी शेतीसारखा नफा देणारा व्यवसाय सोडून आपल्या जमिनी विकल्या आहेत. पण जर आपण योग्य तंत्रज्ञान वापरून शेती केली तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. शेती…\nडिजीटल मार्केटिंग सोडून धरली वेगळी वाट, एका वर्षात मधुमक्षिका पालनातून कमावले २० लाख\nअनेक लोक आजकाल शेती करत आहेत. पण सगळ्यांनाच यामध्ये नफा मिळत नाही. असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी शेतीसारखा नफा देणारा व्यवसाय सोडून आपल्या जमिनी विकल्या आहेत. पण जर आपण योग्य तंत्रज्ञान वापरून शेती केली तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. शेती…\nमहाराष्ट्रातील ११ शेतकऱ्यांनी सोशल मिडीयाचा वापर करून लॉकडाऊनमध्ये कमावले ६ कोटी\nमार्च २०२० मध्ये, कोविडची प्रकरणे वाढत असताना देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. अचानक बंद पडण्याच्या घोषणेमुळे बर्‍याच लोकांना त्रास सहन करावा लागला आहे, अनेकांचे जीव थांबले आणि व्यवसायावरही परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील अहमदनगरमधील…\nअनेक बिझनेस केले पण नुकसानच झाले, आता पशुपालन करून कमावतोय १० लाख\nकोणालाही पशुसंवर्धनात रस असेल तर त्यांच्यासाठी दुग्ध पालन हे एक उत्तम क्षेत्र आहे. या क्षेत्रात तुम्ही बरीच कमाई करू शकता. हे असे एक क्षेत्र आहे ज्यात कधीही तोटा होत नाही. एक मोठा फायदा म्हणजे हा बिझनेस सुरू करण्यासाठी खर्च खूप जास्त नाही.…\nमहाराष्ट्रातील ११ शेतकऱ्यांनी सोशल मिडीयाचा वापर करून लॉकडाऊनमध्ये कमावले ६ कोटी\nमार्च २०२० मध्ये, कोविडची प्रकरणे वाढत असताना देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. अचानक बंद पडण्याच्या घोषणेमुळे बर्‍याच लोकांना त्रास सहन करावा लागला आहे, अनेकांचे जीव ��ांबले आणि व्यवसायावरही परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील अहमदनगरमधील…\nप्लास्टीकचा बिझनेस सोडून सूरू केले पशुपालन, आता कमावतोय १० लाख रूपये\nकोणालाही पशुसंवर्धनात रस असेल तर त्यांच्यासाठी दुग्ध पालन हे एक उत्तम क्षेत्र आहे. या क्षेत्रात तुम्ही बरीच कमाई करू शकता. हे असे एक क्षेत्र आहे ज्यात कधीही तोटा होत नाही. एक मोठा फायदा म्हणजे हा बिझनेस सुरू करण्यासाठी खर्च खूप जास्त नाही.…\nराख, वाळू, भुसा, शेणखत वापरून नर्सरीमध्ये उगवली रोपे, आता कमावतोय लाखो रूपये\nहरियाणामधील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील दादलू गावात राहणारे हरबीर सिंग (वय ४५) हे एक प्रगतीशील शेतकरी आहेत आणि आपल्या शेतात हायटेक नर्सरी चालवित आहे. त्याच्या रोपवाटिकेत, ते भाजीपाल्याची रोपे उगवतात. आज केवळ आसपासच्या राज्यांमध्येच नव्हे तर…\nराख, वाळू, भुसा वापरून हा शेतकरी उगवतोय रोपे, आता इटलीतून आली त्याच्या रोपांना मागणी\nहरियाणामधील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील दादलू गावात राहणारे हरबीर सिंग (वय ४५) हे एक प्रगतीशील शेतकरी आहेत आणि आपल्या शेतात हायटेक नर्सरी चालवित आहे. त्याच्या रोपवाटिकेत, ते भाजीपाल्याची रोपे उगवतात. आज केवळ आसपासच्या राज्यांमध्येच नव्हे तर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/the-children-were-overwhelmed-by-the-bravery-of-the-soldiers/", "date_download": "2021-09-20T06:10:31Z", "digest": "sha1:6NDNWLXVTP2EBENN7RHMOSKOFB2LK2N2", "length": 8120, "nlines": 86, "source_domain": "metronews.co.in", "title": "सावली संस्थेतील मुले भारावले सैनिकांच्या शौर्याने - Metronews", "raw_content": "\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\nसावली संस्थेतील मुले भारावले सैनिकांच्या शौर्याने\nअनाथ मुलांसह माजी सैनिकांचा कारगिल विजय दिवस साजरा\nनगर शहरातील माजी सैनिकांनी एकत्र येऊन केडगाव येथील सावली संस्थेतील अनाथ मुलांसह कारगिल विजय दिवस साजरा केला. माजी सैनिकांनी मुलांना सैन्यात दाखल होण्यासाठी प्रेरित करुन मार्गदर्शन केले. सिमेवर असताना आलेले अनुभव विशद केले. तर कारगिलबद्दल माहिती जाणून घेत सैनिकांच्या शौर्याने मुले भारावली.\nहे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा\nप्रारंभी सावली संस्था व माजी सैनिकांच्या वतीने का��गिल विजय दिनानिमित्त जवानांच्या शौर्याला सलाम करुन शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त कॅप्टन रावंत साळवे, माजी सैनिक नागेंद्रकुमार सिंग, सुभाष गंगावणे, ईश्‍वर गपाट, संतोष धोत्रे, अरुण मेहेत्रे, राजा ठाकूर, एसबीआय बँकेचे व्यवस्थापक रामराव मुनेश्‍वर, विवेक कुमार, पंकज कुमार, समाधान घोगरे, सरोज चौधरी आदी उपस्थित होते.\nसेवानिवृत्त कॅप्टन रावंत साळवे म्हणाले की, अनाथ मुले हे समाजातील घटक असून, त्यांच्या सोबत कारगिल विजय दिवस साजरा केल्याचा आनंद होत आहे. या लहान मुलांना भारतीय सैन्याबद्दल माहिती देऊन लष्करमध्ये भरती होऊन देश सेवा करण्याची त्यांना प्रेरणा देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. माजी सैनिक नागेंद्रकुमार सिंग यांनी भारतीय सेनेतील विविध संधी बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. सावली संस्थेचे नितेश बनसोडे जवान हे देशाचे भूषण आहे.\nकारगीलचा विजयी लढा प्रत्येक भारतीयांना स्फुर्ती देणारा आहे. जवानांच्या योगदानामुळे प्रत्येक भारतीय सुरक्षित असून, त्यांच्या उपकाराची परतफेड करता येणार नसल्याची भावना व्यक्त केली. उपस्थित माजी सैनिकांना बनसोडे यांनी पसायदानचे पुस्तक भेट देऊन त्यांचा सन्मान केला. माजी सैनिकांच्या वतीने सावली संस्थेतील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.\nनेहरू मार्केटच्या मोकळ्या जागे भोवती संरक्षक भिंत बांधण्याची मागणी\nवॅक्सीन वाटप करताना राजकीय दबावाला बळी पडू नका\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व…\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nएमआयडीसीतील इटन कंपनीने घेतली 1 हजार वृक्ष संवर्धनाची जबाबदारी..\nपारनेर बाजार समितीचे ई पीक नोंदणी मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न…\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/38477", "date_download": "2021-09-20T04:44:06Z", "digest": "sha1:5JNRPKC4OPL2QXEZQ7CYEQCRVC3MUV6I", "length": 10402, "nlines": 141, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "साखरा ग्राम पंचायतमध्ये लसीकरणाबाबत ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी केली जनजागृती | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली साखरा ग्राम पंचायतमध्ये लसीकरणाबाबत ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी केली जनजागृती\nसाखरा ग्राम पंचायतमध्ये लसीकरणाबाबत ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी केली जनजागृती\nदेवानंद जांभुळकर जिल्हा प्रतिनिधी\nसाखरा:- ग्रामपंचायत साखरा अंतर्गत कोरोना विषाणू हद्दपार करण्याकरिता 45 वर्ष वयोगटा वरील सर्व स्त्री पुरुष नागरिकांचे लसीकरण करण्या करिता मोहीम राबवून घरोघरी जाऊन vaccine चे फायदे लाभार्थ्यांना समजावून जनजागृती करण्यात आली\nमंगळवार दिनांक 18 मे 2021 ला सायंकाळी 6.00 वाजता पासून ग्राम पंचायत साखरा तालुका गडचिरोली जिल्हा गडचिरोली सरपंच श्री पुण्यवान सोरते तर ग्राम पंचायत च्या उपसरपंच सौ अर्चनाताई दिनेश बोरकुटे सदस्य अश्विनी किशोर जनबंधु, कांचनताई गुरुदास चौधरी, रंजनताई कृपाकर भैसारे,उमाकांत बालाजी हुलके ह्यांनी लसीकरण जनजागृती मोहीम अंतर्गत वार्ड क्रमांक 1,2,व 3 मध्ये घरोघरी जाऊन 45 वर्ष वयोगटा वरील सर्व स्त्री पुरुष लाभार्थी ज्यांनी vaccination चा पहिला डोज घेतला नाही तसेच ज्यांना दुसरा डोज घ्यायचा आहे अशा सर्व लाभार्थ्यांना कोरोना विषाणू पासून बचाव करण्यास vaccines चे महत्त्व व फायदे समजावून सांगून मार्गदर्शन करण्यात आले तसेच वारंवार हात धुणे,मास्क चा वापर करने सामाजिक अंतराचे पालन करीत शासनाच्या अटी नियमाचे काटेकोरपणे पालन करणे तसेच नागरिकांना लसीकरणास प्रवृत्त करून यशस्वीरित्या जनजागृती करण्यात आली\nPrevious articleबल्लारपुर भाजपा तर्फे गरजुना वाफारा मशिन देण्यात आली:नीरज झाडे\nNext articleदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या जनतेसाठी दोन मोठ्या घोषणा\nमार्कंडा (कं) अगरबत्ती प्रशिक्षणाचा निरोप ३० महिला बचत गटांनी प्रशिक्षणाचा घेतला लाभ\nशासकीय यंत्रणांनीच ई-पीक पाहणी करावी-युवक काँग्रेसचे महासचिव पंकज चहांदे यांची मागणी\nकेंद्र सरकारच्या जनहितविरोधी धोरणाविरोधात २७ ला धरणे व रास्तारोको आंदोलन भाजपविरोधी पक्ष आणि संघटनांनी सहभागी होण्याचे डाव्या लोकशाही आघाडीने केले आव��हन\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nशिवसंपर्क अभियानाच्या अंतिम टप्प्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद -जिल्हा प्रमुख चंदेल यांच्या...\nअखेर लागला दखल न्युजचा दणका बातमी लागताच नळाला आले पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-43-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF/", "date_download": "2021-09-20T06:30:16Z", "digest": "sha1:UOG2M3LWEZX6BZR4WOB6JEIQAXFUEPH7", "length": 20562, "nlines": 242, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "चंद्रपूर जिल्हातील 43 बाधित कोरोना आजारातून झाले बरे | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या च��णी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome कोरोना चंद्रपूर जिल्हातील 43 बाधित कोरोना आजारातून झाले बरे\nचंद्रपूर जिल्हातील 43 बाधित कोरोना आजारातून झाले बरे\nआतापर्यतची बाधित संख्या 62;\nजिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित 19\nआज आणखी 1 कोरोना पॉझिटीव्ह\n75 हजारांवर नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण\nसंस्थात्मक अलगीकरणात 905 नागरिक\nचंद्रपूर,दि.24 जून: शहरातील एकाच कुटुंबातील गृह अलगीकरणात असणारे 3 नागरिक काल 23 जून रोजी बाधित आढळले होते. आज याच कुटुंबातील 19 वर्षीय मुलीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत बाधितांची संख्या 62 झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या अॅक्टिव्ह बाधितांची संख्या फक्त 19 असून आतापर्यंत 43 नागरिक कोरोना आजारातून बरे झाले आहे.\nशहरातून 16 जून रोजी आलेल्या लुंबीनी नगर भागातील एकाच कुटुंबातील गृह अलगीकरणात असणाऱ्या आई ( 40 वर्षीय ), वडील ( 47 वर्षीय ) व मुलगा ( 21 वर्षीय ) बाधित असल्याचा अहवाल काल आला होता. आज मुलीचा देखील अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मुलीचे स्वॅब नमुने 23 जून रोजी घेण्यात आले होते. 24 जून रोजी ते पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात स्पष्ट झाले.\nसेल्फ असेसमेंट, ब्लूटूथ प्रॉक्सीमिटी, फोरकास्ट इमर्जिंग हॉटस्पॉट विषय संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे. सेल्फ असेसमेंटद्वारे 181 नागरिकांशी संपर्क केलेला आहे. यापैकी, 28 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. या 28 नागरिकांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. ब्ल���टूथ प्रॉक्सीमिटीद्वारे 94 नागरिकांशी संपर्क केलेला असून 87 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. या 87 नागरिकांपैकी 8 पॉझिटिव्ह, 72 निगेटिव्ह तर प्रतीक्षेत 7 नमुने आहेत.\nदिनांक 13 जून पासून दिनांक 24 जून पर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षणात आरोग्य सेतू फॉरकास्ट, इमर्जिंग हॉटस्पॉट अंतर्गत 22 गावांमध्ये 48 पर्यवेक्षक, 400 पथके 21 हजार 800 घरे व 94 हजार 586 लोकसंख्येच्या माध्यमातून 14 हजार 4 कोमॉरबीडीटी असणाऱ्या व्यक्तींना शोधण्यात आलेले आहे. 104 आयएलआयचे रुग्ण शोधण्यात आले असून 47 स्वॅब घेण्यात आले आहे व उर्वरित नागरिकांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.\nजिल्ह्यात एकूण 28 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे.यापैकी, 21 कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आलेले आहेत.तर, 7 कंटेनमेंट झोन सध्या कार्यरत आहे.\nग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर 7, बल्लारपूर दोन, पोंभूर्णा दोन, सिंदेवाही दोन, मुल तीन, ब्रह्मपुरी 12, नागभीड चार बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर तीन, वरोरा दोन, राजुरा दोन, मुल, भद्रावती, ब्रह्मपुरी,कोरपणा,नागभिड प्रत्येकी एक बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोन, बिनबा गेट एक, बाबुपेठ दोन, बालाजी वार्ड , भिवापूर वार्ड , शास्त्रीनगर प्रत्येकी एक, सुमित्रानगर चार, स्नेह नगर एक, बिनबा वार्ड एक, लुंबिनी नगर 4 बाधित आहेत. असे एकूण बाधितांची संख्या 62 वर गेली आहे.\nकोविड-19 संक्रमित 62 बाधितांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून, रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -5, हरियाणा (गुडगाव)-1, ओडीसा-1, गुजरात-4, हैद्राबाद-5, सिकंदराबाद-1, मुंबई-10, ठाणे -3, पुणे-6, नाशिक -3, जळगांव-1, यवतमाळ -4, प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-4, संपर्कातील व्यक्ती – 14 आहेत.\nजिल्ह्यात 3 हजार 415 स्वॅब नमुने तपासणीस पाठविलेले होते. यापैकी 62 नमुने पॉझिटिव्ह, 3 हजार 22 नमुने निगेटिव्ह, 306 नमुने प्रतीक्षेत आहेत. तर 25 नमुने अनिर्नयित आहेत.\nजिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणा विषयक माहिती पुढीलप्रमाणे आहे. एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 905 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 332, तालुकास्तरावर 252, तर जिल्हास्तरावर 321 नागरिक संस्थात्मक अलगीकरणा�� आहेत.\nजिल्ह्यामध्ये आतापर्यंत 79 हजार 844 नागरिक दाखल झालेले आहेत. 75 हजार 200 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. तसेच 4 हजार 644 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.\nचंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार )आणि 24 जून (एक बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 62 झाले आहेत. आतापर्यत 43 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 62 पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता 19 आहे.\nNext articleचंद्रपूर जिल्हात 47 बाधित कोरोना मुक्त\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/04/dmVkwT.html", "date_download": "2021-09-20T06:00:57Z", "digest": "sha1:XJTDVTYXDIG3MM2AMJUIBSFX745PY7NR", "length": 9022, "nlines": 35, "source_domain": "www.punepravah.page", "title": "दिल्ली ‘एम्स’मध्ये मिलाग्रोचे ‘रोबोट’ होणार तैनात", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nदिल्ली ‘एम्स’मध्ये मिलाग्रोचे ‘रोबोट’ होणार त���नात\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nदिल्ली ‘एम्स’मध्ये मिलाग्रोचे ‘रोबोट’ होणार तैनात\n~ कोरोनाशी लढण्यात डॉक्टरांची करणार मदत; प्रायोगिक तत्वावरील परीक्षणाला आजपासून सुरुवात ~\nनवी दिल्ली, २१ एप्रिल २०२०: भारतासह जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे. प्रत्येक देश विविध उपाययोजनांद्वारे या संकटातून बाहेर पडण्यासाठी झगडत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांना मदत करण्याच्या उद्देशाने रोबोटिक्स ब्रँड मिलाग्रोने आपले रोबोट दिल्ली एम्समध्ये तैनात (कार्यरत) करण्याची घोषणा केली आहे. या प्रयत्नांतर्गत कंपनीच्या एआय पॉवर्ड रोबोट 'मिलाग्रो आयमॅप ९' आणि 'ह्यूमनॉइड इएलएफ'च्या प्रायोगिक तत्त्वावरील परीक्षणाला आजपासून दिल्लीतील एम्सच्या अत्याधुनिक कोव्हिड-१९ वॉर्डमध्ये सुरुवात झाली आहे.\nभारतात निर्मित मिलाग्रो आयमॅप ९ हा फरशीला निर्जंतूक करणारा रोबोट असून तो ऑटोमॅटिकरित्या फरशी स्वच्छ करतो. सोडियम हायपोक्लोराइडच्या मिश्रणाचा वापर करून हा फरशीच्या पृष्ठभागावरील कोव्हिडचे बीजाणू नष्ट करु शकतो. आयसीएमआरनेही याची प्रशंसा केली आहे. एलआयडीएआरने मार्गदर्शन केलेला आणि अॅडव्हान्स एसएलएएम टेक्नोलॉजीयुक्त असा हा रोबोट न पडता स्वत:च चालतो. याव्यतिरिक्त या रोबोटमध्ये मिलाग्रोची पेटेंटे़ड रिअल टाइम टॅरेन रिकग्निशन टेक्नोलॉजी आहे जी रिअल टाइममध्ये फ्लोअर मॅपिंग करते.\nमिलाग्रो ह्युमनॉइड ईएलएफ हा रोबोट डॉक्टरांना एखाद्या व्यक्तीशी संपर्क न करता संक्रामक कोव्हिड-१९ च्या रुग्णांवर देखरेख आणि चर्चा करण्यास मदत करतो. यामुळे संसर्गाची जोखीम खूप कमी होते. तसेच आयसोलेशन वॉर्डांमध्ये कंटाळा आलेले रुग्ण रोबोटच्या मदतीने वेळोवेळी आपल्या नातेवाईकांशी बोलू शकतात. यात हाय डेफिनेशन व्हिडिओ आणि ऑडिओमध्ये सर्व घटना रेकॉर्ड करू शकतो.८ तासांची बॅटरी लाइफ असलेला हा सुमारे २.९ किमी प्रति तास या वेगाने प्रवास करू शकतो. हा ९२ सेंटीमीटर उंच असून यात ६० पेक्षा जास्त सेंसर्स आहेत. एक थ्री डी आणि एक एचडी कॅमेरा तसेच १०.१ डिस्प्ले स्क्रीन आहे. तसेच अॅडव्हान्स ह्युमनॉइडमध्ये भावना दर्शवणारे डोळेदेखील आहेत.\nएम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, 'नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात मिलाग्रो फ्लोअर रोबोट आयमॅप ९.० आणि मिलाग्रो ह्यूमनॉइडचे परीक्षण केले जाईल.'\nमिलाग्रोचे संस्थापक अध्यक्ष राजीव कारवाल म्हणाले, ‘ कोरोना महामारीविरोधातील प्रयत्नांमध्ये एम्सची मदत करण्यासाठी मिलाग्रो रोबोट खूप खुश आहे. वास्तविक परिस्थितींमध्ये मिळणा-या प्रतिक्रियांच्या आधारे जास्त उत्पादने विकसित करण्यासाठी आम्ही मिळून प्रयत्न करू. अमेरिका, चीन आणि इटलीसारख्या देशांनी कोव्हिड-१९ रुग्णांच्या उपचारात मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी आरोग्य सुविधांमध्ये आधीपासूनच एआय बेस्ड रोबोटचा वापर सुरू केला आहे. भारतदेखील आरोग्य कर्मचा-यांचा कोरोना व्हायरसविरोधातील लढाईत बचाव करण्यासाठी या मॉडेलचा वापर करू शकतो. कोरोनाचा प्रहार भयंकर स्वरुपात वाढत असून अशा स्थितीत आपण अत्याधुनिक रोबोटद्वारे व्हायरसचा फैलाव रोखणे तसेच डॉक्टर, नर्स आणि देखभाल करणा-यांना संसर्गापासून वाचवण्यात मदत करू शकू.’\nदेशासाठी गायक सुखविंदर सिंग ची साथ ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाच्या गाण्याची पहिली झलक प्रदर्शित\nकोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या\nझीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*\nपुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.srtmun.ac.in/mr/schools/school-of-media-studies/11012-guests-and-visitors-of-the-school.html", "date_download": "2021-09-20T04:56:51Z", "digest": "sha1:NUXGLPRSP6ZLKNDL24PEDDDO5MEO5IGK", "length": 10626, "nlines": 215, "source_domain": "www.srtmun.ac.in", "title": "Guests and Visitors of the school", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता\nनॅक पुर्नमुल्यांकन \"ब++\" दर्जा CGPA 2.96\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nएनआयआरएफ व एआरआयआयए (स्वाराती��वि)\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा विभाग\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nकॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://lokhitnews3.in/opposition-parties-along-with-congress-have-indicated-that-sharad-pawar-will-be-the-prime-ministerial-candidate/", "date_download": "2021-09-20T05:38:30Z", "digest": "sha1:LZY4PVPGIIJTI63IGSR2FZUQ7BCEMOCG", "length": 18405, "nlines": 85, "source_domain": "lokhitnews3.in", "title": "होय..शरद पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार ?काँग्रेस बरोबर विरोधी पक्षानी दिले संकेत.. – lokhit news3", "raw_content": "\nहोय..शरद पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार काँग्रेस बरोबर विरोधी पक्षानी दिले संकेत..\nलोकहित न्यूज नेटवर्क नवी दिल्ली ..\nमहाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं वर्षभरात चांगलंच नियोजन जमल्याचं पाहायला मिळालं आहे.ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही पक्षांनी पाचच नव्हे, तर पंचवीस वर्ष सत्तेत एकत्र राहण्याची निर्णायक दूर दृष्टी बोलून दाखविले . त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावरही अशाच प्रकारे विरोधी पक्षांशी मोट बांधली जावी, यासाठी काँग्रेसने गळ घातली असल्याचे बोलले जाते आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याचीही त्यांची तयारी आहे.\nशरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासारखी महाविकास आघाडी केंद्रीय स्तरावर करण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या संबंधीचा प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती दिल्लीवर्तुळातून मिळत आहे. विरोधी पक्षाला एकत्र करुन आगामी लोकसभा निवडणुकीचं नेतृत्व करावं, असा प्रस्ताव काँग्रेसने दिला आहे.\nपवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची मागणी होत आहे.\nशरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायदा रद्द करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर शरद पवार यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची तयारीही काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष करत आहेत, अशी माहिती विरो��ीपक्षाच्या वरिष्ठ नेते देत आहेत .\nशरद पवारच का योग्य असावेत \nपुढील लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांना थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवण्याऐवजी शरद पवार यांच्यासारखा अनुभवी चेहरा देण्याचा काँग्रेसचा नियोजन पहायला मिळत आहे. शरद पवार यांच्याकडे असलेले नेतृत्वगुण, दांडगा अनुभव, संयमी राजकीय वृत्ती , मुत्सुद्दीपणा,विरोधी पक्षांची मोट बांधण्याची क्षमता याचा फायदा करुन घेण्याचा काँग्रेसचा इरादा असणार आहे.\nशरद पवारांच्या नेतृत्वातच राष्ट्रपतींची भेट घेतली\nशरद पवार यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माकप नेते सीताराम येचुरी, भाकप नेते डी. राजा, द्रमुक नेते टीकेएस एलानगोवन या विरोधीपक्षातील दिग्गजांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी देशात पेटलेल्या शेतकरी आंदोलनावर राष्ट्रपतींसोबत चर्चा केली. कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकारला निर्देशित करण्याबाबत हस्तक्षेप करावा, अशी मागणी शरद पवारांसह शिष्टमंडळातील नेत्यांनी केली आहे.\nग्रामीण घरकुल योजनांना मिळणार चालना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ\nऔरंगाबाद जिल्ह्यात लवकरच साकारणार जागतिक दर्जा चे शिवस्मारक व भीमतीर्थ महसूल राज्यमंञी अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन..\nनारायण राणे यांना सूक्ष्म,लघु ,मध्यम उद्योग मंञालय, भारती पवार आरोग्य राज्यमंञी, भागवत कराड अर्थ राज्यमंञी तर कपील पाटील पंचायतराज राज्यमंञी\nदोन महीन्यात भाजपाचे सरकार दिसेल केंद्रीय मंञी रावसाहेब दानवे यांचा दावा.\nविकास कामे तातडीने मार्गी लावा ग्रामविकास विभागाच्या आढावा बैठकीत राज्यमंञी अब्दुल सत्तार यांचे अधिकार्यांना आदेश\nजनमाणसाला खरा न्याय मिळवून देणारे न्यायमूर्ती ,लोकप्रिय नगरसेवक कायदेतज्ञ भैय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर प्रवक्ता पदी नियुक्ती मान्यवरांकडून शुभेच्छा वर्षाव.\nजनमाणसाला खरा न्याय मिळवून देणारे माजी न्यायाधीश तथा लोकप्रिय नगरसेवक अॕड भैय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहर प्रवक्ता पदी नियुक्ती अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव लोकहित न्यूज ,पुणे दि.09/09/2021 अनेक विषयात विद्वान ,अमोघ वक्तृत्व ,विरोधकांना ही हेवा वाटावा असा स्वभाव ,कायद्याची प्रचंड जाण असणारा वकील ,जनतेला भावणारे राहणीमान ,न्यायीक , अभ्यासू कल्पनेतून समाजाची प्रगती करणारा […]\nअन्याया विरुध्द लढा देणे समाजाची सेवा करणे हीच आमची ओळख टायगर ग्रुप संस्थापक तानाजीराव जाधव . महाराष्ट्र रा.मराठी पञकार संघा तर्फे जाधव यांचा यथोचित सन्मान .\nमहाराष्ट्राचा खणखणता आवाज,फायरब्र्ँड युवा नेतृत्व युवासेना सचिव वरुण सरदेसाई शिवसेना पक्ष राज्यात क्रमांक एकचा निर्माण करतील.\nसमृद्धी महामार्ग पहिला टप्पा डिसेंबर 2021 अखेर पूर्ण होऊन लोकसेवेस अर्पण करणार तर हा महामार्ग विदर्भ मराठवाड्यासाठी विकासाचा स्ञोत ठरणार मंञी एकनाथ शिंदे यांचे प्रत्यक्ष पहाणी दरम्यान स्पष्टीकरण .\nउपमुख्यमंञी अजित पवार यांच्या निर्देशानुसार एमपीएससी पदांची भरती चा शासन निर्णय जारी ,30 सप्टेंबर पर्यंत रिक्त पदांचा प्रस्ताव एमपीएससी कडे पाठवणार.\nतत्वनिष्ठ ,एकनिष्ठ थोर तपस्वी नेते मा.मंञी तब्बल 11 वेळा विधानसभा सदस्य माजी आमदार गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचे निधन..\nजनमाणसाला खरा न्याय मिळवून देणारे न्यायमूर्ती ,लोकप्रिय नगरसेवक कायदेतज्ञ भैय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर प्रवक्ता पदी नियुक्ती मान्यवरांकडून शुभेच्छा वर्षाव.\nअन्याया विरुध्द लढा देणे समाजाची सेवा करणे हीच आमची ओळख टायगर ग्रुप संस्थापक तानाजीराव जाधव . महाराष्ट्र रा.मराठी पञकार संघा तर्फे जाधव यांचा यथोचित सन्मान .\nमहाराष्ट्राचा खणखणता आवाज,फायरब्र्ँड युवा नेतृत्व युवासेना सचिव वरुण सरदेसाई शिवसेना पक्ष राज्यात क्रमांक एकचा निर्माण करतील.\nसमृद्धी महामार्ग पहिला टप्पा डिसेंबर 2021 अखेर पूर्ण होऊन लोकसेवेस अर्पण करणार तर हा महामार्ग विदर्भ मराठवाड्यासाठी विकासाचा स्ञोत ठरणार मंञी एकनाथ शिंदे यांचे प्रत्यक्ष पहाणी दरम्यान स्पष्टीकरण .\nउपमुख्यमंञी अजित पवार यांच्या निर्देशानुसार एमपीएससी पदांची भरती चा शासन निर्णय जारी ,30 सप्टेंबर पर्यंत रिक्त पदांचा प्रस्ताव एमपीएससी कडे पाठवणार.\nआमच्या युट्यूब चँनलला सबक्राईब करा\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा\nलोकहितासाठी सत्याचा वेध घेणारे निर्भिड लोकप्रिय न्यूज पोर्टल म्हणेजच लोकहित न्यूज होय.सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक ,उद्योजकीय ,सांस्कृतिक ,नानाविध घडामोडी साठी लोकहित न्यूज सोबत युट्यूब ,फेसबुक ,पोर्टलला जोडले जा.\nलोकहित न्यूज चे मुख्य संपाद�� नितीन जाधव हे विज्ञानाचे पदवीधर असून व्यवस्थापन शास्ञाचे उच्चपदवीधर आहेत त्यांनी वृत्तपञविद्या पदवी संपादन केली आहे.त्यांनी दै.लोकमत ,दै.पुढारी या आघाडीच्या वृत्तपञात पुणे येथे पञकार म्हणून कार्य केले असून सामाजिक ,राजकीय ,न्यायीक ,सामान्यांचे मूलभूत विषय बातमीरुपाने मांडून शासन दरबारी यश मिळवून दिले आहे.पञकार नितीन जाधव अनेक विषयात पारंगत असून मार्केटींगतज्ञ,उद्योगतज्ञ,भाषणकार,राजकीय विश्लेषक,मुलाखतकार रणनितीकार ,करिअर मार्गदर्शक म्हणून ही ते परिचित आहेत.सध्या महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघात मंञालय मुख्य संपर्क प्रमुख पदी कार्यरत असून मंञालयातील राजकीय वार्तांकन मुक्तपणे विविध माध्यमातून करत असतात.विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे.\n‘Lokhit News 3’ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Lokhit News 3’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Lokhit News 3’ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/neeraj-chopra-ready-to-go-tokyo-olympics-2020/", "date_download": "2021-09-20T05:44:17Z", "digest": "sha1:QN6IW2C3FRKNZTYGU2QKDQVCIGPWK3QH", "length": 7821, "nlines": 92, "source_domain": "mahasports.in", "title": "'आपले सर्वोत्तम देण्याची हीच ती वेळ', टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्यास नीरज चोप्रा सज्ज, फोटो व्हायरल", "raw_content": "\n‘आपले सर्वोत्तम देण्याची हीच ती वेळ’, टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्यास नीरज चोप्रा सज्ज, फोटो व्हायरल\nin अन्य खेळ, ऑलिम्पिक, टॉप बातम्या\nटोकियो ऑलिंपिकमध्ये भारताच्या पदरात अद्याप एकमेव पदक पडले आहे. शनिवारी (२४ जुलै) महिला वेट लिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात वेट लिफ्टर मिराबाई चानूने रौप्य पदकाची कमाई केली होती. मात्र, यानंतर भारताला इतर खेळांमध्ये एकही पदक मिळू शकलेले नाही. असे असले, तरीही भारताला भालाफेक या खेळात एका खेळाडू खेळाडूकडून पदकाची अपेक्षा आहेत. तो खेळाडू इतर कोणी नसून भालाफेकपटू नीरज चोप्रा आहे. त्याने नुकताच आपला एक फोटो शेअर केला आहे, ज्याची सध्या चर्चा रंगली आहे.\nन��रजने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो विमानतळावर बसल्याचे दिसत आहे. त्याच्यासोबतच या फोटोत इतर दोन व्यक्तीही आहेत. (Neeraj Chopra Ready To Go Tokyo Olympics 2020)\nहा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “खूप उत्साहाने माझ्या पहिल्या ऑलिंपिकसाठी टोकियोला निघालो. आपले सर्वोत्तम देण्याची हीच ती वेळ आहे. भारतीयांनो पाठिंबा देत राहा.”\nटोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या नीरजने २०२० साली कोर्टन खेळात फिनलँडमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्तम थ्रो हा ८६.७९ मीटर आहे. ही कामगिरी त्याने दुसऱ्या प्रयत्नात केली होती.\n-टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल\n-टेबल टेनिस महिला एकेरीत भारताची मनिका ऑस्ट्रियाच्या सोफियापुढे सपशेल फ्लॉप, नुकतेच केले होते दमदार पुनरागमन\n-तिरंदाजीत भारताने खाल्ला सपाटून मार; दक्षिण कोरियाने फडकावली विजयी पताका\nभुवनेश्वर नाही ‘हा’ खेळाडू हवा होता सामनावीर, दोन भारतीय दिग्गजांनी व्यक्त केले मत\nमहिला हॉकी सामन्यात जर्मनीने भारताला पाजलं पराभवाचं पाणी; बुधवारी ब्रिटनला देणार आव्हान\n“विराटची नेतृत्व सोडण्याची वेळ चुकली”; आयपीएल विजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nचेन्नईच्या ऋतुराजचा धमाका; सहाव्या आयपीएल अर्धशतकासह ‘या’ तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी\nमहिला हॉकी सामन्यात जर्मनीने भारताला पाजलं पराभवाचं पाणी; बुधवारी ब्रिटनला देणार आव्हान\n'तर, मी असो किंवा अन्य कोणी, तुम्हाला संघाबाहेर बसावेच लागेल', चहलचे मोठे भाष्य\nआयपीएलच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मुंबईच्या फॅन्सने केले सीएसके चाहत्यांना ट्रोल, पाहा मजेदार मीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1699280", "date_download": "2021-09-20T05:00:00Z", "digest": "sha1:ZVEXFAMXW27SGFNKEXUJZBBACDVMIR6F", "length": 11470, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"बंगाल\" च्या विविध ��वृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"बंगाल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:२३, २२ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती\n१२ बाइट्स वगळले , २ वर्षांपूर्वी\n१४:०५, ६ मार्च २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nTivenBot (चर्चा | योगदान)\n१३:२३, २२ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\nबंगाल दक्षिण आशियातील भूगर्भीय, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक क्षेत्र आहे, जगातील सर्वात मोठे स्वरूप; उत्तरेकडे असलेल्या पर्वतांसह हिमालयी [[नेपाळ]],[[भूतान|भूटान]] आणि पूर्वेस बर्माच्या सीमारेषा आहे.\nराजकीयदृष्ट्या, बंगाल सध्या बांग्लादेश आणि पश्चिम बंगाल (जे या क्षेत्राच्या दोन-तृतियांश क्षेत्र व्यापते), त्रिपुरा आणि आसामच्या बराक व्हॅलीच्या (भारतीय उर्वरित एक-तृतीयांश क्षेत्रामध्ये) विभागले जाते. २०११ मध्ये, बंगालची लोकसंख्या २५० दशलक्ष होती, {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://factsanddetails.com/india/Minorities_Castes_and_Regions_in_India/sub7_4b/entry-4198.html|शीर्षक=BENGALIS {{}} Facts and Details|last=Hays|पहिले नाव=Jeffrey|संकेतस्थळ=factsanddetails.com|भाषा=en|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2019-01-23}} त्यापैकी १६० दशलक्ष लोक बांग्लादेशात राहतात आणि ९३ लाख लोक पश्चिम बंगालमध्ये राहतात. बांगलादेशात बंगाली मुसलमान बहुसंख्य आहेत आणि बंगाली हिंदू बहुसंख्य पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये आहेत, बंगालच्या बाहेरील बाजूने [[झारखंड]], [[बिहार]] आणि [[अंदमान आणि निकोबार|अंदमान निकोबार]] द्वीपसमूह आहेत.\nडोंगरी वर्षावन समेत घनदाट जंगल, बंगालच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भागांना व्यापून टाकतात; समुद्रपर्यटन दक्षिणपश्चिममध्ये [[सुंदरबन]], बंगाल वाघ जगातील सर्वात मोठे जंगल घर आहे. समुद्रकिनार्यावरील दक्षिणपूर्व भागामध्ये कोक्स बाजार, १२५ किमी (७८ मैल) अंतरावर जगातील सर्वात लांब [[समुद्रकिनारा|बीच]] आहे. {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://thingsasian.com/story/coxs-bazar-bangladesh-worlds-longest-beach|शीर्षक=Cox's Bazar, Bangladesh - the World's Longest Beach {{}} ThingsAsian|संकेतस्थळ=thingsasian.com|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2019-01-23}} या प्रदेशात मान्सूनचे वातावरण आहे, जे बंगाली कॅलेंडर सहा हंगामांमध्ये विभागते.\nबंगाल ग्रीक लोकांना गंगारीदाई म्हणून ओळखले गेले होते, जो सैन्य शक्तीसाठी उपयुक्त ठरला होता. ग्रीक इतिहासकारांनी हे वर्णन केले की अलेक्झांडर द ग्रेटने दक्षिण पूर्व आशियातून मागे हटले आणि गंगारिडाईच्या गठ्ठातून विरोध दर्शविला. {{स्रोत पुस्तक|url=http://archive.org/details/AncientIndiaAsDescribedByMegasthenesAndArrianByMccrindleJ.W|title=Ancient India As Described By Megasthenes And Arrian by Mccrindle, J. W|last=Mccrindle|first=J. W.|language=English}} नंतरच्या लेखकांनी बंगाल आणि रोमन इजिप्तमधील व्यापारिक दुवे नोंदविले.\nबंगालचा बहुतांश भाग गंगा-ब्रह्मपुत्र डेल्टामध्ये आहे, परंतु उत्तर, उत्तर-पूर्व आणि दक्षिण-पूर्व प्रदेशात डोंगराळ प्रदेश आहे. [[गंगा नदी|गंगा]], डेल्टा गंगा, ब्रह्मपुत्र, मेघना नद्या आणि त्यांच्या संबंधित उपनद्या संगमातून उद्भवली. [[पश्चिम बंगाल]] ८८,७५२ किमी २ (३४ ,२६७ वर्ग मील) आणि [[बांगलादेश]] १४७,५७० किमी २ (५६,९७७ वर्ग मील) आहे. बांग्लादेशाचे बहुतेक भाग समुद्राच्या पातळीपेक्षा १० मीटर (३३ फूट) अंतरावर आहेत. बांगलादेश मधील सर्वोच्च स्थान १०५२ मीटर (३४५१ फूट) येथे मोदोक श्रेणीत आहे. किनारपट्टीचा एक मोठा भाग म्हणजे [[सुंदरबन|सुंदरवन]], जगातील सर्वात मोठा मेणग्राण जंगल आणि शाही बंगाल [[वाघ]] समेत विविध [[वनस्पती]] आणि [[प्राणी]] यांचे घर. १९९७ मध्ये, हा प्रदेश लुप्तप्राय घोषित करण्यात आला. {{जर्नल स्रोत|date=2019-01-21|title=Bengal|url=https://en.wikipedia.org/w/index.php\nपश्चिम बंगाल हे भारताच्या पूर्वेकडील बाहेरील बाजूस आहे, उत्तरेकडे हिमालयापर्यंत, दक्षिणेस बंगालच्या खाडीपर्यंत आहेत. राज्यात एकूण ८८,७५२ किमी २ (३४,२६७ वर्ग मील) क्षेत्र आहे. {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.indianmirror.com/geography/geo9.html|शीर्षक=INDIAN MIRROR - GEOGRAPHY - Statistical facts about India|संकेतस्थळ=www.indianmirror.com|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2019-01-25}} राज्याच्या उत्तर टोकावर [[दार्जीलिंग|दार्जिलिंग]] हिमालयी पर्वत आहे. या प्रदेशात सँडकफू (३,६३६ मीटर (११,९२९ फूट)) आहे - हे राज्यतील सर्वात उंच [[शिखर]] आहे.{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://web.archive.org/web/20061024013140/http://www.yhaindia.org/sandakphu_trek.htm|शीर्षक=YOUTH HOSTELS ASSOCIATION OF INDIA|दिनांक=2006-10-24|संकेतस्थळ=web.archive.org|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2019-01-25}} पूर्वेकडील गंगा डेल्टा, पश्चिमेकडील पठारावर उच्च जमिनीच्या दरम्यान क्षेत्र हस्तक्षेप करतो. दक्षिणेस एक लहान किनारपट्टीचा प्रदेश आहे, तर सुंदरबन मेन्ग्रोव्ह जंगला गंगा डेल्टा येथे एक उल्लेखनीय भौगोलिक स्थान आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Nako_Bavaruni_Jau", "date_download": "2021-09-20T04:35:18Z", "digest": "sha1:N54XAUB3FOF5H76EXA5O457DGL5ZM2PL", "length": 2667, "nlines": 34, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "नको बावरुनी जाऊ | Nako Bavaruni Jau | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nएक एक पाऊल उचली, चाल निश्चयाने\nनको बावरुनी जाऊ नियतीच्या भयाने \nपंख नाही दिधले मनुजा जरि ईश्वराने\nखंत काय धरिली त्याची कधी मानवाने\nअधांतरी उडती त्याच्या यशाची विमाने\nनको बावरुनी जाऊ नियतीच्या भयाने \nसूर्य चंद्र नसता गगनी काजळे धरित्री\nप्रकाशास कोंडी मानव वीज कांचपात्री\nतारकांस लाजविते ते दीप शामदाने\nनको बावरुनी जाऊ नियतीच्या भयाने \nतुझ्या मागुती मी यावे असे स्वप्‍न होते\nपुढे हो‍उनिया आता तुला हात देते\nऊठ चाल बघसी का रे असा विस्मयाने\nनको बावरुनी जाऊ नियतीच्या भयाने \nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - स्‍नेहल भाटकर\nस्वर - सुमन कल्याणपूर\nगीत प्रकार - स्फूर्ती गीत, चित्रगीत\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nसुखाचें हें सुख श्रीहरि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/SUHAS-KALE--bro-KALE-P-dt-V-dt--brc-.aspx", "date_download": "2021-09-20T06:07:31Z", "digest": "sha1:XSG3UBA2X7VAAC2D2HTYE5N76JOWRH2A", "length": 9623, "nlines": 122, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आण��� महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more\nआफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/04/AJZF-b.html", "date_download": "2021-09-20T04:22:38Z", "digest": "sha1:5WADJBROJWTA2HDTNKET32PFNYG53EYQ", "length": 4500, "nlines": 36, "source_domain": "www.punepravah.page", "title": "नागरिकांना धान्याचा तुटवडा पडू नये म्हणुन शिवसेनेचे विभागप्रमुख प्रविण दत्तु डोंगरे यांच्या कडून रेशन दुकानदारास १ लाखाची आर्थिक मदत...*", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nनागरिकांना धान्याचा तुटवडा पडू नये म्हणुन शिवसेनेचे विभागप्रमुख प्रविण दत्तु डोंगरे यांच्या कडून रेशन दुकानदारास १ लाखाची आर्थिक मदत...*\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nविषय : *नागरिकांना धान्याचा तुटवडा पडू नये म्हणुन शिवसेनेचे विभागप्रमुख प्रविण दत्तु डोंगरे यांच्या कडून रेशन दुकानदारास १ लाखाची आर्थिक मदत...*\n*गोखलेनगर प्रभाग क्रमांक ७ मधील रेशन दुकानदाराने मला फोन करून नागरिकांना धान्य पुरवठा करता येईल एवढे धान्य खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नाही असे सांगितले, त्यामुळे नागरिकांना धान्याचा तुटवडा पडू नये म्हणुन शिवसेनेच्या व स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन च्या वतीने रेशन दुकानदारास १ लाखाची आर्थिक मदत करण्यात आली ..*\n*करोनाच्या पार्श्वभुमीवर कोणतीही अडचण असल्यास आम्हाला कळवा पण नागरिकांना धान्य कमी पडू देऊ नका असे प्रविण दत्तु डोंगरे यांनी दुकानदारास सांगितले.*\n(*शिवसेना विभागप्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर*)\n*स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन*\nदेशासाठी गायक सुखविंदर सिंग ची साथ ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाच्या गाण्याची पहिली झलक प्रदर्शित\nकोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या\nझीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*\nपुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/bjp-sambhajiraje-bhosle-wrote-letter-to-naxals-on-maratha-reservation/", "date_download": "2021-09-20T05:18:30Z", "digest": "sha1:PRVV4MAENOSBZST73TYSONBF5BXNTD3Q", "length": 10033, "nlines": 73, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आ��ाहन\nसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबतचा कायदा रद्द केल्यापासून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात असून, छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याबाबत पत्रक काढण्यात आले असून, मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असा इशारा त्यामध्ये दिला आहे. या पत्राची दखल घेत खासदार संभाजीराजें छत्रपती यांनी नक्षलवाद्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे.\n“छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे माझ्या वाचनात आले. ‘मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत’ असे ते म्हणाले आहेत. ‘उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करतो. नक्षलवाद्यांनो,या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या, सामील व्हा मुख्य प्रवाहात’, असं आवाहनही संभाजीराजेंनी नक्षलवाद्यांना केलं आहे.\n‘भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे. शिवाजी महाराजांचा राज्यकारभार बारकाईने पाहिला, तर अष्टप्रधान मंडळ स्थापून, त्यांनी लोकशाहीचेच बीजारोपण केले होते. त्यांचा रक्ताचा आणि वैचारिक वारसदार या नात्याने मी आपल्याला आवाहन करू इच्छितो, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या नागरिकांच्या, इथल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीला अनुसरूनच भारतात लोकशाही राज्य व्यवस्था केली. तुम्ही सुद्धा तिचे पाईक व्हा.मराठा समाजाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत भूमिका निभावली होतीच. त्यांच्या नंतर सुद्धा परकीय शक्तींचा पाडाव करण्यासाठी मराठा समाजाने आपले सातत्याने बलिदान दिलेले आहे.’\n‘मला मान्य आहे, की स्वातंत्र्यानंतर मराठा समाजावर अन्याय झाला आहे. त्याबाबत आम्ही याच लोकशाही व्यवस्थेत लोकशाही मार्गानेच आमचे हक्क मागत आहोत. न्यायालयीन लढाई, आंदोलने, मोर्चे, चर्चा, लाँग मार्च इ. मार्ग आम्ही स्विकारत आहोत. अवघ्या जगाने आमच्या मूक मोर्चांची दखल घेतली होती. आम्हाला विश्वास आहे की आम्ही आरक्षणही मिळवू आणि समाजाचे इतर प्रश्नही सोडवू’, असा विश्वासही संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे.\n‘काही लोक या लोकशाही व्यवस्थेत चांगले नसतीलही, पण म्हणून संपूर्ण व्यवस���थाच कुचकामी आहे,असे नसते. लोकांना शिक्षित करून, चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देऊन मतपेटीच्या साहाय्याने पर्याय उभा करून देण्यातच संपूर्ण राष्ट्राची भलाई आहे’, असं खासदार संभाजीराजे यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.\nPrevious वृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nNext डॉ. घुले कुणाला घाबरले\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/interview-five-sayyadbhai-on-hamid-dalwai", "date_download": "2021-09-20T04:36:51Z", "digest": "sha1:SZ77EKQLAVIGNDJB3ZUP7HZSH6HF4QXZ", "length": 9893, "nlines": 158, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "हमीद दलवाई मला म्हणाले, 'आपण सोबत काम करू'", "raw_content": "\nहमीद दलवाई मला म्हणाले, 'आपण सोबत काम करू'\nमुस्लीम समाजातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणांसाठी प्रयत्नशील असणाऱ्या मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेला 22 मार्च, 2020 रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षांच्या काळात मंडळाने जुबानी तलाक, बहुपत्नीत्व यांसारख्या परंपरांना विरोध केला, तसेच समान नागरी कायद्याचा आग्रह धरला. 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जुबानी तीन तलाकवर बंदी घातली आणि मंडळाने पन्नास वर्षांपूर्वी सुरु केलेल्या सुधारणेचा एक टप्पा यशस्वीपणे पार झाला. मात्र त्यांनी उपस्थित केलेल्या मुस्लीम समाजातील इतर प्रश्नांवरही आता साधकबाधक चर्चा होणे आवश्यक आहे.\nजुबानी तीन तलाकचा प्रश्न निकाली निघावा म्हणून मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक सदस्य आणि माजी अध्यक्ष मेहबूब कादरी उर्फ सय्यदभाई यांनी मंडळाच्या स्थापनेपासून स्वतःला या कामात वाहून घेतले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. या निमित्ताने 'साप्ताहिक साधना' चे संपादक विनोद शिरसाठ यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीचा हा पाचवा भाग..\nमानसिक आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी ईश्वरश्रद्धा तारक ठरते का\nअंजली जोशी\t30 May 2020\nसाने गुरुजी श्रमसंस्कार छावणीत केलेले भाषण\nविनोद शिरसाठ\t11 Jun 2020\nकदाचित आपले शास्त्रीय संगीत हाच आपल्या कडव्या राष्ट्रवादावरचा उतारा ठरू शकेल\nरामचंद्र गुहा\t06 Jun 2020\nउज्ज्वल भारताच्या ऱ्हासाची कहाणी...\nरामचंद्र गुहा\t17 Aug 2020\nमुस्लीम समाज सुधारणेचे पुढचे चित्र कसे असेल\nमुस्लीम समाजसुधारकांची आज चहूबाजूंनी कोंडी होत आहे का\nहमीद दलवाई मला म्हणाले, 'आपण सोबत काम करू'\nइथला मुसलमान कट्टर भारतीयच आहे\nमुस्लीम समाजाची मते मिळवीत म्हणून पद्मश्री दिलेला नाही\nसामाजिक सुधारणा आणि दोन सरकारांचा अनुभव\nअर्ध्या शतकाच्या कामाची पावती म्हणजे हे सन्मान\nसारे काही झाले ते कशासाठी... आयपीएलसाठी\nआश्चर्यकारक, तितकेच अविश्वसनीय तरीही वास्तव\nऑडिओ - 'निवडक बालकुमार साधना'मधील कथा - ज्ञानेश, तू कुठे आहेस\nऑडिओ - 'निवडक बालकुमार साधना'मधील कथा - राम आणि कृष्णी\nऑडिओ - 'निवडक बालकुमार साधना'मधील कथा - घगु आणि जामनी\nमहत्त्व हुतात्म्यांच्या स्मारकाला नव्हे तर स्वतःच्या प्रतिमेलाच\nऑडिओ - नेहरू एकटे आणि एकाकी होते तेव्हा...\nमुंबईतले ते भीषण तास...\nजुई करकरे - नवरे\nएकमेकांना कशी स्पेस देतो, कसं स्वीकारतो यावर सहजीवन फुलतं...\nकिचन : स्त्री शोषणाची प्रमुख जागा\nरंग वसंताचे - भाग 1\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्तं' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'कवाडे उघडताच मनाची' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'शाळाभेट' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'माझे विद्यार्थी' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'न पेटलेले दिवे' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Nase_Rauli_Va_Nase_Mandiri", "date_download": "2021-09-20T05:55:02Z", "digest": "sha1:T2OUGMR3X42Q356GFC24JBJECANY4HAU", "length": 2871, "nlines": 41, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "नसे राउळी वा नसे मंदिरी | Nase Rauli Va Nase Mandiri | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nनसे राउळी वा नसे मंदिरी\nनसे राउळी वा नसे मंदिरी\nजिथे राबती हात तेथे हरी \nजिथे भूमिचा पुत्र गाळील घाम\nतिथे अन्‍न होऊन ठाकेल श्याम\nदिसे सावळे रूप त्याचे शिवारी \nनको मंत्र त्याला मुनीब्राह्मणांचे\nतया आवडे गीत श्वासां-घणांचे\nवसे तो सदा स्वेदगंगेकिनारी \nशिळा फोडिती संघ पाथरवटांचे\nकुणी कापसा रूप देती पटांचे\nतयांच्या घरी नांदतो तो मुरारी \nजिथे काम तेथे उभा श्याम आहे\nनव्हे धर्म रे घर्म ते रूप पाहे\nअसे विश्वकर्मा श्रमांचा पुजारी \nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वर - सुधीर फडके\nचित्रपट - उमज पडेल तर\nगीत प्रकार - स्फूर्ती गीत, चित्रगीत\nठाकणे, ठाके - थांबणे / स्थिर होणे.\nपट - वस्‍त्र / सोंगट्या, बुद्धिबळे इ. ज्यावर मांडतात ते वस्‍त्र.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nसंथ निळे हे पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.nmmc.gov.in/navimumbai/-1620570461", "date_download": "2021-09-20T05:38:39Z", "digest": "sha1:QXO4VQBR2NGRX4EQ3LMKWHXO37624F33", "length": 17547, "nlines": 291, "source_domain": "www.nmmc.gov.in", "title": "  :: *कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेदरम्यान मुलांच्या सुरक्षिततेला दिले जाणार प्राधान्य* *त्याच्या पूर्वतयारीसाठी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी साधला बालरोग तज्ज्ञांशी वेबसंवाद* | Navi Mumbai Municipal Corporation", "raw_content": "\n*कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेदरम्यान मुलांच्या सुरक्षिततेला दिले जाणार प्राधान्य* *त्याच्या पूर्वतयारीसाठी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी साधला बालरोग तज्ज्ञांशी वेबसंवाद*\n*कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेदरम्यान मुलांच्या सुरक्षिततेला दिले जाणार प्राधान्य* *त्याच्या पूर्वतयारीसाठी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी साधला बालरोग तज्ज्ञांशी वेबसंवाद*\nकोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड टास्क फोर्समधील मान्यवर डॉ��्टर्स तसेच अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना, नवी मुंबईचे मान्यवर पदाधिकारी असणारे बालरोगतज्ज्ञ यांच्याशी वेबसंवाद साधत आगामी नियोजनच्या दृष्टीने सर्वांगीण चर्चा केली. त्यांच्या संपन्न अनुभवाचा नियोजनामध्ये उपयोग व्हावा यादृष्टीने ही चर्चा अत्यंत महत्वाची होती.\nयामध्ये, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे समवेत नवी मुंबई कोव्हीड टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा नायर हॉस्पिटल मुंबईचे मेडिसिन विभागप्रमुख डॉ. गिरीश राजाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बालरोगतज्ज्ञ टास्क फोर्सचे सन्माननीय सदस्य डॉ. विजय येवले, अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना नवी मुंबई शाखा अध्यक्ष डॉ. जितेंद्र गव्हाणे, सचिव डॉ. सतिश शहाणे, खजिनदार डॉ. मेधाई सिन्हा, माजी अध्यक्ष डॉ. शिल्पा आरोसकर तसेच नवी मुंबई महानगरपालिका टास्क फोर्सचे सन्माननीय सदस्य डॉ. गजानन वेल्हाळ, कार्डिओलॉ़जिस्ट डॉ.उदय जाधव, बालरोगतज्ज्ञ डॉ. उपेंद्र किजवडेकर, इन्टेसिव्हिस्ट डॉ. अक्षय छल्लानी, ॲनेस्थेटिस्ट डॉ. जेसी एलिझाबेथ, फिजीशिअन डॉ. अजय कुकरेजा आदी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ़. धनवंती घाडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, बालरोगतज्ज्ञ डॉ. माधवी इंगळे सहभागी झाले होते.\nयावेळी झालेल्या संवादामध्ये विविध मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या. त्यामध्ये तिस-या लाटेत लहान मुलांत मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रसाराची शक्यता तितकीशी नाही, मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने आवश्यक तयारी करणे गरजेचे असल्याचे मत मांडण्यात आले. जरी लहान मुलांपैकी काही मुले कोरोना पॉझिटिव्ह आली तरी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह मुले ही कोणतीही लक्षणे नसलेली अथवा अत्यंत अल्प प्रमाणात लक्षणे असणारी असतील. मात्र काही मर्यादीत मुलांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्यावरील उपचारासाठी पुरेशा संख्येने ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्स व पिडियाट्रिक व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणेविषयी सूचना करण्यात आल्या.\nलहान मुलांसाठी गरजेच्या असलेल्या काही विशिष्ट चाचण्या उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी विचारविनीमय करण्यात आला तसेच उपलब्ध वैद्यकीय मनुष्यबळापैकी काहीजणांन�� बालकांशी संबंधित वॉर्डमध्ये तसेच आयसीयू वॉर्डमध्ये काम करण्याविषयीचे विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण आत्तापासूनच दिले जावे या बाबींवर चर्चा करण्यात आली.\nलहान मुलांच्या वॉर्डमध्ये मुलाचे आई किंवा वडील केअर टेकर म्हणून थांबणे आवश्यक ठरते या बाबीचा विचार सुविधा निर्माण करताना व्हावा त्याचप्रमाणे ही केअरटेकर व्यक्ती कोव्हीड निगेटिव्ह असेल तर त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्याकरिता मार्गदर्शक नियमावली (SOP) तयार करणेबाबतही सूचना करण्यात आली.\nसध्या कोव्हीडमधून बरे झालेल्या काही मुलांमध्ये पोस्ट कोव्हीड आरोग्यविषयक तक्रारी आढळून येत असल्याची बाब चर्चेमध्ये विचारात घेण्यात आली व याविषयी आवश्यक दक्षता घेण्याविषयी सूचना करण्यात आल्या.\nकोव्हीड बाधीत रूग्ण, मग ते प्रौढ असोत की लहान मुले, त्यांच्यामध्ये लक्षणे दिसल्यास त्यांची त्वरीत कोव्हीड टेस्ट करून घेणे अत्यावश्यक आहे. विशेषत: आपल्या लहान मुलांबाबत पालकांनी दक्षता घेऊन त्यांची टेस्टींग टाळू नये ही अत्यंत महत्वाची बाब यावेळी बालरोगतज्ज्ञांकडून विशेषत्वाने अधोरेखीत करण्यात आली.\nमास्क वापरणे हे प्रत्येक लहानथोरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असून पालकांनी स्वत: मास्क वापरावाच शिवाय आपल्या मुलालाही मास्क वापरण्याची सवय लावून त्याच्या मनावर कोव्हीड सुरक्षेचा संस्कार करावा असे मत या तज्ज्ञांनी प्रामुख्याने व्यक्त केले.\nतिस-या लाटेचा प्रभाव मुलांवर जास्त प्रमाणात होणार आहे अशा बातम्या, चर्चांमुळे पालकांच्या मनात भीतीचे वातावरण असल्याने पालकांकडून याबाबत सतत विचारणा करण्यात येत असल्याचे अनुभव सांगण्यात आले. तथापि आपण कल्पना करतो इतकी गंभीर परिस्थिती होणार नाही असा अभिप्राय व्यक्त करीत बालरोगतज्ज्ञांनी पालकांना सद्यस्थितीची जाणीव करून देत दिलासा देण्याची गरज असल्याचे मत मांडले. त्यासोबतच अगदी लहान मुलांतही कोरोना सदृष्य लक्षणे दिसल्यास ती लपवून न ठेवता लगेच टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.\nनवी मुंबई महानगरपालिकेने संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी जागरूकतेने अतिशय लवकर पूर्वनियोजन सुरू केल्याबद्दल प्रशंसा करीत याकामी नवी मुंबईतील सर्व बालरोगतज्ज्ञांचे संपूर्ण सहकार्य राहील अशी खात्री सर्व बालरोगतज्ज्ञांनी संघटनेच्या वतीने दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/dhule-news/a-deadly-attack-on-his-wife-with-an-ax", "date_download": "2021-09-20T05:16:12Z", "digest": "sha1:65GJNPIONJ7MIAHQFC3ESICZWSSLZEIC", "length": 3273, "nlines": 28, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "A deadly attack on his wife with an ax", "raw_content": "\nअंड्याच्या भाजीसाठी...पत्नीवर केला कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला\nपतीला अटक, मुलीने दिली वडिलांविरोधात फिर्याद\nदेवपुरातील (Devpur) नकाणे रोडवरील (Nakane Road) आंबेडकर नगरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. अंड्डयाची भाजी बनवून दिली नसल्याचा राग येऊन पतीने पत्नीवर कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला केला.\nत्यात पत्नी गंभीर झाली असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. याबाबत मुलगी भाग्यश्री राजेंद्र नेतकर (वय 19 रा. स्टेशन रोड, धुळे ह.मु आंबेडकर नगर, नकाणे रोड, धुळे) हिने वडिलांविरोधात तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे.\nत्यानुसार काल साडेआठ वाजेच्या सुमारास साहेबराव भिमराव अहिरे (वय 45 रा. आंबेडकर नगर, नकाणे रोड, देवपूर, धुळे) याने पत्नी छायाबाई (वय 40) हिने अंड्यांची भाजी बनवून दिली नाही म्हणून तिच्याशी वाद घातला. घराच्या माळावर ठेवलेली कुर्‍हाड आणून पत्नीला मला तु आज अंडे बनवून दिले नाही, मी तुला जिवेच मारणार आहे, असे सांगत तिच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार करत तीला गंभीर जखमी केले.\nहल्ला केल्यानंतर साहेबराव हा पसार झाला. याप्रकरणी पश्‍चिम देवपूर पोलिसात साहेबराव अहिरे याच्यावर भादंवि कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सैय्यद करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/04/KeORHC.html", "date_download": "2021-09-20T05:20:03Z", "digest": "sha1:DZPNC6GKA3TVJ2FXPVUOFANAN5ZDMH6H", "length": 20209, "nlines": 49, "source_domain": "www.punepravah.page", "title": "महाराष्ट्राच्या जनतेला हवी आहेत या प्रश्नांची उत्तरं!!*", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nमहाराष्ट्राच्या जनतेला हवी आहेत या प्रश्नांची उत्तरं\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\n*महाराष्ट्राच्या जनतेला हवी आहेत या प्रश्नांची उत्तरं\n( या लेखा मध्ये काही तथ्य वाटते का\n*सध्या माध्यमांवर माजी मुख्यमंत्री आणि एकूणच भाजपा ज्या पद्���तीने महाराष्ट्र सरकारवर आणि आदरणीय मुख्यमंत्री श्री. उध्दवजींवर तुटून पडत आहे, ते पाहता महाराष्ट्राची जनता भाजपाला खालील प्रश्न विचारत आहे....*\n*१) देशात कोरोनाचे सर्वाधिक संकट महाराष्ट्रावर असताना भाजपाच्या आमदार खासदारांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधी वा कोरोनाच्या लढ्यात महाराष्ट्रासाठी उभारलेल्या निधीमध्ये आपले वेतन जमा केले नाही. उलट या सर्वांनी त्यांचे वेतन पंतप्रधान निधीमध्ये भरणा केले आहे. तसेच खासदार विकास निधी देखील महाराष्ट्रातील भाजपाच्या खासदारांनी केंद्रसरकारकडे वर्ग केला.अर्थात नंतर केंद्र सरकारने सर्वच खासदारांचा विकास निधी दोन वर्षांकरिता रद्द करून केंद्राच्या तिजोरीत जमा केला.) त्यामुळे महाराष्ट्राचे ७०० कोटींचे नुकसान झाले. कारण हा निधी सर्व खासदारांना विकास कामांसाठी त्यांच्या त्यांच्या मतदार संघात म्हणजे पर्यायाने महाराष्ट्रात वापरता आला असता. खासकरून कोरोनावर इलाज करताना लागणाऱ्या उपकरण, साहित्य खरेदीसाठी वापरता आला असता. याचे भाजपाला ना सोयर ना सुतक\n*या उपर महाराष्ट्रातील भाजपाने निधी संकलनासाठी जे आवाहन केले त्यामधे ही महाराष्ट्र सरकारच्या निधीचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळून पीएम केअर्स फंड मध्येच मदत करण्याची विनंती केली. हीच का तुमची महाराष्ट्राबद्दलची कळकळ\n*२) महाराष्ट्राच्या माननीय राज्यपालांचे वेतन, सर्व सोयी सवलती महाराष्ट्र सरकार देते. त्यांनीही आपले वेतन पंतप्रधान सहायता ( PM Cares Fund) निधीमधे जमा केले. महाराष्ट्र सर्वाधिक पीडित असताना माननीय राज्यपाल स्वत:चे वेतन जेव्हा केंद्राकडे दान करतात तेव्हा त्यांना प्रश्न आहे की PM Cares मग CM Care करीत नाहीत का हीच का तुमची महाराष्ट्राबद्दलची बांधिलकी हीच का तुमची महाराष्ट्राबद्दलची बांधिलकी महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्राबद्दल ममत्व नसणारे हे पहिले राज्यपाल.*\n*काल परावाकडे आपण साऱ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय श्रद्धेने, आदराने, एका शिस्तीने घरात राहून, एक दिवा संविधानाचा, मानवतेचा लावून मनोभावे साजरी केली. त्यांनी देशाला सादर केलेल्या संविधानाचा/घटनेचा घोर अपमान माननीय राज्यपाल करीत आहेत. भाजपा म्हणजे हीन पातळीचे राजकारण पण आता राज्यपाल हेही पूर्णवेळ राजकारणीच\n*३) सहकार्य शून्य पण रोज महाराष्ट्र सरकारवर टीका करण्याचे क्षुद्र राजकारण करणे हाच भाजपाचा सध्या उद्योग सुरु आहे, हे आम्हा सर्वसामान्य माणसांच्या ध्यानी येत नाही असे आपण समजता का\n*४) काल परवाकडे वाधवा नावाचे बिल्डर लॉकडाऊन असताना देखील महाबळेश्वरला गेले. सदर बाब ध्यानात येताच महाराष्ट्र सरकारने वाधवाना बंदिस्त करून CBIला कळविले आणि ज्या अधिकाऱ्याने ही परवानगी दिली त्याला सक्तीच्या रजेवर पाठवून त्याची अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी लावली.*\n*पण गप्प बसतील ते भाजपावाले कसे खुसपटे काढून हा विषय रंगवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. खरे तर IPS अधिकाऱ्यांवर राज्य सरकारला यापेक्षा अधिक कारवाई करता येत नाही. त्यावर केंद्राने कारवाई करायची असते. आता केंद्र मूग गिळून गप्प आहे. कारण समजेल का खुसपटे काढून हा विषय रंगवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. खरे तर IPS अधिकाऱ्यांवर राज्य सरकारला यापेक्षा अधिक कारवाई करता येत नाही. त्यावर केंद्राने कारवाई करायची असते. आता केंद्र मूग गिळून गप्प आहे. कारण समजेल का या अधिकाऱ्याची नेमणूक मागच्याच सरकारने म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांनीच केली होती. एवढा वाधवाचा विषय महत्वाचा वाटतो तर माल्ल्या, मोदी कसे पळाले या अधिकाऱ्याची नेमणूक मागच्याच सरकारने म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांनीच केली होती. एवढा वाधवाचा विषय महत्वाचा वाटतो तर माल्ल्या, मोदी कसे पळाले\n*५) कोरोना ही जागतिक आपत्ती, ती काही इथली उत्पत्ती नाही. केंद्र सरकारकडे ज्या देशांमधून कोरोना बाधित येऊ शकतो, त्या देशांची यादी होती आणि मुंबई विमानतळावर केंद्र सरकारने दिलेल्या सर्व देशांमधील प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्यात येत होते असे म्हणतात. परंतु ही यादी समग्र नव्हती हे आता कालांतराने सिद्ध झालेले आहे. मग मध्यप्रदेशात सत्ता स्थापन करणे, नमस्ते ट्रम्प ह्यासारख्या गोष्टींना प्राधान्य न देता कोरोनाच्या संकटाकडे वेळीच लक्ष दिले असते, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर लवकर निर्बंध आणले असते तर कदाचित कोरोनाचा प्रादुर्भाव आजच्या इतका झालाच नसता. तुमच्या प्राधान्यक्रमात कालही राजकारण होते आणि आजही केवळ राजकारणच दिसत आहे, हे जनतेला कळत नाही असे आपणास म्हणायचे आहे का\n*६) दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात तब्बल ९००० लोक कुठल्याही सोशल डिस्टेन्स (समाजांतर), मास्क (नासिक��मुख आवरण), सॅनिटायझेशन (निर्जंतुकीकरण) इ. चा अवलंब न करता समाजामध्ये मिसळले, ते देशातील विविध राज्यात गेले आणि कोरोनाचा धोका कैक पटींनी वाढला. मुख्य प्रश्न हा आहे की, या कार्यक्रमाला दिल्ली राज्य सरकारने नव्हे तर केंद्र सरकारच्या गृह खात्याने या धोक्याच्या काळात कशी परवानगी दिली (दिल्लीचे पोलीस खाते केंद्र सरकारच्या अधिकारात येते) योग्य ती काळजी का घेतली नाही (दिल्लीचे पोलीस खाते केंद्र सरकारच्या अधिकारात येते) योग्य ती काळजी का घेतली नाही या कार्यक्रमात सहभागी असलेल्या काही लोकांचा तपास लागत नसल्याबद्दल अहोरात्र टीका करणारे महाराष्ट्रातील भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह यांना तोंड उघडून जाब विचारण्याची हिंमत का करत नाहीत या कार्यक्रमात सहभागी असलेल्या काही लोकांचा तपास लागत नसल्याबद्दल अहोरात्र टीका करणारे महाराष्ट्रातील भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह यांना तोंड उघडून जाब विचारण्याची हिंमत का करत नाहीत\n*७) भाजपाच्या आयटी सेलचे पदाधिकारी अफवा पसरवण्यामध्ये आघाडीवर राज्याचीच नव्हे तर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची तुलना अन्य राज्यांशी करून आपल्याच राज्याची अब्रू वेशीवर टांगताना त्यांना हेही भान राहत नाही की मुंबईची प्रचंड लोकसंख्या, दाटीवाटीच्या वस्त्या, त्यांच्याच कृपेने दिल्लीतून एका धार्मिक कार्यक्रमातून या दाटीवाटीच्या वस्तीत आलेली मंडळी या सर्वाचे परिणाम महाराष्ट्र भोगत आहे आणि ज्या राज्याची तुलना करता त्या राज्यात किती आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत आणि परदेशातून किती माणसे त्यांच्या राज्यात आली याचीही माहिती द्या म्हणजे सत्य जनतेला समजेल.*\n*८) पंतप्रधान सहाय्यता निधी असताना देखील पीएम केअर्स फंडाची निर्मिती केली आणि सी एस आर फंड त्या फंडामध्ये जमा करण्याची अनुमती देऊन आयकर कायद्याच्या (इन्कम टॅक्स) कलम 80जी ची सवलतही घोषित केली. मग हाच न्याय राज्याच्या 'मुख्यमंत्री covid 19' या सहायता निधीस का लागू केला नाही आहे का याचे उत्तर आहे का याचे उत्तर राष्ट्रभक्तीचा आव आणून केंद्रात निधी दिला म्हणजे काही दुसऱ्या राष्ट्राला दिला का राष्ट्रभक्तीचा आव आणून केंद्रात निधी दिला म्हणजे काही दुसऱ्या राष्ट्राला दिला का पंतप्रधान हे देशाचे आहेत त्यामुळे तिथे निधी दिला म्हणजे गुन्हा नाही केला. त्यातून राज्याला पैसे मिळणार. काय हा शहाजोगपणा पंतप्रधान हे देशाचे आहेत त्यामुळे तिथे निधी दिला म्हणजे गुन्हा नाही केला. त्यातून राज्याला पैसे मिळणार. काय हा शहाजोगपणा केंद्रात अन्य पक्षाचे सरकार असते आणि त्यांनी PM Cares फंड घोषित केला असता तर आपल्या पक्षाच्या आमदार खासदारांनी कुठे निधी दिला असता हेही जनतेला कळले तर बरे होईल.*\n*वा वा भक्तांनो, भ्रष्ट बुद्धिवंतांनो कोण म्हणतो गुन्हा केला, अरे पाप केले पाप , बर. स्वतःचे घर जळत असताना बंब दिल्लीला पाठवला, तेथून तो पाणी घेऊन येणार आणि येथील आग विझवणार. हा हा हा. आणि पुन्हा आम्ही आग विझवली म्हणून शंखनाद करणार कोण म्हणतो गुन्हा केला, अरे पाप केले पाप , बर. स्वतःचे घर जळत असताना बंब दिल्लीला पाठवला, तेथून तो पाणी घेऊन येणार आणि येथील आग विझवणार. हा हा हा. आणि पुन्हा आम्ही आग विझवली म्हणून शंखनाद करणार आमचेच पाणी व्हाया दिल्ली आमच्याकडे आमचेच पाणी व्हाया दिल्ली आमच्याकडे एवढी जनता दूधखुळी समजता का रे एवढी जनता दूधखुळी समजता का रे अशा भयंकर अवस्थेत राज्याची कोंडी करण्याचा हा तुमचा सत्तापिपासू प्रयत्न तुम्हाला लखलाभ होवो अशा भयंकर अवस्थेत राज्याची कोंडी करण्याचा हा तुमचा सत्तापिपासू प्रयत्न तुम्हाला लखलाभ होवो टाळूवरचे लोणी खाणे तुमच्या संस्कृतीत बसते. सत्ता हेच तुमचे साध्य आणि साधनही...म्हणूनच कोरोना घुसला असतानाही करोडो जनतेचे जीव धोक्यात घालून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भलामण करण्यात, मध्यप्रदेशची सत्ता काबीज करण्यात तुम्ही मशगुल राहिलात..खरे तर तुमचे हे वागणे संघराज्याच्या अधिष्ठानाला धोका निर्माण करणारे आहे म्हणूनच ते निंदनीय, अश्लाघ्य आणि धिक्कारार्ह आहे.*\n*खरे तर आज सर्व राज्ये पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरोधात एकत्रितपणे लढत असताना केंद्रातील तुमच्याच सरकारकडून अधिक सहकार्य कसे लाभेल यासाठी प्रयत्न न करता रोज टीकेची राळ उठवून भाजपा क्षुद्र राजकारण करत आहे. अर्थात याला वरिष्ठ नेत्यांची मूक संमती आहे हे तर स्पष्टच दिसत आहे. पण महाराष्ट्रातील भाजपाची सत्ता नसल्यामुळे आलेले वैफल्य ठळकपणे जनतेच्या लक्षात येत आहे.*\n*भाजपाच्या समस्त नेत्यांनो आणि भक्तांनो महाराष्ट्राच्या जनतेला वरील प्रश्नांची उत्तरे द्या, अर्थात तुम्ही ती देणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. तोपर्यंत निदान सल्ले आणि टीका बंद करा. आम्ही तुम्हाला पुरते ओळखले आहे.*\n*खरे सांगू, आम्हाला तुमची आता कीव येते.\nदेशासाठी गायक सुखविंदर सिंग ची साथ ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाच्या गाण्याची पहिली झलक प्रदर्शित\nकोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या\nझीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*\nपुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/08/1-34-631-1-88-768-w-bCaj.html", "date_download": "2021-09-20T06:12:22Z", "digest": "sha1:ET5VHWGAEAPM6KMFXTKFYMB2FR6MAUIU", "length": 7618, "nlines": 45, "source_domain": "www.punepravah.page", "title": "पुणे विभागातील 1 लाख 34 हजार 631 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले; विभागात कोरोना बाधित 1 लाख 88 हजार 768 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nपुणे विभागातील 1 लाख 34 हजार 631 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले; विभागात कोरोना बाधित 1 लाख 88 हजार 768 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nपुणे,दि.22 :- पुणे विभागातील 1 लाख 34 हजार 631 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 88 हजार 768 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 49 हजार 145 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 4 हजार 992 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.72 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.32 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.\nपुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 39 हजार 181 रुग्णांपैकी 1 लाख 5हजार 209 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 30 हजार 686 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 286 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.59 टक्के आहे.\nसातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 9 हजार 8 रुग्णांपैकी 5 हजार 208 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 512 आहे. कोरोनाबाधित एकूण 288 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nसोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 15 हजार 171 रुग्णांपैकी 10 हज��र 490 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 35 आहे. कोरोनाबाधित एकूण 646 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nसांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 7 हजार 976 रुग्णांपैकी 4 हजार 148 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 552 आहे. कोरोनाबाधित एकूण 276 रुग्णांचा मृत्यू झाला आहे\nकोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 17 हजार 432 रुग्णांपैकी 9 हजार 576 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 360 आहे. कोरोनाबाधित एकूण 496 रुग्णांचा मृत्यू झाला आहे\nकालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ\nकालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 927 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 324 , सातारा जिल्ह्यात 337, सोलापूर जिल्ह्यात 322, सांगली जिल्ह्यात 391 तर कोल्हापूर जिल्ह्यात 553 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.\nआजपर्यत विभागामध्ये एकुण 8 लाख 90 हजार 428 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 88 हजार 768 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.\n( टिप :- दि. 21 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )\nदेशासाठी गायक सुखविंदर सिंग ची साथ ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाच्या गाण्याची पहिली झलक प्रदर्शित\nकोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या\nझीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*\nपुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/08/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2021-09-20T04:56:24Z", "digest": "sha1:LLYRM6APMCWMFVMRSZVSOPQ36M6BAK74", "length": 5004, "nlines": 83, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "संगमनेर – मद्यधुंद तरुणाचा प्रांत कार्यालवरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न – C News Marathi", "raw_content": "\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – निर्मलाताई गुंजाळ – सामाजिक कार्यकर्त्या सहभाग – निर्मलाताई गुंजाळ – सामाजिक कार्यकर्त्या \nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – किसनराव गव्हाणे परिवार – जागरण गोंधळ कलावंत\nथेट भेट – रंगकर्मी डॉ.सोमनाथ मुटकुळे यांच्याशी मनमोकळा संवाद | Thet Bhet – Dr. Somnath Mutkule\nसी न्यूज मराठी चॅनेलच्यावतीने सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा \nमंदीरं बंद ठेवून संकट टाळता येवू शकेल हा महाविकास आघाडी सरकारचा भ्रम – आ.राधाकृष्ण विखे पाटील यांचा अकार्यक्षम ठाकरे सरकारला टोला\nसंगमनेर – मद्यधुंद तरुणाचा प्रांत कार्यालवरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न\n← जामखेड – घरमालकाचेच अपहरण करण्याचा प्रयत्न, तिघांविरोधात गुन्हा दाखल तर दोघे ताब्यात\nअहमदनगर – भाळवणीच्या कोविड सेंटरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह, श्रावणात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल →\nआता प्रवरेची रसद कर्जतला पुरवली जाणार – खा.डॉ.सुजय विखेंचे आश्वासन\nराहुरीमध्ये श्री संत नागेबाबा मल्टिस्टेटच्या कॅलेंडरचे प्रकाशन\nराहुरी – डॉ.पवार हॉस्पिटल, शिवांकुर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ\nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा संगमनेर सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – निर्मलाताई गुंजाळ – सामाजिक कार्यकर्त्या सहभाग – निर्मलाताई गुंजाळ – सामाजिक कार्यकर्त्या \nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा संगमनेर सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – किसनराव गव्हाणे परिवार – जागरण गोंधळ कलावंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=5132", "date_download": "2021-09-20T05:01:23Z", "digest": "sha1:BGMGEFA6GDHSAPV6DPBBTGXLBSR5WQQ2", "length": 8970, "nlines": 122, "source_domain": "rajtantra.com", "title": "बुलेट ट्रेनविरोधात शिवसेनेचा उद्यापासून जनसंपर्क दौरा | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome Uncategorized बुलेट ट्रेनविरोधात शिवसेनेचा उद्यापासून जनसंपर्क दौरा\nबुलेट ट्रेनविरोधात शिवसेनेचा उद्यापासून जनसंपर्क दौरा\nवैदेही वाढाण/बोईसर : पालघर जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या बुलेट ट्रेन व मुंबई-बडोदा द्रुतगती मार्ग प्रकाल्पाला विरोध करण्यासाठी शिवसेनेने पालघर जिल्ह्यामध्ये जनसंपर्क दौरा आयोजित केला असुन त्यानुसार उद्या, 30 जुन रोजी तलासरी तालुक्यातील कवाडा येथून या दौर्‍याला सुरुवात होणार आहे.\nबुलेट ट्रेन व मुंबई-बडोदा द्रुतगती मार्गासाठी पालघर जिल्ह्यातील शेतकरी व आदिवासी बांधवांच्या जमिनी जाणार आहेत. पालघर जिल्ह्यातील 114 गावांमधून बुलेट ट्रेनसाठी जमीन संपादन होणार असून पालघरमधील जनतेचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे या प्रकल्पाविषयी बा��ित भूमीपुत्रांचे मत जाणून घेण्यासाठी तसेच या प्रकल्पाविषयी शिवसेनेची भूमिका जण माणसापर्यंत पोहचविण्यासाठी या जनसंपर्क दौर्‍याचे आयोजन केले असल्याचे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले आहे.\nया दौर्‍यात शिवसेनेचे नेते तथा बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खाजदार विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या नीलम गोरे, पालघर संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक, आमदार अमित घोडा, सह संपर्क प्रमुख केतन पाटील, पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, महिला संघटक ममता चेंबूरकर व दीपा पाटील, जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर व शिवसेनेचे इतर पदाधिकारी सहभागी होणार आहेत.\nPrevious articleपोलिस निरीक्षक सुदाम शिंदेंविरोधात श्रमजीवी आक्रमक\nNext articleई-सेवा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषद व एल अँड टी मध्ये सामंजस्य करार\nजिल्ह्यातील चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदार जागृती\nआणखी 17 जुगार्‍यांवर डहाणू पोलिसांची कारवाई\nप्रवेशाचे आमिष देणार्‍यांपासुन सावध रहा\nडहाणू नगरपरिषदेच्या उप नगराध्यक्षपदी रोहिंग्टन झाईवाला भरत शहा, विशाल...\nलविनो कपूर कॉटन्स: त्या कामगाराला पुढील उपचार व हक्काचा पगारही मिळणार\nग्रामीण व आदिवासी महिलांसाठीजिल्हा परिषदेच्या विशेष योजना\nतुंगा हॉस्पिटल प्रकरण : प्रशांत संखेंवरील गुन्हा मागे घ्या, अन्यथा जिल्हाभरात...\nवाडा : विहिरीवर कपडे धुवायला गेलेल्या दोघींचा बुडून मृत्यू\nमुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा अजूनही अनिश्चित\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nभारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक यांना आदरांजली\nडहाणू, जव्हार आणि तळोद्यामध्ये 13 ऐवजी 17 डिसेंबरला मतदान\nपालघर येथे आदिवासी सांस्कृतिक महा संमेलनाचे आयोजन\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/list-of-domestic-players-category-b-players-sold-in-the-pkl-auction-2021/", "date_download": "2021-09-20T05:39:42Z", "digest": "sha1:OQOSKPENRGAYBWSJJ2ND5QRHP5E464D5", "length": 8716, "nlines": 100, "source_domain": "mahasports.in", "title": "पीकेएल लिलावाच्या तिसऱ्या दिवशी अर्जुनवर पैशांचा पाऊस; पाहा बोली लागलेल्या खेळाडूंची यादी", "raw_content": "\nपीकेएल लिलावाच्या तिसऱ्या दिवशी अर्जुनवर पैशांचा पाऊस; पाहा बोली लागलेल्या खेळाडूंची यादी\nin कबड्डी, टॉप बातम्या\nगेल्या कित्येक दिवसांपासून कबड्डी प्रेमींना प्रो कबड्डी लीगची आतुरता होती. आत्तापर्यंत प्रो कबड्डीचे ७ हंगाम पूर्ण झाले आहेत. पण गेल्या वर्षभरात कबड्डी वर्तुळात कोरोना व्हायरसच्या कारणाने शांतता होती. मात्र काही दिवसांपूर्वी प्रो कबड्डीच्या ८ व्या हंगामाची घोषणा झाली आणि कबड्डी प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या ८ व्या हंगामासाठी २९, ३० आणि ३१ ऑगस्ट असे तीन दिवस खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे.\nरविवार आणि सोमवारचा दिवस संपल्यानंतर लिलावाचा शेवटचा अर्थातच मंगळवारचा दिवसही (३१ ऑगस्ट) रोमांचक राहिला. भारताच्या ब गटातील कबड्डीपटूंमध्ये रेडर (Raider) अर्जुन देस्वाल याला सर्वात मोठी बोली लागली. मागील हंगामात यु मुम्बाचे प्रतिनिधित्व करणारा अर्जुन यंदा जयपूर पिंक पँथर्स संघाचा भाग असेल. त्यांनी अर्जुनला सर्वाधिक ९६ लाखांच्या किंमतीसह आपल्या ताफ्यात घेतले आहे. त्याच्यापाठोपाठ नितीन तोमरवर ६१ लाख, अजय ठाकूरवर ४६ लाख आणि जीव कुमारवर ४४ लाख अशा मोठ्या बोली लागल्या.\nभारतीय खेळाडू (ब गट)\nधर्मराज चेरलाथन – जयपूर पिंक पँथर्स (२० लाख)\nजोगिंदर नरवाल – दबंग दिल्ली (२० लाख)\nसुनील – पाटणा पायरेट्स (३१.५० लाख)\nजीव कुमार – दबंग दिल्ली (४४ लाख)\nरवी कुमार – हरियाणा स्टीलर्स (२७.५० लाख)\nसुरेंद्र नाडा – हरियाणा स्टीलर्स (२० लाख)\nनितीन तोमर – पुणेरी पलटन (६१ लाख)\nमोरे जीबी – बेंगळुरू बुल्स (२५ लाख)\nदीपक नरवाल – बेंगळुरू बुल्स (२६.५० लाख)\nव्ही अजित कुमार – यू मुम्बा (२६ लाख)\nसुकेश हेगडे – बंगाल वॉरियर्स (३० लाख)\nनवीन बज्जाद – जयपूर पिंक पँथर्स (२२ लाख)\nसोनू जगलान – गुजरात जायंट्स (२० लाख)\nअर्जुन देस्वाल – जयपूर पिंक पँथर्स (९६ लाख)\nसुमित सिंग – बंगाल वॉरियर्स (२० लाख)\nअजय ठाकूर – दबंग दिल्ली (४६ लाख)\nपीकेएल लिलावाचा दुसरा दिवस विक्रमी, परदीप, सिद्धार्थ झाले ‘करोडपती’; पाहा बोली लागलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी\nकबड्डीपटू गिरीश इर्नाक आणि रिशांक देवदिगाच्या हाती निराशा, राहिले अनसोल्ड\nरविंद्र पेहेलला लागली ७४ लाखांची बोली; ‘या’ संघाच्या ताफ्यात झाला सामील\nवाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी\nरोहितच्या इंग्लंडमधील फलंदाजीने ‘हा’ बडा खेळाडू प्रभावित, शतक ठोकण्याची व्यक्त केली इच्छा\n“विराटची नेतृत्व सोडण्याची वेळ चुकली”; आयपीएल विजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nचेन्नईच्या ऋतुराजचा धमाका; सहाव्या आयपीएल अर्धशतकासह ‘या’ तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी\nरोहितच्या इंग्लंडमधील फलंदाजीने 'हा' बडा खेळाडू प्रभावित, शतक ठोकण्याची व्यक्त केली इच्छा\nबीसीसीआयने जाहीर केले रणजी ट्रॉफीचे वेळापत्रक, 'या' दिवशीपासून सुरू होणार सामने\n'विवादानंतर त्याने स्वत:ला एका खोलीत कैद केले,' रिकी पाँटिंगने सांगितली लँगरची आपबिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadviajes.com/mr/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8/", "date_download": "2021-09-20T05:58:40Z", "digest": "sha1:TUGBR3FYPSTY6RFSNQBXHEQJ6PJUVN2U", "length": 5244, "nlines": 74, "source_domain": "www.actualidadviajes.com", "title": "मारियाचे प्रोफाइल अक्टिलीएड वियाजेस | प्रवासी बातमी", "raw_content": "\nभाड्याने देणार्‍या मोटारी बुक करा\nते म्हणतात की जगात जितके लोक आहेत तितकेच प्रवासी आहेत. माझ्या संपूर्ण प्रवासादरम्यान, आम्ही ज्या प्रकारच्या आवडीनिवडींमध्ये भाग घेऊ शकतो त्या माझ्या लक्षात आल्या, म्हणून अॅक्युअलॅडॅड वियाजेसमध्ये मी तुम्हाला आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आवश्यक माहिती जगातील कोणत्याही कोप in्यात देईन.\nनोव्हेंबर 538 पासून मारियाने 2015 लेख लिहिले आहेत\n25 जाने परी चिमणी\n24 जाने पनामा कालवा\n18 जाने जगातील सर्वात लांब नदी\n11 जाने कॅरिबियन मधील सर्वोत्तम सूर्यास्त\n10 जाने जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली शहरे\n04 जाने सॅन फ्रान्सिस्को ब्रिज\n27 डिसेंबर मदिना सिडोनिया\n20 डिसेंबर टोलेडो मध्ये काय भेट द्या\n14 डिस��ंबर झफ्रा वाडा\n13 डिसेंबर बाल्टिक समुद्र\n07 डिसेंबर हॉर्टा भूलभुलैया\n06 डिसेंबर आर्कटिक सर्कल\n29 नोव्हेंबर डोमिनिकन रिपब्लिकमध्ये काय करावे\n23 नोव्हेंबर निळा बेट\n22 नोव्हेंबर बार्सिलोना मधील आरामदायक आणि जिवलग रेस्टॉरन्ट्स\nआपल्या ईमेलमध्ये बातम्या मिळवा\nअ‍ॅक्ट्युलिडेड वायजेसमध्ये सामील व्हा मुक्त आणि आपल्या ईमेलमध्ये पर्यटन आणि प्रवासाविषयी ताजी बातमी मिळवा.\nऑफर आणि बार्गेन्स प्राप्त करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/DR-dt-PRATIBHA-RAY.aspx", "date_download": "2021-09-20T04:42:34Z", "digest": "sha1:H4A5CQATVFDP3LVUVHMTIECZ3HZ52MQQ", "length": 9684, "nlines": 125, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more\nआफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/01/blog-post_27.html", "date_download": "2021-09-20T06:08:06Z", "digest": "sha1:FVNHKIBLN76EE2SVRWSI2FV7OIQDU3PO", "length": 8453, "nlines": 71, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "ग्रामपंचायत संदस्यानी वॉर्ड विकासाकडे लक्ष द्या - माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले", "raw_content": "\nHomeAhmednagarग्रामपंचायत संदस्यानी वॉर्ड विकासाकडे लक्ष द्या - माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले\nग्रामपंचायत संदस्यानी वॉर्ड विकासाकडे लक्ष द्या - माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले\nअहमदनगर - तालुक्‍यातील नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यानी वॉर्ड विकासाकडे लक्ष केंद्रीत करून गावच्या विकासाला चालना द्यावी गावचा विकास झाल्यास राज्याच्या विकासाला चालना मिळते शासनाच्या विविध योजना गावापर्यंत घेऊन जाण्याचे काम प्रत्येक सदस्यांनी करावे वॉर्ड विकासाचे नियोजन करून टप्याटप्याने विकास कामे करावे मी लोकप्रतिनिधी नसलो तरी गेली तीस वर्षाचा विकासाचा अनुभव माझ्याजवळ आहे. विकास निधी कसा आणायचा हे मला माहित आहे. सर्वशासकीय अधिकारी विकास कामासाठी मला नेहमी मदत करत असतात माझे आजही फोनवरच विकास कामे मार्गी लागत असतात सरपंच पदाच्या सोडती नंतर नगर तालुक्यामध्ये भाजपाचे सुमारे पंन्नास सरपंच निवडले जातील. कारण कालपासून विविध गावचे सदस्य सत्कारासाठी येत आहे. प्रत्येक गावातील नागरिकांचा माझ्यावर असलेला विश्वासामुळेच दोन दिवस सत्काराचा कार्यक्रम करावा लागत आहे. असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.\nनगर तालुक्‍यातील ग्रामपंचायत सदस्यांचा सत्काराप्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले बोलत होते. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती हरीभाऊ कर्डिले, विलास शिंदे, अनिल कंराडे, शरद पवार, उद्धव अमृते, रवि अमृते, नामदेव शिंदे, मच्छिद्र शिंदे, संभाजी वामन, बापू तागड, संजय जपकर, सुभाष गुजाळ, प्रदिप टेमकर, देविदास टेमकर, बबन नाट, कोंडीराम नाट, दंत्ता तापकिरे आदिसह सदस्य मोठ्या संख्येने\nहरिभाऊ कर्डिले म्हणाले की, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या कामाची पद्धतीचे संस्कार आमच्यावर झाल्यामुळेच आम्हीही गावामध्ये काम करीत आहे. त्यामुळेच तीस तीस वर्ष गावच्या सत्ता आमच्याच ताब्यात आहे. आम्ही सर्वजण माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहोत. असे ते म्हणाले.\nविलास शिंदे म्हणाले की माझ्यासारख्याला बाजार समितीच्या सभापती पदाची संधी दिली त्या माध्यमातून बाजार समितीच्या विकासाला चालना दिली नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यात नावलौकीक आहे. माझ्या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेती मालाला योग्य बाजार भाव मिळवून देण्याचे काम आम्ही सर्वजन करत आहोत असे ते म्हणाले.\nउद्धव अमृते म्हणाले की, निवडणूकांमध्ये जय पराजय होत असतो परंतु राजकारणातील प्रत्येक व्यक्तीने जनतेचे प्रश्‍न सोडवत राहिल्यास जनता बरोबर राहते राजकारणामध्ये प्रत्येकाने विकासकामामध्ये सातत्य ठेवावे लागते. असे ते म्हणाले. यावेळी दरेवाडी, चिचोडी पाटील, वाकोडी, बाराबाभळी, धनगरवाडी, पिंपळगाव वाघा, वाटेफळ, देवगाव, पाथर्डी तालुक्‍यातील भोसे गावातील सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2021-09-20T06:16:20Z", "digest": "sha1:3VCUPMDXTYEOROQF5IC2HWZJ3B7JLJ5L", "length": 11389, "nlines": 71, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भारताची फाळणी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारत व पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती करणारी ऐतिहासिक घटना\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअखंड भारताची फाळणी होऊन १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान व १५ ऑगस्ट रोजी भारत हे देश अस्तित्वात आले.\n१९४७ साली ब्रिटिश साम्राज्याचा भारतीय उपखंड तीन (पुढे चार) राष्ट्रांत विभाजित झाला. यात आजचा भारत, ब्रह्मदेश, (म्यानमार, श्रीलंका, व पाकिस्तान (पूर्व पाकिस्तान व आजचा बांग्लादेश आदींचा समावेश होता.)\n४ भारताच्या फाळणीवरील मराठी पुस्तके\n५ हे सुद्धा पहा\nफाळणीबाधित लोक पंजाब‌मधील एका ट्रेनवर\nफाळणीचे बीज स्वातंत्र्याच्या बरेच आधी रोवले गेले. स्वातंतत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मोठी राजकीय संस्था होती. ही संस्था मुसलमानांचे हितसंबध राखण्यास असमर्थ आहे असे मानून १९०६ साली ढाका शहरात अखिल भारतीय मुस्लिम लीग पक्षाची अल्लामा इक्बाल यांनी स्थापना केली. हिंदू व मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्रसमूह असून असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धान्त महंमद अली जीना यांनी मांडला. ही राष्ट्रे वेगळी झाली तरी अमेरिका-कॅनडा प्रमाणे यांचे हितसंबंध परस्पर-जडित असतील असा युक्तिवाद त्यांनी केला. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेत्यांचा या सिद्धान्तास विरोध होता. आपला द्विराष्ट्रसिद्धान्त पुढे रेटण्यासाठी त्यांनी ऑगस्ट १९४६ साली कलकत्त्यात \"थेट कृतिदिना\"चे (Direct Action Day)चे आवाहन केले. यात सुमारे ५००० लोक ठार झाले.\nप्रत्यक्ष फाळणीची प्रक्रिया \"मांउटबॅटन योजने\"खाली पार पडली. ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिफ या आधिकार्‍याने प्रत्यक्ष सरहद्द निश्चित केली. जुलै १८, १९४७ रोजी ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. यात भारतातील ५६५ संस्थानांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली. या तरतुदीमुळे काश्मीर समस्येचा उदय झाला.\nफाळणीनंतरच्या काळात लोकसंख्येचे प्रचंड प्रमाणात स्थलांतर झाले. सुमारे १.४५ कोटी लोकसंख्या फाळणीने प्रभावित झाली. फाळणीनंतर उफाळलेल्या दंगलीत एकूण १० लाख लोकांना प्राण गमवावे लागल्याचा अंदाज आहे. फाळणीनंतरही देशातील एकूण मुसलमानांपैकी १/३ मुसलमान आजच्या भारतात राहिले.\nफाळणीला गांधीजीनी मान्यता दिली होती.\nहिंदू-मुस्लिम हिंसाचार ही फाळणीची परिणती होती. याशिवाय फाळणीचे अनेक पडसाद नंतरच्या काळात उमटत राहिले.\nनवनिर्मित पाकिस्तानची राष्ट्रभाषा कोणती असावी यावर १९५२ साली पाकिस्तानात वाद उफाळला.\nपाकिस्तानच्या पूर्व व पश्चिम विभागातील तेढ वाढून १९७१ साली बांग्लादेश उदयाला आला.\nभारतात स्वातंत्र्योत्तर काळातही हिंदू-मुस्लिमांत भीषण दंगे घडले.\nभारत व पाकिस्तानमध्ये चारदा युद्ध झाले.\nजम्मू व काश्मीरमधील फुटीरतावाद व पाकिस्तान प्रक्षोभित उग्रवाद जन्माला आले.\nईशान्य भारतामधील फुटीर चळवळी\nउर्दू भाषिकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे जन्माला आलेले मुहाजिर आंदोलन\nभारताच्या फाळणीवरील मराठी पुस्तकेसंपादन करा\nद अदर साईड ऑफ सायलेन्स (मूळ इंग्रजी, लेखिका - उर्वशी बुटालिया; मराठी अनुवाद - नारायण प्रल्हाद आवटी)\n'पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया' (प्रथमावृत्ती: थॉट्स ऑन पाकिस्तान; १९४०); लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nहे सुद्धा पहासंपादन करा\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील वि��याशी संबंधित संचिका आहेत:\nबॅंटवारे की लकीर. BBC हिंदी (हिंदी भाषेत). 12-03-2018 रोजी पाहिले. ये कहानी 70 साल पहले की है, जब देश दो हिस्सों में बॅंट गया-- भारत और पाकिस्तान. विभाजन के इतिहास से जुड़ी कुछ अहम तारीख़ों पर एक नज़र. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ मार्च २०२१ रोजी ०१:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/509952", "date_download": "2021-09-20T04:44:02Z", "digest": "sha1:LERAHKNPRHPWTINPTPRMZWGHXXHF62VL", "length": 2460, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nकेवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान (संपादन)\n१८:१०, २३ मार्च २०१० ची आवृत्ती\n८२ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१९:२४, ५ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\n१८:१०, २३ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअजयबिडवे (चर्चा | योगदान)\n{{भारतातील जागतिक वारसा स्थाने}}\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/972084", "date_download": "2021-09-20T04:40:37Z", "digest": "sha1:72FR5W2WPA3AWSPYUZWXITVUKTXBUDTE", "length": 2625, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"फिलाडेल्फिया सेव्हन्टीसिक्सर्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"फिलाडेल्फिया सेव्हन्टीसिक्सर्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:११, १४ एप्रिल २०१२ ची आवृत्ती\n५९ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\n१९:२५, २७ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nसांगकाम्या अभिजीत (चर्चा | योगदान)\n१८:११, १४ एप्रिल २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nHiW-Bot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्य��स,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://rajtantra.com/?cat=68&filter_by=popular7", "date_download": "2021-09-20T04:24:57Z", "digest": "sha1:IX6CMN7TSSVHH5KFMEQ5LE7JBKNSOEDN", "length": 4778, "nlines": 96, "source_domain": "rajtantra.com", "title": "Breaking | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nलाच घेणारे २ पोलीस उप निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात\nहातावर अलगीकरण शिक्का; पालघर रेल्वे स्थानकात 4 प्रवाशांना एक्सप्रेसमधुन उतरवले\nजिल्ह्यात आणखी 4 कोरोना पॉझिटीव्ह निष्पन्न\nडहाणू नगरपरिषद 2017 निवडणूक वार्तापत्र – संजीव जोशी\nशिवसेनेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1.13 लाखांची मदत\nमनोरमध्ये 13.61 कोटींचा शस्त्र व अंमली पदार्थांचा साठा जप्त\nजव्हार व डहाणू आदिवासी प्रकल्पातील घोटाळ्यांची मालिका संपेना\nदैनिक राजतंत्रला हवे आहेत – गाव तेथे वार्ताहर\nमुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा अजूनही अनिश्चित\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची...\nकोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nभारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक यांना आदरांजली\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/08/Tva2cx.html", "date_download": "2021-09-20T06:14:17Z", "digest": "sha1:5XMD7XTIGXMTSOWSSZMBWINZT4DJ7DEI", "length": 3158, "nlines": 29, "source_domain": "www.punepravah.page", "title": "ताबुत स्ट्रीटवरिल मानाचा पहिला बन्नू मुकादम आसुरखाना ट्रस्टचा ताबूत यंदा कोरोनामुळे साध्या पध्दतीने बसविण्यात आला आहे", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nताबुत स्ट्रीटवरिल मानाचा पहिला बन्नू मुकादम आसुरखाना ट्रस्टचा ताबूत यंदा कोरोनामुळे साध्या पध्दतीने बसविण्यात आला आहे\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nपुणे लष्कर भागातील ताबुत स्ट्रीटवरिल मानाचा पहिला बन्नू मुकादम आसुरखाना ट्रस्टचा ताबूत यंदा कोरोनामुळे साध्या पध्दतीने बसविण्यात आला आहे. भाविकांना सोशल डिस्टनस ठेवून दर्शन घेता ��ेइल. तसेच सेनेटायजर ठेवण्यात आलेले आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष नजीर खान व हिमाद सय्यद यांनी दिली.\nदेशासाठी गायक सुखविंदर सिंग ची साथ ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाच्या गाण्याची पहिली झलक प्रदर्शित\nकोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या\nझीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*\nपुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/8551", "date_download": "2021-09-20T05:10:42Z", "digest": "sha1:353QLXJPHC3E5ONJASLTYWRLJBZUR766", "length": 10335, "nlines": 125, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "दवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nकार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nदवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nHome/नागपूर/दवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nदवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nवंचित बहुजन आघाडी चा पदाधिकाऱ्यांनी पुरस्कार व भेटवस्तू केले वितरित\nदवलामेटी(प्र): दवलामेटी परिसरात दिवस भर पावसाचा सरी लागुन असताना, सायंकाळी पावसाने धोडी व���श्रांती घेताच दवलामेटी परिसरात विविध ठिकाणी सामाजिक व राजकीय संघटने कडून आयोजित तान्हा पोळा मध्ये बालक आपल्या नंदी सोबत आपल्या पालकांना घेऊन आवडीने सहभागी झाले\nहिल टॉप कॉलनी स्थित तिजारे ले आऊट येथे वंचित बहुजन आघाडी चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तान्हा पोळा आयोजित केला . परिसरातील सौ. धांदे व ईतर महिलांनी लाकडा पासून तयार केलेले सजविलेले नंदी बैला ची पूजा केली . नंतर प्रमुख निरक्षक नीलकंठ बनसोड , राजाराम गवई व देवमन हूमने यांनी नंदी चा सजावटीचे निरीक्षण केले.\nबालक आयु रीधम बोरकर , सार्थक देशपांडे, अन्नू नुत्तीवार यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते प्रभाकर कांबळे, सौ. धांदे व पत्रकर नागेश बोरकर यांचा हस्ते प्रदान करण्यात आले. अन्य ३० बालकांना प्रोत्साहन स्वरुपात रोखं व मिठाई देण्यात आले .\nवंचित बहुजन आघाडी चे दवलामेटी सांघटक रोहित राऊत , आयोजक मंगला कांबळे, सत्यजित धांदे यानी सर्व सहभागी बालकांना चॉकलेट, मिठाई वितरित केली . व कार्यकर्त्यांनी उपस्थित बालकांना व पालकांना तान्हा पोळा निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.\nPrevious पीओपी मूर्तीसंदर्भात शहरात धडक कारवाई ९० मूर्ती जप्त ; एक लाख २१ हजार रुपये दंड वसूल\nNext आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\n– सुनील केदार  तरोडी (खु) भूखंड धारकांसमक्ष अधिकाऱ्यांसोबत बैठक  क्रीडा संकुलासाठी अन्यायग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी …\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nनागपुर :- उपमहापौर सौ मनिषा धावड़े इनके घर आनेवाले गणपति उत्सव को मनाने के लिए …\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nपिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nगणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/shabdagandhs-sunil-gosavi-elected-as-president-of-sahitya-sammelan-kavya-sammelan/", "date_download": "2021-09-20T04:17:51Z", "digest": "sha1:FFW3REMFL2XJHSAEDR6Y2XNWJR65CY25", "length": 9536, "nlines": 85, "source_domain": "metronews.co.in", "title": "दशकपुर्ती साहित्य संमेलन काव्यसंमेलनाध्यक्षपदी शब्दगंध चे सुनील गोसावी यांची निवड - Metronews", "raw_content": "\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\nदशकपुर्ती साहित्य संमेलन काव्यसंमेलनाध्यक्षपदी शब्दगंध चे सुनील गोसावी यांची निवड\nनाशिक जिल्हाध्यक्ष तथा आयोजक नवनाथ अर्जुन पा.गायकर यांनी दिली माहिती.\nअखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,नाशिक जिल्हयाचे वतीने दरवर्षी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात वेगवेगळ्या ठिकाणी राज्यभरातील नवोदित व ग्रामीण साहित्यिकाना हक्काचे व्यासपीठ देणारे साहित्य संमेलन आयोजित केले जाते.यंदा या साहित्य संमेलनाचे दशकपुर्ती (१० वे) वर्ष आहे.या संमेलनात होणाऱ्या काव्यसंमेलनाध्यक्षपदी अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक,कवी सुनील गोसावी यांची निवड करण्यात आली” अशी माहिती परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष तथा आयोजक नवनाथ अर्जुन पा.गायकर यांनी दिली.\nया साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उत्तर महाराष्ट्र प्रमुख आनंदा अहिरे यांची निवड करण्यात आली आहे, तर काव्यसंमेलनाध्यक्षपदी अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी सुनील गोसावी यांची निवड करण्यात आली आहे.सुनील गोसावी हे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक,सचिव असुन ते दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, देवळालीप्रवरा नगरपरिषद येथे सहा.प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य च्या वतीने आत्तापर्यंत चौदा राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे आयोजन त्यांनी केलेले आहे.त्यांनी वन्स मोअर मराठी कविता, वेदनेचा हुंकार,शब्द रंग,शब्द गुंफण, अनोखा, सर्वस्पर्शी, शब्द सावल्या, प्रेरणा सूर्य, इत्यादी पुस्तकांचे संपादन केले आहे.त्यांनी राज्य व जिल्हास्तरीय साहित्य संमेलनामध्ये काव्यवाचन केलेले असून आकाशवाणी अहमदनगर वर ६ वेळा कवितावाचन तर आकाशवाणी पुणे करिता कार्यक्रम व कविता वाचन केलेले आहे.त्यांना केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्राच्या वतीने त्यांना जिल्हा युवा पुरस्कार मिळालेला असून इतर विविध चौदा पुरस्कार मिळालेले आहेत.\nशब्दगंध प्रकाशन, अहमदनगर च्या माध्यमातून त्यांनी नवोदितांची २५० पुस्तके प्रकाशित केली आहेत. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या काव्यसंमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे,खजिनदार भगवान राऊत,लोकसंस्कृती विकास संशोधन व संवर्धन संस्थाचे प्रा.डॉ.मिलिंद कसबे,वाचकपीठ चे प्राचार्य चंद्रकांत भोसले,माणिकराव गोडसे,आनंदा अहिरे,बाळासाहेब गिरी यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.\nऐतिहासिक परंपरा असलेला गुंडेगावचा बैल पोळा आजही होतोय उत्साहात साजरा\nवंचित बहुजन आघाडी अगामी काळात सर्व निवडणुका स्वबळावर लढणार. :- रेखाताई ठाकूर\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व…\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nएमआयडीसीतील इटन कंपनीने घेतली 1 हजार वृक्ष संवर्धनाची जबाबदारी..\nपारनेर बाजार समितीचे ई पीक नोंदणी मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न…\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://udyogkranti.com/tag/msme-business-loan/", "date_download": "2021-09-20T05:05:03Z", "digest": "sha1:OOU3WNKXS2SJVGJ3G5FEYXRHJXPSCIGB", "length": 1915, "nlines": 40, "source_domain": "udyogkranti.com", "title": "MSME Business Loan - Yuva Udyog Kranti", "raw_content": "\nलघु उद्योगांसाठी शासकीय कर्ज योजना (Government Loan Scheme 2021)\nभारताच्या एकूण जीडीपी मध्ये जवळपास ४०% सूक्ष्म लघु आणि माध्यम कंपन्यांचे योगदान आहे. या कंपन्यांचे रोजगार निर्माण करण्यात महत्वाचे योगदान आहे. भारतातील बेरोजगार युवांना नवीन उद्योग...\nबिज़नेस लोन साठी आपला सिबिल स्कोर किती असायला हवा (minimum cibil score for business loan)\nलघु उद्यो��ांसाठी शासकीय कर्ज योजना (Government Loan Scheme 2021)\nलघुउद्योग जे आपण सहज सुरु करू शकता (small business ideas in india)\nट्रेडमार्क नोंदणी (Trademark Registration) – ऑनलाईन अर्ज, फी, प्रक्रिया\nअगरबत्ती बनविणे व्यवसाय (incense sticks manufacturing) – कसे सुरू करावे, मशीनरी, परवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.smitcreation.com/happy-bhaubeej-marathi-messages/", "date_download": "2021-09-20T04:48:47Z", "digest": "sha1:UIHMYVB5EOC2U67HGEOBPLTGL44JZY7S", "length": 12442, "nlines": 325, "source_domain": "www.smitcreation.com", "title": "Happy Bhaubeej Marathi Messages - SmitCreation.com", "raw_content": "\nदिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची\nआणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची.\nघेऊन आला हा सण,\nलाख लाख शुभेच्छा तुला\nबहीण भावाचा पवित्र सण…\n✐ बहिणीची असते भावावर अतूट माया,\nमिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,\nभावाची असते बहिणीला साथ,\nमदतीला देतो नेहमीच हात…\nताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,\n✐ जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक\nआयुष्यभर अतूट राहु दे…\n✐ असं हे भाऊ बहिणीचं नातं\nक्षणात हसणारं, क्षणात रडणारं\nक्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं\nक्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं\nपण किती गहर प्रेम असतं हे दोघांच\nअसं असतं हे बहिण भावाचं अतूट नातं\nभाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा\n✐ ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,\n“सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ\n“एकच मागते आयुष्यात भावड्या,\nआई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…\nआणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर:\nपण ताई तुही लक्षात ठेव,\nकोणत्याही मुलाला त्याच्या आई\nवडीलांपासुन वेगळे करू नकोस…\nभाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा\n✐ लहानपणी तुझ्या या भावाने तुझ्या खूप शेंड्या खेचल्या,\nनेहमीच मस्करी करून तुझ्या खूप टेर हि खेचल्या,\nरागावू नकोस या वेड्या भावावर…..\nनेहमी अशीच खुश रहा,\nनेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा.\nभाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा\n✐ गुणी माझा भाऊ याला ग काय मागू\nहात जोडूनिया देवाजीला सांगू\nऔश्र माज वाहू दे त्याच्या पाया\nआतुरली पूजेला माझी काया.\nभाऊ बिजेच्या हार्दिक सुभेछ्या\n✐ भाऊ बिजेच्या सर्वाना हार्दिक सुभेछ्या\nआजच्या दिवसासाठी खास हि कविता\nअस हे भाऊ बहिणीच नात\nक्षणात हसणार , क्षणात रडणार\nक्षणात मारणार , क्षणात मार खाणार\nक्षणात भांडणार , क्षणात रागवणार\nपण किती गहर प्रेम आसत हे दोघाच\nआस आसत हे बहिण भावाच आतूट नात\n✐ कधी नकोय काही तुझ्याकडून,\nफक्त तुझी साथ हवीय..\nतुझी साथ ही दिवाळीच्या\nमिठाई पेक्षा गोड आहे…\n✐ आईप्रमाणे काळजी घेतेस,\nसतत माझी पाठराखण करतेस,\nताई तुला भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा\n✐ दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची\nआणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची.\n✐ माझ्या लाडक्या भावाला भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा\n✐ बहिण भावाचा, सण सौख्याचा\nदेई वचन जन्मभर रक्षण करण्याचा\nआपुलकीच्या नात्याचा, बंध प्रेमाचा\n✐ ओवाळिते तुज भाऊराया\nकायम असू दे तुझी माझ्यावर माया\nतुझ्यावर कधी न पडो दु:खाची काळी छाया\nहेच मागणे तुझ्याकडे देवराया\nउत्सव बहिण भावाच्या प्रेमाचा\n✐ भाऊबीजेच्या सणाचा उत्साह असाच कायम राहावा\nअन् प्रत्येक बहिणीच्या मागे एकतरी पहाडासारखा भाऊ असावा\nभाऊबीज च्या शुभ दिनी\nआपणास खूप खूप शुभेच्छा\nआपल्या जीवनात सुख, शांति व\nभाऊबीज च्या लक्ष लक्ष शुभेच्छा\n✐ असे म्हणतात की या दिवशी स्त्रियांमध्ये देवीतत्त्व जागृत होतं. अशा परिस्थितीत बहिणीच्या सानिध्यात राहण्याने तिच्या हाताने बनलेले पदार्थ खाल्ल्याने आणि तिच्याकडून ओवाळून घेतल्याने भावाला व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://lokhitnews3.in/mp-rajiv-satav-dies-in-pune-due-to-corona/", "date_download": "2021-09-20T05:33:53Z", "digest": "sha1:YOAUPF2W3MG4X25NVCQUER6OXB523IPY", "length": 16136, "nlines": 79, "source_domain": "lokhitnews3.in", "title": "काँग्रेस चे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे पुण्यात निधन. – lokhit news3", "raw_content": "\nकाँग्रेस चे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे पुण्यात निधन.\nलोकहित न्यूज पुणे दि.16/05/2021\nखासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे राजकीय,सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील 24 दिवसापासून ते जहांगीर हाॕस्पीटल मध्ये उपचार घेत होते प्रकृतीत अचानक बिघाड झाला व सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.\n– राज्यसभेचे खासदार तसेच कॉंग्रेस समितीचे सचिव राजीव सातव यांचे पुण्यात सकाळी 9 वाजताच्या दरम्यान निधन झाले आहे. ते पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार घेत होते. राजीव सातव हे कोरोनातून बरे झाल्यानंतर नवीन विषाणू सायटोमेगँलो ची लागण झाली होती त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सातव यांच्या मृत्यू बाबत कॉंग्रसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली.\nकॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच�� निकटवर्तीय समजले जाणारे राजीव सातव यांना 22 एप्रिल रोजी कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर सातव म्हणाले होते की, सौम्य लक्षणे पाहिल्यानंतर मला एका चाचणीतून कळले की मला कोरोनाला संसर्ग झाल्याचे दिसून आले. अलिकडच्या काळात माझ्याशी संपर्क साधलेल्यांना मी सेफ्टी प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले गेले आहे. ”यानंतर, त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल केले गेले जेथे ते व्हेंटिलेटरवर होते.कालच महसुलमंञी बाळासाहेब थोरात यांनी हाॕस्पीटल मध्ये जावून माहीती घेतली होती व प्रकृती स्थिर असुन लवकर बरे होतील असा विश्वास व्यक्त केला होता.\nराजीव सातव हे महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्य आहेत. यापूर्वी ते लोकसभेचे खासदार होते. 2014 च्या निवडणुकीत ते महाराष्ट्रातील हिंगोलीमधून निवडून आले होते, याशिवाय राजीव सातव हे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव आणि गुजरात कॉंग्रेसचे प्रभारी आहेत.त्यांच्या अचानक निधनामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.\nदै.सकाळ चे हडपसर प्रतिनिधी युवा पञकार संदीप जगदाळे यांचे निधन\nमहाराष्ट्रात कुठेही लसनिर्मिती प्रकल्प झाला तरी आनंदच; भाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी – ना. अजित पवार\nमुंबई सह कोकणात चार दिवस अतिवृष्टीचा ईशारा मुख्यमंञ्याचे सतर्कतेचे आदेश\nआता 45 वर्षा वरील सर्वांना कोरोना लस\n41 लाख ग्रामस्थासाठी हर घर नल योजना पंतप्रधानांच्या हस्ते व्हीसीद्वारे उद्घाटण\nजनमाणसाला खरा न्याय मिळवून देणारे न्यायमूर्ती ,लोकप्रिय नगरसेवक कायदेतज्ञ भैय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर प्रवक्ता पदी नियुक्ती मान्यवरांकडून शुभेच्छा वर्षाव.\nजनमाणसाला खरा न्याय मिळवून देणारे माजी न्यायाधीश तथा लोकप्रिय नगरसेवक अॕड भैय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहर प्रवक्ता पदी नियुक्ती अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव लोकहित न्यूज ,पुणे दि.09/09/2021 अनेक विषयात विद्वान ,अमोघ वक्तृत्व ,विरोधकांना ही हेवा वाटावा असा स्वभाव ,कायद्याची प्रचंड जाण असणारा वकील ,जनतेला भावणारे राहणीमान ,न्यायीक , अभ्यासू कल्पनेतून समाजाची प्रगती करणारा […]\nअन्याया विरुध्द लढा देणे समाजाची सेवा करणे हीच आमची ओळख टायगर ग्रुप संस्थापक तानाजीराव जाधव . महाराष्ट्र रा.मर���ठी पञकार संघा तर्फे जाधव यांचा यथोचित सन्मान .\nमहाराष्ट्राचा खणखणता आवाज,फायरब्र्ँड युवा नेतृत्व युवासेना सचिव वरुण सरदेसाई शिवसेना पक्ष राज्यात क्रमांक एकचा निर्माण करतील.\nसमृद्धी महामार्ग पहिला टप्पा डिसेंबर 2021 अखेर पूर्ण होऊन लोकसेवेस अर्पण करणार तर हा महामार्ग विदर्भ मराठवाड्यासाठी विकासाचा स्ञोत ठरणार मंञी एकनाथ शिंदे यांचे प्रत्यक्ष पहाणी दरम्यान स्पष्टीकरण .\nउपमुख्यमंञी अजित पवार यांच्या निर्देशानुसार एमपीएससी पदांची भरती चा शासन निर्णय जारी ,30 सप्टेंबर पर्यंत रिक्त पदांचा प्रस्ताव एमपीएससी कडे पाठवणार.\nतत्वनिष्ठ ,एकनिष्ठ थोर तपस्वी नेते मा.मंञी तब्बल 11 वेळा विधानसभा सदस्य माजी आमदार गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचे निधन..\nजनमाणसाला खरा न्याय मिळवून देणारे न्यायमूर्ती ,लोकप्रिय नगरसेवक कायदेतज्ञ भैय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर प्रवक्ता पदी नियुक्ती मान्यवरांकडून शुभेच्छा वर्षाव.\nअन्याया विरुध्द लढा देणे समाजाची सेवा करणे हीच आमची ओळख टायगर ग्रुप संस्थापक तानाजीराव जाधव . महाराष्ट्र रा.मराठी पञकार संघा तर्फे जाधव यांचा यथोचित सन्मान .\nमहाराष्ट्राचा खणखणता आवाज,फायरब्र्ँड युवा नेतृत्व युवासेना सचिव वरुण सरदेसाई शिवसेना पक्ष राज्यात क्रमांक एकचा निर्माण करतील.\nसमृद्धी महामार्ग पहिला टप्पा डिसेंबर 2021 अखेर पूर्ण होऊन लोकसेवेस अर्पण करणार तर हा महामार्ग विदर्भ मराठवाड्यासाठी विकासाचा स्ञोत ठरणार मंञी एकनाथ शिंदे यांचे प्रत्यक्ष पहाणी दरम्यान स्पष्टीकरण .\nउपमुख्यमंञी अजित पवार यांच्या निर्देशानुसार एमपीएससी पदांची भरती चा शासन निर्णय जारी ,30 सप्टेंबर पर्यंत रिक्त पदांचा प्रस्ताव एमपीएससी कडे पाठवणार.\nआमच्या युट्यूब चँनलला सबक्राईब करा\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा\nलोकहितासाठी सत्याचा वेध घेणारे निर्भिड लोकप्रिय न्यूज पोर्टल म्हणेजच लोकहित न्यूज होय.सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक ,उद्योजकीय ,सांस्कृतिक ,नानाविध घडामोडी साठी लोकहित न्यूज सोबत युट्यूब ,फेसबुक ,पोर्टलला जोडले जा.\nलोकहित न्यूज चे मुख्य संपादक नितीन जाधव हे विज्ञानाचे पदवीधर असून व्यवस्थापन शास्ञाचे उच्चपदवीधर आहेत त्यांनी वृत्तपञविद्या पदवी संपादन केली आहे.त्यांनी दै.लोकमत ,दै.पुढारी या आघाडीच्���ा वृत्तपञात पुणे येथे पञकार म्हणून कार्य केले असून सामाजिक ,राजकीय ,न्यायीक ,सामान्यांचे मूलभूत विषय बातमीरुपाने मांडून शासन दरबारी यश मिळवून दिले आहे.पञकार नितीन जाधव अनेक विषयात पारंगत असून मार्केटींगतज्ञ,उद्योगतज्ञ,भाषणकार,राजकीय विश्लेषक,मुलाखतकार रणनितीकार ,करिअर मार्गदर्शक म्हणून ही ते परिचित आहेत.सध्या महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघात मंञालय मुख्य संपर्क प्रमुख पदी कार्यरत असून मंञालयातील राजकीय वार्तांकन मुक्तपणे विविध माध्यमातून करत असतात.विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे.\n‘Lokhit News 3’ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Lokhit News 3’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Lokhit News 3’ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://lokhitnews3.in/pm-modi-will-check-improvement-serumpune-covid-vaccine/", "date_download": "2021-09-20T04:24:23Z", "digest": "sha1:6X365UZZ72ZGCMP3HJRWQUYONLP2ZWCA", "length": 18159, "nlines": 78, "source_domain": "lokhitnews3.in", "title": "आज 28 नोव्हें2020 पंतप्रधान मोदीजी चार वाजून पंचवीस मिनीटांनी पुणे येथिल सिरम कंपनीत दाखल होणार घेणार लस प्रगतीचा आढावा. – lokhit news3", "raw_content": "\nआज 28 नोव्हें2020 पंतप्रधान मोदीजी चार वाजून पंचवीस मिनीटांनी पुणे येथिल सिरम कंपनीत दाखल होणार घेणार लस प्रगतीचा आढावा.\nसिरम कंपनीकडून लस उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर पंतप्रधान मोदी काय घोषणा करणार सबंध देशाचे लागले लक्ष\nलोकहित न्यूज पुणे 28 नोव्हेंबर 2020\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूटला लसीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी भेट देणार आहेत यावेळी ते सिरम इन्स्टिट्यूट येथे एक तास लसीची प्रक्रिया कशी होते या संदर्भात व्यवस्थितरीत्या चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वाजून पन्नास मिनिटांनी पुणे एयरपोर्ट येथे दाखल होणार आहेत .त्यानंतर ते चार वाजून 15 मिनिटांनी सिरम इन्स्टिट्यूट येथील कंपनीच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरद्वारे पोहोचणार आहेत त्यानंतर लागलीच चार वाजून पंचवीस मिनिटांनी सिरम इन्स्टिट्यूट कंपनीमध���ये लसी संदर्भातील प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी चर्चा सुरू करणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी कंपनीचे सीईओ आदर पूनावाला व कंपनीचे सर्वेसर्वा सायरस पूनावाला उपस्थित असतील कोरोना रोगाच्या परिस्थितीमुळे यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे स्वागतासाठी उपस्थित नसतील .सिरम इन्स्टिट्यूट या मांजरी पुणे येथील कंपनीत लसीची वेगवेगळी उत्पादने घेतली जातात मात्र संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना विषाणूंमुळे निर्माण झालेली भयानक परिस्थितीवर मात करण्यासाठी सिरम येथे विकसित झालेले लस ही नक्कीच गुणकारी ठरणार आहे व त्यातून देशासह संपूर्ण जगाला दिलासा मिळणार आहे लसीच्या प्रगतीचा आढावा घेताना पंतप्रधान मोदीजी संपूर्ण प्रक्रिया समजून घेणार आहेत व लसीचे वितरण देशभरात कसे करता येईल याचीही चाचपणी केली जाणार आहे. पुण्यातील मांजरी येथे सिरम कंपनीत कोरोना चा नायनाट करणारी लस उत्पादित होण्याचा मार्ग सुकर झाल्यामुळे पुण्यासह संपूर्ण देशाची मान जगभरात उंचावली जाईल .तब्बल एक तास चर्चा केल्यानंतर पंतप्रधान मोदी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी कंपनीतून थेट लोहगाव विमानतळाकडे रवाना होतील व तेथून हैदराबाद येथील भारत बायोटेक या स्वदेशी लसीची निर्मिती करणाऱ्या कंपनीला भेट देतील, आज दिवसभर पंतप्रधान मोदी लस निर्मिती करणार्या तीन शहरातील वेगवेगळ्या तीन फार्मा कंपनीला भेट देणार आहेत त्यात अहमदाबाद येथिल झायडस कॕडीला ,पुणेतील सिरम,तर हैद्राबाद येथिल भारत बायोटेक चा समावेश आहे. तीन्ही कंपनीला भेटीदिल्यावर त्यातून कोणती लस प्रगतीपथावर पोहोचली आहे याचा परिपूर्ण आढावा घेतील व सबंध भारतीयासाठी लवकरच कोरोनावरील रामबाण ठरणारी समूळ नायनाट करणारी लस उपलब्ध होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.\nमहाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना मताधिक्य देण्याचा संकल्प करा परभणी येथील सहविचार सभेत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आवाहन\nपुढील चार वर्षात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना -अनिल देशमुख\nदोन महीन्यात भाजपाचे सरकार दिसेल केंद्रीय मंञी रावसाहेब दानवे यांचा दावा.\nसंजय राऊतांनी अनिल देशमुखांना फटकारले..\nमहाविकास आघाडी पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय\nजनमाणसाला खरा न्याय मिळव���न देणारे न्यायमूर्ती ,लोकप्रिय नगरसेवक कायदेतज्ञ भैय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर प्रवक्ता पदी नियुक्ती मान्यवरांकडून शुभेच्छा वर्षाव.\nजनमाणसाला खरा न्याय मिळवून देणारे माजी न्यायाधीश तथा लोकप्रिय नगरसेवक अॕड भैय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहर प्रवक्ता पदी नियुक्ती अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव लोकहित न्यूज ,पुणे दि.09/09/2021 अनेक विषयात विद्वान ,अमोघ वक्तृत्व ,विरोधकांना ही हेवा वाटावा असा स्वभाव ,कायद्याची प्रचंड जाण असणारा वकील ,जनतेला भावणारे राहणीमान ,न्यायीक , अभ्यासू कल्पनेतून समाजाची प्रगती करणारा […]\nअन्याया विरुध्द लढा देणे समाजाची सेवा करणे हीच आमची ओळख टायगर ग्रुप संस्थापक तानाजीराव जाधव . महाराष्ट्र रा.मराठी पञकार संघा तर्फे जाधव यांचा यथोचित सन्मान .\nमहाराष्ट्राचा खणखणता आवाज,फायरब्र्ँड युवा नेतृत्व युवासेना सचिव वरुण सरदेसाई शिवसेना पक्ष राज्यात क्रमांक एकचा निर्माण करतील.\nसमृद्धी महामार्ग पहिला टप्पा डिसेंबर 2021 अखेर पूर्ण होऊन लोकसेवेस अर्पण करणार तर हा महामार्ग विदर्भ मराठवाड्यासाठी विकासाचा स्ञोत ठरणार मंञी एकनाथ शिंदे यांचे प्रत्यक्ष पहाणी दरम्यान स्पष्टीकरण .\nउपमुख्यमंञी अजित पवार यांच्या निर्देशानुसार एमपीएससी पदांची भरती चा शासन निर्णय जारी ,30 सप्टेंबर पर्यंत रिक्त पदांचा प्रस्ताव एमपीएससी कडे पाठवणार.\nतत्वनिष्ठ ,एकनिष्ठ थोर तपस्वी नेते मा.मंञी तब्बल 11 वेळा विधानसभा सदस्य माजी आमदार गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचे निधन..\nजनमाणसाला खरा न्याय मिळवून देणारे न्यायमूर्ती ,लोकप्रिय नगरसेवक कायदेतज्ञ भैय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर प्रवक्ता पदी नियुक्ती मान्यवरांकडून शुभेच्छा वर्षाव.\nअन्याया विरुध्द लढा देणे समाजाची सेवा करणे हीच आमची ओळख टायगर ग्रुप संस्थापक तानाजीराव जाधव . महाराष्ट्र रा.मराठी पञकार संघा तर्फे जाधव यांचा यथोचित सन्मान .\nमहाराष्ट्राचा खणखणता आवाज,फायरब्र्ँड युवा नेतृत्व युवासेना सचिव वरुण सरदेसाई शिवसेना पक्ष राज्यात क्रमांक एकचा निर्माण करतील.\nसमृद्धी महामार्ग पहिला टप्पा डिसेंबर 2021 अखेर पूर्ण होऊन लोकसेवेस अर्पण करणार तर हा महामार्ग विदर्भ मराठवाड्यासाठी विकासाचा स्ञोत ठरणार मंञी एकनाथ शिंदे यांचे प्रत्यक्ष पहाणी दरम्यान स्पष्टीकरण .\nउपमुख्यमंञी अजित पवार यांच्या निर्देशानुसार एमपीएससी पदांची भरती चा शासन निर्णय जारी ,30 सप्टेंबर पर्यंत रिक्त पदांचा प्रस्ताव एमपीएससी कडे पाठवणार.\nआमच्या युट्यूब चँनलला सबक्राईब करा\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा\nलोकहितासाठी सत्याचा वेध घेणारे निर्भिड लोकप्रिय न्यूज पोर्टल म्हणेजच लोकहित न्यूज होय.सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक ,उद्योजकीय ,सांस्कृतिक ,नानाविध घडामोडी साठी लोकहित न्यूज सोबत युट्यूब ,फेसबुक ,पोर्टलला जोडले जा.\nलोकहित न्यूज चे मुख्य संपादक नितीन जाधव हे विज्ञानाचे पदवीधर असून व्यवस्थापन शास्ञाचे उच्चपदवीधर आहेत त्यांनी वृत्तपञविद्या पदवी संपादन केली आहे.त्यांनी दै.लोकमत ,दै.पुढारी या आघाडीच्या वृत्तपञात पुणे येथे पञकार म्हणून कार्य केले असून सामाजिक ,राजकीय ,न्यायीक ,सामान्यांचे मूलभूत विषय बातमीरुपाने मांडून शासन दरबारी यश मिळवून दिले आहे.पञकार नितीन जाधव अनेक विषयात पारंगत असून मार्केटींगतज्ञ,उद्योगतज्ञ,भाषणकार,राजकीय विश्लेषक,मुलाखतकार रणनितीकार ,करिअर मार्गदर्शक म्हणून ही ते परिचित आहेत.सध्या महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघात मंञालय मुख्य संपर्क प्रमुख पदी कार्यरत असून मंञालयातील राजकीय वार्तांकन मुक्तपणे विविध माध्यमातून करत असतात.विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे.\n‘Lokhit News 3’ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Lokhit News 3’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Lokhit News 3’ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B8", "date_download": "2021-09-20T05:54:25Z", "digest": "sha1:BLHJY7VRGU5Y6EAZSB52Z2LR7IPH6CXJ", "length": 2941, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पोप झोसिमस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपोप झोसिमस (-- - डिसेंबर २६, इ.स. ४१८) हा पाचव्या शतकातील पोप होता.\nपोप इनोसंट पहिला पोप\nमार्च १८, इ.स. ४१७ – डिसेंबर २६, इ.स. ४१८ पुढील:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑगस्ट २०२० रोजी ०५:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/corona-2/", "date_download": "2021-09-20T05:24:23Z", "digest": "sha1:SNIGN2SZWB2P5JVQ2IKLT3Q2EPF7VXJ2", "length": 20583, "nlines": 242, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "शुक्रवारी आणखी १० कोरोना बाधित, @228 ! | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक���ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome कोरोना शुक्रवारी आणखी १० कोरोना बाधित, @228 \nशुक्रवारी आणखी १० कोरोना बाधित, @228 \nचंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २२८\nउपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या ९८\n१३० बाधित कोरोनातून बरे\nचंद्रपूर,दि. १७ जुलै : जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या २२८ झाली आहे. यापैकी १३० बाधित कोरोनातून बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ९८ बाधितांवर उपचार सुरू आहे. यापैकी १७ नागरिक जिल्ह्याबाहेरील बाधित असून यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे ११ जवान व ६ जन अन्य राज्याचे रहिवासी आहेत.\nआरोग्य विभागाने १७ जुलै २०२० दुपारी ३.३० वाजता दिलेल्या माहितीनुसार कालपर्यंत २१८ असणारी संख्या आज १० बाधिताची भर पडल्यामुळे २२८ झाली आहे. १० बाधितामध्ये चंद्रपूर शहरासह, तालुक्याच्या व ग्रामीण भागातील नागरिकांचा सहभाग आहे.यामध्ये चंद्रपूर शहरातील २ नगरपरिषद क्षेत्रांमधील २ व ग्रामीण भागातील ६ बाधितांचा समावेश आहे.\nचंद्रपूर शहरातील खोतवाडी वार्ड रामदेव बाबा मंदिर चौकातील ४९ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचा १४ जुलै रोजी स्वॅब घेण्यात आला होता. चंद्रपूर शहरातील दुसरा पॉझिटिव्ह आरोग्य सेतू ॲपने पुढे आणला आहे. व्यवसायाने ड्रायव्हर असणाऱ्या बीजेएम कारमेल अकॅडमी जवळील तुकूम परिसरातील ५० वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे. जालना येथे प्रवास केल्याची नोंद आहे. त्यांच्या कुटुंबातील अन्य व्यक्ती गृह अलगीकरणात ठेवण्यात आली आहे.\nखुटाळा चंद्रपूर येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या ५६ वर्षीय कामगारांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कामगारांची पत्नी झारखंड वरून १४ जुलै रोजी परत आल्याची नोंद आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यातील नांदगाव पोळे येथील रहिवासी असणाऱ्या २६ वर्षीय नागरिकाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. हैद्राबाद येथून १० जुलै रोजी कारने चंद्रपूर जिल्हयात आल्यानंतर एका खासगी हॉटेलमध्ये ते संस्थात्मक अलगीकरणात होते.\nऊर्जानगर परिसरात राहणाऱ्या ४६ वर्षीय अभियंत्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागपूर कोराडी येथून १० जुलै रोजी परत आलेल्या अभियंत्याला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. १४ जुलैला त्यांचा स्वॅब घेण्यात आला.\nऊर्जानगर येथील कोनाडी वार्ड प��िसरातील रहिवासी असणाऱ्या ३८ वर्षीय महिलेचा स्वॅब पॉझिटीव्ह आला आहे.\nतसेच ऊर्जानगर परिसरातील नेरी वार्ड येथे रहिवासी असणाऱ्या आणखी एका ३७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.\nराजुरा नगरपालिका क्षेत्रातील नदी मोहल्ला परिसरातील एका कुटुंबातील बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बिहारच्या धनपूर येथून प्रवास केल्याची नोंद या परिवाराची आहे. त्या परिवारातील सर्वांचे स्वॅब १५ जुलै रोजी घेण्यात आले होते\nवरोरा तालुक्यातील आमडी येथील रहिवासी असणाऱ्या २४ वर्षाच्या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १२ जुलै रोजी हा युवक पुणे येथून बसने प्रवास करीत आपल्या गावाला पोहचला होता. आल्यापासून तो गृह अलगीकरणात होता.\nब्रह्मपुरी तालुक्यातील रानबोथली येथील रहिवासी असणारा ३३ वर्षीय केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान पॉझिटिव्ह ठरला आहे. १२ जुलै रोजी ब्रह्मपुरी येथे आल्यानंतर १५ जुलै रोजी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. तो पॉझिटिव्ह ठरला आहे.\nआतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :\nचंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित), 27 जून (एकूण 7 बाधित), 28 जून (एकूण 6 बाधित), 29 जून (एकूण 8 बाधित), 30 जून (एक बाधित), 1 जूलै (एकूण दोन बाधित), 2 जुलै ( 4 बाधित ), 3 जुलै ( एकूण 11 बाधित ), 4 जुलै ( एकूण 5 बाधित ), 5 जुलै ( एकूण 3 ‌ बाधित ), 6 जुलै ( एकूण सात बाधित ), 8 जुलै ( एकूण पाच बाधित ), 9 जुलै ( एकूण 14 बाधित ), 10 जुलै ( एकूण 12 बाधित ), 11 जुलै ( एकूण 7 बाधित ),12 जुलै ( एकूण 18 बाधित ),13 जुलै ( एकूण 11 बाधित ), 14 जुलै ( एकूण 10 बाधित ), 15 जुलै ( एकूण 5 बाधित ), 16 जुलै ( एकूण 5 बाधित ) व 17 जुलै ( एकूण 10 बाधित ) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 228 झाले आहेत. आतापर्यत 130 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 228 पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता 98 झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.\nPrevious articleआयुष चिकित्सा पध्दतीचा जिल्ह्यात प्रभावी वापर\nNext articleचंद्रपुर भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे यांचे विविध मागण्यासाठी आंदोलन\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/08/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2/", "date_download": "2021-09-20T05:29:57Z", "digest": "sha1:EBFR2GPOLMSYM7EI4N7L6WPRYQH253HR", "length": 4869, "nlines": 83, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "राहुरी – अट्रोसिटीचा दाखल करण्याची दिली धमकी, पत्नीची बदनामी केल्याचा केला आरोप – C News Marathi", "raw_content": "\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\nराहुरी – अट्रोसिटीचा दाखल करण्याची दिली धमकी, पत्नीची बदनामी केल्याचा केला आरोप\n← संगमनेर – शहरातील म्हसोबा मंदिराच्या पाठीमागे कत्तलीसाठी डांबलेल्या वासरांची सुटका\nराहाता – कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर यंदाही श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा व्हर्चुअल पध्‍दतीने होणार →\nसंगमनेर – ७५ वा स्वातंत्र्यदिनी नीलकंठेश्वर आदर्श विद्यालयात म.मंत्री ना.थोरातांच्या हस्ते ध्वजारोहण\nश्रीगोंदा शहर होणार १० दिवसांत चकाचक \nसंगमनेर – १५ ऑगष्टपासून नियमांमध्ये शिथिलता, हॉटेल तसेच इतर सर्व व्यवसायांना रात्री १० पर्यंत परवानगी\nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/09/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A4/", "date_download": "2021-09-20T06:15:10Z", "digest": "sha1:P5JMZZBRJEVTT3IHXOQ6UNGQCA7NURKF", "length": 4783, "nlines": 82, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "संगमनेर शहरात युवतीवर अत्याचार, आरोपी गजाआड – C News Marathi", "raw_content": "\nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – उद्योजक बाळासाहेब देशमाने | Balasaheb Deshmane, Sangamner\nसंगमनेर – प्रवरेला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\nसंगमनेर – स्वराज्यध्वजाचे शहागडावर पूजन, आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन ६ राज्यांमध्ये प्रवास\nसंगमनेर – प्रवरेला पूर आल्याने धांदरफळ खुर्द आणि कवठे धांदरफळला जोडणारे दोनही पूल पाण्याखाली\nगुन्हेगारी ब्रेकिंग संगमनेर सामाजिक\nसंगमनेर शहरात युवतीवर अत्याचार, आरोपी गजाआड\n← संगमनेर – घुलेवाडीचे सरपंच राऊत यांच्यावर अखेर अविश्वास ठराव दाखल\nसंगमनेर – प्रवराकाठी धोक्याचा इशारा, निळवंडेही भरण्याच्या मार्गावर असल्याने प्रवरेला पूर →\nसंगमनेर – कर्मचाऱ्यांच्या लाचखोरीचे प्रकरण पोलीस निरीक्षकांना भोवले\nतृप्ती देसाईंना शिर्डीत येण्यास मनाई\nसंगमनेर – स्वातंत्र्यदिनी स्ट्रॉबेरी इंग्लिश स्कुलमध्ये चेअरमन अरविंद वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण\nअकोले ब्रेकिंग सामाजिक स्पेशल रिपोर्ट\nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा संगमनेर सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – उद्योजक बाळासाहेब देशमाने | Balasaheb Deshmane, Sangamner\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/elgar-morcha-of-sarpanch-parishad-against-msedcl-for-turning-off-street-lights-in-the-village/", "date_download": "2021-09-20T04:27:54Z", "digest": "sha1:72XUWPVBPPRCCYI3C7GGJ5BX23CCAVK2", "length": 10061, "nlines": 85, "source_domain": "metronews.co.in", "title": "गावातील स्ट्रिट लाईट बंद ठेवणार्‍या महावितरण विरोधात सरपंच परिषदेचा एल्गार मोर्चा - Metronews", "raw_content": "\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\nगावातील स्ट्रिट लाईट बंद ठेवणार्‍या महावितरण विरोधात सरपंच परिषदेचा एल्गार मोर्चा\nग्रामपंचायतच्या चौदाव्या वित्तआयोगाच्या रकमेतून स्ट्रिट लाईट, वीज बिल, पाणी पुरवठा बील वसुल करण्यास विरोध\nअहमदनगर (संस्कृती रासने )\nअहमदनगर जिल्हा सरपंच परिषदेची आढावा बैठक नगर तालुका पंचायत समिती येथील स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात पार पडली. या बैठकीत विद्युत महावितरण स्ट्रिट लाईट बंद ठेऊन गावे अंधारात ठेवत असल्याचा आरोप करुन महावितरण विरोधात एल्गार मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तर ग्रामपंचायतच्या चौदाव्या वित्तआयोगाच्या रकमेतून स्ट्रिट लाईट, वीज बिल, पाणी पुरवठा बील वसुल करण्यास विरोध दर्शविण्यात आला.\nहे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा\nसरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीप्रसंगी सरपंच परिषदेचे नगर तालुका सचिव पै. नाना डोंगरे, संजय गेरंगे, इसळक सरपंच छाया गेरंगे, दहिगाव सरपंच मधुकर म्हस्के, खडकी सरपंच प्रविण कोठुळे, दशमी गव्हाण सरपंच संगिता कांबळे, बुर्‍हाणनगर सरपंच रावसाहेब कर्डिले, बुरुडगाव सरपंच अर्चना कुलट, बापूसाहेब कुलट, भोयरे पठार सरपंच बाबा टकले आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाध्यक्ष सोनवणे यांनी जिल्हा व नगर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सभासद नोंदणीचा व सुरु असलेल्या कार्याचा आढावा घेतला. ग्रामपंचायतच्या वित्त आयोगाच्या रकमेतून स्ट्रिट लाईट, वीज बिल, पाणी पुरवठा बील वसुल करण्यास या सभेत विरोध करण्यात आला. या अगोदर सदर बील शासन भरत होते. परंतू मागील वर्षी चौदा वित्तआयोगाच्या रकमेतून दोन हप्त्यात स्ट्रिट लाईट बिलाचे हप्ते ग्रामपंचायतकडून वसुल करण्यात आले. परंतू त्याची कुठलेही भरणा रकमेचा तपशील व पावती देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. विद्युत महावितरणाने कोरोनाची परिस्थिती, पाऊस, अतिवृष्टी, रोगरा�� या काळात स्ट्रिट लाईट चालू ठेवणे अत्यावश्यक असताना सर्व गावे अंधारात ठेवण्याचा प्रताप करीत असल्याचा आरोप करण्यात आला. स्ट्रिट लाईट कनेक्शन बंद करण्यात येऊ नये, अशी चर्चा या बैठकीत झाली.\nमहावितरण व वेगवेगळ्या मोबाईल कंपन्याचे टॉवर या व्यवसाय करणार्‍या आणि नफा कमविणार्‍या कंपन्या आहेत. यांच्याकडून महसुल व गावठाण हद्दीत असणारे पोल, डिपी, सब स्टेशन तसेच हायटेशन टॉवर व मोबाईल मनोरे, यांचा टॅक्स ग्रामपंचायतीने वसुल करण्यासंदर्भात चर्चा झाली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून ग्रामविकास करण्यात येणार्‍या वेगवेगळ्या कामांची, तसेच पंतप्रधान आवास योजनाबाबतही चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सरपंच परिषदेच्या शाखा सुरु करण्याचा व सरपंच परिषदेचा जिल्हाव्यापी मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.\nआंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या जिल्हा सचिवपदी शरद महापूरे यांची नियुक्ती\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व…\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nएमआयडीसीतील इटन कंपनीने घेतली 1 हजार वृक्ष संवर्धनाची जबाबदारी..\nपारनेर बाजार समितीचे ई पीक नोंदणी मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न…\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/2793/Ministry-Of-Defence-Bharti-2020.html", "date_download": "2021-09-20T05:56:25Z", "digest": "sha1:3K5BLZ5O56DUB24FGACQQ3VRHQ3BH6W4", "length": 9152, "nlines": 120, "source_domain": "naukriadda.com", "title": "संरक्षण मंत्रालय भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nसंरक्षण मंत्रालय भरती २०२०\nसंरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार येथे “स्टेनोग्राफर -२, प्रभाग सहायिका, चौकीदार, सफाईवाला, नाई, वाशरमन, सफाईवाला, टेलर, ट्रेडमॅन मेट, माळी, सुतार, पेंटर, कुक” या 54 रिक्त जागेसाठी अर्ज मागव���ण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २७ जून २०२० पर्यंत अर्ज सादर करावे.\nएकूण पदसंख्या : 54\nपद आणि संख्या : -\n1 लघुलेखक-दुसरा - 02 पदे\n2 वॉर्ड सहायिका - 17 पदे\n3 चौकीदार - 01 पदे\n4 सफाईवाला - 05 पदे\n5 बार्बर - 02 पदे\n6 धोबी - 05 पदे\n7 सफाईवाली - 06 पदे\n8 शिंपी - 02 पदे\n9 दुकानदार मते - 03 पदे\n10 माली - 07 पदे\n11 सुतार - 01 पदे\n12 पेंटर - 01 पदे\n13 ए एन कुकला - 02 पदे\n1. लघुलेखक-दुसरा - 12 वी पास किंवा मान्यताप्राप्त मंडळ पासून समतुल्य.\n2 .Ward Sahayika - मान्यताप्राप्त मंडळ पासून 10 वी पास किंवा समतुल्य.\n3. पहारेकऱ्याचा - 10 वी पास किंवा समतुल्य मान्यताप्राप्त बोर्ड.\n4. सफाईवाला- 10 वी पास किंवा समतुल्य मान्यताप्राप्त बोर्ड.\n5. नाई - दहावी पास किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष.\n6. धोबी - 10 वी पास किंवा समतुल्य मान्यताप्राप्त बोर्ड.\n7.सफाईवाली - 10 वी पास किंवा समतुल्य मान्यताप्राप्त बोर्ड.\n8. टेलर - मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी पास किंवा समकक्ष.\n9. ट्रेडमॅन मेट - दहावी पास किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष.\n10 माली - मान्यताप्राप्त मंडळ पासून 10 वी पास किंवा समतुल्य.\n11. सुतार - दहावी पास किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष.\n12. पेंटरसाठी - दहावी पास किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष.\n13. कुक - दहावी पास पास किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष.\nअर्ज करण्याची पद्धत: offline\nअधिकृत वेबसाईट : www.mod.gov.in\nअर्ज करण्याचा पत्ता : – कमांडंट, १५५ बेस हॉस्पिटल पिन -७८४००१\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जून २०२०\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nपुणे महानगर परिवहन महामंडळात 395 पदांची भरती\nकॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे भरती 2021\nआज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे\nइंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत 527 पदांची भरती\nपाटबंधारे विभाग जळगाव भरती 2021\nMPSC वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा 812 पदांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल �� पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Chinya", "date_download": "2021-09-20T06:02:40Z", "digest": "sha1:HL2DJH6DJHSGLQ3ODTM2LMVW3DUGETHH", "length": 2989, "nlines": 45, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "चिन्या | Chinya | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nबम चिक बम चिक बमबमबम\nचिन्या आपला सुपरहिट एकदम\nकट्टी बट्टी शाळेला सुट्टी\nतो त्याच्या मर्जीचा राजा\nआई किती किती करशील संस्कार\nतरी बाबांशी यारी है ना -\nचिन्या चिन्या रे चिन्या चिन्या\nनवीन गोंधळ खोड्या जुन्या\nचिन्या चिन्या रे चिन्या चिन्या\nचिन्या चल करू थोडा दंगा\nघरात तो अन् त्याच्यात घर\nमस्तीत तो अन् त्याच्या तालावर\nचिन्या चिन्या रे चिन्या चिन्या\nनवीन गोंधळ खोड्या जुन्या\nचिन्या चिन्या रे चिन्या चिन्या\nचिन्या किती करशील दंगा\nगीत - अश्विनी शेंडे\nसंगीत - निलेश मोहरीर\nस्वर - स्वप्‍नील बांदोडकर\nगीत प्रकार - मालिका गीते\n• शीर्षक गीत, मालिका- चिन्या, वाहिनी- मी मराठी.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nसजवू या हा संसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/news-list-category-wise.aspx?catid=31&levelid=83", "date_download": "2021-09-20T06:02:56Z", "digest": "sha1:7Z26YN7GV5YHN44S2N4HNEPFJ3EJNHLN", "length": 13543, "nlines": 149, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "Sudarshan", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nदेश को अंत्योदय अन्नपूर्णा योजना देने वाले शांता कुमार से महाराज ने की भेंट\nराष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी योग्य दृष्टिकोनाची अमलबजावणी आवश्यक : ना. नितीन गडकरी\nलॉकडाऊन लावणार की नाही, ८ दिवसांचा अल्टिमेटम.....* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nनागपूरचाच धान खरेदीचा तांदूळ नागपूर जिल्ह्यात लाभार्थ्यांना वितरित करणार\nविविध समाजाने निर्माण केलेल्या वस्तूंचे नागपूर निर्यातकेंद्र बनावे : ना. नितीन गडकरी\nप्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार्‍या अकोला आणि अमरावती महानगरपालिकांवर कारवाई कधी - श्री. श्रीकांत पिसोळकर, हिंदु जनजागृती समिती\nगंगाजल कोव्हिड-19 वर रामबाण उपाय आहे ’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचा ‘सनातन संवाद’ \nअ‍ॅपेडा’कडून 'हलाल' शब्द बाद करणे म्हणजे सुदर्शन न्युज चा आणि हिंदूंचा मोठा विजय...\nअ‍ॅपेडा’कडून 'हलाल' शब्द बाद करणे म्हणजे सुदर्शन न्युज ���ा आणि हिंदूंचा मोठा विजय...\nकरंजच्या 3 किलो बियांपासून मिळते 1 किलो बायो डिझेल आणि 2 किलो ढेप\nकरंजच्या 3 किलो बियांपासून मिळते 1 किलो बायो डिझेल आणि 2 किलो ढेप\nचर्मकार समाजातील गुणवंतांचा ना. गडकरी यांच्या हस्ते सत्कार\nमा.गो. वैद्यांच्या निधनामुळे सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारांची हानी \nयुग निर्माता संत गाडगेबाबा\nसोनिया गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलेल्या मार्गदर्शक सूचना अंमलात आणू - डॉ. नितीन राऊत\nभारत टोलनाक्यांपासून मुक्त होईल.-- नितीन गडकरी\nसीएए-एनआरसीच्या वर्षपूर्तीचे राष्ट्रीय अवलोकन’ या विषयावरील चर्चासत्रात मान्यवरांचा सहभाग*\nमराठा आरक्षणावरुन देवेंद्र फडणवीस यांची आक्रमक भूमिका\nनवीन संशोधन, तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागाच्या विकासासाठी व्हावा : ना.गडकरी\nअन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये 2024 पर्यंत 33 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित\nगरिबी-बेरोजगारी देशासमोरील मोठी समस्या : ना. गडकरी\nकृषी विधेयक शेतकरी हिताचेच : ना.गडकरी आंदोलन भडकविण्याचे प्रयत्न\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक मा.मधुकर दत्तात्रेय देवरस ऊर्फ बाळासाहेब देवरस यांचा जन्मदिन\nमहाराष्ट्रात सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड निश्चित केला आहे\nमहाराष्ट्रात सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड निश्चित केला आहे\n20 टक्के अपघात कमी करण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला यश : नितीन गडकरी जागतिक बँकेची रस्ते सुरक्षेवरील\nमहाविकास आघाडी सरकारमुळे मराठा युवकांसमोर अंधार, सरकारचा तीव्र निषेध\nकोरोनावरील लस वितरणाच्या दृष्टीने सूक्ष्मनियोजन करा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे खाजगी रुग्णालयांना माहिती सादर करण्याचे आवाहन\nश्रीरामाचे भाऊ लक्ष्मण यांनी शूर्पणखेचे नाक कापले,बहिणीच्या आत्म सन्मानासाठी रामायण रावणाने घडवलं... शोधकर्ता सैफ अली खान\nदिल्लीमध्ये चकमकीनंतर ५ जिहादी आणि खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक\nतिस-या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते, आत्ता 11:50 pm ला मताधिक्य वाचा\nशिक्षक पदवीधर मध्ये भाजपला दणका तर महा विकास आघाडी आघाडी वर... जाणून घ्या सध्या स्थिती\nऑडिओ व्हिडीओ CCTV कॅमेरे तुरुंगात अनिवार्य, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश...\nशेतकर्‍यांना अधिक उत्पादन देणारे व रोगमुक्त बियाणे मिळावेत : न���. नितीन गडकरी\n‘टू व्हिलर टॅक्सी’ रोजगार निर्मितीची नवीन वाट : नितीन गडकरी\nकोरोना रिटर्न, मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद\nशासन विद्युत सहायकांच्या आत्महत्येची वाट पाहात आहे काय\nनंदुरबार : कायार्लयीन व्हाट्सअँप ग्रुपवर सरकारी अधिकाऱ्याने टाकली अश्र्लील क्लिप\nओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमीती स्थापण करणार : मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांची घोषणा*\nभाजयुमो ने फुंकला महाविकास आघाडीचा पुतळा.*\nराज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त\nसुदर्शन न्युज चॅनेल म्हणजे 'सत्यमेव जयते'ची सिंहगर्जना\nसुदर्शन न्युज चॅनेल म्हणजे 'सत्यमेव जयते'ची सिंहगर्जना\nबावनकुळेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांना भेटले\nमहाराष्ट्रात ई-पासबाबत आहे तेच नियम राहतील--गृहमंत्री\nयुवकांसाठी ग्रामीण भागात रोजगार निर्मितीच्या अपरंपार संधी\nबीजेपी सांसद मनोज तिवारी बोले,दिल्ली को पेरिस या लंदन नहीं बेहतर दिल्ली बनाने के लिए सर्वदलीय बैठक बुलाए केजरीवाल\nसार्वजनिक सुव्यवस्थेला हानिकारक 59 मोबाईल अ‍ॅप्सवर सरकारने घातली बंदी\nनवीन \"भिकाऱ्याला \" काश्मीर ची चिंता\nसोनिया गांधी ने कहा- दिल्ली हिंसा प्री-प्लान्ड, इस्तीफा दें गृह मंत्री अमित शाह\nपूरा नहीं हो पायेगा 'ओवैसी' का 'अपराधी-प्रेम', जेल प्रशासन ने अतीक से मिलने पर लगाई रोक...\n'रॉयल चैलेंजर बैंगलोर' के चैलेंजर कोहली ने किया 'विराट' एलान, छोड़ेगे RCB की कप्तानी....\nआज पंजाब के नए 'कैप्टन' चरणजीत सिंह चन्नी लेंगे मुख्यमंत्री पद की शपथ....\nक्या पंजाब सियासत में बदलेगा 'चेहरा' कांग्रेस विधायक दल की बैठक आज\nअयोध्या में भव्यता से बन रहा रामलला का मंदिर, नींव का काम पूरा\nदेवभूमि में फिर गूंजेगा 'देवो' का नाम, आज से शुरू होगी चार धाम यात्रा....\nपाकिस्तान की हुई इंटरनेशनल बेज्जती, न्यूज़ीलैंड ने रद्द किया दौरा\nपीएम मोदी के जन्मदिन की ढाई करोड़ बधाई, टूटा वेक्सिनेशन का रिकॉर्ड\nचुनावी भक्ति करने वाले अखिलेश और अन्य विपक्षियों को डिप्टी सीएम केशव प्रसाद मौर्य ने घेरा, कहा-'विपक्ष के पास मुद्दा नहीं'.....\nआज तज़ाकिस्तान से दुनियां देखेगी हिंदुस्तान का दम-खम, पीएम मोदी करेंगे SCO समिट को सम्बोधित....\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/07/i-cant-sleep-all-night-because-of-nick-priyanka-revealed.html", "date_download": "2021-09-20T05:16:28Z", "digest": "sha1:LCAC3L5MFKAPSBKZXZ5TIE7TT6EDV3JO", "length": 7243, "nlines": 56, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "निकमुळे मी रात्रभर झोपू नाही शकत, प्रियांकाने केला खुलासा, म्हणाली निक मला...", "raw_content": "\nनिकमुळे मी रात्रभर झोपू नाही शकत, प्रियांकाने केला खुलासा, म्हणाली निक मला...\nYesMarathi जुलै ०४, २०२० 0 टिप्पण्या\nप्रियांका चोप्रा आणि निक जोनासची जोडी बॉलीवूडपासून ते हॉलीवुड पर्यंत खूपच लोकप्रिय आहे. जेव्हा त्यांचे लग्न झाले होते तेव्हा देखील ते खूपच चर्चेमध्ये होते. निक आणि प्रियांकाचे एकत्र फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. अशामध्ये सध्या प्रियांकाचा एक मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रियांकाने काही खुलासे केले आहेत.\nप्रियांकाने आपल्या मुलाखतीमध्ये म्हंटले आहे कि निकमुळे ती रात्रभर झोपू शकत नाही. तिने याचे कारण स्पष्ट करताना म्हंटले आहे कि निकला डायबिटीज आहे, ज्यामुळे तो नेहमी अस्वस्थ असतो.\nप्रियांकाने म्हंटले कि सुरुवातीला मला यातले काही माहिती नव्हते. तथापि निक आपल्या आजाराविषयी खूपच संवेदनशील आहे प्रियांकाने म्हंटले कि निकला झोपेमध्ये देखील आपल्या शुगर लेवलची माहिती होते.\nप्रियांकाने म्हंटले कि ती सतत रात्री झोपेतून उठून चेक करत असते कि निक ठीक आहे का नाही. तिने सांगितले कि निकचा हा आजार खूपच कमी वयामध्ये समोर आला होता. पण निक कधीही याला घाबरला नाही, यामुळे तो आपल्या आयुष्यामध्ये नेहमी अनुशासित राहतो. प्रियांकाने म्हंटले कि निकच्या या सकारात्मक वृत्तीमुळे तिला बरीच शक्ती मिळते.\nनुकतेच फोर्ब्सच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या कलाकारांची लिस्ट जारी केली गेली आहे, ज्यामध्ये प्रियांकाचा पती निकचा २० वा नंबर लागतो. तो बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या पुढे आहे. अक्षय कुमार फोर्ब्सच्या लिस्टमध्ये ५२ व्या स्थानावर आहे आणि त्याची कमाई ३६४ करोड रुपये आहे.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुम��्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/pm-kisan-yojana-if-husband-and-wife-apply-to-pm-kisan-at-the-same-time-who-will-get-the-money-know-the-rules/", "date_download": "2021-09-20T04:26:59Z", "digest": "sha1:UWXVXRE62NUG3UXXUP3BAIUYMLSLWTIM", "length": 10347, "nlines": 97, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "PM Kisan Yojana: जर पती-पत्नीने एकाचवेळी पीएम किसानला अर्ज केला तर कोणाला मिळेल पैसा; जाणून घ्या नियम", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nPM Kisan Yojana: जर पती-पत्नीने एकाचवेळी पीएम किसानला अर्ज केला तर कोणाला मिळेल पैसा; जाणून घ्या नियम\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. सरकारच्या या योजनेतून शेतकरी आपली आर्थिक अडचण दूर करुन शेतीसाठी लागणारी सामुग्री घेत असतो. शेतकऱ्यांना हा पैसा दोन- दोन हजार रुपयांच्या हप्त्याने दिले जातात. हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतर केले जातात. परंतु या योजनेसाठी काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत.\nया अटींच्या आधारे हे ठरवले जाते की कोणाला लाभ मिळेल आणि कोण मिळणार नाही. असाच एक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात राहतो की जर या योजनेसाठी पती -पत्नीने एकत्र अर्ज केला तर काय होईल\nहेही वाचा : PM-Kusum Scheme : नापीक जमिनीवर वीज तयार करुन विका सरकारला अन् कमवा पैसे, जाणून घ्या किती असेल दर\nनियमांनुसार, पती आणि पत्नी दोघेही एकाच वेळी या यो��नेचा लाभ घेऊ शकत नाहीत. याचे कारण कुटुंबातील फक्त एका सदस्याला लाभ मिळू शकतो. येथे हे लक्षात घ्यावे लागेल की भारतातील कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि मुले.दुसरीकडे, जर पती -पत्नी दोघांनाही कुटुंबात हप्ता मिळत असेल तर तो नियमानुसार वसूल केला जाऊ शकतो. जर ही माहिती सरकारच्या डोळ्यात आली तर वसुली करता येईल. यासह, लाभार्थी देखील यादीतून वगळला जाईल.\n2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत 9 हप्ते जारी करण्यात आले आहेत. असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज केले पण त्यांना लाभ मिळू शकलेला नाही. काही चुका आहेत ज्या अर्जामध्ये केल्या, ज्यामुळे हप्ता रोखला जातो. उदाहरणार्थ, अर्जदाराचे नाव आणि बँक खात्यातील अर्जदाराचे नाव सारखे नाहीत.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nअंजीरचे पीक लागवडीसाठी महत्वाची माहिती ,महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यशस्वी लागवड\nअफगाणिस्तान मध्ये झालेल्या तनावानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात केशराच्या किंमतीवर परिणाम, भारताच्या केशर किमतीत विक्रमी वाढ\nPH म्हणजे काय , फवारणीच्या पाण्याचा सामू (pH)किती असावा..\nयोग्य प्रकारे करा विद्राव्य खतांचा वापर\nकांदा लागवड ते कांदा काढणी व्यवस्थापन\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यश���था यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Saudagar_abhishek", "date_download": "2021-09-20T06:12:55Z", "digest": "sha1:UV2YGX3R7E3K5DIFMILPZFM55Y6FH6D5", "length": 8947, "nlines": 221, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "Saudagar abhishek साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन पान: प्रांतवाद म्हणजे उपराष्ट्रवाद आणि विभागीय एकनिष्ठता होय. यात संपूर्ण देशाऐवजी विशिष्ट प्रांताविषयी किंवा राज्याविषयी आपुलकी अभिप्रेत होते. प्रांतवाद ही भारतातील राज...\nनवीन पान: राष्ट्रीय एकात्मता परिषद १९६१ साली स्थापन करण्यात आली. १९६१ साली केंद्र सरकारने आयोजित केलेल्या ' विविधतेतून एकता ' या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ठरविल्याप्रमाणे ही परिषद स्थ...\nनवीन पान: अर्थव्यस्थेच्या कार्याचे मोजमाप करणारा घटक म्हणजे '''आर्थिक चल '''...\nनवीन पान: '''पंचमहाव्रते''' म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे पाच नियम.{{स...\nSaudagar abhishek ने लेख वर्ग चर्चा:अर्थशास्त्रीय व्याख्या वरुन वर्ग चर्चा:अर्थशास्त्रीय संकल्पना ला हलविला\nSaudagar abhishek ने लेख वर्ग चर्चा:अर्थशास्त्रीय व्याख्या वरुन वर्ग चर्चा:अर्थशास्त्रीय संकल्पना ला हलविला\nSaudagar abhishek ने लेख वर्ग:अर्थशास्त्रीय व्याख्या वरुन वर्ग:अर्थशास्त्रीय संकल्पना ला हलविला\nSaudagar abhishek ने लेख वर्ग:अर्थशास्त्रीय व्याख्या वरुन वर्ग:अर्थशास्त्रीय संकल्पना ला हलविला\nनवीन पान: '''खिडकी प्रदर्शन ''' म्हणजे दुकानातील अशी खिडकी की, ज्यात ग्राहकां...\nनवीन पान: '''नैतिक मनधरणी''' म्हणजे मध्यवर्ती बँकेने व्यापारी बॅंकांना सर्व...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/blog/cabinet-should-take-time-out-from-elections-and-politics-to-help-flood-victims-in-goapad96", "date_download": "2021-09-20T04:13:04Z", "digest": "sha1:ZXPLCMPNKQZEUKLROOKFTTLR3JKFC376", "length": 12201, "nlines": 28, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "सृष्टीचा कोप गोमंतकीयां नवा नव्हे", "raw_content": "\nसृष्टीचा कोप गोमंतकीयांना नवा नव्हे\nतुफानी पावसामुळे आलेल्या पुराने उद्ध्वस्त केलेल्या ग्रामीण गोव्याची पुन्हा उठण्याची आणि सावरण्याची धडपड चालली आहे.\nतुफानी पावसामुळे उद्ध्वस्त झालेला ग्रामीण गोवाDainik Gomantak\nगोमंतकीय जात्याच स्वाभिमानी आहे, कुणाच्या तरी दयेवर जगण्यापेक्षा घामाकष्टां���ी शीत- पेज त्याला अधिक भावते. सृष्टीचा कोप त्याच्यासाठी नवा नव्हे, अनेक आघात त्याने झेलले आहेत आणि त्यातून सावरत तो आपली वहीवाट शोधतो आहे. निसर्गाच्या सान्निध्याने त्याला अनाकलनीयतेशी जुळवून घेण्याची जन्मजात शक्ती दिलेली आहे. पण यंदाचा अफाट पाऊस आणि त्यामुळे नदीनाल्यांना आलेला पूर आपल्याला बेसावध गाठेल, याची त्याला कल्पनाही नव्हती. रात्रीच्या काळोखात पाणी उशाशी आले आणि तो गडबडला, गोंधळला. काय करावे याचा विचार करण्याआधीच त्याला मृत्यूची चाहूल लागली आणि तो हाती लागेल ते घेऊन सुरक्षित ठिकाणी गेला. (Cabinet should take time out from elections and politics to help flood victims in Goa)\nइकडे पाण्याने आपले काम केलं. रात्रीच्या कभिन्न अंधारात ते त्याच्या घरांत शिरलं. त्याच्या चुन्यामातीच्या भिंती फुगल्या आणि घर पत्त्याच्या बंगल्यासारखं खाली कोसळलं. पाणी त्याच्या शेतीत शिरलं आणि नुकतीच मुळं धरू लागलेले पीक वाहून गेलं. पाणी त्याच्या बागायतीत शिरलं आणि उभी झाडे जमीनदोस्त करून गेलं. पाणी त्याच्या गोठ्यात शिरलं आणि दुभती खिल्लारं दाव्याला हिसडे देत बुडून मेली. जी पळाली ती प्रवाहात सापडली आणि त्यांची कलेवरे दूर वाहून गेली. दुसरा दिवस उजाडला तो प्रचंड विध्वंसाची जाणिव त्याच्या गात्रांत पेरीतच. पण या आपत्तीने कोलमडून जायचे नाही, हे त्याने ठरवलेले आहे. तो खिन्न आहे, रुष्टही आहे, पण हताश झालेला नाही. राखेतून उठण्याची विजिगिशा अजूनही तशीच आहे. पण त्याला एक धास्ती मात्र सतावू लागली आहे. निढळाच्या घामाने पुन्हा उभे केलेले घरटे असेच तर वाहून जाणार नाही ना, मातीवर विसंबून उभे केलेले पीक पुन्हा पुराच्या तोंडी पडणार नाही ना त्याला सावरण्यासाठी कुणाची भीक नको आहे, मात्र आश्‍वासन हवंय की प्रशासन त्याला वाऱ्यावर सोडणार नाही.\nपुराने बेचिराख झालेले संसार, पण त्यातही ताठ कण्याने संकटाला सामोरा गेलेला हा गोमंतकीय आम्हाला दिसला तो ग्रामीण गोव्यातल्या काही भागांत आज केलेल्या दौऱ्यांत. मातीमोल झालेला त्याचा संसार पाहून आम्ही द्रवलो आणि सावरण्यासाठीची त्याची एकहाती धडपड पाहून नखशिखान्त शहारलोही. या माणसाला आज दिलाशाची आवश्‍यकता आहे. कुणी तरी आपल्या पाठीवरून मायेचा हात फिरवावा आणि नुसते ‘ल़़ढ'' म्हणावे, इतकीच माफक त्याची अपेक्षा आहे. खवळलेल्या निसर्गाचे चटके बसलेल्या या लढवय्याला गोवा आणि त्याच्या स्वाभिमानाचे द्योतक असलेले त्याचे वृत्तपत्र ‘गोमन्तक'' वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द आम्ही दिला. पूरग्रस्तांच्या उत्थानात प्रत्येक सहृदय गोमंतकीयांची साथ असेल या विश्‍वासाने ‘गोमन्तक'' साहाय्य निधीची घोषणा करत आहे. आम्हाला माहीत आहे, ‘गोमन्तक''ने जेव्हा जेव्हा साद घातली तेव्हा गोव्यातल्या माणसांच्या हृदयांतले देवतत्त्व जागे झाले आणि उन्मळून पडलेल्यांच्या मदतीसाठी असंख्य हात पुढे आले. परोपकार हा गोमंतकीयाचा स्थायीभाव आहे, आपल्या ताटातला घास भुकेल्यासाठी देणे हा त्याचा गोमंतधर्म आहे आणि कोविडने परिस्थिती कठीण बनवलेली असतानाही गोमंतकीयांच्या हृदयाला हात घालण्याचे धारिष्ट्य आम्ही केलेले आहे. आपण सगळेच कळ सोसतो आहोत, थोडी आणखीन थोडी सोसुया, पण आपल्याच भाईबंदांच्या विखुरलेल्या स्वप्नांना पुन्हा उभे करण्याच्या कामी जमेल तशी मदत करुया.\nआमच्या दौऱ्यात गोमंतकीयांचा स्वाभिमान आम्हाला दिसला. पडलेले घर कसे तरी उभे करीन, कुजलेल्या शेतीत पुन्हा पीक घेईन आणि नासलेली बागायत पुन्हा फुलवीन असे सांगतानाच तो आम्हाला विचारत होता, हे उभारलेले सगळे पुन्हा वाहून जाणार नाही, याची काय हमी निसर्गाच्या लहरीपणाचे भाकीत करता येत नाही, हे त्यालाही ठाऊक आहे. पण हा पूर केवळ निसर्गनिर्मित नाही, हेही तो जाणतो आहे. सत्तरी तालुक्यातल्या सावईकर कुटुंबियांची सात घरे ज्या पाण्याने जमीनदोस्त केली ते गांजे येथील बंधाऱ्यामुळे अडलेले आणि जायला वाट नाही म्हणून माघारी आलेले पाणी निसर्गाच्या लहरीपणाचे भाकीत करता येत नाही, हे त्यालाही ठाऊक आहे. पण हा पूर केवळ निसर्गनिर्मित नाही, हेही तो जाणतो आहे. सत्तरी तालुक्यातल्या सावईकर कुटुंबियांची सात घरे ज्या पाण्याने जमीनदोस्त केली ते गांजे येथील बंधाऱ्यामुळे अडलेले आणि जायला वाट नाही म्हणून माघारी आलेले पाणी शासन बंधारे बांधते आणि त्यांना दैवाच्या हवाली करते, असा आरोप इथला शेतकरी करतो आहे. बंधाऱ्यांच्या पाणलोट क्षेत्राची साफसफाई कधी केल्याचे आपल्याला आठवत नाही असे तो विषण्णपणे सांगतो आहे. खुद्द अडवईनजीक असलेल्या दोन बंधाऱ्यांतल्या एकांत अडकलेला भलामोठा वृक्ष आम्ही पाहिला. गेली दोन वर्षे तो तिथेच आहे. जलस्रोत खात्याचे पुष्ट अभियंते तो वृक्ष कसा कापावा यावर दोन वर्षे विचार करत असावे. बंधारे, धरणे बांधली की त्यांची साफसफाई करावी लागते याचे भान वैचारिक लकवा मारलेल्या सरकारी खात्याना कोणी द्यायचे शासन बंधारे बांधते आणि त्यांना दैवाच्या हवाली करते, असा आरोप इथला शेतकरी करतो आहे. बंधाऱ्यांच्या पाणलोट क्षेत्राची साफसफाई कधी केल्याचे आपल्याला आठवत नाही असे तो विषण्णपणे सांगतो आहे. खुद्द अडवईनजीक असलेल्या दोन बंधाऱ्यांतल्या एकांत अडकलेला भलामोठा वृक्ष आम्ही पाहिला. गेली दोन वर्षे तो तिथेच आहे. जलस्रोत खात्याचे पुष्ट अभियंते तो वृक्ष कसा कापावा यावर दोन वर्षे विचार करत असावे. बंधारे, धरणे बांधली की त्यांची साफसफाई करावी लागते याचे भान वैचारिक लकवा मारलेल्या सरकारी खात्याना कोणी द्यायचे त्यासाठी लोकप्रतिनिधी असतात, पण ते पुराने उदध्वस्त झालेल्या संसारांची तोंडदेखली पाहाणी करून विमानतळावर ढोलताशे वाजवायला पळतात त्यासाठी लोकप्रतिनिधी असतात, पण ते पुराने उदध्वस्त झालेल्या संसारांची तोंडदेखली पाहाणी करून विमानतळावर ढोलताशे वाजवायला पळतात हीच हयगय आपल्या कष्टाना यापुढेही मातीमोल तर करणार नाही ना, ही या श्रमिकाला वाटणारी धास्ती आम्हाला या दौऱ्यात दिसली. त्याला आश्‍वस्थ करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मंत्रिमंडळाने निवडणूक आणि राजकारणातून थोडीशी सवड काढावी आणि धास्तावलेल्या पूरग्रस्ताना प्रशासकीय उत्तरदायित्व निभावण्याची हमी द्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/08/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%91%E0%A4%B0/", "date_download": "2021-09-20T05:14:35Z", "digest": "sha1:JEERWJEEGCQHG3NEG3V6BJNI3MTO7O7B", "length": 5118, "nlines": 83, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "संगमनेरमध्ये डॉ.पगडाल ऑर्थो क्लिनिकचा शुभारंभ, डॉ. सौरभ पगडाल यांनी सुरु केले अत्याधुनिक हॉस्पिटल – C News Marathi", "raw_content": "\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – उद्योजक बाळासाहेब देशमाने | Balasaheb Deshmane, Sangamner\nसंगमनेर – प्रवरेला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\nसंगमनेर – स्वराज्यध्वजाचे शहागडावर पूजन, आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन ६ राज्यांमध्ये प्रवास\nसंगमनेर – प्रवरेला पूर आल्याने धांदरफळ खुर्द आणि कवठे धांदरफळला जोडणारे दोनही पूल पाण्याखाली\nसंगमनेर – प्रवराकाठी धोक्याचा इशारा, निळवंडेही भरण्याच्���ा मार्गावर असल्याने प्रवरेला पूर\nसंगमनेरमध्ये डॉ.पगडाल ऑर्थो क्लिनिकचा शुभारंभ, डॉ. सौरभ पगडाल यांनी सुरु केले अत्याधुनिक हॉस्पिटल\n← संगमनेर – श्रावणात भरणाऱ्या सर्वच यात्रा बंद,गर्दीचा धोका ओळखुन देवस्थानांचा,प्रशासनाचा निर्णय\nराहाता – मृत्युची सीआयडी चौकशी होणार,पोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला →\nसंगमनेर – चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, इंदिरानगरमधील नराधम रोशन ददेल पोलिसांच्या ताब्यात\nराहात्यात शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या नियोजनासाठी बैठक\nपाथर्डी – लोकसहभागातून उभारणार महादेवाच मंदिर, आ.मोनिका राजळे यांच्या शुभहस्ते उदघाटन\nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा संगमनेर सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – उद्योजक बाळासाहेब देशमाने | Balasaheb Deshmane, Sangamner\nसंगमनेर – प्रवरेला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://jansanvad.com/?p=3201", "date_download": "2021-09-20T04:25:41Z", "digest": "sha1:KRGPM333JBTANZJSKGOT5BWW5SZCX3JE", "length": 19811, "nlines": 95, "source_domain": "jansanvad.com", "title": "ऑनलाईन इंटरनेटमुळे सायबर गुन्हांचे वाढते प्रमाण – जनसंवाद", "raw_content": "\nउच्च शिक्षित तरुण देत आहेत बसपाला पसंती- नितिन गायकवाडबसपाकडून शाहू जयंती साजरी…संतपेठ गाळे वाटप प्रकरणावरून पालिकेतील विरोधी गट सक्रिय…यमाई तलाव परिसरातील बुद्धभूमीवर बुद्ध जयंती साजरीऑनलाईन इंटरनेटमुळे सायबर गुन्हांचे वाढते प्रमाण\nऑनलाईन इंटरनेटमुळे सायबर गुन्हांचे वाढते प्रमाण\nजन संवाद वेब न्युज पोर्टल\nसोलापूर/ इंटरनेटवरुन होणारे आर्थिक व्यवहार, मोबाईल ॲपचा वाढता वापर यामुळे सायबर गुन्हांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत आहे. अलीकडच्या काळात समाज माध्यमांचा वापर वाढला आहे. अगदी ती जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. मात्र त्यांचाच वापर फसवणुकीसाठी ही केला जात असल्याचे प्रकार समारे येत आहेत. फेसबुक मेसेंजरव्दारे आजाराचे कारण पुढे करीत मदतीचे आर्जव केले जात आहे. खात्री न करता सहानुभुती दाखवणारे या जाळयात अडकत आहेत. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.डिजीटल क्रांतीचे सारे जग हातात आले तसेच ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. फसेबुक व्हॉटसॲप ही समाजामध्ये तर जीवनाचा अविभ���ज्य भागच बनली आहेत. भामटयांनी फसवणुकीसाठी या समाजमाध्यमांचा वापर सुरु केला आहे.\nफेसबुक मेसेंजवर आपल्याला मित्राचा मेसेज येतो हाय, हॉलो….. नंतर आजारी असल्याचे सांगितले जाते. पैश्‍याची गरज असल्याचे आर्जव केले जाते. पैसे पाठविण्यासाठी बँक खाते किंवा गुगलपे चा पर्याय दिला जातो. तुम्ही खात्री केली तर मेसेज पाठविणारा तुमचा मित्र नसुन भलतीच व्यक्ती असल्याचे लक्षात येते. मात्र खात्री न करता सहानुभुती दाखविणारे या भामटयांच्या जाळयात अडकत आहेत. शक्यतो कमी रकमेची मागणी केली जाते. त्यामुळे पैसे पाठविण्यासाठी फार विचार केला जात नाही. शिवाय महिलांना टारगेट करुन ही फसवणुक केली जात असल्याचे समजते. फेसबुकचे नवीन खाते काढताना पासवर्ड बाबत फारशी काळजी घेतलेली नसते. अनेकदा मोबाईल क्रमांकच पासवर्ड म्हणुन वापरला जातो. त्यामुळे भामटयांकडुन अशी अकाऊंट हॅक करुन फसवणुकीसाठी वापरली जातात. शिवाय बनावट खातेही तयार केली जातात. अगदी फोटोही वापरले जातात. मूळ खात्यावरील मित्रांना बनावट खात्यावरुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते. याव्दारेही फसवणुक हॉस्पिटल मध्ये आहे. अडचणीत आहे असे एक ना अनेक कारणे सांगुण पैसे मागण्याचा प्रकार सरांस होत असल्याचे दिसुन व आढळुन आले आहे. महिलांचा फोटो व अभिनेत्रीचे महिलांचे फेक फेसबुक अकौंन्ट काढुन मुलांना प्रेमाच्या जाळयात अडकविण्याचा प्रकार समोर येत आहे.\nजिथे पैसा, तिथे धोका हे तत्व सायबर गुन्हांमध्ये दिसुन येते. ई शॉपिंग, ऑनलाईन बँकिंग, मोबाईल ॲपमधुन होणाऱ्या खरेदी विक्री व्यवहारातुन मोठया प्रमाणात पैसे हडप केले जातात. त्यामुळे सायबर गुन्हांमध्ये आर्थिक गुन्हांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे. बँक खाते, डेबिट-क्रेडिट कार्ड, ईमेल याचा पिन वा पासवर्ड कोणालाही देऊ नये असे वारंवार सांगण्यात येते. बँकांसह सायबरतज्ञ, पोलिस यंत्रणा ही सूचना करत असतात. परंतु बँकेतुन कॉल आल्याचे भासवणाऱ्या भामटयांवर अतिविश्वास ठेवणे ग्राहकांना भोवते. लोकांचा ॲपवर, बँकेच्या प्रक्रियेवर विश्वास असल्याने त्याची खातरजमा करण्याची तसदी घेतली जात नाही.\nगुन्हेगारांकडे काही वेगळे, अदयावत या नवीन तंत्रज्ञान नसते. परंतु ते मानवी कल लक्षात घेऊन सापळा रचतात. ई-मेल, ॲप लिंक, बोगस कॉल सेंटर वगैरे सापळे रचले जातात. त्या सापळया�� अडकविण्याचे तंत्र मोडुन काढण्यासाठी सर्वसामान्यांनी सतर्क रहावे. बँकेमधुन फोन आल्याचे भासवणाऱ्या भामटयाकडे आपल्या खात्याचा बऱ्यापैंकी तपशील असतो. बँकांकडुन पुरविल्या जाणाऱ्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डाच्या सुरुवातीचे काही क्रमांक सारखेच असतात. हे भामटे तेच क्रमांक सांगतात आणि लोकांचा त्यावर विश्‍वास बसतो. वेगवेळया ऑफर वगैरेच्या नावाखाली मोबाईल क्रमांक घेतले जातात. यातुन मोबाईलचा डेटा मोठया प्रमाणात जमा होऊन त्याची विक्री होत. म्हणुनच वेगवेळया कंपन्या, बँकांच्या एजन्सीकडून सारखे फोन येतात. लॉटरी लागल्याचा अचानक येणारा ईमेल, विम्याची रक्कम, नोकरीची संधी, दामदुप्पट रक्कम आदी मोहाच्या सापळयात शेकडो जण अडकतात अशी रक्कम आपल्याला का आणि कोण देणार याचा विचार केला जात नाही. त्यासाठी ओटीपीपासूनची माहिती लगेचच पुरविली जाते. नंतर मात्र फसवणुक झाल्याचे लक्षात येते.\nई-व्यवहार काही सेकंद, मिनिटांचा असतो. देश वा परदेशातुन केल्या जाणाऱ्या घोटयाळयाचा तपास करणे बऱ्याचदा अवघड ठरते. ऑनलाईन ठगांकडुन ही रक्कम एटीएमवरुन काढून घेण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे एकदा रक्कम काढली गेली की त्याचा तपास करणे अवघड ठरते. केवळ ई-व्यवहार नाही तर, सोशल मीडियावर वावरताना विशेष काळजी घ्यावी. त्यावर लोकेशन खासगी माहिती, फोटो शेअर करु नयेत. गुन्हेगार त्याचा फायदा घेऊन मॉर्फिंग आदी स्वरुपात महिलांना लक्ष्य करु शकतात. या गुन्हांना रोखण्यासाठी सावधगिरी बाळगावी. महिलांचे, गर्लफ्रेंड चे फोटोचा दुरुपयोग करुन तिच्याकडुन पैश्याची व लग्नाची, शारीरिक सुखाची मागणी करण्याचा प्रकार सर्रास आढळुन येतो. त्यामुळे महिला मानसिक त्रासातुन वेदना मध्ये गुंतल्या जातात. त्यातुन बाहेर पडणे पीडित महिलेला फार अवघड जाते.\nभारतीय दंड संहितेतील कलम इंटरनेटवरील मजकुरास लागु होतात. उदा. भारतीय दंड संहिते मधिल कमल 153 अ, कमल 295, कमल 295 अ, कमल 499 व 509 लागु होतात. भारतीय न्यायव्यवस्था मजबुत आहे हे भारतीयांचे भाग्य आहे. परंतु प्रत्येकवेळी न्यायव्यवस्था मदतीस येणार नाही. त्यासाठी नागरिकांनीच अधिकाधिक जागृत होणे गरजेचे आहे. एकंदरित सोशल मिडीयाचा वापर करत असताना त्याचा अतिरिक नको त्यांच बरोबर सावधगिरी व संवेदना जागृत ठेऊन त्याचा वापर व्हावा असा संदेश दिला तर चुकीचा ठरु नये.\nॲङ संघरक्षित (सुजित) उडाणशिव\nसहा वर्षाच्या शिदोरीवरच आ सावंतसर यांची पार पडणार निवडणूक \nPost Views: 372 जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर:प्रतिनिधी-मागील निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षांचे पाठबळ नसतानाही पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून कोणताही राजकीय वारसा नसतानाही मोठया मताने विजयी मिळविण्यात आ दत्तात्रय सावंत सर यांना यश मिळाले होते. त्याच यशामधून जी सेवा करण्याची संधी मिळाली होती, त्याचा पुरेपूर उपयोग करीत, जे कार्य केले आहे, त्याच […]\nस्वेरीच्या डी. फार्मसीमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरवात\nPost Views: 105 जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूरः- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डी. फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६५०५ ला मान्यता मिळाली असून सोमवार (दि. १० ऑगस्ट २०२०) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे,कागदपत्रे पडताळणी,छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही […]\nकृषी कन्येने केले पिकावरील फवारनीचे प्रात्यक्षिक\nPost Views: 304 जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नीत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज अंतर्गत पंढरपूर तालुक्यातील कान्हापूरी येथे ग्रामीण कृषी जागृकता कार्यक्रमांतर्गत तेथील परिसरातील शेतकरीवर्गला भक्ती चव्हाण हिने विविध विषयांवर प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले.भक्ती चव्हाण हिने मका आणि डाळिंब फवारनिचे प्रात्यक्षिक सादर केले.फवारनी करताना घ्यावयाची काळजी याची माहीती दिली […]\nकोरोनाला प्रतिबंध,उपचारापेक्षा उत्तम – प्रां सचिन ढोले\nयमाई तलाव परिसरातील बुद्धभूमीवर बुद्ध जयंती साजरी\nमुख्य संपादक : रविंद्र सर्वगोड\nआँनलाईन वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखा मधुन व्यक्त झालेल्या मताशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्शा, अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nउच्च शिक्षित तरुण देत आहेत बसपाला पसंती- नितिन गायकवाड\nबसपाकडून शाहू जयंती साजरी…\nसंतपेठ गाळे वाटप प्रकरणावरून पालिकेतील विरोधी गट सक्रिय…\nयमाई तलाव परिसरातील बुद्���भूमीवर बुद्ध जयंती साजरी\nऑनलाईन इंटरनेटमुळे सायबर गुन्हांचे वाढते प्रमाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jdccbank.com/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2021-09-20T04:26:49Z", "digest": "sha1:D6ORNB5JBIJPNMEKJWUPKHHZSP7MS75U", "length": 9900, "nlines": 43, "source_domain": "jdccbank.com", "title": "total views\t<% if ( today_view > 0 ) { %> , views today इतिहास - जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,जळगाव", "raw_content": "\nबँकेचा १०० वर्षाचा इतिहास\nजळगाव जिल्ह्याच्या सर्व मराठी भाषिक, गरीब,गरजू उपेक्षित माणसांचा सर्वांगीण विकास व समृद्धी होण्याच्या दृष्टीने व सर्वच स्तरावरील जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी दि खान्देश डीस्ट्रीक्ट सेन्ट्रल को. ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना दि.१९ मे १९१६ रोजी जळगाव येथील नामांकित वकील व प्रमुख प्रवर्तक मा. दत्तात्रय गोविंद जुवेकर व इतर सर्व समाज सेवक संचालक यांनी केली.\nदि.२७ मे १९१६ रोजी पूर्ण खान्देश जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोंदणी झाली व सरकार नियुक्त पहिले ९ सदस्यांचे संचालक मंडळ अस्तित्वात आले.\nबँकेचे पहिले संचालक मा. दत्तात्रय गोविंद जुवेकर यांची नेमणूक करण्यात आली.\nबँकेचा व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने संस्था सभासद म्हणून बोदवड सह.सोसायटीने पहिला शेअर दि. ३१ जुलै १९१६ रोजी घेतला.\nसन १९१६-१७ मध्ये ३५ संस्था व ११२ व्यक्ती असे एकूण १४७ बँकेचे सभासद होते. वसूल भाग भांडवल रु. २६००० गोळा झालेले होते.\nबँकेची स्थापना झाली त्यावेळेस व्यक्ती व संस्था सभासद मिळून बँकेचे एकूण १४७ सभासद होते. सन १९५१ मध्ये ३२०२, सन १९६६ मध्ये ४५०३ तर नोव्हेंबर २०१५ रोजी बँकेची एकूण सभासद संख्या ७४५८ असून पैकी व्यक्ती सभासद संख्या २६२४ आहे.\nबँकेची पहिली शाखा सप्टेंबर १९२३ मध्ये पाचोरा येथे सुरु करण्यात आली. व सन १९३५ पर्यंत मुख्य कार्यालयासह बँकेच्या ८ शाखा कार्यान्वित झाल्या.\nबँकेने जून १९१९ मध्ये गव्हमेंट सर्वेन्ट को. ऑपरेटिव्ह सोसायटीचे इमारतीत रु.७५/- वार्षिक भाड्याने बँकेचे मुख्य कार्यालय सुरु केले. सन १९३२-३३ मध्ये बँकेने रु. ४९२३३/- खर्च करून स्वतःची मुख्य कार्यालयासाठी घडीव दगडाची बांधकाम केली. म्हणून जिल्हा बँक बोली भाषेत “दगडी बँक” म्हणून ओळखली जाते.\n१०० वर्षापूर्वी लावलेल्या इवल्याश्या रोपट्याचे आज बलाढ्य वटवृक्षात रुपांतर झालेले आहे. आज बँकेच्या स्वताच्या मालकीच्या ५० इमारती व ५ बखळ प्लॉट आहे.\nसन १९९० मध्ये बँकेने रु.२ कोटी ३२ लाख खर्च करून भव्य नाट्यगृहसाहित बँकेची प्रशासकीय इमारत बांधकाम केली.\nबँकेस भारतीय रिझर्व बँकेने दि.२८ मार्च २०१२ रोजी बँकिंग व्यवसाय परवाना दिलेला आहे.\nबँकेवर एप्रिल २००३ ते डिसेम्बर २००८ या कालावधीमध्ये प्रशासकीय राजवट होती.\nभाग भांडवल:- बँक स्थापनेवेळी बँकेचे भाग भांडवल रु.२६०००/- होते, तर नोव्हेंबर २०१५ अखेर रु. १७९ कोटी ३५ लाख इतके झालेले आहे.\nनिधी:- सन १९१७-१८ मध्ये बँकेचे एकूण निधी रु.८७३, सन १९२२-२३ मध्ये रु.१६१७५/-, सन १९५१ मध्ये रु.१५ लाख ९५ हजार तर नोव्हेंबर २०१५ अखेर रु. १८० कोटी ५२ लाख आहे.\nठेवी :- सन १९१७-१८ मध्ये बँकेच्या एकूण ठेवी रु.५५६८२/- होत्या. सन १९२२-२३ मध्ये रु.८,५९,२२१/- सन १९५१ मध्ये रु.१ कोटी ८७ लाख ९९ हजार ठेवी होत्या तर नोव्हेंबर २०१५ अखेर बँकेच्या एकूण ठेवी रु.२३३५/- कोटीच्या आहेत.\nबाहेरील कर्ज:- बँकेने सुरुवातीला सन १९१८-१९ मध्ये मुंबई बँकेकडून रु. ८५ हजार कर्ज उचल केलेली आहे. तर सन १९२२-२३ मध्ये रु. ४ लाख १२ हजार, सन १९५० मध्ये रु.७ लाख ५३ हजार तर नोव्हेंबर २०१५ अखेर रु. ६७३ कोटी कर्जे घेतलेली आहे.\nगुंतवणूक:- सन १९२९-३० या वर्षात बँकेची एकूण गुंतवणूक रु. १४ लाख २१ हजार, सन १९५० मध्ये रु. ७१ लाख ८० हजार, सन १९६६ मध्ये रु. २ कोटी ५१ लाख २५ हजार तर नोव्हेंबर २०१५ अखेर रु. ७८५ कोटींची गुतवणूक केलेली आहे.\nयेनेकर्ज :- बँकेने सुरुवातीला सन १९१७-१८ मध्ये दिलेल्या कर्जाची येणेबाकी रु.१६५४००/-, सन १९२२-२३ मध्ये रु.९६५४७४/- सन १९५१ मध्ये रु. ९७ लाख ५० हजार येणे बाकी होती. तर नोव्हेंबर २०१५ अखेर रु.२३५० कोटी येणेबाकी आहे.\nखेळते भांडवल:- बँकेचे सन १९१६-१७ मध्ये खेळते भांडवल रु.९३०७५/-, सन १९२४-२५ मध्ये रु.१३ लाख ३६ हजार तर बँकेच्या स्थापनेस ५० वर्षे पूर्ण झाली त्यावेळेस सन १९६६ मध्ये रु. ९ कोटी २१ लाख ४० हजार खेळते भांडवल असून नोव्हेंबर २०१५ अखेर रु. ३५६४ कोटी इतके झालेले आहे.\nनफा:- बँकेस सुरवातीच्या वर्षी सन १९१६-१७ मध्ये रु.९६/- एवढा नफा झालेला आहे. तर सन १९५१ मध्ये रु.२ लाख कोटी निव्वळ नफा झालेला होता. तर ३१ मार्च २०१५ रोजी बँकेस रु.२ कोटी ८५ लाख निव्वळ नफा झालेला आहे.\nऑडीट वर्ग:- बँकेस गत सतत तीन वर्षापासून “ब” ऑडीट वर्ग मिळालेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/8555", "date_download": "2021-09-20T05:06:48Z", "digest": "sha1:ZOOWKWHAOVQGBQUPGIC2LLHSC6CFBNXB", "length": 8744, "nlines": 123, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nकार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nदवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nHome/नागपूर/आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nआद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nनागपूर दि. 07 : इंग्रज सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा देणारे, देशवासीयांना स्वातंत्र्याचे स्वप्न दाखवून ते पूर्ण करण्याचा विश्वास, बळ देणारे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना आज त्यांच्या जयंतीनिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विमला आर. यांनी अभिवादन केले.\nयावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जगदीश कातकर, उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, तहसिलदार सुधाकर इंगळे, राहूल सारंग, सिमा गजभिये, मृदुला मोरे आदी अधिकारी-कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.\nPrevious दवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nNext थोरांचा वारसा जपणे काळाची गरज-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\n– सुनील केदार  तरोडी (खु) भूखंड धारकांसमक्ष अधिकाऱ्यांसोबत बैठक  क्रीडा संकुलासाठी अन्यायग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी …\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nनागपुर :- उपमहापौर सौ मनिषा धावड़े इनके घर आनेवाले गणपति उत्सव को मनाने के लिए …\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nपिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nगणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/maharashtra-news/floods-on-savitri-river-washed-away-50-percent-part-of-mumbai-goa-highwaypad96", "date_download": "2021-09-20T04:21:32Z", "digest": "sha1:RZI5KI7ZOU62VOLP3LMWBEM4EUQX3IJA", "length": 7928, "nlines": 33, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Mumbai-Goa Highway: 50 फुटांचा भाग वाहून गेला; वाहतुकीला ब्रेक", "raw_content": "\nMumbai-Goa Highway: 50 फुटांचा भाग वाहून गेला; वाहतुकीला ब्रेक\nमुंबई-गोवा (Mumbai-Goa Highway) वाहतूक खंडित होण्याची शक्यता; एक वाहन जाण्याएवढीच जागा\nअलिबाग : मुसळधार पावसाने महाड तालुक्यातील सावित्री पुलाच्या अलीकडे मुंबई-गोवा (Mumbai-Goa Highway)महामार्गालगतचा मातीचा भराव वाहून गेल्याने भलेमोठे भगदाड पडले आहे. केवळ एक चारचाकी वाहन जाईल इतकाच महामार्गाचा भाग उरला आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे; मात्र पाऊस आणि रहदारीमुळे कामामध्ये अनेक अडचणी येत आहेत. (Floods on Savitri River washed away 50 percent part of Mumbai-Goa highway)\nसावित्री नदीला आलेल्या महापुरात महामार्गाचा हा भाग वाहून गेला. भरावाची माती वाहून गेल्याने डांबरीकरणालाही तडे गेले. वरून चकाचक दिसणाऱ्या महामार्गाचा साधारण 50 फुटांचा भाग वाहून गेला आहे. केवळ 10 फुटांचा अरुंद भाग शिल्लक आहे. या भागावरून एका वेळी एकच वाहन जाऊ शकते. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. अवजड वाहन गेल्यास शिल्लक राहिलेला भागदेखील कोसळून जाण्याची शक्यता या मार्गावरून जाताना वाहनचालकांना जाणवत आहे; मात्र महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी याचे सर्व खापर पावसावर फोडत आहेत.\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प\nकरोडो रुपये खर्च करून आणि जो मार्ग कोणत्याही परिस्थितीत शाबूत राहील याची ग्वाही अधिकारी देत असताना पुरात वाहून गेला आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग न ठेवल्याने डोंगरावरून येणाऱ्या पाण्याला जागाच राहिली नाही. त्याच वेळेला सावित्री नदीच्या प्रवाहाने कमकुवत झालेली भरावाची माती वाहून गेली. या मार्गासाठी पर्यायी मार्ग नसल्याने लवकरात लवकर त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे; अन्यथा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वाहनचालक व्यक्त करीत आहेत.\n\"महामार्गाचा वाहून गेलेला भाग पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा कामास लावलेली आहे. हा मार्ग लवकरात लवकर करण्याचे प्रयत्न आहेत. तरीही पडणारा पाऊस आणि भरावासाठी माती नसल्याने समस्या जाणवत आहेत. पुढील तीन ते चार दिवसांत हा मार्ग व्यवस्थित होईल.\"\n- श्रीकांत बांगर, कार्यकारी अभियंता- राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, पेण\n\"पुरामध्ये सावित्री नदीपुलाच्या अलीकडील भाग पूर्णपणे पाण्याखाली गेलेला होता. पाण्याचा जोर जबरदस्त होता. यामुळे मातीचा भराव वाहून गेला. रस्त्याखालील माती वाहून गेल्याने वरील डांबरीकरणाचा भागदेखील कोसळला. दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी होते. पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग न मिळाल्याने हा रस्ता खचला असावा.\"\n- अस्लम मुकादम, चालक-महाड\nमुंबई - गोवा महामार्गावरील वासिष्ठी, एनरॉन पुलासह पशुराम घाटही खचला आहे. त्यामुळे वाहतुकीला ब्रेक लागला आहे. पशुराम घाटात पर्यायी मार्ग तयार करून एकेरी वाहतूक सुरू केली आहे. मात्र अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक अजूनही बंदच आहे. आंबा घाटातील दरड काढण्यासाठी अजून एक दिवस लागेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाजीपाला, दूध यासह पेट्रोल-डिझेलचा तुटवडा रत्नागिरीत जाणवत आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील ओझरे येथे दरड कोसळून एका शेतकऱ्यांचा गोठा उद्‌ध्वस्त झाला. त्यातील चार जनावरे मृत पावली आहेत. यामध्ये दोन लाखांचे नुकसान झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/mumbai/no-kissing-zone-in-mumbai/323014/", "date_download": "2021-09-20T06:01:09Z", "digest": "sha1:FEW3D23XFPO2OM3D2PS6JR6WI56OXETZ", "length": 11314, "nlines": 152, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "No kissing zone in mumbai", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मुंबई मुंबईत नो किसिंग झोनअश्लिल कृत्य करणाऱ्या जोडप्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक नागरिकांची योजना\nमुंबईत नो किसिंग झोनअश्लिल कृत्य करणाऱ्या जोडप्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक नागरिकांची योजना\nजोडपी भर रस्त्यात खुलेआम अश्लिल कृत्य करतात\nमुंबईत नो किसिंग झोनअश्लिल कृत्य करणाऱ्या जोडप्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक नागरिकांची योजना\nयेत्या चार दिवसांत किरीट सोमय्यांचे असे असतील चार दौरे; मोठा फौजफाटा तैनात असताना कोल्हापूरकडे रवाना\nमहाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात चाललेय तरी काय; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल\nमुंबईत लालबागच्या राजासह १० दिवसांच्या बाप्पांना निरोप; सायंकाळी ६ पर्यंत ३,९६० गणेशमूर्तींचे विसर्जन\nTerror Module: महाराष्ट्र ATSची पुन्हा मोठी कारवाई; मुंब्रातून ‘मुन्ना भाई’ला अटक\nपवई तलावात रासायनिक फवारणी केल्याने पालिकेला MPCB कडून नोटीस\nभारतात पाश्चिमात्य संस्कृतिचा वावर आता वाढतांना दिसत आहे. याचप्रमाणे प्रत्येकाने सकारात्मकतेने याचा स्विकार केला आहे. आपण विविध शहरांमध्ये किंवा देशामध्ये लोकांच्या सुरक्षिततेसाठी किंवा त्यांना सुचित करण्यासाठी वेगवेगळे झोन तयार करण्यात येतात. यामध्ये नो पार्किंग झोन,नो हॉकिंग झोन अशा झोनची वर्गवारी करण्यात येते. या ठिकाणी देण्यात आलेल्या संदेशानुसार ती गोष्ट करण्यास मज्जाव करण्यात येतो. मात्र आता मुंबईत एका नव्या झोनची चर्चा चांगलीच रंगत आहे. हा झोन आहे नो किसिंग झोन. प्रत्येकाला हे ऐकून नक्कीच नवल वाटेल. मुंबईतील बोरिवली पश्चिम येथे असलेल्या जॉगर्स पार्कजवळ हा झोन तेथील स्थानिक नागरिकांनीच घोषित केला आहे.\nबोरिवली पश्चिम येथे असलेल्या जॉगर्स पार्कजवळ अनेक वरिष्ठ नागरिक तसेच राहीवासी व्यायाम,फेरफटका मारण्यासाठी रोज येताता.याचदरम्यान तरुण जोडपी भर रस्त्यात खुलेआम अश्लिल कृत्य करतात यामुळे नागरिक त्रस्त झाले असून या जोडप्यांना आळा घालण्यासाठी रस्त्यावर नो किसिंग झोन असं लिहिलं आहे. बोरिवलीच्या चिकुवाडीतील सत्यम शिवम सुंदरम सोयटीजवळच हा जोगर्स पार्क आहे.\nहे एक हाय प्रोफाईल क���षेत्र आहे. आणि या क्षेत्राच्या मध्यभागी एक सुंदर गार्डन रहिवाश्यांसाठी तयार करण्यात आलं आहे. या ठिकणी जोडपी नेहमी वावरतांना दिसतात या सर्व कृत्यांवर काही तरी ठोस उपाययोजना करण्याच्या उद्देशाने सोसायटीच्या बाहेरच्या रस्त्यावर NO KISSING ZONE असं लिहिलं आहे. विशेष म्हणजे या उपाययोजनेचा योग्य परिणाम झाला असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.\nहे हि वाचा – यंदा लालबाग राजाची मूर्ती विराजमान होणार, भक्तांना ऑनलाईन दर्शन घेता येणार\nमागील लेखफ्रेंडशिप डे निमित्त ‘आपली यारी’ गाण प्रेक्षकांच्या भेटीला\nपुढील लेखIndia Corona Update: देशात २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ; ४७ कोटींहून अधिक जणांचे झाले लसीकरण\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\nपालघर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार\n‘वन रुपी’मुळे महिलेची स्थानकावरच सुखरुप प्रसूती\nVideo: ‘उद्धव साहेबांना लाज वाटू दे’ लोकल प्रवासी महिलेचा संताप\nमद्यविक्रीतून राज्य सरकारला २१०० कोटी रुपयांच्या महसुलाची अपेक्षा\nलॉकडाऊन कुठे कडक,शिथिल करायचे ते राज्यांनी ठरवावे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/03/blog-post_10.html", "date_download": "2021-09-20T05:32:27Z", "digest": "sha1:RY4CRL2KAWIASZHSCZT3QUZPFQZH66OF", "length": 8401, "nlines": 67, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "नगर जिल्हा रुग्णालयांतर्गत कामकाजाचा शहर पोलिसांवर ताण ; एसपी साहेबांच्या निर्णयाकडे कर्मचा-यांचे लक्ष !", "raw_content": "\nHomeAhmednagarनगर जिल्हा रुग्णालयांतर्गत कामकाजाचा शहर पोलिसांवर ताण ; एसपी साहेबांच्या निर्णयाकडे कर्मचा-यांचे लक्ष \nनगर जिल्हा रुग्णालयांतर्गत कामकाजाचा शहर पोलिसांवर ताण ; एसपी साहेबांच्या निर्णयाकडे कर्मचा-यांचे लक्ष \nअहमदनगर- जिल्ह्यातील पोलिस ठाणे अंतर्गत अथवा आष्टी (जि. बीड) येथे झालेल्या घटनांमधील किंवा गुन्ह्यातील संबंधित अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले असता, या सर्वांच्या जबाबा���सह कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठीच्या कामाचा ताण हा कोतवाली, तोफखाना, भिंगार, नगर तालुका आणि एमआयडीसी पोलिस कर्मचाऱ्यांवर येतो. वास्तविक नगर जिल्हा रुग्णालय हे तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत येते. त्यामुळे जिल्हा रुग्णालय अंतर्गत पोलीस यंत्रणेच्या कामकाजासाठी एकमेव तोफखाना पोलीस ठाणे अंतर्गतच 'फिक्स पॉईंट' पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी नियुक्त व्हावा. यामुळे उर्वरित नगर शहरातील पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांवर जिल्हा रुग्णालय कामकाजाचा ताण राहणार नसल्याचे पोलीस कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्हा रुग्णालयातील पोलिसांच्या कामकाजाचा आढावा घेऊन शहर पोलिस ठाणे अंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांचा ताण दूर व्हावा, अशी अपेक्षा अपवाद पोलीस कर्मचाऱ्यांनी 'नगर रिपोर्टर'कडे मांडली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील पोलीस ठाणे, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घडलेल्या अपघातातील जखमी झालेल्याची कागदोपत्र तयार करणे यासह जिल्ह्यातील घडलेल्या गुन्ह्यातील आरोपी अनेक वेळा अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात येतात. या सर्वांची जबाबदारी म्हणजेच अन्य पोलिस ठाणे अंतर्गत रुग्णालयात दाखल झालेल्यांचा जबाबासह अन्य कागदपत्रांची पूर्तता करून तो अहवाल वरिष्ठांना देण्याच्या संदर्भात येणाऱ्या कामकाजाचा ताण अहमदनगर शहरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार, एमआयडीसी अथवा नगर तालुका पोलिसांवर येतो. ही बाब काही पोलिस कर्मचाऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांसमोर मांडली आहे. परंतु याबाबत अद्यापही काही नियोजन झालेले नाही. यामुळे नगर शहरातील पोलिस कर्मचाऱ्यांची ही समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या समस्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कायमस्वरूपी नियोजन केल्यास जिल्हा रुग्णालयातील शहर पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण दूर होऊ शकतो. यापूर्वीच शहर पोलिस ठाणे अंतर्गत पोलिस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आहे. यात वाढते गुन्हे, त्याचा तपास तसेच न्यायालयीन कामकाजात पोलीस कर्मचारी गुंतून पडत आहे. यात बाहेरील पोलिस ठाणेतंर्गत कामकाजाचा हा ताण पडत असल्याने शहर पोलीस ठाण्यातील कामकाजावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत. आता याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक काय निर्णय घेतात याकडे शहर पोलिस कर्मचाऱ्य���ंचे लक्ष लागले आहे.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/6477", "date_download": "2021-09-20T04:34:59Z", "digest": "sha1:YVCTOO3PW2Y3NEQHBC76YOLLV4AQ2MSK", "length": 10169, "nlines": 126, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांना श्रद्धांजली – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nकापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”\nदवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे\nलावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nशासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा\nउपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान\nकार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा\nआद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन\nदवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा\nHome/मुंबई/मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित करताना पुढील मुद्दे मांडले\nग्रामपंचायत निवडणूक : जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्यक\n‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार\nउत्तम भाष्यकार, चळवळींच्या ���्षेत्रातील गाढा अभ्यासक गमावला\nमुंबई दि. २२ :- महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ.भाऊ लोखंडे यांना वाहिली आहे.\nमुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, डॉ. लोखंडे यांनी आंबेडकरी विचार, बौद्ध वाड़:मय यांच्या संशोधन-लेखनातून अभ्यासक म्हणून मोठे योगदान दिले आहे.\nविदर्भ साहित्य संघासह अनेक संस्था, संघटनांच्या माध्यमातून ते साहित्य-संस्कृती क्षेत्रात सक्रिय होते.\nआंबेडकरी , दलित आणि बौद्ध विचार चळवळींचे भाष्यकार म्हणून त्यांनी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरही अभ्यासू मांडणी केली आहे.\nडॉ. लोखंडे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांना विनम्र श्रद्धांजली.\nPrevious कोरोनाबाधित रुग्णांना मिळणार आता जलद उपचार : डॉ. नितीन राऊत\nNext डॉ. भाऊ लोखंडे यांच्या निधनाने महान विचारवंताला मुकलो – डॉ. नितीन राऊत\nचंद्रपूरातील चांदा येथे आरटी-१ वाघ जेरबंद, मुख्यमंत्र्यानकडुन पथकांचे कौतुक\nमुंबई, दि. २७ :- चंद्रपूर जिल्ह्यातील मध्य चांदा भागात दहशत माजविणाऱ्या वाघास आज दुपारी वन …\nगोसीखुर्द: बुडित क्षेत्रातील गावांचे फेर सर्वेक्षण तातडीने करा\nविधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीत जलसंपदा मंत्र्यांचे आदेश मुंबई, दि. १५: गोसीखुर्द प्रकल्पबधितांना न्याय देण्यासाठी …\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\nपिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nगणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nनेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार\nवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार\nचिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/edible-oil-prices-hit-a-record-high/", "date_download": "2021-09-20T04:47:40Z", "digest": "sha1:BTQOJ3YCCXML3SUDP4TPK7RPPVXB7U2D", "length": 10850, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "खाद्यतेलाच्या दराने गाठला मोठा उच्चांक", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nखाद्यतेलाच्या दराने गाठला मोठा उच्चांक\nसोयाबीन व पामतेल या खाद्यतेलाच्या किमतीमध्ये १० रुपये ने वाढ झाल्यामुळे महागाईचा मोठया प्रमाणात भडका उडत असलेला दिसत आहे. जे की घरातील गृहिणी खाद्य तेलाच्या किमती वाढल्यामुळे भाजीला फोडणी सुद्धा देत नाहीत एवढेच काय तर देवाच्या पुढे दिवा लावण्यासाठी जो तेलाचा वापर होत असल्याने त्या हात आकडत आहेत.\nलोकांची मात्र चिंता वाढलेली दिसून येत आहे:\nसध्या स्तिथी पाहायला गेलं तर पामतेलाची किमंत १३० रुपये प्रति लिटर तर सोयाबीन तेलाची(oil) किमंत प्रति लिटर १५० रुपये आहे. इतिहासात पहिल्यांदाच सोयाबीन तेलाचे भाव शेंगदाणा तेलाच्या भावा एवढे झालेले दिसून येत आहेत.श्रावण चालू होयच्या तोंडावर या खाद्यतेलाच्या किमती मध्ये वाढ झाली असून मध्यम वर्गीय लोकांची मात्र चिंता वाढलेली दिसून येत आहे तसेच पुढे सण सुरू झाल्यावर यामध्ये अजून किती वाढ होईल हे सुद्धा सांगणे कठीण झालेले आहे.\nहेही वाचा :शेतीचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी संशोधकांनी कसली कंबर\nया खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये वाढ झालेली असून सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट बिघडलेले आहे. दुकानाच्या बाहेर जे फलक असते जे की त्यावर किमती मध्ये वाढ झालेली लिहून ठेवले असते त्या किंमती मध्ये वाढ बघून सर्व सामान्य लोकांचे डोळे मात्र पांढरे झालेले दिसत आहेत.मागील काही दिवसात लातूर येथे सोयाबीनला ९ हजार रुपये प्रति क्विंटल तर मध्य प्रदेश मधील मंडसौर येथील पिपलियामंडित सोयाबीनला १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळलेला आहे आणि याचाच परिणाम सोयाबीन खाद्य तेलाच्या भावावर झालेला दिसून येत आहे.\nपामतेलाच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झाल्यामुळे मागील सहा महिन्यात ३० टक्के नागरिकांनी खाद्यतेल खरेदी करणे सोडूनच दिलेले आहे आणि याच फटका विक्रेत्या वर्गाला बसत आहे.सरकार कोणतेही असो मात्र जेव्हा सण येतात त्यावेळी खाद्य तेलाच्या किमतीमध्य��� वाढ झालेली दिसून येतेच आणि अत्ता सुद्धा तेच चालू आहे.मागील वर्षांपासून खाद्य तेलाचा भाव वाढतच चाललेला आहे जो की सण असल्यामुळे नाही तर वाढतच चाललेला दिसून येत आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nअंजीरचे पीक लागवडीसाठी महत्वाची माहिती ,महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यशस्वी लागवड\nअफगाणिस्तान मध्ये झालेल्या तनावानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात केशराच्या किंमतीवर परिणाम, भारताच्या केशर किमतीत विक्रमी वाढ\nPH म्हणजे काय , फवारणीच्या पाण्याचा सामू (pH)किती असावा..\nयोग्य प्रकारे करा विद्राव्य खतांचा वापर\nकांदा लागवड ते कांदा काढणी व्यवस्थापन\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/flood-situation-in-nashik-godavari-river", "date_download": "2021-09-20T05:08:26Z", "digest": "sha1:MZOM2XW66HVLM24SCUEKVXBGJMMRFZ7R", "length": 3306, "nlines": 28, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशकात पूरसदृश्य स्थिती कायम; 'या' धरणातून होतोय इतका विसर्ग | flood situation in nashik godavari river", "raw_content": "\nनाशकात पूरसदृश्य स्थिती कायम; 'या' धरणातून होतोय इतका विसर्ग\nनाशिक | प्रतिनिधी Nashik\nनाशिकसह (Nashik), इगतपुरी (Igatpuri), त्र्यंबक (Trimbakeshwar) आणि दिंडोरीत (Dindori) सुरु असलेल्या संततधार पावसामुळे धरणे भरली आहेत. धरणातून विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे गोदावरी नदीसह (Godavari River) अनेक उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत. सद्यस्थितीत गोदावरीतील पूरसदृश्य स्थिती कायम आहे. आजही पावसाचे वातावरण असून इगतपुरी, त्र्यंबक तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे....\nअखेर मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी झेपावले\nआज दुपारच्या आकडेवारीनुसार, दारणा (Darna) धरणातून १२ हजार ७८८ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाता इह. तर कडवाचा (Kadwa) विसर्ग दुपारी १२ वाजता वाढविण्यात आला आहे.\nआळंदी (Alandi) धरणातून ८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वालदेवी धरणातून १८३ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.\nगोदावरीत 24 हजार क्युसेकने विसर्ग\nगंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटविण्यात आला असून सद्यस्थितीत दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.\nदुसरीकडे नांदूरमध्यमेश्वर धरणातून २० हजार ८२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग होता आहे. कडवा च्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे विसर्ग वाढला परिणामी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/photo-gallery/these-indian-cricketers-had-a-corona/321128/", "date_download": "2021-09-20T04:45:37Z", "digest": "sha1:QIFWDER5MK5MI7QASZ3SUGWR2HUAF64V", "length": 10457, "nlines": 159, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "These Indian cricketers had a corona", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर फोटोगॅलरी Photo: भारतीय संघातील असे खेळाडू ज्यांना बायोबबलनंतरही कोरोनाने गाठलेच\nPhoto: भारतीय संघातील असे खेळाडू ज्यांना बायोबबलनंतरही कोरोनाने गाठलेच\nश्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारताचा अष्टपैलू कृणाल पांड्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यात आज (मंगळवारी) होणारा दुसरा टी-२० सामना पुढे ढकलण्यात आला आहे. या आधी देखील भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूनां कोरोनाची लागण झाली होती.\nबाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\nखिलाडी अक्षय कुमार खऱ्या आयुष्यातही आहे फॅमिली मॅन, कुटुंबाला देतो सर्वाधिक महत्व\nPhoto: भारतीय संघातील असे खेळाडू ज्यांना बायोबबलनंतरही कोरोनाने गाठलेच\nश्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघ��तील महत्वाच्या अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला २७ जुलै २०२१ रोजी करोनाची बाधा.\nश्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील महत्वाच्या अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला २७ जुलै २०२१ रोजी करोनाची बाधा.\nभारत आणि इंग्लंड कसोटी मालिका सुरु होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक असून भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत १५ जुलै २०२१ रोजी कोरोनाची लागण झाली होती.\nभारत आणि इंग्लंड कसोटी मालिका सुरु होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक असून भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत १५ जुलै २०२१ रोजी कोरोनाची लागण झाली होती.\nकोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू संदीप वॉरियर याला ३ मे २०२१ रोजी कोरोनाची लागण झाली होती.\nकोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू संदीप वॉरियर याला ३ मे २०२१ रोजी कोरोनाची लागण झाली होती.\nसनराइजर्स हैदराबाद या टिम मधील खेळाडू वृद्धिमान साहा याला ४ मे २०२१ रोजी कोरोनाची लागण झाल होती.\nसनराइजर्स हैदराबाद या टिम मधील खेळाडू वृद्धिमान साहा याला ४ मे २०२१ रोजी कोरोनाची लागण झाल होती.\nकोलकाता नाइट रायडर्सचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला ३ मे २०२१ रोजी कोरोनाची लागण झाली होती.\nकोलकाता नाइट रायडर्सचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला ३ मे २०२१ रोजी कोरोनाची लागण झाली होती.\nमागील लेखकंगनाला HCने सुनावले, पुढील सुनावणीस गैरहजर राहिल्यास वॉरंट बजावणार\nपुढील लेखनागरिकांचे हाल नकोत, निर्बंध शिथिल करा, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\nपावसाने नवी मुंबईकरांना झोडपले\nPhoto – ठाण्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर पालिकेची कारवाई\nआकाशातून पहा, कोरोनाचं सावट असलेल्या धारावीचं रुप\nभाजपच्या नगरसेवकांचं महापौरांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nया सेलेब्स जोड्यांचे लग्न राहीले चर्चेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/03/blog-post_20.html", "date_download": "2021-09-20T05:31:49Z", "digest": "sha1:O5KWTFIJEWRWJFGAMCODOTFZ2DJIGUWC", "length": 5858, "nlines": 67, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "विश्वजीत कासारसह 9 जणांना मोक्का", "raw_content": "\nHomeCrimeविश्वजीत कासारसह 9 जणांना मोक्का\nविश्वजीत कासारसह 9 जणांना मोक्का\nअहमदनगर - जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार विश्वजीत रमेश कासार (रा. वाळकी ता.जि अहमदनगर) व त्याच्या टोळीतील आठ असे एकूण 9 जणांवर मोक्कांतर्गत जिल्हा पोलिस प्रशासनाने कारवाई केली आहे. पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर उर्वरित चारजण फरार आहेत.\nनाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे अहमदनगर जिल्हा पोलिस प्रशासनाने गंभीर गुन्ह्यातील विश्वजीत कासार याच्यासह त्याच्या टोळीतील सदस्यांवर मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावास दि. 11 मार्च 2021 ला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वीच विश्वजीत रमेश कासार, इंद्रजीत रमेश कासार, मयूर बाबासाहेब नाईक (सर्व रा.वाळकी ता. जि.अहमदनगर), संतोष भाऊसाहेब धोत्रे (रा. कारगाव ता. शिरूर जि. पुणे), भरत भिमाजी पवार (रा. साकत, दहिगाव ता. जि. अहमदनगर) या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित टोळीतील सुनील फक्कड आडसरे (रा. शेडाळा, ता. आष्टी जि. बीड), शुभम बाळासाहेब लोखंडे (रा. करडे ता. शिरूर जि. पुणे), सचिन भांबरे (रा. खेतमाळीसवाडी पारगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर), संकेत भाऊसाहेब बालसिंग (रा. वाळकी ता. जि. अहमदनगर) आदी चारजण फरार आहेत. या गुन्हेगारांवर 302, 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149, 120 (ब) कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. या सर्वांवर नगर तालुका, कोतवाली, सुपा, एमआयडीसी, कर्जत, पारनेर, जीआरपी अहमदनगर, मौजपुरी (जालना), शिवाजीनगर (जि. पुणे) पोलिस ठाण्यांतर्गत दाखलपात्र स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणा-या टोळीविरुद्ध आगामी काळात मोक्काअंतर्गत कारवाई करणार असल्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रा��पंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nmmc.gov.in/navimumbai/-1621494439", "date_download": "2021-09-20T06:41:50Z", "digest": "sha1:O5DCXCO6YIE6RGAXNFEJORZ2N667VRNC", "length": 15389, "nlines": 288, "source_domain": "www.nmmc.gov.in", "title": "  :: *पावसाळापूर्व कामांतर्गत झाडांची फांद्या छाटणी जलद गतीने 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश* | Navi Mumbai Municipal Corporation", "raw_content": "\n*पावसाळापूर्व कामांतर्गत झाडांची फांद्या छाटणी जलद गतीने 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश*\n*पावसाळापूर्व कामांतर्गत झाडांची फांद्या छाटणी जलद गतीने 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश*\nतौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 17 मे रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जोरदार वा-यासह मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली असून वादळी वा-यामुळे त्या दिवसभरात 122 झाडे, झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून पडल्या आहेत. विभाग कार्यालय स्तरावरील मदत पथके तसेच अभियांत्रिकी, घनकचरा व्यवस्थापन आणि उद्यान विभागाच्या माध्यमातून रहदारीला व वाहतुकीला अडथळा होऊ नये याकरिता झाडे, फांद्या हटविण्याची कार्यवाही तत्परतेने करण्यात आलेली आहे.\nया अनुषंगाने पावसाळापूर्व कामांतर्गत झाडांच्या फांद्या छाटणे या कामाचे महत्व लक्षात घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी तातडीने उद्यान विभागाची बैठक आयोजित करीत सार्वजनिक ठिकाणच्या झाडांच्या फांद्याची उद्यान विभागामार्फत सुरु असलेली छाटणी कामे नियोजिनबध्दरित्या काम करीत, आवश्यकता भासल्यास यंत्रसामुग्री व मनुष्यबळात वाढ करून 31 मे पर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, उद्यान विभाग उपआयुक्त श्री. मनोजकुमार महाले, सहाय्यक आयुक्त श्री. अनंत जाधव आणि उद्यान विभागातील उद्यान अधिकारी, उद्यान अधिक्षक उपस्थित होते.\nझाडांच्या फांद्या छाटणी कामांचे विभागनिहाय नियोजन करून दररोज कोणत्या क्षेत्रात, किती काम झाले याचा तपशील नियमित सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे सोसायट्यांमधील झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी देण्यात येत असलेली विभाग कार्यालय पातळीवरील परवानगी आवश्यक पाहणी करून 24 तासात दिली जावी अशाही सूचना देण्यात आल्या. सद्यस्थितीत विभाग कार्यालय पातळीवर प्रलंबित असलेले सोसायट्यांतील वृक्ष फांद्या छाटणी परवानगी अर्ज 24 तासात निकाली काढण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. कोणत्याही परिस्थितीत वृक्षांच्या फांद्या छाटणीची परवानगी घेऊन संपूर्ण वृक्षच तोडला जाणार नाही याकडे काटेकोर लक्ष ठेवण्याचे आयुक्तांनी आदेश दिले.\nसार्वजनिक ठिकाणी असलेल्या रहदारीला अडथळा करणा-या अथवा पथदिव्यांचा प्रकाश रोखणा-या झाडांच्या फांद्यांची छाटणी उद्यान विभागामार्फत केली जात असून संपूर्ण महापालिका क्षेत्रातील वृक्ष फांद्यांची छाटणी केली जात असल्याने त्यासाठी उपलब्ध 6 लॅडर व्हॅनमध्ये वाढ करावी तसेच फांद्यांची छाटणी करणारे मनुष्यबळही आवश्यकता असल्यास वाढवावे असे आयु्क्तांनी सूचित केले. त्याचप्रमाणे जलद काम व्हावे यादृष्टीने सकाळी 6 वाजता कामास सुरुवात करून संध्याकाळी 7 पर्यंत छाटणी करावी व रोजच्या कामाचा दैनंदिन आढावा घ्यावा आणि उर्वरित कामाचे नियोजन करावे तसेच दररोजच्या कामांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.\nकामे सुरु असताना त्यावर पर्यवेक्षण हवे तरच कामावर नियंत्रण राहील असे सांगत अशा प्रकारची पर्यवेक्षण व्यवस्था ठेवावी आणि पावसाळापूर्व कामांमध्ये कालावधीच्या डेडलाईनचे महत्व लक्षात घ्यावे असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. याबाबतच्या कोणत्याही तक्रारीला त्वरित प्रतिसाद दिला पाहिजे असे स्पष्ट करीत याकामी अडचण आल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे असेही आयुक्तांनी सूचित केले.\nरस्त्याच्या कडेला पार्कींग करून ठेवलेल्या वाहनांमुळे झाडांच्या फांद्या छाटणीला अडथळे येतात अशा अडचणी उद्यान सहाय्यकांमार्फत यावेळी मांडण्यात आल्या. त्यावर ज्या ठिकाणी अशा वाहनांच्या अडचणी येतात त्या भागात वाहनाजवळ उभे राहून वाहनांमुळे येणारा कामातील अडथळा परिसरातील नागरिकांना ऐकू जातील अशा रितीने हॅंड स्पिकरव्दारे लक्षात आणून देऊन वाहने हटविण्याचे आवाहन करावे व वाहने हटवून घ्यावीत असे आयुक्तांनी सूचित केले.\nझाडांच्या फांद्या छाटणी हा पावसाळापूर्व कामांमधील एक महत्वाचा विषय असून सार्वजनिक ठिकाणच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी 31 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने तत्परतेने कार्यवाही करावी तसेच सोसायट्यांमधील झाडांच्या फांद्या छाटण्याची परवानगी अर्ज प्राप्त झाल्यानंतर 24 तासात देण्याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या कामांची कोणत्याही विभागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असून यामध्ये हलगर्जीपणा केलेला चालणार नाही असे स्पष्ट केले,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/06/when-sushant-singh-rajput-watching-his-movie-dhoni.html", "date_download": "2021-09-20T04:40:33Z", "digest": "sha1:U2ABL5KOTWSGU5YDDESVA7QXT3WWDNMY", "length": 7873, "nlines": 55, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "सुशांत सिंग राजपूतने जेव्हा टीव्हीवर पाहिला होता आपलाच सुपरहिट चित्रपट ‘धोनी’, असे होते त्याची रिअॅक्शन, समोर आला व्हिडिओ..", "raw_content": "\nसुशांत सिंग राजपूतने जेव्हा टीव्हीवर पाहिला होता आपलाच सुपरहिट चित्रपट ‘धोनी’, असे होते त्याची रिअॅक्शन, समोर आला व्हिडिओ..\nYesMarathi जून २५, २०२० 0 टिप्पण्या\nसुशांत सिंह राजपूतच्या अचानक निधनामुळे सर्वजण हैराण आहेत. चाहते यावर देखील विश्वास ठेवायला तयार नाही कि सुशांत आता या जगामध्ये नाही. सुशांतच्या जाण्यानंतर बॉलीवूडमध्ये नेपोटिझमवरुन जोरदार वाद सुरु आहे. चाहते अभिनेत्याचे जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेयर करत आहेत. त्याचे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक हेच म्हणत आहेत कि इतका आनंदी व्यक्ती आ त्म ह त्या कशी करू शकतो. नुकतेच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो टीव्हीवर आपलाच सुपरहिट चित्रपट एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी पाहत आहे.\nसुशांत सिंह राजपूत या व्हिडिओमध्ये टीव्हीवर आपलाच चित्रपट एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी पाहत आहे. व्हिडिओमध्ये सुशांत खूपच एकाग्रतेने आपला चित्रपट पाहत आहे. त्याच्या हातामध्ये एक डायरी आणि पेन देखील आहे, ज्यामध्ये तो चित्रपट पाहून काहीतरी लिहित आहे. तेव्हा त्याची नजर व्हिडिओवर पडते आणि तो स्क्रीनकडे इशारा करत उत्कृष्ठचा इशारा करतो.\nयानंतर चित्रपटामध्ये होत असलेल्या धोनीच्या चीयरसोबत तो स्वतः देखील चीयर करू लागतो. सुशांत सिंह राजपूतचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच पसंत येत आहे. चित्रपटामध्ये अनुपम खेरने महेंद्र सिंह धोनीच्या वडिलांची भूमिका साकारली होती तर कियारा अडवाणी, दिशा पटानी, भूमिका चावलाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.\nएम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी चित्रपटासाठी सुशांत सिंह राजपूतने खूपच मेहनत घेतली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता, जवळ जवळ १०४ करोड रुपये बजटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २१६ करोड रुपयेचा बिजनेस केला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केले होते.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/09/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2021-09-20T05:56:20Z", "digest": "sha1:OVGVVMW4XYNEQA2C7VGAN3JJ5FZQMCA3", "length": 4964, "nlines": 82, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "संगमनेरच्या मधुसूदन साडी दालनात ७० टक्केपर्यंत डिस्काउंट.. माफक दरात खरेदी करा मनपसंत कपडे – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\nराहाता – ठाकरे सरकारचा भाजपकडून निषेध, ओबीसींना आरक्षण न मिळण्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nसंगमनेरच्या मधुसूदन साडी दालनात ७० टक्केपर्यंत डिस्काउंट.. माफक दरात खरेदी करा मनपसंत कपडे\n प्रत्यक्ष येणाऱ्या रुग्णांना फी मध्ये विशेष सवलत आता कॅन्सरच्या गाठींची तपासणी आणि निदान संगमनेरमध्येच होणार →\nकॉर्नर किराणा सुपर शॉपी, संगमनेर भरघोस बचत, मोठा डिस्काऊंट आणि क्वालिटी किराणा साहित्य\nपाबळकर स्पीच अँड हिअरिंग क्लिनीक संगमनेर | Pabalkar Speech and Hearing Clinic Sangamner\nDr. Supriya Torkadi, Sangamner | नेत्र आणि रेटीना यावर खात्रीशीर उपचार आणि शस्रक्रिया संगमनेरमध्ये\nगुन्हेगारी ब्रेकिंग संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले ब्रेकिंग राजकीय सामाजिक\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/tag/barikets/", "date_download": "2021-09-20T05:32:51Z", "digest": "sha1:PHJPR7YEVISE3ZBFWN5BEQ4KZ35YHKRD", "length": 3319, "nlines": 64, "source_domain": "metronews.co.in", "title": "barikets Archives - Metronews", "raw_content": "\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\nपुणे रोटरी क्लबच्या वतीने डेक्कन ट्रॅफिक पोलिस विभागाला बॅरिकेट्स व साइनबोर्डचे वाटप\nपुणे : रोटरी आंतरराष्ट्रीय जिल्हा ३१३१ ही एक जागतिक ना-नफा या तत्वावरची संस्था आहे. ही वैयक्तिकरित्या आणि व्यावसायिक विकासाच्या गरजा पूर्ण करते. ही संस्था इतरांना बारमाहीसेवा देते. रोटरी क्लब च्या \"संरक्षक \" या प्रकल्पाच्या …\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व…\n१ लाख ११ हजाराचा लग्नाचा बस्ता अवघ्या ११ हजार २१ रुपयात.\nएमआयडीसीतील इटन कंपनीने घेतली 1 हजार वृक्ष संवर्धनाची जबाबदारी..\nपारनेर बाजार समितीचे ई पीक नोंदणी मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न…\nफरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात\nडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील…\nपारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/10151", "date_download": "2021-09-20T05:06:24Z", "digest": "sha1:D6MSSKKHNVHZYNOJNO6BT7FQEOJBIGPG", "length": 32763, "nlines": 187, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ९८ ���हत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nमहाराजांच्या जीवनातील अनेक घटना आणि मोहिमा यांचा वेग इतका विलक्षण दिसतो की , अशा प्रकरणांना नाव काय द्यावे त्याला पुन्हा तेच नाव द्यावेसे वाटते ‘ आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे ‘ खरं म्हणजे महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र हे पर्यायी नाव झाले.\nमोगलांविरुद्ध महाराजांनी सिंहगड मिळवून मोहिम सुरू केली. दि. ४ फेब्रुवारी १६७० अन् लगेच मराठी सैन्याचे क्षेपणास्त्र सुटले. पुरंदरच्या पराभवी तहाच्या या क्षेपणास्त्राने ठिकऱ्या उडविल्या. औरंगजेबाला दिलेले सर्व किल्ले महाराजांनी परत जिंकले. त्यांनी स्वत: जिंकलेला किल्ला कर्नाळा. दि. २२ जून १६७० म्हणजे चार फेब्रुवारी ते २२ जून अवघ्या पाच महिन्यात हा प्रचंड झपाटा शिवसैन्याने दाखवला. पावसाळा सुरू झाला. लढणारे सैन्य शेतात राबू लागले. ऑक्टोबर १६७० प्रारंभी म्हणजेच दसऱ्याला मोहिमा पुन्हा शिलंगणाला निघाल्या. पंधरा हजारा स्वारांची फौज कल्याणहून सुरतेच्या रोखानं रोरावत निघाली आणि ऐन दिवाळीत मराठी फौज सुरतेत शिरली. सुरत स्वारीची ही दुसरी आवृत्ती दिवाळीच्या प्रकाशात प्रसिद्ध होत होती. मात्र पहिल्या सुरत स्वारीपेक्षा (इ. स. १६६४ जानेवारी) ही दुसरी स्वारी लढायांनी गाजली.\nसर्व प्रतिकारांना तोंड देतदेत सुरतेची सफाई मराठे करीत होते. नेहमीप्रमाणे इंग्रजांनी आपल्या वरवारींचे रक्षण केले. मराठ्यांची इंग्रजांची गोळाबारी चालूच होती. तरीही इंग्रज वाकेनात. पण आपण फार हट्टाला पेटलो तर मराठे आपला सर्वनाश करतील हे इंग्रजांच्या लक्षात आले. त्यांचा प्रमुख स्ट्रीनशॅम मास्टर याने नमते घेऊन आपला वकील नजराण्यासह महाराजांकडे पाठविला. या नजराण्यात उत्कृष्ट तलवारी आणि मौल्यवान कापडही होते. महाराज एवढ्याने सुखावणार नव्हते. पण अधिक वेळ व आपली अधिक माणसे खचीर् घालून आत्तातरी इंग्रजांकडून अधिक फारसे मिळणार नाही , फक्त जय मिळेल हे लक्षात घेऊन महाराजांनी इंग्रजांशी चाललेले रणांगण थांबविले. मुख्य कारण म्हणजे महाराजांना झपाट्याने सुरतेहून निघून जाणे जरुरीचे होते. नाहीतर मोगलांच्या फौजा जर आल्या , तर संपत्तीच्याऐवजी जबर संघर्षच समोर उभा राहील. मूळ हेतू सफळ होणार नाही हे लक्षात घेऊन महाराज थांबले. सुरतेतली संपत्ती (नक्की आकडा सांगता येत नाही) घेऊन महाराजांनी नासिकच्या दिशेने कूच केले. ही दिवाळी आनंदाची आणि सुख समृद्धीची झाली.\nपूर्वी महाराज सुरतेवर येऊन गेले होते हे लक्षात असूनही औरंगजेबाने सुरतेच्या संरक्षणाची विशेष व्यवस्था केलेली नव्हती. सावध होते आणि कडवेपणाने वागले ते इंग्रजच. या त्यांच्या कडवेपणाचा परिणाम म्हणजे , याच सुरतेचे ते पंच्याऐंशी वर्षांनी म्हणजे इ. स. १७५६ मध्ये सत्ताधारी पूर्ण मालक बनले. सुरतेचा इंग्रज अधिकारी स्ट्रीनशॅम मास्टर हा जेव्हा इंग्लंडला परत गेला. तेव्हा लंडनमध्ये त्याचा ‘ राष्ट्राची प्रतिष्ठा वाढविणारा शूर नेता ‘ म्हणून सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला.\nत्या सीवाने दुसऱ्यांदा आपली बदसुरत केली याचा राग औरंगजेबाला आलाच. तहात मिळविलेले सर्व किल्ले आणि मुलुख सीवाने घेतलेच होते. आता सुरतेत आपली त्याने बेअब्रुही केली याचा हिशेब औरंगजेबाच्या डोळ्यापुढे उभा राहिला होता. आग्ऱ्यात आपण त्याच्याशी ज्या पद्धतीने वागलो , त्याचे अपमान केले , त्याला कैदेत टाकले , त्याला ठार मारण्याचे बेत केले त्याचा हा सीवाने घेतलेला सूड होता हे औरंगजेबाच्या लक्षात आले.\nशाही वाढदिवसाच्यादिवशी सीवाने अर्पण केलेला सोन्याच्या मोहरांचा नजराणा आणि केलेले मुजरे औरंगजेबाला फार फार महागात पडले.\nमहाराज सुरतेच्या संपत्तीसह व फौजेसह बागलाणात (नासिक जिल्हा , उत्तर भाग) पोहोचले. सुरतेवरच्या या दुसऱ्या छाप्याची बातमी औरंगाबाद , बुऱ्हाणपूर , अहमदाबाद इत्यादी ठिकाणी पोहोचली होती. बुऱ्हाणपुराहून दाऊदखान कुरेशी झपाट्याने महाराजांना अडविण्यासाठी निघाला आणि त्याने वणी दिंडोरीच्या जवळ महाराजांना रात्रीच्या अंधारात गाठले. ही कातिर्की पौणिर्मेची रात्र होती. दि. १६ ऑक्टोबर १६७० . भयंकर युद्ध पेटले. दाऊदखान , इकलासखान , रायमकरंद , संग्रामखान घोरी , इत्यादी नामवंत मोगली सरदार महाराजांवर तुटून पडले होते. आणलेली संपत्ती सुखरूप सांभाळून आलेला हा प्रचंड हल्ला फोडून काढण्याचा महाराजांचा अवघड डाव , साऱ्या मराठ्यांनी एकवटून यशस्वी केला. रात्रीपासून संपूर्ण दिवस ( दि. १७ ऑक्टोबर) हे भयंकर रणकंदन चालू होते. अनंत हातांची ती वणीची सप्तश्रृंग भवानी जणू मराठ्यांच्या अनंत हातात प्रवेशली होती. मोगली सैन्याचा प्रचंड परा��व झाला. महाराज स्वत: रणांगणात झुंजत होते. कातिर्केच्या पौणिर्मेसारखंच महाराजांना धवल यश मिळाले. मोगलांचा हा प्रचंड पराभव होता. आपल्या हे लक्षात आलं ना , की ही लढाई मोकळ्या मैदानावर झाली. गनिमी काव्याया छुप्या छाप्यांच्याही पलिकडे जाऊन मोकळ्या मैदानात अन् रात्रीच्या अंधारातही महाराज अन् मावळे झुंजले अन् फत्ते पावले.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भ��ग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्��हेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल ���णि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/2021-birthday-special-poonam-yadav-and-deepti-sharma/", "date_download": "2021-09-20T05:45:00Z", "digest": "sha1:EWQM5ZEKQ5SIU4V6YIKNF3BXGOCNM5OE", "length": 8506, "nlines": 96, "source_domain": "mahasports.in", "title": "एकाच दिवशी जन्मलेल्या 'या' रणरागिणींचा भारतीय क्रिकेटमध्ये दबदबा, एकीच्या नावे तर विश्वविक्रमाची नोंद", "raw_content": "\nएकाच दिवशी जन्मलेल्या ‘या’ रणरागिणींचा भारतीय क्रिकेटमध्ये दबदबा, एकीच्या नावे तर विश्वविक्रमाची नोंद\nin क्रिकेट, टॉप बातम्या\n२०१७ मध्ये इंग्लंडमध्ये झालेला महिला विश्वचषक गाजवणाऱ्या महिला क्रिकेट संघातील दीप्ती शर्मा आणि पूनम यादव या दोन खेळाडूंचा आज (२४ ऑगस्ट) वाढदिवस आहे. पूनम यादव आपला ३० वा वाढदिवस आज साजरा करत असून दीप्ती शर्मा २४ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n२४ वर्षीय अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माचा जन्म हा सहारणपूर, उत्तरप्रदेश मधील असून तिने भारताकडून आजपर्यंत १ कसोटी, ६१ वनडे आणि ५४ टी२० सामने खेळले आहेत. वनडे सामन्यात तिने १५४१ धावा केल्या असून ६८ बळी देखील मिळवले आहेत. तर टी२० सामन्यात ४७० धावा आणि ५६ बळी घेतले आहेत.\nयाबरोबरच महिला वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक धावांची खेळी करण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने आयर्लंड विरुद्ध २०१७ मध्ये वनडेत १८८ धावा केल्या होत्या. तसेच यावेळी तिने पुनम राऊत बरोबर पहिल्या विकेटसाठी ३२० धावांची भागादीरी केली होती. महिला वनडेमधील कोणत्याही विकेटसाठी केलेली ही सर्वोच्च धावांची भागीदारी आहे.\n३० वर्षीय फिरकी गोलंदाज पूनम यादवचा जन्म आग्रा, उत्तर प्रदेशचा असून तिने भारताकडून १ कसोटी, ५२ वनडे आणि ७१ टी२० सामने खेळले आहेत. वनडे सामन्यात तिने ९२ धावा केल्या असून ७५ बळी देखील मिळवले आहेत. तर टी२० सामन्यात १३ धावा आणि ९८ बळी घेतले आहेत.\nतसेच ती महिला आंतरराष्ट्रीय टी२० क्र��केटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी भारतीय गोलंदाज आहे.\nवुडच्या बदली खेळाडूने भारतीयांची वाढवली धडधड ‘या’ अप्रतिम कामगिरीने गाजवलंय लीड्सचं मैदान\nजसप्रीत बुमराह इतिहास रचण्याच्या मार्गावर, तोडू शकतो कपिल देव यांचा ‘मोठा’ रेकॉर्ड\n दुखापतीवर मात करत ‘या’ खेळाडूचे पुनरागमन, रहाणेने दिली माहिती\nजसप्रीत बुमराह इतिहास रचण्याच्या मार्गावर, तोडू शकतो कपिल देव यांचा ‘मोठा’ रेकॉर्ड\nधोनीच्या षटकाराने एका पाकिस्तानी क्रिकेटपटूची प्रेमकहाणी सुरु होण्याआधीच आली होती संपुष्टात\nरोहित-हार्दिक दुसऱ्या सामन्यात खेळणार का कोच जयवर्धनेंनी दिल ‘हे’ उत्तर\n“विराटची नेतृत्व सोडण्याची वेळ चुकली”; आयपीएल विजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nधोनीच्या षटकाराने एका पाकिस्तानी क्रिकेटपटूची प्रेमकहाणी सुरु होण्याआधीच आली होती संपुष्टात\nहेडिंग्ले कसोटीत इंग्लंडकडून 'हे' २ नवीन खेळाडू मैदानात उतरणार, कर्णधार रूटने दिले संकेत\n विरोधी संघाच्या दिग्गजाकडूनच भारताला गुरुमंत्र; 'अशी' जिंकता येईल हेडिंग्ले कसोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/34043", "date_download": "2021-09-20T06:26:05Z", "digest": "sha1:XZG3T5VAYPT7W4XVCPCVTQ4URZPXGX2G", "length": 11134, "nlines": 145, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "शेवटी!…… 14 वर्षांच्या प्रेमाचा झाला थरारक अंत | Dakhal News Bharat", "raw_content": "\n…… 14 वर्षांच्या प्रेमाचा झाला थरारक अंत\n…… 14 वर्षांच्या प्रेमाचा झाला थरारक अंत\nहर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी\nपुणे:- चौदा वर्षांपासून प्रेमसंबंध असूनसुद्धा लग्न करण्यासाठी आपल्या प्रेयसीने नकार दिल्याने प्रियकराने आपल्या प्रेयसीचा खून केल्याची भयानक घटना घडली आहे. मनीषा गेडाम असं मृत मुलीचं नाव असून पुण्यात ही धक्कादायक घटना घडली.\n14 वर्षांपासून प्रेम असल्याने आपण शेवटचं भेटुयात असं बोलून भेटण्याच्या बहाण्याने या प्रियकराने मनीषाला बोलावून घेतले होते. खून केल्यानंतर त���्बल 17 दिवसांनी हा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर चंदन नगर पोलिसांनी लगेच छडा लावत या प्रकरणी आरोपीला अटक केली असून सागर गुडाव असं आरोपी प्रियकराचं नाव आहे.\n“शेवटचं भेटू आणि थांबू..”\nमिळालेल्या माहितीच्या आधारे मनीषा आणि सागर हे दोघे जण अमरावती येथील रहिवासी आहेत. मागील 14 वर्षांपासून त्यांच्यात प्रेम होते. वारंवार होत असलेल्या कुटुंबियांच्या विरोधामुळे मनीषा सागरशी लग्न करण्यासाठी नकार देत होती.\n14 वर्षांपासून असलेल्या या प्रेम संबंधामुळे, नकार देत असल्याने मनीषाचा प्रियकर तिला सातत्याने फोन करायचा. कधी कधी सागरच्या फोनलासुद्धा ती प्रतिसाद देत नव्हती. अखेर भेट ठरता ठरता ठरली आणि दरम्यान तुला शेवटचे भेटायचे आहे असे सांगून सागरने मनीषाला 13 मार्च रोजी भेटायला बोलावलं.\nयावेळी दोघेही दुचाकीवरुन फिरण्यासाठी बाहेर पडले आणि भाटघर धरणाच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी गेल्यावर मनीषा बेसावध असताना तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. त्यानंतर सागर घटनास्थळावरून फरार झाला होता पण आता आरोपी सागर गुडावला अटक केली असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. सदर प्रकरणाचा अधिक तपास आता पोलिस करत आहेत.\nPrevious articleकुरुड शाळेतील खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन छेडणार -राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हासचिव विलास गोटेफोडे यांचा इशारा\nNext articleआठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालय शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न\nसह्यांच्या माध्यमातून मोदींना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा.\nजिल्हा परिषद सदस्या सौ. अनिता ताई तुकाराम इंगळे यांच्या जिल्हा परिषद निधीतून झालेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते...\nनांदेड फाटा येथे एका कंपनीला भीषण आग, आगीत जळून एक जणाचा मृत्यू व एक जण गंभीर जखमी.\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू श���ता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nहभप महाराजा मुळे भाजपमध्ये निष्ठावंताचा बळी जाणार का…..\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आळंदीत अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/PARYATAN-BHUGOL/1424.aspx", "date_download": "2021-09-20T05:02:35Z", "digest": "sha1:HMENOG5RBOW6JPSM4RLZEWEDCWZPPAGC", "length": 11848, "nlines": 181, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "PARYATAN BHUGOL", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्र���नो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more\nआफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://jansanvad.com/?p=3205", "date_download": "2021-09-20T06:04:38Z", "digest": "sha1:N72VF5H54KO35PWRDZINRH7NTBPHUVBB", "length": 10657, "nlines": 87, "source_domain": "jansanvad.com", "title": "यमाई तलाव परिसरातील बुद्धभूमीवर बुद्ध जयंती साजरी – जनसंवाद", "raw_content": "\nउच्च शिक्षित तरुण देत आहेत बसपाला पसंती- नितिन गायकवाडबसपाकडून शाहू जयंती साजरी…संतपेठ गाळे वाटप प्रकरणावरून पालिकेतील विरोधी गट सक्रिय…यमाई तलाव परिसरातील बुद्धभूमीवर बुद्ध जयंती साजरीऑनलाईन इंटरनेटमुळे सायबर गुन्हांचे वाढते प्रमाण\nयमाई तलाव परिसरातील बुद्धभूमीवर बुद्ध जयंती साजरी\nजन संवाद वेब न्युज पोर्टल\nपंढरपूर/तथागत महामानव गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त पंढरपुरातील यमाई तलाव परिसरात असलेल्या बुद्ध भूमीवर तथागतांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. याप्रसंगी या बुद्धभूमिवर पंढरपूर नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या बुद्ध विहाराची निर्मिती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करण्यात आला. आजच्या कोरोना महामारी च्या काळात मानवाला तारणारा एकमेव मार्ग म्हणजेच धम्म मार्ग होय. या धम्म मार्गाची ओळख करून देण्यासाठी सर्वांनी धम्म मार्गाचा स्वतः अवलंब करीत प्रसार करावा. असे आवाहन करण्यात आले. यावेळी सम्यक क्रांती मंचाचे संस्थापक सिद्धार्थ जाधव, मंचाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत लोंढे, ब.स.पा जिल्हा महासचिव रवी सर्वगोड, भीम ज्योत तरुण मंडळाचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर वाघमारे, राजाभाऊ बंगाळे, मंचाचे सहसचिव स्वप्नील गायकवाड, राजन गायकवाड, निलेश सोनवणे उपस्थित होते.\nUncategorized आपला परीसर ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र मुख्य बातम्या युवा जगत राष्ट्रीय\nराजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक\nPost Views: 158 “मतदानाच्या तसेच अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिरातींबाबत आदेश” जन संवाद प्रतिनिधी :- मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी […]\nUncategorized ब्रेकिंग न्यूज महाराष्���्र\nपंढरपूर सिंहगडच्या १० विद्यार्थ्यांची एक्सेंचर कंपनीत निवड.\nPost Views: 266 पंढरपूर सिंहगडचा प्लेसमेन्ट दबदबा वाढला. पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शेवटच्या वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या दहा विद्यार्थ्यांची जगात नामवंत असलेल्या एक्सेंचर कंपनीत कॅम्पस मुलाखीद्वारे १० विद्यार्थ्याची निवड करण्यात असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. अभियांत्रिकी शिक्षणात अल्पावधितच नावलौकिक संपादित करून अभियांत्रिकी […]\nआवे नुतन सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांचा सत्कार संपन्न\nPost Views: 81 जन संवाद वेब न्युज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर प्रतिनिधी/ नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आवे ग्रामपंचायतीवर परिचारक गटाचे ८ तर बबनदादा शिंदे गटाचे १ सदस्य निवडून आले होते. आवे ग्रामपंचायतीचे राखिव महिला आरक्षण निघाले होते आणि २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सरपंच निवडी मध्ये त्या जागेवर संजय कांबळे यांची निवड करण्यात आली व उपसरपंच […]\nऑनलाईन इंटरनेटमुळे सायबर गुन्हांचे वाढते प्रमाण\nसंतपेठ गाळे वाटप प्रकरणावरून पालिकेतील विरोधी गट सक्रिय…\nमुख्य संपादक : रविंद्र सर्वगोड\nआँनलाईन वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखा मधुन व्यक्त झालेल्या मताशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्शा, अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nउच्च शिक्षित तरुण देत आहेत बसपाला पसंती- नितिन गायकवाड\nबसपाकडून शाहू जयंती साजरी…\nसंतपेठ गाळे वाटप प्रकरणावरून पालिकेतील विरोधी गट सक्रिय…\nयमाई तलाव परिसरातील बुद्धभूमीवर बुद्ध जयंती साजरी\nऑनलाईन इंटरनेटमुळे सायबर गुन्हांचे वाढते प्रमाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/856-2/", "date_download": "2021-09-20T05:51:51Z", "digest": "sha1:Z35YVTLOLVGCRNQI7NL4GX6HMNANEQZA", "length": 17499, "nlines": 235, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "जिल्ह्यात आज 23 बाधित, एकंदर संख्या 856! | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राह��्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome कोरोना जिल्ह्यात आज 23 बाधित, एकंदर संख्या 856\nजिल्ह्यात आज 23 बाधित, एकंदर संख्या 856\nकोरोनामुळे जिल्हयातील चवथ्या बाधिताचा मृत्यू\nआत्तापर्यंत 475 बाधित बरे झाले \n375 बाधितावर उपचार सुरू \nचंद्रपूर (दि. 9 ऑगस्ट) : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 23 बाधितांची भर पडली आहे. तसेच एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधितांची संख्या 856 झाली आहे. आतापर्यंत 475 बाधित बरे झाले आहे. तर 375 बाधितावर उपचार सुरू आहे.\nआज पुढे आलेल्या बाधितांमध्ये तुकूम पोलीस लाईन येथील संपर्कातून बाधित झालेल्यांची संख्या तीन आहे. यामध्ये 50 वर्षीय पुरुष 24 वर्षीय महिला व दोन वर्षीय मुलाचा समावेश आहे. याशिवाय पोलीस लाईन बिल्डिंग तुकुम येथीलच एक 22 वर्षीय युवक कोरोना सदृष्य आजाराचे लक्षण असल्याने तपासणीत पॉझिटिव्ह आला आहे. दत्तनगर नागपूर रोड सिव्हिल लाईन येथील 21 व 22 वर्षीय पुरुष संपर्कातून पॉझिटिव्ह आले आहे. एकता चौक दुर्गापुर वार्ड नंबर 2 येथील 15 वर्षीय मुलगी संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे. लालपेठ कॉलनी चंद्रपूर येथील 31 व 30 वर्षीय पुरुष संपर्कातून पॉझिटिव्ह ठरले आहे. हिंदुस्तान कॉलनी लालपेठ वॉर्ड येथील 30 पुरुष व 44 वर्षीय महिला संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे.पोलीस लाईन येथील 15 वर्षीय मुलगी संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे. जटपुरा गेट येथील 38 वर्षीय महिला संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे. रामनगर शुभमंगल कार्यालयाजवळील 27 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह ठरला आहे. पोलीस लाईन तुकूम येथील 55 वर्षीय पुरुष, बंगाली कॅम्प येथील 21 वर्षीय व 58 वर्षीय पुरुष पॉझिटीव्ह ठरले आहे. याशिवाय चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झालेली 30 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे.\nयाशिवाय जिल्ह्यातील वाडेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, घुग्घुस चंद्रपुर येथील 56 वर्षे पुरुष आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील भांडेगाव येथील 25 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह ठरला आहे. असे आजचे एकूण 23 पॉझिटिव्ह पकडून 856 बाधित आतापर्यंत पुढे आले आहे.\nजिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कोरोना लागन झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एकूण सहा आहे. यामध्ये चार रुग्ण हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. तर अन्य दोन चंद्रपूर येथे वैद्यकीय उपचार घेताना मृत्युमुखी पडले. अन्य ठिकाणच्या 2 मृत्यू मध्ये तेलंगाना व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे. एक महिला तेलंगणा येथील होती. तर दुसरा 60 वर्षीय कामगार हा बुलडाणा येथील होता. बल्लारपूर येथे काझीपेठ एक्सप्रेसने आला होता. त्यामुळे त्यांची नोंद जिल्ह्यात घेण्यात आली नाही.\nजिल्ह्यात आज 9 ऑगस्ट रोजी मृत्युमुखी पडलेली महिला ही एमआयडीसी परिसरातील असून रात्री दीड वाजता या महिलेचा मृत्यू झाला आहे.\nयापूर्वी 6 ऑगस्ट रोजी दुर्गापूर येथील 67 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी जयराज नगर येथील 72 वर्षीय महिला नागपूर येथे उपचारा दरम्यान 2 ऑगस्ट रोजी मृत्युमुखी पडली होती. तर एक ऑगस्ट रोजी रहमत नगर येथील 42 वर्षीय युवकाचा कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झाला होता. याप्रमाणे जिल्ह्यातील रहिवासी असणारे आतापर्यंत चार मृत्यू झाले आहे.\nPrevious articleयेरगाव ग्रामपंचायत च्या भ्रष्टाचारात सत्ताधाऱ्यांना BDO चे पाठबळ \nNext articleप्रधानमंत्री कृषि सिंचाई -सुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत 6 ते 20 ऑगस्ट सुक्ष्म सिंचन संचाची सर्व्हिसिंग मोहिम\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/suresh-prabhu-resign/", "date_download": "2021-09-20T04:45:55Z", "digest": "sha1:S677HH5SDR7LGG5DHACKCJNJP7HW5DMQ", "length": 6703, "nlines": 78, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंनी दर्शवली राजीनाम्याची तयारी", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकेंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंनी दर्शवली राजीनाम्याची तयारी\nकेंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंनी दर्शवली राजीनाम्याची तयारी\nजय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली\nआठवडाभरात लागोपाठ झालेल्या दोन रेल्वे अपघातांची जबाबदारी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूं यांनी स्वीकारली आहे. रेल्वेचे वाढते अपघात पाहता केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश\nप्रभूंनी राजीनाम्याची तयारी दाखवली. याप्रकरणी सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.\nयाआधी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए.के. मित्तल यांनी राजीनामा दिला. गेल्या सात दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये दोन रेल्वे अपघात झाले, तर बुधवारी औरेया जिल्ह्यात\nकैफियत एक्स्प्रेस रुळावरून घसरली. या अपघातात 70 हून अधिक प्रवासी जखमी झालेत.\nत्याआधी मुजफ्फरनगरमध्ये खतौली भागात उत्कल एक्स्प्रेस रुळावरून घसरून 20 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असुन त्या अपघातात 40 प्रवासी जखमी झाले\nहोते. खतौलीत झालेल्या अपघातानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या अडचणी वाढल्या होत्या.\nसुरेश प्रभू यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी आपला राजीनामा सुपुर्द केला.\nPrevious उत्तर प्रदेशात रेल्वे अपघातांचे सत्र सुरुच\nNext गुरमीत राम रहिम दोषी, सीबीआय कोर्टाचा निर्णय\nस्फोटांची जबाबदारी आयसिस-खोरासन गटाने स्वीकारली\n‘भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल, तर सडेतोड उत्तर देऊ’\nमहिलांसाठी उघडले एनडीएचे दार\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/corona-update-rs-518-crore-donation-for-covid-but-maharashtra-govt-only-spent-rs-191-crore/322934/", "date_download": "2021-09-20T04:43:03Z", "digest": "sha1:TXT4OFTRBBFAWLBJUWZ6YMEJPY2L737A", "length": 12487, "nlines": 157, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Corona update Rs 518 crore donation for covid but maharashtra govt only spent Rs 191 crore", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र कोरोनासाठी ५१८ कोटींच्या देणगी ; सरकारने खर्च केले फक्त १९१ कोटी\nकोरोनासाठी ५१८ कोटींच्या देणगी ; सरकारने खर्च केले फक्त १९१ कोटी\nकोरोनासाठी ५१८ कोटींच्या देणगी ; सरकारने खर्च केले फक्त १९१ कोटी\nहसन मुश्रीफांचा दुसरा १०० कोटींचा घोटाळा किरीट सोमय्यांनी केला उघड\nKirit Somaiya: किरीट सोमय्या ९ वाजता कराडमध्ये घेणार पत्रकार परिषद, मुश्रीफांचा आणखीन एक घोटाळा करणार उघड\nयेत्या चार दिवसांत किरीट सोमय्यांचे असे असतील चार दौरे; मोठा फौजफाटा तैनात असताना कोल्हापूरकडे रवाना\nमहाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात चाललेय तरी काय; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल\nमुंबईत लालबागच्या राजासह १० दिवसांच्या बाप्पांना निरोप; सायंकाळी ६ पर्यंत ३,९६० गणेशमूर्तींचे विसर्जन\nकोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झालेल्या ७१० कोटी रुपयांच्या निधींपैकी गेल्या १६ महिन्यात फक्त १९१ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील बहुतांश खर्च हा आरोग्य सुविधा निर्माण करण्याबरोबरच विविध प्रकारच्या अर्थसहाय्यावर झाला आहे. गेल्या वर्षी परप्रांतातील स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी रेल्वे भाड्यापोटी ८२ कोटी २८ लाख रुपये, देहविक्रय करणार्‍या महिलांना अर्थसहाय्य म्हणून ५० कोटी ८० लाख, तर औरंगाबाद जिल्ह्यातील रेल्वे दुर्घटनेत मरण पावलेल्या मजुरांच्या वारसांना अर्थसहाय्य म्हणून ८० लाख रुपये याच मदत निधीतून देण्यात आले आहेत.\nराज्यात गेल्या वर्षी मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. कोरोनावर नियंत्रण मिळवताना आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९’ या नावाने बँक खाते उघडले. सरकारने नागरिकांना या खात्यावर देणगी जमा करण्याचे आवाहन केले. त्याला दानशूरांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यामुळे ३० जून २०२१ पर्यंत खात्यात ७१० कोटी ६५ लाख रुपयांचा निधी जमा झाला. या खात्यात अजून ५१८ कोटी ९४ लाख रुपये शिल्लक आहेत.\nकोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या निधीतून बराचसा खर्च होत आहे. तर स्थानिक पातळीवर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद त्यांचा निधी खर्च करत आहेत. त्यामुळे ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९’ मधून फारसा खर्च झाला नाही. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या मागणीनुसार जमा निधीतील रक्कम वितरीत केली जाते, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.\nमुख्यमंत्री सहायता निधीतून ३० जून २०२१ पर्यंत झालेला खर्च\n# सेंट जॉर्ज रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी २० कोटी रुपये\n# कोविड १९ च्या २५ हजार चाचण्या करणार्‍या मशीनच्या कन्झ्युमेबल्स विकत घेण्यासाठी ३ कोटी ८२ लाख रुपये\n# रत्नागिरी, जालन्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारणीसाठी प्रत्येकी १ कोटी ७ लाख रुपये\n# कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीच्या चाचण्या करण्यासाठी शासकीय, महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांना १६ कोटी ८५ लाख रुपये\n# माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत आयुक्त, राज्य स्वास्थ्य संस्था यांना १५ कोटी रुपये\nमागील लेखदहा राज्यात कोरोनाचा प्रकोप; केंद्र सरकारने दिल्या कडक उपाययोजना करण्याच्या सूचना\nपुढील लेखHSC Result 2021: सोमवारी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\nसुधागडात ग्रामसडक योजनेचा बोजवारा\nठाकरे सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक संवेदनशील, संजय राऊत यांचे वक्तव्य\nमान्सून शनिवारीच महाराष्ट्रात दाखल\nCoronavirus: ‘एक दिवा ज्ञानाचा आणि संविधानाचा’; मोदींनंतर आता पवारांचे आवाहन\nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे लसीकरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/deendayal-upadhyay-antyodaya-abhiyan-launched-at-ramtek-tehsil/07201554", "date_download": "2021-09-20T05:36:57Z", "digest": "sha1:TJGCJSYTWXQSSFQCGYCR2YSYZYG3SWUR", "length": 5432, "nlines": 30, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "रामटेक तहसील कार्यलयात दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारम्भ - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » रामटेक तहसील कार्यलयात दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारम्भ\nरामटेक तहसील कार्यलयात दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारम्भ\nरामटेक : महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागा द्वारे नुकतेच रामटेक तहसील ऑफिस मध्ये पारशिवनी व रामटेक तालुक्यात दिनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजिन करण्यात आले .\nसदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार सारिका रासकर हया होत्या , आपल्या अध्यक्षीय भाषणात सारिका रासकर म्हणाल्या की ” दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाला सुरुवात झाली असून 15 जुलाई ते 14 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या अभियानाला सर्वानी एकजुटीने काम करा .या अभियान अंतर्गत वंचित कूटूम्बाना शिधापत्रिका , व गैस कनेक्शन मिळणार आहे .\nहया अभियानाच्या माध्यमातून आता गावे धूरमुक्त होणार असून प्रत्येक लाभार्थीने हया योजनेचा लाभ घ्यावा .असे मत हया प्रसंगी केले . . सदर अभियान बद्दल सविस्तर प्रस्ताविक माहिती देताना पुरवठा निरीक्षक आतिश जाधव यांनी सांगितले की “या अभियान अंतर्गत सरकारची योजना समाजाच्या प्रत्येक घटका पर्यंत पोहचविन्याचा आपण सर्व मिळून कसोशीने प्रयत्न करू असे मत व्यक्त केले .\nह्यावेळी अपंग ,गरजू लाभार्थ्यांना अंतोदय व प्राधान्य कुटुंबाचा लाभ देण्यात आला .तर प्रमुख पाहूणे म्हणून संजय गांधी निराधार योजनेचे एस डी पाटील,निरीक्षण अधिकारी स्वप्नील पडोळे ,पुरवठा निरीक्षक नागार्जुन खैरे व पुरवठा विभागाचे इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात रास्त भाव दुकानदार, अनुलोम प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अतिश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन तितीक्षा बारापात्रे यांनी केले. .\nगोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणारे… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/others/living-in-the-city-will-be-cheaper-due-to-the-central-governments-rental-housing-scheme/", "date_download": "2021-09-20T05:01:20Z", "digest": "sha1:NJSMT25XOAT7QDJ7TSX3JKTOEOYCN337", "length": 11190, "nlines": 94, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "केंद्र सरकारच्या रेंटल हाऊसिंग स्कीममुळे शहरात राहणं होणार स्वस्त", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nकेंद्र सरकारच्या रेंटल हाऊसिंग स्कीममुळे शहरात राहणं होणार स्वस्त\nगावातून शहरात कामासाठी जाणाऱ्यांची मोठी संख्या आहे. गावात पुरेसा रोजगार उपलब्ध नसल्याने मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात शहराकडे धाव घेत असतो. यात सुशिक्षित मंडळीही शहरात नोकरीसाठी स्थलांतर करत असतात. शहरात गेल्यानंतर सर्वांना राहण्याचा प्रश्न पडत असतो. बऱ्याच वेळेस भाड्याने घर घेणं मोठ्या जिकरीचे काम होत असते. घर चांगले नसतानाही आपल्याला अधिक भाड्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. पण आता भाड्याने घर शोधणे सोपे होणार असून आता भाडेही कमी लागणार आहे. बऱ्याचवेळेस घरमालकांचा मनमानी कारभार असतो. आता तो अस्तित्वात राहणार नाही तसेच भाड्याला घेऊन कुठल्याही प्रकारची काळजी कर��्याची गरज नाही.\nकारण, केंद्र शासनाच्या रेंटल हाऊसिंग स्कीम द्वारे आपली ही समस्या दूर होणार आहे. आता सरकार भाडेकरूंना कमी भाड्यात ते करत असलेल्या कामाच्या क्षेत्रात घर उपलब्ध करून देणार आहेत. त्यासाठी प्रायव्हेट कंपन्यांना घर बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या योजनेसाठी शहरी विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी खास प्रकारचे पोर्टल लाँच केले आहे. या पोर्टलद्वारे, लोकांना सोप्या पद्धतीने भाड्याने घरे मिळू शकतील. हाउसिंग मंत्रालयाने या योजनेसाठी सुरूवातीला अंदाजे ७०० करोड रुपयांचे नियोजन केले आहे.\nया परवडणाऱ्या रेंटल हाऊसिंग स्कीमच्या द्वारे १ ते ३ हजार रुपये प्रति महिन्याने भाड्याने घरी दिले जातील. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना ही होऊ शकतो. या योजनेमध्ये बऱ्याच प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत. या योजनेत प्रकल्पासाठी स्वस्त व्याजदरात फायनान्स उपलब्ध करण्यात येणार आहे. या पोर्टलद्वारे खाजगी कंपन्यांना या प्रकल्पासाठी काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सूट दिली जाणार आहे. ज्यामध्ये इन्कम टॅक्स आणि जीएसटी यामध्ये सूट दिली जाणार आहे. त्याबरोबरच स्वस्त व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा पर्यायही दिला जाणार आहे. या योजनेद्वारे घर बांधण्यासाठी प्रायव्हेट कंपन्यांनी पुढे यावे, यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट जारी करण्यात आला आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदेशात होणार 75 हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटर���े सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसर्वसामान्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी मातोश्री पर्यंत 400 किमीचा पायी प्रवास\nअंजीरचे पीक लागवडीसाठी महत्वाची माहिती ,महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यशस्वी लागवड\nअफगाणिस्तान मध्ये झालेल्या तनावानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात केशराच्या किंमतीवर परिणाम, भारताच्या केशर किमतीत विक्रमी वाढ\nPH म्हणजे काय , फवारणीच्या पाण्याचा सामू (pH)किती असावा..\nयोग्य प्रकारे करा विद्राव्य खतांचा वापर\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://udyogkranti.com/goat-farming/", "date_download": "2021-09-20T05:43:29Z", "digest": "sha1:QYZ2OG5OZPFJXPFEKRNEAYVPKWNZQEFS", "length": 1906, "nlines": 40, "source_domain": "udyogkranti.com", "title": "Goat Farming - Yuva Udyog Kranti", "raw_content": "\nशेळयांचे आजार, लक्षणे व त्यावरील उपाय\nशेळी पालन करतांना शेळ्यांना होणाऱ्या आजारांबद्दल माहिती असणे फार महत्वाचे असते. विशेषतः आता पावसाळा झाला आहे, पावसाळ्यात शेळ्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते तर चला जाणुन...\nबिज़नेस लोन साठी आपला सिबिल स्कोर किती असायला हवा (minimum cibil score for business loan)\nलघु उद्योगांसाठी शासकीय कर्ज योजना (Government Loan Scheme 2021)\nलघुउद्योग जे आपण सहज सुरु करू शकता (small business ideas in india)\nट्रेडमार्क नोंदणी (Trademark Registration) – ऑनलाईन अर्ज, फी, प्रक्रिया\nअगरबत्ती बनविणे व्यवसाय (incense sticks manufacturing) – कसे सुरू करावे, मशीनरी, परवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51140", "date_download": "2021-09-20T05:35:11Z", "digest": "sha1:EI5GSP2EAHOTZGA4KAEM34UQ3LQM4JBN", "length": 3980, "nlines": 62, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पांडुरंग आरती संग्रह | ओवाळूं आरती माझ्या पंढरीर...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nओवाळूं आरती माझ्या पंढरीर...\nओवाळूं आरती माझ्या पंढरीराया, माझ्या पंढरीराया \nसर्वभावें शरण आलो तुझीया पायां ॥ धृ. ॥\nसर्व व्यापुनि कैसे रूप राहिलें अकळ, रूप राहिले अकळ \nतो हा गवळ्याघरी झाला कृष्ण गोपाळ ॥ १ ॥\nस्वरीप गुणातीत अवतार धरीं, अवतार धरीं ॥\nतो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥ २ ॥\nभक्तांचा काजा कैसा रूपासी आला, कैसा रूपासी आला \nब्रीदाचा तोडरू चरणी मिरविला ॥ ३ ॥\nआरती कैसी ओवाळीली, कैसी ओवाळीली \nवाखाणिता कीर्ति वाचा परतली ॥ ४ ॥\n���ावभक्तीबळें होसी कृपाळू देवा, होसी कृपाळू देवा ॥\nतुका म्हणे तुझ्या न कळता भावा ॥ ५ ॥\nयुगें अठ्ठावीस विटेवर उभा...\nयेई हो विठ्ठले माझे माऊली...\nजय जय कटिकर विठ्ठल चिन्मय...\nआरती अनंतभुजा ॥ विठो पंढर...\nधन्य दिवस अजि दर्शन संतां...\nजगदीश जगदीश देव तुज म्हणत...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nओवाळूं आरती माझ्या पंढरीर...\nभक्तीचे पोटीं बोध कांकडा ...\nओंवाळूं गे माये विठ्ठल सब...\nगावों नाचों विठी करुं तुझ...\nपंचदशीचे सारीं पंडितभी भ्...\nकाय तुझा महिमा वर्णूं मी ...\nपंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ...\nसंत सनकादिक भक्त मिळाले अ...\nजय जगज्जननि , विठाबाई \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/04/blog-post_83.html", "date_download": "2021-09-20T05:19:09Z", "digest": "sha1:VAZEBK55CDJIVA27MMDWOCQNBFEAKGVY", "length": 12350, "nlines": 71, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "व्यापारी, फेरीवाले, पथारीवाले, सलून व्यावसायिक यांना आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी दुकाने सायं.पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्या ; काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी, प्रशासनाला सुचविले विविध पर्याय", "raw_content": "\nHomeAhmednagar व्यापारी, फेरीवाले, पथारीवाले, सलून व्यावसायिक यांना आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी दुकाने सायं.पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्या ; काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी, प्रशासनाला सुचविले विविध पर्याय\nव्यापारी, फेरीवाले, पथारीवाले, सलून व्यावसायिक यांना आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी दुकाने सायं.पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्या ; काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी, प्रशासनाला सुचविले विविध पर्याय\nअहमदनगर : मागील लॉकडाऊनमध्ये व्यापारी, फेरीवाले, पथारीवाले, हातावर पोट असणारे, सलून व्यावसायिक यांचे कंबरडे मोडले. त्यातून सावरत असतानाच दुसऱ्या लॉकडाऊनला सामोरे जाण्याची दुर्दैवाने आपल्यावर वेळ आली आहे. असे असले तरी कोरोना संदर्भातील आवश्यक ती खबरदारी घेत या सर्व घटकांना आर्थिक संघटनातून वाचविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने व्यापाऱ्यांना, दुकानदारांना सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किर��भाऊ काळे यांनी केली आहे.\nकिरण काळे म्हणाले की, आम्ही व्यापारी बांधवां समवेत आहोत. व्यापारी असोसिएशनशी देखील आम्ही चर्चा केली आहे. काँग्रेस पक्षाचा व्यापारी वर्गाला संपूर्ण पाठिंबा आहे. याबाबत अधिक माहिती देताना ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा म्हणाले की, वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय आहे.प्रशासन स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे.अनेक व्यवसायिक,व्यापारी, फेरीवाले, पथारीवाले, सलून व्यवसायिक आदींनी काँग्रेस पक्षाशी संपर्क साधला आहे. मागील लॉकडाऊन नंतर अनेकांचे बँकांचे कर्जांचे हप्ते यामुळे थकलेले आहेत. किरकोळ व्यापाऱ्यांनी घाऊक व्यापाऱ्यांकडून माल उचललेला आहे. तर घाऊक व्यापाऱ्यांनी मोठ्या कंपन्यांकडून माल उचललेला आहे. या खरेदीची देणी या व्यापाऱ्यांची बाकी आहेत. बाजारात माल विकलाच गेला नाही तर ही देणी कशी फेडायची असा प्रश्न व्यापारी बांधवांसमोर आ वासून उभा आहे.\nकोरोनाची सध्याची गंभीर स्थिती लक्षात घेता तसेच व्यापाऱ्यांना आणि इतर वर्गांना देखील आर्थिक संकटातून काही अंशी आधार देण्याच्या दृष्टीने आम्ही किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला काही पर्याय सुचविले असल्याचे मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे.\nकाँग्रेसने सुचवलेले पर्याय पुढीलप्रमाणे आहेत. व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी अथवा बाजारपेठेतील तसेच ज्या-ज्या ठिकाणी व्यापारी संकुल, दुकाने आहेत अशा ठिकाणी सम-विषम प्रणालीचा उपयोग करत दुकानांच्या रांगेतील एक आड एक दुकाने सम व विषम तारखांना किमान सहा ते सात तासांसाठी उघडण्याची परवानगी देण्यात यावी. अशाच पद्धतीने फेरीवाले, हातगाडीवाले, पथारीवाले यांचे देखील नियोजन करण्यात यावे.\nव्यापाऱ्यांना तसेच व्यापारी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे वयोगटाचा निकष शिथिल करत सरसकट लसीकरण करण्यात यावे. तसेच व्यापारी, हातावर पोट असणारे, किरकोळ विक्रेते, फेरीवाले, पथारिवाले, कामगार तसेच बचत गटाच्या महिला यांनी बँका, पतसंस्था, छोट्या फायनान्स कंपन्या यांच्या कडून कर्ज घेतलेली आहेत. आजमितीस मागील हप्ते देखील सुरळीत झालेले नाहीत. आताचा लॉकडाऊन सुमारे २५ दिवसांचा आहे. त्यामुळे या सर्वांना दरमहा अपेक्षित असणारे उत्���न्न येऊ शकणार नाही. सबब कर्ज पुरवठादारांची कर्ज या सर्व वर्गांना फेडणे कदापि शक्य नाही. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी बँका, पतसंस्था तसेच फायनान्स कंपन्या यांना लेखी पत्राद्वारे आदेश काढीत पुढील किमान तीन महिन्यांसाठी कर्ज वसुली न करण्याबाबतच्या सक्त सूचना द्याव्यात.\nसलून व्यावसायिकांच्या प्रश्नांसंदर्भात माहिती देताना अनिस चुडीवाला म्हणाले की, सलून व्यावसायिकांचे पोट हातावर आहे. सलून व्यवसायिकांना देखील यातून दिलासा देण्याबाबत विचार होणे गरजेचे आहे. सलून व्यावसायिकांना दर ठराविक कालावधीनंतर कोरोना चाचणी करून दुकानातील कारागीर निगेटिव्ह असल्याचा अहवाल दुकानात दर्शनी भागात चिकटवण्याचा सूचना करता येऊ शकते. दुकानात असणाऱ्या क्षमतेपेक्षा ५० टक्के क्षमतेने का होईना परंतु त्यांना आपली दुकाने सुरू ठेवण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार प्रशासनाने करावा अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/a-joint-effort-of-the-karnataka-and-maharashtra-police-is-needed-to-get-to-the-truth-jitendra-awad-said/?amp=1", "date_download": "2021-09-20T06:12:59Z", "digest": "sha1:AEIT5CSS55NGE2ZXRSN2GBNQFCE3ZLFD", "length": 4020, "nlines": 22, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "वैभव राऊतकडे 50 बॉम्ब काय दिवाळीसाठी आणले होते का? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल", "raw_content": "\nवैभव राऊतकडे 50 बॉम्ब काय दिवाळीसाठी आणले होते का जितेंद्र आव्हाड यांचा सवाल\nदाभोळकर हत्या प्रकरणाचा गेली 5 वर्ष तपास नीट झाला नसून कर्नाटक पोलिसांनी अमोल काळे यांना अटक केल्यानंतर पोलीस तपासयंत्रणेला वेग आला आहे. “राज्य पोलीस राजकीय दबावखाली काम करीत आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांनी सत्य मिळवण्यासाठी एकत्रित येणे आवश्यक आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिस यांची एकत्रित समिती स्थापन करून त्यांच्याकडे विचारवंतांच्या हत्येचा तपास सोपवायला हवा. त्यासाठी दोन्ही राज्याची संयुक्त एसआयटी असली पाहिजे “, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली आहे.\nजितेंद्र आव्हड काय म्हणाले\nसीबीआयने कोर्टात सांगितलं गौरी शंकर आणि दाभोलकर हत्येत एकच शस्त्र आहे\nचार हत्या करणारे पिस्तुल एकच आहे, तर डोकं पण एकच आहे\nशस्त्रसाठा पुरवणारा कोण आहे, हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे\nवीरेंद्र तावडे कोणत्या व्यक्तीशी, संस्थेशी संबंधित आहे हे सगळयांना माहीत आहे\nगेल्या पाच वर्षात तपस नीट झाला नाही, कर्नाटक पोलिसांनी अमोल काळे अटक केली त्यानंतर गती आली\nदोन राज्यात ही गॅंग काम करत होती\nमहाराष्ट्र पोलीस यांच्याकडे वैभव राऊत आणि कर्नाटक कडे अमोल काळे आहे\nसत्य बाहेर काढायचे असेल तर एकत्ररीत्या तपास झाला पाहिजे.\nदोन्ही राज्याची संयुक्त एसआयटी असली पाहिजे ही आमची मागणी\nवैभव राऊतच्या घरी 50 बॉम्ब मिळाले ते दिवाळी साठी आणले होते का, की घरातील वरातीसाठी\nते देशाविरोधात होते त्याच्याविरोधात देशद्रोह गुन्हा दाखल का झाला नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/wrestler-mirabai-chanu-wins-silver-in-weightlifting-at-the-tokyo-olympics/", "date_download": "2021-09-20T06:11:33Z", "digest": "sha1:KDOKUQWZLECM4PKV3B33B6ULD2WCDTJP", "length": 7078, "nlines": 92, "source_domain": "mahasports.in", "title": "मोठी बातमी! भारतीय वेट लिफ्टर मिराबाई चानूची रुपेरी कामगिरी, जिंकले रौप्य पदक", "raw_content": "\n भारतीय वेट लिफ्टर मिराबाई चानूची रुपेरी कामगिरी, जिंकले रौप्य पदक\nin अन्य खेळ, ऑलिम्पिक, टॉप बातम्या\nटोकियो ऑलिपिंक २०२० मध्ये शनिवारी (२४ जुलै) वेट लिफ्टिंगमध्ये भारताच्या नावावर एका पदकाची नोंद झाली आहे. महिला वेट लिफ्टिंग खेळात ४९ किलो वजनी गटात भारतीय वेट लिफ्टर मिराबाई चानूने रौप्य पदक जिंकले आहे. हे यावर्षीचे समर गेम्समधील भारताचे पहिलेच पदक आहे. यामुळे भारतीय चाहते आनंदी आहेत.\nयासोबतच तिने आपल्या नावावर एक विक्रमही केला आहे. ती ऑलिंपिक वेट लिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी दुसरी भारतीय महिला ठरली आहे. यापूर्वी कर्नम मल्लेश्वरी यांनी ऑलिंपिक वेट लिफ्टिंगमध्ये पहिले पदक जिंकले होते.\nया सामन्यात चानूने स्नॅच ८७ किलो आणि क्लीन अँड जर्क मध्ये ११५ किलो असे एकूण २०२ किलो वजन उचलले. याव्यतिरिक्त या खेळात चीनच्या झिहुई हो हिने सुवर्ण पदकावर आपल�� नाव कोरले आहे.\n-भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंडवर ३-२ ने दणदणीत विजय, गोलकिपर श्रीजेश ठरला नायक\n-भारतीय नेमबाज सौरभ चौधरी चमकला, १० मी. एयर पिस्टल अंतिम फेरीचे मिळवले तिकीट\n-आनंदाची बातमी: भारताचा प्रविण जाधव- दिपीका कुमारी जोडी तिरंदाजीत उपांत्यपुर्व फेरीत\n चीनविरुद्ध टेबल टेनिसच्या मिश्र गटात शरत अन् मनिका पराभूत\nवनडे मालिकेनंतर आता टी२० सीरिजमध्ये श्रीलंकेला धूळ चारण्यास भारत सज्ज; पाहा पूर्ण वेळापत्रक\nरोहित-हार्दिक दुसऱ्या सामन्यात खेळणार का कोच जयवर्धनेंनी दिल ‘हे’ उत्तर\n“विराटची नेतृत्व सोडण्याची वेळ चुकली”; आयपीएल विजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nवनडे मालिकेनंतर आता टी२० सीरिजमध्ये श्रीलंकेला धूळ चारण्यास भारत सज्ज; पाहा पूर्ण वेळापत्रक\nतिसऱ्या वनडेत श्रीलंकेची भारतावर मात, तब्बल 'इतक्या' वर्षांनंतर मायदेशी झळकावली विजयी पताका\nसूर्यकुमारच्या विकेटच्या निर्णयावरुन तिसरे पंच पेचात, भारतीय दिग्गजाने 'असे' केले ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AA", "date_download": "2021-09-20T05:14:10Z", "digest": "sha1:3B7FSCVS2G6M5C7WOEQAGU6EMVXEI2CE", "length": 5285, "nlines": 224, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:मुखपृष्ठ सदर टीप - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०२० रोजी १७:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8/", "date_download": "2021-09-20T05:52:43Z", "digest": "sha1:J4SYV4TEJMRJCIARLQSPLU2GFL3XTHX7", "length": 2169, "nlines": 54, "source_domain": "tumchigosht.com", "title": "स्नेक मॅन – Tumchi Gosht", "raw_content": "\n३० हजारपेक्षा जास्त सापांना पकडलंय या इंडियन स्नेक मॅनने, ब्रिटनचे प्रिंससुद्धा आहेत त्याचे फॅन\nजर आपण पाहिले तर लोक साधारणपणे आपले पोट भरण्यासाठी आणि आपल्या परिवाराचे पोट भरण्यासाठी काम करताना आपण पाहिले आहे आणि हाच त्यांचा छंद बनलेला असतो. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की केरळमधील एका व्यक्तीला सर्वात धोकादायक आणि विषारी साप…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51141", "date_download": "2021-09-20T05:07:52Z", "digest": "sha1:RGPSE6SKLUIKE345CUWW4J6LPFLOYH64", "length": 4103, "nlines": 62, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पांडुरंग आरती संग्रह | भक्तीचे पोटीं बोध कांकडा ...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभक्तीचे पोटीं बोध कांकडा ...\nभक्तीचे पोटीं बोध कांकडा ज्योती कांकडा ज्योती ॥\nपंचप्राणें जिवें भावें ओंवाळू आरती ॥ १ ॥\nओवाळूं आरती सद्‌गुरूनाथा, माझ्या पंढरीनाथा ॥\nदोनी कर जोडुनी चरणी ठेविला माथा ॥ धृ. ॥\nकाय महिमा वर्णु आतां सांगणें किती, आतां सांगणें किती \nकोटी ब्रह्मगत्या मुख पाहातां जाती ॥ २ ॥\nराई रखुमाई दोघी उभ्या दोघाही उभ्या दोघाही ॥\nमयूरपुच्छचामरें झळकति ठायींचे ठायी ॥ ३ ॥\nइटेसहित पाउलें मनभावें ओंवाळी, मनभावें ओंवाळी ॥\nकोटी रविशशि दिव्य उगवले ठायीचे ठायीं ॥ ४ ॥\nतुका म्हणे दीप घेऊनी उन्मनींत शोभा ॥उन्मनींत शोभा ॥\nइटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥ ५ ॥\nयुगें अठ्ठावीस विटेवर उभा...\nयेई हो विठ्ठले माझे माऊली...\nजय जय कटिकर विठ्ठल चिन्मय...\nआरती अनंतभुजा ॥ विठो पंढर...\nधन्य दिवस अजि दर्शन संतां...\nजगदीश जगदीश देव तुज म्हणत...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nओवाळूं आरती माझ्या पंढरीर...\nभक्तीचे पोटीं बोध कांकडा ...\nओंवाळूं गे माये विठ्ठल सब...\nगावों नाचों विठी करुं तुझ...\nपंचदशीचे सारीं पंडितभी भ्...\nकाय तुझा महिमा वर्णूं मी ...\nपंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ...\nसंत सनकादिक भक्त मिळाले अ...\nजय जगज्जननि , विठाबाई \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Phulale_Re_Kshana_Majhe", "date_download": "2021-09-20T05:09:40Z", "digest": "sha1:KADTCF3TPC2HEA33MJML34H7FDK2SSC6", "length": 2926, "nlines": 41, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "फुलले रे क्षण माझे | Phulale Re Kshana Majhe | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nफुलले रे क्षण माझे\nफुलले रे क्षण माझे, फुलले रे\nमेंदीने शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने\nसजले रे क्षण माझे, सजले रे\nझुळूक वार्‍याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले\nसाजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे\nया वेडाचे नाचरे भाव बिलोरे\nखुलले रे क्षण माझे, खुलले रे\nओढ ही बेबंद श्वासात ध्यासात, स्वप्‍नात येणे तुझे\nभांबावल्या माझ्या ऊरात स्पर्शात, रेशीम काटे तुझे\nमनमोराचे जादुभरे हे पिसारे\nहसले रे क्षण माझे, हसले रे\nरीत ही, प्रीत ही उमजेना\nजडला का जीव हा समजेना\nकशी सांगू मी, कशी सांगू मी\nमाझ्या मनीची कथा रे\nभुलले रे क्षण माझे, भुलले रे\nगीत - नितीन आखवे\nसंगीत - श्रीधर फडके\nस्वर - आशा भोसले\nगीत प्रकार - भावगीत\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nतुझीमाझी प्रीत एकदा कधीं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/gulzarr/", "date_download": "2021-09-20T06:12:38Z", "digest": "sha1:RUYJBN6VSR4TJ7TMP2TZMQXGAOWPNP6W", "length": 2932, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Gulzarr Archives | InMarathi", "raw_content": "\nतुमच्या मनातील भावना सहजपणे मांडणाऱ्या गुलज़ारजींच्या वाढदिवसानिमित्त…\nएखादी गोष्टं मनाला लागल्यावर, कोणाची आठवण आल्यावर किती सहज आपल्याला गुलज़ार आठवतात आणि त्यांचे शब्दं आपल्या अव्यक्त भावना बोलून जातात.\n‘सम्पूर्ण सिंह कालरा’ ते ‘गुलज़ार’ वाचा या अवलियाचा प्रवास\nइतर अनेक लोकांप्रमाणेच आपले नशीब आजमावण्यासाठी ते मुम्बई मध्ये दाखल झाले. वरळीच्या एका गॅरेज मधे मेकॅनिक म्हणून ते काम करू लागले\nप्रेमाच्या गुरफटलेल्या बंधांवर भाष्य करणारा गुलझारचा ‘इजाजत’\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === आपल्याला गुलजारचे चित्रपट आवडतात बुवा. आता त्याचे सगळेच चित्रपट\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilm.in/2017/06/gaaz-yeta-go-lyrics-in-maarathi-guru.html", "date_download": "2021-09-20T05:37:26Z", "digest": "sha1:O4HGBB2FVMXRCLZD5G6LJD3S5IKQMETD", "length": 3087, "nlines": 51, "source_domain": "www.marathifilm.in", "title": "Gaaz Yeta Go Lyrics in Marathi | Guru Thakur | Bela Shende | Mala Kahich Problem Nahi", "raw_content": "\nतुका साद तुझ्या माहेराची वाट दिता गो\nकानी मायेच्या त्या सागराची गाज येता गो\nतुका साद तुझ्या माहेराची वाट दिता गो\nकानी मायेच्या त्या सागराची गाज येत��� गो\nतुका साद तुझ्या माहेराची वाट दिता गो\nकानी मायेच्या त्या सागराची गाज येता गो\nकानी येती आज पायजणां\nपानो पानी सूख माइना\nतेची टिपूर टिपूर चाहूल दिता गो\nतुका साद तुझ्या माहेराची वाट दिता गो\nकानी मायेच्या त्या सागराची गाज येता गो\nजाईजुई चाफा - वा-यावर तेचो दर्वळ गो\nरानभर हाका - अजून तुला देती अोहळ गो\nदारात सायली तुझी सय सांगते\nतुळस अंगणी तुझी वाट पाहते\nनादावली सये आज पुन्हा पाउले\nगंध सा-या या आठवणींचा उरी\nवळीव भरुन भरुन येता गो...\nतुका साद तुझ्या माहेराची वाट दिता गो\nकानी मायेच्या त्या सागराची गाज येता गो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/entertainment/farah-khans-come-on-the-stage-of-chala-hawa-yeu-dya/319643/", "date_download": "2021-09-20T06:00:29Z", "digest": "sha1:5RXBGZAZ2E6K6R76REZFUVE4H4WTGO6Y", "length": 10352, "nlines": 152, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Farah Khan's come on the stage of 'chala hawa yeu dya'", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मनोरंजन 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर फराह खान लावणार हजेरी\n‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर फराह खान लावणार हजेरी\nफराह खान चला हवा येऊ द्या च्या मंचावर पहिल्यांदाच आल्या\nचला हवा येऊ द्या'च्या मंचावर फराह खान लावणार हजेरी\nBigg Boss Marathi : ‘बिग बॉस ३’ च्या घरात राजकीय नेत्यांपासून ते किर्तनकारांची एंट्री, पाहा १५ स्पर्धकांची ओळख\nघटस्फोट घेतल्यानंतर ‘हे’ स्पर्धक बिग बॉस मराठी 3 च्या घरामध्ये आले आमने-सामने\nरेमो डिसूजाने शेअर केला पत्नी लिझेलचा ट्रांसफॉर्मेशन फोटो म्हणाला, तुझ्यावर गर्व आहे\nशमिता आणि शिल्पा तुमच्या बहिणी आहेत का,सुनंदा शेट्टीला नेटकऱ्याने केला सवाल\nसौरभ गांगुलीच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूरची वर्णी \nझी मराठीवर चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात. या संकट काळात प्रत्येकाला आपापल्या काळज्या आणि ताणतणाव आहेत, पण काही क्षणासाठी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवतो. मराठी कलाकारच नाही तर हिंदी कलाकारांना देखील या मंचाची ओढ आहे आणि म्हणूनच झी टीव्हीवर सुरु होणाऱ्या ‘झी कॉमेडी फॅक्टरी’ या नवीन कार्यक्रमाच्या निमित्ताने फराह खान, डॉक्टर स��केत भोसले, सुगंध मिश्रा, पुनीत पाठक आणि तेजस्वी प्रकाश हे कलाकार या मंचावर सज्ज झाले.या कलाकारांच्या उपस्थितीत चला हवा येऊ द्या च्या सर्व विनोदवीरांनी कल्ला केला. त्यांचं जबरदस्त सादरीकरण पाहून या सर्व कलाकारांना हसू अनावर झालं.\nफराह खान चला हवा येऊ द्या च्या मंचावर पहिल्यांदाच आल्या आणि या कार्यक्रमात येऊन कसं वाटलं याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “मला चला हवा येऊ द्या मध्ये येऊन खूप छान वाटलं आणि भरपूर मजा आली. इकडे येऊन वेळ कसा गेला कळलंच नाही. मराठी विनोदी कलाकारांचं कॉमिक टायमिंग हे कमाल असतं आणि हा त्यांचा गुणधर्म आहे असं मला वाटतं.” असं म्हणून मंचावरील सर्व विनोदवीरांचं फराह खान यांनी कौतुक केलं.\nहे हि वाचा – ‘सैराट’ फेम आर्ची-परशाची इतक्या वर्षानंतर झाली भेट,दोघांचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चकीत व्हाल\nमागील लेखखालापूरमधील हंचलीकर कुटुंबाचे तहसीलदारांकडून सांत्वन\nपुढील लेखपनवेलमधील पंचशील बालगृहातील मुले झाली कोरोनामुक्त\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\n‘आम्ही बेफिकर’मधून नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला\n‘काला’च्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nसुव्रत जोशीने दिली गुड न्यूज, घरात आला नवा पाहुणा\nविकेंडच्या डावात ‘भाईजान’ची दबंगगिरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/04/blog-post_93.html", "date_download": "2021-09-20T05:18:28Z", "digest": "sha1:G635ZBWXCYW5CICNFLPFVRW5EMJFPHD4", "length": 8767, "nlines": 69, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "ठराविक वेळेत सर्व दुकानं उघडण्याची अनुमती द्यावी- बाळासाहेब बोराटे", "raw_content": "\nHomeAhmednagar ठराविक वेळेत सर्व दुकानं उघडण्याची अनुमती द्यावी- बाळासाहेब बोराटे\nठराविक वेळेत सर्व दुकानं उघडण्याची अनुमती द्यावी- बाळासाहेब बोराटे\nअहमदनगर: :- अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद असल्याने दुकानदार, कारागिरांच्या रोजगारावर गदा आल्याने करोनाशी लढतांना प्रपंच कसा चालवायचा याची चिंता या सर्वसामान्यांना भेडसावत असुन, यातील अनेक जण रस्त्यावर येऊन चिंतन करीत, चर्चेत असल्याचे निदर्शनात येते. त्यामुळे मिनि लॉकडाऊन मधुन दुकानदारांना दुकानं उघडण्याची सवलत द्यावी, अशी मागणी नगरसेवक श्री. बाळासाहेब बोराटे यांनी केले आहे.ओबीसी,व्ही.जे,एन.टी जनमोर्चाच्या अहमदनगर शहर जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीची सभा संघटनेचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि माझी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, डॉ. सुदर्शन गोरे, डॉ. श्रीकांत चेमटे, सौ. अनुरिता झगडे, सौ. वनिता बिडवे अदिंच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी श्री बोराटे बोलत होते.\nतांगेगल्ली येथील संपर्क कार्यालयात सुरक्षित अंतर राखुन मोजक्या पदाधिका­यांमध्ये ही बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेत सद्याच्या परिस्थितीत उपेक्षितांनी घरगुती छोटे छोटे व्यवसाय सुरु करून देता येईल का अपेक्षितांना मदत देता येईल, सरकारने पुन्हा एकदा रेशनवर ८ रू, १० रू. किलो धान्य उपलब्ध करून द्यावे, गरजवंत रूग्णांना कमी खर्चात उपचार, औषधे मिळवून देणे, लोकांना प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठीच्या घरगुती उपय योजनांचा प्रचार करणे, अदि सुचना यावेळी सदस्यांनी केल्या, या सुचनाचा आढावा घेतांना श्री. फुलसौंदर व श्री. भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि ओबीसीचे नेते ना. विजय वड्डेटीवार तसेच ओबीसी,व्हीजे,एनटी जन मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष श्री.बाळासाहेब सानप यांना निवेदन पाठवुन या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले. जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडे सर्व प्रश्न मांडून परिस्थिची कल्पना देण्याचे यावेळी ठरविण्यात आले.\nआपण सर्व समन्वय व सुरक्षित अंतर राखून या सर्व सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. या बैठकीचा अहवाल ना. विजय वड्डेटीवार आणि जनमोर्चाचे संस्थापक श्री. बाळासाहेब सानप यांना त्वरीत पाठविण्यात येणार असुन, त्यांच्या सुचना मार्गदर्शन मागविण्यात येईल. या वरिष्ठांच्या सुचनांनुसार महिलाध्यक्ष, युवाध्यक्ष आणि नगर शहर ग्रामीण परिसरातील सदस्यांच्या नियुक्त्या या दोन- चार दिवसात कण्यात येणार असुन, त्याबाबत ही प्राथमिक चर्चा यावेळी करण्यात आली.\nसंघटनेचे शहरजिल्हा उपाध���यक्ष तथा बाराबलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. माऊली गायकवाड, जनमोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश सानप, जनमोर्चाचे सरचिटणीस सर्व श्री.रमेश बिडवे, प्रकाश सैंदर, अनिल इवळे, शामराव औटी, शशिकांत पवार, अभिजीत कांबळे, शेख नईम, विनोंद पुंड, फिरोज खान, सदस्य अशोक तुपे व माध्यम प्रमुख पत्रकार राजेश सटाणकर अदिंनी यावेळी चर्चेत भाग घेतला.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nmmc.gov.in/navimumbai/-1612870719", "date_download": "2021-09-20T04:29:23Z", "digest": "sha1:WY5NK37LGVDG4S546Z5W5TNKBFGSY5R6", "length": 11574, "nlines": 286, "source_domain": "www.nmmc.gov.in", "title": "  :: विभागनिहाय नियुक्त नोडल अधिका-यांकडून पूर्व स्वच्छ सर्वेक्षणाला सुरूवात | Navi Mumbai Municipal Corporation", "raw_content": "\nविभागनिहाय नियुक्त नोडल अधिका-यांकडून पूर्व स्वच्छ सर्वेक्षणाला सुरूवात\nविभागनिहाय नियुक्त नोडल अधिका-यांकडून पूर्व स्वच्छ सर्वेक्षणाला सुरूवात\n'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत 'स्वच्छ सर्वेक्षण 2021' ला सामोरे जाताना देशातील प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे मानांकन मिळविण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत स्वच्छता विषयक बाबींकडे काटेकोर लक्ष दिले जात आहे. याकरिता सुरूवातीपासूनच आठही विभाग कार्यालयांच्या क्षेत्राकरिता विभागनिहाय नोडल अधिकारी यांची नियुक्ती महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केली असून त्यांच्यामार्फत स्वच्छता कार्यावर नियंत्रण ठेवले जात आहे.\nस्वच्छ भारत मिशनच्या केंद्रीय पथकामार्फत प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जाण्यापूर्वी सर्वेक्षणाच्या माहिती पुस्तिकेस (टूल कीट) अनुसरून स्वच्छतेच्या निकषांची तपासणी नोडल अधिकारी यांच्याकडून करून घेण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले होते. त्यानुसार आजपासून विभागीय नोडल अधिकारी यांचेमार्फत प्रभागनिहाय पूर्व स्वच्छ सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात आलेली आहे. यामध्ये महत्वा��े म्हणजे प्रत्येक विभागासाठी नेमलेल्या नोडल अधिका-यांचे यापूर्वीचे विभाग हे स्वच्छ सर्वेक्षण करण्याकरिता बदलण्यात आले आहेत, जेणेकरून अधिक बारकाईने परीक्षण होईल.\n9 तारखेपासून 13 फेब्रुवारीपर्यंत विभागीय नोडल अधिकारी यांचेमार्फत हे परीक्षण केले जाणार असून त्यांनी परीक्षणासाठी नेमून दिलेल्या विभागांतर्गत असलेल्या प्रभागातील स्वच्छता कामांची तपासणी सूचीनुसार (चेक लिस्ट) पाहणी करावयाची आहे व मूल्यांकन अहवाल तयार करून महापालिका आयुक्त यांना सादर करावयाचा आहे. त्याचप्रमाणे तपासणी दरम्यान नोडल अधिकारी यांना आढळून येणा-या त्रुटी संबंधितांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांची 13 फेब्रुवारीपूर्वी पूर्तता करून घेण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.\nयाशिवाय दोन्ही अतिरिक्त आयुक्त यांनी नोडल अधिकारी यांनी मूल्यांकन केलेल्या प्रभागातील कामांची नमुना दाखल फेरतपासणी करावी असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.\nकचरामुक्त शहरांचे फाईव्ह स्टार रेटींग लाभलेल्या देशातील सहा शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर असून यावर्षी सेव्हन स्टार रेटींग प्राप्त करण्याकरिता प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे हागणदारीमुक्त शहराचे ओडीएफ डबल प्लस मानांकन प्राप्त असलेल्या नवी मुंबई शहराचे मानांकन यावेळी अधिक उंचावत वॉटर प्लस मानांकन प्राप्त करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली आहे. त्यादृष्टीने नोडल अधिकारी यांच्यामार्फत होत असलेले हे पूर्व स्वच्छ सर्वेक्षण ही प्रत्यक्ष सर्वेक्षणाची रंगीत तालीम असून ती तितक्याच काटेकोरपणे केली जाणार असल्याने सर्व विभाग दक्ष झालेले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/bhuvan-bam-loses-parents-to-coronavirus/", "date_download": "2021-09-20T05:56:46Z", "digest": "sha1:HMJVQDHZK7UFKIB5MJEE3MBQDLHBDDMA", "length": 10176, "nlines": 72, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates प्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nमुंबई 13 जून: संपूर्ण जगात आता देखील कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. कोरोनामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा ��ागला आहे. भारतात सुद्धा कोरोनाचा संसर्ग इतका वाढला की रुग्णालयात रुग्ण ठेवण्यासाठी जागा नव्हती. अगदी नामांकित सेलिब्रिटीना देखील कोरोनाचा सामना करवा आता नुकतच प्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम यांच्या कुटुंबाला सुद्धा कोरोनाचा सामना करावा लागला आहे. या स्थितीत भारतीय प्रेक्षकांसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. (Indian comedian Bhuvan Bam) भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. भुवन बाम हा प्रसिद्ध युट्युबवर असून त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून नेटकरी हळहळतायेत. आजवर एकाही बॉलिवूड़ चित्रपटात काम न केलेल्या भुवनच्या पालकांसाठी सेलिब्रिटी देखील श्रद्धांजली वाहली आहे. भुवन बाम हा एक प्रसिद्ध भारतीय युट्यूबर आहे. भुवन बाम हा मोठ्या युट्यूबर्सपैकी एक आहे. आजच्या तारखेला तब्बल 20 कोटी नेटकरी त्याला दररोज युट्यूबवर फॉलो करतात. तसेच लिंकडिन, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतरत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे आणखी जास्त फॉलोअर्स आहेत. भुवन हा पाच ते सात मिनिटांचे विनोदी स्किट्स करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. तसेच त्याच्या स्किटचे विषय हे तरुणांच्या आयुष्यावर आधारित असतात. त्यामुळं फारच कमी वेळात त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. खरं तर भुवनला एक संगीतकार होण्याची इच्छा होती. मात्र त्याला संगीतकार म्हणून कुठेच काम मिळालं नाही त्यानंतर त्याने एका पबमध्ये गाणी गाण्यास सुरुवात केली. या पबमध्ये काही स्टँडअप कॉमेडीचे शो देखील केले जायचे. त्या विनोदी कलाकारांना मिळणारी दाद पाहून आपणही असं काहीतरी करावं असं त्याला वाटू लागले. त्यानं यासाठी काही प्रयत्न केले पण त्याला विनोदवीर म्हणून पबमध्ये काम मिळत नव्हतं. त्यानंतर भूवन याने स्वत:चं एक युट्यूब चॅनेल सुरु केलं अन् तिथं तो विनोदी स्किट्स सादर करायचा. हळूहळू त्याची ती स्किट्स प्रेक्षकांना आवडू लागल्या. भूवनने पहिल्यांदा भारतात नाही तर पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध मिळवली होती. त्यानंतर त्याला भारतात सुद्धा हळूहळू प्रसिद्ध मिळू लागली. अन् आज तो सर्वात लोकप्रिय युट्यूबर्सपैकी एक आहे. सध्या भुवन स्टँडअप कॉमेडीसोबतच हॉलिवूड चित्रपटांमध्ये वॉईज ओव्हर देण्याचं देखील काम करतो. त्यानं आतापर्यंत डेडपूल, कॅप्टन अमेरिका, कॅप्टन मार्व्हल या चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. ��ज भुवनसोबत काम करण्यासाठी अनेक नामांकित सेलिबेब्रिटी उत्सुक आहेत.\nPrevious बटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nNext दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nस्फोटांची जबाबदारी आयसिस-खोरासन गटाने स्वीकारली\n‘भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल, तर सडेतोड उत्तर देऊ’\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-TAN-it-7-miraculous-measures-turn-misfortune-into-fortune-4402818-PHO.html", "date_download": "2021-09-20T04:27:36Z", "digest": "sha1:ZZG3WMW6I4S4STF2BJ5CUXGALZDDTG3Z", "length": 2293, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "It 7 Miraculous Measures Turn Misfortune Into Fortune | अवश्य करून पाहा दुर्भाग्याला सौभाग्यात बदलवणारे सात चमत्कारी उपाय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअवश्य करून पाहा दुर्भाग्याला सौभाग्यात बदलवणारे सात चमत्कारी उपाय\nप्रत्येक मनुष्य आपले दुर्भाग्य बदलण्यासाठी धडपड करत असतो, परंतु दुर्भाग्यापासून मुक्त होणे सोपे नाही. कारण जेंव्हा मनुष्याची वेळ खराब असते तेंव्हा स्वतःची सावलीही स्वतःला मदत करत नाही. जर तुम्ही दुर्भाग्याला, सौभाग्यात बदलण्याचा प्रयत्न करत आहात तर पुढे दिलेला उपाय करा. हे उपाय केल्यास तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wevino.store/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8B-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%B0-2018", "date_download": "2021-09-20T05:08:54Z", "digest": "sha1:B6A3Y7EHE36UMNHX2AQQMDUHAYN7KEBA", "length": 7168, "nlines": 94, "source_domain": "mr.wevino.store", "title": "गियोस्टी वालपोलिकला रिपासो सुपीरियर 2018 - वेव्हिनो.स्टोअर", "raw_content": "\nहे खरेदी सूचीत टाका\nआपले कार्ट सध्या रिक्त आहे.\nशॉपिंग कार्ट वापरण्यासाठी कुकीज सक्षम करा\nकर समाविष्ट. शिपिंग येथे गणना केली checkout.\nइटाली व स्लोव्हेनियाला विनामूल्य शिपिंग. सर्व मेनलँड ईयू संघटनांचे 9,0 युरो फ्लॅट शिपिंग दर. आम्ही यूएसए आणि यूके मध्ये पोहोचलो आहोत तसे आम्ही देऊ.\nशोध लॉग इन टाका\nआपल्या कार्टमधील वस्तूंची संख्या: 0\nआपल्या कार्टमधील वस्तूंची संख्या: 0\nकार्ट किंमत € 0.00\nगियोस्टी वालपोलिकला रिपासो सुपीरियर 2018\nगियोस्टी वालपोलिकला रिपासो सुपीरियर 2018\nकर समाविष्ट. शिपिंग येथे गणना केली checkout.\nत्रुटी प्रमाण 1 किंवा अधिक असणे आवश्यक आहे\nगियोस्टी वालपोलिकला रिपासो सुपीरियर 2018\nउत्पादन क्षेत्रः 100-150 मीटर asl च्या उंचीवर वाल्पोलिकाचे डोंगराळ क्षेत्र\nग्राउंडः चुनखडी व ज्वालामुखीय माती.\nव्हाइनयार्ड्स कॉर्विना व्हेरोनिस आणि कोर्विनोन ते 80% आणि 20% रोंडिनेला या जाती आहेत. वापरलेली प्रशिक्षण प्रणाली व्हेरॉनिस पेर्गोला आहे. प्रति हेक्टर वनस्पतींची संख्या सुमारे 4000 वनस्पती आहे.\nविनोदः ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात स्टेनलेस स्टीलच्या टाक्यांमध्ये द्राक्षे पारंपारिक पद्धतीने तयार केल्या जातात. फेब्रुवारी महिन्यात \"रिपासो\" च्या प्राचीन तंत्रानुसार अमरोन द्राक्षेच्या कातडीवर वाइन आंबवले जाते.\nएजिंग: ओक बॅरल्समध्ये त्यानंतरच्या वृद्धत्वानंतर सुमारे 12 महिन्यांच्या कालावधीत आणि विपणनापूर्वी कमीतकमी 6 महिने बाटलीमध्ये वृद्ध होणे.\nरंग: रुबी लाल, वृद्धत्व करण्यासाठी गार्नेट करण्यासाठी झुकणे.\nपुष्पगुच्छ: मसाला आणि लाल फळांच्या इशारेसह प्रखर.\nचव: मखमली आणि मऊ टॅनिन आणि मोहक सह पूर्ण शरीर\nदेणार्या सूचना: प्रथम अभ्यासक्रम, भाजलेले आणि लाल मांसासह उत्कृष्ट. सर्व्ह करण्यापूर्वी कमीतकमी 0.5 तासांनी कॉर्नकॉर करण्याचा सल्ला दिला जातो.\nटेम्प. सेवा: 18-20 ° से.\nवास्तविक दारू: % खंड 14 ± 0,50\nपॅकेजिंगचा प्रकार: 0,75 एल. - 1,5 एल.\n2018 सीडब्ल्यूएसए - सिल्व्ह मेडल (२०१ 2013)\n2018 जेम्स सक्कलिंग - 92 पं. २०१.\n2017 सीडब्ल्यूएसए - सुवर्णपदक 2013\n2017 जेम्स सक्कलिंग - 92 पं. (२०१))\n2015 सीडब्ल्यूएसए - रौप्य पदक (२०१२)\n2015 आयडब्ल्यूएससी हाँगकाँग - रौप्य पदक (२०१२)\nसामायिक करा Facebook वर सामायिक करा\nचिवचिव Twitter वर ट्विट\nलक्षात असू दे रमाबाईंनी खूप शिकवलं पिन\nपिकअपची उपलब्धता लोड करू शकलो नाही\nस्ट्राडा प्रति लॅझरेटो 2, मुग्गिया, ट्रीस्ट, 34015, इटली\nसामान्य अटी व शर्ती\nदेय द्यायच्या पद्धती स्वीकारल्या\nपूर्ण पृष्ठ रीफ्रेशमध्ये निवड निवडणे.\nनिवड करण्यासाठी स्पेस की नंतर एरो की दाबा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/tag/abu-dhabi/", "date_download": "2021-09-20T06:03:13Z", "digest": "sha1:YHOMV45QKH2TCBONO54OCA2BYFTUUHS3", "length": 2097, "nlines": 54, "source_domain": "tumchigosht.com", "title": "abu dhabi – Tumchi Gosht", "raw_content": "\nसाखर, तेल, धान्य विकणाऱ्या माणसाने कशी सुरू केली सॅमसंग कंपनी, वाचा प्रेरणादायी प्रवास\nसॅमसंगचे नाव ऐकताच केवळ मोबाइल, टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने आपल्या मनात येतील. परंतु तुम्हाला माहिती आहे काय की जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा तयार करण्यात सॅमसंगनेही मदत केली आहे. इतकेच नाही तर सॅमसंग वॉटर बोट्स आणि वॉर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/AAJICHYA-POTADITALYA-GOSHTI/245.aspx", "date_download": "2021-09-20T04:56:52Z", "digest": "sha1:EMYVFEOQ2O43MD2HZGQZZ72W53S5PQHS", "length": 19504, "nlines": 194, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SUDHA MURTY | LEENA SOHONI | GRANDMAS BAG OF STORIES | AAJICHYA POTADITLYA GOSHTI", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nसुरस आणि चमत्कारिक गोष्टी ऐकायला कुणाला आवडत नाहीत. उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी दिवसा, तर कधी रात्री आजी आपल्या नातवंडांना गोष्टी सांगायला घेऊन बसते. ही नातवंडं तिच्या खेड्यात सुट्टी घालवायला आपल्या आजीकडे आलेली असतात. आजीने आपल्या गोष्टींची पोतडी उघडल्यावर सगळे जण तिच्याभोवती गोळा होतात. आजीच्या पोतडीतून राजाच्या आणि भामट्यांच्या, माकडांच्या आणि उंदरांच्या, अस्वलाच्या आणि देवाच्या अशा असंख्य गोष्टी निघतात. त्यात एक अस्वल खूप वाईट खीर खाऊन चिडतं. तर कधी गोष्टीतला माणूस इतका आळशी असतो की समोर आग लागलेली दिसत असूनसुद्धा ती विझवण्याचे कष्ट घेत नाही आणि अखेर स्वत:ची दाढी पेटल्यावर घाबरतो कधी एका राजकन्येचं कांद्यात रूपांतर होतं... एक र��णी रेशमी वस्त्र बनवण्याच्या कलेचा शोध लावते. प्राण्यांचे आणि माणसांचे विविध नमुने या गोष्टींमधून आपल्याला भेटतात... आजीच्या या गोष्टी मनोरंजक तर आहेतच; पण करमणुकीबरोबरच त्या मुलांना खूप काही ज्ञान देऊन जातात. चला तर, या गोष्टींचा आनंद लुटू या\nकु. साक्षी बस्वराज जिवणे\nआदरणीय, सुधा मूर्ती स.न.वि.वि. मी आठवी वर्गात शिकणारी विद्यार्थीनी आहे. मला पुस्तक वाचण्याची खूप आवड आहे. मी जास्त सुधा मूर्तींची पुस्तकं वाचली आहेत. मला ‘आजीच्या पोतडीतील गोष्टी’ हे पुस्तक आवडले. मला कळलंच नाही पुस्तकांमुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या धी संपल्या. आजीच्या गोष्टी मला खूप आवडतात. त्या पुस्तकातील काही प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. खरं म्हणजे आजीच्या गोष्टी तर खूप मनोरंजक व ज्ञानाच्या गोष्टी असतात. मी या पुस्तकातून खूप काही शिकले. समोरच्यांना कसं सबक शिकवायची ते कळाले. मदत कोणाला करावी हे समजलं. कशातून काय होतं हे काही सांगता येत नाही. आपण खूप सुंदर पुस्तके लिहिता. माझी एक विनंती आहे, की आपण आमच्या शाळेत येऊन आमची विनंती मान्य करा. चिमुकल्यांची विनंती मान्य करा. कळावे, आपली विश्वासू, कु. साक्षी बस्वराज जिवणे लातूर. ...Read more\n आजीने सांगितलेल्या गोष्टी आयुष्यभर सुंगाधाप्रमाने दरवळत राहतात.\n`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे पर���्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more\nआफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अ���तर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/president-prime-minister-modi-expressed-sympathy-over-the-tragedy-in-maharashtra/319547/", "date_download": "2021-09-20T05:21:54Z", "digest": "sha1:3LGUXG7WUHHCWBU6O3OUJTNXWK5UYQZZ", "length": 13414, "nlines": 159, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "President, Prime Minister Modi expressed Sympathy over the tragedy in Maharashtra", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी राष्ट्रपतींसह, पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रातील दुर्घटनांवर शोक व्यक्त, मोदींनी केलं मराठीमध्ये ट्विट\nराष्ट्रपतींसह, पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रातील दुर्घटनांवर शोक व्यक्त, मोदींनी केलं मराठीमध्ये ट्विट\nमहाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.\nराष्ट्रपतींसह, पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रातील दुर्घटनांवर शोक व्यक्त, मोदींनी केलं मराठीमध्ये ट्विट\nठाकरे बाप-बेटे राणेंना घाबरतात का, २१ महिन्यांनंतरही बंगल्यावर कारवाई नाही – किरीट सोमय्या\nkirit somaiya : आता रश्मी ठाकरे आणि अजित पवार सोमय्यांच्या रडावर\nKirit Somaiya VS Hasan Mushrif: हसन मुश्रीफांचे सोमय्यांनी उघड केलेले दोन घोटाळे नेमके कोणते\nLive Update : राणेंच्या बंगल्यावर बाप- बेटे का कारवाई करत नाही\nहसन मुश्रीफांचा दुसरा १०० कोटींचा घोटाळा किरीट सोमय्यांनी केला उघड\nमागील १ वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव\nमहाराषट्रात मुसळधार पावासामुळे कोकणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रायगडसर कोकणात दरड कोसळल्याच्या घटनेमध्या ४४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील दुर्घटनांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील आहे असे राष्ट्रपती यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये ट्विट करत दुर्घटनेवर शोक व्यक्त करत महाराष्ट्रावरील आपत्ती परिस्थितीला समोरं जात असलेल्या नागरिकांसाठी प्रार्थना केली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदीच्या शोक संवेदना\nमहाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत क्लेश वाटला. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना.जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात ही सदिच्छा.महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे. आशा आशयाचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.\nमहाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत क्लेश वाटला. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना.जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात ही सदिच्छा.\nमहाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.\nराष्ट्रपती कोविद यांच्याकडून शोक व्यक्त\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करुन महाराष्ट्रातील दुर्घटनेत मृत पावलेल्याच्या कुटुंबीयांना दुःखातून सावरण्यासाठी प्रार्थना केली आहे. महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी तसेच इतर भागात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मृत्यूंची घटना दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयांना या दुःखातून उभारण्यासाठी प्रार्थना करतो. मला विश्वास आहे की, राज्यातील आपत्कालीन व्यवस्था पथक योग्य मदत करुन नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचवतील अशा आशयाचे ट्विट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे.\nमहाराष्ट्र के रायगढ़, रत्नागिरि व सतारा जिलों तथा अन्य क्षेत्रों में अधिक वर्षा से लोगों के हताहत होने का समाचार अत्यंत दुखद है ईश्वर उनके परिजनों को यह आघात सहने की शक्ति प्रदान करे ईश्वर उनके परिजनों को यह आघात सहने की शक्ति प्रदान करे मुझे विश्वास है कि केंद्र और राज्य के राहत एवं बचाव कार्यों से पीड़ितों को राहत मिलेगी\n कृष्णाने केलं टॉपलेस फोटोशूट\nपुढील लेखकोल्हापूरच्या पूराचा गोकूळ दूध संकलनावर परिणाम\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\nमहिलांनी उपचारासाठी सेंटरवर जावं कि घरीच मरावं, चित्रा वाघ यांचा ठाकरे...\nशिर्डीला जाणार्‍या म���ंबईच्या तीन साईभक्तांना ट्रकने चिरडले\n आता मुद्दाम मानवी शरीरात सोडला जाणार कोरोनाव्हायरस कारण\nशौचालयाच्या टाकीत पडून चिमुरड्याचा मृत्यू\nलाल डबा नव्हे तर लालपरी म्हणा….", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarreporter.com/2021/02/6-26.html", "date_download": "2021-09-20T05:36:26Z", "digest": "sha1:CAGEPAHUC3LENM5M3AHOIADOEUDIIY2Z", "length": 4507, "nlines": 67, "source_domain": "www.nagarreporter.com", "title": "कोरोनाचे नियम मोडले ; 6 कोचिंग क्लासकडून 26 हजार दंड वसूल", "raw_content": "\nHomeMaharashtraकोरोनाचे नियम मोडले ; 6 कोचिंग क्लासकडून 26 हजार दंड वसूल\nकोरोनाचे नियम मोडले ; 6 कोचिंग क्लासकडून 26 हजार दंड वसूल\nऔरंगाबाद : विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार कोरोनाचे नियम ताेडणाऱ्या सहा क्लासेसवर कारवाई करुन त्यांच्याकडून २६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.\nशुक्रवारी मनपा, जिल्हा प्रशासनाकडून ४३ क्लासेसची तपासणी केली. यामध्ये ६ क्लासेस मध्ये कोरोनाबाबतचे नियम पाळत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे ही कारवाई केली. कोचिंग क्लासेस प्रमाणेच मंगल कार्यालये कोरोनाचे नियम पाळत नसतील तर त्यांना देखील सूचना करण्यात आल्या आहेत. आता शहरातील मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेसच्या मालक चालकांवर मनपा, जिल्हा प्रशासन तसेच पोलिस देखील लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यावर आर्थिक दंड आकारणी सुरू केली आहे. त्यामुळे आता सर्व नागरिकांनी विना मास्क फिरू नये, सॅनिटायझर तसेच हात धुण्याची काळजी घ्यावी तसेच सामाजिक अंतर देखील पाळणे आवश्यक असल्याचे आवाहन महानगर पालिका, जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nआठवड शिवारात एकाचा खून\nभाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर\nसाईसंस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर ; अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे\nफुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित\nनामदार पंकजाताई मुंडे यांचा भाजपाकडून युज आँन थ्रो ; भाजप संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/nmrda-meeting-approves-budget-of-rs-1529-crores/07041529", "date_download": "2021-09-20T04:27:00Z", "digest": "sha1:IS44GTH2OXNQPGJIWXFPOL363GNEZ4JZ", "length": 7608, "nlines": 33, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "एनएमआरडीएच्या बैठकीत 1529 कोटीच्या अर्थस���कल्पास मंजूरी - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » एनएमआरडीएच्या बैठकीत 1529 कोटीच्या अर्थसंकल्पास मंजूरी\nएनएमआरडीएच्या बैठकीत 1529 कोटीच्या अर्थसंकल्पास मंजूरी\nप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांच्या ऑनलाईन सोडतीद्वारे विक्रीस मुख्यमंत्र्यांची मान्यता\nमुंबई: नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एनएमआरडीए) पाचवी बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येथील सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी एनएमआरडीएस विविध विकास कामांसाठी सन 2019-20 या वर्षांच्या 1529 कोटीच्या अर्थसंकल्पास मंजूरी देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एनएमआरडीए क्षेत्रात बांधण्यात आलेल्या घरकुलांची विक्री ऑनलाईन सोडतीद्वारे आणि घरकुल वाटपासाठी आरक्षण धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.\nनागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नागपूरचे महापौर नंदा जिचकार, आमदार मिलिंद माने यावेळी उपस्थित होते.\nएनएमआरडीए क्षेत्रातील विविध प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 4325 घरकुलांची निर्मीती(४२२ कोटी), कोराडी तीर्थक्षेत्र विकास आराखडा (२२१ कोटी), ताजबाग दर्गा विकास आराखडा(१३२ कोटी), पोलीस गृहनिर्माण प्रकल्प (१४५ कोटी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेशन सेंटर (११४ कोटी), दीक्षा भूमी विकास (१०९ कोटी), फुटाळा तलाव संगीत कारंजे (१०० कोटी) आदी 1300 कोटी रुपयांचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यासह अन्य विकास कामांसाठी अनुमानीत 1529 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास या बैठकीत मंजूरी देण्यात आली.\nप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची विक्री ऑनलाईन सोडतीद्वारे करण्यासाठी घरकुल वाटपाकरिता आरक्षण धोरणास यावेळी मान्यता देण्यात आली. त्यामध्ये अनुसूचित जाती 11 टक्के, अनुसूचित जमाती 6 टक्के, दिव्यांग 5 टक्के, नागपूर सुधार प्रन्यास कर्मचारी 2 टक्के आणि राज्य शासकीय/निमशासकीय कर्मचारी 5 टक्के असे आरक्षण ठेवण्यात आले आहे. आरक्षित घटकातील घरकुलास पात्र लाभार्थी उपलब्ध न झाल्यास ही घरकुले सर्वसाधारण गटात सोडतीद्वारे वाटप करण्यास मान्यता देण्यात आली.\nनागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आवश्यक 156 अधिका���ी व कर्मचाऱ्यांची संख्येस व ती पदे प्रतिनियुक्तीने भरण्यास मान्यता देण्यात आली. यावेळी एनएमआरडीएच्या बोधचिन्हाबाबत सादरीकरण करण्यात आले.\nबैठकीस गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मनिषा म्हैसकर, नागपूर विभागीय आयुक्त संजीवकुमार, नागपूर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, एनएमआरडीएच्या महानगर आयुक्त शीतल तेली-उगले आदी उपस्थित होते.\n← गोंदियाः ट्रेन से शराब तस्करी…\nदहाव्या वर्गातील विद्यार्थिनीची गळफास लावून… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://7converter.com/mu/how-download-video", "date_download": "2021-09-20T04:57:57Z", "digest": "sha1:7DVZKKZ6SMNJP64YFEMVW4C4RDLDWNUO", "length": 9031, "nlines": 43, "source_domain": "7converter.com", "title": "7Converter | How to download videos from YouTube", "raw_content": "\nकसे पाहू आणि ऐकू YouTube जाहिराती न Android वर\nव्हिडिओ डाउनलोड करण्यास .mp4 format आपल्या Android फोन आहे, या सूचनांचे अनुसरण करा::\nचरण 2. फंक्शन निवडा \"शेअर करा\" , आणि नंतर क्लिक करा \"कॉपी दुवा\" म्हणून नमुद स्क्रीनशॉट.\nचरण 3. जा पृष्ठ 7converter.com आणि घाला link in the search bar. क्लिक करा बटण \"दुवा प्राप्त करण्यासाठी व्हिडिओ\".\nचरण 4. Then you just need to निवडा. mp4 स्वरूप आणि इच्छित गुणवत्ता क्लिक करा \"डाउनलोड\".\nचरण 5. एक बटण आहे तीन ठिपके पुढील Youtube वर व्हिडिओ. उघडा आणि निवडा बटण \"अपलोड\".\nचरण 6. व्हिडिओ अपलोड केले यशस्वीरित्या and you can watch it on your smartphone क्लिक करून \"उघडा\".\nव्हिडिओ डाउनलोड YouTube वर संग्रहित आहेत: मध्ये फाइल व्यवस्थापक फोल्डर मध्ये, हा Android, ग्रंथालय, किंवा डाउनलोड केलेल्या फायली विभागात वेब ब्राउझर.\n✅ खेळायला कसे MP4 फाइल्स आपल्या Android फोन वर\nप्ले डाउनलोड व्हिडियो फाइल्स on your phone, you can use one of the following, Android अनुप्रयोग: VLC for Android, MX Player, Plex, व्हिडिओ प्लेयर, व्हिडिओ प्लेअर सर्व स्वरूप. आता आपण आनंद घेऊ शकता, चांगले आवाज आणि प्रतिमा गुणवत्ता.\n⏳ नाही आवाज अपलोड YouTube व्हिडिओ\nसमस्या सह आपल्या फोन स्पीकर किंवा हेडफोन.\nफोन शांत मोड मध्ये.\nसर्वात कमी खंड फोन सभापती निवडले आहे.\nमूळ व्हिडिओ फायली आहेत नाही ऑडिओ.\nआपल्या मीडिया खेळाडू समर्थन करत नाही आहे .mp4 format.\nआपल्या फोन मेमरी पूर्णपणे पूर्ण आहे. Try deleting अनावश्यक फाइल्स आणि अनुप्रयोग.\nव्हिडिओ आहेत भ्रष्ट दरम्यान डाऊनलोड एक अभाव इंटरनेट कनेक्शन.\nYou can watch videos on your phone ऑफलाइन न करता, एक इंटरनेट कनेक्शन कोणत्याही वेळी.\nव्हिडिओ जाईल, ad-free, आपण हे करू शकत��� म्हणून पाहणे आनंद घ्या तो सर्व वेळ.\n7converter.com नाही फक्त तो समर्थन डाउनलोड Youtube व्हिडिओ MP4, Android वर पण तो तुम्हाला मदत करते पहा YouTube वर व्हिडिओ फोन न करता जाहिराती आणि पहा Youtube स्क्रीन वर बंद आपल्या फोन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%90%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B2/610bb0b5fd99f9db4515c4da?language=mr", "date_download": "2021-09-20T06:55:10Z", "digest": "sha1:J2UNDABJ2I6AJLFWWPN7UAMWIVLM4T2A", "length": 5190, "nlines": 59, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - ऐतिहासिक क्षण! भारताला हॉकीमध्ये मेडल! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\n➡️ भारतीय हॉकी टीमनं ऑलिम्पिकमध्ये 41 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. भारताने जर्मनीचा 5-4 ने पराभव करत ब्रॉन्झ मेडल पटकावले. यापूर्वी भारताने 1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल पटकावले होते. त्यानंतर चार दशकांनी टोकयोमध्ये मेडल जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ➡️ भारताची जर्मनीच्या विरुद्ध सुरुवात खराब झाली. जर्मनीनं पहिल्या क्वार्टरमध्ये गोल केला. त्यानंतर भारताने पुनरागमन करण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीचं वर्चस्व होतं. दुसऱ्या क्वार्टरमध्ये सिमरनजीत सिंहनं गोल करत भारताला बरोबरीत आणले. ➡️ दुसऱ्या क्वार्टरमध्ये गोलचा वर्षाव झाला. यामध्ये भारताकडून तीन तर जर्मनीकडून दोन गोल झाले. जर्मनीनं दोन मिनटामध्ये दोन गोल करत 3-1 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर हार्दिक सिंहनं पेनल्टी कॉर्नरवर जबरदस्त गोल केला. ➡️ भारतीय टीमनं तीन मिनिटामध्येच दोन गोल केले. हार्दिक सिंहनंतर हरमनप्रीत सिंहनं पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. या गोलमुळे भारताने 3-3 अशी बरोबरी साधली. टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलसाठी झालेल्या मॅचमध्ये भारतानं जर्मनीचा 5 -4 ने पराभव केला. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- News 18 lokmat, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nपोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर तुम्हाला 2 लाखांचा लाभ विनामूल्य मिळणार\nशेतकऱ्यांनाच विकत घेता येणार आता कृषी विद्यापीठाचे बियाणे\nनई खेती नया किसान\nआता तुम्ही हि तु���च्या गावात बनवू शकता कृषी पर्यटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nagarchaufer.com/?p=10407", "date_download": "2021-09-20T05:50:58Z", "digest": "sha1:UHCXLGNSYAHQZSXYRGQWZ6W7UPXYCALM", "length": 9239, "nlines": 53, "source_domain": "nagarchaufer.com", "title": "मोठी बातमी.. छगन भुजबळ यांच्यासाठी सर्वात मोठी ' गुड न्यूज ' - नगर चौफेर न्यूज", "raw_content": "\nअहमदनगर जिल्हा आणि महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज\nआपल्या व्यवसायाची मोफत जाहिरात फोटोसहीत goroo.in वर प्रसिद्ध करा\nमोठी बातमी.. छगन भुजबळ यांच्यासाठी सर्वात मोठी ‘ गुड न्यूज ‘\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित असलेल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ मुक्त झाले आहेत. या प्रकरणातून छगन भुजबळांचं नाव वगळण्यात आलं आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने आज हा सर्वात मोठा निर्णय दिला. छगन भुजबळ यांच घोटाळा प्रकरणात दोन वर्ष जेलमध्ये राहावे लागले होते.\nछगन भुजबळ यांच्याकडून आपलं नाव गुन्ह्यातून वगळावं अशी याचिका सत्र न्यायलयात दाखल करण्यात आली होती. भुजबळांच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयाने आज मोठा निर्णय देत, छगन भुजबळांना मुक्त केलं आहे. या प्रकरणात यापूर्वी 5 जणांना दोषमुक्तता करण्यात आलं असून सुरुवातीपासूनच आक्रमक असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार आहेत.\nमहाराष्ट्र सदन घोटाळा प्रकण कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ, तनवीर शेख , इरम शेख , संजय जोशी , गीता जोशी , पीडब्ल्यूडी सचिव गंगाधर मराठे यांचं नावही महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून वगळण्यात आलं आहे.\nकिरीट सोमय्या यांना पहाटेच पोलिसांनी घेतलं ताब्यात, पत्रकार परिषदेत धक्कादायक आरोप\nनरेंद्र मोदींचा ‘ हा ‘ गुण आपल्याला सर्वाधिक आवडतो , प्रीतम मुंढेंकडून मोदींचे कौतुक\nकंपनीच्या ‘ असल्या ‘ भन्नाट आकर्षक स्कीमला शेतकरी भुलले खरे मात्र लागला चुना\nPrevious Article प्रेयसीच्या ‘ तसल्या ‘ सवयीला वैतागून केला खून , फक्त तीन शब्दात सगळी स्टोरी उघडकीस\nNext Article ‘ साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने की.. ‘, कोर्टाच्या निकालानंतर छगन भुजबळांचा शायराना अंदाज\nपारनेर तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस, अन्याय निवारण समितीकडून पोलिस अधीक्षकांना निवेदन\nनगर शहरातील बायोगॅसच्या ठेकेदाराचे मीठ नेमके कुणाला \nशहर सहकारी बँक घोटाळ्याची व्याप्ती वाढली , आणखी तब्बल ‘ इतक्या ‘ जणांच्या विरोधात दोषारोपपत्र\nशेवगाव तालुक्यातील कांबी परिसरातील गावं नदीवर, तातडीने पुल उभारण्याची मागणी\nश्रीपाद छिंदमच्या हातात पुन्हा बेड्या ,अखेर ‘ ते ‘ प्रकरण पडले भारी\n३५ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण की आरोपीसह १९ वर्षीय मुलीचाही तिच्यासोबत ‘ नको तो ‘ प्रकार\nबाळ बोठे याच्या अडचणी वाढल्या , उद्या होऊ शकतो मोठा निर्णय : वाचा पूर्ण बातमी\nतीन लेकरांची आई अठरा वर्षीय मावसभावाच्या प्रेमात पागल झाली मात्र त्यानंतर ..\nमहाराष्ट्र हादरला..भूत काढण्याच्या नावाखाली महिलेला मंदिरात बोलवले आणि..\nअंधश्रद्धेचा कहर..पोटच्या मुलीची हत्या अन मांजरीला देखील सोडलं नाही अन नग्न होऊन महिला ..\nकिरीट सोमय्या यांना पहाटेच पोलिसांनी घेतलं ताब्यात, पत्रकार परिषदेत धक्कादायक आरोप\nनरेंद्र मोदींचा ‘ हा ‘ गुण आपल्याला सर्वाधिक आवडतो , प्रीतम मुंढेंकडून मोदींचे कौतुक\nकंपनीच्या ‘ असल्या ‘ भन्नाट आकर्षक स्कीमला शेतकरी भुलले खरे मात्र लागला चुना\nपुणे हादरले.. ‘ माझ चुकलंच चल हॉटेलला जाऊ ‘ म्हणत गाडीत बसवले आणि ..\nनाशिकमध्ये खाजगी हॉस्पिटलकडून रुग्णांची लूट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/10157", "date_download": "2021-09-20T06:12:36Z", "digest": "sha1:XEAOX6RKDZO3F5H7SHMTQ3T7CFBMIWDT", "length": 35398, "nlines": 188, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nराजपुरीच्या किल्ल्यावर मध्यरात्री दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट झाला. मराठी सैन्य मारले गेले. जे कोणी मराठे सिद्दींना जिवंत सापडले त्यांचेही मरण अटळच होते. किनाऱ्यावर वा सागरात एखाद्या गलबतावर सिद्दींना कुणी मराठे सैनिक जिवंत सापडले , तर त्यांना हे सिद्दी कधीही सोडत नसत. त्यांना ते भयंकररीतीने ठार मारत असत. शिवाजी महाराजांचे सैनिक होणे हे एक खडतर व्रतच होते. हे व्रत शिवसैनिकांनी तान्हाजीप्रमाणे , बाजी प्रभूप्रमाणे , बाजी पासलकरांप्रमाणे , येसबा दाभाड्यांप्रमाणे आणि गडकोटांच्या तटाबुरुजांप्रमाणे सांभाळलं.\nएक विलक्षण गोष्ट या राजपुरीच्या भयंकर रात्री घडली. शिवाजी महाराज हे रायगडापासून एक मजल अंतरावर या रात्री छावणीत होते. मध्यरात्रीचा हा सुमार. महाराजांना गाढ झोप लागली होती. एवढ्यात अचानक महाराज दचकून जागे झाले. पहाऱ्यावर असलेली भोवतीची मराठी माणसे झटकन जवळ आली. महाराज एकदम का जागे झाले अन् का बेचैन झाले हे त्यांना समजेना. महाराज त्यांना म्हणाले , ‘ काहीतरी भयंकर घोटाळा झाला आहे. ताबडतोब दांडा राजपुरीकडे स्वार पाठवा. खबर आणा. ‘\nएक दोन स्वार राजपुरीच्या रोखाने दौडत गेले. राजपुरीच्या जवळ पोहोचण्याच्या आधीच त्यांना समजले की , रात्री राजपुरीवर सिद्द्यांचा हल्ला झाला. दारूगोळ्याचं कोठार उडालं. राजपुरी गेली. सिद्द्यांचे निशाण लागले. स्वार परतले. महाराजांना ही खबर त्यांनी सांगितली. हा एक फार मोठा धक्काच होता. दु:खही होते. पण उपाय काय जंजिऱ्याची मोहिम महाराजांनी तहकूब केली. ते रायगडास खिन्न मनाने परतले. राजपुरीचे अपयश कुणामुळे जंजिऱ्याची मोहिम महाराजांनी तहकूब केली. ते रायगडास खिन्न मनाने परतले. राजपुरीचे अपयश कुणामुळे या खबरा इंग्रजास समजल्या. त्यांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे अर्थ लावला की , मराठी सैनिक राजपुरीस दारू पिऊन चैनीत नाचगाणी करीत होते. त्यामुळे हा पराभव मराठ्यांचा झाला. पण ही शक्यता वाटत नाही. कारण लष्करी छावणीत आणि किल्लेकोटांत ताडी , माडी , दारू वा अमलीपदार्थ यांना सक्त बंदी होती. राजपुरीसारख्या जंजिऱ्याच्या ऐन तोंडावर असलेल्या या मराठी ठाण्यांत अशी दारूबाजी घडणे संभवनीय वाटतच नाही. शिवकालीन स्वराज्याच्या इतिहासात अशा गाफीलपणाने वा व्यसनबाजीने आत्मघात झाल्याचे एकही उदाहरण अजून तरी सापडलेले नाही. हा व्यसनबाजीचा आरोप महाराजांनीही केल्याची नोंद नाही.\nहा केवळ त्रयस्थांनी केलेला तर्क आहे. मात्र शत्रूचेही कौतुक केले पाहिजे की त्यांनी मराठ्यांइतकेच कुशलतेने गनिमी काव्याचे युद्धतंत्र वापरून हा अवघड डाव फत्ते केला. यातूनही खूप शिकण्यासारखे असते. शत्रूचे डावपेच कसे असू शकतात याचाही धडा मिळतो. राजपुरीमुळे जंजिऱ्याची मोहीम स्थगित करावी लागली आणि महाराजांनी मोर्चा वळविला मोगलांकडे. यापूवीर् कोकण किनाऱ्याचा महाराज किती गंभीरपणे विचार करीत होते हेही लक्षात घ���ण्यासारखे आहे. महाराजांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांचे वास्तव्य सर्वांत जास्त दिवस कोकण भागात झाले. कोकणात किल्ले दोन प्रकारचे. सागरी आणि किनारी. सागरी किल्ला बेटावर बांधलेला असायचा. त्याला म्हणायचे जंजिरा आणि किनाऱ्यावरचा किल्ला हा एका किंवा दोन बाजूंनी जमीन असलेला आणि एका बाजूनी समुद असलेला असा असायचा. महाराष्ट्राच्या एकूण सागरी किनाऱ्यावर सागरी आणि किनारी अशा किल्ल्यांची संख्या सुमारे ६५ होती. त्यापैकी खांदेली उंदेली , दुर्गाडी , अलिबागपासून ते तेरेखोलपर्यंत बहुसंख्य किल्ले महाराजांनी काबीज केलेले होते. काही थोडेसेच किल्ले जंजिरेकर सिद्दी , पोर्तुगीज आणि मुंबईकर इंग्रज यांच्या ताब्यात होते. मुंबईचा किल्ला , ज्याला आपण आज फोर्ट म्हणतो , तो इंग्रजांनीच बांधला. माहिमपासून थेटवर सुरतेपर्यंत कोकण किनाऱ्यावर महाराजांची सत्ता स्थापन होऊ शकली नाही. हा भाग मुख्यत: पोर्तुगीज , इंग्रज आणि मोगल यांच्या कब्जात होता.\nमहाराजांचे आरमार उत्तम होते. यात शंका नाही. साठ किंवा काही साठाहूनही अधिक टन वजनाची गलबते स्वराज्यात होती.\nआरमारावरील माणसे उत्तम दर्जाची लढाऊ होती. खरोखर त्यांच्या शौर्याला तोड नव्हती. स्वराज्यात असलेले किनाऱ्यावरचे एकही ठाणे शत्रूला कधीच जिंकता आले नाही. यातच या सागरी समाजांचे म्हणजे आगरी , कोळी , भंडारी आणि कोकणी मराठे यांचे सार्मथ्य अन् निष्ठा व्यक्त झाली होती. पुढच्या काळात तर औरंगजेबाला महाराष्ट्राशी पंचवीस वर्ष अव्याहत झुंजूनही कोकणात अजिबात यश मिळाले नव्हते. शाहजादा अजीम , शहाबुद्दीन खान आणि सरदारखान यांच्यासारख्या उत्तम मोगली सेनापतींनाही कोकण किनाऱ्यावर यश मिळाले नव्हते. उलट त्यांनी मारच खाल्ला होता. क्वचित कल्याण भिवंडीसारखे खाडीवरचे मराठी ठाणे मोगलांनी जिंकले. पण ते पुन्हा मराठ्यांनी थोड्याच अवधीत काबीज केले , असे दिसून येते.\nकोकणात स्वराज्य आल्यानंतर एक गोष्ट निश्चित प्रभावीपणे दिसून येत गेली की , कोकणी गावांना व जनतेला चाचे लोकांचा आणि फिरंगी घुसखोरांचा उपदव झाला नाही. तो बंदच झाला. कोकणातील जनतेला फार हाल सहन करावे लागत होते. ते पूर्ण बंद झाले. महाराजांनी आता तर राजधानीच कोकणात आणली. रायगड हा कोकण आणि मावळ यांच्या घाटमाथ्यावरच उभा आहे. महाराजांनी सर्वात जास्त उपयोग करून घेतला , कोक��ातील मनगटांचा आणि बुद्धीमत्तेचा. राष्ट्र उभे करायचे असेल तर सोन्याच्या कणाकणाप्रमाणे गुणी , कष्टाळू , प्रामाणिक आणि हुशार माणसे वेचावी लागतात. त्यात जातीपातींचा भेदभाव करून चालत नाही. तो केल्यास राष्ट्र कधीही समर्थ होत नाही. संपन्नही होत नाही. गुणी माणसे हाताशी धरून ती घडवावी लागतात. महाराजांनी अशी माणसे घडविली.\nदौलतखान , लायजी सरपाटील , मायनाक भंडारी , सिदी मिस्त्रीखान , इब्राहिम खान , वल्लभदास , सुंदरजी परभुज , बाळाजी आवजी चित्रे , रामाजी अनंत सुभेदार , दादंभट उपाध्ये , विश्वनाथ भट्ट हडप , बाळकृष्ण दैवज्ञ संगमेश्वरकर , सुभानजी नाईक , कृष्णाजी नाईक , अडिवरेकर तावडे , दसपटीकर शिंदे मोकाशी , खानविलकर , सावंत , धुळप , शिकेर् , केशव पंडित पुरोहित , आंगे , दर्यासारंग आणखी किती नावं सांगावीत शाई पुरणार नाही. कागद पुरणार नाही. महाराजांचे मन मात्र अशी माणसे जमविताना पुरून उरत होतं. म्हणूनच कोकणपट्टा अजिंक्य बनला. ही सांगितलेली यादी मुख्यत: कोकणातील कर्तबगार घराण्यांचीच आहे.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nश��वचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमा���ा भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ���६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त��रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51143", "date_download": "2021-09-20T06:07:28Z", "digest": "sha1:KU6SJN4JYAONTFZHCCLH5ZVBINEEMJN4", "length": 4702, "nlines": 72, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पांडुरंग आरती संग्रह | सुंदर अंगकांती मू...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसुंदर अंगकांती ॥ मूख भाळ सुरेख ॥\nबाणली उटि अंगी ॥ टिळा साजिरा रेख ॥\nमस्तकी मुगुट कानी ॥ कुंडलतेज फांके ॥\nआरक्त दंत हीरे ॥ तैसे शोभले नीके ॥ १ ॥\nजय देवा चतुर्भूजा ॥ जय लावण्यतेजा ॥\nआरती ओंवाळीन ॥ भवतारीं हो वोजा ॥ धृ. ॥\nउदार झुंजार हा ॥ जया वनिती श्रति ॥\nपरतल्या नेति म्हणती ॥ तया नकळे गति ॥\nभाट हे चतुर्मूखें ॥ अनुवाद करिती पांगली साही अठरा ॥\nरूप न कळे गती ॥ २ ॥\nऎकोनी रूप ऎंसें ॥ तुजलागी धुंडीती ॥\nबोडकें नग्न एक ॥ निराहारचि गाती \n तपे दारुण किती ॥\nसांडिले सूख दिल्हें ॥ संसाराची हो शांती ॥ ३ ॥\nभरोनी माजी लोका ॥ तिहिं नांदसी एक ॥\nकामिनमिनमोहना ॥ रुप नाम अनेक ॥\nनासती नाममात्रें ॥ भवपातक शोक ॥\nपाऊले वंदिताती ॥ सिद्ध आणि साधक ॥ ४ ॥\nउपमा द्यावयासी ॥ दुजें काय हे तुज \nसत्वासीं तत्वसार ॥ तूं मूळ झालासी बीज ॥\nखेळसी बाळलीला ॥ अवतार सहज ॥\n कर जोडोनी तुज ॥ ५ ॥\nयुगें अठ्ठावीस विटेवर उभा...\nयेई हो विठ्ठले माझे माऊली...\nजय जय कटिकर विठ्ठल चिन्मय...\nआरती अनंतभुजा ॥ विठो पंढर...\nधन्य दिवस अजि दर्शन संतां...\nजगदीश जगदीश देव तुज म्हणत...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nओवाळूं आरती माझ्या पंढरीर...\nभक्तीचे पोटीं बोध कांकडा ...\nओंवाळूं गे माये विठ्ठल सब...\nगावों नाचों विठी करुं तुझ...\nपंचदशीचे सारीं पंडितभी भ्...\nकाय तुझा महिमा वर्णूं मी ...\nपंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ...\nसंत सनकादिक भक्त मिळाले अ...\nजय जगज्जननि , विठाबाई \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/goa-pondas-bjp-corporator-joins-maharashtrawadi-gomantak-party-maj94", "date_download": "2021-09-20T04:36:05Z", "digest": "sha1:CZATSGR5NXBJHLI2XGY6XS5DB53JQC73", "length": 2831, "nlines": 23, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Goa: फोंड्यात भाजपला खिंडार; विद्यमान नगरसेवकांचा 'मगो' त प्रवेश", "raw_content": "\nGoa: फोंड्यात भाजपला खिंडार; विद्यमान नगरसेवकांचा 'मगो' त प्रवेश\nकुडचडे भाजपच्या (BJP) माजी नगरसेवकासह विद्यमान दोन नगरसेवकांचा मगो पक्षात प्रवेश.\nफोंडा: कुडचडे भाजपच्या माजी नगरसेवकासह विद्यमान दोन नगरसेवकांचा मगो पक्षात प्रवेश. मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर (Deepak Dhavalikar) यांनी दिला फोड्यात प्रवेश कुडचडे नगरसेवकांचा मगो प्रवेश. कुडचडे काकोडा पालिकेचे माजी नगरसेवक आनंद ऊर्फ विठोबा प्रभुदेसाई विद्यमान नगरसेवक अपर्णा प्रभुदेसाई तसेच मंगलदास घाडी यांनी हा प्रवेश केला आहे.\nमंगलदास घाडी यांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली नसली तरी मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी घाडी यांनी मगोत प्रवेश केल्याचे जाहीर केले दरम्यान आनंद प्रभुदेसाई यांनी भाजपमधे सध्या अंदाधुंदी सुरु असून कार्य कार्यकर्त्याना वापरून फेकले जात असल्याचा आरोप केला. कुडचडे मतदार संघात विद्यमान आमदाराची दादागिरी सुरु असून यावेळ ला बदल नक्की असल्याचे नमूद केले. अन्य समर्थकांनी या वेळी मगो पक्षात प्रवेश केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/39070", "date_download": "2021-09-20T04:24:20Z", "digest": "sha1:ZLDEK33ZCZ4VCDGHRSWVIOE7JPFSEWQB", "length": 12585, "nlines": 145, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "सिरोंचा तालुक्यात अतिरिक्त तेंदूपत्ता संकलन,वनविभागाचे दुर्लक्ष शंकाजनक… — ठेकेदारावर कारवाई अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची संपादक जगदीश वेन्नम यांची मागणी!.. | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome संपादकीय सिरोंचा तालुक्यात अत���रिक्त तेंदूपत्ता संकलन,वनविभागाचे दुर्लक्ष शंकाजनक… — ठेकेदारावर कारवाई अंतर्गत गुन्हा...\nसिरोंचा तालुक्यात अतिरिक्त तेंदूपत्ता संकलन,वनविभागाचे दुर्लक्ष शंकाजनक… — ठेकेदारावर कारवाई अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची संपादक जगदीश वेन्नम यांची मागणी\nगडचिरोली: गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल्य व भरपूर जंगल व्याप्त असलेला जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.\nसध्या सिरोंचा तालुक्यात तेंदूपत्ता हंगाम जोरात चालू आहे. या भागात चागल्या प्रतीचा तेंदू पत्ता मिळतो म्हणून या तेंदूपत्ता ला बाजारात चांगली मागणी आहे.हा भाग आदिवासी बहुल्य असल्यामुळे व तेंदूपत्ता वेतिरिक्त या भागात दुसरा कोणताच मोठा रोजगार नसल्यामुळे याच तेंदूपत्ताच्या हंगामात येथील लोक वर्षभराच आर्थिक बजट बसवीत असतात.\nयाचाच फायदा घेत तेंदूपत्ता ठेकेदार,ग्राम समिती सोबत केलेल्या करारापेक्षा जास्त तेंदूपत्ता संकलन करतात व संकलन केलेला तेंदूपत्ता ते घेऊन जातात.\nकारारापेक्षा अतिरिक्त तेंदूपत्ता संकलन करण्याची मुभा ठेकेदारांना नसताना,ते जादा तेंदूपत्ता संकलनाचे काम करतातच कसेहा प्रश्न भ्रष्टाचाराला खतपाणी घालतो आहे.परत्वे जादा संकलन करण्यात आलेला तेंदूपत्ता घेऊन जाण्यासाठी वन विभाग व ठेकेदार यांच्यात खलबते झाले असून,जादा तेंदूपत्ता माल ठेकेदार बिनधास्त नेतांना दिसत आहेत.\nयात नुकसान मात्र निरपराध भोळ्याभाबड्या आदिवासी लोकांची होत आहे.तसेच जंगलातील भरपूर वृक्ष तोड होत असताना दिसत आहे.ठेकेदारांच्या फायद्यासाठी टेंभूर वृक्ष तोडी कडे वन विभागाने पाठ फिरवली असल्याचे सर्वत्र चित्र आहे.\nअतिरिक्त आणि चोरीने जाणारा तेंदूपत्ता माल लाखोंच्या घरात आहे.म्हणून निरापराध आदिवासी लोकांची दिशाभूल करून अतिरिक्त तेंदूपत्ता घेऊन जाणाऱ्या तेंदूपत्ता ठेकेदारावर कारवाई करून गुन्हा दाखल करावा,अशी मागणी दखल न्युज भारत चे संपादक जगदिश वेन्नम करीत आहेत.\nPrevious articleनागरवाही गावातील डांबरीकरण नव्याने करा पितांबर मडावी आणि तुळशीराम किरंगे यांची बांधकाम विभागाकडे केली मागणी\nNext articleकाद्री च्या युवकाची माहुली डोलामाईट कंपनी श्रेत्रात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या\nआरोग्याच्या संरक्षणार्थ दलदलीच्या व घानीच्या वास्तव्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही — इतर समस्या गंभीरच — इतर समस्या गंभीरच — सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य कर्तव्यदक्ष व कर्तव्यतत्पर असणे आवश्यक…. — भेद...\nचंद्रपूर जिल्हा शिवसेना प्रमुख नितीन मत्ते यांना अटक… — रुपये लुटने व मारहाण करणे पडले महागात… — त्यांच्या वरोरा धाब्यावरील जुगार घटनाक्रम\nकोटगाव पुलाची समस्या निकाली काढण्या संबंधाने आमदार किर्तीकुमार भांगडियांचे पत्र चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना… — दखल न्युज भारतचे मुख्य संपादक,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यालय चंद्रपूर,कार्यकारी अभियंता...\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\n — अन् त्यांचे शब्द खरे ठरु लागले… —...\nनागरिकांच्या बाबत समस्या निर्माण करणारे,”शासक व प्रशासक,महाभयंकर धोकादायक,.. “तरुणांनो गाफील राहू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/varsha-gaykwad/", "date_download": "2021-09-20T05:37:39Z", "digest": "sha1:NCLSFVVSNR72GTJRAWNMMMLEFPNX42ME", "length": 16995, "nlines": 239, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठीचा पाठ्यक्रम कमी ! | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nत���सर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome चंद्रपूर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठीचा पाठ्यक्रम कमी \nशैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठीचा पाठ्यक्रम कमी \nशालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची घोषणा \nमुंबई : कोविड १९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रचलित पद्धतीप्रमाणे शाळा सुरु झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी इयत्ता १ ली ते १२ वी चा इयत्ता निहाय, विषय निहाय २५% पाठ्यक्रम कमी करण्यात येत आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.\nराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (बोर्ड) यांच्या समन्वयाने आणि अभ्यासक्रम समितीच्या निर्णयानुसार संबंधित विषयाचे सर्व अभ्यासक्रम मंडळ सदस्यांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अभ्यासक्रमाचा मूळ गाभा तसाच ठेवून प्राथमिक स्तरा���रील २२, माध्यमिक स्तरावरील २० आणि उच्च माध्यमिक स्तरावरील ५९ असे एकूण १०१ विषयांचा इयत्ता निहाय, विषय निहाय २५% पाठ्यक्रम कमी करण्यात येत असल्याची माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.\nपाठ्यक्रमातून २५ % भाग वगळत असताना भाषा विषयामध्ये काही गद्य व पद्य पाठ व त्यावर आधारित स्वाध्याय कृती वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अंतर्गत मूल्यमापन आणि वार्षिक परीक्षा यामध्ये या घटकांवर कोणत्याही कृती विचारल्या जावू नयेत.\nभाषा विषयामध्ये वगळण्यात आलेल्या पाठाला जोडून आलेले व्याकरण किंवा इतर भाषिक कौशल्य वगळण्यात आलेली नाहीत.\nइतर विषयामध्ये कृतीची पुनरावृत्ती टाळणे तसेच काही भाग विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी देण्यात आला आहे.\nशालेय श्रेणी विषयासंदर्भात परिस्थिती व त्यानुसार उपलब्ध सोयी सुविधा यांचा विचार करून उपक्रम / प्रकल्प घेण्याबाबत सूचित केले आहे.\nप्रात्यक्षिकांवर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य हे अध्ययन – अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरूनच उपलब्ध परिस्थिती व सोयी सुविधा विचारात घेवून पूर्ण करणेबाबत सूचित केले आहे.\nराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या मार्फत शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. त्या दिनदर्शिकेमधून पाठ्यक्रमातून कमी करण्यात आलेला भाग वगळण्यात येत आहे.\nइयत्ता १ ली ते १२ वी चा इयत्ता निहाय, विषय निहाय २५ % पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला भाग www.maa.ac.in आणि www.ebalbharati.in या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येत आहे.\nशाळा प्रमुखांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सदर पाठ्यक्रम वगळल्याची नोंद घेवून त्याबाबत सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अवगत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.\nNext articleशैक्षणिक संस्थांना देय असलेली शिष्यवृत्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नये : प्रसाद कुळकर्णी\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे निर्देश \nदहावी, बारावीच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर\nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.in/cheteshwar-pujara-bad-form-continue-in-practice-match/", "date_download": "2021-09-20T05:05:34Z", "digest": "sha1:LHWDRKKIOPUYHEJP5BATTQRJ7YB3MLGQ", "length": 9732, "nlines": 94, "source_domain": "mahasports.in", "title": "काय करायचे पुजाराच्या फॉर्मला? सराव सामन्यात नवख्या फिरकीपटू पुढे टाकल्या नांग्या, पाहा व्हिडिओ", "raw_content": "\nकाय करायचे पुजाराच्या फॉर्मला सराव सामन्यात नवख्या फिरकीपटू पुढे टाकल्या नांग्या, पाहा व्हिडिओ\nचेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म कायम राहीला.\nin क्रिकेट, टॉप बातम्या\nविराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौर्‍यावर असून, तेथे त्यांना इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्याआधी भारतीय संघ दोन सराव सामने खेळेल. त्यातील पहिला सामना काउंटी एकादश विरुद्ध डरहॅम येथे सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाचे फलंदाज झटपट माघारी परतले. भरवशाच्या चेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म या सामन्यातही कायम राहिला.\nविराटविना खेळतोय भारतीय संघ\nभारतीय संघाचा पहिला सराव सामना डरहॅम येथील चेस्टर ले स्ट्रीटच्या रिव्हर साईड मैदानावर खेळला जातोय. या सराव सामन्यात भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी सहभाग घेतला नाही. त्यासह, सर्वात अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यालादेखील संघात स्थान दिले गेले नाही. त्यामुळे या संघाचे नेतृत्व अनुभवी रोहित शर्माकडे देण्यात आले.\nभारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्वतः रोहित आणि मयंक अगरवाल भारतातर्फे सलामीला आले. मात्र, रोहित ३३ चेंडूंमध्ये ९ धावा काढून लिंडन जेम्सच्या ���ोलंदाजीवर बाद झाला. संघाच्या ४१ धावा झाल्या असताना मयंकला जेम्स यानेच त्रिफळाचीत केले. त्याने ३५ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने २८ धावा काढल्या.\nचेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म कायम\nरोहित आणि मयंक बाद झाल्याने भारताच्या आशा अनुभवी चेतेश्वर पुजारावर पल्लवित झालेल्या. आपल्या नेहमीच्या अंदाजात सुरुवात केली. मात्र, त्याच्या २१ धावा झाल्या असताना तो फिरकीपटू जॅक कार्सनच्या चेंडूवर चकला आणि यष्टीरक्षक जेम्स र्यू याने त्याला यष्टिचित केले.\nचेतेश्वर पुजारा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही चांगली कामगिरी करू शकला नव्हता. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याला खाते खोलण्यासाठी ३५ चेंडू लागलेले. तो या डावात ५४ चेंडूत केवळ ८ धावा काढू शकलेला. तसेच, दुसऱ्या डावातही त्याने फक्त १५ धावा बनविल्या होत्या.\nफलंदाजी क्रमवारीत मितालीचा जलवा कायम, तब्बल नवव्यावेळी पटकावले अव्वल स्थान\nबोल्ड होऊनही मयंकचा बसेना विश्वास, काही सेकंद एकाच स्थितीत राहिला उभा, व्हिडिओ होतोय व्हायरल\nनो बॉल टाकूनही होतेय भुवीचे कौतुक, कारनामा देखील केलाय तसाच\nफलंदाजी क्रमवारीत मितालीचा जलवा कायम, तब्बल नवव्यावेळी पटकावले अव्वल स्थान\nभारतीय संघासाठी आंनदाची बातमी सराव सामन्यात केएल राहुलचे शतक, तर जडेजानेही ठोकले अर्धशतक, पाहा व्हिडिओ\nरोहितच्या जागी संधी दिलेला अनमोलप्रीत पंजाब आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जातो\nजायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का धोनीने दिले ‘हे’ उत्तर\nVIDEO: ऋतुराजपाठोपाठ आणखी एक ‘पुणेकर’ युएईचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज, सरावात दिसला स्फोटक अंदाज\n‘ते आमच्या विजयाचे शिल्पकार’, धोनीने ‘या’ दोघांना दिले मुंबईला पराभूत करण्याचे श्रेय\nचेन्नईच्या ऋतुराजचा धमाका; सहाव्या आयपीएल अर्धशतकासह ‘या’ तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी\n नाबाद ८८ धावा करत ‘या’ विक्रमाच्या यादीत गायकवाडने पटकावले अव्वल स्थान\nभारतीय संघासाठी आंनदाची बातमी सराव सामन्यात केएल राहुलचे शतक, तर जडेजानेही ठोकले अर्धशतक, पाहा व्हिडिओ\n इंग्लंड दौऱ्यावरील पहिल्या सराव सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जखमी; न्यावे लागले हॉस्पिटलमध्ये\n पठ्ठ्याने शेवटपर्यंत टिकून भारताला मिळवून दिला विजय; मालिकाही घातली खिशात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/10158", "date_download": "2021-09-20T05:46:41Z", "digest": "sha1:ZFOHCA22AH6FMPSUDEM6OJ4O53CXIIDR", "length": 30401, "nlines": 191, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवकालातील हिंदुस्थानच्या राजकीय स्थितीचा विचार मनात येतोच. महाराष्ट्रात शिवाजीमहाराजांनी स्वातंत्र्यासाठी शत्रूविरुद्ध उठाव केला. त्यांना एकच शत्रू नव्हता. विजापूरचा आदिलशाह , दिल्लीचा औरंगजेब , जंजिऱ्याचा सिद्दी , गोव्याचा पोर्तुगीज , मुंबईचा इंग्रज , गोवळकोंड्याचा कुतुबशाह आणि अंतर्गत अनेक स्वकीय संधी साधून स्वराज्याला विरोध करत होते , त्यांचीही संख्या थोडी नव्हती. यातील गोवळकोंड्याच्या कुतुबशाहाशी प्रत्यक्ष संघर्ष फारसा घडला नाही. पण बाकी सर्वांशी महाराजांना झुंज द्यावी लागत होती.\nडच , फेंच , अरब इत्यादी परकीय त्यामानाने लहानलहान असलेले महत्त्वाकांक्षी व्यापारीही थोडा थोडा त्रास देतच होते. या सर्व शत्रूंत काही सागरी शत्रू होते. बाकीचे भुईशत्रू होते. एवढ्या या अफाट शत्रूबळाशी झुंजत झुंजत महाराजांना स्वराज्याचा विस्तार आणि संरक्षण करण्याचा उद्योग किती कष्टमय पडला असेल याचा विचार आपल्या मनात येतच नाही. आपण फक्त शिवचरित्रातील नाट्यमय घटनांवर लुब्ध होतो अन् पुस्तक मिटवून आपल्या संसारात लगेच मग्नही होऊन जातो.\nया साऱ्या राजकीय संकटांच्या वणव्यात उभ्या असलेल्या पण तरीही स्वातंत्र्यांच्या ईश्वरी कार्यात तन्मय झालेल्या शिवाजीराजांच्या जीवनकार्याचा आपण सर्व बाजूंनी विचार , मनात आणि अनुकरणही करण्याचा प्रयत्न केला नाही , तर करमणुकीशिवाय आपल्या पदरात काहीही पडणार नाही.\nवर्तमानकालीन म्हणजेच आजची आपल्या देशाची आणि संपूर्ण भारतीय जनतेची मनस्थिती आणि कृती पाहिली की , मन चिंतेने काळवंडून जाते. स्वार्थ , व्यसनाधीनता , जातीद्वेष , भाषाद्वेष , प्रांतद्वेष , धर्मद्वेष , बेशिस्त आणि बेकायदेशीर वागणूक , एक का दोन अनंत आत्मघातकी व्यक्तिगत आणि सामूहिक कृत्यांचे पुरावे म्हणजे आमची रोजची वृत्तपत्रे. आम्ही आमच्या अविवेकी वर्तनाचा कधी विचारच करणार नाही का अनंत आत्मघातकी व्यक्तिगत आणि सामूहिक कृत्यांचे पुरावे म्हणजे आमची रोजची वृत्तपत्रे. आम���ही आमच्या अविवेकी वर्तनाचा कधी विचारच करणार नाही का उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी शेकडो गावांना वणवण करावी लागते अन् अनेक राष्ट्रीय जलाशयातले पाणी आणि वीज आम्ही चोरून वापरतो. अनेक जलायश फुटतात अन् पाणी स्वैर वाहून जाते.\n वास्तविक जीर्णशीर्ण अवस्थेत शेकडो वषेर् गुलामगिरी भोगून सुदैवाने स्वतंत्र झालेल्या या देशाच्या पहिल्या दोन पिढ्यांना चंगळवादी जीवन जगण्याचा अधिकारच नाही. कष्ट , शिस्त , योजनाबद्धता , प्रामाणिक व्यवहार आणि उदात्त महत्त्वाकांक्षा हीच आमची आचारसंहिता असायला हवी ना मग आम्ही शिवचरित्रातून काय किंवा अन्य आदर्शांतून काय , शिकलोच काय मग आम्ही शिवचरित्रातून काय किंवा अन्य आदर्शांतून काय , शिकलोच काय आम्ही भारावलेल्या मनाने तात्पुरते चांगले असतो. स्मशानवैराग्य आणि हे चांगलेपण सारखेच. तात्पुरतेच.\nएकदा एक असाच तात्पुरता भारावलेला एक भक्त स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीस (दर्शनास) गेला. अन् म्हणाला , ‘ स्वामीजी , मला देवासाठी , समाजासाठी अन् देशासाठी खूप काहीतरी चांगले करावेसे वाटते. मी काय करू ) गेला. अन् म्हणाला , ‘ स्वामीजी , मला देवासाठी , समाजासाठी अन् देशासाठी खूप काहीतरी चांगले करावेसे वाटते. मी काय करू तुम्ही सांगाल ते मी करीन. ‘\nयावर स्वामीजी अगदी शांतपणे म्हणाले , ‘ तू , फक्त एकच माणूस ‘ चांगला ‘ बनविण्यासाठी सतत प्रयत्न कर. बस्स हीच ईश्वरसेवा आहे. ‘\nत्यावर त्या माणसाने विचारले , ‘ कोणाच्या माणसाला मी चांगला करू असा माणूस मला नेमका कुठे भेटेल असा माणूस मला नेमका कुठे भेटेल \nत्यावर स्वामीजी म्हणाले , ‘ तो माणूस तुझ्या अगदीच जवळ आहे. तो तूच आहेच. तू स्वत:ला ‘ चांगलं ‘ बनविण्याचा प्रयत्न कर. ‘\nअसा प्रयत्न मी स्वत: खरंच करतो का \nआळस , अज्ञान , मोह अन् स्वार्थ याचीच नकळत वा कळूनही मी आराधना करीत तर नाही ना अखेर ही आराधना दुर्गुणाचीच ठरेल. ही आराधना करवंटीची ठरेल. शिवचरित्राचा प्रत्येक ‘ मी ‘ ने मनापासून विचार केला तर स्वामी रामकृष्णांच्या शब्दांप्रमाणेच चांगला होण्यासाठी तो ‘ एक माणूस ‘ त्याला स्वत:तच सापडेल. तो त्यातला ‘ माणूस ‘ त्यालाच दाखवून देण्याचं काम करावं लागेल आईला , वडिलांना आणि शाळा कॉलेजातील सरांना.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ���९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक��ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरि��यास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51144", "date_download": "2021-09-20T05:42:09Z", "digest": "sha1:HFLM2OPDZZXQLNI6WR56DSXYBVLL5XCX", "length": 3628, "nlines": 58, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पांडुरंग आरती संग्रह | गावों नाचों विठी करुं तुझ...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nगावों नाचों विठी करुं तुझ...\nगावों नाचों विठी करुं तुझा अनुवाद, तुझा अनुवाद ॥\nजिकडे पाहें तिकडें सर्वमय गोविंद ॥ धृ. ॥\nआनंद रे विठोबा झाला माझें मनीं झाला माझें मनीं ॥\nदेखिली विटेसहित पाउलें लोचनी ॥ १ ॥\nन करी तपसाधन मुक्तीचे सायास मुक्तीचे सायास ॥\nहाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस ॥ २ ॥\nतुका म्हणे आम्हां प्रेमा उणे तें कायी, उणें तें कायी ॥\nपंढरीचा राणा आम्ही सांठविला ह्रदयीं ॥ ३ ॥\nयुगें अठ्ठावीस विटेवर उभा...\nयेई हो विठ्ठले माझे माऊली...\nजय जय कटिकर विठ्ठल चिन्मय...\nआरती अनंतभुजा ॥ विठो पंढर...\nधन्य दिवस अजि दर्शन संतां...\nजगदीश जगदीश देव तुज म्हणत...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nओवाळूं आरती माझ्या पंढरीर...\nभक्तीचे पोटीं बोध कांकडा ...\nओंवाळूं गे माये विठ्ठल सब...\nगावों नाचों विठी करुं तुझ...\nपंचदशीचे सारीं पंडितभी भ्...\nकाय तुझा महिमा वर्णूं मी ...\nपंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ...\nसंत सनकादिक भक्त मिळाले अ...\nजय जगज्जननि , विठाबाई \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/33455", "date_download": "2021-09-20T05:46:06Z", "digest": "sha1:MVHW7IOL7IICK3SBEQFI5IVIHMWTPTDH", "length": 9598, "nlines": 140, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "दीपक पवार यांची मुरबाड पंचायत समिती सभापती पदी बिनविरोध निवड! | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र दीपक पवार यांची मुरबाड पंचायत समिती सभापती पदी बिनविरोध निवड\nदीपक पवार यांची मुरबाड पंचायत समिती सभापती पदी बिनविरोध निवड\nमुरबाड दि.26(सुभाष जाधव) मुरबाड पंचायत समिती पदी नवतरुण दीपक पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.\nमुरबाड तालुक्यामध्ये कथोरेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मुरबाड पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवला असून एका एका वर्षांनी अनेक नवतरुण तरुणांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सभापती होण्याचा मान मिळत असून आज मात्र पुन्हा एक या नवतरुण उमेदवारास माननीय आमदार किसन कथोरे साहेब यांच्या प्रयत्न मधून माननीय दीपक पवार यांना सभापती होण्याचा मान मिळालेला असून त्यांच्या उमेदवारी अर्ज कोणत्याही सदस्याने विरोध केला नसल्याने मुरबाड पंचायत समितीवर दीपक पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे सर्वत्र मुरबाड करांमध्ये व गणांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे आजी माजी सभापती उपसभापती व पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते\nPrevious articleमरपली उप पोलीस ठाण्यात तीन दिवशीय शिबीर पोलीस प्रशासनाचा पुढाकार शेकडो नागरिकांचं लाभ\nNext articleअनशनकर्ता आशा वकॅराना जि. प.अध्यक्ष यांनी दिले लेखी आश्वासनं दिल्या नंतर उपोशान मागे\nगोवंश टिकला तरच शेतकरी टिकेल- मंजूताई दर्डा\n — शिधा पत्रिकाधारकांनी जायचं कुणाकडे….. — ग्राहकांच्या हितसबंधाने दक्षता समितीच्या नेमणूका ग्रामसभेच्या माध्यमातून होणे आवश्यक…\nसरपंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे आम्ही मदतीपासून वंचित बेडगाव येथील लाभार्थ्यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nजिल्हा महिला रुग्णालयात कार्यरत रोजंदार कर्मचाऱ्यांना न्याय द्या : शेतकरी कामगार...\nकनिष्क कांबळे अध्यक्षपदी तर डॉ. माकणीकर सह अन्य 4 विविध महामंडळावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/37019", "date_download": "2021-09-20T05:00:50Z", "digest": "sha1:AXIB53D5WE66L2XZVIYFCCPS6GG4LZYJ", "length": 9457, "nlines": 141, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "घुग्घुस नगरपरिषद च्या सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाख चे विमा संरक्षण द्यावे आम आदमी पार्टी ची मागणी | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome चंद्रपूर घुग्घुस नगरपरिषद च्या सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाख चे विमा संरक्षण द्यावे आम...\nघुग्घुस नगरपरिषद च्या सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाख चे विमा संरक्षण द्यावे आम आदमी पार्टी ची मागणी\nकोविद 19 च्या पार्श्वभूमीवर जिथं संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे तिथे आपल्या घुग्घुस नगरपरिषद चे कर्मचारी दिवस रात्र सेवा देत आहे न थकता न सुट्टी घेता आपल्या कामाला जबाबदारी समझुन कार्य करत आहे .अश्या पद्धतीने हे कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून निरंतर सेवा देत आहेत मात्र कुठल्याही कर्मचाऱ्याचा कोविद ने मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी हा खूप मोठा प्रश्न आहे. हे सर्व कर्मचारी सामान्य घरातून असल्या मुळे यांच्या परिवार ची जीमेदारी कोण घेईल हा विचार करायला पाहिजे म्हणून आम आदमी पार्टी घुग्घुस शाखे तर्फे आज नगरपरिषद ला निवेदन देऊन मागणी केली आहे. या सर्व कर्मचाऱ्याना 50 लाख चे विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.\nPrevious articleबल्लारपुर गोकुल नगर वार्ड नागरिको ने किया महिला का अंतिम संस्कार कोरोना से पीड़ित महिलाका किया अंतिम संस्कार.\nNext articleसिंदेवाहीतील अवैध रेती साठा कुणाचा सिंदेवाही चे तहसिलदार कारवाई करतील काय \n500 बांबू रोपटे लावून जागतिक बांबू दिन साजरा बांबूटेक ग्रिन सर्व्हिसेसचा उपक्रम\nएलआयसी अधिवक्ता गणेश रासपायले यांचा आप मध्ये प्रवेश\nजागतिक बांबू दिनानिमित्त बांबूटेक ग्रीन सर्विसेस तर्फे डेबू सावली वृद्धाश्रमात एका कार्यक्रमाचे आयोजन……\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न���यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nचंद्रपूर जिल्‍हयात लॉकडाऊन होणार नाही – आ. सुधीर मुनगंटीवार\nतेलंगणातील आसिफाबाद, करिमनगर आणि आदिलाबाद येथील हॉस्‍पीटल्‍स् चंद्रपूर जिल्‍हयातील रूग्‍णांसाठी उपलब्‍ध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/bmc-hires-only-570-covid-yoddhas-after-21k-apply-312379", "date_download": "2021-09-20T04:56:42Z", "digest": "sha1:SPOWJSEVTKNQ4C7APP3Y7XAMRBZPFWST", "length": 25881, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'कोविड योद्धा' साठी BMC कडे तब्बल 3 हजार अर्ज; परंतु भरती मात्र एवढ्यांचीच", "raw_content": "\nकोरोना व्हायरसचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. मुंबई शहराला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.\n'कोविड योद्धा' साठी BMC कडे तब्बल 3 हजार अर्ज; परंतु भरती मात्र एवढ्यांचीच\nमुंबई- कोरोना व्हायरसचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. मुंबई शहराला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8 एप्रिलला राज्यभरातील सेवानिवृत्त डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचार्‍यांना ‘कोविड योद्धा’ म्हणून सरकारला मदत करण्याचे आवाहन केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार राज्यभरातून 21 हजारांहून अधिक अर्ज आले असून केवळ मुंबईतून 3 हजार अर्ज आलेत. मात्र, अडीच महिन्यांनंतर पालिकेने केवळ 570 कोविड योद्धा यांची भरती केली आहे.\nमुंबई परिसरातील बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा\nया योजनेंतर्गत, प्रत्येक स्वयंसेवकांना त्यांच्या ज्ञानाशी जुळणारी कामे नियुक्त करुन त्यांना तसं आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं. केवळ सेवानिवृत्तच नाही तर अगदी तरूण, पुरुष आणि स्त्रियांनी या व्हायरस विरूद्धच्या युद्धामध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली.\nदुसरीकडे नवी मुंबई आणि ठाणे यासारख्या संपूर्ण महानगरपालिकेनं म्हटलं की, कोविड योद्धा यांची नेमणूक करण्याबाबत राज्य सरकारकडून पालिकेला कधीही सूचना मिळाल्या नाहीत. अखेरीस, ज्यांना खरोखरच हातभार लावायचा होता त्यांच्यापैकी फारच कमी लोकांना ते शक्य झाले.\nमहाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून संजय कुमार यांची नियुक्ती...\nमाजी संरक्षण सेवा कर्मचारी, चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे सह-संस्थापक आणि संचालक कमांडर एंग्सुमन ओझा म्हणाले की, हा प्रकल्प ज्या प्रकारे हाताळला गेला जो पूर्णपणे अपयशी ठरला. काम करण्यास इच्छुक असलेल्या सेवानिवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मी बीएमसीकडे 400 हून अधिक अर्ज पाठविलेत, पण 40 पेक्षा जास्त प्रत्यक्षात सामील होऊ शकले नाहीत. विभागाच्या स्तरावर आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांनी अर्ज स्वीकारण्यास नकार दिला आहे. ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे.\nकोरोनात आकस्मिक मृत्यू टाळण्यासाठी डॉक्टरांकडून वापरला जातोय 'हा' महत्त्वाचा पर्याय...\nअनंत वरे म्हणाले की, एक फार्मासिस्ट ज्यांनी नॉन-मेडिकल कोविड योद्धा कामासाठी अर्ज केला होता. त्याला रायगड जिल्हा प्रशासनाकडून फोन आला होता. पण अद्याप कोणतंही काम सोपविण्यात आलेलं नाही, असे त्यांनी सांगितले. मी स्वतःहून सामाजिक कामं करण्यास सुरुवात केल्याचं त्यांनी सांगितलं.\nकोविड योद्धा योजनेवर काम करणारे राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिका्याने दावा केला की, अनेक स्वयंसेवकांनी या योजनेतून माघार घेतली. कारण स्वयंसेवकांमध्ये बर्‍याच महिलांचा समावेश होता. मात्र अनेक महिलांच्या कुटुंबातील सदस्यांनी आक्षेप घेतल्यानं त्यांनी काम करण्यास नकार दिला. काही जण ज्या रुग्णालयात काम करत होते त्यांना तिथे जवळपास राहण्याची सुविधा नव्हती.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना कि���्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जात��\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्य��� रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97/", "date_download": "2021-09-20T06:50:21Z", "digest": "sha1:FX46E7BZBKA7ZJKBZVSAOIZKHEV3IOQI", "length": 13005, "nlines": 229, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "बल्लारपूर तालुक्यात खाजगी शाळेंकडून पालकांची लुट-मार | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome चंद्रपूर बल्लारपूर बल्लारपूर तालुक्यात खाजगी शाळेंकडून पालकांची लुट-मार\nबल्लारपूर तालुक्यात खाजगी शाळेंकडून पालकांची लुट-मार\nसंपूर्ण जग कोरोनाच्या वेळख्यात अळकुन आहे, आणि खाजगी शाळेकडून पालकांचे शोषण सुरू आहे , एकीकडे लोकांचे रोजगार हिरावून गेलेले असतांना , खाजगी शाळेंचे पालकांना शाळा बंद असतांना सुद्धा शाळेला लागणारी फी साठी त्रास देत असून, शासनाने अजून शाळा सुरू करण्याची तयारी सुद्धा केलेली नाही तरीही पुढील वर्ष्याचे पाठ्य पुस्तक ,शाळेचे गणवेष ,बॅग, सर्व साहित्य पालकांना दुप्पट किंमतीने जबरण घेण्यास भाग पाडत आहे , ऑनलाइन शाळा सुरू असल्याच्या नावावर सर्रास पणे पालकांची फसवणूक सुरू आहे लाईव्ह शाळा सुरू करून पालकांना आर्थिक अळचणीत आणण्याचे काम शाळेकडून सुरू आहे,\nसरकारने या खाजगी शाळेच्या कृत्यांकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे , अशी मागणी आता सर्व पालकांनकडून होऊ लागली आहे\nPrevious articleकाँग्रेस कमेटी तर्फे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष देवतळे यांचा सत्कार\nNext articleचंद्रपूर मध्ये कोरोना रुग्न शतक च्या वर\nआ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर शहरात उपलब्‍ध होणार गरम पाण्‍याच्‍या 10 पाणपोई \nस्‍वच्‍छ सर्व्‍हेक्षण 2020 अंतर्गत बल्‍लारपूर शहराला उत्‍कृष्‍ट गुणांकन\nलॉकडाऊनच्‍या कालावधीतील गरीबांची वीज बिले त्‍वरित माफ करावी – आ. सुधीर मुनगंटीवार\nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/google-doodle-on-geminid-meteor-shower-how-and-when-to-watch-the-strongest-meteor-shower-of-the-year/", "date_download": "2021-09-20T05:06:08Z", "digest": "sha1:TDE3T5JGXJMZ6YPBNPLHPHTYEBW2GHKL", "length": 8083, "nlines": 84, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates गुगलचे नवे डुडल, आकाशात दिसणार 'असे काही'", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nगुगलचे नवे डुडल, आकाशात दिसणार ‘असे काही’\nगुगलचे नवे डुडल, आकाशात दिसणार ‘असे काही’\nगुगल नेहमीच खास दिवसाचे महत्व बजावत डुडल बनवत असते. आज गुगलने नेहमीप्रमाणे उल्काचे शानदार डुडल काढले आहे. गुगलने डुडलद्वारे उल्कावृष्टीचे शानदार दृश्य सादर केले आहे. 13 डिसेंबर 2018 रोजी मध्यरात्री आकाशात उल्कांचा (Meteor) वर्षाव दिसणार आहे.\nउल्कावृष्टी म्हणजे नेमके काय\nअवकाशातून पृथ्वीवर येऊन कोसळणाऱ्या घन पदार्थाला उल्का (मिटिऑर) म्हणतात.\nउल्कांच्या (Meteor) वर्षावाला ‘जेमिनिड मीटियोर शॉवर’ म्हटले जाते.\nPhaethon मधील एस्ट्रॉयडमुळे उल्कावृष्टी होते.\nदरवर्षी किमान दहा ते बारा उल्का पृथ्वीजवळून जात असतात.\nत्यातील एक-दोन उल्का वगळता इतर उल्का धोकादायक नसतात.\nतिचा कोसळण्याचा वेग घर्षण निर्माण करतो आणि तो घन पदार्थ चमकतो.\nबहुतेक उल्कापातांची नोंद अशा पडताना दिसण्यातून आणि लगेच जमिनीवर पडलेल्या गोळा करण्यातून होत असते. अशा प्रकारच्या नोंदींना ‘फॉल’ असं म्हणतात.\nउल्का कोसळल्यावर मात्र ती बरीचशी दगडासारखीच दिसते म्हणून तिला उल्कापाषाण किंवा अशनी असं संबोधलं जातं.\nअसे उल्कापाषाण उल्कापातावेळी पडताना दिसले नाहीत पण ते नंतर जमिनीवर सापडले तर त्या उल्कापाताच्या नोंदीस ‘फाइंड’असं म्हणतात.\nआजपर्यंत पृथ्वीवर सुमारे १५० उल्का पडून सरोवर निर्माण झाले आहेत.\nअजूनही काही उल्का पृथ्वीच्या सभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. त्यापैकी काही अत्यंत धोकादायक श्रेणीत येतात.\nउल्कांचा वर्षाव पाहायचे आहे तर तुम्हाला शहरापासून लांब जावे लागेल. प्रत्येकवर्षी डिसेंबर महिन्यात उल्कावृष्टी होते.\nवातावरण अनुकुल असेल तर आज उल्कांचा वर्षाव व्यवस्थित पाहता येईल. ढगाळ वातावरण असल्यास उल्का पाहता येणार नाहीत. उल्का पाहण्यासाठी डेलिस्कोप किंवा बहायोकुलरची गरज भासणार नाही. रात्री ९ नंतर तुम्ही उल्कांचा वर्षाव पाहू शकता.\nPrevious पार्सलमधून चोरुन डबा खाणं झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला पडलं महागात\nNext एसी, डिजिटल कॅमेरे होणार स्वस्त \nगरीब लोकांना लुबाडण्याचा सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा\nजूहीला २० लाखांचा दंड\nकेंद्रापुढे सोशल मीडिया कंपन्यांचं नमतं\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2554287/marathi-actress-sanskruti-balgude-latest-photoshoot-saree-traditional-nath-maharashtrian-look-unique-captions-beautiful-photos-sdn-96/", "date_download": "2021-09-20T05:34:11Z", "digest": "sha1:ME7UEB5ZEWYJYDYDZGIK4YKW3VXHCMR3", "length": 9350, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: ‘उसवून श्वास माझा फसवून रात गेली’, बालगुडेच्या नथ’संस्कृती’ने वेधलं लक्ष | marathi actress Sanskruti Balgude latest photoshoot saree traditional nath maharashtrian look unique captions beautiful photos sdn 96 | Loksatta", "raw_content": "\n...म्हणून म्हणालो की मला 'माजी' म्हणू नका; चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा\n\"कोणीही सोनिया गांधींविरोधात बोलणार नाही, पण पक्षाला...\", शशी थरुर यांनी मांडलं स्पष्ट मत\n“...त्याची आम्हाला मोठी किंमत चुकवावी लागली”; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची नाराजी\n\"तुम्हाला थोडी देखील अक्कल नाही का\"; 'त्या' प्रश्नावर समांथा भडकली\nमाधवी भाभीच्या हातात चक्क बिडी; फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n‘उसवून श्वास माझा फसवून रात गेली’, बालगुडेच्या नथ’संस्कृती’ने वेधलं लक्ष\n‘उसवून श्वास माझा फसवून रात गेली’, बालगुडेच्या नथ’संस्कृती’ने वेधलं लक्ष\nनिखळ हास्य आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर संस्कृती बालगुडेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं.\nसंस्कृतीने नुकतेच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.\nसंस्कृतीने परिधान केलेल्या हिरव्या रंगाच्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. यावर तिने मोठी मोत्यांची नथ घातली आहे. या लूकमध्ये संस्कृती अतिशय सुंदर दिसत आहे.\nसंस्कृतीच्या फोटोंसोबतच हटके कॅप्शन्सनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.\n\"उरले उरात काही आवाज चांदण्यांचे…\" असं कॅप्शन देत संस्कृतीने हे फोटो शेअर केले आहे.\nसंपूर्ण साजशृंगार पूर्ण झाला तरी ज्याच्याशिवाय चेहऱ्याला रूप येत नाही असा दागिना म्हणजे नाकातली चमकी अथवा नथ हे आभूषण.\nया फोटोला साजेसं कॅप्शनसुद्धा तिने दिलंय \"उसवून श्वास माझा फसवून रात गेली…\"\nनथीच्या नखऱ्यात संस्कृतीही अधिक खुलून दिसतेय...\n\"सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे….\" असं कॅप्शन देत संस्कृतीने हे फोटो शेअर केले आहे.\nसध्या सोशल मीडियावर संस्कृतीच्या या फोटोंची चर्चा सुरु आहे. (सर्व फोटो सौजन्य : संस्कृती बालगुडे / इन्स्टाग्राम)\n\"निर्लज्ज बाई, लाज वाटत नाही का\"; पॅन्टचं बटन न लावल्याने अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा ट्रोल\n'बिग बॉस ओटीटी'शोमधून घरी परतताच शमितासोबत शिल्पाने शेअर केला खास फोटो\nस्नेहा वाघला पूर्वाश्रमीच्या पतीसोबत राहावं लागणार 'बिग बॉस मराठी ३'च्या घरात, घरगुती हिंसाचाराचे केले होते आरोप\nएक्स बॉयफ्रेंड सलमान खान सोबत संगीता बिजलानीचं आता नातं कसं आहे, अभिनेत्रीने केला खुलासा\n'हे' आहेत बिग बॉस मराठी ३चे स्पर्धक\nगणरायाला निरोप देण्यासाठी पालिका सज्ज\nअनंत चतुर्दशीनिमित्त चोख बंदोबस्त\nश्रीनगरमधील अधिकृत ३८० इमारतींना दिलासा\nलस वाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तणाव\nसोने-चांदीच्या किंमतीमध्ये घसरण; खरेदीची ठरू शकते योग्य वेळX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/07/%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%95/", "date_download": "2021-09-20T04:20:21Z", "digest": "sha1:SLPB6LVXIGIDMF2NQ4R5C5P276I3HPAJ", "length": 9157, "nlines": 84, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "वनरक्षक कर्मचाऱ्याला धमकी देऊन खंडणी मागणार्‍यांना लोणी पोलिसांनी रंगेहात पकडले – C News Marathi", "raw_content": "\nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – उद्योजक बाळासाहेब देशमाने | Balasaheb Deshmane, Sangamner\nसंगमनेर – प्रवरेला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\nसंगमनेर – स्वराज्यध्वजाचे शहागडावर पूजन, आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन ६ राज्यांमध्ये प्रवास\nसंगमनेर – प्रवरेला पूर आल्याने धांदरफळ खुर्द आणि कवठे धांदरफळला जोडणारे दोनही पूल पाण्याखाली\nअहमदनगर गुन्हेगारी ब्रेकिंग राहाता\nवनरक्षक कर्मचाऱ्याला धमकी देऊन खंडणी मागणार्‍यांना लोणी पोलिसांनी रंगेहात पकडले\nराहता तालुक्यामध्ये कार्यरत असलेले वनरक्षक कर्मचारी संजय मोहन सिंग बेडवाल वय 29 वनपरिक्षेत्राधिकारी यांनी लोणी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की हुसेन दादाभाई शेख राहणार श्रीरामपूर हा फोन करून तुम्ही केलेल्या गैरव्यवहाराबाबत अनिल गोपीनाथ आढाव राहणार लोणी तालुका राहाता हा वकिलामार्फत हायकोर्टात जाणार आहे तसेच तुम्ही केलेल्या गैरव्यवहाराबद्दल मला सर्व माहिती आहे अशी धमकी देऊन 25 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. शेवटी तडजोड करून बारा लाख रुपयांची मागणी केली. जर तू पैसे दिले नाही तर तुझे हात पाय तोडून तुला जीवे मारू अशी धमकी दिल्याची फिर्याद लोणी पोलीस स्टेशन मध्ये दिली. लोणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना संपर्क करून संपूर्ण माहिती सांगितली. त्यांच्या सूचनेनुसार लगेचच अपर पोलीस अधिकारी डॉ. दिपाली काळे आणि शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी लोणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि दोन सरकारी पंच घेऊन खाजगी वाहनाने जाऊन श्रीरामपूर येथे सापळा रचला. नियोजनाप्रमाणे आरोपी हुसेन दादाभाई शेख याने तक्रारदार यांना राहत्या घरी बोलवून घेत रोख रक्कम एक लाख वीस हजार रुपयाची खंडणी घेत असताना लोणी पोलिसांनी आरोपीस रंगेहात पकडले. सरकारी पंचासमक्ष रोख रक्कम हस्तगत केली. वनरक्षक कर्मचारी संजय मोहनसिंग बेडवाल यांच्या फिर्यादीवरून आरोपी हुसेन दादाभाई शेख,सालीम बाबमिया सय्यद दोघे रा. श्रीरामपूर आणि अनिल गोपीनाथ आढाव रा. लोणी खुर्द यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील हे करत आहेत.\n(राहाता प्रतिनिधी – लखन गव्हाणे)\n← श्रीगोंदा – २५ टन मका ट्रकसह पळवून घेऊन जाणारे आरोपी मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात\nमुळा नदीला मध्यरात्री पुर; शिसवद आणि आंबीत गावातून इलेक्ट्रिक तारांसह शेतकऱ्यांच्या मोटारी गेल्या वाहून →\nलोणी पोलिसांची मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई\nपारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या सुसाईड नोटची हीच ती मन सुन्न करणारी संपूर्ण ऑडिओ क्लिप\nसंगमनेरमध्ये कोरोना रुग्णसंख्या अडीचशे पार\nअकोले ब्रेकिंग सामाजिक स्पेशल रिपोर्ट\nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्याने रंधा फॉल परिसर जलमय\nअहमदनगर आमचं कुटुंब आमचा बाप्पा संगमनेर सामाजिक स्पेशल स्पेशल रिपोर्ट\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा सहभाग – उद्योजक बाळासाहेब देशमाने | Balasaheb Deshmane, Sangamner\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-news-center-should-provide-stocks-of-health-materials-medicines-govind-gholave-243542/", "date_download": "2021-09-20T05:19:47Z", "digest": "sha1:BAU4PFGRGJ4U7A4KXGYOUHQQATCTGBK2", "length": 9639, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri News: केंद्राने आरोग्य साहित्य, औषधसाठा उपलब्ध करावा - ग��विंद घोळवे, Center should provide stocks of health materials, medicines - Govind Gholave", "raw_content": "\nPimpri News: केंद्राने आरोग्य साहित्य, औषधसाठा उपलब्ध करावा – गोविंद घोळवे\nPimpri News: केंद्राने आरोग्य साहित्य, औषधसाठा उपलब्ध करावा – गोविंद घोळवे\nअन्य बातम्याक्राईम न्यूजठळक बातम्या\nएमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून डॉक्टर्स आणि आरोग्य यंत्रणा दिवसरात्र राबत आहे.\nपुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयातील डॉक्टर्स आणि त्यांच्या इतर सहकारी कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार पीपीई किट, मास्क, हॅन्ड ग्लोव्हज आदी आरोग्य विषयक साहित्य तसेच रुग्णासाठी व्हेंटीलेटर्स आणि औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्यावा. केंद्र सरकारने आरोग्य साहित्य त्वरित पुरवावीत, अशी मागणी शिवसेना राज्यसंघटक तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांनी केली आहे.\nकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची गोविंद घोळवे यांनी नवी दिल्ली येथे भेट घेतली. त्यावेळी ही मागणी केली. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या किंचित प्रमाणात घटत आहे. राज्य सरकारने वैद्यकीय सुविधा वाढवल्या असून पुरवठ्यानुसार लसीकरण करण्यात येत आहे. रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी राज्य शासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे.\nपुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय आणि पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास पीएम केअर फंडातून व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. महाराष्ट्राला व्हेंटिलेटर उपलब्ध करुन दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभारी आहोत. तथापि, यातील बहुतांश व्हेंटीलेटर नादुरुस्त असल्याच्या तक्रारी आहेत. त्याची दखल घेऊन केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करावी. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपुर्वी व्हेंटिलेटरची दुरुस्ती करण्यात यावी. सदोष यंत्राचा वापर करणे धोकादायक आहे, याकडे घोळवे यांनी लक्ष वेधले.\nकोरानाच्या दोन लाटांचा पुर्वानुभव लक्षात घेता केंद्र सरकारने खबरदारी बाळगावी. पीपीई किट, मास्क, हॅन्ड ग्लोव्हज आदी आरोग्य विषयक साहित्य तसेच रुग्णासाठी औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावा, यासाठी आतापासूनच दक्षता घ्यावी. प्राणवायूची कमतरता भासू नये, यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार करावा. महाराष्ट्राला अधिकाधिक वैद्यकीय प्राणवायू उपलब्ध करुन द्यावा, अशी वितंनीही घोळवे यांनी केली आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri News: महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात भाजपची निदर्शने\nBopkhel News: पुलाचा मार्ग मोकळा, खासदार बारणे यांच्या पाठपुराव्यातून मिळाली ‘वर्किंग’ परवानगी\nPune News : पुण्यातून दोन सख्ख्या बहिणीसह तीन अल्पवयीन मुली बेपत्ता\nNigdi News : ‘तुम्ही मला पकडले तर तुम्हाला तलवारीने मारून टाकील, पोलिसांना धमकी देणारे अटकेत\nPimpri News : शहरात 13 लाख 38 हजार मतदार; निवडणुकीपर्यंत आणखी मतदार वाढणार\nBavdhan Crime News : पोटाला तलवार, गळ्याला चाकू लावून 45 वर्षीय इसमाला लुटले\nPunjab CM : पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब\nTalegaon Dabhade : तळेगाव शहरात तब्बल साडेसहा हजार मूर्तींचे संकलन\nBopkhel Crime News : अल्पवयीन मुलीला गर्भवती करणा-या आरोपीला अटक\nDehuroad Crime News : तरुणीच्या विनयभंगप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल\nPimpri Corona Update : शहरात आज 119 नवीन रुग्णांची नोंद, 217 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज\nPimpri News : तरुणीच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी आमदार बनसोडे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाखाची…\nPimpri News : नियम धाब्यावर, बंद असूनही शहरात अनेक दुकाने खुली\nPimpri News : नियम धाब्यावर, बंदी असूनही शहरात अनेक दुकाने खुली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE", "date_download": "2021-09-20T04:31:29Z", "digest": "sha1:RZECDGO2GT5HKRASD5OGZYH7QSBEDC4O", "length": 3347, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "तेगुसिगल्पा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(तेगुसिगाल्पा या पानावरून पुनर्निर्देशित)\nतेगुसिगल्पा ही होन्डुरास ह्या मध्य अमेरिकेतील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर फ्रांसिस्को मोराझान प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे.\nस्थापना वर्ष इ.स. १५७८\nक्षेत्रफळ ७५१ चौ. किमी (२९० चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ३,२५० फूट (९९० मी)\nLast edited on २२ डिसेंबर २०१६, at २३:२३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ डिसेंबर २०१६ रोजी २३:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अ���्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4", "date_download": "2021-09-20T05:24:12Z", "digest": "sha1:SJAZFFTYYTU2OYVGLBIZ5FHOMK3K37LH", "length": 14703, "nlines": 106, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रामदास कामत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरामदास कृ. कामत याच्याशी गल्लत करू नका.\nरामदास शांताराम कामत (जन्म: १८ फेब्रुवारी, १९३१) हे संगीत नाटकांत काम करणारे एक मराठी गायक नाट्य‍अभिनेते आणि संगीत शिक्षक होत. नाट्यगीतांखेरीज त्यांनी अनेक भक्तिगीते, स्तोत्रे आणि भावगीतेही गायली आहेत.\nरामदास कामत मूळचे गोव्यातील साखळी गावातले. १९३८ साली पुराचा फटका गावाला बसला, तेव्हा मदतनिधीसाठी गोवेकरांनी 'बेबंदशाही' नाटक करावयाचे ठरवले. पण गोवेकरांचे पहिले नाते संगीताशी असल्याने त्यांनी या राणा भीमदेवी थाटाच्या नाटकात पदे घुसवली. तेव्हा छोट्या रामदासने त्यात आपल्या आयुष्यातली पहिली भूमिका करताना दोन पदेही सादर केली. पुढे कामत मुंबईला येऊन अर्थशास्त्राचे पदवीधर झाले. पण त्यांच्या मनात गाणे कायम रुंजी घालत होते. तरी आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना संगीताला वाहून घेणे शक्य झाले नाही. नोकरी सांभाळूनच ते आकाशवाणीवर गात आणि जमेल तेव्हा संगीत नाटकांत कामे करीत.\nअखेर १९६४मध्ये आलेल्या 'मत्स्यगंधा' नाटकाने रामदास कामत यांचे नाव घराघरांत पोहोचले आणि पुढे ते गायक अभिनेते म्हणूनच प्रसिद्धीस आले. पाठोपाठ नाटक 'ययाती देवयानी' आले आणि 'सर्वात्मका सर्वेश्वरा...' ही त्यांची प्रार्थना अजरामर झाली. पुढे 'धन्य ते गायनी कळा', 'मीरामधुरा', 'हे बंध रेशमाचे' अशा अनेक नाटकांतील त्यांच्या भूमिका व पदे गाजली. पण 'मुंबईचा जावई' चित्रपटातील 'प्रथम तुज पाहता...' या त्यांच्या गीताने मात्र लोकप्रियतेचा कळस गाठला.\nरामदास कामत यांचे नुसते नाव कानावर आले, तरी जुन्या आणि नव्या गायकांच्या मनात त्यांच्या अजरामर गीतांची मालिकाच उभी राहते. १९६०च्या दशकात वसंत कानेटकर यांचे 'मत्स्यगंधा' नाटक आले आणि त्या पाठोपाठ वि. वा. शिरवाडकरांचे 'ययाती देवयानी'. या दोन नाटकांत कामत यांनी महत्त्वाच्या भूमिका तर केल्याच; शिवाय आजही आठवणीत राहणारी अनेक नाट्यगीतेही सादर करून संगीतप्रेमींच्या श्रुतींना धन्य केले. 'नको विसरू संकेत मीलनाचा', 'देवाघरचे ज्ञात कुणाला', 'साद देती हिमशिखरे' व 'गुंतता हृदय हे...' ही त्यांची नाट्यगीते आकाशवाणीच्या माध्यमातून कोट्यवधी मराठी रसिकांच्या गळ्यात जाऊन बसली. पण त्याचवेळी श्रीमती वीणा चिटको यांनी संगीतबद्ध केलेली 'पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव', 'अंबरातल्या निळ्या घनाची' आणि 'सखी सांज उगवली' अशी भावगीते गाऊन त्यांनी आपण केवळ शास्त्रीय संगीताची बैठक असलेली नाट्यगीतेच गाऊ शकतो, हा समज पुसून टाकला.\nवयोपरत्वे १९९७ मध्ये त्यांनी रंगभूमीवरून 'निवृत्ती घेतली.\nरामदास कामत यांची नाटके आणि त्यांत त्यांनी वठविलेल्या भूमिकासंपादन करा\nधन्य ते गायनी कळा (तानसेन)\nययाती आणि देवयानी (कच)\nसौभद्र (अर्जुन, कृष्ण, नारद)\nरामदास यांच्या आवाजातली भावगीते, चित्रपटगीते आणि नाट्यगीतेसंपादन करा\nअशी सखी सहचरी (कवी - वसंत कानेटकर; संगीत - जितेंद्र अभिषेकी; नाटक - मीरा मधुरा; राग - मालकंस)\nआकाशी फुलला चांदण्याचा (कवी - वामन देशपांडे; संगीत - श्रीनिवास खळे; भावगीत)\nआनंद सुधा बरसे (कवी - कुसुमाग्रज; संगीत - जितेंद्र अभिषेकी; नाटक - मीरा मधुरा; राग - नंद)\nआली प्रणय-चंद्रिका करी (कवी - विद्याधर गोखले; संगीत -राम मराठे, प्रभाकर भालेकर; नाटक -\tमदनाची मंजिरी\nअंबरातल्या निळ्या घनांची(कवयित्री - वीणा चिटको; संगीत - वीणा चिटको; भावगीत)\nकाय वधिन मी ती सुमती (कवी - गोविंद बल्लाळ देवल; संगीत - गोविंद बल्लाळ देवल; नाटक - मृच्छकटिक; राग - आसावरी)\nगुंतता हृदय हे (कवी - वसंत कानेटकर; संगीत - जितेंद्र अभिषेकी; नाटक - मत्स्यगंधा; राग - खमाज)\nचिरंजीव राहो जगी नाम (कवी - गोपाळकृष्ण भोबे; संगीत - भीमसेन जोशी; नाटक - धन्य ते गायनी कळा)\nचंद्र हवा घनविहीन (कवी - कुसुमाग्रज; संगीत - जितेंद्र अभिषेकी; नाटक - मीरा मधुरा; राग - नायकी कानडा)\nजन विजन झालें आम्हां (कवी - संत तुकाराम; संगीत - यशवंत देव; राग - चंद्रकंस)\nज्यावरिं मीं विश्वास ठेविला (कवी अण्णासाहेब किर्लोस्कर; संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर; नाटक सौभद्र)\nतम निशेचा सरला (कवी - कुसुमाग्रज; संगीत - जितेंद्र अभिषेकी; नाटक - ययाती आणि देवयानी; राग - भैरवी)\nनको विसरू संक���त मीलनाचा\nप्रेमवरदान (कवी -\tकुसुमाग्रज; संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी; नाटक\t- ययाति आणि देवयानी; राग - गावती)\nबहुत दिन नच भेटलों\nमजला कुठे न थारा\nयतिमन मम मानित त्या\nया विराट गगनाखाली मी\nयतिमन मम मानित त्या\nया विराट गगनाखाली मी\nवाटे भल्या पहाटे यावे\nशर लागला तुझा गे\nसांग प्रिये सांग प्रिये\nस्वप्‍नात पाहिले जे ते राहू\nस्वार्थी जी प्रीति मनुजाची\nहरि ॐ प्रणव ओंकार\nहे आदिमा हे अंतिमा\nहे गणनायक सिद्धीविनायक (कवी - मा.दा. देवकाते; संगीत - बाळ पळसुले; चित्रपट - पटलं तर व्हय म्हणा)\nहे शिवशंकर गिरिजा तनया (कवी - मा.दा. देवकाते; संगीत - बाळ पळसुले;\nपुरस्कार आणि सन्मानसंपादन करा\nरामदास कामत यांना २००८ सालच्या ’विष्णुदास भावे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nइ.स. २००९ साली बीड येथे भरलेल्या ८९व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद रामदास कामत यांनी भूषविले होते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २८ मे २०१८ रोजी १९:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1312937", "date_download": "2021-09-20T06:07:06Z", "digest": "sha1:GPYBUUS5UZSMUJASVC7UYZH6C5EM6ULC", "length": 4066, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"सद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"सद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nसद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार) (संपादन)\n१७:५६, ५ एप्रिल २०१५ ची आवृत्ती\n१७८ बाइट्सची भर घातली , ६ वर्षांपूर्वी\n→‎न्यायालयीन निकालांचे दाखला अभ्यास\n१७:५३, ५ एप्रिल २०१५ ची आवृत्ती (संपादन)\nMahitgar (चर्चा | योगदान)\n(→‎न्यायालयीन निकालांचे दाखला अभ्यास)\n१७:५६, ५ एप्रिल २०१५ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMahitgar (चर्चा | योगदान)\n(→‎न्यायालयीन निकालांचे दाखला अभ्यास)\n केस शक्यतो ऑनलाईन दुव्यासहीत उच्च अथवा सर्वोच्च न्यायालय उच्च अथवा स���्वोच्च न्यायालय वर्ष कायदा आणि कलम
(आणि उपलब्ध असल्यास दाखला मजकुर (दाखला अभ्यास विश्लेषण असल्यास केवळ उचित संदर्भासहीत)\n| १|| राज कपूर वि. लक्ष्मण किशनलाल गवई [http://indiankanoon.org/doc/749339/ १(इंडियनकानून.ऑर्ग वर)] || उदाहरणसर्वोच्च न्यायालय|| उदाहरण१४ डिसेंबर, १९७९ || कलम ७९ [[भारतीय दंड संहिता]]|| उदाहरण\n| उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/arthavishwa/flipkart-big-saving-days-will-start-from-july-25-aam99", "date_download": "2021-09-20T04:58:52Z", "digest": "sha1:FRG3FDHWX3FPICHHCIFINT6OYV6NYEUX", "length": 6159, "nlines": 28, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Flipkart Sale: 25 जुलैपासून सुरू होणार; या उत्पादकांवर मिळणार डिस्काऊंट", "raw_content": "\nFlipkart Sale: 25 जुलैपासून सुरू होणार; या उत्पादकांवर मिळणार डिस्काऊंट\nफ्लिपकार्टने (Flipkart) 25 जुलैपासून बिग सेव्हिंग डेज सेलचे आयोजन करण्याचे जाहीर केले असून ते 29 जुलैपर्यंत चालणार आहेत.\nफ्लिपकार्टने (Flipkart) अ‍ॅमेझॉन प्राइम डेला (Amazon Prime Day) टक्कर देण्यासाठी बिग सेव्हिंग डेज (Big Saving Days) सेलच्या तारखांची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टने 25 जुलैपासून बिग सेव्हिंग डेज सेलचे आयोजन करण्याचे जाहीर केले असून ते 29 जुलैपर्यंत चालणार आहेत. आगामी विक्रीसह, फ्लिपकार्टचे अ‍ॅमेझॉनच्या आगामी प्रिम डे विक्रीशी स्पर्धा करण्याचे उद्दीष्ट आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम डे 2021 ची विक्री 26 जुलैपासून सुरू होईल. प्राइमच्या सदस्यांसाठी याची सुरुवात 25 जुलैपूर्वी एक दिवस सुरू होईल. (Flipkart Big Saving Days will start from July 25)\nYouTube चे नविन फिचर देऊ शकते अधिक पैसे; जाणून घ्या प्रोसेस\nफ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजची विक्री प्लस सदस्यांसाठी 24 जुलैपासून सुरू होईल आणि एका दिवसा नंतर 25 जुलै रोजी सर्वांसाठी सुरू होईल. त्याचप्रमाणे प्राइम मेंबर्ससाठी आगामी अ‍ॅमेझॉन प्राइम डेची विक्री 25 जुलैपासून सुरू होईल आणि डिस्काऊंट ऑफर 26 जुलै रोजी इतर सर्व सदस्यांसाठी उपलब्ध होईल. विक्रीदरम्यान फ्लिपकार्टने स्मार्टफोन, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह अन्य श्रेणींवर सवलतीच्या ऑफरची घोषणा केली आहे.\nबिग सेव्हिंग डेज सेलच्या मायक्रोसाईटवरून (Micro) असे दिसून आले आहे की पोको एक्स 3 प्रो, आयफोन 12, आयफोन 12 मिनी, सॅमसंग गॅलेक्सी एफ 62, मी 11 लाइटसह अनेक स्मार्टफोन सवलतीत उपलब्ध असतील. ��िग सेव्हिंग डेज सेलसाठी, ई-कॉमर्स दिग्गजने आयसीआयसीआय बँकेबरोबर भागीदारी केली आहे. आयसीआयसीआय बँक कार्डे - डेबिट आणि क्रेडिट आणि ईएमआय पेमेंट्स वापरुन केलेल्या सर्व व्यवहारांवर 10 टक्के त्वरित सवलत देण्यात येईल.\nया प्रोडक्ट्सवर असेल डिस्काउंट\nफ्लिपकार्टने बिग सेव्हिंग डेजच्या विक्री दरम्यान उपलब्ध असलेल्या काही डील्सची माहिती उघड केली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने पुष्टी केली आहे की 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मॉडेलसाठी पोको एक्स 3 प्रो 17,249 रुपयांच्या सवलतीच्या किंमतीवर उपलब्ध असेल. भारतात या फोनची सुरूवात किंमत 18,999 रुपये आहे.\nआयफोन 12 आणि आयफोन 12 मिनी विक्री दरम्यान सवलतीच्या दरात देखील उपलब्ध असतील. फ्लिपकार्टने अद्याप आयफोन मॉडेल्सच्या सवलतीच्या किंमतीची पुष्टी केली नाही. सॅमसंग गॅलेक्सी एफ 62, सॅमसंग गॅलेक्सी एफ 12, शाओमी मी 11 लाइट आणि इतर बरेच फोन विक्रीदरात उपलब्ध असतील. फ्लिपकार्टकडून येत्या काही दिवसांत आणखी डील्स उघड होण्याची अपेक्षा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/celebrate-world-yoga-day-by-doing-yoga-in-the-water", "date_download": "2021-09-20T05:50:07Z", "digest": "sha1:MMPWWQ7ONRNWL3ZKRCOXCB2ASSOSHIU5", "length": 1863, "nlines": 24, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "हे महाशय दररोज एक तास शेततळ्यात करतात योगासने | Celebrate World Yoga Day by doing yoga in the water", "raw_content": "\nहे महाशय दररोज एक तास शेततळ्यात करतात योगासने\nयेवला | प्रतिनिधी | Yeola\nतालुक्यातील नागडे गावातील शिक्षक शिवाजी साताळकर यांनी पाण्यात योगासने करीत जागतिक योग दिन साजरा केला...\nसाताळकर हे शिक्षक असून आपल्या शेतातील शेततळ्यामध्ये दररोज एक तास योगासने करतात.\nआपण विविध प्रकारे योगासन करताना बघितले असेल, मात्र पाण्यात योगासने करण्याची कल्पना या शिक्षकांला सुचली व त्यांनी पाण्यात योगासने करण्यास सुरुवात केली.\nआज ते नियमित पाण्यात योगासने करतात. पद्मासन, शवासन, शलभासन असे विविध प्रकारचे योगासन ते पाण्यात करत असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/chandrpur-15/", "date_download": "2021-09-20T05:55:10Z", "digest": "sha1:ILSZPZPISGXOCB2EGID7PBPLFSBYGWW4", "length": 19357, "nlines": 230, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "चंद्रपूर येथे खनिज विकास निधीतुन कोविड-१९ रुग्‍णांच्‍या निःशुल्‍क उपचारासाठी १ हजार बेडचे जंबो हॉस्‍पीटल उभारावे – भाजपाची मागणी | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंड���ाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome चंद्रपूर चंद्रपूर येथे खनिज विकास निधीतुन कोविड-१९ रुग्‍णांच्‍या निःशुल्‍क उपचारासाठी १ हजार बेडचे...\nचंद्रपूर येथे खनिज विकास निधीतुन कोविड-१९ रुग्‍णांच्‍या निःशुल्‍क उपचारासाठी १ हजार बेडचे जंबो हॉस्‍पीटल उभारावे – भाजपाची मागणी\nचंद्रपूर येथे खनिज विकास निधीतुन कोविड-१९ रुग्‍णांच्‍या निःशुल्‍क उपचारासाठी १ हजार बेडचे जंबो हॉस्‍पीटल उभारावे – भाजपाची मागणी\n४८ तासांच्‍या आत निर्णय न घेतल्‍यास भाजपाचा आंदोलनाचा इशारा\nचंद्रपूर येथे खनिज विकास निधीतुन कोविड-१९ रुग्‍णांच्‍या निःशुल्‍क उपचारासाठी १ हजार बेडचे जंबो हॉस्‍पीटल उभारावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्‍हाधिका-यांकडे करण्‍यात आली आहे. भाजपाचे जिल्‍हा अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात एका शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिका-यांची भेट घेत आज निवेदन सादर केले.\nया मागणी संदर्भात जिल्‍हाधिका-यांशी चर्चा करताना देवराव भोंगळे म्‍हणाले, चंद्रपूर जिल्‍हा हा देशातील सर्वाधीक प्रदुषीत जिल्‍हा म्‍हणुन ओळखला जातो. वे.को.लि.च्‍या कोल माईन्‍स, अनेक उद्योगांच्‍या माध्‍यमातुन या जिल्हयात मोठया प्रमाणावर प्रदुषण केले जाते. त्‍यामुळे या जिल्‍हयातील नागरिकांना अनेक गंभीर आजारांना सातत्‍याने सामोरे जावे लागते. यासाठी खनिज विकास निधी या जिल्‍हयाला दिला जातो. सद्यःस्थितीत चंद्रपूर जिल्‍हयात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वाढती रुग्‍णसंख्‍या तसेच रुग्‍णांचे होणारे मृत्‍यु लक्षात घेता कोविड-१९ च्‍या रुग्‍णांच्‍या उपचारासाठी जिल्‍हयात खनिज विकास निधीतुन १ हजार बेडचे जंबो हॉस्‍पीटल उभारण्‍याची आवश्‍यकता आहे. या हॉस्‍पीटलच्‍या माध्‍यमातुन नागरिकांना निःशुल्‍क उपचार देण्‍याची आवश्‍यकता आहे. १ ऑक्‍टोबर २०२० रोजी जिल्‍हयात १०२८२ अॅक्‍टीव रुग्‍ण असण्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात आली आहे. तर १ नोव्‍हेंबर रोजी २५ हजार रुग्‍ण अॅक्‍टीव असण्‍याची शक्‍यता आहे. तहान लागल्‍यावर विहीर खोदण्‍यापेक्षा आधीच जय्यत तयारी करणे आवश्‍यक आहे.\nवाढती रुग्‍ण संख्‍या लक्षात घेता शासकीय रुग्‍णांलयांमध्‍ये रुग्‍णांना बेड्स उपलब्‍ध होत नाहीत. योग्‍य उपचार सुध्‍दा होत नाही. योग्‍य उपचाराअभावी रुग्‍णांचे मृत्‍यु होत असल्‍याच्‍या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्‍यामुळे नागरिकांमध्‍ये असंतोष उफाळला आहे. अशा परिस्थितीत खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन १ हजार बेडचे जंबो हॉस्‍पीटल उभारणे गरजेचे आहे. आजच्‍या घडीला आरोग्‍या इतका महत्‍वाचा विषय दुसरा कोणताही नाही. त्‍यामुळे आरोग्‍यासाठी खनिज विकास निधी वापरुन त्‍यामाध्‍यमातुन हे हॉस्‍पीटल शासकीय पातळीवर निर्माण होणे गरजेचे आहे. या ठिकाणी डॉक्‍टर्स व नर्सेस यांना चार पट पगार देण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍यामाध्‍यमातुन खाजगी डॉक्‍टर्स या ठिकाणी सेवा देण्‍यास तयार होतील. प्रामुख्‍याने आयसीयु बेड्स, ऑक्‍सीजन, पीपीई किट, आवश्‍यक इंजेक्‍शन्‍स, उत्‍तम भोजनाची व्‍यवस्‍था, चाचण्‍यांची जलद व्‍यवस्‍था, मेडीकल वेस्‍ट डिस्‍पोजल ची व्‍यवस्‍था आदी सोयी उपलब्‍ध करत अत्‍याधुनिक हॉस्‍पीटल तातडीने खनिज विकास निधी अंतर्गत निर्माण करण्‍यात ��ावे अशी मागणी त्‍यांनी जिल्‍हाधिका-यांकडे केली आहे. याबाबत ४८ तासांच्‍या आत आपण निर्णय घेतला नाही. तर भाजपा तर्फे आम्‍ही तिव्र आंदोलन करु असा इशारा यावेळी देण्‍यात आला. शिष्‍टमंडळात जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, भाजपाचे महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, भाजयुमो महानगर अध्‍यक्ष विशाल निंबाळकर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.\nPrevious articleनागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nNext articleचंद्रपूर शहर पोलीस आणि वाहतुक पोलीस तर्फे आवाहन\nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे निर्देश \nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका लावा.\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/historian/", "date_download": "2021-09-20T05:49:43Z", "digest": "sha1:FTXOCUKZGWK774QMHF5TGA3MSNMSTAFK", "length": 2390, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Historian Archives | InMarathi", "raw_content": "\nपवार कायम सत्तेत असते, तर बाबासाहेबांसह त्यांचे संबंध कधीच बिघडले नसते, कारण…\nदरम्यानच्या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये या सगळ्याचा राष्ट्रवादी पक्षाला मर्यादित फायदा झाला. पण स्वबळावर सत्तेत येणे हे स्वप्नच राहिले.\nशिवचरित्रासाठी आयुष्�� वेचलेला हा ‘इतिहासकार’ प्रत्येक मराठी माणसाला माहित हवाच\nआजच्या घडीला शिवचरित्र समर्थपणे हा महाराष्ट्रात भावनेचा विषय आहे. अभ्यासाचा नाही. मेहेंदळे यांनी मात्र तो विषय अभ्यासाला घेतला.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2021-09-20T05:01:54Z", "digest": "sha1:2DFJXWMLMRW63ZQETEMCOPGS6WBI6IFY", "length": 3026, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " केस Archives | InMarathi", "raw_content": "\nशरीराच्या त्या भागातील केस काढयचा विचार करताय तर मग आधी या गोष्टी जाणून घ्या\nआपल्याला जर एखादी गोष्ट दिलेली आहे, तर तिचा आपल्या शरीरासाठी नक्कीच काही ना काही उपयोग होत असतो, हे आपण विसरत चाललो आहोत.\nमाणसाच्या नखांची आणि केसांची मृत्यूनंतर देखील वाढ होते का\nमाणसाचा मृत्यू हे न उलगडणारे रहस्य तर आहेच, पण ते एक जीवशास्त्रीय सत्य आहे. मृत्यू झाल्यानंतर एक एक करून शरीरातील सर्व अवयवांची कामे बंद पडू लागतात.\nहेअरकलर्सला करा बाय बाय … हे घरगुती उपाय वापरून ‘केसांना द्या आकर्षक रंग’\nपार्लर मध्ये जाऊन लावूनही येतो. पण हा हेअर कलर सगळ्यांनाच सोसतो असं नाही. कुणाला अॅलर्जी होते. चेहऱ्यावर सूज येते, डोळे चुरचुरु लागतात.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/video/devendra-fadanvis-slam-govt/322233/", "date_download": "2021-09-20T05:01:07Z", "digest": "sha1:RWVCIDSKL245F4TZEX2M6MWSXPV4WHAM", "length": 7512, "nlines": 151, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Devendra fadanvis Slam Govt", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ आम्ही केंद्र सरकारच्या मदतीपुढे जाऊन मदत केली होती - फडणवीस\nआम्ही केंद्र सरकारच्या मदतीपुढे जाऊन मदत केली होती – फडणवीस\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nराहुल गांधी-संजय राऊतांच्या भेटीत काय चर्चा झाली\nकेंद्र सरकार पूरग्रस्तांना निश्चित मदत करणार आहे. गुजरात हे चक्रीवादळाचे मुख्य केंद्र होते त्यामुळे चक्रीवादळावेळी गुजरातला पहिल्यांदा मदत जाहीर झाली होती. केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करणार आहे आणि प��ढेही करत राहणार. सरकार स्वत: ची जबाबदारी का झटकत आहे. आम्ही केंद्र सरकारच्या मदतीपुढे जाऊन मदत केली होती. महाराष्ट्र मजबूत राज्य आहे त्यामुळे ही बहाणेबाजी करणे बंद करा अशी टीका विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सरकावर केली आहे\nमागील लेखPornography case: शिल्पा शेट्टीचा २९ पत्रकार आणि माध्यमांविरोधात बदनामीचा दावा; उद्या हायकोर्टात सुनावणी\nपुढील लेख‘बॅक टू स्कूल’चे चित्रीकरण पूर्ण, चित्रपटात निशिगंधा वाड यांच्यासह कलाकारांची मोठी फौज\nफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन\n‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’\nकोल्हापुरचा महागणपती विसर्जनासाठी सज्ज\nशिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक\nबाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी\nPhoto- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा\nGanshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत\nMount Mary : गेटजवळ उभं राहून भाविकांनी घेतलं मदर मेरीचं दर्शन\n‘गोंधळ झाला तर सरकार जबाबदार’\nमहाराष्ट्र सरकार उभारणार निक्षारीकरण प्रकल्प\nसंपर्क टाळणे हेच करोना विरोधीतल शस्त्र\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nॐ आणि गाय शब्द ऐकताच काहींना करंट लागतो – मोदी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/12/c6FI-i.html", "date_download": "2021-09-20T04:18:53Z", "digest": "sha1:JAW2PNS3NWI5GY4Y7SXDNRJJUWX5K2L2", "length": 4758, "nlines": 32, "source_domain": "www.punepravah.page", "title": "कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे आजाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू _गौतम कांबळे", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nकास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे आजाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू _गौतम कांबळे\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nकास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे आजाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू _गौतम कांबळे यांची माहिती\nमुंबई :- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्याध्यक्ष श्री अरुण गाडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच विमुक्त घुमंतू बारा बलुतेदार ओबीसी आणि अन्य पिछडा संघाचे अध्यक्ष व माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेत शनिवार दिनांक .5/12/2020पासून मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे .\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांची श��ष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी .\nसर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या केसमध्ये सरकारने तज्ञ वकिलाची नेमणूक करावी .राज्यातील नोकरीमधील अनुशेष भरून काढण्यात यावा या व इतर मागण्यांसाठी हे अमरण उपोषण सुरु झाले आहे .यामध्ये श्री गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघ श्री आनंद खामकर अतिरिक्त महासचिव श्री प्रकाश कांबळे श्री अतुल जेकटे श्री भालचीम दादा कार्याध्यक्ष कास्ट्राईब पुणे श्री अजित वाघमारे श्री सिद्धार्थ खरात श्री भागवत कराडे या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते सभासद सहभागी झाले आहेत .\nदेशासाठी गायक सुखविंदर सिंग ची साथ ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाच्या गाण्याची पहिली झलक प्रदर्शित\nकोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या\nझीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*\nपुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/important-things-to-understand-about-flood/", "date_download": "2021-09-20T05:01:20Z", "digest": "sha1:AAOEWKINZ5RSOR7W2M2KD2M7GD2PXFXQ", "length": 7336, "nlines": 86, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates पुरासंदर्भातील बातम्या पाहताय? या महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या...", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n या महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या…\n या महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या…\nमहाराष्ट्रातील पुराच्या बातम्या पाहतानाच धरणे भरल्याच्या आणि धरणातून पाणी सोडल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. मात्र यामध्ये वापरले गेलेले क्युसेकसारखे शब्द, एककं समजून घेणं महत्त्वाचं आहे. क्युसेक, क्युमेक, पूर रेषा या गोष्टींबद्दल जाणून घ्या.\nक्युसेक (Cusec) म्हणजे काय\nधरणातून सोडण्यात येणारं पाणी क्युसेकमध्ये मोजतात.\nक्युसेक म्हणजे एक घनफूट पर सेकंद\nएक क्युसेक पाणी म्हणजे सेंकदाला 28.31 लिटर पाणी सोडणं.\nक्युमेक (Cumec) म्हणजे काय \nक्युसेकमध्ये पाणी घनफुटात मोजतात, क्युमेकमध्ये पाणी घनमीटर मध्ये मोजतात\nएक क्युमेक- प्रती सेकंदाला 1000 लिटर्स पाणी सोडणे\nटीएमसी (TMC) म्हणजे काय\nधरणाची क्षमता टीएमसी मध्ये मोजली जाते\n1000 दशलक्ष घनफूट म्हणजे 1 टीएमसी पाणी ( 1 अब्ज घनफूट )\nपूर रेषा म्हणजे काय \nधरणातून 30,000 क्युसेक वेगाने पाणी सोडलं असता त्या नदी पात्राची पाणीपातळी जेथे पोहचेल ती रेषा पांढरी रेषा (White Line) म्हणून ओळखली जाते.\nधरणातून 60,000 क्युसेक वेगाने पाणी सोडलं जातं. पांढरी रेषा ओलांडून पाणी पुढे जातं. ती रेषा म्हणजे निळी रेषा (Blue Line)\nअतिवृष्टीच्या परिस्थितीत धरणातून 1 लाख क्युसेक पाणी सोडलं जातं. निळी रेषा ओलांडून पाणी जिथे पोहचतं. त्याला लाल रेषा (Red Line) म्हणतात.\nPrevious नेहा धुपियाची ‘ही’ भावनिक पोस्ट; स्तनपान करतानाचा फोटो केला शेअर\nNext मोदींनी माझं ऐकलं आणि #Article370 रद्द केलं – राखी सावंत\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\nअंधेरी गणेश मंडळाने बनवला टिश्यू पेपरपासून गणेशा\nमोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला\nराज्यात मंगळवारी ३ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित\nबेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे, असं लोक का म्हणत आहेत \n कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल सवलत\n; वाचा जनता काय म्हणते…\n १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nराजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण\nअजित पवारांना जनतेचे सडेतोड उत्तर\nतालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर\nमोदी आणि सोनिया गांधी एकाच सरकारमध्ये असतील का\n“सावरकरांचं स्मारक कुठे आहे” जेष्ठ साहित्यिक मधुभाईंचा सवाल\nश्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nशाळेसाठी मुख्याध्यापकाने विकली तीन एकर शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/railway-positive-allowing-women-travel-local-trains-361279", "date_download": "2021-09-20T05:12:09Z", "digest": "sha1:Y26BX6UEB67I2R5QIV45RH2TFK56CQYX", "length": 23517, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महिलांना लोकल प्रवास देण्यासाठी रेल्वे तयार, लवकरच निर्णय होण्याची शक्यता", "raw_content": "\nमहिलांच्या लोकल प्रवासासाठी रेल्वे सकारात्मक असून, या सदर्भात लवकरचं निर्णय होण्याची शक्यता आहे\nमहिलांना लोकल प्रवास देण्यासाठी रेल्वे तयार, लवकरच निर्णय होण्याची शक्यता\nमुंबई : महिलांच्या लोकल प्रवासासाठी रेल्वे सकारात्मक असून, या सदर्भात लवकरचं निर्णय होण्याची शक्यता आहे. याबद्दल रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. 18 ऑक्टोबर रोजी महिलांच्या प्रवासाबद्दलच्या नियोजनाची बैठक सुद्धा पार पडली असून, राज्य सरकारकडून रेल्वे स्थानकावरील गर्दी, कोरोना सबांधित नियम आणि उपाययोजनेसह प्रस्ताव आल्यास लोकलमध्ये महिलांना प्रवास देता येणार असल्याचे पश्चिम रेल्वे चे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले आहे.\nराज्य सरकारने घटस्थापनेचा मुहूर्त साधत 17 ऑक्टोबरपासून सकाळी महिलांना सरसकट लोकल प्रवासाची परवानगी दिली होती. पण रेल्वेने यासंदर्भातील एवढ्या कमी वेळात नियोजन करणं कठीण असून, रेल्वे मंत्रालयाच्या परवानगी शिवाय हा निर्णय घेणे शक्य नाही असं सांगत महिलांना प्रवासाची परवानगी नाकारली होती. या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटले होते. रेल्वे प्रवासी संघटनांनी या रेल्वेच्या निर्णयावर टीका केली होती.\nमहत्त्वाची बातमी : राज ठाकरे पोहोचलेत लिलावातीमध्ये, ठाकरे कुटुंबियांसाठी भावुक क्षण\nत्यानंतर रेल्वे मंत्रालय आणि राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये या संदर्भात सविस्तर बैठका झाल्या. या बैठकानंतर हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. महिलांसाठी लोकल सुरू केल्यानंतर कोरोनाचा धोका आणि स्थानकावरील गर्दीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या कोविड 19 अंतर्गत संपूर्ण उपाययोजनासहित प्रस्ताव आल्यास महिलाना लोकल प्रवासाचा दिलासा मिळणार असल्याचे ही पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी ठाकूर यांनी सांगितले आहे.\nतर कार्यालयीन वेळेत अद्याप कोणतेही आदेश किंवा प्रस्ताव आला नसल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए के जैन यांनी सांगितले.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्��ाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तर��णीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://cnewsmarathi.com/2021/08/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-20T04:29:54Z", "digest": "sha1:JY3T6HHSUFFDCDTVU6FDRELQ6XELWR2D", "length": 4606, "nlines": 83, "source_domain": "cnewsmarathi.com", "title": "संगमनेर – साईभक्त इंगळे बाबांचं निधन, साई परिवार शोकसागरात – C News Marathi", "raw_content": "\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\nराहाता – ठाकरे सरकारचा भाजपकडून निषेध, ओबीसींना आरक्षण न मिळण्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप\nआमचं कुटुंब आमचा बाप्पा \nभंडारदरा – रंधा फॉलचा रौद्रावतार, सर्वत्र पाणीचपाणी, भंडारदरा ओव्हरफ्लो झाल्य���ने रंधा फॉल परिसर जलमय\nसंगमनेर – साईभक्त इंगळे बाबांचं निधन, साई परिवार शोकसागरात\n← संगमनेरमध्ये कोरोनाचा कहर सुरूच… आजही जिल्ह्यातील उच्चांकी रुग्ण संगमनेरमध्ये\nसंगमनेर – भिज पावसाने पिकांना संजीवनी, श्रावणधारांनी बळीराजा सुखावला, अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा →\nराहुरी – रिलायन्सकडून रुग्णवाहिकांसाठी मोफत इंधन\nसंगमनेर – अपंग दिनी निमजमध्ये अपंग बांधवांचा सन्मान\nसंगमनेर आजही कोरोना रुग्णसंख्येत जिल्ह्यात पहिल्या नंबरवर\nगुन्हेगारी ब्रेकिंग संगमनेर सामाजिक\nसंगमनेर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगांव शिवारात महामार्ग ओलांडताना बिबट्या ठार\nअकोले ब्रेकिंग राजकीय सामाजिक\nअकोले – भंडारदरा धरणाचा आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन समारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://jansanvad.com/?p=2916", "date_download": "2021-09-20T05:27:47Z", "digest": "sha1:JZJEBHKUXFBNT2G72LAROIECXKLGNNPT", "length": 14950, "nlines": 96, "source_domain": "jansanvad.com", "title": "पंढरपूर भागांतून समाधान अवताडे यांचे आकर्षण वाढले – जनसंवाद", "raw_content": "\nउच्च शिक्षित तरुण देत आहेत बसपाला पसंती- नितिन गायकवाडबसपाकडून शाहू जयंती साजरी…संतपेठ गाळे वाटप प्रकरणावरून पालिकेतील विरोधी गट सक्रिय…यमाई तलाव परिसरातील बुद्धभूमीवर बुद्ध जयंती साजरीऑनलाईन इंटरनेटमुळे सायबर गुन्हांचे वाढते प्रमाण\nपंढरपूर भागांतून समाधान अवताडे यांचे आकर्षण वाढले\nपोट निवडणुकीतील विकासप्रिय उमेदवार म्हणून निमंत्रणे वाढली\nदिलेल्या निमंत्रनाचा सन्मान राखत चेअरमन अवताडे यांचीही आवर्जून उपस्थिती\nग्रामपंचायत निवडणूकित पंढरपूर भागातही केले स्वतंत्र अस्थीत्व\nजन संवाद वेब न्यूज पोर्टल\nपंढरपूर:- प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून दोनवेळा चांगल्याप्रकारे मतदान घेत पराभूत झालेले उमेदवार चेअरमन आणि उद्योजक समाधान अवताडे यांच्यातील विकासाची तळमळ आणि ध्यास असलेल्या या उमेदवारास यापुढील काळात संधी द्यायची, या उद्धेशाने पंढरपूर भागातील जनतेनेही आता मनावर घेतले आहे. त्यासाठी आपल्या कोणत्याही कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रण अवताडे यांना देण्याचे प्रमाण खूपच वाढले असून त्या निमंत्राचा आदराने स्वीकार करीत अवताडे यांनीही आवर्जून उपस्थित राहण्याचे प्रमाणही100 टक्के झाले आहे.\nपंढरपू��-मंगळवेढा मतदार मतदार संघात मंगळवेढा शहर आणि सर्वच ग्रामीण भाग असून, यामध्ये पंढरपूर शहर आणि तालुक्यातील22 गावांचा समावेश आहे. मागील दोनवेळा लढविलेल्या निवडणुकीत मंगळवेढा भागातील लोकांनी आपला उमेदवार म्हणून एक नंबर ने मतदान केले होते. परंतु पंढरपूर भागातून ते फारसे परिचित नसून त्यांच्यातील असलेली विकासाची दृष्टी याबाबत माहिती नसल्यामुळे त्यांना या पंढरपूर भागातून फारच कमी मतदान झाले होते.\nयाबाबत पंढरपूर भागातील दर्दी लोकांनी अभ्यास केला असता मंगळवेढा भागातील लोकांवर जे प्रेम दाखविले जात आहे, त्याच पद्धतीचे प्रेम आपल्या पंढरपूर भागातील लोकांनाही मिळावे यासाठी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चेअरमन समाधान अवताडे यांच्या दामाजी परिवाराचे वतीने पंढरपूर भागातील 17 गावात स्वतंत्र उमेदवार उभे राहिले होते.तयामध्ये जवळपास40 ग्रामपंचायत सदस्य हे अवताडे यांना मानणारे विजयी झाले आहेत. तर बहुतावशी पराभूत उमेदवारही काही अल्पशा मताने पराभूत झाले आहेत.यामुळे विजयी असो अथवा पराभूत परंतु आपल्या हक्काची नेतेमंडळी गावोवाव निर्माण करण्यासाठी अवताडे याना मोठे यश मिळाले आहे.\nमागील दोनवेळा झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर भागातून जी मते मायनस होऊन पराभव झाला होता, तेवढी मते प्लस करून एक हक्काचा दामाजी परिवार तयार केला आहे.\nआगामी पोट निवडणुकीतही अवताडे यांनी कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी घेतली तरी पंढरपूर भागातून आता त्यांना हक्काचे मतदार आणि योग्य नेतेमंडळी यांचा मोठा आधार मिळणार आहे.\nग्रामीण भागातील22 गावातून चांगली फळी तयार केली असून पंढरपूर शहरातील कार्यकर्त्यांची एक फळी गटअवताडे यांचा दामाजी परिवार मजबूत करण्यासाठी छुप्या पद्धतीने कार्यरत असून शहरातूनही बरेच सक्रिय कार्यकर्ते आतून कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे. या सर्व परिस्थिती चा अभ्यास केला असता, पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातून झालेले मायनस मतदान हे प्लस मध्ये आणून ठेवण्यात सध्या तरी दामाजी परिवार यशस्वी झाला आहे हे मात्र नक्की.\nभैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सरकोली येथे प्रशासकीय अधिकारी तथा प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभ संपन्न\nPost Views: 268 जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे श्री डॉ. बिभीषण रणदिवे साहेब यांचे प्रशासकीय अधिकारी तथा प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व शिक्षक स्टॉप कडून श्रीफळ व फेटा बांधून सन्मान करण्यात आला पंढरपूर तालुक्याचे शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज पाहून प्राचार्य पदाची अतिरिक्त कारभार मिळालेले आहे.’ कुठलेही मिळवा, डिग्री कुठलीही […]\nUncategorized आपला परीसर ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र मुख्य बातम्या युवा जगत राष्ट्रीय\nना.रामदास आठवले 12 मे रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी दौ-यावर.\nPost Views: 128 जन संवाद प्रतिनिधी पंढरपूर: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले हे शुक्रवार दि.10 मे पासून राज्यात तीन दिवसांचा दुष्काळ दौरा करणार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या अनेक भागात दुष्काळाच्या झळांमुळे शेतकरी ग्रामस्थ त्रस्त आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकार कडून दुष्काळग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]\nपंढरपूर तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर\nPost Views: 354 जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर (प्रतिनिधी)/पंढरपूर तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण नुसतेच जाहीर करण्यात आले. ही आरक्षण सोडत तहसीलदार विवेक साळुंखे यांच्या उपस्थितीत पार पडली. बुधवारी पार पडलेल्या या आरक्षण सोडतीने ,अनेक ठिकाणी जल्लोष तर काही नवनिर्वाचित सदस्यांमध्ये नाराजी पसरली. तालुक्यातील तारापूर गावचे सरपंचपद अनुसूचित जमाती साठी तर […]\nसुरेश (भाऊसाहेब) अंबुरे (सर) यांची भाजपच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड\nपुणे पदवीधरचे आ.अरुण लाड यांचा पंढरपुर येथे आभार दौरा\nमुख्य संपादक : रविंद्र सर्वगोड\nआँनलाईन वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखा मधुन व्यक्त झालेल्या मताशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्शा, अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nउच्च शिक्षित तरुण देत आहेत बसपाला पसंती- नितिन गायकवाड\nबसपाकडून शाहू जयंती साजरी…\nसंतपेठ गाळे वाटप प्रकरणावरून पालिकेतील विरोधी गट सक्रिय…\nयमाई तलाव परिसरातील बुद्धभूमीवर ब���द्ध जयंती साजरी\nऑनलाईन इंटरनेटमुळे सायबर गुन्हांचे वाढते प्रमाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://udyogkranti.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2021-09-20T04:33:27Z", "digest": "sha1:377SDOZDC3XWC6GHRA5A2BT47ANDSSAN", "length": 2001, "nlines": 40, "source_domain": "udyogkranti.com", "title": "मेणबत्ती उद्योग - Yuva Udyog Kranti", "raw_content": "\nलघुउद्योग जे आपण सहज सुरु करू शकता (small business ideas in india)\nBusiness / उद्योग / व्यवसाय\nलघुउद्योग हे भारतातील महत्त्वपूर्ण उद्योगांपैकी एक आहे कारण बहुतेक उद्योग लघु स्वरूपाचे आहेत आणि म्हणूनच भारताच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा लघुउद्योगांकडून प्राप्त होतो. व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक...\nबिज़नेस लोन साठी आपला सिबिल स्कोर किती असायला हवा (minimum cibil score for business loan)\nलघु उद्योगांसाठी शासकीय कर्ज योजना (Government Loan Scheme 2021)\nलघुउद्योग जे आपण सहज सुरु करू शकता (small business ideas in india)\nट्रेडमार्क नोंदणी (Trademark Registration) – ऑनलाईन अर्ज, फी, प्रक्रिया\nअगरबत्ती बनविणे व्यवसाय (incense sticks manufacturing) – कसे सुरू करावे, मशीनरी, परवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/51147", "date_download": "2021-09-20T06:15:00Z", "digest": "sha1:IHQY2H5E5BIZA366PJCSMKT6SXXDKQGO", "length": 4508, "nlines": 71, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पांडुरंग आरती संग्रह | काय तुझा महिमा वर्णूं मी ...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकाय तुझा महिमा वर्णूं मी ...\nकाय तुझा महिमा वर्णूं मी किती ॥\nनाममात्रें भवपाश पैं तुटती ॥\nपाहतां पाऊलें ही श्रीविष्णूमूर्ती ॥\nकोटी कुळांसहित जग ते उद्धरती ॥ १ ॥\nजय देव जय देव जय पंढरीराया ॥\nकरूनियां कुर्वंडी सांडीन काया ॥ धृ. ॥\nमंगल आरतीचा थोर हा महिमा ॥\nआणिक द्याया नाहीं तीस ती उपमा ॥\nश्रीमुखासहित देखे जो कर्मा ॥\nपासूनि सुटे जैसा रवि नाशी तमा ॥ २ ॥\nधन्य व्रतकाळ हे एकादशी ॥\nजागरण उपवास घडे जयासी ॥\nविष्णूचें पुजन एकभावेंसीं ॥\nनित्य मुक्त पूज्य तीन्ही लोकांसी ॥ ३ ॥\nन बचे वायां काळ जो तुज ध्याती ॥\nअखंड तुझा वास तयांच्या चित्तीं ॥\nघालें मुखें सदा प्रेमें डुल्लती ॥\nतीर्थे मिळणी वास तयांचा पाहती ॥ ४ ॥\nदेव भक्त तूंची झालासी दोन्ही ॥\nवाढावया सुख भक्ति जनीं जडजीवां उद्धार व्हाया लागोनी ॥\nशरण तुका वंदी पाऊलें दोन्ही ॥ ५ ॥\nयुगें अठ्ठावीस विटेवर उभा...\nयेई हो विठ्ठले माझे माऊली...\nजय जय कटिकर विठ्ठल चिन्मय...\nआरती अनंतभुजा ॥ विठो पंढर...\nधन्य दिवस अजि दर्शन संत���ं...\nजगदीश जगदीश देव तुज म्हणत...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nऎसीया पायालागी मंगळ आरती ...\nओवाळूं आरती माझ्या पंढरीर...\nभक्तीचे पोटीं बोध कांकडा ...\nओंवाळूं गे माये विठ्ठल सब...\nगावों नाचों विठी करुं तुझ...\nपंचदशीचे सारीं पंडितभी भ्...\nकाय तुझा महिमा वर्णूं मी ...\nपंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ...\nसंत सनकादिक भक्त मिळाले अ...\nजय जगज्जननि , विठाबाई \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/38183", "date_download": "2021-09-20T04:14:13Z", "digest": "sha1:22WAWRJ7OHFU23O3KR5TXGKADWNCFJPB", "length": 12872, "nlines": 150, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "तौत्के चक्रीवादळ : किनारपट्टीवरील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र तौत्के चक्रीवादळ : किनारपट्टीवरील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा\nतौत्के चक्रीवादळ : किनारपट्टीवरील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा\nहर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी\nमहाराष्ट्र:- अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\n*तौत्के चक्रीवादळाचा परिणाम :*\nरत्नागिरीत मध्यरात्री पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या असून, तालुक्‍यातील 104 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nसिंधुदुर्गात वादळाचे पडसाद उमटले असून, पहाटे 2 पासून जिल्ह्यात सोसाट्याचा वारा सुटला आहे. त्यामुळे रात्री 2 पासून जिल्ह्यातील बहुतांश भागातील वीज बंद करण्यात आली आहे.\nमुंबईत कोरोना बाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच किनारपट्टी भागात वाऱ्यासह पाऊस पडतो आहे.\nबिकेसी, दहिसर आणि मुलूंड येथील कोविड आरोग्य केंद्रांतील एकूण 580 कोविड बाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर केले आहे.\nनाशिक जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा आपत्कालीन विभागानेही हाय अलर्टचा संदेश दिला आहे.\n*गोवा आणि कर्नाटकात मोठे नुकसान :* गोव्यासह कर्नाटकातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले असून वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. कर्नाटकात चार जण��ंचा मृत्यू झाला असून सहा जिल्ह्यांतील जवळपास ७३ गावांना झोडपून काढले आहे. हे वादळ आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे.\n*केरळमध्ये हाहाकार :* केरळमध्ये काही भागात पाणी तुंबले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरु आहे. तिरुअनंतपुरम मधील गावांत किनाऱ्याजवळील घरांचे मोठे नुकसान झाले आहे.\nसध्या हे चक्रीवादळ प्रतितास १२० किलोमीटर वेगाने वारे वाहत असून उद्या गुजरात किनारपट्टीला धडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील १२ तासांत वादळाची तीव्रता आणखी वाढण्याची भिती हवामान विभागाने व्यक्त केली आहे.\nकेंद्रीय गृहमंत्र्यांनी गुजरातसह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संवाद साधता आवश्यक सुचना दिल्या.\nPrevious articleआर्थिक लूटमार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांविरोधात ग्राहक संरक्षण कक्ष एक्शन मोड मध्ये कोविड रुग्णांनी आर्थिक लुटमारी विरोधात संपर्क साधा : संतोष सुर्वे\nNext articleमाजी आमदार प्रा.अतुल देशकर यांचा पुढाकारातून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या कडून सावली कोविड सेंटर ला 3 तर पाथरी ला 2 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर.\nगोवंश टिकला तरच शेतकरी टिकेल- मंजूताई दर्डा\n — शिधा पत्रिकाधारकांनी जायचं कुणाकडे….. — ग्राहकांच्या हितसबंधाने दक्षता समितीच्या नेमणूका ग्रामसभेच्या माध्यमातून होणे आवश्यक…\nसरपंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे आम्ही मदतीपासून वंचित बेडगाव येथील लाभार्थ्यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती\nकु. दिक्षा देवानंद कऱ्हाडे\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. दखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी परवानगी द्या… वंचित बहुजन आघाडीची मागणी\nमहाराष्ट्र April 6, 2021\nजनहितासाठी भाजप युवा मोर्चा उतरणार मैदानात….. धामना बु.येथील पडझड झालेल्या घराची...\nमहाराष्ट्र July 16, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/usha-nadkarni-on-sushant-singh-rajput-case/?amp=1", "date_download": "2021-09-20T05:43:14Z", "digest": "sha1:ROFR5B5LZGASFI4XYY6GWR2V3AZXPCMC", "length": 6602, "nlines": 11, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त", "raw_content": "\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nबॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूला 14 जूनला एक वर्षं पूर्ण झालं होतं. याप्रकरणी अजूनही तपास सुरू आहे. या प्रकरणावर आणखी वेगवेगळे खुलासे होतांना दिसत आहे. सध्याच्या घडीला एका मुलाखतीद्वारे ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (usha nadkarni) यांनी सुशांतबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. उषा नाडकर्णी यांनी प्रसिद्ध हिंदी मालिका ‘पवित्र रिश्ता’ मध्ये सुशांतसोबत काम केले होते. या मालिकेत उषा नाडकर्णी यांनी सुशांतच्या आईची भूमिका साकारली होती. या मुलाखतीमध्ये उषा यांनी सुशांतसोबत असलेल्या प्रेमळ नात्याबद्दल सांगितले. उषा यांनी मुलाखतीमध्ये सांगितले, ‘सुशांत स्वप्न बघणारा मुलगा होता. अवघ्या 23-24 वर्षांचा तो मुलगा मोठी स्वप्न घेऊन आला होता. मालिकांमधून सिनेमामध्ये गेला. तिथेही त्याला चांगले सिनेमे मिळाले. त्याला जे हवं ते सगळं मिळत होतं. तसेच यानंतर काय करायचं असे प्लॅनही त्याचे होते. असा असणारा सुशांत आत्महत्या करूच शकत नाही. मला खात्रीनं वाटतं त्याला मारलं गेलं असणार’. पवित्र रिश्ता या मालिकेच्या शूटिंग वेळी सुशांत 23-24 वर्षांचा होता. यावेळी तो उषा यांच्या सोबत सेटवर गप्पा मारत असायचा. पवित्र रिश्ता मालिकेची आठवण सांगताना उषा म्हणाल्या, ‘आम्ही सेटवर भेटायचो,बोलायचो. तो फारच मोकळा होता. सतत काहीतरी वाचत असायचा. त्यावेळी मला आठवतं. त्याला बांद्र्यात फ्लॅट घ्यायचा होता. त्याची किंमत होती दोन कोटी रूपये. मला म्हणाला, ताई मला बांद्रा येथे फ्लॅट घ्यायचा आहे. मी त्याला विचारलं, अरे तू इतके पैसे कसे कमावणार. तर मला म्हणाला, करेंगे ताई. तो हसतमुख होता. या इंडस्ट्रीत येऊन काय करायचं हे त्यानं ठरवलं होतं.असा मुलगा आत्महत्या कशी करेल माझ्या मनाला ते पटत नाही. माझं मन सांगतं त्याची हत्याच झाली असणार. नाहीतर मला सांगा, गेल्या वर्षभरापासून त्याच्या मृत्यूचा तपास चालू आहे. अजून काहीच कसं का हाती लागलेलं नाही माझ्या मनाला ते पटत नाही. माझं मन सांगतं त्याची हत्याच झाली असणार. नाहीतर मला सांगा, गेल्या वर्षभरापासून त्याच्या मृत्यूचा तपास चालू आहे. अजून काहीच कसं का हाती लागलेलं नाही पोलिसांपासून भारतातल्या मोठ्या मोठ्या तपास यंत्रणा या कामात लागल्या आहेत. वर्ष झालं तरी सुशांतचं नेमकंं काय झालं ते यांना कळलेलं नाही पोलिसांपासून भारतातल्या मोठ्या मोठ्या तपास यंत्रणा या कामात लागल्या आहेत. वर्ष झालं तरी सुशांतचं नेमकंं काय झालं ते यांना कळलेलं नाही मग तपासही लागत नसेल तर मग काहीतरी काळंबेरं असणार आहे असं वाटू लागतं. आणि तसं का वाटू नये मग तपासही लागत नसेल तर मग काहीतरी काळंबेरं असणार आहे असं वाटू लागतं. आणि तसं का वाटू नये ‘ मुलाखतीमध्ये उषा यांनी सांगितले की जेव्हा त्यांच्या हेअर ड्रेसरने सुशांतच्या मृत्यूची बातमी त्यांना सांगितली तेव्हा त्यांना विश्वासच बसत नव्हता. सुशांतचा 14 जून 2020 रोजी कार्टर रोडवरच्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळला. गेल्या वर्षभरापासून सीबीआय त्याच्या मृत्यूचा तपास करत आहे. याप्रकरणी या एका वर्षात अनेक खुलासे झाले. आता नेमकं याप्रकरणी काय होणार हा येणार काळच सांगेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/focusing-on-solving-the-problems-of-women-and-children-sangeeta-kills/07111416", "date_download": "2021-09-20T04:47:11Z", "digest": "sha1:KD4WLO46SB5ZI7HAYCMBM3SFSDX7HE5F", "length": 8294, "nlines": 34, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "महिलांच्या व बालकांच्या समस्या सोडविण्यावर भर : संगीता गिऱ्हे - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » महिलांच्या व बालकांच्या समस्या सोडविण्यावर भर : संगीता गिऱ्हे\nमहिलांच्या व बालकांच्या समस्या सोडविण्यावर भर : संगीता गिऱ्हे\nमहिला व बालकल्याण समिती सभापतीपदाचा स्वीकारला कार्यभार\nनागपूर : शहरातील महिलांच्या व बालकांच्या सर्व समस्या सोडविण्यावर भर दिल्या जाईल. महिला बचत गटातील महिलांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्यात येईल, अशी ग्वाही नवनिर्वाचित महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे यांनी दिली. गुरूवारी (ता.११) नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून संगीता गिऱ्हे यांनी पदभार स्वीकारला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.\nयावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मावळत्या समिती सभापती प्रगती पाटील, समिती उपसभापती दिव्या धुरडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.\nपुढे बोलताना संगीता गिऱ्हे म्हणाल्या, महिला व बालकल्याण समिती व समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहू. मागील वर्षीच्या काही योजना अद्यापही अपूर्ण आहेत. त्या योजनादेखील पूर्ण करण्यावर भर असणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महिला व बालकल्याण समितीद्वारे या वर्षात महिला बचत गटांसाठी काही नवीन करण्याचा दृष्टीने प्रयत्न करीन, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nयावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, शहरातील महिलांच्या व बालकांच्या समस्या जाणून घेणे व त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होणे हे महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीचे कार्य असते. संगीता गिऱ्हे हे कार्य अगदी सहजपणे करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nपश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख यांनी भाषणातून नवनियुक्त सभापती संगीता गिऱ्हे यांना शुभेच्छा दिल्या. महिला व बालकल्याण समितीद्वारे मागील काही वर्षांपासून महिला उद्योजिका मेळावा आयोजित करण्यात येत आहे. हा अतिशय स्त्युत्य उपक्रम आहे. यावर्षीही संगीता गिऱ्हे हा उपक्रम यशस्वीपणे राबवितीतील, असा आपणास विश्वास असल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी मावळत्या सभापती प्रगती पाटील यांच्या कामांची प्रशंसा करत त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.\nमाजी सभापती प्रगती पाटील यांनी नवनिर्वाचित सभपाती संगिता गिऱ्हे यां���े अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती देवी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार नगसेविका विशाखा मोहोड यांनी केले.\nकार्यक्रमाला नासुप्रचे विश्वस्त आणि नगरसेवक भूषण शिंगणे, परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, कर आकारणी समिती सभापती संदीप जाधव, उपसभापती सुनील अग्रवाल, नगरसेविका मंगला खेकरे, माधुरी ठाकरे, गार्गी चोपरा, भाग्यश्री कानतोडे, उज्ज्वला शर्मा, अर्चना पाठक, प्रमिला मंथरानी, जयश्री वाडीभस्मे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nmmc.gov.in/navimumbai/-1614340331", "date_download": "2021-09-20T05:08:34Z", "digest": "sha1:QNAJLIDS7ETG7FTDHJXLUS67FQMPSU6C", "length": 11871, "nlines": 286, "source_domain": "www.nmmc.gov.in", "title": "  :: नवी मुंबईत निसर्गाची महती सांगणार \"माझी वसुंधरा प्रचार रथ\" | Navi Mumbai Municipal Corporation", "raw_content": "\nनवी मुंबईत निसर्गाची महती सांगणार \"माझी वसुंधरा प्रचार रथ\"\nनवी मुंबईत निसर्गाची महती सांगणार \"माझी वसुंधरा प्रचार रथ\"\nमहाराष्ट्र शासनाच्या वतीने निसर्ग संरक्षण व संवर्धनाकरिता माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अभियानांतर्गत वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. याव्दारे निसर्गातील पृथ्वी, वायु, जल, अग्नी, आकाश या पंचतत्वांची माहिती व महत्व अधोरेखीत केले जात असून या तत्वांच्या संवर्धानाकरिता जागरुकता निर्माण केली जात आहे.\nया अनुषंगाने अत्यंत नावीन्यपूर्णरित्या नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वापरात नसलेल्या बसचे रुपांतर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली लक्षवेधक प्रचाररथ स्वरुपात करण्यात आले असून हा \"माझी वसुंधरा प्रचाररथ\" संपूर्ण महापालिका क्षेत्रात निसर्गाच्या पंचतत्वांचे महत्व प्रसारीत करण्यासाठी फिरत राहणार आहे. अत्यंत आकर्षक रंगात नजर वेधून घेईल अशाप्रकारे हा प्रचाररथ रंगविण्यात आला असून त्याची पाहणी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी केली. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, इ.टी.सी. केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, उद्यान सहाय्यक आयुक्त श्री. अनंत जाधव, उप अभियंता श्री. यशवंत कापसे व इतर अधिकारी उपस्थित होते.\nअभिनव पध्दतीने सजविण्यात आलेल्या या प्रचाररथामध्ये ओवा, तुळशी, कोरफड, कडीपत्ता, अडूळसा, वेलची, गवती चहा अशाप्रकारच्या औषधी वनस्पती व देशी फळझाडे या वृक्षरोपांच्या प्रदर्शनीय कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून या प्रचाररथाला भेटी देणा-या नागरिकांना त्यांची माहिती मिळू शकेल. त्याचप्रमाणे या प्रचाररथामध्ये पाला पाचोळ्यासाऱखा ओल्या कच-यापासून खत निर्मिती करावयाची पध्दती त्याचप्रमाणे गांडूळखत बनविण्याची पध्दती या विषयी माहिती मिळण्यासाठी त्याचे पिट्स तयार करण्यात आलेले आहेत.\nत्याचप्रमाणे या प्रचाररथावर पर्यावरण संरक्षण, संवर्धनाचे जनजागृतीपर संदेश लावण्यात आलेले आहेत. हा प्रचाररथ बेलापूर पासून दिघ्यापर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात वर्दळीच्या ठिकाणी उभा राहून सकाळी 8 ते 11 व सायंकाळी 4 ते 8 या कालावधीत पर्यावरणाची महती प्रसारित करणार आहे.\nएन.एम.टी.च्या वापरात नसलेल्या बसचे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी विद्यार्थी व नामांकित कलावंत श्री. अमोल ठाकूरदास यांच्या कल्पकतेतून अतिशय आकर्षक रुपांतरण करण्यात आले असून यामधूनही टाकाऊतून टिकाऊव्दारे पर्यावरण संदेश प्रसारित करण्यात आला आहे. तरी नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या परिसरात हा प्रचाररथ आल्यानंतर त्याठिकाणी भेट देऊन निसर्गातील पंचतत्वांची नव्याने ओळख करून घ्यावी व पर्यावरण संरक्षण, संवर्धनासाठी आपले अमूल्य योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केलेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/08/Cotton-Kurti-with-reyon-palaz-KyUc3h.html", "date_download": "2021-09-20T06:17:21Z", "digest": "sha1:C5Q6OQ5VQUKSDTR7WLPS5IHHIMJWAXTV", "length": 1985, "nlines": 30, "source_domain": "www.punepravah.page", "title": "💃💃💃💃💃💃💃💃 👉 Cotton Kurti with reyon palazo with shiffon duppta", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nदेशासाठी गायक सुखविंदर सिंग ची साथ ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाच्या गाण्याची पहिली झलक प्रदर्शित\nकोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या\nझीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*\nपुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे हे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z121021030454/view", "date_download": "2021-09-20T06:07:40Z", "digest": "sha1:QCQKQ7UGNL25643T3GJRDTLEMHK6M6G6", "length": 5090, "nlines": 120, "source_domain": "www.transliteral.org", "title": "स्त्रीगीत - डोहाळे - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्रीगीते|\nकोजागिरी - फेराचे गाणे\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nपरम हा भाग्याचा सोहळा\nकरित तव आज कौतुकाला ॥धृ॥\nहर्ष बहु सकला ॥१॥\nवनराणी परी हिरवा साज\nखुलून दिसते तुजसी आज\nवानूं किती वसनाला ॥२॥\nमनांत उसळे तो सुखसागर\nकरुं या औक्षण, उतरू दृष्ट\nहोवो तुजसी सद्गुणी पुत्र\n नजिकचा कुंभमेळा कोठे आहे \nमनाजोगी गोष्ट झाल्यानें समाधान लाभणें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057018.8/wet/CC-MAIN-20210920040604-20210920070604-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}