diff --git "a/data_multi/mr/2021-25_mr_all_0420.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0420.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0420.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,508 @@ +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2017/01/", "date_download": "2021-06-22T11:36:03Z", "digest": "sha1:ZUZ2XSVBT2HAH5LC55AMJC6A5SBYJIZC", "length": 22172, "nlines": 482, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: जानेवारी 2017", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nशनिवार, २८ जानेवारी, २०१७\nचित्त रिक्त मुक्त व्हावे\nयाद काही न राहावे\nअसो गोड किंवा कटू\nबीज मागे न उरावे\nयेथे जानेवारी २८, २०१७ 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, गंभीर, मृत्यू\nशनिवार, २१ जानेवारी, २०१७\nयेथे जानेवारी २१, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: दत्तात्रेय, भक्तीगीत, श्रीदत्त, षडाक्षरी, स्वामी समर्थ\nयेथे जानेवारी २१, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: गंभीर, चिंतन, जीवन\nगुरुवार, १९ जानेवारी, २०१७\nयेथे जानेवारी १९, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, भक्तीगीत, ज्ञानेश्वर\nबुधवार, १८ जानेवारी, २०१७\nयेथे जानेवारी १८, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गुरुदेव दत्त, दत्तात्रेय, भक्तीगीत\nमंगळवार, १७ जानेवारी, २०१७\nभान जणू शून्य होते\nदेह चंद्र झाला होता\nदूर कुठे घंटा नाद\nदीप मंद कुण्या द्वारी\nयेथे जानेवारी १७, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, निसर्गकविता, प्रसंग, प्रासंगिक, प्रेम कविता\nरविवार, १५ जानेवारी, २०१७\nचपळ मनाचे चपळ वळण\nचपळ चलन अनिर्बंध ||\nमनात गुंगले जीवन गुंडले\nकधी न कळले कुणासही ||\nसुजाण सज्जन जाणती हे मन\nभ्रांतीचे कारण म्हणूनिया ||\nजपाच्या माळेत श्वासाच्या लयीत\nस्वराच्या नादात अडवती ||\nनियम करिती धारणा धरती\nपरंतु हरती क्षणो क्षणी ||\nनवल मनाचे बंधाशी खेळते\nयत्नची ठरते पळवाट ||\nपरंतु पाहता मनाचे जनन\nविचारामधून होत असे ||\n'मी' चे ते स्फुरण येताच घडून\nआधार घेवून जग सृजे ||\nअस्ताचली रवी किरणे ओढून\nजातसे निघून आल्यावाटे ||\nतया त्या ‘मी’ चे ठेवीता “मी” भान\nनवल घडून येते पुन्हा ||\nतेव्हा ‘मी’ मधून निघाले विचार\nपरत ‘मी’ वर जमा होती ||\nमग “मी” माझ्यात होवून वेगळा\nपाहतो चालला खेळ सारा ||\nमज वेटाळून “मी” पण राहते\nउरते एकले माझ्याहून ||\nपुढचे काय ते सांगू मी आता\nदिसतील वाटा चालणाऱ्या ||\nविक्रांत नावाचे अस्तिव पोकळ\nआले मृगजळ कळो काही ||\nयेथे जानेवारी १५, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अद्वैत, अभंग, गंभीर, चिंतन, मन, रमण महर्षी\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nकसे म्हणू मग माया\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6750", "date_download": "2021-06-22T10:36:19Z", "digest": "sha1:OGH7C6VKDHPCYFNDDRUCU4NCPQRYKSNW", "length": 6370, "nlines": 139, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कात : शब���दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कात\nखरं का खोटं पण\nमी \"कात\" टाकली .... (कीटकांची शारीरिक वाढ \nमी \"कात\" टाकली ....\nप्रेइंग मँटिसची ही कात/कवच पाहून हा लेख लिहावासा वाटला ..\nकीटकांची शरीरवाढ हा एक गंमतीशीरच प्रकार आहे. कारण आपण (मानव) आपल्या शरीराच्या अंतर्गत जी हाडे असतात त्या सर्व हाडांच्या आधारावर निर्भर असतो. म्हणजे हाडे ही आपल्याला मुख्य आधार देतात आणि या हाडांभोवती जे मसल्स असतात त्यामुळे आपले सगळे शरीर बनते (ढांचा). अशा शरीरात मग वेगवेगळे अवयव (मेंदू, ह्रदय, फुफ्फुसे, इ. ) व विविध संस्था (पचन, किडनी, रक्ताभिसरण, इ.) काम करत असतात.\nRead more about मी \"कात\" टाकली .... (कीटकांची शारीरिक वाढ \nतू जणु सुपारीच घेतलीस\nआता मीही कात टाकली\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/tan-manateel-tafavat-2/", "date_download": "2021-06-22T11:04:54Z", "digest": "sha1:IOZUNZDFWA3AKBGDVSETVPTYMMWQD3BT", "length": 9301, "nlines": 172, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "तन मनातील तफावत – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ June 22, 2021 ] टपरी नेहमीचीच ठरलेली..\tकथा\n[ June 22, 2021 ] प्रेरणा\tललित लेखन\n[ June 22, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] सारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\tविशेष लेख\n[ June 21, 2021 ] टेलिफोन\tनोस्टॅल्जिया\n[ June 21, 2021 ] स्वप्न स्वरांचे\tकविता - गझल\n[ June 21, 2021 ] डायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] तिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\tयुवा-विश्व\n[ June 21, 2021 ] गुलज़ार समजून घेताना…\tपरिक्षणे - परिचय\n[ June 21, 2021 ] कृतज्ञता – एक कौटुंबिक संस्कार\tवैचारिक लेखन\n[ June 21, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २७)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] मराठी ‘माय’\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] जगप्रसिद्ध आयबीएम कंपनी\tउद्योग / व्यापार\n[ June 20, 2021 ] हुक्का पार्लर\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] प्रेरणा\tवैचारिक लेखन\n[ June 20, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २६)\tललित लेखन\nHomeकविता - गझलतन मनातील तफावत\nAugust 25, 2020 डॉ. भगवान नागापूरकर कविता - गझल\nदेह मनातील, तफावत दिसून येते \nचंचल असूनी मन सदैव, शरीर परि बदलत राहते…१,\nचैतन्ययुक्त मन सदा, स्थिर न राहते केव्हांही \nजन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही…२,\nपरिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो \nशरीराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो…३,\nदिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही \nपरि शरीराचा अशक्तपणा, मनास त्याक्षणी साथ न देई….४\nविचित्र होते वातावरण ते, जेव्हां मनास साथ ना मिळे \nविचारांच्या चुका होऊनी, दु:खी होते जीवन सगळे…५\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t2131 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nडॉ. भगवान नागापूरकर यांचे लेखन\nकाळ व कार्याची सांगड\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/sahajivan-sansthas-demand-for-extension-of-rte-admission-period-to-the-chief-minister-and-the-minister-of-education/", "date_download": "2021-06-22T11:52:42Z", "digest": "sha1:YECDGXVK5KOESMTSF2H4QLOATLLUE3T6", "length": 13072, "nlines": 84, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांचेकडे आर टी ई प्रवेश मुदत वाढिची सहजीवन संस्थेची मागणी – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांचेकडे आर टी ई प्रवेश मुदत वाढिची सहजीवन संस्थेची मागणी\nवैराग (प्रतिनिधी)- सहजीवन संस्थेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री यांना आर.टी.ई. प्रवेशाची कोरोना महामारीमुळे मुदत वाढविणेबाबतचे निवेदन २० मार्च रोजी तहसिलदार बार्शी यांचे द्वारा देण्यात आले.\nआर्थीक दृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आर.टी.ई.) मधुन प्रवेश दिला जातो. परंतु, सध्या कोरोना महामारीमुळे अनेक ठिकाणी जनता कफ्यु, लागू असलेले स्थानिक प्रशासनाचे आदेश, आणि वाढती रुग्णांची संख्या तसेच आपल्या ऑनलाईन प्रणालीच्या तांत्रीक अडचणी व बंद असणाऱ्या शाळा यामुळे पालकांना ऑनलाईन फॉर्म भरणे अडचणीचे ठरत आहे.\nसध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आर.टी.ई. ची प्रवेश संख्या ९६,६८१ असून १,७७,६३२ फॉर्म पालकांनी भरलेले आहेत. त्याप्रमाणे फॉर्म भरण्याची मुदत ही ३० मार्च पर्यंत आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता, ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत ३० एप्रिल पर्यंत वाढवावी. ज्यामुळे जास्तीत जास्त पालकांना पर्यायाने विद्यार्थ्यांना आर.टी.ई चा लाभ मिळेल. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.\nसदरचे निवेदन नायब तहसिलदार संजीवन मुंढे यांनी स्वीकारले, यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री बालाजी डोईफोडे, सचिव ॲड. सुहास कांबळे, पालक अभिजित शिंदे, दत्ता पाटिल, सागर केसरे, रवी चव्हाण आणि किशोर कांबळे आदी उपस्थित होते.\n← स्वाभीमानीचे सक्तीच्या वीजबिल वसुली व तोडणी विरुद्ध वैरागात रास्तारोको ..\nनोकरदारांच्या धानोरे ची बागायतदारांचे गाव म्हणून होतेय नविन ओळख →\nनिराधार उपाशी झोपू नये म्हणून अन्नदा व दिशा संस्थेकडून खिचडी किटचे वाटप\nखरीप विम्याची रक्कम त्वरित दया अन्यथा तीव्र आंदोलन – शंकर गायकवाड\nनोकरदारांच्या धानोरे ची बागायतदारांचे गाव म्हणून होतेय नविन ओळख\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना म��ाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2018/01/", "date_download": "2021-06-22T11:22:25Z", "digest": "sha1:4DODD77XDUVJDXXVP6NAPOI5TMEMK2J3", "length": 23636, "nlines": 523, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: जानेवारी 2018", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nमंगळवार, ३० जानेवारी, २०१८\n॥ श्री ज्ञानेश्वर माऊली ॥\nमी बालक तुझा नेणता \nना कळे मार्ग चालता\nने ई गे माय॥\nघोर या संसार वनी \nनेई गे माये ॥\nसांभाळ गे माय ॥\nचालवी गे माये ॥\nधाव गे माये ॥\nयेथे जानेवारी ३०, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: ओवी, भक्तीगीत, ज्ञानेश्वर\nसोमवार, २९ जानेवारी, २०१८\nतेव्हा तुझ्या दारात मी\nअसाच उभा नग्न होतो\nलेवून साज सर्व सुखांचा\nतसाच तेव्हा भग्न होतो\nमोडून पाय गेले तरीही\nपाहशील तू कधी तरी\nस्वप्नात फुका मग्न होतो\nसरून तपे गेली किती\nघेऊन हाती कटोरी मी\nजणू की पाषाण होतो\nम्हणती दयाघन ते तुज\nयेतो स्मरता क्षणात तू\nम्हणतो निष्ठुर परि कुणी\nअन उदास उद्विग्न होतो\nबोलाविले भले तसे तू\nदर्शनही जड दिले जरी\nघडले ते खरेच का वा\nपाहत ते एक स्वप्न होतो\nयेथे जानेवारी २९, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: गझल, दत्तात्रेय, भक्तीगीत\nशनिवार, २७ जानेवारी, २०१८\nयेथे जानेवारी २७, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nशनिवार, २० जानेवारी, २०१८\n|| मुर्त फुटली ||\n|| मुर्त फुटली ||\nयेथे जानेवारी २०, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गंभीर, दृश्यचित्र .वर्णन, ध्यान\nशुक्रवार, १९ जानेवारी, २०१८\nतू तर सदैव बाहूत माझ्या\nतुला दूर कसा करू मी\nश्वास गंध भारले सांग\nतया दूर कसा ठेवू मी\nबर मग नंतर कधी तरी \nतू कशी दिसत असशील ,\nकोणता वेष घेतला असशील ,\nकिती छान दिसत असशील\nआता वाऱ्याने तुझे केस\nमला त्यांचा स्पर्श होत आहे\nमग मी वाऱ्याला मागे सारत\nतुझे केस सावरत आहे\nतू उगाच हसून वळवून\nलाजून खाली पाहत असशील\nमी किती प्रेम करू तुजवर\nमी कसे प्रेम करू तुजवर\nअस्तित्व हे मिटून माझे\nकिती कविता आहेत आत\nआणि त्या आहेत भांडत\nकोण बाहेर येणार म्हणून\nएकीला तू अडवतेस ,\nतिला अजून छान व्हायचे असेल\nपण हे जगणे नक्कीच स्वप्न असावे\nशब्दाला फुटलेल्या अंकुरा सारखे \nयेथे जानेवारी १९, २०१८ कोणत्या��ी टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १६ जानेवारी, २०१८\nमिळे एक किनारा ||\nकाय तुला देऊ कळेना\nजन्म कसा वाहू कळेना\nपरी अंतर ते ढळेना\nयेथे जानेवारी १६, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: प्रेम कविता, मुक्तछंद\nरविवार, १४ जानेवारी, २०१८\nयेथे जानेवारी १४, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गंभीर, चिंतन\nमंगळवार, ९ जानेवारी, २०१८\nयेथे जानेवारी ०९, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गंभीर, चिंतन\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्य��च्या देवाचा...\n॥ श्री ज्ञानेश्वर माऊली ॥\n|| मुर्त फुटली ||\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dilligatenews.com/", "date_download": "2021-06-22T11:45:10Z", "digest": "sha1:CWBMR7DD3GH3ORKBSWGLHK5N5AMMIGKU", "length": 11967, "nlines": 149, "source_domain": "www.dilligatenews.com", "title": "DILLI GATE NEWS – Latest News On Your Fingertips", "raw_content": "\nजिल्हा आरोग्य अधिकारी उस्मानाबाद यांच्या हस्ते डॉ.शकील अहमद खान यांचा भव्य सत्कार.\nउस्मानाबाद –ऑल इंडिया युनानी मेडिकल काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी ...\nतीसरी लहर से पहले बच्चों की रोग प्रतिकार शक्ती मजबूत बनाने, खिलाएं ये 5 चीजें\nविशेषज्ञों का मानना है कि कोरोना की तीसरी लहर में संभवतः बच्चे अधिक प्रभावित हो सकते ...\nव्यापाऱ्यांविरुद्ध भेदभावपूर्ण कारवाईवर खासदार भडकले….\nकुणाच्या दबावाखील येऊन संबंधित मिठाईचे दुकान उघडण्यात आले, कुणाकुणाला मिठाई मिळाली ...\n 87 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या क्रिकेटरला दोन वेळचे अन्नही मिळेना : अश्विन ने ट्वीट करत केली मदतीची याचना…\nवेस्ट इंडिज संघाचा माजी वेगवान गोलंदाज पॅट्रिक पॅटरसन हे आपल्या काळात आपल्या धारदार ...\nआणि आता हा खंडणी बहाद्दर झोपडपट्टी दादा खात आहे हवालातची हवा…\nऔरंगाबाद : शहरातील हिमायतबाग परिसरात विनोद ज्योतिष कुंडार राहणार ढिंबरगल्ली हे ...\nपोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांची वेतन कपात न करता त्यांना उत्तेजनार्थ विशेष वेतन द्या : MIM खा. इम्तियाज़ जलील\nऔरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यातील कोरोना आपत्ती निवारणाच्या ...\nगुस्ताखी माफ : ऑक्सिजनचा तुटवडा, विदेशात का निर्यात करतायत केव्हां पर्यंत तडफडून मारणार केव्हां पर्यंत तडफडून मारणार सत्तेची संवेदनशीलता गेली कुठंय\nदेशभर ऑक्सिजनचा तुटवटा असल्याने हाहाकार माजला आहे.शासकीय ते खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन ...\nअवैध फोन टॅपींग : रश्मी शुक्लांना समन्स\nराज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना बेकायदेशीरपणे मंत्र्यांचे फोन टॅपिंग ...\nरेमडेसिवीरचा काळाबाजार, 15 हजारात एक : तिघे अटक\nऔरंगाबाद : येथील शासकीय रुग्णालयातून रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी करून विकणाऱ्या ...\nआज 27 जण मृत्युमुखी पडले : 1718 नवीन कोरोनाबाधीत\nऔरंगाबाद, दिनांक 14 : आज एकूण 1718 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने ...\nजिल्हा आरोग्य अधिकारी उस्मानाबाद यांच्या हस्ते डॉ.शकील अहमद खान यांचा भव्य सत्कार.\nतीसरी लहर से पहले बच्चों की रोग प्रतिकार शक्ती मजबूत बनाने, खिलाएं ये 5 चीजें\nव्यापाऱ्यांविरुद्ध भेदभावपूर्ण कारवाईवर खासदार भडकले….\n 87 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या क्रिकेटरला दोन वेळचे अन्नही मिळेना : अश्विन ने ट्वीट करत केली मदतीची याचना…\nआणि आता हा खंडणी बहाद्दर झोपडपट्टी दादा खात आहे हवालातची हवा…\nपोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांची वेतन कपात न करता त्यांना उत्तेजनार्थ विशेष वेतन द्या : MIM खा. इम्तियाज़ जलील\nगुस्ताखी माफ : ऑक्सिजनचा तुटवडा, विदेशात का निर्यात करतायत केव्हां पर्यंत तडफडून मारणार केव्हां पर्यंत तडफडून मारणार सत्तेची संवेदनशीलता गेली कुठंय\nअवैध फोन टॅपींग : रश्मी शुक्लांना समन्स\nरेमडेसिवीरचा काळाबाजार, 15 हजारात एक : तिघे अटक\nरमजान महिन्यात मुस्लिमांनी कसे वागावे : गृह विभागाचे अत्यंत कडक आदेश\nमुंबई :उद्या दिनांक 13 किंवा 14 एप्रिल पासून सुरु होणाऱ्या इस्लाम धर्माच्या रमजान महिन्यात मुसलमानांनी कशाप्रकारे वागावे यासाठी महाराष्ट्र शासनाचे...\nमुंबईचे माजी CP नी मुख्यमंत्र्यांना लिहिलेला पत्र जसाचा तसा : वाचा…..\nमुंबईचे माजी CP परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेला पत्र जो अनेक वेबसाइट्स वर व्हायरल झाला आहे. तो जसाचा तसा आम्ही...\nदहावी-बारावीची परीक्षा ऑफलाइनच होणार : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड\nमुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईन (लेखी परीक्षा) पद्धतीनुसार होणार आहे, अशी महत्वाची...\nयांना पुन्हा येईन, पुन्हा येईन करावे लागेल : एकनाथ खडसे…\n भाजपचे नेते इतर पक्षांमध्ये जाऊ नयेत म्हणून, महा विकास आघाडीचे सरकार पडेल असे भाजपची नेते मंडळी म्हणत आहेत....\nपोलिओ लस ऐवजी 12 बालकांना पाजले सैनिटायझर…\nयवतमाळ : जिल्ह्यात पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 बालकांना सैनीटायझर पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील कापसी कोपरी या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2021-06-22T09:52:01Z", "digest": "sha1:QE5SYKGVFJZSIGVXRLQTNMQSVV75HW4S", "length": 7447, "nlines": 109, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आठळ्याची करंजी – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ November 11, 2019 ] काया टोस्ट\tगोड पदार्थ\n[ October 22, 2019 ] आजचा विषय केळी भाग तीन\tआजचा विषय\n[ October 20, 2019 ] आजचा विषय केळी भाग दोन\tआजचा विषय\n[ October 18, 2019 ] आजचा विषय अळू\tआजचा विषय\nMarch 10, 2017 संजीव वेलणकर नाश्त्याचे पदार्थ\nसाहित्य:- सारणासाठी १२-१५ आठळ्या, (आठळ्या म्हणजे फणसाच्या गरातील बीया) ४-५ मिरच्या, ४-५ लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, १ कांदा, कोथिंबीर आवडीप्रमाणे, मीठ, लिंबू, साखर – चवीप्रमाणे.\nफोडणीचं साहित्य:- पारी:- मैद्याच्या पारीसाठी लागणारे साहित्य :- १ वाटी मैदा, पाणी, चवीपुरते मीठ, मोहन २-३ चमचे (मोहन म्हणजे कडक तापवलेलं तेल)\nकृती:- मैद्यात मीठ, मोहन आणि पाणी घालुन मैदा घट्टसर भिजवावा. १ वाटी मैद्याच्या १०-१२ पू-या होतात.\nआठळ्या मीठाच्या पाण्यात उकडून, सोलून घ्याव्यात. त्यांचे बारीक तुकडे करून भरड वाटून घ्यावे. मिरची-आलं-लसूण वाटून घ्यावे. मैद्याची पारी करण्यासाठी पीठ भिजवून घ्यावे. फोडणी करून घ्यावी. त्यावर कांदा आणि आठळ्यांचं वाटण परतून घ्यावे. त्यावर पाण्याचा हबका मारून एक वाफ येवू द्यावी. ते चांगलं परतून घेवून त्यात मीठ, मिरची-आलं-लसूण वाटण आणि चवीप्रमाणे साखर घालावी. गार झाल्यावर त्यावर लिंबू पिळावे. कोथिंबीर घालून एकत्र करावे. मैद्याच्या पारीसाठी भिजवलेल्या पीठाची छोटी पूरी लाटावी. त्यावर आठळ्यांचं सारण पसरून करंजीचा आकार द्यावा. दोन्ही बाजूंनी घट्ट दाबून करंजी बंद करावी. ती कातून किंवा त्याची बाजू मुरडून घ्यावी. तेल तापवून मध्यम आचेवर करंजी तळावी.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय केळी भाग तीन\nआजचा विषय केळी भाग दोन\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2021-06-22T10:29:25Z", "digest": "sha1:F4YY6NIEU3OD3VWL6DBZAU4NOMJFZ22X", "length": 5012, "nlines": 135, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nअमोल कोल्हेंच्या हातावर आता घड्याळ्याची टिकटिक\nकाँग्रेसचा निष्ठावंत लोकनेता हरपला\nकाँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार\nसंजय निरुपम यांची चेंबूरमध्ये निर्धार सभा\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक\nएकाच मार्गाचं दोनदा नामकरण\n'मुख्यमंत्र्यांनी क्लिनचिट मंत्रालय सुरू करावं'\nकाँग्रेसकडून मोफत शिर्डी दर्शन\n'दानवेंविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा'\nदहिसरमध्ये विनामूल्य आरोग्य शिबीर\n'राग दाबून ठेऊ नका, व्यक्त करा'\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2019/02/blog-post_26.html", "date_download": "2021-06-22T10:45:30Z", "digest": "sha1:CX2YWFDAKF64WPXEZ66DS2OQFJGLNPI4", "length": 6049, "nlines": 48, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: गोवा टुरिमझतर्फे अश्वेम समुद्रकिनारा विकास, पार्किंग सुविधांचे उद्घाटन", "raw_content": "\nगोवा टुरिमझतर्फे अश्वेम समुद्रकिनारा विकास, पार्किंग सुविधांचे उद्घाटन\nमँड्रेम, २२ फेब्रुवारी – गोवा टुरिझमच्या कोस्टल सर्किट विकास प्रकल्पाअंतर्गत मँड्रेममधील प्रसिद्ध अश्वेम समुद्रकिनारा त्याला देण्यातआलेल्या नव्या रुपामुळे प्रकाशझोतात आला आहे.\nमाननीय पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकर यांनी आज अश्वेम समुद्रकिनाऱ्यावर करण्यात आलेल्या विकास कामांचे उद्घाटन केले.यावेळेस माननीय अध्यक्ष श्री. दयानंद सोपटे, श्री. प्रदीप हडफडकर, सरपंच व्ही. पी. मँड्रेम, श्री. डेनिस ब्रिट्टो, उपसरपंच व्ही. पी. मँड्रेम,व्ही. पी. पंच सदस्य, गोवा टुरिझमचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.\nमुख्य विकासकाम हे १४४४ चौरस मीटर्स जागेवर उभारण्यात आलेल्या पार्किंग सुविधेसाठी २.२६ कोटी रुपये खर्चून करण्यात आले आहे.या परिसराचा विकास करण्यात आला असून आता त्यात ५० दुचाकी आणि अंदाजे १५ चारचाकी गाड्यांना पार्किंग सुविधा, एसटीपीसहटॉयलेट, लँडस्केपिंग, प्रकाशयोजना, सुरक्षा भिंत आणि सुरक्षा केबिन तसेच सीसीटीव्ही सुविधेचा समावेश करण्यात आला आहे.\n‘प्रवास’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nज���ण्याचा आनंद घेत अन् जगण्यातला आनंद देत आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या आगळ्या प्रवासाची गोष्ट सांगणारा ‘प्रवास’ हा...\n‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\nवयात आलेल्या मुला-मुली चं लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो; विशेषतः मुलीचं लग्न हा अंमळ जास्तच मह त्त्वाचा असतो. त्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2019/01/", "date_download": "2021-06-22T11:08:03Z", "digest": "sha1:OJOHOXYJL3TIEAUBKDTYJELFOIRQUTEI", "length": 24163, "nlines": 546, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: जानेवारी 2019", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nगुरुवार, ३१ जानेवारी, २०१९\nकाम चालू राहे सदा\nदत्त तहान या ओठी\nकाय सांगू त्याची मात\nयेथे जानेवारी ३१, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, ओवी, दत्तात्रेय, भक्तीगीत\nबुधवार, ३० जानेवारी, २०१९\nयेथे जानेवारी ३०, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nकधी कळतो कुणाला ॥\nअंती मातीत आखला ॥\nदर दिसी नवा डाव\nदर निशी नवी हार\nकाही केल्या जात नाही\nयेथे जानेवारी ३०, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, गंभीर, चिंतन, जीवन, तत्वज्ञान\nसोमवार, २८ जानेवारी, २०१९\nयेथे जानेवारी २८, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nतद्रुप असा की झालो\nती प्रतिमा मुक्त तुझी\nमी आकाश निळे झालो\nपाहूनी इथे मी आलो\nसखी भेटून मी आलो\nयेथे जानेवारी २८, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, २७ जानेवारी, २०१९\nयेथे जानेवारी २७, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २६ जानेवारी, २०१९\nयेथे जानेवारी २६, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nस्वातंत्र्य म्हणजे काय असते\nफक्त एक कल्पना असते\nती तोडणे खूप कठीण असते\nरूढीचे संस्क���तीचे जातीचे धर्माचे\nअपरिहार्य सांघीक व सामाजिक\nआपण जेव्हा विराजमान होतो\nतेच खरे स्वातंत्र्य असते\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे जानेवारी २६, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २५ जानेवारी, २०१९\nसैराट जन्म जरी हा\nयेतेच हि नाव माझी\nहे आकाश ही जमीन\nयेथे जानेवारी २५, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nमी आहे कळतो ज्याला\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3/tag", "date_download": "2021-06-22T10:30:43Z", "digest": "sha1:XSITZICBR7W2ZI57COKYO5HHB4HKNTOG", "length": 4422, "nlines": 128, "source_domain": "storymirror.com", "title": "मराठी अपूर्ण कथा | Marathi अपूर्ण Stories | StoryMirror", "raw_content": "\nसुरवातीला न् शेवटी चुकामुक होतेच बस सुरवातिला तर एक झालीये बस शेवटची काय तेवढी उरलीये अन् अशीच उरणा... सुरवातीला न् शेवटी चुकामुक होतेच बस सुरवातिला तर एक झालीये बस शेवटची काय तेवढी उरलीये अन् अशीच उरणा... सुरवातीला न् शेवटी चुकामुक होतेच बस सुरवातिला तर एक झालीये बस शेवटची काय तेवढी ...\nअपूर्ण राहिलेली कहाणी ती कधी पूर्ण होईल याची तो आजही वाट पाहत आहे. अपूर्ण राहिलेली कहाणी ती कधी पूर्ण होईल याची तो आजही वाट पाहत आहे.\nप्रकाशवर अतोनात प्रेम करणारी मीनल सर्वांच्या देखत आगीत भस्मसात झाली होती. प्रकाशवर अतोनात प्रेम करणारी मीनल सर्वांच्या देखत आगीत भस्मसात झाली होती.\nदुआ करना मेरी किस्मत अगर ताज होगी तो अगले जनम मे हम फिर मिलेंगे एक दुसरे के जीवनसाथी बनेंगे कभी जुदा... दुआ करना मेरी किस्मत अगर ताज होगी तो अगले जनम मे हम फिर मिलेंगे एक दुसरे के जीवन...\nकोणी कितीही प्रयत्न केला तरी त्याला त्याचे पहिले प्रेम विसरता येतच नाही पण दुसरे, तीसरे आणि चौथे कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्याला त्याचे पहिले प्रेम विसरता येतच नाही पण दुसरे...\nअर्धवर्तुळ असणाऱ्या आपल्या दोघांना एकत्र आणलं आणि आपलं अपूर्णत्व पूर्ण करून एक वर्तुळ तयार केलं जगाच... अर्धवर्तुळ असणाऱ्या आपल्या दोघांना एकत्र आणलं आणि आपलं अपूर्णत्व पूर्ण करून एक व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/corona-positive-head-of-ram-janmabhoomi-trust/", "date_download": "2021-06-22T09:43:14Z", "digest": "sha1:PWHIL4GRLVIFD55SJSUZLNZT5GAX2K5E", "length": 4182, "nlines": 65, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख करोना पॉझिटिव्ह - News Live Marathi", "raw_content": "\nराम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख करोना पॉझिटिव्ह\nराम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख करोना पॉझिटिव्ह\nNewsliveमराठी – अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास यांना करोनाची लागण झाली आहे. चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या आठवड्यात अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला महंत नृत्यगोपाल दास हजर होते. यावेळी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या संपर्कात आले होते. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्यगोपाल दास यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे.\n५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. करोनाच्या पार्श्वभूमीवर ठराविक लोकांनाच कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. मंचावरही फक्त पाच लोकांनाच परवानगी होती. यामध्ये महंत नृत्यगोपाल दास यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील हजर होते. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यावेळी अनेकदा महंत नृत्यगोपाल दास यांच्याजवळ गेले होते.\nप्रीती झिंटाच्या सेक्रेटरीचे निधन\nभारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mmarathi.peepingmoon.com/category/television-news-2/serial-updates/", "date_download": "2021-06-22T10:39:41Z", "digest": "sha1:SYMDUPA2TGLF4SOYPHAPCXTXXNIV6ZEK", "length": 2708, "nlines": 45, "source_domain": "mmarathi.peepingmoon.com", "title": "Marathi Serial News | Marathi TV Serial Gossip at PeepingMoon", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nऐश्वर्या सुर्यभानकडे पैशाची पेटी देऊन करणार ही मागणी\nपाहा Video : हा प्रेमाचा खेळ जिंकणार का जयदीप-गौरी...\nवटपोर्णिमेच्या दिवशी आसावरीसमोर येणार सोहम आणि सुझॅनच्या नात्याचं सत्य, पाहा Video\n'बायको अशी हव्वी' आणि 'शुभमंगल ऑनलाईन' मालिकेत सुरु झालीये लगीनघाई\nपाहा Video : लग्नानंतरच्या नव्या नात्यासाठी अभिषेकची मानसिक तयारी नाही\n‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत उडणार सरु आणि सुर्याच्या लग्नाचा बार\nअभ्याच्या नोकरीचं खरं समजल्यावर लती-अभ्यामध्ये येणार का दुरावा \nअंतरा आणि मल्हारची हटके कहाणी दिसणार जीव माझा गुंतलामध्ये\nआता ऑनलाईन नाही तर शंतनू-शर्वरीचं होणार खरंखुरं शुभमंगल, पाहा पात्रिका\nटीआरपीमध्ये या मालिकेने पटकावला पहिला नंबर, पाहा कोणती आहे ही मालिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A5%A9%E0%A5%A6,%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2021-06-22T10:55:59Z", "digest": "sha1:ZFC4M2FUK4BPJCKJUGAUYP2IBBBFJ7FO", "length": 3689, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:३०,००० संपादने - विकिपीडिया", "raw_content": "\n३०,०००+ या व्यक्तीने मराठी विकिपीडियावर आपली तीस हजार संपादने पूर्ण केली आहेत.\nहा साचा ३०,००० ते ४०,००० यादरम्यान संपादने केलेल्या सदस्यांसाठी आहे. हा साचा तुमच्या ��दस्य पानावर लावण्यासाठी {{३०,००० संपादने}} हे लिहा.\n३०,००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ फेब्रुवारी २०२१ रोजी २२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0807-2/", "date_download": "2021-06-22T11:44:56Z", "digest": "sha1:MP4SESW6MTXTZZKTS4HZDQAXSPFRLXFQ", "length": 6820, "nlines": 62, "source_domain": "panvelvarta.com", "title": "पनवेल तालुका पोलिसांनी केली विनाकारण विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nपनवेल तालुका पोलिसांनी केली विनाकारण विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई.\nपनवेल तालुका पोलिसांनी केली विनाकारण विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई.\nपनवेल, दि.3 (संजय कदम) ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर पनवेल तालुका पोलिसांनी विनाकारण विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई केली आहे.\nपनवेल जवळील नेरे चौकी या परिसरात अ‍ॅमेझ होंडा या गाडीतून फिरणारे राजेंद्र चव्हाण, सुभाष चव्हाण, हनुमान गायकर यांच्याविरुद्ध कोव्हीड 19 या रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे माहित असून देखील विनाकारण विनामास्क कोरोना या विषाणूचा संसर्ग होवून साथ पसरण्याची शक्यता असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाय योजना न करता शासनाचे संचारबंदीचे आादेश असताना देखील विनाकारण सार्वजनिक ठिकाणी विनामास्क चारचाकी वाहनात प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी फिरत असल्याचे आढळल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.\n← पत्रकारांना लसीकरणामध्ये प्राधान्यक्रम द्यावा.:\nनवी मुंबईत अखेर उद्यापासून सुरू होणार दारूची होम डिलिव्हरी; दुकानं राहणार बंदच\nएमजीएम रुग्णालयातील प्लाजमा लॅब सुरू करा.\nतळोजा कारागृहामधील आरोपीचा कोरोनामुळे मृत्यु.\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64142", "date_download": "2021-06-22T11:35:07Z", "digest": "sha1:2KCMCZTEWGATN47VXQG5ZTGH2FRSOPUS", "length": 25702, "nlines": 165, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दक्षिणेतल्या डोंगरवाटा (कोडाईकॅनाल - मुन्नार ट्रेक) भाग-१ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दक्षिणेतल्या डोंगरवाटा (कोडाईकॅनाल - मुन्नार ट्रेक) भाग-१\nदक्षिणेतल्या डोंगरवाटा (कोडाईकॅनाल - मुन्नार ट्रेक) भाग-१\nरोजचं जगणं धोपटमार्गावरून घरंगळत असत. सकाळच्या गजरापासून रात्रीच्या जांभईपर्यंत साधारणपणे सारखंच. ठराविक वयानंतर हे असच असणार, हे आपण कबूलही केलेलं असत. तीच नोकरी, तेच सहकारी, सरावाच झालेलं तेचतेच काम. घरीही तसंच. ठराविक रस्ता, त्यावरचे ठराविक सिग्नल. काही वाईट नसतं ह्यात. असं स्थैर्य मिळावं, म्हणून तर आपण जास्तीत जास्त शिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय सुरू करतो. कौटुंबिक, आर्थिक स्थैर्य मिळालं, की स्वतःची पाठ थोपटून घेतो.\nपण ह्या चौकटीच्या बाहेरच्या आयुष्याबद्दल खूपसं कुतूहल, थोडी खोडकर उत्सुकता असतेच की मनाच्या कोपऱ्यात ढकलून ठेवलेली. थोड्या दिवसांसाठी मुक्त, निर्भर जगावं आणि तरतरीत, चकचकीत होऊन पुन्हा आपल्या उबदार, सुरक्षित घरी परत ��ावं, अशी काहीशी खट्याळ ओढ लागते. मग कोणी थंड हवेच्या ठिकाणी, कोणी देवदर्शनाला जातं. आमच्यासारखे काही जरा जास्त वेडे ट्रेकिंगला जातात. अशाच एका वेडाच्या झटक्याच्या प्रभावाखाली आम्ही यूथ हॉस्टेल ह्या संस्थेने आयोजित केलेल्या 'कोडाईकॅनाल ते मुन्नार' ह्या सात दिवसांच्या ट्रेकला जायचं ठरवलं. हे 'ठरवणं' म्हणजे शास्त्रीय संगीतातल्या 'बड्या ख्याला' सारखं असत, त्याला वेळ लागतो. भावगीतासारखा चार-पाच मिनिटात आवरणारा हा गायनप्रकार नव्हे.\nसाधारणपणे ट्रेकिंग म्हणजे हिमालय, हे समीकरण डोक्यात पक्कं असत. हिमालयाची ती जादू असतेही विलक्षण. पण डिसेंबर महिन्यात तिथे चांगलीच थंडी असणार. बर्फवृष्टी झाली, तर चालायला खूप त्रास होईल, अशी भीती वाटली. ट्रेकिंगला आधी बऱ्याच वेळा जाऊन आलो होतो, त्यामुळे आपल्या धाडस करण्याची वरची पातळी किती आहे हे नीटपणे माहिती झालं होत. उत्कृष्ट शारीरिक व मानसिक फिटनेस असलेले लोकं थंडीतही हिमालयात ट्रेकिंगला जातात. पण आम्ही काही फिटनेसच्या त्या गटात मोडत नव्हतो. दुसरं असही होतं, की मागचा ट्रेक करून अडीच वर्षे झाली होती. आपापल्या व्यावसायिक, कौटुंबिक आणि इतर जबाबदाऱ्यांमधून वेळ काढणं नेहमी नेहमी जमत नाही. इतक्या दिवसांनी काही जमतंय, तर हिमालयात जाऊन पंचाईत करून घेण्यापेक्षा दक्षिण भारतात जाऊन नवीन भाग बघावा, असा निर्णय भरपूर चर्चेनंतर सर्वानुमते झाला.\nहा आमचा ट्रेक अगदीच कमी दिवसांचा होता. चालायचे दिवस फक्त इनमिन साडेतीन होते. पुणे ते कोडाईकॅनाल आणि मुन्नार ते पुणे ह्या प्रवासाला त्यापेक्षा जास्त वेळ लागणार होता. एक मैत्रीण दिल्लीहून येणार होती. तिचा तर शब्दशः 'आसेतु हिमाचल' प्रवास होणार होता.\nएकदा कुठे जायचं, हे ठरल्यावर मग कुठल्या बॅचला जायचं ते ठरलं. जाताना-येतानाची रेल्वे बुकिंग्ज झाली. डळमळीत असलेल्या सदस्यांना जोरदार आग्रह झाला. नवीन बुटांची खरेदी झाली. रोज चालायला जाऊन फिटनेस वाढवण्याचे संकल्प केले गेले आणि प्रथेप्रमाणे मोडलेही गेले होताहोता आमचा आठ जणांचा ग्रुप फायनल झाला. १६ डिसेंबरच्या पहाटे निघायचं हे नक्की झालं.\nह्या स्टेजपर्यंत सगळं छानच असत. नंतर मात्र हळूहळू काळजी वाटायला लागते. गुढघ्यात, पाठीत येणारी चमक, जिने चढल्यावर वाढलेला श्वासाचा वेग घाबरवायला लागतो. 'आपल्याला जमेल का इतकं चालणं' ���ाईप भीती वाटायला लागते. कशाला ह्या भानगडीत पडलो, असही वाटतं. ह्या वेळेला तर निघायच्या थोडंसं आधी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता ह्यांच्या आजारपणाच्या बातम्या येऊ लागल्या. काळजीत भरच पडली. त्यानंतर तामिळनाडूवर चक्रीवादळाचे ढग घोंगावायला लागले. सुदैवाने कै.जयललिता ह्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतरही तामिळनाडू शांत राहिलं, वादळही थंडावलं आणि आम्ही आठ जण सामान, तिकीट, आवश्यक कागदपत्रे,जेवण, औषधे अशा सतराशेसाठ वस्तू घेऊन पुण्याहून निघालो.\nआमचा आठ जणांचा ग्रुप नमुनेदार होता. त्यात आम्ही तिघी शाळामैत्रिणी, आई-बाबा-लेक असं एक कुटुंब आणि दोन कॉलेजकन्यका होत्या. थोडक्यात म्हणजे, समाजातल्या बहुतेक सर्व घटकांना ह्यात प्रतिनिधित्व मिळालं होत कोडाईकॅनालच्या जवळच्या दिंडीगल नावाच्या स्टेशनपर्यंत पोचायला पुण्यापासून साधारण तीस तास प्रवास करायचा होता. रोजच्या धबडग्यात मैत्रिणींशी बोलायला निवांत बोलायला वेळ मिळतोच कुठे कोडाईकॅनालच्या जवळच्या दिंडीगल नावाच्या स्टेशनपर्यंत पोचायला पुण्यापासून साधारण तीस तास प्रवास करायचा होता. रोजच्या धबडग्यात मैत्रिणींशी बोलायला निवांत बोलायला वेळ मिळतोच कुठे त्यामुळे ती बाकी भरून काढायचं काम आम्ही अगदी मनापासून पार पाडत होतो. एव्हाना मोबाईल नेटवर्कचा लपंडाव सुरू झाला होता. त्यामुळे घर आणि कामाचे फोन येणं बंद झालं होतं. जबाबदाऱ्या मागे टाकून आता पुढचे सहा-सात दिवस मोकळं - हलकं जगायचं ह्या कल्पनेने छान वाटत होत.\nगाडी भराभर स्टेशन्स मागे टाकत होती. महाराष्ट्र सोडून आपण लांब आलोय हे जाणवत होत. प्लॅटफॉर्मवर विकायला येणारे पदार्थ बदलले होते. कानांवर वेगळीच भाषा पडत होती. देवनागरी मध्ये लिहिलेल्या पाट्या वाचताना बरंच मनोरंजन होत होतं चहाच्या आरोळ्यांच्या जागी कॉफीच्या आरोळ्या सुरू झाल्या होत्या. भाताची हिरवीगार शेतं, नारळाची वाऱ्यावर डोलणारी झाडं, वेगळ्याच रंगसंगतीत रंगलेली घरं डोळ्यांना सुखावत होती.\nहोता होता आम्ही दिंडीगल स्टेशनवर उतरलो. केळीच्या पानातला चविष्ट दाक्षिणात्य नाश्ता, फिल्टर कॉफी पोटात गेल्यावर पोटालाही दक्षिणेत आल्याची खात्री पटली. नाहीतर ट्रेनमध्ये सगळ्यांनी भरभरून आणलेलं मराठी जेवणच जेवत होतो रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लहान, टुमदार घरं, शेतं, नारळी-सुप���ऱ्यांची झाडं होती. जिकडे तिकडे हिरवाई होती. चित्रात शोभून दिसेल अशा रस्त्यावरून, एखाद्या सुरेख, पल्लेदार तानेसारखा रस्ता जात होता. त्यावरून प्रवास करत आम्ही कोडाईकॅनालला पोचलो. कँप शोधला.\nहळूहळू सहट्रेकर येऊन पोचत होते. सगळ्यांच्या राहण्याची सोय करणे, कागदपत्रे जमा करून घेणे अशी धावपळ चालू होती. रोजची एक अशा एकूण दहा बॅचेस होत्या. आमची पहिलीच बॅच होती. त्यामुळे पुढच्या कँपच्या सेटअपसाठी आवश्यक असलेल्या सामानाचे ट्रक भरून जात होते. ती गडबड होतीच. त्यात ट्रेन लेट झाल्यामुळे ह्या कँपवरचे स्वैपाकी अजून कोडाईकॅनालमध्ये पोचलेच नव्हते. पाहुण्यांनी गच्च भरलेल्या लग्नघराचा चार्ज आदल्या दिवशीच लग्न करून आलेल्या नव्या सूनबाईच्या हातात देऊन सासूबाई पसार झाल्या, तर ज्या प्रकारचा गोंधळ होईल, तसा गोंधळ चालू होता. आमची बॅच पहिलीच आणि सगळ्यात मोठी म्हणजे पन्नास लोकांची होती. १२ महिला आणि ३८ पुरुष. इतक्या सगळ्यांची व्यवस्था लावणे आणि सगळ्यांच्या असंख्य शंकांना उत्तरे देता देता यूथ हॉस्टेल च्या लोकांची दमछाक होत होती.\nआमच्या खोलीच्या अगदी समोर कँप लीडर सरांचं ऑफिस होतं. पुढच्या कँपच्या स्वैपाक्यांबरोबर रोजच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतचा मेन्यू ठरवण्यासाठी चाललेल्या त्यांच्या वाटाघाटी आम्हाला ऐकायला येत होत्या. आम्हाला चौघींना हे काम करण्याचा मजबूत अनुभव होता. सगळ्यांना संसार सुरू करून वीस वर्षे होऊन गेली होती. त्यामुळे घरातील सर्व सदस्यांच्या आवडीनिवडी आणि आपली पाकमर्यादा लक्षात घेऊन पदार्थ ठरवणे, ही लढाई काही नवीन नव्हती. कँप लीडर सरांनी आमच्या हातात हे काम दिल असतं, तर दहा मिनिटात नक्की उरकलं असत\nपण त्या गडबडीतही कामं पार पडली. सगळ्यांना सॅक मिळाल्या. जास्तीच सामान जमा झालं. सर्वांना ओळखपत्रे मिळाली. ट्रेकच्या दिनक्रमाची रूपरेखा कळली. अंघोळीला गरम पाणी मिळालं. कल्याण येथून आलेल्या श्री.किरण आपटे ह्याची ग्रुपलीडर म्हणून नेमणूक झाली.\nउद्यापासून चालायला सुरवात करायची होती. प्रवास-खाणे-गप्पा-टप्पा-हास्य-विनोदात मी 'काळजी' ह्या सखीला विसरले होते. रात्री आडवं होताच तिचं अस्तित्व जाणवलं आता हिची सोबत मुन्नारला पोचेपर्यंत असणार, हे नक्की.\nवा वा मस्त सुरुवात. पुढचे भाग\nवा वा मस्त सुरुवात. पुढचे भाग पटापट टाक.\nमस्त सुरुवात. पुढचे भाग पटापट\nमस्त सुरुवात. पुढचे भाग पटापट येऊ द्या. छान शैली आहे तुमची.\nप्लॅटफॉर्मवर विकायला येणारे पदार्थ बदलले, चहाच्या जागी कॉफीच्या आरोळ्या >>> हे जाम आवडलं.\nमस्त सुरुवात. पुढचे भाग पटापट\nमस्त सुरुवात. पुढचे भाग पटापट येऊ द्या. छान शैली आहे तुमची. >>>> + 9999\nगाडी भराभर स्टेशन्स मागे टाकत\nगाडी भराभर स्टेशन्स मागे टाकत होती. महाराष्ट्र सोडून आपण लांब आलोय हे जाणवत होत. प्लॅटफॉर्मवर विकायला येणारे पदार्थ बदलले होते. कानांवर वेगळीच भाषा पडत होती. देवनागरी मध्ये लिहिलेल्या पाट्या वाचताना बरंच मनोरंजन होत होतं चहाच्या आरोळ्यांच्या जागी कॉफीच्या आरोळ्या सुरू झाल्या होत्या. भाताची हिरवीगार शेतं, नारळाची वाऱ्यावर डोलणारी झाडं, वेगळ्याच रंगसंगतीत रंगलेली घरं डोळ्यांना सुखावत होती.\n........... सर्व मस्त ...पुढे चे वाचायची उत्सुकता वाढलीय __/\\__\nप्रवास-खाणे-गप्पा-टप्पा-हास्य-विनोदात मी 'काळजी' ह्या सखीला विसरले होते. >> खुप छान.. पुढचं वाचायची उत्कंठा वाढली\nमस्त जमलाय हा भाग.. पुलेशु..\nमस्त जमलाय हा भाग.. पुलेशु..\nसर्व प्रतिक्रिया देणाऱ्यांचे मनापासून आभार.\nसध्या गुगल ड्राईव्हवरून फोटो अपलोड करण्याशी झगडते आहे. ते झालं की पुढचा भाग लगेच पोस्ट करते. लिहून तयार आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nपेंच अभयारण्यात एक दिवस नरेंद्र गोळे\nपुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस ७ पय्यानुर - किल्ले दर्शन आशुचँप\nदुर्गम दुर्ग -मोरोशीचा भैरवगड….. किरण भालेकर\nलिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ (पूर्वार्ध) Discoverसह्याद्री\nमस्कत सलालाह सहल, भाग १२ - रॉयल ऑपरा हाऊस, बाह्यदर्शन दिनेश.\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/find-tractor-dealers/powertrac/parbhani/", "date_download": "2021-06-22T11:32:28Z", "digest": "sha1:KPHFQU6X6YXBFZ2ZLGR3VWBMULWX2RUN", "length": 20902, "nlines": 181, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "परभणी मधील 1 पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर - परभणी मधील पॉवरट्रॅक ट्रॅक्टर विक्रेते आणि शोरूम शोधा", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो ट्रेलर\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nपॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर आणि शोरूम परभणी\nपॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर आणि शोरूम परभणी\nपरभणी मधील 1 पॉवरट्रॅक ट्रॅक्टर विक्रेते आणि शोरूम शोधा. ट्रॅक्टर जंक्शन द्वारे, आपणास परभणी मधील पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर्सशी संबंधित सर्व माहिती, संपर्क तपशील आणि त्यांचा संपूर्ण पत्ता यासह आरामात सापडेल. फक्त आमच्याशीच रहा आणि आपल्या जवळच्या परभणी मधील पॉवरट्रॅक ट्रॅक्टर विक्रेता प्रमाणित करा.\n1 पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर\nपॉवरट्रॅक जवळच्या शहरांमध्ये ट्रॅक्टर विक्रेते\nब्रांडद्वारे संबंधित ट्रॅक्टर डीलर\nपॉवरट्रॅक युरो ४२ प्लस\nपॉवरट्रॅक 425 डी एस\nपॉवरट्रॅक युरो 41 प्लस\nअधिक बद्दल पॉवरट्रॅक ट्रॅक्टर्स\nआपल्या जवळ ट्रॅक्टर विक्रेते शोधा\nआपण परभणी मधील पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर शोधत आहात\nमग जेव्हा ट्रॅक्टर जंक्शन तुम्हाला परभणी मधील 1 प्रमाणित पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर्स प्रदान करते तेव्हा कोठेही जा. आपल्या शहराच्या अनुसार निवडा आणि परभणी मधील पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर्स संबंधित सर्व माहिती मिळवा.\nपरभणी मध्ये पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर कसा सापडेल\nट्रॅक्टर जंक्शन परभणी मधील पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर्ससाठी वेगळा विभाग पुरवतो. आपल्या पसंतीनुसार आपल्याला फक्त सर्व गोष्टी फिल्टर कराव्या लागतील. त्यानंतर, आपण परभणी मध्ये पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डिलर्स आरामात मिळवू शकता.\nमी माझ्या जवळच्या परभणी मधील पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलरशी कसा संपर्क साधू शकतो\nआपल्या सोईसाठी आम्ही येथे सर्व संपर्क तपशील आणि पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलरचा संपूर्ण पत्ता प्रदान करतो. फक्त आमच्यास भेट द्या आणि सोप्या चरणांमध्ये परभणी मध्ये पॉवरट्रॅक ट्रॅक्टर शोरूम मिळवा.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/tractor-implements/straw-reaper/", "date_download": "2021-06-22T11:26:32Z", "digest": "sha1:ZT5BO5FVLXCFFQNSEVHN4ID7MHODXB75", "length": 22099, "nlines": 266, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "ट्रॅक्टर स्ट्रॉ रीपर, ट्रॅक्टर अवयव, फार्म ट्रॅक्टर इम्प्लिमेंट्स इन इंडिया-ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो ट्रेलर\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nबियाणे कम खत कवायत\nवॉटर बाऊसर / टॅंकर\nसीड & फ़र्टिलाइज़र ड��रिल\nबेसिन पूर्वीचे यंत्र तपासा\nस्ट्रॉ रीपर ट्रॅक्टर घटक\nस्ट्रॉ रीपर ट्रॅक्टर घटक\n12 स्ट्रॉ रीपर ट्रॅक्टर अवयवदान ट्रॅक्टर जंक्शन वर उपलब्ध आहेत. स्ट्रॉ रीपर मशीनच्या सर्व शीर्ष ब्रँड ऑफर केल्या आहेत, ज्यात कर्तार, के एस ग्रुप, सोनालिका आणि बरेच काही समाविष्ट आहे. स्ट्रॉ रीपर ट्रॅक्टर अवयवदाते विविध श्रेणींमध्ये उपलब्ध आहेत, ज्यात कापणीनंतर समाविष्ट आहे. आता आपण त्वरित ट्रॅक्टर जंक्शन स्वतंत्र विभागात विक्रीसाठी स्ट्रॉ रीपर मिळवू शकता. तपशीलवार वैशिष्ट्ये आणि अद्ययावत स्ट्रॉ रीपर किंमत मिळवा. आपल्या शेतीत उच्च उत्पादनासाठी स्ट्रॉ रीपर खरेदी करा. भारतात स्वयंचलित स्ट्रॉ रीपर मशीन किंमत शोधा. भारतातील लोकप्रिय बटाटा लागवड करणारे मॉडेल म्हणजे सोनालिका Straw Reaper, जगजीत स्ट्रॉ रीपर, न्यू हॉलंड स्ट्रॉ रीपर आणि इतर बरेच.\nके एस ग्रुप (1)\nलोकप्रिय स्ट्रॉ रीपर - 12\nक्रमवारी लावा उर्जा - कमी ते उच्च उर्जा - उच्च ते कमी\nद्वारा के एस ग्रुप\nशक्ती : 45 अश्वशक्ती आणि वरील\nअधिक घटक लोड करा\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/a-3-month-old-baby-was-found-dead-in-dhaspimpalgaon-in-barshi-taluka/", "date_download": "2021-06-22T10:31:26Z", "digest": "sha1:YDNVVIPTCET4HJIP6POMYRJJZ52WIUV6", "length": 13422, "nlines": 86, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "बार्शी तालुक्यातील धसपिंपळगावात सापडले ३ महिन्याचे मृत अर्भक – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nबार्शी तालुक्यातील धसपिंपळगावात सापडले ३ महिन्याचे मृत अर्भक\nबार्शी तालुक्यातील धसपिंपळगाव येथील एका वस्तीजवळ अनैतिक संबंधामधुन राहिलेले तिन ते चार महिने वयाचे पुरूष जातीचे अर्भक मृत स्थितीमधील आढळुन आले .\nबापु वायकर रा. पिंपळगाव धस (भोळेवस्ती )ता-बार्शी यांनी याबाबत फिर्याद दिले वरून अज्ञात इसमाविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .\nवायकर पनवेल येथे ब्रोकरचा व्यवसाय करतात. सध्या लाॅकडावुन असल्याने ते एक महिन्यापुर्वी कुटुंबासह गावी आलेले आहेत. गावी शेती असल्याने शेताला सिंमेटचे पोल बसवुन तारेचे कंपाउंड मारण्याचे काम चालु आहे . 23 मे रवीवारी सकाळी 08.00 वा. चे सुमारास ते झोपेतुन उठुन अंघोळीसाठी गेले असता त्यांची मुलांनी सांगितले की,आपल्या शेतातील एका पोलजवळ एक लहान बाळ मयत अवस्थेत पडलेले आहे. त्यानंतर त्यांनी शेतात येवुन पाहिले असता शेताच्या पोलजवळ एक लहान अर्भक सुमारे तीन ते चार महिन्याचे जन्मन्या अगोदरचे पुरुष जातीचे अर्भक मयत अवस्थेत पडलेले होते. त्याच्या डोक्याला खरचटलेले होते व मुंग्याही लागलेल्या होत्या.\nकोणीतरी अज्ञात इसमाने सदरचे अर्भक गुप्त रितीने विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने शेतात टाकुन विल्हेवाट लावली होती.\nघटनास्थळी सपोनी शिवाजी जायपत्रे, हवालदार गोरख भोसले,प्रविण जाधव,रफिक शेख यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनी शिवाजी जायपत्रे करत आहेत.\n← आगळगाव येथे नायब तहसिलदारांनी घेतला कोरोना आढावा\nखा .संभाजीराजे यांना मराठा आरक्षण नेतृत्वास जाहीर पाठींबा.. मुस्लीम आरक्षणासाठी प्रयत्न करण्याची मागणी…. →\nहलाखीच्या परिस्थितीला शरणागती पत्करावी लागली तडवळेचा शरण कांबळे युपीएसीत देशात आठवा लहानपणापासूनच मनात मोठा अधिकारी बनण्याची जिद्द – शरण कांबळे\nखा .संभाजीराजे यांना मराठा आरक्षण नेतृत्वास जाहीर पाठींबा.. मुस्लीम आरक्षणासाठी प्रयत्न करण्याची मागणी….\nवस्ताद लहुजी साळवे यांची जयंती उत्साहात साजरी\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राज���ीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%AF", "date_download": "2021-06-22T10:35:51Z", "digest": "sha1:IRS5SZKV2GXDKKS24MDK446W6S24H2D5", "length": 25411, "nlines": 69, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हृदय - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(ह्रदय या पानावरून पुनर्निर्देशित)\nहृदय व त्याचे भाग\nहृदय हा अवयव अभिसरण संस्था असलेल्या सर्व प्राण्यामध्ये आढळतो. स्नायूनी बनलेल्या हृदयामुळे रक्तवाहिन्यामधून रक्त लयबद्ध रितीने वाहून नेले जाते. इंग्रजीमध्ये ‘कार्डियाक’ हा हृदय संबंधी आलेल्या शब्दाचा उगम ग्रीक भाषेतील कार्डिया (हृदय) शब्दाशी आहे. पृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय हृदयस्नायूनी बनलेले असते. हृदयस्नायू अनैच्छिक असून त्यांच्या पृष्ठभागावर सूक्ष्म दर्शकाखाली पट्टे दिसतात. हृदय प्रामुख्याने हृदयस्नायूनी आणि थोड्या संयोजी उतीनी बनलेले असते. सामान्यपणे मानवी हृदय दर मिनिटास 72 वेळा आकुंचन पावते. सरासरी सहासष्ट वर्षांच्या आयुष्यातील कालखंडामध्ये हृदय पंचवीस लक्ष वेळा अकुंचन पावते. स्त्रियामध्ये हृद्याचे सरासरी वजन 250-300 ग्रॅम आणि पुरुषामध्ये 300-350 ग्रॅम असते. अपृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय म्हणजे एक लहान आकाराची पिशवी किंवा आकुंचन पावणारी नलिका असते. यामधून शरीरास प्रथिने,मेदाम्ले आणि कर्बोदके वाहून नेली जातात. कीटकांचे रक्त रंगहीन असून त्यामधून श्वसनवायूंचे वहन होत नाही. संधिपाद खेकड्यासारख्या प्राण्यामध्ये आणि कोळी आणि मृदुकाय गटातील नळ, म्हाकूळ आणि ऑक्टोपस सारख्या प्राण्यामधील रक्तामध्ये तांबे असलेले हीमोसायनिन नावाचे श्वसनवायू वाहून नेणारे निळ्या रंगाचे रक्तद्रव्य असते. हीमोसायनिन युक्त रक्ताचे वहन या प्राण्यांच्या हृदयामार्फत होते. (पहा रक्त)\nहृद्यविकास सस्तन प्राण्यामधील गर्भाच्या अपिस्तर उती मध्य स्तर उती आणि अंत:स्तर उती अशी उती विभागणी झाल्यानंतर मध्यस्तर उतीमधील एका विशिष्ट संयोजी उतीपासून त्रिस्तरीय अवस्थेमध्ये हृद्याचा विकास होतो. हृदयालगतचे हृदयावरण मध्यस्तर उतीपासून तर बाह्य हृदयावरण अंत:स्तर उतीनी बनलेले असते. हृदयाचे आतील आवरण , रसवाहिन्या आणि रक्तवाहिन्या अंत:स्तर उतीपासून बनतात. हृदय स्नायू मात्र मध्यस्तर उतीनी बनलेले असतात. ह्र्दयस्नायू तयार होतानाच काहीं हृदय स्नायूंचे विभाजन होऊन हृदय स्नायू आकुंचन पावण्यासाठी विद्युत संदेश उत्सर्जित करणारे केंद्र तयार होते. या केंद्रास हृदय गतिकारक (पेस मेकर) असे म्ह्णतात. मानवी गर्भामध्ये एकविसाव्या दिवशी पासुन गर्भाचे हृदय कार्य करण्यास प्रारंभ करते. गर्भहृदय साधारणपणे दर मिनिटास 75-80 वेळा आकुंचन पावते. गर्भ हृद् याचा वेग पहिल्या महिन्यामध्ये शंभर पर्यंत वाढतो. सातव्या आठवड्यामध्ये तो सर्वाधिक म्ह्णजे 165-185 पर्यंत होतो. याचा वेग या दिवसामध्ये दररोज तीनने वाढतो. नवव्या आठवड्यापासून पंधराव्या आठवड्यापर्यंत तो एकशे बावन्न पर्यंत कमी होतो. या काळात गर्भाचा आकार सु. 25 मिमि एवढा असतो. मूल जन्मण्याआधी स्त्री आणि पुरुष बालकाच्या हृदयाच्या गतीमध्ये कोणताही फरक नसतो. गर्भावस्थेमध्ये पहिल्या महिन्यात हृदयाचे ठोके मिनिटास सरासरी 100 असतात. सातव्या आठवड्यात ते सर्वाधिक म्हणजे 165-185 एवढे होतात. हृदयाचे ठोके वाढण्याचा वेग दररोज 3.3 एवढा वाढतो. नवव्या आठवड्यापासून हृदयाचा वेग 152 पर्यंत कमी होतो. पंधराव्या आठवड्यानंतर तो सरासरी 145 वर स्थिर होतो. जन्मण्या आधी मुलगा आणि मुलीच्या हृदयाच्या वेगामध्ये फरक आढळून येत नाही. हृदय रचना हृदयाची रचना प्राणिसृष्टीमधील संघाप्रमाणे बदलते. शीर्षपाद मृदुकाय सजीवामध्ये दोन कल्ले हृदये आणि एक अतिरिक्त हृदय असते. पृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय शरीराच्या पुढील भागामध्ये ���रोपोकळीमध्ये अन्न्नलिकेच्या अधर बाजूस असते. हृदय नेहमी हृदयावरणाने आवेष्ठित असते. हृदयावरण कधीकधी पर्युदरापासून निघाल्यासारखे वाटते. पण हृदयावरण हा पर्युदराचा भाग नाही. पृष्ठवंशी प्राण्यामधील अप्रगत हॅगफिश मध्ये शेपटीमध्ये आणखी एक हृदयासारखा अवयव असतो. हृदय रचना हृदयाची रचना प्राणिसृष्टीमधील संघाप्रमाणे बदलते. शीर्षपाद मृदुकाय सजीवामध्ये दोन कल्ले हृदये आणि एक अतिरिक्त हृदय असते. पृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय शरीराच्या पुढील भागामध्ये उरोपोकळीमध्ये अन्न्नलिकेच्या अधर बाजूस असते. हृदय नेहमी हृदयावरणाने आवेष्ठित असते. हृदयावरण कधीकधी पर्युदरापासून निघाल्यासारखे वाटते. पण हृदयावरण हा पर्युदराचा भाग नाही. पृष्ठवंशी प्राण्यामधील अप्रगत हॅगफिश मध्ये शेपटीमध्ये आणखी एक हृदयासारखा अवयव असतो. मानवी हृदय मानवी हृद याचे वजन 250-350 ग्रॅम असून त्याचा आकार हाताच्या वळलेल्या मुठीएवढा असतो. उरोस्थीच्या मागे आणि पाठीच्या कण्याच्या पुढे उरोपोकळीमध्ये हृदय स्थित असते. हृद्य दोन पदरी हृदयावरणाने वेढलेले असते. बाह्य हृदयावरण तंतुमय असून हृदयाचे संरक्षण उरोपोकळीमध्ये हृदय स्थिर ठेवणे आणि हृदयामध्ये अधिक रक्त साचण्यास प्रतिबंध करते. मानवी हृदय तीन स्थरानी बनलेले असते. हृदयालगतचा हृदयावरण थर हे हृदयाचे पहिले आवरण बाह्य हृदयावरण आणि हृदयालगतचे हृदयावरण यामध्ये एक जलीय पदार्थ असतो. त्यामुळे ह्रदयाची हालचाल होताना घर्षण होत नाही. हृदयाचे मधला थर हृदयस्नायूनी बनलेला असतो. हृदयाचा सर्वात आतील थर हृदंतस्तर या नावाने ओळखला जातो. हा एक पेशीय थर रक्तवाहिन्यांच्या अंत:स्तराशी संलग्न असतो. हृदंतस्थर हृदयाच्या झडपा आणि हृदयाच्या पोकळ्या आच्छादतो. माशाचे हृदय आद्य मत्स्यवर्गीय पृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय एकापाठोपाठ चार कप्प्यानी बनलेले असते. माशाचे हृदय सस्तन प्राण्यांच्या चार कप्प्यांच्या हृदयासारखे मुळीच दिसत नाही. पहिला कप्पा शीर कोटर (सायनस व्हिनॉसस) या नावाने ओळखला जातो. या कप्प्यामध्ये शरीरातील शिरामधून कमी ऑक्सिजनयुक्त रक्त जमा होते. शीर कोटरातून रक्त अलिंदामध्ये जाते. अलिंदामधून ते निलयामध्ये आणि निलयामधून महाधमनी शंकूमध्ये (कोनस आर्टेरिओसस) महाधमनी शंकू महाधमनीमध्ये उघडतो. निलय स्नायूयुक्त असते. महाधमनीमधील रक्त क्लोमामध्ये जाते. क्लोमाभोवती असलेल्या पाण्यातील ऑक्सिजन अभिसरणाने रक्तामध्ये मिसळतो. इतर चार कप्प्याच्या हृद्यामध्ये अधिक ऑक्सिजनयुक्त रक्त निलयामध्ये येते आणि शरीराच्या विविध भागामध्ये पोहोचते. पण माशाच्या हृदयामधील रक्त महाधमनीच्या विविधशाखावाटे शरीराच्या सर्व भागामध्ये पोहोचते. प्रौढ माशाचे हृदय सरळ नलिकेऐवजी इंग्रजी ‘एस’ च्या आकारासारखे दिसते. प्रारंभीचे दोन कप्पे अधर बाजूस तर पुढील दोन कप्पे आधीच्या कप्प्यांच्या ऊर्ध्व बाजूस असतात. (चतुष्पाद प्राण्यामध्ये अधर महाधमनीच्या दोन शाखा होतात एक फुफ्फुस धमनी आणि दुसरी ऊर्ध्व धमनी.) अस्थिमत्स्यामध्ये महाधमनीशंकूचा आकार लहान असतो. पक्षी आणि सस्तन प्राण्यांच्या ह्र्दयामध्ये शीर कोटर आणि महाधमनी शंकू या भागांचा अभाव असतो.\n१ मानवी हृदय कार्य\n१.१ कप्पे व कार्य\nमानवी हृदय कार्यसंपादन करा\nहृदय त्याकडे आलेले रक्त आत घेत व बाहेर टाकते. हृदयाकडे रक्त आणले जाते व हृदय ते बाहेर फेकते. हृदयाला चार कप्पे (वर दोन कणिर्का-Auricles व खाली दोन जवनिका-Ventricles) असतात. उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते व डाव्या बाजूला शुद्ध रक्त असते. हृदय हे सतत आकुंचन व प्रसरण पावत असते. त्याचा वेग मिनिटाला ६० ते १०० ठोके असतो. उजव्या बाजूला शरीराकडून आलेले रक्त फुफ्फुसाकडे पाठवले जाते. फुफ्फुसामध्ये रक्तातील कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जाउन प्राणवायू शोषला जातो. हे रक्त हृदयाच्या डाव्या कर्णिकेत आणले जाते. आणि तेथून ते डाव्या जवनिकेतुन शरीरभर पोहोचवले जाते. विविध शरीराची कामे करण्यासाठी प्राणवायू, साखर व इतर मूलद्रव्ये ही रक्तामार्फत शरीरभर नेली जातात. शरीर लागेल त्याप्रमाणे ऑक्सिजन व इतर पौष्टिक पदार्थ घेते व परत अशुद्ध रक्त हृदयाकडे पोहचवते. रक्त जेव्हा धमन्यातून वाहते तेव्हा धमन्यांचा त्याच्यावर दाब पडतो त्याला रक्तदाब असे म्हणतात.\nकप्पे व रक्तप्रवाहाचे मार्ग\nहृदयाला काम करण्यासाठी त्यातील काम करणाऱ्या स्नायूंना शर्करा व प्राणवायू या मूलभूत ऊर्जा निर्माण करणाऱ्या घटकांचा सतत पुरवठा होणे अत्यंत आवश्यक असते. शर्करा आणि प्राणवायू हे रक्तातूनच मिळतात आणि ते रक्तवाहिन्यांद्वारे हृदयाच्या सर्व भागांत पोहोचविले जातात. हृदयाच्या स्नायुंना प्रसरन काळात रक्तपुरवठा होत अस���ो. हृदयाला सतत स्पंदन निर्माण करणाऱ्या एका विद्युतस्त्रोताची आवश्यकता असते. हा विद्युतस्त्रोत कर्णिकेच्या पेशीभित्तीमध्ये असतो. विद्युत स्पंदन हे हृदयाच्या कर्णिकेत तयार होऊन सर्व हृदयभर पसरविले जाते. त्यामुळे हृदयाच्या आकुंचन पावण्याची क्रिया होऊन हृदयाचा पंप काम करू लागतो. त्यासाठी सतत असा विद्युतस्त्रोत आवश्यक असतो. मानवीहृदय मिनिटाला सरासरी ७२ वेळा आकुंचन प्रसरण पावते.\nकप्पे व कार्यसंपादन करा\nहृदयाला चार झडपा (वॉल्व्ह) असतात:\n२ डाव्या बाजूला (मिट्रल आणि एऑर्टिक)\n२ उजव्या बाजूला (पल्मनरी आणि ट्रायकस्पीड), ज्यामुळे रक्त प्रवाह एका दिशेला वाहतो.\nकर्णिकांमध्ये धमन्यांमार्फत आणलेले रक्त जाते. कर्णिका व जवनिकांमध्ये झडपा असतात. प्रथम कर्णिका आकुंचन पावतात. त्यामुळे झडपा उघडून रक्त कर्णिकेतून जवनिकेत येते.\nआता रक्त जवनिकेत मध्ये आल्यावर कर्णिका प्रसरण पावते व जवनिका आकुंचन पावते. त्याच वेळा झडपा बंद होवून रक्त परत मागे फेकले जात नाही व एकाच वेळेला फुफ्फुसाकडे आणि शरीराकडे रक्त पोहोचवले जाते.\nयामधले डाव्या बाजूचे दोन कप्पे फुफ्फुसाकडुन ऑक्सिजन घेऊन आलेले रक्त हाताळतात. तर उजव्या बाजूचे दोन कप्पे शरीराला ऑक्सिजन पुरवून आलेले व फुफ्फुसाकडे नेण्यासाठी कार्बन डायऑक्साईड सोबत आणलेले रक्त सांभाळतात.\nया प्रक्रियेत बिघाड झाल्यावर हृदयविकाराला सुरूवात होते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तीन प्रमुख रक्तवाहिन्या(circulation) असतात. या धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल, कॅल्शियम, रक्तातल्या लघुपेशी, पांढर्‍या रक्त पेशी काही ठिकाणी जमा होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतात. यालाच धमनी काठिण्य असे म्हणतात.\nजवनिकेच्या पडद्याला असणारे छिद\nकणिर्केच्या पडद्याला असणारे छिद\nहृदयाच्या झडपा आकुंचित असणे.\nजोरजोरात श्वास घेणे , त्वचेवर, ओठांवर, बोटांच्या टोकांवर वा नखांवर निळ्या रंगाची छटा असणे आणि रक्त पुरवठा कमी असणे अशा प्रकारच्या लक्षणांचा समावेश असतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on ७ फेब्रुवारी २०२१, at ०५:५६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n��ा पानातील शेवटचा बदल ७ फेब्रुवारी २०२१ रोजी ०५:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mmarathi.peepingmoon.com/category/television-news-2/reality-show-news/", "date_download": "2021-06-22T09:43:42Z", "digest": "sha1:UZNQPKSCFZ4LXAA3LTQSTHRANHNEYS62", "length": 2677, "nlines": 45, "source_domain": "mmarathi.peepingmoon.com", "title": "Reality Show News in Marathi | TV Show News - PeepingMoon Marathi", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nसूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची Grand Premier मध्ये भेटा नव्या गायिकांना\nपुन्हा रंगणार सुरांची नवी परिभाषा, ‘सुर नवा ध्यास नवा’चं नवीन पर्व\nटॉप फाईव्हममधून स्वानंदी टिकेकर बनली पहिली ‘सिंगिग स्टार’\n'सिंगिंग स्टार'च्या मंचावर अजय आणि बेला येणार तब्बल दहा वर्षांनी एकत्र गाणार\nसिंगिंग स्टारचे स्पर्धक असणार आहेत हे दोन सेलिब्रिटी, ओळखलं का तुम्ही\nहे मराठी कलाकार सध्या गाजवत आहेत हिंदी रिएलिटी शो\n'खतरों के खिलाड़ी 10'च्या प्रोमोमध्ये आहे ही मराठमोळी अभिनेत्री\nयुवा डान्सिंग क्विनमधील गंगाची होत आहे चर्चा, कोण आहे गंगा \nझी युवावर आता सजणार ‘मेहफिल’, या अभिनेत्रीच्या हाती सुत्रसंचलनाची धुरा\n‘सुर नवा ध्यास नवा’च्या मंचाला लाभली या मराठी तारकांची झळाळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0817-2/", "date_download": "2021-06-22T10:13:31Z", "digest": "sha1:Y3W5XIE4QHOQKFYQPKKNMSDW5O3DU7MC", "length": 9493, "nlines": 62, "source_domain": "panvelvarta.com", "title": "पनवेल महापालिकेने लागू केलेला अवाजवी मालमत्ता करामध्ये नियमीतता व पारदर्शकता यावी .. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nपनवेल महापालिकेने लागू केलेला अवाज���ी मालमत्ता करामध्ये नियमीतता व पारदर्शकता यावी ..\nपनवेल महापालिकेने लागू केलेला अवाजवी मालमत्ता करामध्ये नियमीतता व पारदर्शकता यावी ः महानगरप्रमुख रामदास शेवाळे\nपनवेल, दि.10 (वार्ताहर) ः सध्या करोना संकटकाळ सूरु असताना संसर्गजन्य स्थिती असताना लोकांचे आधिच आर्थिक व मानसिक नूकसान झालेले आहे. पनवेल महापालिकेने लावलेल्या मालमत्ता कराचा भार हा लोकांना सहन होण्यासारखा नाही. मानवतेच्या दृष्टीने व सरकारची जबाबदारी समजून करात फार मोठी कपात करुन सामान्य जनतेला न्याय द्यावा अशी मागणी शिवसेना पनवेल महानगर क्षेत्र महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी पनवेल महानगरपालिकेकडे केली आहे.\nपनवेल शहर महानगर पालिका क्षेत्रातील गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना आपल्या कार्यालयाकडून अवाजवी मालमत्ता कर लावण्यात आलेला आहे . सदहू कर हा सन आक्टोबर 2016 पासून आज रोजी पर्यंत लावण्यात आलेला आहे. सिडको महामंडळाने सुद्धा सेवा शुल्क व पाणी पट्टी तथा सिडको हस्तांतरण शुल्क आज रोजीपर्यंत घेत आहेत . एकाच क्षेत्रात सेवेकरीता दोन सरकारी प्राधिकरण कर संकलीत करत असल्या कारणाने सामान्य नागरिकांची लुट होत असल्याचे प्रथम दर्शनी सिद्ध होत आहे . तरी आपण सदर मालमत्ता करात पारदर्शकता व नियमीतता आणावी . सिडको महामंडळ व आपण कर व शुल्क संकलनात याबाबत अधिक पारदर्शकता आणावी . पनवेल महापालिका क्षेत्रात एकच असल्या कारणाने आपण ग्रामीण व सिडकोचा शहरी भाग असे वेगवेगळे कर रचनेचे नियम नसावेत , एक पालिका एक कर याची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे . सिडको महामंडळ व महापालिका या नगरविकास खात्याच्या अंतर्गत असल्याने आपल्या समन्वयासाठी मेहेरबान मंत्री महोदयांसमोर या संदर्भात बैठक लावणार आहोत. या बैठकीनंतरच मालमत्ता कराची वसूली करावी तोपर्यंत मेहेरबान साहेब करवसूलीला स्थगिती द्यावी., अशी मागणी रामदास शेवाळे यांनी केली आहे.\n← पटवर्धन वाडा येथील स्टॅम्प काँक्रीटीकरण कामाचे नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या हस्ते भूमीपूजन..\nशिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीद्वारे साजरा.. →\nमहादेव वाघमारे यांनी केला शेकापमध्ये प्रवेश; पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड..\nचायनिज गाडीवरील देशी विदेशी मद्यसाठा हस्तगत…\nवंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब म्हण��यचे तहानेलेल्याला पाणी देणे, भुकेल्याला अन्न देणे हाच धर्म \nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/beed-news-marathi/sts-journey-will-be-even-faster-the-hotel-stay-will-be-only-15-minutes-70266/", "date_download": "2021-06-22T11:15:30Z", "digest": "sha1:OCNW4MI6MQBRQO4BBRGLGQ7UXTZ7BI7I", "length": 12626, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ST's journey will be even faster; The hotel stay will be only 15 minutes | एसटीचा प्रवास होणार आणखी वेगवान; हाॅटेलवरील थांबाही केवळ १५ मिनिटांचा असणार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nलाल परीची बातमी एसटीचा प्रवास होणार आणखी वेगवान; हाॅटेलवरील थांबाही केवळ १५ मिनिटांचा असणार\nतुम्ही एसटीने प्रवास करीत असाल तर ही तुमच्यासाठी खूप चांगली बातमी आहे. कारण आता एसटीचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. बस १५ मिनिटांहून अधिक वेळ कुठल्याही हॉटेलच्या थांब्यावर थांबल्यास संबंधित बस चालक-वाहकावर होणार कारवाई होणार आहे. एसटीच्या सर्व विभाग नियंत्रकांकडे यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. दिलेल्या थांब्यांव्यतिरिक्त जर बस थांबवली तर कारवाई होणार, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nबीड (Beed). तुम्ही एसटीने प्रवास करीत असाल तर ही तुमच्यासाठी खूप चांग��ी बातमी आहे. कारण आता एसटीचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. बस १५ मिनिटांहून अधिक वेळ कुठल्याही हॉटेलच्या थांब्यावर थांबल्यास संबंधित बस चालक-वाहकावर होणार कारवाई होणार आहे. एसटीच्या सर्व विभाग नियंत्रकांकडे यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. दिलेल्या थांब्यांव्यतिरिक्त जर बस थांबवली तर कारवाई होणार, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nकाही चालक-वाहक प्रवाशांना जेवणासह इतर सुविधांचा लाभ घेता यावा म्हणून जास्त वेळ बस थांबवून ठेवतात. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक विभाग नियंत्रकाला चालक-वाहकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. एसटीच्या सर्व विभाग नियंत्रकांकडे यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत.\nएसटी बसेससाठी लांबच्या प्रवासादरम्यान विविध थांबे निश्चित करण्यात आलेत. दिलेले थांबे याच्या व्यतिरिक्त जर गाडी थांबवली तर ही कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे एसटी थांबविताना वाहनचालक यांना विचार करावा लागणार आहे. जास्त वेळ एसटी एका थांब्यावर थांबणार नसल्याने एसटीचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. कारण कुठल्याही हॉटेलच्या थांब्यावर बस १५ मिनिटांहून अधिक वेळ थांबता येणार नाही. जर असा प्रकार उघड झाला तर बस चालक-वाहकाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ ���हे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajsatya.page/2020/07/UC_Gpn.html", "date_download": "2021-06-22T10:23:58Z", "digest": "sha1:FT3M4K5FSKD5L2AKGHV4RZECGS4DD4GQ", "length": 13725, "nlines": 36, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "पुन्हा एक वर्षे कराडकरांच्या सेवेसाठी यशवंत डांगे", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nपुन्हा एक वर्षे कराडकरांच्या सेवेसाठी यशवंत डांगे\nपुन्हा एक वर्षे कराडकरांच्या सेवेसाठी यशवंत डांगे\nकराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे.आज नगर विकास विभागाने राज्यातील अनेक मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पारित केले.दरम्यान कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना मुदतवाढ मिळाल्याने कराड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तत्कालीन नगरपालिकेचे मुख्याधिकारी वादग्रस्त ठरल्याने त्यांची बदली झाल्यानंतर यशवंत डांगे यांच्याकडे कराड नगरपालिकेचा पदभार देण्यात आला. माझ्या कार्यकाळात कराड शहराच्या विकास, आणि देशपातळीवर कराडचा नावलौकिक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची हमी पहिल्या भेटीत पत्रकारांशी बोलताना मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली होती.\nस्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये कराड नगरपालिकेचा पहिला क्रमांक आणण्यामध्ये मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कराड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी यशवंत डांगे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. लोकप्रतिनिधी प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधून गेल्या तीन वर्षांमध्ये यशवंत डांगे यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन विविध प्रकारची कामे केली आहेत. मुख्याधिकारी पदाबरोबर समन्वयक म्हणून यशवंत डांगे अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. स्वच्छ सर��वेक्षण स्पर्धेमध्ये कराडचा लौकिक देशभर झाला आहे. चतुर्थश्रेणी कर्मचारी ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांमध्ये समन्वय ठेवून लोकप्रतिनिधींमध्ये एक वाक्यता यावी असा प्रयत्न करून कराड नगरपालिकेचा कारभार हाकण्याची हातोडी यशवंत डांगे यांचे यांच्याकडे आहे.\nकेंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेबरोबरच राज्य शासनाच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन नगरपालिकेला गौरवण्यात आले आहे. कराड नगरपालिकेचे कर्मचारी व नागरिकांचा सहभागातून विविध उपक्रमांमध्ये असावा यासाठी विविध कल्पक कल्पना राबवून यशस्वी केले आहेत. आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो. शासनाचा पगार घेतो. त्यापेक्षा अधिकचे काम केले पाहिजे. या धारणेतून यशवंत डांगे दिवसभराचे कामकाज करीत असतात.पहिल्या भेटीत पत्रकारांना दिलेले अभिवचन यशवंत डांगे यांनी गत तीन वर्षांमध्ये केले असून येणाऱ्या एक वर्षांमध्ये अधिक चांगल्या प्रकारेचे ते काम करतील असा संपूर्ण कराडकर यांना विश्वास आहे.\nयशवंत डांगे मुख्याधिकारी म्हणून कराडला येण्यापूर्वी तीन मुख्याधिकाऱ्यांच्या कामकाज पद्धतीवर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे यशवंत डांगे यांचा कार्यकाळ कसा जाणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मीडियाच्या प्रतिनिधींनाही यशवंत डांगे कसे काम करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मीडियाच्या प्रतिनिधींनाही यशवंत डांगे कसे काम करणार याची उत्सुकता होती. दरम्यान \"यशवंत डांगे है तो सब मुनकीन है\" अशी कराड नगरपालिकेची परिस्थिती निर्माण झाल्यासारखी दिसून आली. प्रथमता यशवंत डांगे यांनी कराड नगरपालिकेच्या सर्व कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेऊन कामकाजास प्रारंभ केला. कराड नगरपालिकेमध्ये सत्ताधारी एका गटाचे. नगराध्यक्ष दुसऱ्या गटाच्या तर विरोधी पक्ष तिसऱ्या गटाची अशी राजकीय परिस्थिती आहे. लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय असावा. यासाठी यशवंत डांगे यांनी अनेक वेळेला समन्वयकाची भूमिका निभावली आहे. यावेळी यशवंत डांगे यांच्यावर आरोप-प्रत्यारोप झाले.\nमुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या कामकाज पद्धतीवर काळानुरूप अनेकांनी नाराजी व्यक्त केली. कधी एक गट मुख्याधिकाऱ्यांच्या बाजूला तर बाकीचे विरोधात. अशी राजकीय परिस्थिती राहिली. दरम्यान सर्वांनाबरोबर घेऊन गावाचा विकास करणे, लोकप्रतिनि��ींनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, राज्य शासन व केंद्र शासनाने घालून दिलेल्या नियम व कायद्यानुसार कराड नगरपालिकेचा कारभार करणे,मुख्याधिकारी म्हणून असणाऱ्या अधिकारांचा सकारात्मक वापर करणे, याला यशवंत डांगे यांनी प्राधान्य दिल्याने काही प्रसंगी वादात अडकले. कराड नगरपालिकेचे कर्मचारी, कराडकर नागरिकांच्या दृष्टीने यशवंत डांगे हे नेहमी \"हिरो\"च राहिले. प्रशासकीय पातळीवर यशवंत डांगे यांचा वरचष्मा आहे. हे एक वर्षाच्या मुदत वाढीच्या निर्णयाने स्पष्ट झाले आहे.\nमुदत वाढीनंतर यशवंत डांगे यांच्या कामकाजाबाबत काही त्रुटी असतील. मात्र ते कराडकरांची सेवा प्रामाणिक करतात. यावर शिक्कामोर्तब झाले आहे. \"मी पगार घेतो, त्यापेक्षा अधिक काम केले पाहिजे\" ही यशवंत डांगे यांची भावना नक्कीच प्रामाणिक मुख्याधिकाऱ्याची आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नोकरी करताना सर्व शक्यता गृहीत धरून यशवंत डांगे यांची काम करण्याची पद्धत रास्त व बरोबरच आहे. असे म्हणावे लागेल.तत्कालीन परिस्थितीत यापूर्वी गेलेले मुख्याधिकारी हे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. दरम्यान कार्यकाळापेक्षाही अधिक एक वर्षाची मुदतवाढ मिळवून यशवंत डांगे यांनी काम करणाऱ्यांना सर्वजण स्वीकारतात हा संदेश दिला आहे. यशवंत डांगे कराडला मुख्याधिकारी म्हणून आल्यानंतर आम्ही माध्यमाच्या प्रतिनिधींनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. पुन्हा एकदा मुदतवाढीसाठी शुभेच्छा.\nडॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले त्यांना तुरूंगात का जावे लागले त्यांना तुरूंगात का जावे लागले या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\nपिपरी येथील शेतकरी सुपुत्राची लग्नाचा खर्च टाळुन मुख्यमंत्री सहाय्यता निधिला ५१ हजाराची मदत\nजयवंतराव भोसले पतसंस्थेला 1 कोटी 29 लाखांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले\nउपजिल्हा रुगणालय, कराड येथे दाखल अणाऱ्या पाच नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह, 22 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 167 जणांना केले दाखल\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%82/", "date_download": "2021-06-22T10:42:11Z", "digest": "sha1:FDNECAIYN2CEFYOW3HQGUNTX3AZW3RPS", "length": 2919, "nlines": 76, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "बार्शीची मुलं || BARSHI || CITY ||", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \nतस तर आमच्या बार्शी बद्दल वेगळं असं काही सांगायची गरजच पडतं नाही. बार्शीकर कुठे ही गेले तरी त्याची ओळख लगेच पटते. कारण. ..\nअशी बार्शीची मुले …\n\"हो मित्रा, मी बार्शीचा आहे ती भगवंताची माझ्या अंबरीष राजाची माझ्या आठवणींच्या क्षणांची, वाढलो इथेच घडलो इथेच संस्कार माझे बार्शीचे\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2021-06-22T11:43:16Z", "digest": "sha1:AWFJRW4SJRKADSWGI4EMDP4DULV3AZYU", "length": 6099, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओपोल्स्का प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nओपोल्स्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ९,४१२.५ चौ. किमी (३,६३४.२ चौ. मैल)\nघनता १११ /चौ. किमी (२९० /चौ. मैल)\nओपोल्स्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः ओपोल प्रांत; पोलिश: Województwo opolskie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे.\nओपोल्स्का · कुयास्को-पोमोर्स्का · झाखोज्ञोपोमोर्स्का · डॉल्नोश्लोंस्का · पोट्कर्पाट्स्का · पोडाल्स्का · पोमोर्स्का · माझोव्येत्स्का · मावोपोल्स्का · लुबुस्का · लुबेल्स्का · वार्मिन्स्को-माझुर्स्का · वूत्श्का · व्यील्कोपाल्स्का · श्लोंस्का · श्वेंतोकशिस्का प्रांत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0629-2/", "date_download": "2021-06-22T10:27:09Z", "digest": "sha1:TEHY2KBWNT3EVXSXL7YI5H2TPRRTCM2K", "length": 9261, "nlines": 62, "source_domain": "panvelvarta.com", "title": "लग्न समारंभास शासकीय नियमापेक्षा अधिक लोक जमविल्याविरुद्ध तालुका पोलिसांनी केली कारवाई.. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nलग्न समारंभास शासकीय नियमापेक्षा अधिक लोक जमविल्याविरुद्ध तालुका पोलिसांनी केली कारवाई..\nलग्न समारंभास शासकीय नियमापेक्षा अधिक लोक जमविल्याविरुद्ध तालुका पोलिसांनी केल्या कारवाया\nपनवेल, (वार्ताहर) ः पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नेरे गावातील आताशा रिसॉर्ट वर लग्न समारंभास शासन नियमापेक्षा अधिक लोक जमल्याने तसेच करंबेळी येथील एका लग्न कार्यालयात सुद्धा अधिक लोक जमल्याने तसेच तालुक्यातील बेलवली गाव येथेही अशाच प्रकारे लग्न सोहळ्यात लोक जमविल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.\nकोविड 19 या संसर्ग जन्य आजाराचा प्रसार होऊ नये दिवसागणिक वाढणारी रुग्ण संख्या आटोक्यात यावी या करिता महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शासन आदेशाप्रमाणे लग्न समारंभास 25 हुन अधीक लोक जमण्यास मनाई असताना आताशा रिसॉर्ट मध्ये 100 ते 150 लोक या लग्न सोहळ्यास उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. आताशा रिसॉर्ट ला जाताना पनवेल तालुका पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकी असून तेथील कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना या रिसॉर्ट वर इतक्या गाड्या जात आहेत त्यांना अडवले का नाही असा प्रश्‍न नेरे गावातील जनता करीत आहेत. त्याचप्रमाणे करंबेळी येथे लग्न कार्यक्रमासाठी नागरिक जमवून शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 9 जणांविरोधात तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच बेलवली येथे सुद्धा अशाच प्रकारे मास्क न परिधान तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता विवाह सोहळ्यास उपस्थित राहिल्याप्रकरणी 9 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करूनच लग्न सोहळा पार पाडावा, असे आवाहन वपोनि रवींद्र दौंडकर यांनी केले आहे.\n← भरधाव महिंद्रा पिकअपची मोटार सायकलला धडक ; 1 ठार..\nकंटेनरमधून 17 प्रवाशांना बेकायदेशीररित्य��� वाहतूक केल्याप्रकरणी केली कारवाई. →\nलॉकडाउन वाढवण्याच्या निर्णयाआधीच बच्चू कडूंनी अकोल्यात संचारबंदी केली जाहीर\nशेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी एका सामान्य नागरिकाची थेट कृषीमंत्र्यांशी भेट… कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे याबाबत सकारात्मक पावलं उचलली जातील, असे आश्वासन…\nनशामुक्ती अभियानांतर्गत गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केली लक्झरी बससह टेम्पोवर कारवाई ; 61,68,320 किंमतीच्या गाड्यांसह गुटखा हस्तगत..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/gyandeep-jeevan-gaurav-award-to-nandumaharaj-ranshur/", "date_download": "2021-06-22T11:47:03Z", "digest": "sha1:KZGP7BG6KRINNFUUCSEV2TX3VOODGQDR", "length": 12123, "nlines": 84, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "नंदुमहाराज रणशुर यांना ” ज्ञानदीप जीवन गौरव पुरस्कार “ – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nनंदुमहाराज रणशुर यांना ” ज्ञानदीप जीवन गौरव पुरस्कार “\nपुणे -कोल्हापूर येथील श्री हरी गंगा प्रतिष्ठान द्वारा वैराग येथील ह.भ.प नंदुमहाराज रणशुर यांना ज्ञानदीप जीवन गौरव पुरस्कार विठ्ठल – रुक्मिणी मंदिर वैराग येथे सोमवार दि.२२ रोजीह.भ.प बळीराम काक साठे राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर यांच्या शुभहस्ते देण्यात आला .\nयावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुवीर कुलकर्णी व मान्यवरांनी ह.भ.प .नंदू महाराज रणशुर यांनी वारकरी संप्रदाय व भागवत धर्माच्या केलेल्या कार्याची प्रशंसा आपल्या भाषणातून व्यक्त केली .\nयावेळी प्रमुख पाहुणे प्रदेश मंत्री विश्व हिंदू परिषद मुंबई चे – सतीश आरगडे काळेगावचे सरपंच -आप्पासाहेब घायतिडक ,वैराग व भागातील सर्व स्त्री – पुरुष भजनी मंडळी , महराज मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते .\nयावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – दत्ता मोकाशी सर यांनी केले आणि आभार महादेव बोधले महाराज यांनी मानले . पसायदान व महाप्रसाद होऊन कार्यक्रम संपन्न झाला .\n← “राष्ट्रवादी महिला आघाडी व डाँ.सेल च्या वतिने”वाण आरेग्याचे”कार्यक्रम संपन्न\nसाकत येथे शिवजंयती निमित्त ७५ जणांचे रक्तदान →\nहलाखीच्या परिस्थितीला शरणागती पत्करावी लागली तडवळेचा शरण कांबळे युपीएसीत देशात आठवा लहानपणापासूनच मनात मोठा अधिकारी बनण्याची जिद्द – शरण कांबळे\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nऐंशीत संघर्ष करणाऱ्या शेतकरी जोडप्याला खा. ओमराजेंची आर्थिक मदत\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यां��े हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mmarathi.peepingmoon.com/exclusive/news/13674/peepingmoon-exclusive-bollywood-stuntmen-fighters-thanks-akshay-kumar-for-renewing-their-accident-insurance-and-mediclaim-policies.html", "date_download": "2021-06-22T11:01:38Z", "digest": "sha1:YR5WYMFYXGCUT2RJ2Z427JY3RQPGMTB3", "length": 9366, "nlines": 91, "source_domain": "mmarathi.peepingmoon.com", "title": "PeepingMoon Exclusive: अपघात आणि मेडिक्लेम पॉलिसी रिन्यू केल्याबद्दल बॉलीवुडचे स्टंटमेन, फायटर्सनी मानले अक्षय कुमारचे आभार", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Bollywood NewsExclusive Bollywood GossipPeepingMoon Exclusive: अपघात आणि मेडिक्लेम पॉलिसी रिन्यू केल्याबद्दल बॉलीवुडचे स्टंटमेन, फायटर्सनी मानले अक्षय कुमारचे आभार\nPeepingMoon Exclusive: अपघात आणि मेडिक्लेम पॉलिसी रिन्यू केल्याबद्दल बॉलीवुडचे स्टंटमेन, फायटर्सनी मानले अक्षय कुमारचे आभार\nतो त्याचे एक्शन सीन्स बहुता स्वत:च करतो. फिल्म इंडस्ट्रीच्या स्ंटटमेन आणि फायटर्सच्या मते हा बॉलीवुड सुपरस्टार त्यांचा नंबर 1 हिरो आहे. ते या स्टारचे मोठे चाहते आहेत. लीड एक्टर स्क्रिनवर चांगले दिसावे यासाठी साहसी कृत्य करणाऱ्यांच्या ह्रदयात अक्षय कुमारसाठी खास जागा आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून फिल्म स्टंट असोसिएशनच्या 550 मेम्बर्ससाठी अक्षय हा वैयक्तिक अपघात विमा आणि मेडिक्लेम पॉलिसीसाठी पैसे भरतोय. नुकतच या कारणासाठी त्यांनी अक्षय कुमारचे आभार मानले आहेत. अक्षयने त्यांची आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्सुरन्स कंपनी लिमिटेड पॉलिसीज रिन्यू केली आहे.\nअक्षय हा कायम चॅरिटी आणि इतर गोष्टींमधून अतुलनीय काम करत आलाय. त्याच्या दयाळु वृत्तीमुळे तो अनेकांसाठी हिरो ठरलाय. एजाज गुलाब जो असोसिएशनचा जनरल सेक्रेटरी आहे, तो विविध कलाकार, डुप्लिकेट्स, फायटर्स यांची काळजी घेतो. तो सांगतो की, \"अक्षय सरांनी मला विचारलं की आमचं इन्सुरन्स आहे का , तर मी म्हटलो नाही. आम्ही प्रयत्न केला पण इन्सुरन्स कंपन्यांनी आम्हाला वगळलं कारण आम्ही आमचं आयुष्य सगळ्या जास्त धोक्यात टाकणारी लोकं आहोत. आम्हाला निराश करण्यासाठी त्यांनी हाय प्रिमियमचा पर्याय दिला ज्याची आम्ही व्यवस्था करु शकत नाही.\"\nअक्षयने एजाजला आश्वासन दिले की तो यागोष्टीकडे लक्ष देईल. आणि त्याच्या बोलण्यानुसार त्याने ते करुनही दाखवलं. त्याने फिल्म स्टंट आर्टिस्ट असोसिएशनच्या 550 मेम्बर्ससाठी ग्रुप अपघात विमा आणि मेडक्लेम इन्सुरन्स पॉलिसी संगठित केले. आणि तेव्हापासून यासाठी अक्षय पैसे देत आहे. पुढे एजाज सांगतो की, \"मला माहिती नाही की त्यांनी हे कसं केलं, पण बॉलीवुडमध्ये काम करणारे आमच्या सगळ्या मेम्बर्सचं आता इन्सुरन्स झालं आहे. आमच्यासाठी अक्षय सर हे सुपरमॅन आहेत. त्यांचं ह्रदय मोठ आहे. त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नाही.\"\nफाईट मास्टर अब्बास अली मोघल म्हणतो की एक्शन अक्षयसाठी सोपं आहे. त्यांचं तंत्र परिपूर्ण आहे. ते सेटवर प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेतात. फक्त स्वत:साठीच नाही तर इतरांसाठीही. ते प्रत्येक गोष्टीच्या तपशीलात जातात. खिलाडी 420 मध्ये आम्ही एक सीन चित्रीत केला होता ज्यात अक्षय सरांचं कॅरेक्टर 1000 फिटवर हवेच्या मध्यात विमानावर उभं राहणार होतं. मी चॉपर मधून फॉलो करत होतो. त्यांनी हे स्वत: केलं होतं. अशा थरारपूर्ण स्टंटसाठी डुप्लिकेट आर्टिस्ट 50,000 ते 75,000 इतकं मानधन निर्मात्यांकडून घेतात. पण अक्षय सर अशाप्रकारचे स्टंट केल्यानंतर हे पैसे जमा करून त्या डुप्लिकेटच्या स्वाधिन करतात जे अक्षयच्या जागी स्टंट करणार असतात.\"\nPeepingMoon Exclusive: साजिद नाडियडवाला यांचा अक्षय कुमार व अहान शेट्टीसोबत कुठलाही सिनेमा अद्यापतरी नाही\nPeepingmoon Exclusive: ‘बेल बॉटम’ साठी कमी मानधन घेण्याची बातमी फेक : अक्षय कुमार\nExclusive: पर्ल वी पुरीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी नाही, 12 जूनपर्यंत कोठडीतच रवानगी\nPeepingMoon Exclusive: महाराष्ट्र पोलिसांनी पर्लला वैद्यकीय चाचणीसाठी नेलं, सोमवारी कोर्टात होणार सुनावणी\n‘ड्रीमगर्ल’ सिनेमातील अभिनेत्री रिंकू सिंग निकुंभचे करोनाने निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0639-2/", "date_download": "2021-06-22T10:49:01Z", "digest": "sha1:GOMPOOFEOQFOKSXKNBWPG2GGNYXIFKBG", "length": 9160, "nlines": 63, "source_domain": "panvelvarta.com", "title": "बाजारात डुप्लीकेट कापुरची सर्रास खुलेआम विक्री.. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nबाजारात डुप्लीकेट कापुरची सर्रास खुलेआम विक्री..\nबाजारात डुप्लीकेट कापुरची सर्रास खुलेआम विक्री..\nपनवेल, दि.8 (वार्ताहर) ः कोरोना महामारीत कापुरला दिवसेगणीक वाढती मागणी पाहता बहुतांश ठिकाणी डुप्लीकेट कापुर विक्रीला उधाण आले असल्याचे बोलले जात आहे.\nकोरोना काळात बहुतांश नागरीक आप आपल्या घरांत जंतुसंसर्ग होऊ नये या करीता विविध ठिकाणी कापुराच्या वड्या ठेवत आहेत. तसेच कापुराचा मोठ्या प्रमाणात घरात सायंकाळी अथवा आरती वगैरे असेल किंवा धुपारतीत कापुराच्या वड्यांचा वापर करीत असतात.\nकोरोना काळात आपल्या घरांत कापुर ठेवल्याने हवेतील वातावरण शुद्ध होते असे मानले जाते याचाच फायदा घेऊन गेल्या वर्षीच्या कोरोना लाटेपासुन बाजारात कापुराची विक्री विक्रमी होत असल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे सर्वात शुद्ध व नामवंत कापुर म्हणून भीमसेन कापुर ओळखला जातो सध्या या कापुराकडे ग्राहकांचा खरेदी करण्याचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे बोलले जात आहे. भीमसेन कापुराचा बाजार भाव साधारण 1800 रूपये प्रती किलो असा आहे शुद्ध कापुराची वडी ओळखण्याचे सोपे तंञ म्हणजे ही वडी ग्राहकाने हातात घेतल्यावर ती पुर्ण पारदर्शक साधारण काचेसारखी दिसते. तसेच ह्या कापुराच्या वडीला अत्यंत हलका दाब दिल्यास त्या वडीचा तात्काळ पुर्णता बारीक चुरा होतो व त्या कापुराचा सुगंधही ग्राहकाला खुप चांगला येतो परंतु बाजारात अनेक कापुर कंपन्यानी डुप्लीकेट स्वस्त कापुर विक्री करीता ठेवला आहे या कापुराच्या वडीला मोठ्या प्रमाणात जोर दिला असता त्या वडीचा भुगा होत नाही कारण बहुतांश कापुर कंपन्या सदर कापुर वडीत मेणाचा वापर करीत असल्याने तो जाळला असताना देखील भिमसेन कापुरची सर त्या बाजारातील कापुर वडीला येत नसल्याचे काही सुज्ञ ग्राहकांचे म्हणणे आहे तरी शासनाने डुप्लीकेट कापुर विक्रीला लगाम लावावा अशी मागणी ग्राहक वर्गाकडुन केली जात आहे.\n← कोव्हिड निगेटीव्हचे बनावट रिपोर्टस् बनविणारी टोळी गजाआड..\n227 कुटूंबियांना अन्नदानाचे किट वाटप करून राबविण्यात आला आगळावेगळा उपक्रम.. →\nमाथेरान घाटात गाडीने घेतला पेट…\nकामोठे वसाहतीत बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई..\nनगरसेवक विक्रांत पाटील यांच्या एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह या उपक्रमात सर्वच स्तरातून होत आहे कौतुक\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/ahmednagar-news-marathi/anna-hazares-hint-to-join-the-farmers-movement-bjp-leaders-meet-anna-70063/", "date_download": "2021-06-22T10:29:39Z", "digest": "sha1:U7ZVWU5FMSKFJEJUBQ2W5JMTEGLC4SHT", "length": 11665, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Anna Hazare's hint to join the farmers' movement; BJP leaders meet Anna! | अण्णा हजारे यांचा शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा; भाजप नेत्यांनी घेतली अण्णांची भेट ! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nअहमदनगर अण्णा हजारे यांचा शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा; भाजप नेत्यांनी घेतली अण्णांची भेट \nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर भाजपचे माजी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार भागवत कराड आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णा हजारे यांनी भेट घेतली. महिनाभराहून अधिक काळ दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे.\nपारनेर (Parner). ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर भाजपचे माजी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार भागवत कराड आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णा हजारे यांनी भेट घेतली. महिनाभराहून अधिक काळ दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे.\nशेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा हजारे यांनी इशारा दिल्यानंतर राळेगणसिद्धी येथे येऊन भाजप नेत्यांनी त्यांची भेट अण्णांसोबत चर्चा करून एक महिन्याची मुदत मागून अण्णांनी आंदोलन करू नये अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. अण्णांनी मात्र केवळ अश्वासनावर ना थांबता शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर जा���ेवारी महिनाअखेर आयुष्यातील शेवटचे आंदोलन करण्याचा इशारा दिला.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.samirkunawar.in/mr/%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-22T10:55:29Z", "digest": "sha1:ZZKXGLKPDANWVGK6YV4CP3AAJBIZDVUF", "length": 5498, "nlines": 37, "source_domain": "www.samirkunawar.in", "title": "१० लक्ष रुपयांच्या निधीतून कांढली सर्कल येथे खडीकरण व गावांतर्गत रस्त्याचे बांधकाम. - MLA Samir Kunawar Official Website १० लक्ष रुपयांच्या निधीतून कांढली सर्कल येथे खडीकरण व गावांतर्गत रस्त्याचे बांधकाम. - MLA Samir Kunawar Official Website", "raw_content": "\n« हिंगणघाट विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विविध ग्रामीण भागांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर.\nजिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर. »\n१० लक्ष र���पयांच्या निधीतून कांढली सर्कल येथे खडीकरण व गावांतर्गत रस्त्याचे बांधकाम.\n१० लक्ष रुपयांच्या निधीतून कांढली सर्कल येथे खडीकरण व गावांतर्गत रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.सदर विकासकामांचे भूमिपूजन ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले.ग्रामीण भागातील दळणवळणाला चालना मिळावी म्हणून सदर विकासकामे राबविण्यात येत आहे.तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा अंतर्गत हिंगणघाट\nमतदारसंघात मौजा उमरी येथे महागाव रस्त्यांना जोडणारा रत्नमाला देवस्थान पर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येत आहे.या विकास कामासाठी सुमारे १२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच रस्ते बांधकामामुळे स्थानिक नागरिकांची दळणवळण व वाहतुकीची समस्या कायमची दूर होणार आहे.\nSeptember 12, 2019 / In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on १० लक्ष रुपयांच्या निधीतून कांढली सर्कल येथे खडीकरण व गावांतर्गत रस्त्याचे बांधकाम.\nफेसबुक पेज लाईक करा\n१० कोटी ८५ लक्ष रुपयांच्या निधीतून साकार होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाचा भूमिपूजन समारंभ.\nजिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर.\n१० लक्ष रुपयांच्या निधीतून कांढली सर्कल येथे खडीकरण व गावांतर्गत रस्त्याचे बांधकाम.\nहिंगणघाट विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विविध ग्रामीण भागांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर.\nमत्स्य व्यवसाय महिला शेतकरी गटाकरिता मासळी विक्रीसाठी १२ लक्ष रुपयांच्या निधीतून फिरते वाहन उपलब्ध.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/delhi-blast-envelope-and-ball-bearings-used-to-make-bombs-recovered-from-the-blast-site-near-israel-embassy-mhsd-517361.html", "date_download": "2021-06-22T11:32:10Z", "digest": "sha1:2TCILMAWNIJIO62QXG5EPT2KV36EKH3W", "length": 17388, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Delhi Blast : इस्रायल दूतवासाजवळ सापडलं बंद पाकीट, दोन संशयीत CCTV मध्ये दिसले | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nWTC Final : ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा\nराजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; महापौरांनी दिले चौकशीचे आदेश\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\nWTC Final : ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\nWTC Final, LIVE : अखेर पाऊस थांबला, टीम इंडियापुढे किवींना रोखण्याचं कठीण आव्हान\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nडायबेटिज रुग्णांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, फायदे माहिती झाले तर, रोज प्याल\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nNational Kiss Day: 'किस'विषयी या 7 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात संचारबंदी\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर क���ले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nलग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\nDelhi Blast : इस्रायल दूतवासाजवळ सापडलं बंद पाकीट, दोन संशयीत CCTV मध्ये दिसले\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद पोहोचला संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे भाजप खासदाराने केली कारवाईची मागणी\nखोटे जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस; 'या' मंत्र्याची घोषणा, काय आहे प्रकरण\nDelhi Blast : इस्रायल दूतवासाजवळ सापडलं बंद पाकीट, दोन संशयीत CCTV मध्ये दिसले\nमध्य दिल्लीतील इस्रायली दूतवासाबाहेर शुक्रवारी कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट (Delhi Blast) झाला. या स्फोटाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाला बोलावण्यात आलं आहे. या पथकाला घटनास्थळी इस्लायल ऍम्बसीचा (Israel Embassy) पत्ता असलेलं एक बंद पाकीट सापडलं आहे.\nनवी दिल्ली, 30 जानेवारी : मध्य दिल्लीतील इस्रायली दूतवासाबाहेर शुक्रवारी कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट (Delhi Blast) झाला. या स्फोटाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाला बोलावण्यात आलं आहे. या पथकाला घटनास्थळी इस्लायल ऍम्बसीचा (Israel Embassy) पत्ता असलेलं एक बंद पाकीट सापडलं आहे. या पाकिटावर इस्रायलच्या दूतवासातील एका अधिकाऱ्याबाबत मजकूर लिहिलेला आहे. या पाकिटाचा आणि त्याच्यावरच्या मजकुराचा बॉ���्बस्फोटाशी संबंध आहे का, याचा तपास विशेष पथक करत आहे. या पत्रासोबतच पोलिसांनी बॉम्बस्फोटासाठी वापरलेले बॉल बेअरिंगही जप्त केले आहेत.\nदरम्यान या स्फोटावेळची सीसीटीव्ही दृष्य पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या फूटेजमध्ये एका टॅक्सीतून दोन जण खाली उतरून घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर ही टॅक्सी रवाना झाली. हे दोघंही संशयीत स्फोट घडवण्यासाठी चालत तिकडे गेले होते. पोलिसांच्या पथकाने या टॅक्सी चालकाची चौकशी केली आहे. बॉम्ब लावल्यानंतर दोन्ही संशयीत तिकडून पळून गेले आहेत.\nदहशत पसरवण्यासाठी हा बॉम्बस्फोट करण्यात आल्याचा विशेष पथकाचा प्राथमिक अंदाज आहे. पथकाला सीसीटीव्हीमध्ये एक संशयास्पद कारही दिसली आहेर. तसंच स्फोट झाला त्यावेली परिसरात किती मोबाईल कार्यरत होते, याची माहिती घेण्यासाठी डम्प डेटाही घेतला जात आहे.\nWTC Final : ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा\nराजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; महापौरांनी दिले चौकशीचे आदेश\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0649-2/", "date_download": "2021-06-22T11:14:07Z", "digest": "sha1:W7Q5SIUS4HVRWXCHVGSCL7LBTJYVQXTN", "length": 11870, "nlines": 64, "source_domain": "panvelvarta.com", "title": "पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील त्रुटी दूर करा, मनुष्यबळ वाढवा .. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nपनवेल उपजिल्हा रुग्णालयातील त्रुटी दूर करा, मनुष्यबळ वाढवा ..\nपनवेल उपजिल्हा रुग्णालयातील त्रुटी दूर करा, मनुष्यबळ वाढवा – खा. श्रीरंग बारणे\nपनवेल दि.10 (वार्ताहर)- पनवेल उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड असून सर्व सोयी सुविधा असलेले हॉस्पिटल आहे. कोरोना रुग्णांसह इतर रुग्णावर देखील उपचार केले जातात. अनेक कोरोना रुग्ण येथे उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्णालयात मनुष्यबळ वाढवावे. डॉक्टर, औषधे उपलब्ध करून देण्याच्या सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रुग्णालयातील त्रुटी तत्काळ दूर करण्याचा सूचनाही त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.\nपनवेल उपजिल्हा रूग्णालयाला खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) भेट दिली. रुग्णांची विचारपूस केली. रूग्णालयातील कोरोना वार्ड व इतर पेशंटची सविस्तर माहिती घेतली. वैद्यकीय अधिक्षक डॅा. बसवराज लोहारे, डॉ. बालाजी फाळके, डॉ. अरुण पोहरे, सुभाष जाधव, ज्योती गुरव, शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, पनवेल शहर संघटक प्रविण जाधव,कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी,जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यावेळी उपस्थित होते. पनवेल उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड आहेत. सर्व सोयी सुविधा असलेले हॉस्पिटल आहे. कोरोना रुग्णांसह इतर रुग्णावर देखील उपचार केले जातात. व्हेंटिलेटर, आयसीयू, ऑक्सिजनची कमतरता भासू देऊ नका, रूग्णांना चांगली सेवा द्यावी. जिल्ह्यातील चांगल्या प्रकारचे रुग्णालय आहे. अनेक रुग्ण येथे उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन घरी गेले असल्याचे सांगून खासदार बारणे म्हणाले, सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती घेतली. ज्या त्रुटी आहेत. त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्या तत्काळ सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत. डॉक्टर, नर्स, सर्व स्टाफ उत्तम काम करत आहे. कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. मनुष्यबळाची कमतरता आहे. याबाबत तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून डॉक्टर, औषधे उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या असून लवकरच अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्यामुळे कोरोना विरोधातील लढाईला आणखी बळ मिळेल असेही त्यांनी सांगितले. चौकट-\nकोरोना महामारीत खासदार पायाला भिंगरी लावून फिरताहेत मतदारसंघात\nकोरोना महामारीत खासदार श्रीरंग बारणे मतदारसंघातील सर्व कोविड रुग्णालयाला प्रत्यक्षपणे भेट देतात. माहिती जाणून घेऊन, त्रुटी दूर करण्याच्या सूचना प्रशासनाला देतात. रुग्णांशी संवाद साधतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात. रुग्णांना धीर देतात. पिंपरी-चिंचवड, मावळ, पनवेल, उरण, खालापूर, कर्जत येथील कोरोना परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतात. या महामारीत नागरिकांना कोणताही त्रास होता कामा नये, अशा सूचना प्रशासनाला देतात. कोरोना रुग्णांची पिळवणूक केली जात असेल. तर, स्वतः तिथे जाऊन संबंधितांना जाब विचारतात. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळत आहे. अक्षरशः पायाला भिंगरी लावून खासदार मतदारसंघात फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.\n← युसूफ मेहेरअली सेंटरच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जन जागृती.\nकेएन फाऊंडेशनच्या माध्यमातून मजूरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप →\nगिर्यारोहणासाठी गेलेल्या एकाचा मृत्यू…\nक्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ . रुपालिताई शिंदे , व निकेशा केमिकल्स प्रा. ली. चे प्रोप्राईटर मृगेश दोषी ह्यांनी केले प्रत्येकी पोलीस ठाण्यात जाऊन केले ५ लिटर सॅनिटायझरचे वाटप\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/pensacola-fl/?utm_medium=rideoptions&utm_source=uber&utm_term=wpkyPzXmMUnSRZnSM9xFrRnvUkkTQj2hI27fVA0", "date_download": "2021-06-22T10:21:25Z", "digest": "sha1:MBCRD5TIM4FY2RQMPDL42PONXVDYEUIC", "length": 8029, "nlines": 158, "source_domain": "www.uber.com", "title": "पेंसकोला, एफएल: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nPensacola, FL मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Pensacola, FL मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nपेंसकोला, एफएल: choose a ride\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nपेंसकोला, एफएल मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हरी केलेले रेस्टॉरंटचे पदार्थ\nसर्व पेंसकोला, एफएल रेस्टॉरंट्स पहा\nऑर्डरFast food आता डिलिव्हरी करा\nऑर्डरPizza आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAlcohol आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAmerican आता डिलिव्हरी करा\nऑर्डरFamily meals आता डिलिव्हरी करा\nऑर्डरWings आता डिलिव्हरी करा\nऑर्डरMexican आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBreakfast & brunch आता डिलिव्हरी करा\nऑर्डरDesserts आता डिलिव्हरी करा\nऑर्डरChinese आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAsian आता डिलिव्हरी करा\nऑर्डरSushi आता डिलिव्हरी करा\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E2%9C%8D/", "date_download": "2021-06-22T11:10:30Z", "digest": "sha1:D43VG77VXIQW3COSXXYIHCV6N3PQH4QL", "length": 13670, "nlines": 81, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "मास्तर || MARATHI SHORT STORIES ||", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \n” रोजच्याच धावपळीत आजूबाजूलाही पाहायला वेळ नसलेल्या आपल्या लोकांना आयुष्य काय असतं हे कधी कळलंच नाही. ‘तुम्ही तुमचं आयुष्य इतकं सुंदर जगावं की कुंडीतल्या गुलाबाला आज किती गुलाब आले आहेत हे तुम्ही आवर्जून रोज ��हावं’ असं म्हणणाऱ्या आमच्या मास्तरांची शिकवणं काही वेगळी असायची. आपण अगदी चाळिशीत गेलो डोक्यावरचे छप्पर उडाले पण डोक्यातले संस्कार मात्र मास्तरांनी अगदी गाय दावनीला बांधावी तसे आयुष्यभर आपल्या मनाला बांधून ठेवावेत इतके ते घट्ट आहेत.\nआयुष्यात पुढे गेल्यानंतर अचानक आपले मास्तर आपल्या समोर दिसावे आणि जुन्या गोष्टी पुन्हा आठवाव्या अस काहीस मला झालं. कडक शिस्त , शिकवणं आणि कित्येक गोष्टी यामुळे शाळेतले मास्तर आपल्या नेहमीच लक्षात राहतात. आज अचानक समोर दिसल्यावर हातात एक काठी, भिंगाचा मोठा चष्मा, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या ,पण एक मास्तर म्हणून असलेलं तेज तसचं पहाताना जवळ जावून त्यांच्याशी भेटण्याचा मोह झाल्यावाचून राहत नाही.” समोरच उभ्या मास्तरांना पाहून मंदारच्या मनात कित्येक विचार आले.\n” मास्तरांच्या जवळ जावून मंदारने हाक मारली.\nगुरुजी किंचित मागे वळले. आपल्या भिंगाचा चष्म्यातून पाहत बोलले.\nमंदार एक क्षण थांबून.\n” मंदार त्याच्या समोर येत म्हणाला.\n म्हणजे इयत्ता सातवी ते दहावी ” इतक्या वर्षा नंतरही मास्तरांनी मंदार किती इयत्ता त्याच्या वर्गात होता हे अगदी अचूक सांगितलं.\n” मंदार मास्तरांना म्हणाला.\n“किती वर्षांनी भेटलास मंदार शाळा संपली आणि महाविद्यालयात गेलास तेव्हा तरी भेटी व्हायच्या शाळा संपली आणि महाविद्यालयात गेलास तेव्हा तरी भेटी व्हायच्या पण पुढे भेटीही विरळच झाल्या पण पुढे भेटीही विरळच झाल्या ” मास्तर मंदारला निरखत म्हणाले.\n“मध्यंतरी गावाला येऊन गेलो होतो तेव्हा भेटायचं म्हटलं होतं तेव्हा भेटायचं म्हटलं होतं पण तुम्ही निवृत्त झाल्याचं कळाल पण तुम्ही निवृत्त झाल्याचं कळाल” मास्तर आणि मंदार शेजारीच असलेल्या बाकड्यावर बसले.\n निवृत्त झाल्यावर गावाकडे मनच लागेना \n“बाकी कुठं असतोस हल्ली ” मास्तर काठी शेजारी ठेवतं बोलले.\n“ठाण्याला कलेक्टर ऑफिसात कामाला आहे \n लग्न केलस की आजही आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा टिकवून आहेस ” मास्तर किंचित मंदारकडे पाहून हसत म्हणाले.\n“हो झालं ना लग्न दोन मुलंही आहेत \n” मंदारच्या वडलां बद्दल मास्तरांनी विचारले.\n“आई आणि बाबा दोघेही माझ्याकडेच असतात ठाण्याला ” मंदार मास्तरांच्या काठीकडे पाहत म्हणाला.\n“गेल्यावर मी आठवण काढली होती म्हणून सांग नक्की \nमास्तर कित्येक वेळ मंदारला बोलत राहिले. आपल्या कडक शिस्तीमुळे विद्यार्थी त्यांना चांगलेच भिऊन असायचे. पण शाळेच्या बाहेर कित्येक वर्षांनी भेटल्यावर त्याच्यातील एका वेगळ्याच मास्तरांची ओळख मंदारला झाली. त्यात कित्येक आपुलकी होती.\n“आयुष्याच्या खऱ्या वाटेला सुरुवात झाली तेव्हा कित्येक गोष्टी कळल्या. एक मास्तर म्हणून आपलं कर्तव्य करताना गुरुजी तितकेच कणखर भूमिका मांडायचे. पिकलेल्या त्यांच्या केसांकडे पाहून वर्गात असताना त्यांची कित्येक वेळा थट्टा करायचो पण आज आपलेही केस का पांढरे झाले हे कळल्या शिवाय राहिले नाही. वर्गातला तो मंदार आठवला की आज खरंच गम्मत वाटते.” मंदार मनातच कित्येक गोष्टी बोलू लागला.\n“हल्ली कुठे असता तुम्ही\n“वृद्धाश्रम आहे इथे जवळ तिथेच असतो ” मंदारला हे एकूण काय बोलावं तेच कळेना.\nमास्तर बोलत राहिले. मंदार ऐकत राहिला.\n“मुलगा विलायतेत नोकरी करतो वर्षभरापूर्वी सौ गेल्या घर खूपच खायला उठलं म्हणून मग इकडेच राहायला आलो म्हणून मग इकडेच राहायला आलो तेवढाच विरंगुळा ” मास्तर एकटक शेजारच्या फुलांच्या रोपट्यांकडे पाहत राहिले. कित्येक भाव आपल्या चष्म्या आढ लपवत राहिले.\n“बरं चल निघतो मी आता एक दिवस निवांत भेटायला येईन ठाण्याला एक दिवस निवांत भेटायला येईन ठाण्याला तुझा पत्ता तेवढा देऊन ठेवं तुझा पत्ता तेवढा देऊन ठेवं आमच्या घरात आज एक नवीन मित्र येणार आहे ना आमच्या घरात आज एक नवीन मित्र येणार आहे ना त्यांना भेटायचं आहे ” मंदारकडे पाहत मास्तर उठू लागले.\n” मंदार शांत म्हणाला.\n” मास्तर मंदारला कित्येक क्षण पाहत राहिले.\nती काही क्षणांची भेट मंदारला खूप काही सांगून गेली. शाळेच्या प्रांगणात एक गुरुजी म्हणून कित्येक विद्यार्थी घडवणारे ते आणि वर्गाच्या बाहेर भेटलेले तेच गुरुजी यात फरक तो किती होता. पण आयुष्याचे नियम मात्र तेच कडक शिस्त , आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी नेहमीच सुंदर.\n“मला घडवणाऱ्या माझ्या मास्तरांना मला म्हणावेसे वाटले की तुम्ही माझ्या सोबत चला पण कितीही केलं तरी तुम्ही येणार नाहीत हे माहितेय मला.. पण कितीही केलं तरी तुम्ही येणार नाहीत हे माहितेय मला.. शेवटी या मनावर तुम्हीच संस्कार केले आहेत शेवटी या मनावर तुम्हीच संस्कार केले आहेत ” पाठमोऱ्या जाणाऱ्या मास्तरांकडे पाहून मंदार मनातल्या कित्येक विचारांशी बोलत राहिला.\nपुन्हा कित्येक वेळा मंदार मास्तरांना आवर्जून भेटायला गेला. ठाण्याला गेल्यावर मास्तर मंदारकडे आवर्जून मुक्काम करू लागले. मंदारचा गच्चीत ठेवलेल्या गुलाबांच्या फुलांकडे आवर्जून पाहून स्वतः ची शिकवण आठवू लागले. “तुम्ही तुमचं आयुष्य इतकं सुंदर जगावं की कुंडीतल्या गुलाबाला आज किती गुलाब आले आहेत हे तुम्ही आवर्जून पहाव ” अगदी न चुकता.\n\"अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी \" त्याने रिप्लाय केला, \"मला वाटल सहजच केलतास मेसेज म्हणुन काही रिप्लाय केला नाही\" त्याने रिप्लाय केला, \"मला वाटल सहजच केलतास मेसेज म्हणुन काही रिप्लाय केला नाही\n\" आता पुन्हा आपण कधीच भेटणार नाहीत, तु फक्त खुश रहा , आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर, माणसाला स्वप्न पडतात, आपल हे प्रेम स्वप्नच होतं…\n\" \"दादा मीच आहे\" \"का रे सदा\" \"का रे सदा काय काम काढलं सकाळ सकाळ काय काम काढलं सकाळ सकाळ\" \"पत्र द्यायच होतं तुमचं, कालच पोस्टमन देऊन गेलाय माझ्याकडे\" \"पत्र द्यायच होतं तुमचं, कालच पोस्टमन देऊन गेलाय माझ्याकडे\nकाही क्षण माझे काही क्षण तुझे हरवले ते पाहे मिळवले ते माझे  मी एक शुन्य तु एक शुन्य तरी का हिशेबी मिळे एक शुन्य…\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0659-2/", "date_download": "2021-06-22T11:43:25Z", "digest": "sha1:VUZ5HOAHFQNVV254WAC6VQZJS52HY6ZY", "length": 9301, "nlines": 62, "source_domain": "panvelvarta.com", "title": "संवेदना चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणार-संस्थापिका / अध्यक्षाकोमल खोचरे (तावरे) - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nसंवेदना चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणार-संस्थापिका / अध्यक्षाकोमल खोचरे (तावरे)\nसंवेदना चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणार-संस्थापिका / अध्यक���षाकोमल खोचरे (तावरे)\nपनवेल दि.14 (संजय कदम)- आज अक्षय तृतीया, धर्मवीर संभाजी राजे जयंती आणि रमझान ईद च्या पवित्र दिनी केएन फाऊंडेशन हे नाव बदलून संवेदना चॅरिटेबल ट्रस्ट या आमच्या नवीन संघटनेचे, संस्थेचे लोकार्पण करत आहोत. या माध्यमातूनतळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणार असल्याची माहिती संस्थापिका / अध्यक्षाकोमल खोचरे (तावरे) यांनी दिली आहे.\nसामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेली ही एक सेवाभावी संस्था असणार आहे. या संस्थांच्या संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली आहे आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतील. आमची संघटना प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करणार आहे व प्रसंगोपात्त आर्थिक मदतही आम्ही गरजू व्यक्तींना करू. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देऊन, नागरी सुविधांबद्दल जागरूक, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम आम्ही या संघटनेच्या मार्फत करणार आहोत आणि समाजात घाटीत अघटित अन्यायाच्या विरोधात देखील आम्ही तत्परतेने आवाज उठवू आणि लोकांना न्याय मिळवून देऊ. तरी आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि साथ आमच्या या संघटनेच्या सोबत असू द्या हीच मी जनतेकडे प्रार्थना करीत असल्याचेसंस्थापिका / अध्यक्षाकोमल खोचरे (तावरे) यांनी सांगितले आहे.\n← दीड हजाराच्या मदतीची वाट बघतोय रिक्षावाला..\nमुलगी झाली हो’ फेम अभिनेता योगेश सोहनीला एक्सप्रेस वेवर लुटणाऱ्यास अटक … →\nलक्ष्मी वसाहत येथील नागरिकांनी मानले मनपा नगरसेवक मा.राजू सोनी यांचे आभार…\nजीवनावश्यक वस्तूने भरलेला ट्रक दुभाजकावर झाला पलटी…\n१९८४ सालच्या शौर्यशाली व गौरवशाली लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत.\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक म���िला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/appeal-send-proposal-marathi-sahitya-award-374369", "date_download": "2021-06-22T11:38:07Z", "digest": "sha1:OTTISP3UQL2I33UCLZRFNRNYRFBFCY5L", "length": 14686, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ‘मराठी साहित्य’ पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन", "raw_content": "\nमराठी साहित्य क्षेत्रात विशेष लेखन केलेल्या मान्यवरांना 12 वर्षापासून येथील प्रकाश किरण प्रतिष्ठान पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहे.\n‘मराठी साहित्य’ पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन\nश्रीरामपूर (अहमदनगर) : मराठी साहित्य क्षेत्रात विशेष लेखन केलेल्या मान्यवरांना 12 वर्षापासून येथील प्रकाश किरण प्रतिष्ठान पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी साहित्यिकांनी आपले लेखन साहित्य पाठविण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष लेविन भोसले यांनी केले आहे.\nमराठी कविता संग्रह, कथासंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र, ललीत, वैचारिक वाड्मय, प्रवासवर्णन, दिवाळी अंक, नाताळ अंक अशा विविध मराठी साहित्य लेखनाच्या दोनप्रती, पासपोर्ट फोटो, अल्पपरिचय 31 डिसेंबरपर्यंत प्रकाश किरण प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष लेविन भोसले आशीर्वादनगर, शिरसगाव रोड, प्रभाग एक श्रीरामपूर 413709 पत्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nपुरस्कार वितरण सोहळ्याचे जानेवारी मध्ये आयोजन केले असुन पुरस्कार विजेत्यांना सन्मान चिन्ह, पुरस्कार प्रमाणपत्र आणि शाल ग्रंथभेट देऊन सन्मानित केले जाणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. शहरासह विविध ठिकाणच्या साहित्यिकांना आपले साहित्या तातडीने पाठविण्याचे आवाहन प्रकाश किरण प्रतिष्ठानने केले आहे.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nदहा महिन्याने भरला पहिल्यांदाच कोल्हारमध्ये आठवडे बाजार\nकोल्हार (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात सलग दहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेला कोल्ह���र भगवतीपूरचा आठवडे भाजीबाजार नव्या जोमाने भरला. त्यामुळे गावाच्या बाजारपेठेवर रौनक दिसून आली.\nसरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत नगर जिल्ह्यात भाजपकडून वीज बिलाची होळी\nअकोले (अहमदनगर) : राज्य सरकारने विजेचे बिल अवच्या सव्वा देऊन शब्द देऊनही वीज बिल माफ न केल्यामुळे आज शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली, असे उद्गार माजी आमदार वैभव पिचड यांनी अकोले वीज मंडळ कार्यालयाच्या समोर बोलताना काढले.\nशिर्डीच्या नगराध्यक्षा अर्चना कोते देणार आज राजीनामा\nशिर्डी (अहमदनगर) : शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष अर्चना कोते या आज (ता. 19) आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत. या नगरपंचायतीवर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यांनी यापूर्वीच कोते यांना राजीनामा देण्याची सुचना केली होती. त्यानुसार हा राजी\nनिवृत्त अधिकाऱ्याचा बंगला फोडला; 60 हजारांचा मुद्देमाल लंपास\nनगर (अहमदनगर) : महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विश्‍वास माधवराव शेळके यांचा माणिकनगर येथील बंगला फोडून चोरांनी सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे 60 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. हा प्रकार समोर आला. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nउसाच्या गाडीचा 'हिरा' जागीच गेला अन्‌ मालकाने फोडला हंबरडा\nश्रीगोंदे (अहमदनगर) : दुपारची दीड वाजण्याची वेळ होती... ऊर उन्हात महादेव सानप हा ऊस तोडणी मजूर त्याच्या हिरा व तुरा नावाच्या बैलांची जोडीच्या जीवावर उसाची बैलगाडी घेवून चालला होता. अचानक हिरा नावाचा बैल जागीच कोसळला. महादेवच्या अंगातील त्राणच निघून गेला. त्याने उसाच्या गाडीवरुन उडी घेतली म\n सिद्धटेकमधील धार्मिक स्थळी शुकशुकाट; व्यवसायांना पुन्हा एकदा घरघर\nसिद्धटेक (अहमदनगर) : साधारणपणे नऊ महिन्यांच्या कडक संचारबंदीतून धार्मिक व पर्यटनस्थळे कुठेतरी सावरली असतानाच आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू लागला असून संचारबंदी सदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. परिणामी या स्थळांचा परिसर निर्मनुष्य झाला असल्याने तेथील अर्थकारण बिघडले आहे.\nखाजगी संघासोबत सहकारी संघाकडूनही दूधदरात कपात\nअहमदनगर : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे लाॅकडाउन झाल्यानंतर दूधाची मागणी कमी झाली होती. मात्र आता गेल्या दोन महिन्यापासून दूधाला चांगली मागणी वाढलेली असतानाही दूध खरेदीदार संघाकडून दरात कपात केली जात आहे. मागील महिन्यात खाजगी संघानी दूधाचे दर कमी केल्यानंतर आता सहकारी संघही दूधाचे दर कमी\nकांदा तब्बल एक हजार रूपयांनी गडगडला\nसोनई (अहमदनगर) : नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. क्विटंलच्या भावाला एक हजाराने उतरती कळा लागली आहे. दिवाळी सणामुळे आठ दिवस लिलाव बंद होते.\nश्रीरामपूर पालिकेत आज विशेष सभेचे आयोजन\nश्रीरामपूर (अहमदनगर) : येथील नगरपालिकेत आज सकाळी साडे आकरा वाजेच्या सुमारात सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. या संदर्भात पालिकेने सर्व सभासद नगरसेवकांना नोटीसा पाठवून सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभेत सर्वांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक केले असून नगरपाल\nवसुलीपेक्षा खर्च अधिक; दिवाळीचे भाडे अजून नगरपालिकेच्या फंड खात्यात नाही\nश्रीरामपूर (अहमदनगर) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मेनरोड परिसरात उभारलेल्या विविध साहित्य विक्री स्टॉलचे किराया (भाडे) नगरपालिकेच्या फंड खात्यात अद्याप जमा झालेला नसल्याचा प्रकार उघडकीस आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/pahanya-tula-chandrama-utsuk/", "date_download": "2021-06-22T10:36:03Z", "digest": "sha1:6QJ4YLO6QZFUYJ5PKVZU35RIBXZSOYI7", "length": 10414, "nlines": 172, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पाहण्या तुला चंद्रमा उत्सुक – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ June 22, 2021 ] टपरी नेहमीचीच ठरलेली..\tकथा\n[ June 22, 2021 ] प्रेरणा\tललित लेखन\n[ June 22, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] सारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\tविशेष लेख\n[ June 21, 2021 ] टेलिफोन\tनोस्टॅल्जिया\n[ June 21, 2021 ] स्वप्न स्वरांचे\tकविता - गझल\n[ June 21, 2021 ] डायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] तिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\tयुवा-विश्व\n[ June 21, 2021 ] गुलज़ार समजून घेताना…\tपरिक्षणे - परिचय\n[ June 21, 2021 ] कृतज्ञता – एक कौटुंबिक संस्कार\tवैचारिक लेखन\n[ June 21, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २७)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] मराठी ‘माय’\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] जगप्रसिद्ध आयबीएम कंपनी\tउद्योग / व्यापार\n[ June 20, 2021 ] हुक्का पार्लर\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] प्रेरणा\tवैचार���क लेखन\n[ June 20, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २६)\tललित लेखन\nHomeकविता - गझलपाहण्या तुला चंद्रमा उत्सुक\nपाहण्या तुला चंद्रमा उत्सुक\nFebruary 14, 2020 हिमगौरी कर्वे कविता - गझल, कविता – गझल\nपाहण्या तुला चंद्रमा उत्सुक, माजला मनात कोलाहल,अशी कुठली बरे चांदणी,\nजिच्याशी रंगतो प्रेम- खेळ\nसुंदर सोनसळी रंग त्याचा,\nज्याची दुनियेला पडे भूल,–\nहात तुझा हाती येता ,\nबघ कसा जळतो बिचारा,\nप्रेम दिवस त्याला न मिळे,\nमहत्व प्रेमाचे जाणत जाणत अलगद ओंजळीत आला,\nमी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\nसारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\nडायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\nतिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0669-2/", "date_download": "2021-06-22T10:10:59Z", "digest": "sha1:HA5LJ74IPDQVC4KWVNSQW6SWWY65T5D2", "length": 11657, "nlines": 66, "source_domain": "panvelvarta.com", "title": "सर्वाचे आवडते नगरसेवक रविंद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब��यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nसर्वाचे आवडते नगरसेवक रविंद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..\nसर्वाचे आवडते नगरसेवक रविंद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, 102 रक्तदात्यानी केले रक्तदान\nकळंबोली / विकास पाटीस\nरक्तदान हेच जीवनदान आणि रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या देशासह राज्यात कोरोनानाचा वाढता प्रादुर्भाव त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे . वाढत्या रुग्ण संख्येमुळे रक्ताचा तुटवडा आहे अशा भयानक परिस्थितीत रुग्णांना रक्त उपलब्ध करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे त्यातून एखाद्या रुग्णांना रक्त उपलब्ध होत नसल्याने जीवाला मुकावे लागते. यावर मात करण्यासाठी सर्वाचे लाडके आवडते नगरसेवक रविंद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या रक्तदान शिबीराला रक्तदात्यानी उस्फूर्त प्रतिसाद 102 रक्तदात्यानी रक्तदान केले.\nनगरसेवक रविंद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त एमजीएम कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने रविंद्र भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयात या रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते या शिबिराला माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शेकापचे विधानसभा संघटक काशिनाथ पाटील, नगरसेविका प्रिया भोईर, प्रज्योती म्हात्रे, शेकापचे माजी सभापती राजेश केणी, युवा नेते विजय भोईर, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेनेचे के के कदम, अरविंद कडव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना भेट दिली. देशासह राज्यात कोरोना महामारीने हाहाकार माजविला असून कोरोनाच्या साथीत रक्ताची कमतरता आहे या रुग्णाना रक्त उपलब्ध व्हावे म्हणून नगरसेवक रविंद्र भगत यांनी कोरोना महामारीच्या बिकट परिस्थितीत ‘ रक्तदान जीवदान ‘ या महत्त्वपूर्ण संकल्पनेतून तरूणाना रक्तदान करण्याचे आवाहन केले ���ोते याला तरुणाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत 102 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी डाँक्टरांचै मोलाचे सहकार्या मिळाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तदान करता आले रक्तदान शिबिरावर रक्तदात्यानी सामाजिक अंतर व कोरोनाच्या नियमांचे पालन करत रक्तदानात भाग घेतला होता.\nसर्व तपासण्या केल्यानंतरच रक्तदान करण्यात येत होते रक्तदात्याना रविंद्र भगत यांनी स्टिमर, सँनेटाझर व मास्कचे वाटप करण्यात आले रविद्र भगत यांच्या रक्तात समाजसेवा भिनली असल्याने ते जनतेच्या सेवेचे अनेक उपक्रम राबवत आले आहेत त्यांच्याकडून जनतेची मोठी अपेक्षा असून त्यात ते खरे उतरत आहेत.\nकोरोनाला महामारीवर मात करण्यासाठी व जनतेला दिलासा मिळावा यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हा उपक्रम यशस्वी व्हावा म्हणून युवकानी मेहनत घेतली तसेच कोरोनाला हरविण्यासाठी युवकानी पुढाकार घ्यावा असे आवाहनही रविंद्र भगत यांनी करताना भविष्यात जनतेसाठी असे उपक्रम ऱाबविण्यात येतील असे सांगितले. .\n← पनवेल परिसरातील जाहिरातीचे होल्डींग ठरतात जीवघेणे…\nभिंवडीत १२ हजार जिलेटीनच्या कांड्या जप्त.. →\nराज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्या; छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..\nगुन्हे शाखा कक्ष-2च्या धडक कारवाईत देशी विदेशी मद्यसाठा हस्तगत.\nउरण माहिती अधिकार मार्गदर्शन शिबीर संपन्न.\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-loss-farmers-due-inferior-flower-plants-dindori-taluka-nashik-36935", "date_download": "2021-06-22T10:52:18Z", "digest": "sha1:EVVSSV7Z3WSV7MMR3NBECIRMJK5UDZXE", "length": 15833, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Loss of farmers due to inferior flower plants in Dindori taluka, Nashik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक, दिंडोरी तालुक्यात निकृष्ट फ्लॉवर रोपांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान\nनाशिक, दिंडोरी तालुक्यात निकृष्ट फ्लॉवर रोपांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान\nबुधवार, 7 ऑक्टोबर 2020\nनाशिक : नाशिक शहराच्या परिसरात अनेक गावांमधील शेतकरी हंगामनिहाय भाजीपाला लागवडी मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र, काही भाजीपाला रोपवाटिकेंमध्ये रोपे वारंवार निकृष्ट दर्जाची येतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.\nनाशिक : नाशिक शहराच्या परिसरात अनेक गावांमधील शेतकरी हंगामनिहाय भाजीपाला लागवडी मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र, काही भाजीपाला रोपवाटिकेंमध्ये रोपे वारंवार निकृष्ट दर्जाची येतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यातच बियाणे कंपन्या व भाजीपाला रोपवाटिकाचालक हात वर करून जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.\nनाशिक व दिंडोरी तालुक्यात या घटना समोर आल्या आहेत. मोहाडी (ता. दिंडोरी) येथील शेतकरी मच्छिंद्र शिंदे यांनी खासगी रोपवाटिकेतून ८ हजार रोपांची प्रतिरोप ६० पैशांनी खरेदी केली होती. ५ ऑगस्ट रोजी २० गुंठे क्षेत्रावर लागवड केली. लागवडीनंतर खते व फवारण्या केल्या.\nमात्र, कंदाची वाढ झाली नाही; नुसते डेरेच वाढले. कंदाची अपेक्षित वाढ न झाल्याने विक्री करणेही अशक्य होते. त्यामुळे मशागत, लागवड, मजुरी, फवारण्या व खत यावर केलेला ५० हजार रुपयांचा खर्च वाया गेला. याबाबत संबंधित रोपवाटिका संचालकांकडे तक्रार केली. संबंधित बियाणे कंपनीकडे तक्रार केली. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी पाहणी करून चौकशीचे आश्वासन दिले. मात्र, नंतर आता टाळाटाळ करून नुकसानीकडे दुर्लक्ष केले, असे शिंदे यांनी सांगितले.\nनाशिक तालुक्यातील पळसे येथील शेतकरी विलास गायधनी यांनी गावाशेजारील भाजीपाला रोपवाटिकेतून लागवडीयोग्य ५ हजार रोपे खरेदी केली. ही रोपे अर्धा एकर क्षेत्रावर लागवड केली. त्यांचे अशाचप्रकारे ५५ हजारांचे नुकसान झाले आहे.\nभाजीपाला रोपवाटिका व संबंधित ��ियाणे कंपन्यावर अंकुश नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळे बियाणे उत्पादक कंपन्या नित्कृष्ट दर्जाचे बियाणे वारंवार बाजारात आणून विक्री करत आहेत. त्यावर कृषी खात्याने लक्ष घालून न्याय द्यावा.\n- विलास गायधनी, शेतकरी, पळसे, ता. नाशिक\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...\nजनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...\nखानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...\nनांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...\nपरभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...\nदेशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...\nकांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...\nअन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...\nआंबेओहळ प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...\nवनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...\nनुकसान टाळण्यासाठी मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...\nयवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...\nसांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...\nसूक्ष्म खाद्य उन्नयन य��जनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...\nप्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...\nकाळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...\nसंत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...\nमॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...\nशेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rains-satara-carried-away-potato-crop-37323", "date_download": "2021-06-22T09:58:29Z", "digest": "sha1:5NGMWKLXKO3NRORYUVOGVXP2UFDHCURB", "length": 16110, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi The rains in Satara carried away the potato crop | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाताऱ्यात पावसाने बटाटा पीक गेले वाहून\nसाताऱ्यात पावसाने बटाटा पीक गेले वाहून\nसोमवार, 19 ऑक्टोबर 2020\nपुसेगावसह (ता. खटाव) परिसरात दर वर्षीप्रमाणे हजारो एकरवर शेतकऱ्यांनी बटाटा पीक घेतलेले आहे. मात्र, पिकाचे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी काढणी योग्य झालेले बटाटा पीक पूर्णपणे वाहून गेले आहे. तर काही ठिकाणी शेतातच सडले असून, निसर्गाने शेतकऱ्यांवर केलेल्या अन्यायाचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.\nविसापूर, जि. सातारा ः पुसेगावसह (ता. खटाव) परिसरात दर वर्षीप्रमाणे हजारो एकरवर शेतकऱ्यांनी बटाटा पीक घेतलेले आहे. मात्र, पिकाचे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी काढणी योग्य झालेले बटाटा पीक पूर्णपणे वाहून गेले आहे. तर काही ठिकाणी शेतातच सडले असून, निसर्गाने शेतकऱ्यांवर केलेल्या अन्यायाच�� विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.\nदरम्यान, परतीच्या मुसळधार पावसाने पुसेगाव येथील प्रकाश मानसिंग जाधव या शेतकरी बांधवांचे पूर्ण तयार झालेले बटाटा पीक वाहून गेले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील खेड-मंचरनंतर बटाटा पिकासाठी पुसेगाव भाग राज्यात प्रसिद्ध आहे. पुसेगावसह परिसरात यंदा वेळेवर पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बटाटा पिकाची लागण केली होती. अनेक समस्या व संकटाचा सामना करीत खरिपांच्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली होती.\nबटाटा पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध बॅंकांचे कर्ज, सोसायटी, हात उसनवारी करून भांडवल उपलब्ध केले होते; परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास हिरावला गेला असून, त्यांच्या श्रमावर पावसाने पाणी फेरले आहे. दरम्यान, येथील बहुतांशी क्षेत्रावरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी शेतातील मातीही वाहून गेल्याने जमिनीचा पोतही खराब झाला आहे. यामुळे खरीप हंगामातील सर्व मेहनत वाया गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.\nमी दोन एकरवर बटाट्याची लागण केली होती. पिकासाठी बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी असा एकूण एकरी ६० ते ६५ हजार रुपये खर्च झाला आहे. तारेवरची कसरत करून हे पीक पूर्ण तयार झालेले असताना ते पावसाच्या पाण्यात वाहत असताना पाहून अतिशय दु:ख झाले, तसेच पावसाने अडीच- तीन लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.\n- प्रकाश जाधव, शेतकरी, पुसेगाव\nपूर floods निसर्ग महाराष्ट्र maharashtra खेड ऊस पाऊस सामना face कर्ज खरीप\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर���मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...\nजनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...\nखानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...\nनांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...\nपरभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...\nदेशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...\nकांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...\nअन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...\nआंबेओहळ प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...\nवनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...\nनुकसान टाळण्यासाठी मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...\nयवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...\nसांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...\nसूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...\nप्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...\nकाळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...\nसंत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...\nमॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...\nशेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/business-news-marathi/reliance-general-insurance-will-now-enable-customers-with-the-option-of-accelerated-vehicle-claims-equipped-through-microsoft-azure-ai-nrsj-68440/", "date_download": "2021-06-22T11:21:32Z", "digest": "sha1:IMKLPFJIN6NFKPVMCUBD7AEWQQZRI2G4", "length": 18075, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Reliance General Insurance will now enable customers with the option of Accelerated Vehicle Claims, equipped through Microsoft Azure AI NRSj | रिलायन्स जनरल इन्शुरन्स आता मायक्रोसॉफ्ट अझुरे एआयच्या माध्यमातून सज्ज, वेगावन व्हेईकल क्लेम्स पर्याय देऊन ग्राहकांना करणार सक्षम | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nविम्याचा क्लेम होणार वेगवानरिलायन्स जनरल इन्शुरन्स आता मायक्रोसॉफ्ट अझुरे एआयच्या माध्यमातून सज्ज, वेगावन व्हेईकल क्लेम्स पर्याय देऊन ग्राहकांना करणार सक्षम\n'रॅपिड'मुळे दाव्याचे इंटिमेशन ते सेटलमेंट कालावधी ही संपूर्ण प्रक्रिया तासाभराहून कमी वेळात पूर्ण होते. एरवी ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि कटकटीची असते. काहीवेळा तर या प्रक्रियेला १० ते १२ दिवसही लागतात.\nमुंबई : रिलायन्स जनरल इन्शुरन्स (आरजीआय) या रिलायन्स कॅपिटलच्या (Reliance capital) संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने आपल्या व्हेईकल क्लेम ( Accelerated Vehicle Claims) प्रक्रियेला अधिक वेग देत ‘रॅपिड’हा नवा पर्याय सादर केला आहे. मायक्रोसॉफ्ट अझुरे ( Microsoft Azure AI ) कॉग्निटिव्ह सर्विसेस आणि अझुरे मशिन लर्निंग क्षमतांनी युक्त अशी ही इमेज ॲनालिटिक्सने सज्ज प्रणाली आहे. या एंड-टू-एंड पर्यायामुळे आरजीआयला आपल्या ग्राहकांना विम्याचा क्लेम करताना अधिक वेगवान आणि सहजसोपा अनुभव देणे शक्य होणार आहे.\nभारत ही जगातील एक सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी ऑटो विमा बाजारपेठ आहे. मात्र, ही बाजारपेठ विम्याचे नुतनीकरण आणि रीपेअर क्लेमच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आजही पारंपरिक मार्गांचा अवलंब करते. यात गाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा आढावा घेण्यासाठी निरिक्षकांची गरज असते. यामुळे परीक्षणाच्या प्रक्रियेला विलंब होतो आणि त्यामुळे गाड्या आणि विमाधारक बराच काळ प्रवासापासून वंचित राहतात. ही आव्हाने कमी करण्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्सने सेलेबल टेक्नोलॉजिस या मायक्रोसॉफ्टच्या भागीदारासोबत सहकार्य केले आहे. यातून एक नवा एआय पर्याय मिळणार आहे. ज्यामुळे ग्राकांना कुठूनही, कधीही विमा घेता येईल किंवा त्याचे नुतनीकरण करता येईल.\nचक्क चालत्या विमानाचा दरवाजा उघडून उतरले दोन प्रवासी, सोबत कुत्राही…\nया नव्या युगातील तंत्रज्ञान गाडीच्या छायाचित्रांच्या माध्यमातून गाडीचे किती नुकसान झाले आहे हे ठरवते आणि योग्य विश्लेषण करते. हे विश्लेषण तात्काळ ग्राहकापर्यंत पोहोचते. या प्रक्रियेत अगदी अपघाताच्या स्थळावरून विमाधारक रिलायन्स सेल्फी ॲपचा वापर करून क्लेम करू शकतील, फोटो आणि कागदपत्रे अपलोड करून दाव्याची नोंदणीही करू शकतील. दावा तयार केला गेला की एआय प्रणाली पुढील प्रक्रिया सुरू करते आणि जवळपास तत्काळच ग्राहकासाठी दुरुस्तीच्या कामाची तरतूद केली जाते. यात ग्राहकांना ‘ऑन-द-स्पॉट’ सेटलमेंटचाही पर्याय देण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांच्या खात्यात तात्काळ पैसे जमा केले जातात.\n‘रॅपिड’मुळे दाव्याचे इंटिमेशन ते सेटलमेंट कालावधी ही संपूर्ण प्रक्रिया तासाभराहून कमी वेळात पूर्ण होते. एरवी ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि कटकटीची असते. काहीवेळा तर या प्रक्रियेला १० ते १२ दिवसही लागतात.\nया उपक्रमाबद्दल रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राकेश जैन म्हणाले, “एआय आधारित पर्यायामुळे आमच्या ग्राहकांसाठी व्हिइकल क्लेम्सची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेगवान आणि विना कटकटीची झाली आहे. या तंत्रज्ञानामुळे आमच्याकडे येणाऱ्या साधारण नुकसान झालेल्या प्रवासी वाहनांमधील ६० टक्क्यांहून अधिक दाव्यांना आवश्यक तो वेग मिळाला आहे. रॅपिडच्या वापरामुळे दाव्याच्या प्रक्रियेला लागणारा कालावधी लक्षणीय प्रमाणात कमी झाला आहे. ज्यामुळे अर्थातच ग्राहक सेवा अनुभव अधिक समृद्ध झाला आहे. टेक हार्ट या आमच्या ब्रँड तत्वाला अनुसरून या उपक्रमातून तंत्रज्ञानाला मानवी भावनांची जोड देण्यात आली आहे.\nएक का डबल…गुगल कंपनीचा आता शॉर्ट व्हिडिओमध्येही दबदबा, दोन भारतीय अ‍ॅप्समध्ये केली कोट्यवधींची गुंतवणूक\nमायक्रोसॉफ्ट इंडियाच्या कमर्शिअल पार्टनर्स विभागाचे कार्यकारी संचालक वेंकट कृष्णन म���हणाले, “एआयचे लाभ सर्वांसाठी मौल्यवान आणि सहज उपलब्ध करून देत मानवी चातुर्याला अधिक समृद्ध करणे हे मायक्रोसॉफ्टचे लक्ष्य आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्सच्या ग्राहकांसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजंसची ताकद आणि त्यातील बदलात्मक परिणाम उपलब्ध करून देत या अनुभवाला एक नवे स्वरूप देण्यात त्यांच्याशी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे. नुतनीकरण आणि दाव्याची प्रक्रिया सुरक्षित आणि व्यापक प्रमाणात निर्माण करण्यासाठी आम्ही आमचे भागीदार सेलेबल टेक्नॉलॉजीसचे आभारी आहोत.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:*Youngjin", "date_download": "2021-06-22T11:42:40Z", "digest": "sha1:AJSB6WJYVNSH227HNVIFXJRQJQ3RGVPY", "length": 3373, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:*Youngjinला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसदस्य चर्चा:*Youngjinला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सदस्य चर्चा:*Youngjin या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसदस्य चर्चा:분당선M (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0679-2/", "date_download": "2021-06-22T10:40:24Z", "digest": "sha1:6W77JNVOTDQCDAA2AHVB2QLXHMY3URBK", "length": 11353, "nlines": 64, "source_domain": "panvelvarta.com", "title": "प म पा चे नगरसेवक विकास घरत यांची ठाम भूमिका.. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nप म पा चे नगरसेवक विकास घरत यांची ठाम भूमिका..\nनवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव दिले पाहिजे\nप म पा चे नगरसेवक विकास घरत यांची ठाम भूमिका\nनवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव देण्याचा चंग बांधलेल्या स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त बांधवांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वपक्षीय बैठकांच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचा रोष जागोजागी उमटत आहे. नामांतर वादाच्या याच पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने पनवेल महानगरपालिकेचे यंग, डॅशिंग,डायनामिक नगरसेवक विकास घरत यांच्यासोबत चर्चा केली असता,नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि बा पाटील साहेब यांचेच नाव दिली पाहिजे अशी आग्रही भूमिका विकास घरत यांनी मांडली.\nविकास घरत म्हणाले की, वस्तुतः आमचा हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध नाही. परंतु त्यांचे नाव राज्यातील अन्य कुठल्याही वास्तूला देता येऊ शकेल. पण प्रकल्पग्रस्तांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे दि बा पाटील साहेब यांचे येथील कर्तुत्व ध्यानात घेतलेच पाहिजे. रायगड ही त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी देखील आहे.राजकारण आणि समाजकारण करत असता त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते,दोन वेळा खासदार, पाच वेळा आमदार असणाऱ्या दि बा पाटील यांना स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त बांधव अत्यंत मानतो. आज याठिकाणी साडेबारा टक्के विकसित परतावा भूखंड प्रकल्पग्रस्तांना मिळाले ते केवळ दि बा पाटील यांच्याच मुळे. इतकेच नव्हे तर हा कायदा करून संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा आदर्श त्यांनी घालून दिला. आज येथील भूमिपुत्र ऐश्वर्या संपन्न जीवन जगत असेल तर ते केवळ दि बा पाटील साहेब यांच्या मुळेच.येथे सिडको च्या माध्यमातून कॉलनी विकसित झाल्या असतील पण त्यासाठी आमच्या जमिनी संपादित केल्या आहेत.दोन दशके पाठीमागे जाऊन पाहिल्यास आमच्या जमिनींचा योग्य मोबदला आम्हाला मिळालाय तो फक्त दी बा पाटील साहेबां मुळेच.\nघरत पुढे म्हणाले की आज येथील विभाग हा आगरी कराडी कोळी व अन्य बहुजन समाज बहुल आहे. आमची पार्श्वभूमी लक्षात घेतली असता येथील बहुजन समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. आमच्या संस्कृतीची ओळख जपून ठेवण्यासाठी देखील दि बा पाटील यांचे नाव विमानतळाला देणे संयुक्तिक होईल. त्यामुळे राज्य सरकारने येथील जनतेच्या भावनांचा आदर करत नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार स्वर्गीय लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव देण्याचा विचार करावा.\n← तीन तोतया पोलिसांनी एका महिलेला दिड लाखांना लुबाडले..\nटेकडी गार्डन परिसरात आढळला मृतदेह. →\nभरलेल्या घरातच भांडणे होतात, राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे ह्याचं हे प्रमाण..\nनवी मुंबई अतिरिक्त पोलिस आयुक्त श्री.डाॅ.बी.जी.शेखर पाटील गुन्हे शाखा व पोलीस सह आयुक्त श्री.विनोद चौहान साहेब गुन्हे शाखा , यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई गुन्हे शाखेच्या दानशूर व्यक्तींच्या मदत व सहकार्याने आज पनवेल तालुका पोलिस स्टे���न हद्दीतील मौजे खैरवाडी आदिवासी वाडी मध्ये राहणाऱ्या हातावर पोट असणाऱ्या सुमारे 75 गरीब व गरजू कुटुंबांना (सुमारे ५०० व्यक्ती) पंधरा दिवस पुरेल एवढे दैनंदिन जिवनाश्यक वस्तूंचे त्यांचे गावात/ जाऊन वाटप\nअवैध गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यसाठा जप्त..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-storage-girna-dam-begins-increase-35480", "date_download": "2021-06-22T10:22:01Z", "digest": "sha1:4RC7ZSQXMMLWPH6Z3NHWX2KDYEJ224CG", "length": 14011, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Water storage in Girna Dam begins to increase | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगिरणा धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरूवात\nगिरणा धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरूवात\nमंगळवार, 25 ऑगस्ट 2020\nभडगाव, जि. जळगाव : गिरणा धरणाच्या जलसाठ्यात यंदाच्या पावसाळ्यात ३४ टक्के वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रातील पाचपैकी दोन धरणे ‘ओव्हर फ्लो’, तर तीन धरणांत ८० टक्क्यांवर साठा आहे.\nभडगाव, जि. जळगाव : गिरणा धरणाच्या जलसाठ्यात यंदाच्या पावसाळ्यात ३४ टक्के वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रातील पाचपैकी दोन धरणे ‘ओव्हर फ्लो’, तर तीन धरणांत ८० टक्क्यांवर साठा आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. धरणात रविवारी (ता.२३) ६५ टक्के जलसाठा झाला. धरणातील साठा यंदा शंभरी गाठण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.\nनिम्म्या जळगाव जिल्ह्याचा शेती व पाण्याचा प्रश्न सोडविणाऱ्या गिरणा धरणात गेल्या वर्षी २३ ऑगस्टला ७८ टक्के एवढा उपयुक्त जलसाठा होता. गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा १४ टक्के अधिक साठा आहे.\nगिरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाचपैकी दोन धरणे शंभर टक्के भरली. तर, तीन धरणांतही ८० टक्क्यांपेक्षा अधिक साठा आहे. त्यामुळे त्या धरणातून विसर्ग सुरू आहे. ठेंगाळा बंधाऱ्यातून तीन हजार ४४४ क्यूसेकने धरणात आवक सुरू असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाचे एस. आर. पाटील यांनी सांगितले.\nक्षमता २१,५०० दशलक्ष घनफूट\nमृतसाठा ३,००० दशलक्ष घनफूट\nउपयुक्त जलसाठा १८,५०० दशलक्ष घनफूट\nएकूण लाभक्षेत्र ६९,००० हेक्टर\nजळगाव jangaon धरण विभाग sections\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...\nजनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...\nखानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...\nनांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...\nपरभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...\nदेशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...\nकांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...\nअन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...\nआंबेओहळ प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...\nवनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...\nनुकसान टाळण्यासाठी मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...\nयवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...\nसांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...\nसूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...\nप्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...\nकाळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...\nसंत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...\nमॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...\nशेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/barshit-saponi-jayapatres-unique-initiative-of-corona-test-and-punitive-action/", "date_download": "2021-06-22T10:44:39Z", "digest": "sha1:MQI2XSQRKV2GYBI2NWUMR3A3RGPSXZRO", "length": 12121, "nlines": 83, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "बार्शीत सपोनी – जायपत्रे यांचा कोरोना चाचणी व दंडात्मक कारवाईचा अनोखा उपक्रम… – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nबार्शीत सपोनी – जायपत्रे यांचा कोरोना चाचणी व दंडात्मक कारवाईचा अनोखा उपक्रम…\nबार्शी तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोल���स शिवाजी जायपत्रे यांनी कोरोना महामारीला आळा बसण्यासाठी हाती घेतला एक वेगळा उपक्रम .\nबार्शी कुर्डवाडी हायवेवर अलीपूर हद्दीतील बायपास चौकामध्ये नाकाबंदी करून येणारी-जाणारी सर्व वाहतूक व प्रवासी आडवून, बार्शीचे वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांची टीम सोबत घेऊन, नागरिकांची त्याच ठिकाणी कोरणा चाचणी केली जात आहे. त्याचबरोबर विना मास्क व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यावेळी स. पो. नि. शिवाजी जयपत्रे व बार्शी ग्रामीण पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. स. पो. नि. शिवाजी जयपत्रे यांनी नागरिकांना बाहेर न पाडण्याचे आवाहन देखील यावेळी केले आहे . या उपक्रमामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.\n← खा .संभाजीराजे यांना मराठा आरक्षण नेतृत्वास जाहीर पाठींबा.. मुस्लीम आरक्षणासाठी प्रयत्न करण्याची मागणी….\nवैराग येथे राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने बुद्ध पौर्णिमा साजरी →\nस्वाभीमानीचे सक्तीच्या वीजबिल वसुली व तोडणी विरुद्ध वैरागात रास्तारोको ..\nवस्ताद लहुजी साळवे यांची जयंती उत्साहात साजरी\nमध्यरात्री टेम्पो अंगावरून गेल्याने हत्तीजच्या तरुण शेतकर्‍याचा जागीच मृत्यू\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/was-it-on-the-planet-when-the-election-campaign-live-was-held-the-high-court-slapped-the-election-commission-gh-544228.html", "date_download": "2021-06-22T10:43:15Z", "digest": "sha1:6ZUWA7EKUH5IGIN4RUGSYZQ53DV2YRLA", "length": 19811, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'निवडणुकीच्या प्रचारसभा घेतल्या तेव्हा परग्रहावर होता का?' हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलैपासून, दोनच दिवस चालणार कामकाज\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घ���याळ; दिल्या अशा कमेंट्स\nलग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\n'मालविका' फेम आदिती सारंगधर घेणार निरोप; वाचा नेमकं काय घडलं\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\nWTC Final, LIVE : अखेर पाऊस थांबला, टीम इंडियापुढे किवींना रोखण्याचं कठीण आव्हान\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\n चुकीवर बोट ठेवत लक्ष्मणनं व्यक्त केलं आश्चर्य\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nNational Kiss Day: 'किस'विषयी या 7 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\n इथं कपल एकमेकांना I Love You म्हणत नाही; मग प्रेम व्यक्त करतात कसे\nअगदी सहज ओळखा बेसन पिठातली भेसळ; ही आहे सोपी ट्रिक\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात संचारबंदी\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n4, 6 ते 8 की 12 ते 16 आठवडे; नेमका कधी घ्यावा कोरोना लशीचा दुसरा डोस\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\n���र्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nलग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\n'निवडणुकीच्या प्रचारसभा घेतल्या तेव्हा परग्रहावर होता का' हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात 8 दिवस संचारबंदीची शक्यता\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामी कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा\n4, 6 ते 8 की 12 ते 16 आठवडे; नेमका कधी घ्यावा कोरोना लशीचा दुसरा डोस\n महाराष्ट्रावर आता Delta Plus कोरोनाचं संकट; 6 जिल्ह्यांत सापडले रुग्ण, रत्नागिरीत सर्वाधिक\n'निवडणुकीच्या प्रचारसभा घेतल्या तेव्हा परग्रहावर होता का' हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं\nकोरोनाच्या फैलावामुळे केवळ देशभरच नव्हे, तर जगभर सर्वत्र निर्बंध असतानाही भारतात मात्र काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकी वेळी मोठ्या लोकसंख्येच्या उपस्थितीत प्रचारसभा झाल्याचं पाहायला मिळालं.\nनवी दिल्ली, 26 एप्रिल : कोरोनाच्या फैलावामुळे केवळ देशभरच नव्हे, तर जगभर सर्वत्र निर्बंध असतानाही भारतात मात्र काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकी वेळी मोठ्या लोकसंख्येच्या उपस्थितीत प्रचारसभा झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच कोरोनाच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या कोणत्याही नियमांचं पालन या वेळी झालेलं दिसलं नाही. यासाठी मद्रा��� हायकोर्टाने सोमवारी (26एप्रिल) भारतीय निवडणूक आयोगाला धारेवर धरलं.'लाइव्हलॉ डॉट इन'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.\nमद्रास हायकोर्टाचे (Madras Highcourt) मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी (Chief Justice Sanjeeb Banerjee) अत्यंत अस्वस्थ झालेले दिसत होते. त्यांनी निवडणूक आयोगाची बाजू मांडणाऱ्या वकिलाला सांगितलं, की देशातल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सर्वस्वी तुमची संस्था कारणीभूत आहे. रागाच्या भरात न्या. बॅनर्जी'तुमच्या अधिकाऱ्यांवर खरं तर खुनाचे आरोप करून खटले भरायला हवेत,'असंही तोंडी म्हणाले. 'निवडणुकीच्या प्रचारसभा घेतल्या गेल्या तेव्हा तुम्ही दुसऱ्या ग्रहावर होतात का,'असाउद्विग्न उपरोधक सवालही न्या. बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या वकिलाला विचारला. मतमोजणीच्या दिवशी कोविड-19 प्रोटोकॉलचं (Covid19 Protocol) पालन कसं केलं जाणार आहे, याच्या नेमक्या नियोजनाची ब्लूप्रिंट (Blueprint) सादर केली नाही, तर दोन मे रोजी होणाऱ्या मतमोजणीला परवानगी दिली जाणार नाही, असा इशाराही न्या. संजीब बॅनर्जी आणि न्या. सेंथिलकुमार राममूर्ती यांच्या पीठाने निवडणूक आयोगाला दिला.\nहे ही वाचा-कोरोना लशीबाबत मोठा निर्णय होणार लस उत्पादक कंपन्यांकडे केंद्राने केली एक मागणी\n'सार्वजनिक आरोग्यही सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट आहे. संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींनायाची आठवण करून द्यावी लागते, हे खेदजनक आहे. नागरिक जिवंत राहतील, तेव्हाच ते लोकशाहीतले अधिकार वापरू शकतील ना सध्याची परिस्थिती ही टिकून राहण्याची आणि संरक्षणाची आहे. बाकी सगळं त्यानंतर,'असं मुख्य न्यायाधीश म्हणाले. निवडणूक आयोग (Election Commission) आणि तमिळनाडूचे मुख्यनिवडणूक अधिकारी (Chief Electoral Officer) यांनी आरोग्य सचिवांशी चर्चाकरून मतमोजणीच्या दिवशी कोविड प्रोटोकॉलचं पालन होण्याच्या दृष्टीने प्लॅन आखावा, असे आदेश कोर्टाने दिले. 30 एप्रिलपूर्वी हा प्लॅन कोर्टात सादर करण्यास सांगण्यात आलं असून, त्यातून नेमकी कोणती पावलं उचलली गेली आहेत ते स्पष्ट होईल.\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलैपासून, दोनच दिवस चालणार कामकाज\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; म���डपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/81228/", "date_download": "2021-06-22T10:23:38Z", "digest": "sha1:JBWYL2JJFQYGXH7YMSKPPSG3MVP7P3PU", "length": 13579, "nlines": 201, "source_domain": "lokshahilive.com", "title": "कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सावधानता बाळगा : शिवसेना शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे – लोकशाही", "raw_content": "\nकोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सावधानता बाळगा : शिवसेना शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे\nभुसावळ (प्रतिनिधी)- मागील काही दिवसापांसून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. भुसावळ शहरात वाढत असलेली कोरानाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावसाठी आता सर्वांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे, त्यामुळे सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी केले आहे.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार अनेक ठिकाणी नागरिकांना कोरोना महामारी पासून वाचण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सुद्धा जिल्ह्याच्या संरक्षणाठी विविध नियम लागू करण्यासह उपाययोजना आखल्या आहेत.\nसध्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वांनी प्रतिबंधक उपायांचा अंमल करावा व आपल्या कुटुंबाची तसेच समाजाची काळजी प्रत्येकाने घ्यावी, या आजारापासून सावध राहण्यासाठी समस्त नागरिकांनी वारंवार हात धुणे, मास्क लावल्याशिवाय घराबाहेर न पडणे, खोकला – सर्दी – ताप अशी लक्षणे असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. सध्या नागरिक आवश्यक ती खबरदारी न घेता बिनधास्त वागत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी बेजबाबदार पणे न वागता कोरोनापासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन बबलू बऱ्हाटे ���ांनी केले आहे.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nबेेवारस गौ-वंश वर एकनिष्ठा गौ-सेवा फाउंडेशनकडून उपचार\nकृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेतर्फे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nकृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेतर्फे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठ���न तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\nबोहरा सेंट्रल स्कूल पारोळा शाळेत जागतिक योगा दिवस साजरा\nविविध विकास कामाचे लोकार्पण करुन वाढदिवस साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0689-2/", "date_download": "2021-06-22T11:00:42Z", "digest": "sha1:BBCT5ECZSU46I6M2ET2ZG6XCEK5IN3KB", "length": 10536, "nlines": 65, "source_domain": "panvelvarta.com", "title": "मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचा बडगा.. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nमद्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचा बडगा..\nमद्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचा बडगा\n६७ लाख रूपये किंमतीचे विदेशी मद्याचे ६२५ खोके ट्रकसह जप्त\nमुंबई,दि.२६-गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे ६२५ खोके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले असून या मद्यासह ते वाहून नेणारा ट्रक असे एकूण ६७ लाख ५७ हजार रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पूलाखाली मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.\nदेशी-विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला असून राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार तसेच अंमलबजावणी व दक्षता संचालक श्रीमती उषा वर्मा, कोकण विभागाचे उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या महाराष्ट्र राज्य भरारी पथकाने ही कारवाई केली. या पथकाची गोवा राज्यातील अवैध मद्य विरुद्ध या महिन्यातील तिसरी मोठी कारवाई आहे.\nसायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पूलाखालून अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची खबर मिळताच मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाळत ठेवून गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे ६३५ खोके असलेला ट्रक पकडला. ब्लेंडर्स प्राईड, रॉयल चॅलेंजर्स, अरोबेला व्होडका, इम्पिरियल ब्लू व्हिस्की या ब्रॅंडच्या ७५० मि.ली.वजनाच्या बाटल्यांचे ५२५ खोके तर बडवायझर बियरचे अर्धा लीटर वजनाच्या टीनचे १०० खोके असे एकूण ६२५ खोके ट्रकसह भरारी पथकाने जप्त केले आहेत. ट्रकसह या मद्याची एकूण किंमत ६७ लाख ५७ हजार ७४० रुपये असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळवले आहे.\nगेल्या सहा दिवसांपूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पनवेल येथे गोवा राज्यातील अवैध मद्याचे ५६ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५०० खोके तर २० मे रोजी उस्मानाबाद येथेही ४३ लाख ९३ ह्जार रुपये किमतीचे अवैध मद्याचे ५७५ खोक्यांसह मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे.🔴\n← शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना न्याय्य हक्क मिळवून देणारे दि. बा.पाटील यांचेच नाव विमानतळाला दिले पाहिजे..\nमहादेव वाघमारे यांनी केला शेकापमध्ये प्रवेश; पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड.. →\nमौजमजेसाठी मोटारसायकल, रिक्षा, लॅपटॉप व मोबाईल चोरणारे 3 विधिसंघर्षग्रस्त बालक पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात ..\nनगरसेवक रविंद्र अनंत भगत यांच्या पाठपुराव्याला यश\nटायगर ग्रुप पनवेल जिल्हा कडून कोरोना च्या काळात जीवणावश्यक वस्तूची मदत करण्यात आली\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट म��्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2016/05/blog-post_11.html", "date_download": "2021-06-22T11:42:33Z", "digest": "sha1:ZDVJIZRUDAAZTDASRJYPJHN3XFRTGBIX", "length": 8388, "nlines": 49, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: युथफुल म्युझिकल नजराणा", "raw_content": "\n‘युथ’ चित्रपट म्हटल्यावर ‘युथफुल’ म्युझिक ही असणारच. युथ या आगामी सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच अभिनेता जावेद जाफरी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी युथ सिनेमाचे कलाकार-तंत्रज्ञ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. व्हिक्टरी फिल्म्स प्रस्तुत सुंदर सेतुरामन निर्मित २० मे ला प्रदर्शित होणाऱ्या युथ या सिनेमात तरुणाईच्या ओठांवर सहज रुळतील अशीवेगवेगळ्या जॉनरची चार गाणी आहेत. हा युथफुल म्युझिक नजराणा प्रेक्षकांना निश्चितंच आवडेल असा विश्वास अभिनेते जावेद जाफरी यांनी व्यक्त केला.\nसिनेमातील गीतांना तरुणाईचा स्वर लाभला असून युथ चा म्युझिक नजराणाअनेक सरप्राइझेसनी भरला आहे. स्वानंद किरकिरे यांचं भारुड, जावेद जाफरी यांचं रॅपसॉंग, गायक अरमान मलिकचं लव्हसॉंग, चिन्मय हुलाळकर, जगदीश पवार व गायिका शाल्मली खोलगडे यांचं जोशपूर्ण युथ गीत अशा चार गीतांचा नजराणा युथ सिनेमात आहे. ‘बेधुंद बेफिकर उनाड वारा मी माझ्या इशाऱ्यावर चाले दुनिया ही’ हे युथ गीत, ‘बंद कर राग डोक्यात गेली आग' हे रॅपसॉंग‘पाणी हरवलं, कोणी ते चोरलं’ हे भारुड ‘जे होते मला होते का तुला’ हे लव्हसॉंग अशा वेगवेगळ्या जॉनरच्या गीतांचा आस्वाद या चित्रपटातून घ्यायला मिळणार आहे. विशाल-जगदीश यांनी सिनेमाला साजेसं संगीत दिलं आहे. कोरिओग्राफी फुलवा खामकर यांची आहे.\nयुथ सिनेमातील सहाही तरुण व्यक्तिरेखा अतिशय सकारात्मक असून ‘कुछ कर दिखाना है’ हा त्यांचा निश्चय काय बदल घडवणार याची रोमांचकारी कथा युथसिनेमात मांडण्यात आली आहे. युथ सिनेमाचं दिग्दर्शन राकेश कुडाळकर याचं असून त्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाचे संवादकथा-पटकथा विशाल चव्हाण व युग यांचे आहेत. चेतन शिंदे यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे. कलादिग्दर्शन देवजी सकपाळ यांचं आहे. वेशभूषा भाग्यश्री, मिहीर, अश्विन यांची आहे. चित्रपटाचे लाईन प्रोड्युसर तुकाराम नाडकर आहेत.\nनेहा महाजन, अक्षय वाघमारे, मीरा जोशी, अक्षय म्हात्रे, केतकी कुलकर्णी, शशांक जाधव या नव्या दमाच्या कलाकारांसोबत विक्रम गोखले व सतीश पुळेकर या मातब्बर कलाकारांच्या भूमिका ही चित्रपटात आहेत. २० मे ला युथ प्रदर्शित होणार आहे.\n‘प्रवास’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nजगण्याचा आनंद घेत अन् जगण्यातला आनंद देत आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या आगळ्या प्रवासाची गोष्ट सांगणारा ‘प्रवास’ हा...\n‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\nवयात आलेल्या मुला-मुली चं लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो; विशेषतः मुलीचं लग्न हा अंमळ जास्तच मह त्त्वाचा असतो. त्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mmarathi.peepingmoon.com/entertainment-news/news/13834/pawankhind-release-postponed-due-to-pandemic-director-writer-digpal-lanjekar-posted-on-social-media.html", "date_download": "2021-06-22T11:08:20Z", "digest": "sha1:RNWZ2XCAINXVCQTOL6YDQ2R2Y6T66A74", "length": 9016, "nlines": 90, "source_domain": "mmarathi.peepingmoon.com", "title": "'पावनखिंड' चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर, लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केली घोषणा", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Marathi NewsMarathi Entertainment News'पावनखिंड' चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर, लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केली घोषणा\n'पावनखिंड' चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर, लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केली घोषणा\nपावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक सुवर्य अध्याय आहे. पावनखिंडीची हीच शौर्यगाधा 'पावनखिंड' या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. सुरुवातीला या चित्रपटाचं नाव जंगजौहर असं ठेवण्यात आलं होतं. मात्र ते बदलून हा चित्रपट पावनखिंड या नावाने प्रदर्शित करण्यावर शिक्कामोर्तब झाला. हा चित्रपट याचवर्षी 10 जूनला प्रदर्शित करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र सध्याची कोरोना काळातली परिस्थिती पाहता या चित्रपटाचं प्रदर्शित आता लांबणीवर गेलं आहे.\n'पावनखिंड' या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी नुकतीच याविषयी घोषणा केली आहे. थोड्याश्या विश्रांतीनंतर पुन्हा जोमाने हा चित्रपट लवकरच प्रदर्शित करणार असल्याचं ते सांगतायत. दिग्पाल यांनी नुकतीच सोशल मिडीयावर एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यात या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर गेल्याचं त्यांनी घोषीत केलय.\nया पोस्टमध्ये लिहीलय की, \"मराठेशाहीच्या इतिहासातील रक्तरंजित आणि थरारक अध्याय. अजोड पराक्रम आणि बलिदानाची ही यशोगाथा कायमच आपल्याला प्रेरणा देत आली आहे. बाजीप्रभू आणि बांदल सेनेचा अतुलनीय पराक्रम आलमंड्स क्रिएशन्सच्या पावनखिंड या कलाकृतीद्वारे मराठी पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे. येत्या 10 जूनला या अविस्मरणीय कालखंडाच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी रसिक प्रेक्षकांना मिळणारच होती की, त्याआधीच करोना संकटाचे वादळ घोंगावू लागलं. अवघ्या मानवजातीला हादरवून सोडणारं हे वादळ आता काहीसं शमलं असलं तरी, त्याचं पूर्ण निवारण झालं नाही. या अटीतटीच्या क्षणी ज्या धीरोदत्तपणे आपण सर्वजण या संकटाला सामोरे गेलो ते खरंच कौतुकास्पद आहे. लढाई अजूनही संपलेली नाहीये. ही लढाई आपल्याला यशस्वी करून दाखवायची असेल तर त्यासाठी अजून काही काळ निर्बंध पाळत आपल्याला सुद्धा ही खिंड संयमाने लढवायची आहे. म्हणूनच थोड्याश्या विरामानंतर त्याच जोमाने आणि जोशाने आम्ही लवकरच येणार आहोत याची ग्वाही आपणास देतो. भेटू चित्रपटगृहातच.\"\nदिग्पाल लांजेकर यांनी मराठीत विविध ऐतिहासिक चित्रपट बनवले आहेत. इतिहासावरील त्याचंं प्रेम आणि सखोल अभ्यास यासाठी ते प्रसिद्ध आहेत. फर्जंद, फत्तेशिकस्त या चित्रपटांनंतर ते लवकरच पावनखिंड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता लांबणीवर गेली असली तरी लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात घेऊन येणार असल्याची ग्वाही त्यांनी या पोस्टमधून दिली आहे.\nअभिनेता, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने त्याच्या ऑनस्क्रीन जिजाऊंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\n'लस घेउन फोटो काढला की अंग दुखत नाही' म्हणत शशांक केतकरने शेअर केला हा फोटो\nदामोदर पंत या नाटकाचं आणि भरत जाधव यांच्या वडिलांचं आहे खास कनेक्शन, वाचा सविस्तर\nचिमुकल्या भाच्यांसोबत प्राजक्ता माळीची टोटल धम्माल, पाहा Video\nबोल्ड आणि ब्युटिफुल श्रृती मराठेचं नवं फोटोशूट पाहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0699-2/", "date_download": "2021-06-22T11:30:52Z", "digest": "sha1:V2ZTC3PXPS5XBQSKLCGK7NT7HT6GDVB3", "length": 14071, "nlines": 66, "source_domain": "panvelvarta.com", "title": "दि बा पाटील यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी के��ा वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nदि बा पाटील यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ.\nदि.बा.पाटील यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ.\nकर्तृत्ववान कार्यकुशल अशा दि बा पाटील यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांचे नाव विमानतळाला दिले गेले पाहिजे.-रविशेठ पाटील\nनवी मुंबई विमानतळाला नाव कोणाचे दी बा पाटील यांचे की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हा वाद सध्याचे घडीला चिघळत आहे. एकीकडे स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त यांनी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून व्यापक आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको च्या खांद्यावर बंदूक ठेवून सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव पारित करून घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने श्री साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष तथा कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी चे उपाध्यक्ष रवीशेठ पाटील यांच्यासोबत चर्चा केली असता दि बा पाटील यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ असल्याची भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.\nते पुढे म्हणाले की सन्माननीय बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती करता आदरणीय व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर आहे, तसा तो माझ्या मनात देखील आहे. त्यांच्या निधनाचे दुःखद वृत्त समजताच माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील, जे एम म्हात्रे यांच्यासमवेत मी देखील त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालो होतो. रणरणत्या उन्हात सात किलोमीटरची अंत्ययात्रा चालून जात असताना त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणार्‍या कार्यकर्त्यांचा जनसागर आम्ही अनुभवला आहे. परंतु आमच्या भूमीमध्ये आमच्या जमिनी आणि आमची उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या शेती जेव्हा अधिग्रहित करून या ठिकाणी प्रकल्प उभा राहत असेल तर त्याला माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव दिले गेले पाहिजे. सत्तरच्या दशकामध्ये आलेल्या सिडको आस्थापनाने आमच्या जमिनीच्या बदल्यात अत्यल्प मोबदला देऊ गेला होता. आज जर लोकनेते दि बा पाटील साहेब यांनी आमचे आंदोलनाच्या माध्यमातून नेतृत्व केले नसते तर कदाचित सातारा जिल्ह्यापलीकडे कुठेतरी आम्ही खितपत पडलो असतो. विमानतळाला नाव देताना सरकारने येथील जनमानसात उमटणारा सूर लक्षात घेतला पाहिजे. लोकांच्या वेदना, भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे कैवारी भूमिपुत्रांचे दैवत अशा लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला दिले गेले पाहिजे.\nदि बा पाटील यांच्या समवेत अनेक आंदोलने, मोर्चे यात सहभागी झालेले आणि त्यांच्या सह संघटनेचे काम केले असलेले रवीशेठ पाटील म्हणाले की, शिवनेरी एंटरप्राइजेस येथे कार्यरत असताना खुद्द दि.बा. पाटील साहेबांच्या इंटर जिपचे सारथ्य करण्याचे भाग्य मला लाभले. वास्तविक दि.बा.पाटील हे इतके महोत्तम व्यक्तिमत्व होते की त्यांच्या संपर्कात जो जो आला त्याचा उद्धार झाला. एक निष्णात विधी तज्ञ व त्या योग्य असणारा सखोल अभ्यास त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व उजळून निघाले होते. भाषेवर अतिउत्तम पकड, सुस्पष्ट आणि शुद्ध बोलणे यामुळे त्यांचा समोरच्यावरती चटकन प्रभाव पडत असे. आज केवळ स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांचे नेते या एका व्याख्येत त्यांना अडकवता येणार नाही. कारण त्यांनी दोन वेळा लोकसभेचे सदस्य म्हणून दिल्लीत जाऊन प्रभावी कामगिरी केली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासमवेत काम करून त्यांनी आपल्या विभागातील लोकांच्या समस्या सोडविल्या आहेत. इतकेच नव्हे तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत देखील त्यांनी झोकून देऊन काम केले होते. आमच्यासाठी दैवतसमान असणाऱ्या अशा दिग्गज नेत्याचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिले गेलेच पाहिजे.\n← सामाजिक कर्तव्य भावनेने हिंदाल्को कंपनीने जिल्हा प्रशासनास दिले 20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स\nथ्री स्टार हॉटेल मध्ये पोलिसांनी केले मॉक ड्रील.. →\nप्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांसाठीची ए-2 कंत्राटी-ठेक्याची कामे सिडकोने 3 लाखावरुन 10 लाखापर्यंत करण्याची प्रकल्पग्रस्त ठेकेदार संघटनेची मागणी…\nकोरोनाच्या विघ्नात झाला निर्विघ्न लग्न सोहळा कळंबोलीतील सुधागड हायस्कूलमध्ये पूजा शिंदे व किशोर चोरत विवाहबद्ध कन्यादानाच्या पुण्यासाठी सेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांचे सत्कार्य\n5 लाख 62 हजार किंमतीचे दागिने चोरणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी केले गजा आड..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/raj-bhavan-will-be-lit-lanterns-made-tribal-women-372239", "date_download": "2021-06-22T10:06:53Z", "digest": "sha1:XIW2RWAKLYDML2TBB4ZZOCEW2B44K4Z5", "length": 17967, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी उजळणार राजभवन", "raw_content": "\nया दिवाळीत राज्यपालांचे निवासस्थान असलेला राजभवन परिसर पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी उजळणार आहे\nआदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी उजळणार राजभवन\nमुंबई : या दिवाळीत राज्यपालांचे निवासस्थान असलेला राजभवन परिसर पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी उजळणार आहे स्थानिक स्वदेशी उत्पादनांना मदत करण्याच्या हेतूने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनातील सर्व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त मिठाईसह आदिवासी महिलांनी तयार केलेले व बांबूपासून तयार केलेले पर्यावरण-स्नेही आकाश कंदील भेट दिले.\nहेही वाचा - अर्णब गोस्वामींचा थेट भाजपशी संबंध, काँग्रेसचा गंभीर आरोप\n“राजभवनात राज्यपाल येत असतात व जात असतात परंतु येथील स्थायी कर्मचारी मात्र येथेच राहत असतात. त्यामुळे राजभवन सुंदर व स्वच्छ ठेवण्याची तसेच चांगली शासकीय सेवा करण्याची जबाबदारी सर्वांची आहे”, असे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.\nया वर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्यपालांनी पालघर जिल्ह्यातील भालिवली येथील विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या बांबू प्रकल्पाला भेट दिली होती. त्या ठिकाणी बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आदिवासी महिलांना त्यांनी प्रमाणपत्रे दिली होती. अधिकाधिक लोकांनी आदिवासी बांधवांनी तयार केलेली उत्पादने विकत घ्यावी अशी सूचना करताना आपण राजभवनापासून याची सुरुवात करू असे कोश्यारी यांनी सांगितले होते.\nहेही वाचा - किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अन्वय नाईक कुटुंबियांचं सणसणीत उत्तर\nत्यानुसार राज्यपालांनी विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरला आकाश कंदील पुरवण्याचे सूचित केले. केंद्राच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील भालिवली, बोट, दुर्वेश व गोजे येथील आदिवासी महिलांनी ही कंदील तयार करून राजभवन येथे पाठविले व आज राज्यपालांनी आपल्या कर्मचारी व पोलीस जवानांना ते दिवाळीनिमित्त भेट दिले. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी सुरक्षित, पर्यावरणपूरक व प्रदुषणरहित साजरी करावी अशी सूचना राज्यपालांनी केली.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nया नेत्‍याच्या आमदारकीमुळे शिवसेनेला बळ\nनंदुरबार : विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत वर्षभरापूर्वी शिवबंधन बांधलेल्या माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेचे वजन वाढले आहे. मात्र शिवसेनेने त्यांना दिलेला शब्द खरा ठरवत राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदारकीसाठी नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे श्\nखा.राजीव सातव यांनी साधला नागरीकांशी संवाद, हिंगोलीत गाठीभेटीतुन दिवाळी शुभेच्छा\nहिंगोली : अखिल भारतीय काँग्रेसचे गुजरात राज्य प्रभारी तथा राज्यसभेचे खा. राजीव सातव यांनी शहरातील व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या गाठीभेटी घेत दिवाळीच्या रविवारी (ता. १५) शुभेच्छा दिल्या.\n\"मी शिवसेनेचाच' म्हणणाऱ्या सोलापूर झेडपी अध्यक्षांची झाली पंचाईत \nसोलापूर : राज्यात मुख्यमंत्रीपदापासून भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. राज्यात यशस्वी झालेला हा राजकिय प्रयोग मात्र सोलापूर जिल्हा परिषदेत मा���्र यशस्वी होऊ शकला नाही. सोलापुरातील शिवसेनेच्या सदस्यांनी विशेषत\nसर्वसामान्यांच्या लोकल प्रवासास अद्यापही 'रेड सिग्नल'; पालिका आयु्क्तांचे 'वेट अँड वॉच'\nमुंबई - दिवाळीनंतर मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने तज्ज्ञांकडून दूसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल ट्रेन कधी सुरू होणार याबाबत अद्यापही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. याबाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महत्वाची प्रतिक\nमुंबई नववर्षाच्या स्वागताला फटाके फोडण्यास बंदी क्लब, पबवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक\nमुंबई : दिवाळी प्रमाणेच नववर्षाच्या स्वागताला फटाके फोडण्यावर बंदी येण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर नाईट क्लब आणि पबवर लक्ष ठेवण्यासाठी महानगर पालिकेने प्रत्येक प्रभाग स्तरावर पथके तयार केली आहेत. वेळ पडल्यास नियमबाह्य पध्दतीने सुरु असलेल्या क्लब आणि पबवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचीही मदत\nमुंबई- पुणे जाणाऱ्यांसाठी खुशखबर विदर्भ, अंबा एक्स्प्रेससह तब्बल २० रेल्वेगाड्या होणार सुरु\nअमरावती : कोरोना आणि लॉकडाउनमुळे सहा महिन्यांपासून बंद असलेली रेल्वेसेवा थोड्याफार प्रमाणात रुळावर येत आहे. अनलॉक पाचमध्ये राज्यांतर्गत प्रवासी रेल्वेसेवा सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार रेल्वेखात्याने दसरा-दिवाळी सणासाठी येत्या 20 ऑक्‍टोबरपासून रेल्वे सुरू करण्\n'स्व. बाळासाहेबांचं हिंदुत्व तरी पाळा'; भाजप आणि शिवसेनेत रंगला कलगीतुरा\nमुंबई ः मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नसली तरी त्यांनी किमान स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व तरी पाळावे अशी अपेक्षा आहे. सणासुदीच्या दिवसात मंदिरं उघडा किंवा बार रेस्टोरंट बंद करा, असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाक\nमास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई; आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nमुंबई : मुंबईत कोरोनाचे रुग्ण घटत असले तरी पाश्‍चिमात्य देशात आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करतानाच मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. दिवाळी आणि त्\nजेल प्रशासन अर्णब गोस्वामींची पूर्ण काळजी घेत आहे; राज्यपालांच्या फोननंतर अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण\nमुंबई - रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेबाबत राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून चर्चा केली होती. राज्यपाल य़ांनी गोस्वामींना दिल्या जाणाऱ्या वागणूकीवर गृहमंत्र्यांशी चर्चा केल्याचे समजते. त्यावर गृहमंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांड\nदररोज पुरेसा व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या; BMC आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन\nमुंबई : मधुमेह हा ‘सायलेंट किलर’ असून त्याला आपल्यापासून दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, असे नमूद करत महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी मधुमेहास दूर ठेवण्यासाठी दररोज पुरेसा व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या, असे आवाहन मुंबईकर नागरिकांना आजच्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5172?page=24", "date_download": "2021-06-22T11:29:23Z", "digest": "sha1:L3GVD3VCYDT6SIQ4D7ZHXVJ2R33QMTDH", "length": 17973, "nlines": 212, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कायदा : शब्दखूण | Page 25 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कायदा\nऔषधे उदंड, नियंत्रण शून्य\nआयुर्वेदीक व होमियोपॅथीवर ओरड करणारे ठरावीक लोक नेहेमी सांगत असतात की अ‍ॅलोपॅथीचीच औषधे ही\nप्रमाणित, संशोधित आणि खात्रीशीर असतात,\nयेथेच जर एखादा सदस्य भेंड्याच्या औषधी गुणाबद्दल सांगतो तेंव्हा काही डॉक्टर मंडळींना लोकांच्या आरोग्याचा उमाळा येतो आणी ते म्हणतात असे काही प्रयोग करु नका, कराल तर जिवाला मुकाल \nRead more about औषधे उदंड, नियंत्रण शून्य\nमालिका - का रे दुरावा\nझी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.\nRead more about मालिका - का रे दुरावा\nमालिका - का रे दुरावा\nझी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.\nRead more about मालिका - का रे दुरावा\nअविवाहित मुलीला निवर्तलेल्या वडीलांची पेन्शन मिळणे सबंधी कायदा\nमागिल महिन्यात माझा भाऊ गेला. त्याला पहिल्या पत्नीपासून २४ वर्षाची एक मुलगी आहे आणि दुसर्‍या विवाहाची पत्नी. तो गेल्यानंतर त्याच�� पेन्शन ह्या दोघींना अर्धी अर्धी मिळावी असे आम्हा सर्वांना वाटत आहे पण आपले कायदे नक्की कसे आहेत हे माहिती नाही. मी एकदा पेन्शनच्या कार्यालयात प्राथमिक चौकशी केली. ते म्हणालेत अविवाहित मुलीला फक्त वय २४ असे पर्यंतच पेन्शन मिळते त्यानंतर मिळत नाही. बायकोला मात्र आयुष्यभर पेन्शन मिळते. मला हा कायदा खूप ईलॉजिकल वाटला. वयाची अट २४सच का कळले नाही. निदान मुलीचे लग्न होईपर्यंत तिला पेन्शन मिळेल इतपत तरी कायदा असायला हवा होता. असो.\nRead more about अविवाहित मुलीला निवर्तलेल्या वडीलांची पेन्शन मिळणे सबंधी कायदा\nगर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का\nमध्यंतरी माझ्या वाचनात एक चर्चा आली होती की पालकांनी मुलांचे मोबाईल चेक करावेत का\nएक मतप्रवाह होता की आपला मुलगा / मुलगी काय गुण उधळतोय यावर लक्ष ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे.\nदुसरा मतप्रवाह होता की मग सज्ञान झालेल्या मुलांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचे काय\nअसाच एक प्रश्न गेले काही दिवस मला अनुभवांतून छळतोय.\nगर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का\nनवरा-बायको नाते एकवेळ समजू शकतो, तुम्ही एकमेकांचे मोबाईल चेक करा किंवा चुलीत घाला, पण आयुष्यभर एकमेकांनाच झेलायचे आहे.\nमात्र प्रेमप्रकरणात आपल्या गर्लफ्रेंडला हा अधिकार देण्यात यावा का\nRead more about गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का\nमुंबईत रहाणार्‍या आमच्या एका नातेवाईकांना दोन मुलगे. एक साधा विचार त्यांनी केला. दोन वेगवेगळे फ्लॅट घ्यावेत आणि शेवटी दोन मुलांच्या नावे करावे म्हणजे त्यांचा स्वतंत्र रहाण्याचा प्रश्न सुटेल.\nएक फ्लॅट त्यांनी अनेक वर्षांपुर्वी मुंबईत घेऊन ठेवला होता. जेव्हा दुसरा फ्लॅट घेण्याची वेळ आली तेव्हा मुंबईत फ्लॅटचे दर त्यांच्या अपेक्षेपेक्षा खुप वाढले आणि त्यांची सेवानिवृत्तीची वेळ झाली होती.\nमग त्याच दरम्यान मुंबईत दंगली झाल्या आणि त्यांनी पुण्याला फ्लॅट घेण्याचे ठरवले आणि घेतला सुध्दा. याकृती मागे दोन उद्देश्य होते.\nRead more about कायद्याच्या कचाट्यात\nश्री. राहूल जैन व श्री. गौरव चौहान यांनी रिलायन्स आयुर्विम्याच्या खात्रीशीर परतावा योजनेबाबत माझ्याशी केलेल्या फसवणूकीचा तपशील.\n२२.०६.२०१३ रोजी मला श्री. राहूल जैन (भ्रमणध्वनी क्रमांक ८४५९४३००४६) यांनी संपर्क साधून ���िलायन्स आयुर्विमा योजनेची माहिती दिली. त्यांनी आपल्या rahuljain.reliance@gmail.com या ईमेल पत्त्याद्वारे माझ्या chetangugale@gmail.com या ईमेलपत्त्यावर ईमेलदेखील पाठविले ज्यासोबत त्यांनी रिलायन्स आयुर्विम्याच्या खात्रीशीर परतावा योजने च्या अर्जाच्या प्रती देखील पाठविल्या होत्या. सोबत मला खालील गोष्टी पाठविण्यास सांगितले.\nRead more about रिलायन्स आयुर्विमा फसवणूक\nबिल्डरच्या चुकिची शिक्षा रहिवाशांना नको, लतादिदि\nबिल्डरच्या चुकीची शिक्षा रहिवाशांना नको, लतादिदि केम्पा कोलावासियांच्या पाठिशी.\nबिल्डरच्या चुकीची शिक्षा रहिवाशांना नको\nलतादिदि केम्पा कोलावासियांच्या पाठिशी\nRead more about बिल्डरच्या चुकिची शिक्षा रहिवाशांना नको, लतादिदि\nजोडप्यांसाठी : परस्पर-नातेसंबंधातील लाल बावटे (सार्वजनिक धागा)\nवर्तमानपत्रांमध्ये किंवा टीव्हीवर आपण संशयापोटी, भांडणातून किंवा अन्य काही कारणांतून जोडीदाराचा खून, हल्ला, हिंसा, अ‍ॅसिड अ‍ॅटॅक यांबद्दलच्या बातम्या आजकाल रोजच वाचत व पाहात असतो. काही वेळा त्या क्षणी तोल ढळणे, मानसिक संतुलन बिघडलेले असणे ही कारणे जरी ग्राह्य धरली तरी कित्येकदा अशा घटनेची चाहूल ही हिंसाचार करणार्‍या व्यक्तीच्या इतर वर्तनातून अगोदरच लागलेली असते.\nRead more about जोडप्यांसाठी : परस्पर-नातेसंबंधातील लाल बावटे (सार्वजनिक धागा)\nभारतातील नोकरदार स्त्रियांना मिळणारी प्रसूतीची रजा व फायदे\nएखाद्या नोकरदार स्त्रीला जेव्हा मातृत्वाची चाहूल लागते तेव्हा आनंदासोबत तिच्या मनात भविष्यात लागणार्‍या बाळंतपणासाठीच्या रजेचे, ऑफिसातल्या आपल्यावरील जबाबदाऱ्यांचे व आर्थिक जुळवाजुळवीचे विचारही येऊ लागतात. आपण काम करत असलेल्या कंपनीची प्रसूती रजेबाबत काय पॉलिसी आहे, कोणाकडून व्यवस्थित माहिती मिळेल, रजेसाठी काय करावे लागेल, कोणकोणत्या बाबींची पूर्तता केली की आपली प्रसूती रजा मंजूर होईल, त्या अंतर्गत आपल्याला कोणकोणत्या सवलती मिळतील... एक ना दोन गोष्टी असतात तुम्ही सरकारी, निमसरकारी क्षेत्रात काम करता की खाजगी क्षेत्रात, यावरही बरेच काही अवलंबून असते.\nRead more about भारतातील नोकरदार स्त्रियांना मिळणारी प्रसूतीची रजा व फायदे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक��क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/honorable-villages-in-the-first-phase-of-the-water-cup-were-honored-today/", "date_download": "2021-06-22T10:59:17Z", "digest": "sha1:JGF3KHUV5OABMGBJ3MEX5F6YMKG2TH2V", "length": 15318, "nlines": 90, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "वॉटर कप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील सन्मानास पात्र गावांचा मुख्यमंत्री व अमीर खान यांच्या उपस्थितीत आज सम्मान – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nवॉटर कप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील सन्मानास पात्र गावांचा मुख्यमंत्री व अमीर खान यांच्या उपस्थितीत आज सम्मान\nबार्शी (प्रतिनिधी) समृद्ध गाव स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यामध्ये बार्शी तालुक्यातील 10 गावांचा मुख्यमंत्री आणि अमीरखान यांच्या उपस्थितित आज २२ मार्च २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता ऑनलाइन सन्मान होत आहे . सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत अतिशय कष्ट घेत पाणीदार झालेल्या महाराष्ट्रातील जवळपास ९०० गावांसाठी पानी फाउंडेशनने सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा सुरू केली होती .ज्या गावांनी चांगले काम केले आहे , अशा गावांचा सन्मान मुख्यमंत्री – उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पध्दतीने होत आहे .\n1) इर्ले 2)सुर्डी 3)रस्तापुर 4)चिंचोली\n5)मांडेगाव 6)खड़कोणी 7)चुंब 8)मुंगशी(वा) 9)मुंगशी(आर) 10)अरणगाव ह्या\nबार्शी तालुक्यातील 10 गावांचा मुख्यमंत्री आणि अमीरखान यांच्या उपस्थितित ऑनलाइन सन्मान होत आहे .\nबार्शी तालुक्यातील १४ गावा पैकि १० गावे १२० पैकी ७० गुण मिळवून पहिल्या टप्यात सन्मानास पात्र ठरली . एकूण ५०० गुणांच्या स्पर्धेत ४ -५ टप्पे पुढे होतील . यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण न घेता ऑनलाइन पद्धतीने हजारो जलयोद्ध्यांनी हे प्रशिक्षण गावपातळीवर पूर्ण केले .\nअनेक गावांत नेटवर्क मिळत नव्��ते तरी काही ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या टाकीवर , तर टेकडीवर प्रशिक्षण घेतले. चांगले नेटवर्कमुळे एका गावामध्ये बसथांबाच प्रशिक्षण केंद्र बनला. जेंव्हा जोराचा पाऊस आला तेव्हा लॅपटॉपवर छत्री धरून काहिंनी प्रशिक्षण पूर्ण केले .\nही आहे बार्शी तालुक्यातील सुर्डीच्या माळावरील भरलेली विहीर\nपाणीदार गाव करणेसाठी तरुणाई पुढे आली, कुठे बचत गटाच्या महिला पुढे आल्या, तर कुठे वडीलधारी माणसं . अनेक गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य या कामात हिरीरिने उतरले. तसेच प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी या कामास मोठी साथ दिली . आजचा सन्मान सोहळा पानी फाउंडेशनच्या फेसबूक पेजवर https://www.facebook.com/paanifoundation\nतसेच पानी फाउंडेशनच्या युट्युब लिंकवर https://www.youtube.com/paanifoundation पाहू शकता .\nसन २०१९ मध्ये राज्यात सुर्डी गावाने पहिला नंबर पटकावला होता . त्यावेळी तालुक्यात चिंचोली – प्रथम , अरणगाव व्दितीय तर खडकोणी चा तृतीय क्रमांक आला होता . तसेच २०१८ मध्ये चुंब – प्रथम , खडकोणी व्दितीय तर राळेरास चा तृतीय क्रमांक होता .\n← ऊस बीलासाठी जयहिंद साखर कारखाण्यात बोंबाबोंब आंदोलन…\nनिराधार वृद्धेचे भूकबळी पासून वाचविले प्राण , माणुसकी जपत पत्रकार शेळके सह अनेकजण धावले वृध्देच्या मदतीला →\nजगदाळे मामा हॉस्पिटलच्या ट्रॉमा युनिट व आय.सी.सी.यु. युनिटला 25 लाखाची देणगी\nपुणे शिक्षक संघटनेचे प्रश्न लवकर मार्गी लावणार – शिक्षणाधिकारी – भास्करराव बाबर\nशिवाजी महाराज आपल्या धमण्यात आणि रक्तात आहेत’, मुख्यमंत्री ठाकरे\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/83822/", "date_download": "2021-06-22T10:42:48Z", "digest": "sha1:IANCTU2CRTCJEUSSRCCXC6FEQUVXCIBU", "length": 19952, "nlines": 205, "source_domain": "lokshahilive.com", "title": "पाचोऱ्यात कडकडीत लाॅकडाऊन- रस्ते पडले ओस – लोकशाही", "raw_content": "\nपाचोऱ्यात कडकडीत लाॅकडाऊन- रस्ते पडले ओस\nपाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा तालुक्यात व शहरात दिवसेंदिवस कोरोन��� व्हायरस वर डोके काढत असल्याने महसुल, आरोग्य, नगरपालिका व पोलिस प्रशासनातर्फे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शुक्रवारी पहाटे ते रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत लाॅकडाऊन सुरू करण्यात आला आहे. संपूर्ण शहरात पोलिसांची गस्त लावण्यात आली असुन नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्या विषयी ताकीत दिली जात आहे. विनाकारण बाहेर पडल्यास पोलिस व पालिकेचे कर्मचारी मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहे. शहरात मेडिकल स्टोअर्स, दवाखाने व दुध संकलन आणि वितरण केंद्र, बॅंका, शासकीय, निम शासकीय कार्यालये वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.\nपाचोरा तालुक्यात २० मार्च २०२० रोजी प्रथम एक दिवस लाॅकडाऊन लावण्यात आला होता. त्यानंतर तब्बल वर्षभरात १९ मार्च २०२१ पासुन उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत तीन दिवस लाॅकडाऊन पाडण्यात आला आहे. पाचोरा तालुक्यात वर्षमरात १६ हजार ६६३ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर २ हजार १५८ रुग्ण पाॅझीटीव्ह आढळले. यात कोरोना व्हायरसमुळे ७५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरात ३ मार्च पासुन ६१७ नागरिकांची चाचणी केल्यानंतर ९ दिवसात १९२ रुग्ण पाॅझीटीव्ह आढळले असुन यापैकी ७४ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. यातील १३ रुग्ण ग्रामीण रुग्णालय, पाचोरा, १५ रुग्ण बांबरुड (महादेवाचे) येथील कोविड सेंटर व उर्वरित अॅक्टीव्ह रुग्ण ५ खाजगी कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. पाचोरा तालुक्याचा ७ . २ टक्के रुग्ण पाॅझीटीव्ह असल्याचा रेट आहे. तहसिल कार्यालयामार्फत १ नायब तहसिलदार, ५ मंडळ अधिकारी, १० तलाठी, ५ नगरपरिषदेचे कर्मचारी अशी ५ पथके तयार करण्यात आली असून ही पथके शहरात नेमुन दिलेल्या भागात कोविड नियमांचे पालन होत आहे की नाही याबाबत सर्वेक्षण करीत आहे.\nयामध्ये सांगायो नायब तहसिलदार भागवत पाटील, मंडळ अधिकारी वरद वाडेकर, प्रशांत पगार, संजय साळुंखे, प्रकाश डहाके, डी. बी. पवार, तलाठी संदिप चव्हाण, एस. आर. बागुल, कैलास बहिर, सुनिल राजपुत, तात्याराव सपकाळ, जी. आर. लांजेवार, बी. एम. परदेशी, एन. एच. शेख, बी. एल. शहाने, आर. पी. शिरसाट, पालिका कर्मचारी चंद्रकांत चौधरी, पांडुरंग धनगर, शाम ढवळे, शामकांत अहिरे, शरद घोडके यांची तहसिलदार कैलास चावडे यांनी पथकात वर्णी लावली आहे. याशिवाय उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील हे गस्तीवर असुन जळगांव चौफुली, जारगांव चौफुली, कृष्णापुरी बस थांबा, एम. एम. काॅलेज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संभाजी महाराज चौक, गांधी चौक सह विविध भागात गस्त वाढविण्यात आली आहे. शहरात किराणा दुकाने, जनरल स्टोअर्स, हाॅटेल, बिअर बार, पान टपरी, झेराॅक्स दुकाने, कटलरी दुकाने, इलेक्ट्रॉनिक दुकाने, सराफ बाजार, कापड दुकाने, खाजगी कार्यालये कडकडीत बंद असल्याने संपूर्ण रस्ते निरमणुष्य झालेले दिसत आहे.\nकोरोना व्हायरस चा रेट ५ टक्क्यांवर आणणार\nपाचोरा तालुक्यात १६ हजार ६६३ रुग्णांची कोरोना व्हायरसची तपासणी झाल्यानंतर २ हजार १५८ रुग्ण पाॅझीटीव्ह आढळल्याने हा रेट ७ . २ टक्के इतका आहे. हा रेट ५ टक्क्यापर्यंत आणण्यासाठी आरोग्य विभागातर्फे घरोघरी जाऊन कोरोना व्हायरसची चाचणी करण्याची योजना हाती घेण्यात आली असुन पाॅझीटीव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपूर्ण कुटुंबाची चाचणी करुन कोरोना व्हायरसचा रेट कमी करणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी सांगितले.\nग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य सेवकाने घातली सुपरवायझरशी हुज्जत\nपाचोरा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याने तहसिलदार कैलास चावडे यांच्या आदेशानुसार तालुका वैद्यकीय कार्यालयातील सुपरवायझर किरणकांत वसंतराव जोगी यांनी दि. १५ रोजी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवक गजानन महादु काकडे यांना सेवा बजावण्याचे आदेश दिले होते. मात्र आरोग्य सेवक गजानन काकडे यांनी किरणकांत जोगी यांचे कार्यालयात येवुन त्यांना अरेरावीची भाषा वापरुन हुज्जत घातल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी आरोग्य सेवक गजानन काकडे यांची दि. १८ रोजी जिल्हा हिवताप अधिकारी, जळगांव यांचेकडे लेखी तक्रार केली आहे.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nमहावितरणच्या अमरावती विभागीय कार्यालयावर मनसेचा हल्लाबोल\nसोशल मिडीयामुळे आपसातील संवाद हरपला ; दुरचे आले जवळ जवळचे गेले दूर\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nसोशल मिडीयामुळे आपसातील संवाद हरपला ; दुरचे आले जवळ जवळचे गेले दूर\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\nबोहरा सेंट्रल स्कूल पारोळा शाळेत जागतिक योगा दिवस साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mmarathi.peepingmoon.com/exclusive/news/13798/pearl-v-puris-bail-hearing-to-now-be-held-on-june-12-by-vasai-court.html", "date_download": "2021-06-22T10:16:00Z", "digest": "sha1:4JPG2BPFU3QKOVJURQAW7EY6WUH75VXP", "length": 3263, "nlines": 82, "source_domain": "mmarathi.peepingmoon.com", "title": "Exclusive: पर्ल वी पुरीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी नाही, 12 जूनपर्यंत कोठडीतच रवानगी", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Bollywood NewsExclusive Bollywood GossipExclusive: पर्ल वी पुरीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी नाही, 12 जूनपर्यंत कोठडीतच रवानगी\nExclusive: पर्ल वी पुरीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी नाही, 12 जूनपर्यंत कोठडीतच रवानगी\nPeepingMoon Exclusive: साजिद नाडियडवाला यांचा अक्षय कुमार व अहान शेट्टीसोबत कुठलाही सिनेमा अद्यापतरी नाही\nPeepingmoon Exclusive: ‘बेल बॉटम’ साठी कमी मानधन घेण्याची बातमी फेक : अक्षय कुमार\nPeepingMoon Exclusive: महाराष्ट्र पोलिसांनी पर्लला वैद्यकीय चाचणीसाठी नेलं, सोमवारी कोर्टात होणार सुनावणी\n‘ड्रीमगर्ल’ सिनेमातील अभिनेत्री रिंकू सिंग निकुंभचे करोनाने निधन\nExclusive: रितेश देशमुख नेटफ्लिक्ससोबत डिजीटल डेब्यु करण्यास सज्ज, शशांक घोषचं दिग्दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ignoring-electricity-bill-arrears-shevgaon-town-41968", "date_download": "2021-06-22T10:15:23Z", "digest": "sha1:45ZIAPUMEH2OXNO7L2UMVXL7YXLN7XIY", "length": 15707, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Ignoring electricity bill arrears in Shevgaon of the town | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगरच्या शेवगावात वीजबिल थकबाकीकडे दुर्लक्ष\nनगरच्या शेवगावात वीजबिल थकबाकीकडे दुर्लक्ष\nरविवार, 21 मार्च 2021\nनगर : जायकवाडी धरणातून शेवगाव तालुक्‍यातील गावांना चार पाणी योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या योजनांची वीजबिल थकबाकी ६ कोटी ६२ लाखांच्या घरात आहे.\nनगर : जायकवाडी धरणातून शेवगाव तालुक्‍यातील गावांना चार पाणी योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या योजनांची वीजबिल थकबाकी ६ कोटी ६२ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे महावितरणने वीजपुरवठा तोडला आहे. संबंधित ग्रामपंचायती व नगरपालिकांना काही देणेघेणे नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.\nमहावितरणच्या पथकाने थकबाकीमुळे मंगळवारी (ता.१६) शेवगाव-पाथर्डी व ५४ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या दहिफळ येथील जॅकवेल, खंडोबामाळ, अमरापूर पंपहाऊस���ा वीजपुरवठा खंडित केला. या योजनेची दोन कोटी ४९ लाख सात हजार रुपये थकबाकी आहे.\nशहरटाकळी व २४ गावांना पाणीपुरवठा करणारी योजना ज्ञानेश्‍वर संयुक्त पाणीपुरवठा समिती चालवते. या योजनेच्या कऱ्हेटाकळी येथील जॅकवेल व राक्षी येथील पंपहाऊसची एक कोटी आठ लाख रुपये मागील, तर ३४ लाख ९२ हजार चालू थकबाकी आहे. हातगाव व २८ गावांना पाणीपुरवठा करणारी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहे. या योजनेच्या कऱ्हेटाकळी येथील जॅकवेल व राक्षी येथील पंपहाऊसची मिळून १ कोटी ७३ लाख थकबाकी आहे, तर ७७ लाख ५२ हजार चालू बाकी आहे.\nबोधेगाव व सात गावे ही योजना संबंधित ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या समितीमार्फत चालवली जाते. या योजनेच्या कऱ्हेटाकळी येथील जॅकवेल व सोनेसांगवी येथील पंपहाऊसची १ कोटी १३ लाख थकबाकी, तर ३८ लाख ८८ हजार चालू बाकी आहे. या योजनेची वार्षिक वसुली १७ लाख रुपये आहे. मात्र यावर्षी फक्त १३ लाख ५०० रुपये वसुली झाली आहे.\nशेवगाव नगरपरिषद- २ कोटी ८० लाख ६० हजार ८१५ रुपये, पाथर्डी नगरपरिषद- ८७ लाख २८ हजार ३३५ रुपये, शेवगाव तालुक्‍यातील ग्रामपंचायती- एक कोटी ८७ लाख ६६ हजार ४५६ रुपये, पाथर्डी तालुक्‍यातील ग्रामपंचायतीकडे एक कोटी नऊ लाख ९४ हजार ९९० रुपये थकबाकी आहे.\nनगर धरण पाणी water नगरपालिका पूर floods महाराष्ट्र maharashtra वन forest नगरपरिषद\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...\nजनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...\nखानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...\nनांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...\nपरभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...\nदेशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...\nकांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...\nअन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...\nआंबेओहळ प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...\nवनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...\nनुकसान टाळण्यासाठी मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...\nयवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...\nसांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...\nसूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...\nप्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...\nकाळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...\nसंत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...\nमॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...\nशेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/i-am-no-messiah-sonu-sood-book-published-video-viral-of-mumbai-airport-book-stall-nrst-70228/", "date_download": "2021-06-22T11:19:37Z", "digest": "sha1:ZJH647DSAH4KNS2XCDIIUYYAUUM4OEWP", "length": 13276, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "i am no messiah sonu sood book published video viral of Mumbai airport book stall nrst | I Am No Messiah: हजारो मजुरांना आपल्या घरी पोहचवणाऱ्या सोनूने लिहिलं त्या अनुभवांवर पुस्तक! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nVideo ViralI Am No Messiah: हजारो मजुरांना आपल्या घरी पोहचवणाऱ्या सोनूने लिहिलं त्या अनुभवांवर पुस्तक\nअभिनेता सोनू सूद हा अभिनेत्याबरोबर एक माणूस म्हणून किती चांगला आहे याचा प्रत्यय लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांनाच आला. लॉकडाऊनच्या काळात सोनूने गरीब मजुरांना केलेली मदत सगळ्यांनीच बघितली. या काळात अनेकांसाठी सोनू देव बनला होता. सोनूच्या याच अनुभवावर एक प्रकाशित झालं आहे. आय एम नो मसीहा (I Am No Messiah) असं या पुस्तकाचं वाव आहे. लॉकडाऊनमध्ये त्याला मदतीदरम्यान आलेले अनुभव सोनूने या पुस्तकामधून शेअर केले आहेत. आय एम नो मसीहा हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रकाशित झालं आहे.\nअभिनेता सोनू सूद हा अभिनेत्याबरोबर एक माणूस म्हणून किती चांगला आहे याचा प्रत्यय लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांनाच आला. लॉकडाऊनच्या काळात सोनूने गरीब मजुरांना केलेली मदत सगळ्यांनीच बघितली. या काळात अनेकांसाठी सोनू देव बनला होता. सोनूच्या याच अनुभवावर एक प्रकाशित झालं आहे. आय एम नो मसीहा (I Am No Messiah) असं या पुस्तकाचं वाव आहे. लॉकडाऊनमध्ये त्याला मदतीदरम्यान आलेले अनुभव सोनूने या पुस्तकामधून शेअर केले आहेत. आय एम नो मसीहा हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रकाशित झालं आहे.\nजय जय स्वामी समर्थया मालिकेतील स्वामींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला ओळखलं का या आधीही केली आहेत मालिकांमध्ये कामं\nसोनूचा विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सोनू एका बुक स्टॉलवर गेला आहे. या स्टॉलमध्ये काही पुस्तकांवर त्याचा ऑटोग्राफही आहे. त्याच्या या व्हिडीओमध्ये तो पुस्तकाबद्दल माहिती देत आहे. तसंच हे पुस्तक नक्की वाचा असं आवाहनही केलं आहे.\nकेवळ लॉकडाऊनमध्ये मजूरांना आपल्या गावी पोहचवलं नाही तर लॉकडाऊननंतर बेरोजगारीचं प्रमाण वाढल्याचं सोनू सूदच्या लक्षात आलं. अशा बेरोजगार तरुणांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी सोनू सूदने त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अनेक उपाय शोधले. सोनूने इ रिक्षा दिल्या, वेळप्रसंगी आर्थिक मदतही केली.\nमनोरंजन‘सून सासू सून’, मालिकेच्या सेटवरचा पुष्कर श्रोत्रीने सांगितलेला मजेशीर किस्से नक्की वाचा\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/robbers-steal-charlie-chaplins-body-for-ransom-mhgm-540751.html", "date_download": "2021-06-22T11:15:11Z", "digest": "sha1:XYKS4X7MYMNNU2M7F2PDHZIUNBOI366T", "length": 18324, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चार्ली चॅप्लिन यांचा मृतदेह गेला होता चोरीला; कारण... | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nअपघातात गमावलेला अवयव माणसाला परत मिळू शकतो\nराज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल,संभाजीराजेंनी दिली माहिती\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\nWTC Final, LIVE : अखेर पाऊस थांबला, टीम इंडियापुढे किवींना रोखण्याचं कठीण आव्हान\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\n चुकीवर बोट ठेवत लक्ष्मणनं व्यक्त केलं आश्चर्य\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nडायबेटिज रुग्णांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, फायदे माहिती झाले तर, रोज प्याल\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nNational Kiss Day: 'किस'विषयी या 7 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात संचारबंदी\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n Arora sisters चे हे Photo ��ाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nलग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\nचार्ली चॅप्लिन यांचा मृतदेह गेला होता चोरीला; कारण...\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\nExplainer: छत्रपती शिवराय, बाळासाहेब की दि. बा. नवी मुंबई विमानतळाच्या वादात आता मनसेचीही उडी, जाणून घ्या वादामागील खरी कारणं...\nअपघातात गमावलेला अवयव माणसाला परत मिळू शकतो\nmaratha reservation : राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल, संभाजीराजेंच्या आंदोलनाला यश\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nचार्ली चॅप्लिन यांचा मृतदेह गेला होता चोरीला; कारण...\nविनोदाचा बादशाह मृत्यूनंतरही होता चर्चेत; पाहा संपूर्ण जगाला हादरवणारी घटना\nमुंबई 16 एप्रिल: चार्ली चॅप्लिन (Charlie Chaplin) हे मनोरंजनसृष्टीच्या इतिहासातील अजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय विनोदवीरांपैकी एक म्हणून ओळखले जातात. अगदी पु.ल.देशपांडेंपासून प्रल्हाद केशव अत्रेंपर्यंत विनोदी साहित्याची निर्मिती करणाऱ्या प्रत्येकानं चार्ली यांना आपलं प्रेरणास्थान मानलं. यावरुनच या कलाकाराच्या महानतेचा अंदाज येतो. शब्दांशिवाय चित्रपट किती प्रभावी आणि उत्कृष्ट असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे चार्ली चॅप्लिन. केवळ हातवारे आणि चेहऱ्यावरील हावभावांच्या जोरावर सिन��सृष्टीवर राज्य करणाऱ्या या महान विनोदवीराची आज 132 वी जयंती आहे. या निमित्तानं त्यांच्या मृतदेह चोरीचा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.\nपाहूया काय होता तो थक्क करणारा किस्सा\n1977 साली वयाच्या 88 व्या वर्षी चार्ली चॅप्लिन यांचं निधन झालं. त्यानंतर काही दिवसात त्यांचा मृतदेह चोरीला गेला होता. काही चोरट्यांनी कबर खणून त्यांचा मृतदेह चोरला. पैसे उकळण्यासाठी ही विचित्र चोरी करण्यात आली होती. अखेर पोलिसांनी सापळा रचून या चोरांना अटक केली. विशेष म्हणजे चोरांनी तब्बल 11 महिेने मृतदेहाला आहे त्याच परिस्थितीत सांभाळून ठेवलं होतं. (Robbers steal Charlie Chaplins body for Ransom)\nअवश्य पाहा - पाहावं ते अजबच मंगळ ग्रहावर जाण्यासाठी गायिकेनं काढला एलियन टॅटू\nचार्ली चॅप्लिन यांच्या आयुष्यावर एक चित्रपट तयार केला जात आहे. या चित्रपटाचे नाव ‘चार्ली चॅप्लिन: अ मॅन ऑफ द वर्ल्ड’ असे आहे. हा एक डॉक्युमेंट्री प्रकारातील चित्रपट आहे. यामध्ये त्यांचे पडद्यामागचे फोटो आणि व्हिडीओ दाखवले जातील. या डॉक्युमेंट्रीमध्ये त्यांच्या मृतदेह चोरीचा किस्सा देखील दाखवला जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती चार्लीची नात कार्मन चॅप्लिन करणार आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. परंतु कोरोनामुळं शूटिंग लांबणीवर गेलं आहे.\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nअपघातात गमावलेला अवयव माणसाला परत मिळू शकतो\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/no-volunteers-for-indigenous-vaccine-testing-concerns-about-the-health-department-68951/", "date_download": "2021-06-22T11:00:09Z", "digest": "sha1:54YS4VF6A5MZOO276TBLZB5LKO2HIWLO", "length": 15419, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "No volunteers for indigenous vaccine testing! Concerns about the health department | स्वदेशी लस चाचणीसाठी स्वयंसेवक मिळेना! आराेग्य विभागासमाेर चिंता | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nमुंबईस्वदेशी लस चाचणीसाठी स्वयंसेवक मिळेना\nकाेराेनाने मागील काही महिन्यांपासून थैमान घातले आहे. आता प्रत्येकजण काेराेना लसीची आतुरतेने वाट पाहत आहे. असे चित्र असताना, मुंबईत सुरु असलेल्या स्वदेशी काेराेना वैक्सीनसाठी स्वयंसेवकांचे असलेले ‘आव्हान’ पूर्ण करता-करता आराेग्य विभागाच्या नाकी नऊ येत आहेत. वैक्सीनच्या चाचणीसाठी आराेग्य विभागाला स्वयंसेवक मिळत नसल्याने आराेग्य विभागाची चिंता वाढत आहे. वैक्सीनसाठी आराेग्य विभागाची ताेकडी जनजागृती व लाॅकडाऊन, प्रवासाची अपुरी साधने यामुळे स्वयंसेवक उपलब्ध हाेत नसल्याने आराेग्य विभागासमाेर एक नवं आव्हानं उभ ठाकलं आहे.\nआव्हानं पूर्ण करण्यासाठी आराेग्य विभागाची युध्दपातळीवर धडपड; पण जनजागृतीची कमतरता\nमुंबई (Mumbai). काेराेनाने मागील काही महिन्यांपासून थैमान घातले आहे. आता प्रत्येकजण काेराेना लसीची आतुरतेने वाट पाहत आहे. असे चित्र असताना, मुंबईत सुरु असलेल्या स्वदेशी काेराेना वैक्सीनसाठी स्वयंसेवकांचे असलेले ‘आव्हान’ पूर्ण करता-करता आराेग्य विभागाच्या नाकी नऊ येत आहेत. वैक्सीनच्या चाचणीसाठी आराेग्य विभागाला स्वयंसेवक मिळत नसल्याने आराेग्य विभागाची चिंता वाढत आहे. वैक्सीनसाठी आराेग्य विभागाची ताेकडी जनजागृती व लाॅकडाऊन, प्रवासाची अपुरी साधने यामुळे स्वयंसेवक उपलब्ध हाेत नसल्याने आराेग्य विभागासमाेर एक नवं आव्हानं उभ ठाकलं आहे.\nमुंबईतील राज्य सरकारच्या जे.जे. व पालिकेच्या सायन रुग्णालयात भारत बायाेटेक द्वारा निर्मित ���काे-वैक्सीन’’ची चाचणी सुरु आहे. ईसीएमआरच्या निर्देशानुसार, सायन व जे.जे. या रुग्णालयात येत्या ३१ डिसेंबरपर्यंत एक हजार स्वयंसेवक वैक्सीनच्या चाचणीकरीता उपलब्ध हाेणे आवश्यक आहे; परंतु स्वयंसेवकांचे आव्हान पूर्ण हाेण्यास काही दिवसच शिल्लक आहेत, असे असताना स्वयंसेवक कुठुन आणायचे असा प्रश्न आराेग्य विभागासमाेर उभा ठाकला आहे. दाेन्ही रुग्णालयात अजूनही ६०० पेक्षाही अधिक स्वयंसेवकांची गरज आहे. पण हे आव्हान पूर्ण कसे करायचे असा प्रश्न आराेग्य विभागाला भेडसावत आहेत. अपुरी जनजागृती व दळण-वळणाचा अभावामुळे स्वयंसेवक मिळत नसल्याचे वरिष्ठ डाॅक्टर खासगीत सांगतात.\nजे.जे. रुग्णालयात आतापर्यंत ३९९ स्वयंसेवकांची तपासणी झाली असून यात ३५० स्वयंसेवक चाचणीसाठी नाव नाेंदणी करण्यात आली आहे. जे. जे. रुग्णालयाचे समन्वयक डाॅ. दिनेश धाेडी यांनी सांगितले की, जे.जे. रुग्णालयात ३९९ स्वयंसेवकांपैकी ३६८ स्वयंसेवक वैक्सीनच्या परीक्षणात पात्र ठरले आ हेत. सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. माेहन जाेशी यांनी सांिगतले की, स्वयंसेवकांचे आ व्हान पूर्ण करण्यासाठी अजून ६५० स्वयंसेवकांची आवश्यकता आहे.\nडाॅ. धाेडी यांनी सांगितले की, काेराेनाबाबत मागील अनेक महिन्यांपासून नागरिकांमध्ये असलेली भीती, संभ्रम याशिवाय रुग्णालयापर्यंत पाेहचण्यास दळण-वळणाची अपुरी साधने, वैक्सीन चाचणीच्या प्रक्रियेसाठी हाेणारा विलंब यामुळे स्वयंसेवक मिळत नसल्याचे डाॅ. धाेडी सांगतात. वैक्सीन चाचणीबाबत जनजागृती सुरु असून तळागळात पाेहचण्याचा आमचा प्रयत्न युध्दपातळीवर करत आहे, यामुळे नक्कीच स्वयंसेवक मिळतील असे आम्हांला वाटते.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक था��बणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/heroines-hot-bike-launched-in-the-market/", "date_download": "2021-06-22T11:17:37Z", "digest": "sha1:Y45M5C37Q56YG44L6QCBWBIQEOWHML4K", "length": 3802, "nlines": 67, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "हिरोची हि जबरदस्त बाईक बाजारात दाखल... - News Live Marathi", "raw_content": "\nहिरोची हि जबरदस्त बाईक बाजारात दाखल…\nहिरोची हि जबरदस्त बाईक बाजारात दाखल…\nNewslive मराठी- हिरो मोटोकाॅर्प कंपनीने हीरो एचएफ डीलक्स आयबीएस ही जबरदस्त बाईक बाजारात उतरविली आहे. दिल्लीमध्ये एक्स शोरुम या बाईकची किंमत ४९,३०० रुपये आहे. १ एप्रिल २०१९ पासून सरकारच्या नव्या नियमानुसार आणि सुरक्षतता नुसार कंपनीने ही बाईक लॉन्च केली आहे.\nबाईकमध्ये किक आणि इलेक्ट्रिक स्टार्ट दोन्हीचे पर्याय देण्यात आलेले आहेत. कंपनीचा दावा आहे की, या बाईकमध्ये ८८.२४ किमी प्रति लीटर मायलेज देण्याची क्षमता आहे. ब्रेकिंग सिस्टम आधीपेक्षा अधिक चांगली करण्यात आली आहे. त्यामुळे कमी वेळेत ही गाडी थांबेल.\nनवीन नियमानुसार १२५ सीसी पेक्षा कमी इंजिन वाली बाईक्समध्ये कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम असणे आवश्यक आहे. शिवाय बाइक (एचएफ डिलक्स) मध्ये १३० एमएम मोठ्या रिअर ड्रम दिले आहेत. बाइकचे इंजिन ८००० आरपीएम वर ८.२४ बीएचपीची पॉवर आणि ८००० आरपीएम ८.०५ एनएमची टॉर्क जेनरेट करते.\nमला परत घेऊन चल…\nशेतीची पद्धत बदलली पाहिजे- शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/vairag-police-bahire-anti-corruption-tab/", "date_download": "2021-06-22T10:13:42Z", "digest": "sha1:LXTKLK6MBEPRVNQ3BEMIDQKGRBXD26HX", "length": 8700, "nlines": 53, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "वैरागचे पोलीस कॉंस्टेबल – बहिरे अँटीकरप्शनच्या जाळ्यात – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nवैरागचे पोलीस कॉंस्टेबल – बहिरे अँटीकरप्शनच्या जाळ्यात\nवैराग (प्रतिनिधी): बार्शीहून नुकतेच बदलीने आलेले वैराग पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलीस कॉंस्टेबल ईसामिया बहिरे यांना तीन हजाराची लाच घेताना १ आक्टोंबर गुरूवारी अॅन्टिकरप्शनच्या पथकाने सापळा रचून अटक केले आहे .\nयातील तक्रारदार यांचे विरुद्ध वैराग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून, सदर गुन्ह्यांचे तपासात मदत करण्यासाठी व पुढील कारवाई न करण्यासाठी पो.काॅ.बहीरे यांनी 15000/- रुपये लाचेची मागणी करून, तडजोडी अंती 5000/- रुपये लाच मागणी करून, त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 3000/- रुपये लाचेची रक्कम बहिरे यांनी स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडले आहे.\nसोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तथा पुणे व सोलापूर येथिल लाचलुच प्रतिबंध विभागातील अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर येथिल पोलीस निरीक्षक -कविता मुसळे, पोलीस निरीक्षक – जगदीश भोपळे ,पोलीस – चंगरपल्लु, पोलीस – स्वामी, पो.शिपाई – सनके यांनी सापळा रचून कार्यवाही केली\n← शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा\nजिल्ह्यात शाळा, महाविद्यालये,सिनेमागृहे, जलतरण तलाव 31 ऑक्टोबर पर्यंत बंद जिल्हाधिकारी – शंभरकर →\nवैराग नगरपंचायतीच्या यशाबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने निरंजन भूमकर यांचा सत्कार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही ह��� नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.savitakanade.com/2016/07/blog-post_31.html", "date_download": "2021-06-22T11:01:09Z", "digest": "sha1:YDV5DZXH6Y3OWGBMN3NYXI2WOXIQ6Z4A", "length": 31129, "nlines": 121, "source_domain": "www.savitakanade.com", "title": "सविता कानडे : सुधागड ट्रेक, २४ जुलै २०१६ (फक्त मुलींसाठी)", "raw_content": "\nमी आणि माझ्या ट्रेकिंग ब्लॉग विषयी थोडेसे.........\nसुधागड ट्रेक, २४ जुलै २०१६ (फक्त मुलींसाठी)\nखास मुलींकरता, “हिरकणी अॅडव्हेंचर क्लब” एस.जी ट्रेकर्स ने सुरु केला. मुलींनी ट्रेकिंग, रॅपलिंग, राफ्टिंग इ सारख्या अॅटीव्हीटीज मध्ये सक्रियतेने भाग घ्यावा ह्या उद्देश ह्यामागे होता. हिरकणीचा पहिला ट्रेक लोहगडला होता आणि त्यात जवळ जवळ ३२ मुलींनी भाग घेतला. सुधागड, हिरकणीचा दुसरा ट्रेक होता.\nमाझा हिरकणी बरोबर हा पहिलाच ट्रेक होता. “फक्त मुलींचा ट्रेक” हा अनुभव मला घ्यायचा होता.\nसाधारण सकाळी ७ च्या सुमारास स्वारगेट वरून खाजगी वाहनाने निघालो. नेहाली, वैष्णवी आणि सायली ह्या हिरकणीच्या कोऑर्डीनेटर आमच्या सोबत होत्या. पाच जणीं आयत्या वेळी न आल्याने आम्ही आठ जणींचं सहभागी होतो\nसुधागडसाठी, ठाकूरवाडी, पाली हे बेस व्ह��लेज होते. पुण्यातून ताम्हिणी घाटातून तिथे पोहोचायला साधारण दोन ते अडिच तास लागणार होते. गाडीत अंताक्षरी रंगली, झिंगाट गाण्यावर डान्स झाला. मिलिंद आणि भगवानही मुलींना जॉइन झाले. मिलिंदच्या आवाजातील गाणी ऐकण्याची माझी इच्छा पूर्ण झाली\nताम्हिणी घाटातून पावसाळ्यात प्रवास करणं हा एक नेत्रसुखद अनुभव आहे वेडीवाकडी वळणे, हिरवाईने नटलेले ऊंच ऊंच डोंगर, मंत्रमुग्ध करणाऱ्या हिरव्या-पोपटी रंगाच्या अगणित छटा, धरणाचे अथांग पाणी, पाण्यात पडलेली डोंगर छाया, रस्त्याच्या दुतर्फा ओसंडून वाहणारे छोटे मोठे धबधबे, क्लासिक वेदर, आल्हाददायक गारठा, मधो-मध जाणार सुंदरसा डांबरी रस्ता......असं वाटतं होतं गाडीतून खाली उतरावं आणि पायी चालावं.....चालतचं रहाव....आपल्याच धुंदीत..आपल्याच मस्तीत..... स्वत:ला शांत निसर्गाच्या स्वाधीन करून... विसरून जावं... आपण कोण आहोत, कुठे चाललो आहोत.... चालतं रहाव....फक्त आपल्या श्वासासोबत\nताम्हिणी घाट संपताच सुरु होतो तो कोकणपट्टा कोकण प्रदेश त्याच्या भौगोलिक रचनेवरून कोकण प्रदेश त्याच्या भौगोलिक रचनेवरून एक विशीष्ट प्रकारची घरे, थोडी बसकी, खासकरून चौकोनी, झावळ्यांनी आच्छादलेली, मातीने लिंपलेली, एकदरवाजी, घराभोवती पाना-फुलांची आहट, ब्लाऊज आणि साडी गुडघ्यापर्यंत गुंडाळलेल्या स्त्रिया, त्याची चेह-याची रेखीव ठेवण, काळसर आकर्षक आणि तकाकीदार रंग एक विशीष्ट प्रकारची घरे, थोडी बसकी, खासकरून चौकोनी, झावळ्यांनी आच्छादलेली, मातीने लिंपलेली, एकदरवाजी, घराभोवती पाना-फुलांची आहट, ब्लाऊज आणि साडी गुडघ्यापर्यंत गुंडाळलेल्या स्त्रिया, त्याची चेह-याची रेखीव ठेवण, काळसर आकर्षक आणि तकाकीदार रंग हा कोकणपट्टा अति घनदाट रानझाडीने व्यापलेला. झाडे बघितलीच की कोणाच्याही लक्षात यावं की ही साधी-सुधी झाडे नाहीत. वनौषधींनी ग्रासलेला अनमोल ठेवा\nठाकूरवाडी कधी आलं समजूनच आलं नाही ठाकूर आदिवासींची वस्ती हिरव्यागार डोंगरांनी, भातखेचरांनी वेढलेल्या भागातील एक छोटी वस्ती अंगणवाडीच्या आवारात चार छोटी मुलं-मुली “टीपरीपाणी” खेळत होते\nलहानपणी मी पण हा खेळ खेळले, पण हा खेळ खेळतात कसा हे आज आठवेचना....तरीही त्या मुलांबरोबर तो खेळ खेळण्यासाठी मी स्वत:ला आवरू शकले नाही\nआम्हाला जेवण गडावर मिळणार होत. इथले लोक स्वयंपाक गावात करून जेवण वर गडावर घेऊन जातात गड चढल्यावर लक्षात येतं की हे किती कष्टाचं काम आहे. काहीजण तर अनवाणी झपाझप जाताना दिसतात. गडावरून खेकडे पिशवीत गोळा करून आणतात....खेकड्याच कालवण गड चढल्यावर लक्षात येतं की हे किती कष्टाचं काम आहे. काहीजण तर अनवाणी झपाझप जाताना दिसतात. गडावरून खेकडे पिशवीत गोळा करून आणतात....खेकड्याच कालवण आदिवासीं लोकांच खास मिष्टान्न\nनेहाली, वैष्णवी आणि सायलीने ओळख परेड घेतली आणि गडाची माहिती सांगितली. सुधागड अर्थात भोरपगड, पुण्यापासून साधारण १२० किमी अंतरावर, उंची ६२० मीटर (२०३० फुट)..बेस व्हिलेज ठाकूरवाडी, पाली, जिल्हा, रायगड शिवाजी महाराजांनी ह्या गडाचा विचार मराठी साम्राज्याची राजधानी म्हणून केला होता. ह्या त्यांच्या विचारावरूनच गडाची भव्यता लक्षात येते\nखरंतर गड चढायला तसा खूप छोटा...गड आणि त्याचा बुरुज वाडीतुनच दिसत होता....ट्रेकचं प्रवेशद्वार भन्नाटच अंगणवाडीला लागुनच एक आणि काही पावलांवर दुसरे प्रवेशद्वार अंगणवाडीला लागुनच एक आणि काही पावलांवर दुसरे प्रवेशद्वार लाकडी उभे-आडवे ओंडके रोवलेले..ते पार करून जायचे...दोन प्रवेशद्वारांमध्ये एक माणूस जाईल इतकी छोटी पायवाट आणि दोन्ही बाजूला भात खेचरे लाकडी उभे-आडवे ओंडके रोवलेले..ते पार करून जायचे...दोन प्रवेशद्वारांमध्ये एक माणूस जाईल इतकी छोटी पायवाट आणि दोन्ही बाजूला भात खेचरे वाव......गडाच्या सौदर्याची झलक इथेच दिसून येते वाव......गडाच्या सौदर्याची झलक इथेच दिसून येते इथून पुढची वाट आदिवासींच्या पाडयांतूनच जाते आणि मग सुरु होतो जंगलातून ट्रेकचा रस्ता\nकोकणभाग असल्याने आणि पाऊस थांबला असल्याने ह्युमीडीटी जास्त होती. त्यात वारा नाही..भयानक ऊकाडा वाटत होता आणि घामामुळे थकायला होतं होतं. काही मुलींचा पहिला-दुसराच ट्रेक होता. त्यांच्या पोट-या आणि मांड्या भरून येत होत्या...काही क्षण विश्रांती घेतली की ट्रेक सुरु होत होता. मला दम लागत होता पण चालण्याची गती बरी होती. मुली म्हणत होत्या, “मॅडम तुमचा स्टॅमीना जबरदस्त आहे.” मिलिंद म्हणे, “ह्या हवामानातही तुम्ही आज लीड करताय” मिलिंद म्हणे, “ह्या हवामानातही तुम्ही आज लीड करताय” २-३ ठिकाणी रॉक पॅचेस होते पण चढायला तितकेसे कठीण नव्हते. फक्त दगडावरील शेवाळाचा अंदाज घेत चढाव लागत होतं. ट्रेक परिसर सर्वांगसुंदर होता. मला सर्वात भावले ते इथले अवाजवी, अवाढव्य मोठे पत्थर २-३ ठिकाणी रॉक पॅचेस होते पण चढायला तितकेसे कठीण नव्हते. फक्त दगडावरील शेवाळाचा अंदाज घेत चढाव लागत होतं. ट्रेक परिसर सर्वांगसुंदर होता. मला सर्वात भावले ते इथले अवाजवी, अवाढव्य मोठे पत्थर वेगवेगळ्या आकाराचे.....ओबडधोबड...काही वरून पसरट तर काही अणकुचीदार....काही शेवाळाने माखलेले तर काही पाणी साचलेले वेगवेगळ्या आकाराचे.....ओबडधोबड...काही वरून पसरट तर काही अणकुचीदार....काही शेवाळाने माखलेले तर काही पाणी साचलेले हे पत्थर पावसाच्या पाण्याने ओले झाल्याने त्यांना तकाकी आली होती. गर्द झाडीत ते पत्थर शोभा वाढवत होते. शेवाळामुळे ते नक्षीदार दिसत होते\nसुधागडला दोन-तीन ठिकाणी शिड्या आहेत. एका ठिकाणी जुनी शिडी बघायला मिळते. ती शिडी ज्या कातळकड्याला भिडते त्यावरून तो पॅच चढायला किती रिस्की असेल याची कल्पना येते. म्हणूनच नव्या शिड्या बनवल्या असाव्यात.\nनव्या शिड्या भक्कम आणि चढायला सेफ आहेत. ट्रेकच्या आणि गडाच्या सौदर्यात त्या भरच घालतात\nपहिल्या प्लॅटू वर आम्ही पोहोचलो. तिथून दिसणार निसर्ग सौदर्य अवर्णातीत होत फोटो घेण्याचा मोह आवरला नाही तर नवलचं\nआता थोडाच टप्पा पार करायचा होता आणि जोराचा पाऊस आला. मी तर भिजायचं ठरवलच होतं. ह्या काही ट्रेक दरम्यानच पावसात भिजायला आणि पावसाच्या सरीवर सरी अंगावर झेलायला मी शिकले होते. ही अनुभूती जितकी आल्हाददायक तितकीच अंगावर शहारा आणणारी\nशेवटच्या दगडी पाय-या पार करून गडावर पोहोचलो. आता होता तो नजर जाईल तिथपर्यत दिसणारा विस्तीर्ण प्लॅटू सखल, सपाट भाग पावसामुळे त्यावर छोटे छोटे गवत उगवले होते आणि तो पूर्ण भाग हिरवागार झाला होता. त्यावरून चालणं ..असं वाटतं होतं जसं मऊ मऊ गालिच्यावरून चाललोय पायात बूट असले तरी ओल्या गवतांचा तो लुसलुशीत स्पर्श जाणवत होता. त्यावरचे दवबिंदू गारव्याची एक लहर पायांना देत होते. काही ठिकाणी पसरट दगडी चौथ-यावरच्या खाचांमध्ये पाणी साचले होते. त्या डबक्यात उडी मारून पाणी उधळायचा मोह मिलिंदलाही आवरला नाही\nहा भाग म्हणजे एक उत्तम बायोडायव्हरसिटी अगणित प्रकारची पाने, फुले, फुलपाखरे, झाडे....वेळ असता तर त्या प्रत्येक पाना-फुलाचे फोटो घेणे मला नक्कीच आवडलं असतं अगणित प्रकारची पाने, फुले, फुलपाखरे, झाडे....वेळ असता तर त्या प्रत्येक पाना-फुलाचे फोटो घेणे मला नक्कीच आवड��ं असतं काही पानांवरच्या रेषां इतक्या आखीव-रेखीव होत्या की निसर्ग चित्रकाराची कमालचं\nरायगडापेक्षाही कितीतरी पट्टीने विस्तीर्ण सखल भूभाग इथे आहे. जवळजवळ ५५-६० एकराचा भूगाव हा असावा. काही ठिकाणी पाण्याचे तलाव आहेत. शिवमंदिर, भोराईमाता मंदिर, वीरगळ, महादरवाजा, चोरदरवाजा, पंतसचिव वाडा, टकमक टोक, स्मृतीशिल्प/स्मृतीस्मारक, काही शिलालेखांचे अवशेष...\nदुसऱ्या एका ट्रेकिंग ग्रुपमधला मुलगा अशाच एका स्मृतीशिल्पावर बसला होता. मिलिंदच्या ते लगेच लक्षात आले आणि त्याने जाऊन त्या मुलाला त्याची जाणीव करून दिली वाटलं मिलिंद हा खरा ट्रेकर वाटलं मिलिंद हा खरा ट्रेकर जो इतिहासाच्या संवेदना जपतोय जो इतिहासाच्या संवेदना जपतोय मी तर फक्त चालते. ट्रेकर म्हणून घेण्यासाठी मला अजून तर बरचं काही शिकायचं आहे\nभाकरी, भाजी, पापड, भात असा जेवणाचा फक्कड बेत होता.\nउतरताना माझी स्टिक दगडावर ठेवली तर तिचा सर्र---चर्र...खर्र..घासल्याचा आवाज येत होता. ती थोडी निसटली तर तोल गेलाच शिवची शिकवण आठवली....दगड असतील तर स्टिक ऐवजी शरीराचा तोल सांभाळावा. ...तेच केलं...आणि ते जास्त सोपं गेलं शिवची शिकवण आठवली....दगड असतील तर स्टिक ऐवजी शरीराचा तोल सांभाळावा. ...तेच केलं...आणि ते जास्त सोपं गेलं स्टिकच्या आधाराविना ट्रेक करता येऊ शकेल ही भावना कमी सुखद नाही\nपायथा जसं-जसा जवळ येतो तसं-तसा ट्रेक पूर्तीचा आनंद अनुभवण्यासारखा असतो. गड कसा चढलो...चढताना काय काय त्रास होत होता हे आठवून हसायला येतं\nमिलिंद आणि भगवान यांची साथ बहुमोल होती. इतर मुलांचा ग्रुप आल्यावर दोघेजण जातीने थांबून राह्यचे. मुलींच्या ट्रेक मध्ये अशा प्रकारचं भान ठेवण ही केवढी मोठी जबाबदारी आहे हे त्यावेळी मला जाणवलं\nखरंतर हा “लेडीज स्पेशल ट्रेक” अर्पण आहे मिलिंद आणि भगवानला\nगड उतरताना काही मुलींच्या गप्पा ऐकायला मिळाल्या.\n“आई- वडील ट्रेकला पाठवत नाहीत, त्यांना वाटते ह्या फिरायला जातात, दिवस वाया घालवतात, तो एक व्यायाम आहे, स्पोर्ट आहे असं त्यांना वाटत नाही. जाण्याचा निर्णय घेतला तर पटत नाही.. वगैरे”...मी माझाच विचार करत होते. कदाचित सारखं सारखं ट्रेकला जाण माझ्याही आई-वडिलांना रुचलं नसतं मुलांनाही आई-वडील ट्रेकला जाऊ देत नाहीत हे मी खुद्द मुलांकडूनच ऐकलेलं आहे. विवाहितांची कहाणी ह्यापेक्षा वेगळी नाही. आज चित्र थोड बदलत जरी असेल तरी, ह्याच कारण बहुधा “ट्रेक” हे आपल्या जीवनशैलीचा भाग मानला जात नाही हे असावं. “घरी नसणं” म्हणजे काही चांगल असूही शकत ही विचार भावना रुजू व्ह्यायला जरा अवघड जातं..ट्रेकबद्दलचे समज-गैरसमज, त्याबद्दलचा दृष्टीकोन, विचारधारणा....बदलेलं हळूहळू मुलांनाही आई-वडील ट्रेकला जाऊ देत नाहीत हे मी खुद्द मुलांकडूनच ऐकलेलं आहे. विवाहितांची कहाणी ह्यापेक्षा वेगळी नाही. आज चित्र थोड बदलत जरी असेल तरी, ह्याच कारण बहुधा “ट्रेक” हे आपल्या जीवनशैलीचा भाग मानला जात नाही हे असावं. “घरी नसणं” म्हणजे काही चांगल असूही शकत ही विचार भावना रुजू व्ह्यायला जरा अवघड जातं..ट्रेकबद्दलचे समज-गैरसमज, त्याबद्दलचा दृष्टीकोन, विचारधारणा....बदलेलं हळूहळू आज जे आई-वडील, नवरा-बायको, सासू-सासरे इ ट्रेक साठी प्रोत्साहन देतात त्यांना सलामच आज जे आई-वडील, नवरा-बायको, सासू-सासरे इ ट्रेक साठी प्रोत्साहन देतात त्यांना सलामच दुसरी बाजू विनोदाची आहे....थोडी मिश्कील आहे... ट्रेकचं “व्यसन” लागायला एक ट्रेक बास असतो दुसरी बाजू विनोदाची आहे....थोडी मिश्कील आहे... ट्रेकचं “व्यसन” लागायला एक ट्रेक बास असतो कोणाच्या घरच्यांना आपले आप्तगण ह्या व्यसनाच्या आहारी जावं असं वाटेल\nकारण काहीही असो आणि असं नेहमीच होत नाही हे मी जाणते तरीही, ज्या मुलीं ट्रेकला आयत्यावेळी आल्या नाहीत, फोन उचलतं नव्हत्या किंवा ज्या तासभर उशीरा आल्या, ते पाहून मन दुखावलं. मुली-स्त्रीची ही प्रतिमा आपण बदलू शकतो ना आपल्या हातात आहे, सहज शक्य आहे........\nह्या ट्रेक दरम्यान ह्या तिशीच्या आतल्या मुलींना मी जवळून बघत होते आणि त्यांना बघताना मी स्वत:ला उमगत होते. जे माझ्या बाबतीत घडलं ते ह्यांच्याबाबतीत घडू नये असं मनापासून वाटतं होतं. म्हणूनचं काही मनातलं सांगाव असं वाटतयं...मुलींनो, जितकं शक्य आहे तितकं पायी चाला....लिफ्ट ऐवजी पाय-यांचा वापर करा, लोह, कॅल्शीअम, प्रोटीन युक्त आहार घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शीअमच्या गोळ्या सुरु करा, हिमोग्लीबीन १०-११एमजी पेक्षा जास्त राहील असा आहार घ्या....स्वत:ला तपासून पाह्ण्याची, स्वत:चे परीक्षण करण्याची सवय लावून घ्या....\nमला कल्पना आहे की ह्या सर्व गोष्टींना खूप सारे कंगोरे आहेत, काही मर्यादा आहेत, पैसा, शिक्षण, नोकरीसाठी घरापासून दूर राहणं, मुलींबाबत आपली संस्कृती इ इ.\nमुलींनो, जेव्हा ट्रेकिंग आवडतयं, जमतयं तेव्हा पहिली गोष्ट मी केली ती ही की पैशाचं व्यवस्थापन वायफळ खर्च जाणीवपूर्वक टाळला, तो पैसा पोषक आहाराकडे वळवला, उदा. फळे इ. कपड्यांवरचा खर्च जबरदस्त कमी केला.....ट्रेकिंग दरम्यान मला एक उमगल, मी इतके महागडे, सुंदर ड्रेसेस खरेदी करायची, घालायची...ऑफिसातल्या मुला-मुलिंकडून ड्रेसच कौतुकही व्हायचं..पण मला मी सुंदर तेव्हा वाटले जेव्हा केटूएस नाईट ट्रेक पूर्ण करून माझा ड्रेस मातीने बरबटलेला होता\nवय आणि अनाहूत भीती मुळे असेल कदाचित, पण ट्रेकच्या आदल्या दिवशी कधी कधी मला शांत झोप लागत नव्हती....ती शांत आणि पुरेशी झोप मिळाली नाही की काय होतं ह्याचा अनुभव मी माथेरान ट्रेकला घेतला होता. डोळे जड झाले होते, पोटात गलबलत होतं, गरगरल्यासारखं वाटतं होतं... ह्या सर्वाचा परिणाम ट्रेक करण्यावर झाला होता....मी माझी जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न केला...ट्रेकच्या आदल्यादिवशी संध्याकाळी सात वाजता भरपूर जेवायचं.. झोप येत आहे असं वाटलं की टीव्ही वाचन इ बंद....\nमला कल्पना आहे ह्या पिढीच्या मुलींच्या जाणीवा खूप सजग आहेत....हा ट्रेक खास मुलींसाठी होता आणि एक मुलगी म्हणून मी जे अनुभवलं ते मांडण्याचा हा एक प्रयत्न\nमुलींसाठी “हिरकणी क्लब” किती महत्वाच पाऊल आहे हे मला मनोमन पटलं मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमतेसाठी हा एक अतुलनीय मार्ग आहे\nमुलींनो, चला तर मग ह्या किंवा अशा प्रकारच्या मार्गावर चालण्याचा ध्यास धरुयात.......त्या मार्गावर काय मिळतयं हे स्वत: शोधूयात......स्वत:ला शोधूयात.......\nशिवनेरी ट्रेक (शिवजयंती स्पेशल), १९ फेब्रुवारी २०१६\nसुधागड ट्रेक, २४ जुलै २०१६ (फक्त मुलींसाठी)\nतुंग-तिकोना ट्रेक, १९ जून २०१६\nअंधारबन जंगल ट्रेक, ३ जुलै २०१६\nमा. कळसुबाई नाईट ट्रेक, १९-२० डिसेंबर २०१५\nभोरगिरी टू भीमाशंकर जंगल ट्रेक, १७ जुलै २०१६\nकात्रज टू सिंहगड नाईट ट्रेक (k2s night trek), २१ न...\nकात्रज टू सिंहगड (k2s day trek) डे ट्रेक, ९ जुलै २०१६\nविसापूर-भाजे लेणी ट्रेक, ५ जून २०१६\nनांदगिरी चे तपोलेणे: एक चित्त थरारक अनुभव, १८ ऑगस्ट २०१९\nजानेवारी २०१९ वर्षारंभी अनेक संकल्प केले. त्यातील एक होता, आजपर्यंत न केलेले ट्रेक्स करणे. \"नांदगिरी किल्ला\" म्हणूनच माझ्यासा...\nश्रद्धा मेहता : ट्रेकिंग क्षेत्रातील एक \"झेनिथ\"\n“ एव्हरी संडे आय ट्रेक विथ धिस गर्ल”. सात वर��षाची एक मुलगी असं अभिमानाने सांगते. तिची आई विश्वासाने तिला पाठवते . ती बाबांसोबत ट्रेकल...\nनंदनकानन अर्थात व्हॅली ऑफ फ्लावर्स (इंद्राची बाग/फुलों की घाटी), बियॉन्ड वाइल्ड सोबत , ७ ते १५ ऑगस्ट २०१६\n“व्हॅली ऑफ फ्लावर्स” अर्थात “फुलों की घाटी” विथ बियाँड वाईल्ड: ७ ते १५ ऑगस्ट २०१६ “देवभूमी उत्तराखण्ड में आपका स्वागत हैं” देहर...\nपिंपळगुंजन: अनेक सुरेल मुरलीस्वर......\nआमच्या घराच्या खिडकीतलं कुंजविश्व इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान आमच्या घराच्या खिडकीबाहेर दोन मुख्य वृक...\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६ जंगल, प्लॅटयू (पठार), पर्वत..सर्व काही एकाच ट्रेकमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/80575/", "date_download": "2021-06-22T11:19:09Z", "digest": "sha1:3ZOJ4K4YBYJMZIE4OLL42CK4PJ4U2E2D", "length": 14896, "nlines": 206, "source_domain": "lokshahilive.com", "title": "संसदेत मैथिली शरण गुप्त यांच्या कवितेतून मोदींचा संवाद! – लोकशाही", "raw_content": "\nसंसदेत मैथिली शरण गुप्त यांच्या कवितेतून मोदींचा संवाद\nनवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेला आज संबोधित केले. कोरोनाकाळ आणि शेतकरी आंदोलनादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यसभेमध्ये काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींनी कोरोनाकाळात केलेल्या विरोधावरून विरोधी पक्षांना फटकारले आहे. तसेच यावेळी त्यांनी प्रसिद्ध महाकवी मैथिली शरण गुप्त यांच्या कवितेच्या ओळी ऐकवून भारतापुढे असलेल्या संधींचं वर्णन केलं.\n‘अवसर तेरे लिए खड़ा है, फिर भी तू चुपचाप पड़ा है, तेरा कर्मक्षेत्र बडा है, पलपल है अनमोल, अरे भारत उठ, आँखे खोल’ मैथिली शरण गुप्त यांची ही कविता संसतदेत ऐकवली. त्यानंतर ते म्हणाले मैथिली शरण गुप्त आज असते तर त्यांनी हीच कविता वेगळ्या पद्धतीने लिहिली असती. त्यांनी ही कविता कशी लिहिली असती हे आपल्या शब्दात त्यांनी मांडलं.\nमैथिली शरण गुप्त म्हणाले असते, ‘’अवसर तेरे लिए खडा है, तू आत्मविश्वास से भरा पडा है, हर बाधा, हर बंदीश को तोड, अरे भारत, आत्मनिर्भरता के पथ पर दौड“, अशी कविता मोदींनी सभागृहात म्हणताच सदस्यांनी डेस्क वाजवून त्यांचं स्वागत केलं.\nकोरोना संकट आलं तेव्हा जग भारतासाठी चिंतेत होतं. भारत स्वत:ला या संकटातून सावरेल की नाही, असं जगाला वाटत होतं. भारताने आल्या नागरिकांच्या रक्षणासाठी अज्ञात शत्रूशी लढा दिला. भारताने ही लढाई जिंकली म्हणून आज जगाला भारताचा अभिमान वाटत आहे. भारताने ही लढाई कोणत्याही सरकार किंवा व्यक्तीच्या विरोधातील लढाई जिंकली नाही. मात्र, तरीही याचं क्रेडीट भारताला जातं, असं मोदी म्हणाले.\nकोरोना काळात वृद्ध महिलेने झोपडीच्या बाहेर दिवा लावला. तिची खिल्ली उडवली गेली. देशाचं मनोबल खच्चीकरण होईल, अशा गोष्टीत विरोधकांनी गुरफटून जाऊ नये, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nपाचोरा पोलिसांनी दोन चोरट्यांना केले जेरबंद\nनेरी येथील तरूणाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली ; पाचोरा पोलीसात गुन्हा\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\n२ दिवसांत सोनं १६०० रुपयांनी स्वस्त ; जाणून घ्या आजचे ताजे दर\nदेशातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; मृताचा आकडाही झाला कमी\n ३ दिवसांच्या सुट्टीच्या बदल्यात १२ तास काम करावं लागणार\n‘या’ राज्याने संपूर्ण लॉकडाऊन हटवला\nनेरी येथील तरूणाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली ; पाचोरा पोलीसात गुन्हा\nखामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली, पथदिवे बंद असल्याने चोरांचे फावले\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; प���लकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/82159/", "date_download": "2021-06-22T12:07:08Z", "digest": "sha1:KZ3KCIS2AWOLYZ7A22CAHCSPPZL7GLJC", "length": 14005, "nlines": 205, "source_domain": "lokshahilive.com", "title": "सातगाव येथील अंगणवाडी बांधकाम बोगस – सरपंचाने केली तक्रार – लोकशाही", "raw_content": "\nसातगाव येथील अंगणवाडी बांधकाम बोगस – सरपंचाने केली तक्रार\nपाचोरा (प्रतिनिधी): सातगाव (डोंगरी) ता.पाचोरा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या प्रांगणात नवीन अंगणवाडीचे बांधकाम सुरू असून या बांधकामात वापरण्यात येणाऱ्या विटांवर पाणी मारताच माती होत असल्याचे सरपंचाच्या पाहणीत दिसून आले आहे.\nसातगाव येथे ग्रुपग्रामपंचायत असून सातगावसह गहुले, तांडा या गावांचा समावेश आहे. या गावाची सात हजाराच्या वर लोकसंख्या असून या ठिकाणी अनेक अंगणवाड्या कार्यरत आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन अंगणवाडी बांधकामाचे काम सुरू असून बांधकामासाठी ज्या विटा वापरण्यात येत आहे.\nत्या विटांवर पाणी मारताच त्यांची माती होत असल्याची तक्रार सरपंच भरत सांडु राठोड, उपसरपंच रज्जाक रमजान तडवी, सुभास पाटील, सुनील मराठे, आकाश डांबरे, डी. आर. वाघ, आकाश महालपुरे, ग्रामसेवक के. डी. पवार यांच्या पाहणीत आढळून आले आहे. शासनाचा पैसा बोगस कामावर खर्च न होता त्यातून चांगली कामं व्हावीत. भविष्यात लहान मुलांचा वाव�� येथे होणार असल्याने, अंगणवाडी टिकली पाहिजे. असेही सरपंच राठोड यांनी म्हटले आहे. खराब विटा ताबडतोब बदलवण्यात येऊन, चांगल्या दर्जाच्या विटा आणण्यात याव्यात असेही त्यांनी म्हटले आहे.\nअंगणवाडीचे काम जर बोगस पद्धतीने होत असेल तर संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी.\n– जि. प. सदस्य – मधुकर काटे\n२) आम्ही चांगल्या विटा मागवल्या होत्या. मात्र आमच्या गैरहजेरीत खराब विटा संबंधिताने पाठवल्या. खराब विटा वापरण्यात येणार नाही.\nठेकेदार – दिपक शिंदे\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nपिडीतांच्या कुटूंबियांना न्याय मिळवून देवू ; सुभाष पारधी\nइंधन दरवाढ सुरूच ; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल दर\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nचाळीसगाव येथील अमरधाम येथे नवीन शववाहिनीची अद्यापही प्रतिक्षा\nबोदवडला फिरते न्यायालयात ३१ केसचा निपटारा व बावीस हजार रुपये दंडाची वसुली\nभडगाव तालुक्यात अवैध वृक्ष तोडीने केला कहर ; वनविभागाचे दुर्लक्ष कार्यवाहीची मागणी\nजळगावात खरेदीसाठी रोजच उसळू लागली गर्दी ; फुले मार्केट, बाजारपेठ फुल्ल\nइंधन दरवाढ सुरूच ; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल दर\nडेल्टा प्लस कोविड विषाणूचे जिल्ह्यातील सर्व रुग्ण ठणठणीत\nखामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली, पथदिवे बंद असल्याने चोरांचे फावले\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार ब���क खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/31658/", "date_download": "2021-06-22T09:51:24Z", "digest": "sha1:IRH453OJOE3AHZSBD63NQFLUQ2KFXIVD", "length": 15726, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ऱ्यूकर्ट, फ्रीड्रिख – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्���ूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nऱ्यूकर्ट, फ्रीड्रिख : (१६ मे १७८८-३१ जानेवारी १८६६). जर्मन कवी व पौर्वात्य भाषाभ्यासक. जन्म शूव्हाइन्फुर्ट येथे. हायडल्‌बर्ग, वुर्टस्‌बर्ग आणि येना येथे त्याने ग्रीक-लॅटिन या प्राचीन भाषांचे अध्ययन केले. अरबी, फार्सी इ. पौर्वात्य भाषा तो स्वप्रयत्नाने शिकला. स्टटगार्ट येथे एका नियतकालिकाचा संपादक म्हणून काही काळ काम पाहिल्यानंतर एर्लांगन व बर्लिन विद्यापीठांत अनुक्रमे १८२६-४१ आणि १८४१-४८ ह्या कालखंडांत त्याने पौर्वात्य भाषाशास्त्राचा प्राध्यापक म्हणून काम केले. १८४८ नंतर नॉइझस येथे त्याचे वास्तव्य होते. तेथेच तो निवर्तला.\nफ्रीड्रिखच्या काव्यकृतींत डॉयचऽगेडिश्टऽ (१८१४, इं. शी. जर्मन पोएम्स), लिबेस्‌फ्रयुलिंग (१८२१, इं. शी. लव्ह्‌ज स्प्रिंगटाइम), दि वाडजहाईट देस ब्रह्मानन (६ खंड, १८३७ ३९, इं. भा. द विज्‌डम ऑफ द ब्रॅह्मिन, १८८२), नल उंड दमयंती (१८३८) ह्यांचा अंतर्भाव होतो. डॉयचऽगेडिश्टऽ ह्या काव्यसंग्रहात समाविष्ट असलेली ‘गेहारनिष्टऽ सोनेटन्’ (इं. शी. सॉनेट्‌स इन आर्मर) ही सुनीतमालिका विशेष गाजली. जर्मनीत स्वातंत्र्यासाठी लढली गेलेली युद्धे हा ह्या सुनीतांचा विषय. त्याच्या कविता अनेकदा शब्दांच्या आहारी गेलेल्या सखोलता हरवून बसलेल्या अशा वाटतात परंतु त्याच्या काव्यातील पौर्वात्य प्रतिमा लक्षणीय आहेत. ‘लव्हज स्प्रिंगटाइम’ मधील त्याच्या कविता खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. फ्रायमुंट राइमार ह्या नावाने त्याने काही कविता लिहिल्या. द विज्‌डम ऑफ द ब्रॅह्मिन मध्ये त्याने भारतीय जीवनविषयक दृष्टिकोण सांगितला. नल उंड दमयंती मध्ये नलदमयंतीची प्रसिद्ध भारतीय कथा काव्यरूप झालेली आहे.\nअनेक पौर्वात्��� भाषा त्याला येत असल्यामुळे संस्कृत, फार्सी, अरबी, हिब्रू इ. भाषांतील साहित्य तो अनुवादरूपाने जर्मन भाषेत आणू शकला. विख्यात फार्सी कवी रूमी ह्याची गझल त्यानेच अनुवादित स्वरूपात जर्मनीत पोहोचवली. त्याने नाट्यलेखनही केले आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-deprived-ten-km-stage-highway-quadrangle-378258", "date_download": "2021-06-22T11:01:06Z", "digest": "sha1:6BM5MHQ4KJJEQ7N46BPCKLIX4PBDWZW3", "length": 19770, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महामार्ग चौपदरीकरणातून दहा किलोमीटरचा टप्पा वंचित", "raw_content": "\nनवापूर- धुळे- जळगाव- मलकापूर- अमरावती असा हा संपूर्ण महामार्ग चौपदरी होत असताना या दहा- बारा किलोमीटरच्या टप्प्याचेच काम तेवढे राहून जात आहे.\nमहामार्ग चौपदरीकरणातून दहा किलोमीटरचा टप्पा वंचित\nजळगाव : महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणा��� फागणे- तरसोद व तरसोद- चिखली अशा दोन टप्प्यांत काम होत आहे. जळगाव शहरातून जाणाऱ्या मार्गाचेही खोटेनगर ते कालिंकामाता चौकदरम्यान विस्तार होत असताना पाळधी ते खोटेनगर व पुढे कालिंकामाता ते तरसोद या जवळपास दहा-बारा किलोमीटरचे दोन टप्पे वंचित राहत आहेत. दुर्दैवाने या दोन्ही टप्प्यांतील कामांची जबाबदारी ना महामार्ग प्राधिकरण घ्यायला तयार आहे, ना सार्वजनिक बांधकाम विभाग.\nआवश्य वाचा- पुन्हा सत्ता न आल्यामुळे फडणवीस अस्वस्थ - ॲड. यशोमती ठाकूर\nमहामार्ग क्रमांक सहाच्या धुळे- जळगाव जिल्ह्यातील चौपदरीकरणाच्या कामात फागणे- तरसोद व तरसोद- चिखली असे दोन टप्प्यांत काम होत आहे. यापैकी तरसोद- चिखली टप्प्यातील काम वेगात सुरू असून, येणाऱ्या वर्षात हा टप्पा पूर्ण झालेला असेल. तुलनेने फागणे- तरसोद टप्प्याचे काम संथगतीने होत आहे.\nही दोन्ही कामे होत असताना जळगाव शहरातूनही हा महामार्ग जात असल्याने, वाढते अपघात लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी दिल्यानंतर हे कामही सुरू झाले. मात्र, हे काम केवळ खोटेनगर ते कालिंकामाता चौक या साडेसात किलोमीटरच्या टप्प्यातच होत आहे.\nफागणे- तरसोद टप्प्यातील कामात पाळधीपासून महामार्ग बायपास निघून तरसोद फाट्याजवळ हा वळण रस्ता संपतो. त्यामुळे पाळधी ते जळगाव शहरातील खोटेनगर असे जवळपास सहा- सात किलोमीटरचा टप्पा चौपदरीकरणापासून वंचित राहात आहे. हीच स्थिती कालिंकामाता चौक ते तरसोद फाटा या चार किलोमीटरच्या टप्प्याची आहे. नवापूर- धुळे- जळगाव- मलकापूर- अमरावती असा हा संपूर्ण महामार्ग चौपदरी होत असताना या दहा- बारा किलोमीटरच्या टप्प्याचेच काम तेवढे राहून जात आहे.\nआवर्जून वाचा- मुलगा हुतात्‍मा झाला..आईची नजर अंतिम दर्शनाच्या वाटेकडे\nराष्ट्रीय महामार्ग असल्याने या संपूर्ण कामाचे नियोजन महामार्ग प्राधिकरणाने केले. मात्र, आता चौपदरीकरणाचे टप्पे ठरल्यानंतर पाळधी ते खोटेनगर व कालिंकामाता चौक ते तरसोद फाट्यापर्यंतच्या रस्त्याची मालकी कुणाची, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या दाव्यानुसार हे दोन्ही टप्पे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आहेत. दुसरीकडे बांधकाम विभागाने या रस्त्यांच्या केवळ रुंदीकरणाचा प्रस्ताव तया�� केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे साडेचारशे किलोमीटरच्या महामार्ग चौपदरीकरणात या दहा किलोमीटरच्या मार्गाला सावत्र वागणूक दिली जात आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणाची जबाबदारी नेमकी कुणाची, असा प्रश्‍नही त्यानिमित्ताने निर्माण झाला आहे.\nया दोन्ही टप्प्यांतील रस्ता अवर्गीकृत केल्यानंतरच आमच्या विभागाकडे त्याची जबाबदारी येईल. त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार असून, रस्ता वर्गीकृत झाल्यानंतर रस्त्याच्या कामाबाबत प्रक्रिया राबविण्यात येईल.\nअधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग\nविदर्भातील शेतकऱ्यांची कापूसकोंडी; निम्मी खरेदी केंद्रे बंद; नोंदणी आणि खरेदी केंद्र भिन्न ठिकाणी\nअमरावती : कापसाच्या शासकीय खरेदीत शेतकऱ्यांना नोंदणी व खरेदी केंद्र भिन्न ठिकाणी दिल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही केंद्रे अपुऱ्या मनुष्यबळाअभावी तर काही केंद्रांवरील ग्रेडर कोरोना संक्रमित आढळल्याने खरेदी प्रभावित झाली आहे. शिवाय एफअेक्‍यू व एलआरए वन दर्जाचाच कापूस घेतल्या\nरखडलेल्या चौपदरीकरणाची गडकरींकडून दखल\nजळगाव : काम सुरू होण्याआधी अगदी निविदा प्रक्रियेपासूनच ग्रहण लागलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील फागणे-तरसोद टप्प्यातील कामाची आता थेट केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेतली आहे. काम वर्षभरात पूर्ण करण्यासंबंधी सूचना देत असल्याचे त्यांनी महाराष्ट्र क्रेडाईतर्फे झालेल्या वेबि\nमहामार्गाचे चौपदरीकरण सुरू; मुख्य काम महिनाभरात\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे चार पैकी मधल्या टप्याचे काम सुरू झाले असून पहिल्या बडनेरा ते कुरणखेड टप्याचे किरकोळ काम सुरू झाले आहे व मुख्य कामाला प्रत्यक्षात महिनाभरात सुरूवात होणार आहे.\nपश्‍चिम विदर्भ लॉकडाऊनच्या दिशेने; पाच नगरपालिका क्षेत्रात संचारबंदी\nनागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी विभागातील पाचही जिल्ह्यांत सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी सकाळपासून अमरावती महानगर पालिका क्षेत्र, अचलपूर शहर, अकोला जिल्ह्यातील अकोला महानगर पालिका क्षेत्र, अकोट व मूर्\nराष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला मिळणार गती, ��ॉकडाउन व कंत्राटदार बदलल्याने रखडले होते काम\nनांदुरा (जि.बुलडाणा) ः कित्येक दिवसापासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा च्या चौपदरीकरणाच्या कामाला येत्या ऑक्‍टोबरपासून सुरुवात होणार असून त्यासाठीच्या हजार कोटी रुपयांच्या कामाच्या निविदेला मंजुरात मिळाली असून तसा कंपन्यासोबत करारही पूर्ण\nराष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा ‘श्रीगणेशा’ ऑक्टोबरमध्ये\nमूर्तिजापूर (जि.अकोला), : गेली चार वर्षे रखडलेले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता अनलॉक दोन मुळे बळावली आहे. 2 हजार 404 कोटी रुपयांच्या या कामाच्या निविदा मंजूर झाल्या असून, एका कंपनीसमवेत करारही पूर्ण झाला आहे. या कामाला अॉक्टोबर पासून सुरुवा\nबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच असून, रुग्ण संख्या ही हळूहळू चिंता वाढवणारी ठरत आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांमध्ये खामगाव व बुलडाणा शहरातील आकडेवारी ही धोकादायक ठरत आहे. त्यामुळे प्रशासन आता काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वा\nतरसोद-चिखली टप्प्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात ​\nजळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील तरसोद ते चिखली या जळगाव जिल्ह्यातील सुमारे ६३ किलोमीटर लांबीच्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. पूल, रेल्वे उड्डाणपूल व बायपासची कामे वगळता ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, या टप्प्यातील मुख्य रस्ता सज्ज आहे. उर्वरित कामही जुलैपर्य\nजिल्ह्यातील २२८ ग्रामपंचायतींवर आजपासून ‘अधिकारी राज’ मुदत संपल्याने प्रशासक नेमण्याची कार्यवाही सुरू\nबुलडाणा : जिल्ह्यातील ५२८ ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात संपत आहे. यापैकी २२८ ग्रामपंचायतींची मुदत आज संपत असल्याने उद्यापासून २२८ ग्रामपंचायतींवर अधिकाऱ्यांचे राज्य असणार आहे. जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांमधील अधिकारी प्रशासन म्हणून ग्रामपंचायतीवर जाणार आहेत.\nबुलडाण्यात आजवरची सर्वाधिक वाढ; 22 कोरोना पॉझिटिव्ह\nबुलडाणा : तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 104 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 82 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 22 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये आळसणा (ता. शेगाव) येथील 55 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/springfield-il/?utm_medium=rideoptions&utm_source=uber&utm_term=wpkyPzXmMUnSRZnSM9xFrRnvUkkTQj2hI27fVA0", "date_download": "2021-06-22T12:06:04Z", "digest": "sha1:GM45YZQOK5QEW4WDUJR42NXWVXFIUQQN", "length": 7841, "nlines": 150, "source_domain": "www.uber.com", "title": "स्प्रिंगफील्ड, आयएल: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nSpringfield, IL मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Springfield, IL मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nस्प्रिंगफील्ड, आयएल: choose a ride\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nस्प्रिंगफील्ड, आयएल मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हरी केलेले रेस्टॉरंटचे पदार्थ\nसर्व स्प्रिंगफील्ड, आयएल रेस्टॉरंट्स पहा\nऑर्डरBreakfast & brunch आता डिलिव्हरी करा\nऑर्डरFast food आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAlcohol आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAmerican आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAsian आता डिलिव्हरी करा\nऑर्डरFamily meals आता डिलिव्हरी करा\nऑर्डरMexican आता डिलिव्हरी करा\nऑर्डरChinese आता डिलिव्हरी करा\nऑर्डरSandwich आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBakery आता डिलिव्हरी करा\nऑर्डरSushi आता डिलिव्हरी करा\nऑर्डरComfort food आता डिलिव्हरी करा\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/83753/", "date_download": "2021-06-22T11:54:49Z", "digest": "sha1:555G6HRVFKNELVDM4C4TWRU2LSAEVWBH", "length": 15533, "nlines": 201, "source_domain": "lokshahilive.com", "title": "शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठा खंडित करू नये: संदीप पाटील – लोकशाही", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठा खंडित करू नये: संदीप पाटील\nवर्डी ता चोपडा ( प्रतिनिधी) : वीज बिल वसुली बाबतची केस मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना. शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान करणे हे घटनेला व माणुसकीला धरून नाही. विधानसभेच्या अधिवेशनात अर्थमंत्र्यांचा दिलेला आदेश ऊर्जा मंत्र्यांनी धुडकावला ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असल्याच्या आरोप शेतकरी संघटनेचे नेते संदीप पाटील यांनी केला आहे.\nसंदीप पाटील म्हणाले देशात पंजाब सह अनेक राज्यात शेतीला वीज पुरवठा मोफत होत आहे २००४ च्या निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री श्री सुशील कुमार शिंदे यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ अशी घोषणा देऊन निवडणुकीच्या आधी दोन महिने शून्य रकमेची विज बिल दिली म्हणजेच मोफत वीज दिली व त्या निवडणुका जिंकल्या त्यानंतर वीज बिलाची वसुली सुरू केली आम्ही त्याविरुद्ध तीव्र आंदोलने सुरू केली.\nपरिणामी तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांनी एकूण वीज बिलाच्या ६७ टक्के सरकार भरेल व ते ३३ टक्के विज बिल शेतकऱ्यांनी भरावे अशी तडजोड झाली तडजोडी नुसार सरकारने वीज वितरण कंपनीला दरवर्षी ५००० कोटी, ६००० कोटी, ७००० कोटी अशा रकमा अदा केल्या आहेत. इतक्या रकमेची विज महामंडळाने शेतकऱ्यांना दिली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे महामंडळाकडे शिल्लक पडले आहेत ही बाब मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्रमांक ८६५१/२०१० ने निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने शेतकऱ्यांना पंधरा दिवसांची नोटीस दिल्याखेरीज कोणीही शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा खंडित करू नये असे आदेश प्रारित केले आहेत. परंतु आत्ताच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अधिवेशनात अर्थमंत्री ना. अजित पवार यांनी दि. २ मार्च २०२१ रोजी कोणाही शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही असे जाहीर केले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दि. १० मार्च २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता ऊर्जामंत्री नामदार डॉक्टर नितीन राऊत यांनी वीज बिले वसूल करण्याची व त्यासाठी वीज पुरवठा खंडीत करण्याचे आदेश जाहीर केले शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे महआघाडी सरकारचा शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश मागे घ्यावेत अन्यथा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल असे श्री संदीप पाटील म्हणाले.\nताज्या घडामोडीच्या बा���म्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\n१० दिवसांत सगळं झालं ; खडसेंनी सांगितल्या ‘आतल्या’ घडामोडी\nयावल येथे हरभराखरेदी केंद्राचा उद्या शुभारंभ\nडेल्टा प्लस कोविड विषाणूचे जिल्ह्यातील सर्व रुग्ण ठणठणीत\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nयावल येथे हरभराखरेदी केंद्राचा उद्या शुभारंभ\nडेल्टा प्लस कोविड विषाणूचे जिल्ह्यातील सर्व रुग्ण ठणठणीत\nखामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली, पथदिवे बंद असल्याने चोरांचे फावले\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=39530", "date_download": "2021-06-22T10:11:58Z", "digest": "sha1:MXTKPXDIBHS4A5FNPK6LDIBQL562AEI6", "length": 6791, "nlines": 61, "source_domain": "newspcmc.com", "title": "रिक्षातून प्रवास करणे एकाच्या अंगलट.. - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nहक्काच्या पगारासाठी राज्य शासनाविरोधात आशा सेविकांचे पुण्यात आंदोलन..\nHome क्राईम रिक्षातून प्रवास करणे एकाच्या अंगलट..\nरिक्षातून प्रवास करणे एकाच्या अंगलट..\nलोखंडी चाॅपरने हाता-पायावर वार; ऐवजही लांबवला…\nपिंपरी (दि. ०७ जून २०२१) :- निगडी स्पाईन रोड येथून तळवडेकडे जाणाऱ्या रिक्षाने फिर्यादी प्रवास करीत होते. चिकन चौकाच्या पुढे काही अंतरावर रिक्षा आली. रिक्षातील तीन जणांनी फिर्यादी यांना लोखंडी चाॅपर सारख्या हत्याराचा धाक दाखवला. तसेच त्यांच्या हातावर आणि पायावर वार करून जखमी केले.\nआरोपींनी फिर्यादी यांच्याकडून मोबाईल फोन आणि सॅग असा दोन हजाराचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. ४) घडली. वीरेंद्र अर्जुन सरोज (वय ४३, रा. आल्हाट वस्ती, निघोजे. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षातील तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेट���, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/80397/", "date_download": "2021-06-22T09:57:17Z", "digest": "sha1:ZFSS2PNKJI3OSC5VDPFFMVEIDRBPEF6Z", "length": 13364, "nlines": 201, "source_domain": "lokshahilive.com", "title": "चिनावल प्रल्हाद पाटील पतसंस्थातर्फे श्रीराम मंदीरासाठी ११ हजारांचा निधी – लोकशाही", "raw_content": "\nचिनावल प्रल्हाद पाटील पतसंस्थातर्फे श्रीराम मंदीरासाठी ११ हजारांचा निधी\nचिनावल, ता.रावेर (वार्ताहर) येथील प्रल्हाद पाटील रोझोदा चिनावल पतसंस्था मर्यादित चिनावल तर्फे अयोध्या श्रीराम मंदिर निर्माणासाठी आज ११००० रू चा निधी चेक स्वरुपात देण्यात आला .\nचिनावल येथे पतसंस्थेच्या कार्यालयात महामंडलेश्वर १००८ सूर्यभानजी महाराज शेळगाव कर यांचे उपस्थितीत चेअरमन राजेंद्र पाटील व संचालक मंडळाने सुपूर्द केला .\nया वेळी हभप सूर्यभान जी महाराज,विश्वहिदू परिषद चे जिल्हामत्री योगेश भंगाळे चिनावल येथील माजी सरपंच योगेश बोरोले ,चिनावल उपखंड हिशोब प्रमुख किरण महाजन , तसेच पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र कृष्णा पाटील. व्हा चेअरमन सौ.तनुजा सरोदे , संचालक सर्वश्री गोपाळ नेमाडे , प्रेमचंद भारंबे , मुकुंदा कोल्हे ,अजय महाजन , गोपाळ पाटील ,प्रमोद पाटील ,सौ जयश्री पाटील ,ज्ञानदेव बोंडे , मनोहर भंगाळे यांचे सह चिनावल उपखंड प्रमुख मेहुल भारंबे ,चिनावल अभियान प्रमुख तोषल नेमाडे, केतन पाटील , हिशोब प्रमुख किरण महाजन , मयूर बोंडे , कांचन साळुंके हे उपस्थित होते तर पतसंस्थेचे मॅनेजर किशोर महाजन , निलेश भंगाळे ,भावडू इंगळे ,सुभाष गारसे किरण महाजन हजर होते .चिनावल येथे आज निधी संकलित करणेसाठी स्थानिक कार्यकर्ते सह हभप महामंडलेश्वर सुर्य भान महाराज सहभागी झाले होते .\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nधरणगाव शिवसेनातर्फे पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\nबोहरा सेंट्रल स्कूल पारोळा शाळेत जागतिक योगा दिवस साजरा\nविविध विकास कामाचे लोकार्पण करुन वाढदिवस साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/82179/", "date_download": "2021-06-22T10:46:41Z", "digest": "sha1:TFZT5G73LAZOXRSLJWUXHGHG3SYL2BTH", "length": 14658, "nlines": 202, "source_domain": "lokshahilive.com", "title": "कृष्णापुरीतील हिवरा नदी पुलावर पुरुषांसाठी मुतारी नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय – लोकशाही", "raw_content": "\nकृष्णापुरीतील हिवरा नदी पुलावर पुरुषांसाठी मुतारी नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय\nपाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातून पाचोरा शहरामध्ये प्रवेश असून या भागातील हिवरा नदी वरील पुलावर नदीला आलेल्या पुरा मध्ये मुतारी वाहून गेली असून मुख्य रस्त्यावर असलेल्या रहदारी मुळे मुतारी नसल्यामुळे स्थानिक नागरिक तसेच ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय झाली असून वेगळे चित्र निर्माण झाले आहे.\nपावसाळा संपल्यानंतर देखील पाचोरा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने कुठलीही मुतारी बांधली नसून यामध्ये नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष बघायला मिळाले आहे. यासंबंधी स्थानिक नगरसेवक विकास पाटील यांना विचारणा केली असता सदर नदीच्या पुरामध्ये मुतारी वाहून गेल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. यासाठी पाचोरा नगरपालिकेच्या माध्यमातून ५ लाख रुपये किंमतीची अद्यावत मुतारी बांधणार असून या संबंधित वर्कऑर्डर तयार आहे. परंतु यामध्ये तांत्रिक अडचण अशी आहे की, हिवरा नदीवरील पुलाचे काम लवकरच सुरू होणार असून आमदार निधी मधून हा पूल मंजूर करण्यात आला आहे.\nयामध्ये नगरपालिकेचे कुठलेही नुकसान होऊ नये म्हणून आपण पाच लाख रुपये किंमतीची मुतारी बांधणार आणि पुलाचे काम सुरू झाल्यावर मुतारी तोडावी लागणार अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको म्हणून मुतारी चे काम थांबले आहे. लवकरच यामधून मार्ग काढून मुतारी बांधण्यात येईल असे नगरसेवक विकास पाटील यांनी सांगितले आहे. यामध्ये परिस्थितीचा आढावा घेतला असल्यास कृष्णापरी परिसरामध्ये मुतारी अत्यंत गरज असून यावर पाचोरा नगरपालिका प्रशासनाने सकारात्मक विचार करून तात्काळ मुतारी तयार करून नागरिकांची गैरसोय थांबावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने पाचोरा नगरपालिकेला अर्जाद्वारे केली आहे.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nकुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांचा अचानक राजीनामा\nचित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nचित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल\nखामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली, पथदिवे बंद असल्याने चोरांचे फावले\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा ��्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/89604/", "date_download": "2021-06-22T11:00:59Z", "digest": "sha1:P5IFERRA2PCIUAOUIRTRZX6RLVPHFVIH", "length": 13128, "nlines": 201, "source_domain": "lokshahilive.com", "title": "कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन – लोकशाही", "raw_content": "\nकोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन\nबालकांचे बाधित होण्याचे प्रकार आले उघडकीस\nअमळनेर(प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील कोविड १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर ५% पेक्षा कमी आल्यामुळे लॉकडाऊन चे निर्बंध शिथिल झाले असले तरी, अमळनेर तालुक्यातील २ बालके कोरोना बाधित आढळून आले आहेत. शहरात गर्दी वाढू लागली असून ही चिंतेची बाब आहे.\nकोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वच घटकांचा सहभाग महत्वाचा असल्याने कोरोनाबधितांची संख्या कमी होत असली तरी, गाफील राहून चालणार नाही. कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी नागरिकांनी अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे.शासनाकडून आणि जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या कोविड १९ नियमावलीचे काटेकोर पालन करण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षा,उपनगराध्यक्ष सर्व सभापती, नगरसेवक-नगरसेविका तसेच मुख्याधिकारी नगरपरिषद अमळनेर यांच्यातर्फे शहरातील नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nजागतिक शांततेसाठी सामूहिक हनुमान चालिसा पठण\nजळगाव जिल्ह्यात आज १०६ नवे बाधित ; एकाचा मृत्यू\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांम��्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nजळगाव जिल्ह्यात आज १०६ नवे बाधित ; एकाचा मृत्यू\nखामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली, पथदिवे बंद असल्याने चोरांचे फावले\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/20245", "date_download": "2021-06-22T11:42:04Z", "digest": "sha1:VFSDNJAQE252WBVAPGHEJS3X5M2XS43D", "length": 3886, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "केविन ओ'लेअरी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /केविन ओ'लेअरी\nशार्क टँक - कॉलिंग ऑल फिन्स आय मीन फॅन्स :-)\nएबीसी वाहिनीवरच्या 'शार्क टँकचा' प्रेक्षक ह्या शो चा चाहता नसेल असे चित्र कदाचित दिसणार नाही.\nअमेरिका - हे स्वप्न बघणार्‍या आणि ते स्वप्न जगू पाहणार्‍या लोकांच्यात दडलेला ऊद्योजक शोधतांना त्याला करमणूकीचा तडका देवून एक अतिशय वेगळा आणि ऊत्साह वाढवणारा कार्य्क्रम लोकांसमोर आणल्याबद्दल वाहिनीचे धन्यवाद आणि अभिनंदन.\nRead more about शार्क टँक - कॉलिंग ऑल फिन्स आय मीन फॅन्स :-)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/development-of-peace-police-colony-44302", "date_download": "2021-06-22T11:45:32Z", "digest": "sha1:Z6VKDPVLX7CPBD6GOQ6XKZEAYQSVNPEY", "length": 9962, "nlines": 141, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Development of peace police colony | १५ वर्षानंतर अखेर पोलिसांचा पूर्नविकासाचा प्रकल्प मार्गी लागला", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\n१५ वर्षानंतर अखेर पोलिसांचा पूर्नविकासाचा प्रकल्प मार्गी लागला\n१५ वर्षानंतर अखेर पोलिसांचा पूर्नविकासाचा प्रकल्प मार्गी लागला\nशांतीसागर पोलिस वसाहतीचा प्रश्न एसआरएच्या माध्यमातून निकाली काढून पोलिसांना चांगली घरे देण्यात यावी, अशी मागणी होत होती.\nBy मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nतब्बल १५ वर्षानंतर घाटकोपरच्या शांतीसागर पोलिस वसाहतीच्या रखडलेल्या पुनर्वस प्रकल्प गृहनिर्माण मंत्री (Minister of Housing) जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी मार्गी लावला. बुधवारी या वसाहतीच्या पूर्नविकासाची वर्क ऑर्डर (Work order)जारी करण्यात येईल, असे आव्हाड त्यांनी स्पष्ट केले. परिणामी पोलिसांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी शहरातील इतर पोलिस वसाहतीतील परिस्थिती अद्याप ही जैसेथे आहे.\nहेही वाचाः- केवायसी अपडेटसाठी तुम्हाला कुणाचा फोन आलायं का \nघाटकोपर(Ghatkoper)च्या रमाबाईनगरलगत असलेल्या शांतीसागर पोलिस वसाहतीचा प्रश्न एसआरएच्या माध्यमातून निकाली काढून पोलिसांना चांगली घरे देण्यात यावी, अशी मागणी होत होती. हा विषय एसआरए(SRA)च्���ा बैठकीत घेऊन तो आव्हाड यांनी मार्गी लावण्याचे ठरविले आहे. याठिकाणी १७०० घरे बांधण्यात येणार असून, त्यापैकी ९०० घरे पोलिसांनी तत्काळ देण्यात येतील. तसेच म्हाडा(Mhada)च्या नियमानुसार अधिकची ७०० घरे निर्माण करून तीसुद्धा पोलिसांच्या घरांसाठी वर्ग करण्यात येतील, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. एसआरएचे मुख्याधिकारी दीपक कपूर यांनी यावेळी मंत्र्यांसोबत वसाहतीची पाहणी करून त्यावर वरीलप्रमाणे तोडगा काढला आहे.\nहेही वाचाः- पोलिसांसाठी खुशखबर, प्रत्येक जिल्ह्यात उभारली जाणार नेमबाज प्रशिक्षण केंद्र\nघाटकोपरच्या रमाईनगर मधील शांतीसागर पोलिस वसाहतीचा जरी प्रश्न सुटला असला. तरी पोलिसांच्या इतर पोलिस वसाहतींची परिस्थिती गंभीर आहे. रविवारी माटुंगा न्यू पोलिस वसाहत (Matunga New Police Colony) A ब्लाँक, रुम नं ३ मध्ये राहणारे पोलिस कर्मचारी संतोष छतिशे यांच्या घराचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत संतोष यांची पत्नी वर्षा या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अशा घटना महिन्यातून विविध पोलिस वसाहतीत घडत असल्या, तरी त्याची चर्चा ही फक्त दोनच दिवस केली जाते. दोन दिवसानंतर पोलिस कुटुंबियांना पून्हा त्याच अवस्थेत सोडले जाते.\nहेही वाचाः- मुंबईत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालये\nMinister of Housingjitendra awhadGhatkoperSRAMhadaMatunga New Police Colonyपोलिस वसाहतपूर्नविकास प्रकल्पजितेंद्र आव्हाडएसआरएघाटकोपरमाटुंगामाटुंगा न्यू पोलिस वसाहत\nसेन्सेक्स, निफ्टी किरकोळ वाढीने बंद\nतिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज; 'अशी' आहे तयारी\nएकवेळेस शिवसेनेला सहन करू शकतो, पण.., पृथ्वीराज चव्हाणांचं परखड मत\n‘विनाकारण त्रास’ असा प्रकार सुरू असेल तर… शिवसेनेचा इशारा\nबनावट लसीकरणातील आरोपी डाॅक्टर फरार\nठाण्यातील येऊर तलावात २४ तासात चार बळी\nअंधेरी सब वे बंद असल्याने 'हा' आहे पर्यायी मार्ग\nवरळी-कोळीवाडा कोरोनामुक्तीकडे, १४ दिवसात एकही रुग्ण नाही\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/82288/", "date_download": "2021-06-22T10:58:49Z", "digest": "sha1:JJDYZQZT32G4XHNBAPBJD3NGNOJ2NBRO", "length": 14927, "nlines": 204, "source_domain": "lokshahilive.com", "title": "ही सुंदर नदी…मला सामावून घेईल म्हणत तरुणीची नदीत उडी मारुन आत्महत्या ; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल – लोकशाही", "raw_content": "\nही सुंदर नदी…मला सामावून घेईल म्हणत तरुणीची नदीत उडी मारुन आत्महत्या ; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल\nअहमदाबाद : अहमदाबादमध्ये २३ वर्षीय तरुणीने साबरमती नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आयेशा असं या तरुणीचं नाव असून आत्महत्येआधी तिने आपल्या फोनवर व्हिडीओ शूट केला होता. भावूक झालेली आयेशा व्हिडीओमध्ये आपण आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असून यासाठी इतर कोणीही जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. आयेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून खळबळ माजली आहे.\nआयेशाचा मृतदेह पोलिसांना सापडला असून याप्रकरणी तिच्या पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयेशाचे वडील लियाकत अली यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, “आयेशाचा २०१८ मध्ये राजस्थानमधील आरिफ खानसोबत विवाह झाला होता. पण लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी हुंडा मागण्यास सुरुवात केली होती. मी त्यांना काही पैसे दिले होते, पण त्यांच्या मागण्या संपत नव्हत्या. काही दिवसांपूर्वी भांडणानंतर आरिफने आयेशाला घरी पाठवलं. त्याने तिच्याशी फोनवरुन बोलणंही बंद केलं होतं. या वेदना सहन होत असल्यानेच तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला”.\nदोन मिनिटांच्या व्हिडीओत तरुणीच्या चेहऱ्यावरील हास्य नेटकऱ्यांना भावू करत आहे. आपली ओळख करुन देताना आयेशा आपल्या मनातील दु:ख बोलून दाखवत आहे. “मी जे काही करण्यासाठी जात आहे त्यासाठी माझ्यावर कोणीही दबाव टाकलेला नाही. देवानेच आपल्याला इतकंच आयुष्य दिलं होतं असं समजा,” असं आयेशा सांगताना दिसत आहे.\nव्हिडीओच्या शेवटी आयेशा म्हणत आहे की, “ही सुंदर नदी…ही मला सामावून घेईल अशी प्रार्थना करते. मी हवेप्रमाणे आहे, मला सतत वाहायचं आहे”.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nभडगाव शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच ; हल्ल्यात गाय ठार\nसर्वसामान्यांना पुन्हा झटका, घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ ; तपासा नवे दर\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\n२ दिवसांत सोनं १६०० रुपयांनी स्वस्त ; जाणून घ्या आजचे ताजे दर\nसर्वसामान्यांना पुन्हा झटका, घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ ; तपासा नवे दर\nखामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली, पथदिवे बंद असल्याने चोरांचे फावले\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/89515/", "date_download": "2021-06-22T11:28:56Z", "digest": "sha1:D7BLM5N2A3RWPWXY4R4EHAI7M3NH2L2O", "length": 15204, "nlines": 201, "source_domain": "lokshahilive.com", "title": "जलसाठवण क्षमतेच्या तलावाचे काम अंतीम टप्यात : गटनेते अतुल पाटील – लोकशाही", "raw_content": "\nजलसाठवण क्षमतेच्या तलावाचे काम अंतीम टप्यात : गटनेते अतुल पाटील\n येथील नगर परिषदव्दारे शहराला स्वच्छ योग्य व मुबलक पाणीपुरवठा व्हावा, या दृष्टीकोणातुन १४ व्या वित्तीय आयोगाच्या सुमारे २ कोटी८७ लाख रुपये निधी खर्चातुन नवीन जल साठवण तलावाचे काम अंतीम टप्यात आले असुन या नव्या साठवण तलावामुळे शहरातील ६० हजार लोकवस्तीतील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा नगर परिषदचे गटनेते अतुल पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.\nयावल शहरापासुन सुमारे दोन किलो मिटरच्या लांबीवर असलेल्या जुन्या पाणी साठवण तलावाच्या बाजुस २०० मिटर लांबी आणी५० मिटर रुंद्धी व११ मिटर उंचीचे १ooएमएलडी जलसाठवण क्षमतेच्या तलावाचे काम जवळपास अंतीम टप्यात आले असुन , यामुळे ३०० एमएलडी क्षमतेच्या जुन्या साठवण तलाव आणी १०० एमएलडी क्षमतेचे नवीन उभारण्यात येत असलेल्या साठवण तलावाचे काम साधारण मागील तिन महीन्यापुर्वी सुरू करण्यात आले होते आता हे काम ९० टक्के पुर्ण झाले असुन शहराला सद्य परिस्थितीला जुन्या साठवण तलावातुन शहराला ४५ दिवस पाणी पुरवठा करता येईल ईतकाच जलसाठा उपलब्ध रहात आहे यामुळे वारंवार भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नापासुन आता यावलच्या नागरीकांची सुटका होणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलतांना अतुल पाटील यांनी दिली.\nजळगाव जिल्ह्यातील अनेक शहरातील नगर परिषदेतील होणाऱ्या पाण्याच्या संकटात असतांना यावल शहरातील नगर परिषद हे नागरीकांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणारी एकमेव नगर परिषद असल्याची माहीती त्यांनी यावेळी पाटील यांनी दिली. यावेळी अतुल पाटील यांच्यासमवेत माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रा . मुकेश येवले , माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते, नगरसेवक समिर शेख ,यांच्यासह सामाजीक कार्यकर्ते गणेश महाजन, डॉ. युवराज चौधरी, दिलीप वाणी, राजु फालक, गिरीष महाजन, एजाज देशमुख यांच्यासह आदी मान्यवर मंडळी उपस्थितीत होती.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nकोंबडी चोराच्या औलादीने तोंड सांभाळून बोलावे \nकोरोनात मृत्यू झालेल्या मित्राच्या निराधार कुटुंबाला पाचोरा कॉन्ट्रॅक्टर असो. तर्फे एकलाखाची मदत\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nकोरोनात मृत्यू झालेल्या मित्राच्या निराधार कुटुंबाला पाचोरा कॉन्ट्रॅक्टर असो. तर्फे एकलाखाची मदत\nखामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली, पथदिवे बंद असल्याने चोरांचे फावले\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स���वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mmarathi.peepingmoon.com/category/news", "date_download": "2021-06-22T11:05:15Z", "digest": "sha1:3AXFPLRZUPFS4KAB5X4M2KDTR663NYMT", "length": 3213, "nlines": 45, "source_domain": "mmarathi.peepingmoon.com", "title": "Latest Bollywood News in Marathi | Film Industry News - PeepingMoon Marathi", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nPeepingMoon Exclusive: साजिद नाडियडवाला यांचा अक्षय कुमार व अहान शेट्टीसोबत कुठलाही सिनेमा अद्यापतरी नाही\nPeepingmoon Exclusive: ‘बेल बॉटम’ साठी कमी मानधन घेण्याची बातमी फेक : अक्षय कुमार\nExclusive: पर्ल वी पुरीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी नाही, 12 जूनपर्यंत कोठडीतच रवानगी\nPeepingMoon Exclusive: महाराष्ट्र पोलिसांनी पर्लला वैद्यकीय चाचणीसाठी नेलं, सोमवारी कोर्टात होणार सुनावणी\n‘ड्रीमगर्ल’ सिनेमातील अभिनेत्री रिंकू सिंग निकुंभचे करोनाने निधन\nExclusive: रितेश देशमुख नेटफ्लिक्ससोबत डिजीटल डेब्यु करण्यास सज्ज, शशांक घोषचं दिग्दर्शन\nPeepingMoon Exclusive: अपघात आणि मेडिक्लेम पॉलिसी रिन्यू केल्याबद्दल बॉलीवुडचे स्टंटमेन, फायटर्सनी मानले अक्षय कुमारचे आभार\nExclusive: करण जोहरच्या पार्टी सेलिब्रेशनचे दावे खोटे, वाचा सविस्तर\nPeepingMoon Exclusive: सिनेमागृह सुरु झाल्यास अक्षय कुमार स्टारर 'सूर्यवंशी' 15 ऑगस्टला होणार प्रदर्शित\nExclusive: करिना कपूर खान किंवा दीपिका पदुकोण हृतिक रोशन आणि महेश बाबूसोबत दिसणार ‘रामायण’मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mu.ac.in/circulars-for-university-staff", "date_download": "2021-06-22T10:40:42Z", "digest": "sha1:BFYCPV3U5NGGECN6LNHK4ZMIHBX7MAKL", "length": 114101, "nlines": 333, "source_domain": "mu.ac.in", "title": "Circulars For University Staff - University of Mumbai", "raw_content": "\nदिनांक २१ जून २०२१ पासून सर्व कर्मचाऱ्यांनी आपली उपस्थिती संगणकीय चेहरा वाचक दृष्टी परीक्षा (Face Reading Scanning) प्रणालीद्वारे नोंदविण्याबाबत\nमुंबई विद्यापीठातील सर्व सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक तसेच वर्ग ४ मध्ये येणारे सर्व शिपाई व सफाई कामगार ह्या सर्वानी विद्यापीठाने जो गणवेश दिला आहे तो परिधान करून कार्यालयात येण्याबाबत\nराज्यातील कोरोना आपत्तीची गंभीर परिस्थिती लक्षात घेता विद्यापीठातील “��” वर्ग अधिकारी यांच्या वेतनातून दोन दिवस आणि गट “ब”, गट “क” व गट “ड” यांच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन माहे मे -२०२१ च्या वेतनामधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत\nविद्यापीठातील सर्व अधिकारी/ कर्मचाऱ्यांची चेहरा वाचक दृष्टी परीक्षा (Face Reading Scanning) संगणकीय नोंदणी प्रणाली दिनांक २६ एप्रिल २०२१ पासून सुरु करण्यात येत आहे\nविद्यापीठातर्फे कार्यान्वित असलेल्या वैद्यकीय गटविमा योजना\nमहाराष्ट्र राज्यात Mission Begin Again या अंतर्गत मर्यादित उपस्थितीच्या काळात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील शिक्षकेत्तर कर्मचारी व प्रशासकीय कार्यालयातील शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत\nज्या कर्मचाऱ्यांची अनुदानित विभागात प्रथम नियुक्ती झालेली आहे व बदली / पदोन्नती विनाअनुदानित विभागात करण्यात आदी आज अशा अनुदानित पदावरील कर्मचाऱ्यांचा समावेश यादीमध्ये झालेला नाही असे सेवानिवृत्त झालेले व कार्यरत कर्मचाऱ्यांनी सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात माहिती भरून देण्याबाबत\nमहाराष्ट्र राज्यात Mission Begin Again या अंतर्गत मर्यादित उपस्थितीचा काळात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील शिक्षकेत्तर कर्मचारी व प्रशासकीय कार्यालयातील शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत\nविद्यापीठाची वार्षिक अधिसभेच्या अनुषंगाने सुट्टीच्या दिवशी दिनांक १३ मार्च २०२१ (दुसरा शनिवार) रोजी कार्यालय चालू ठेवण्यात येऊन त्याऐवजी बदली रजेने दिनांक २० मार्च २०२१ रोजी कार्यालय बंद ठेवण्यात येत आहे\nमुंबई विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांची सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती करताना संबंधिताकडून शासन अधिसूचने सोबत जोडण्यात आलेल्या जोडपत्र- तीन आणि जोडपत्र- चार अनुक्रमे विकल्पाचा नमुना व वचनपत्र भरून घेण्याबाबत\nमहाराष्ट्र शासन, शासन निर्णय क्रमांक समय -२०१८ / प्र. क्र. २३ /२/१८ (र.व. का.) दिनांक ३१ डिसेंबर २०२० अन्वये कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांच्या कार्यालयातील उशिरा उपस्थितीबाबत सुधारित तरतुदी\nकोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठातील गृहकर्ज देणेबाबतची योजनाही वर्षभरासाठी तहकूब करण्यात आलेली आहे\nविद्यापीठातील कनिष्ठ टंकलिपीक (स्थायी / हंगामी), कनिष्ठ लघुलेखक यांच्या साठी युनिकोड व इनस्क्रिप्ट किबोर्ड बाबत ऑनलाईन प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याबाबत\nआपल्या विभागात / कक्षात कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सन २०२० – २१ या आर्थिक वर्षातील परिगणना करण्याकरिता आवश्यक माहिती विहित नमुन्यात वेतन कक्ष येथे पाठविण्याची व्यवस्था करावी\nमहाराष्ट्रात राज्यात Mission Begin Again या अंतर्गत मर्यादित उपस्थितीच्या काळात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील शिक्षकेत्तर कर्मचारी व प्रशासकीय कार्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी व प्रशासकीय कार्यालयातील शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत\nराज्यात कोरोना विषाणू (कोव्हिड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांची उपस्थिती नियंत्रित करण्याबाबत\nजिमखान्याच्या त्रैवार्षिक जमाखर्च आणि काही अपरिहार्य कारणास्तव मुंबई विद्यापीठ जिमखान्याची सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात येत आहे\nपारितोषिक वितरण आणि गुणगौरव सोहळा\nअस्थायी कर्मचा-याना दिवाळी निमित्त “सण अग्रीम” देणेबाबत\nगौरी-गणपती विसर्जन व वाहतुकीचा खोळम्ब या बाबींचा विचार करून शनिवार दिनांक ०७ सप्टेंबर २०१९ रोजी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मच -याना दुपारी २.०० वाजता कार्यालय सोडण्यास प्रशासनाने अनुमती दिली आहे\nमुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाची विशेष सर्वसाधारण सभा\nविद्यापीठातील आंब्यांची विक्री करण्यात येणार आहे\nविद्यापीठातील आंब्यांची विक्री करण्यात येणार आहे\nमुंबई विद्यापीठाच्या सेवेतून दिनांक ०१ जानेवारी, २०२० ते ३१ डिसेंबर, २०२० या कालावधी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी / कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीबाबत\nसन २०१९ सालासाठी सार्वजनिक सुट्टया\nमुंबई युनिव्हर्सिटी ऑफिसर्स वेल्फेअर असोसिएशन यांची बैठक व निवडणूक\nमुंबई युनिव्हर्सिटी ऑफिसर्स वेल्फेअर असोसिएशन (मुनोवा) यांची सन २०१७-१८ वर्षाची सर्वसाधारण सभा\nगौरी-गणपती विसर्जन व वाहतुकीचा खोळंबा या सर्व बाबींचा विचार करून सोमवार दिनांक १७ सप्टेंबर २०१८ रोजी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचा-याना दुपारी २. ०० वाजता विशेष बाब म्हणून कार्यालय सोडण्यास माननीय कुलगुरूंनी अनुमती दिली आहे\nआपल्या विभागामध्ये सद्यस्थित कार्यरत अ��लेल्या सर्व अस्थायी कर्मचा-यांच्या नावांची यादी व आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांच्या स्वसाक्षांकीत प्रति दिनांक १० सप्टेंबर २०१८ पर्यंत पाठविण्याबाबत\nदिनांक ८ सप्टेंबर २०१८ रोजी होणा-या विद्वत परिषदेच्या सभेसाठी तसेच दिनांक १० सप्टेंबर २०१८ रोजी होणा-या व्यवस्थापन परिषदेच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठातील कार्यालये कार्यालयीन वेळेनुसार कामकाजासाठी सुरु राहतील\nकेरळ राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत\nदिनांक ३ सप्टेंबर २०१८ रोजी “गोपाळकाला (“दहीहंडी”) निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे\nसालाबाद प्रमाणे सन २०१८ क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ\nमुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक २२ जून २१८ रोजी आयोजित केली आहे\nप्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत मासिक हजेरीपट बायोमेट्रिक अहवालासहित पाठविण्याबाबत\nविद्यापीठाच्या कामकाजात गतिमानता आणून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी, तसेच प्रशासनात आवश्यक ती शिस्तबद्धता आणण्यासाठी समितीने केलेल्या शिफारसी/ उपाय\nविद्यापीठातील सर्व अधिकारी/ कर्मचा-यांनी कार्यालयीन वेळेवर हजर राहण्याबाबत\nदिनांक २८ मे २०१८ रोजी होणा-या लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी सदर क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासाची सवलत देण्याबाबत\nवस्तू संग्रह पडताळणीकरीता विद्यापीठातील विविध विभागांना दिनांक ०१.०६.२०१८ पासून ते ३०.०६.२०१८ पर्यंत अंतर्गत लेख परीक्षण विभाग या दिवसात भेट देणार आहे\n30 मार्च, २०१८ रोजीच्या बदली रजेबाबत\nछत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजे शाहू महाराज आणि आधुनिक भारताचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्ती जयंती महोत्सव\nछत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सयुंक्त जयंती उत्सव\nदिनांक ३० व ३१मार्च २०१८ रोजी होणा-या अधिसभेच्या आर्थिक अंदाजपत्रके बैठकीच्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक ३० मार्च २०१८ रोजी शासनाने जाहीर केल्यानुसार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालय कामकाजाच्या वेळेत ��ुरु ठेवण्यात येणार आहे\nआंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्यसाधून विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर महिला कर्मचा-यासाठी महिला दिन बुधवार दिनांक २१ मार्च २०१८ रोजी कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन येथे होणार आहे.\nफोर्ट व विद्यानगरी कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी तसेच विद्यानगरी येथील लेखा विभागातील अधिकारी/ कर्मचारी याना कळविण्यात येते की, मा. पंतप्रधान, मा. मुख्यमंत्री व इतर मान्यवर च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास येणार असल्याने रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ रोजी कालीन परिसर येथे संबंधित अधिकारी कर्मचा-यांनी उपस्थित राहावे\nअनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जदारांची दि ३१/१२/२०१७ ची सामाईक प्रतीक्षा सूची\nबुधवार दिनांक ३० ऑगस्ट २०१७ व गुरुवार दिनांक २० सप्टेंबर २०१७ रोजी अधिकारी / कर्मचा-याना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे\nसन २०१८ सालासाठी सार्वजनिक सुट्टया\nसर्व शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचा-याना वैद्यकीय गटविमा योजना (Group Health Insurance Policy)\nआपल्या विभागात / कक्षात कार्यरत असलेल्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्माचा-याना सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील प्राप्तीबाबत आयकर परिगणना करण्याकरिता आवश्यक माहिती विहित नमुन्यात वेतन कक्ष फोर्ट परिसर येथे पाठविण्याबाबत\nवैद्यकीय गटविमा योजनेबाबत परिपत्रक\nमहाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले व आधुनिक भारताचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सयुंक्त जयंती उत्सव शनिवार दिनांक ०६ मे २०१७ रोजी साजरा करण्याचे योजिले आहे\nछत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव दिनांक १८ एप्रिल, २०१७ रोजी साजरी करण्यात येणार आहे\nमहात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह\nविद्यानगरी परीसरातील अधिकारी/ कर्मचारी यांची सभा\nमहात्मा जोतिबा फुले व भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह साजरा करण्याबाबत\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक- मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः आंतरराष्ट्रीय महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतीदिनाचे औचित्यसाधून विद्यापीठातील महिला कर्मचा-यांसाठी महिला दिन\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक- मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक- मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः टेबल टेनिस, बॅडमिंटन, स्कॉश या खेळाचे आयोजन गुरूवार दिनांक २३ फेब्रुवारी, २०१७ रोजी होईल.\nभारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६७व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहण समारंभ\nमुंबई विद्यापीठातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख आणि सर्व कर्मचारीः आपणा सर्वांना मुंबई विद्यापीठ वार्षिक दीक्षान्त समारंभास उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री, विद्यापीठ मुद्रणालय, विद्यापीठ अभियंता, सुरक्षा अधिकारी, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः रोख विभागातून शिक्षक, विद्यार्थी, विद्यापीठ कर्मचारी, कंत्राटदार यांची देयके यापुढे Electornic Clearing Services (Credit Clearing)/ Real TIme Gross Settlement (RTGS/ NEFT) द्वारे अदा करण्यात येणार आहेत.\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः आपल्या विभागातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या दस्तऐवजांच्या छायांकित प्रती उपलब्ध करून आस्थापना २/४ या विभागात गुरूवार दिनांक १७ नोव्हेंबर पर्यंत जमा कराव्यात.\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः जिमखान्याची त्रैवार्षिक सर्व साधारण सभा गुरूवार दिनांक २२ सप्टेंबर, २०१६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः गुरूवार दिनांक १५ सप्टेंबर २०१६ रोजी “अनंत चतुर्दशी” निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सा��ुग्री , विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः मुंबई विद्यापीठ प्रशासनाने सर्व शिक्षकेत्तर अधारी कर्मचा-यांना वैद्यकिय गट विमायोजना सन २०१४-२०१५ पासून कार्यान्वित केलेली आहे.\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री , विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः गुरूवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०१६ रोजी “गोपळकाला (दहिहंडी)” निमित्ताने स्थानिक सुट्टी\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण लेखन सामुग्री , विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे / कक्षांचे प्रमुखः विद्यापीठातील विविध विभागातील हंगामी/ तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असणा-या कर्मचा-यांचा उपस्थिती अहवाल दिनांक २५ ऑगस्ट, २०१६ पर्यत सादर करण्याबाबत\nमुंबई विद्यापीठ कर्मचारी जिमखान्यातर्फे सन २०१६ साठी “पावसाळी रबरी बॉल क्रिकेट स्पर्धा-२०१६”\nसदर आदेशदारे आस्थापन विभाग 1 व 3 आणि आस्थापन विभाग 2 व 4 या दोन्ही विभागाचे एकत्रीकरण करण्यात येत असून सदर विभागाचे नाव “आस्थापन विभाग(I,II,III, & IV) असे करण्यात येत आहे.\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक /विभाग प्रमुख : नागरिकांची सनद संदर्भात अध्यावत माहिती प्राप्त करण्या बाबत .\nमहात्मा ज्योतिबा फुले व “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर” जयंती सप्ताह समारोप कार्यक्रम साजरा करण्याबाबत\nछत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव\nसंबंधित विभागाच्या अधिकारी/ कर्मचारी यांनी वेळापत्रकानुसार वित्त व लेखा अधिकारी यांच्या दालनात बैठकीस हजर राहण्याबाबत\nराष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम\nमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्��ा अंमल बजावणीबाबत द्वितीय अपील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत\nविद्यापीठातील सर्व संबंधित अधिकारी/ कर्मचा-यांनाः आपल्या विभागांतर्गत होणा-या कामकाजाचे आणि मान्यतेचे सादर आलेल्या नस्त्यांचे तपशील विद्यापीठाचे कर्मचारी किंवा अभ्यागतांना न देण्याबाबत\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः महिला दिन साजरा करण्याबाबत\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः सन २०१६ मध्ये राष्ट्रीय पुरूष/ थोर नेत्यांची जयंती/ पुण्यतिथी दिन व अन्य राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम साजरे करण्याबाबत\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ प्रभारी ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागामार्फत मराठी भाषा दिन साजरा करण्याबाबत\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः नोव्हेंबर, २०१५ ते जान���वारी, २०१६ पर्यंतचे सर्व शिक्षक, अधिकारी/ कर्मचा-यांची बायोमॅट्रीक हजेरी तपासून विनापरवानगी गैरहजर व विलंबाने कार्यालयात हजर असलेल्या शिक्षक, अधिकारी/ कर्मचा-यांचे वेतन, फेब्रुवारी २०१६ च्या वेतनामधून कमी करण्यात यावे व यापुढेही बायोमॅट्रीक हजेरीनुसारच वेतन काढण्याबाबत\nसन २०१६ सालासाठी सार्वजनिक सुट्टया\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न, परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आमि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक विनैसु- १५१५/२५४/ प्र क. २५७/९ दिनांक २३ नोव्हेंबर २०१५ अन्वये शुक्रवार दिनांक १९ जून २०१५ रोजी पावसामुळे त्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर आली आहे.\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधइकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना शुक्रवार, दिनांक १३ नोव्हेंबर २०१५ रोजी ‘भाऊबीज’ निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ प्रभारी ग्रंथपाल, स्थानापन्न परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधइकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: विद्यापीठातील शिक्षकेत्तर अधिका-यांना निर्धारीत वेळेपेक्षा अतिरिक्त काम केल्याबद्दल मिळणा-या प्रासंगिक भत्यात वाढ करण्याबाबत\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालय���चे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, प्रभारी परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव व कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: दिनांक ०१ ऑक्टोबर, २००६ पासून पदोन्नती साळखीतील तसेच एकाकी पदावर काम करणा-या विद्यापीठ कर्मचा-यांना ” सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना” लागू करण्याबाबत\nविद्यापीठातील संचालक/ विविध विभागांचे प्रमुख, केंद्रांचे प्रमुख, प्राचार्य सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालय, ग्रंथपाल-विद्यापीठ परिक्षा नियंत्रक आणि विद्यापीठातील विविध विभागांचे अधिकारी, कुलसचिवांच्या कार्यालयातील विविध कक्षांचे प्रमुख: आपल्या विभागात/ कक्षात कार्यरत असलेल्या शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या सन २०१-१६ या आर्थिक वर्षातील प्राप्तीबाबत आयकर परिगणना करण्याकरिता आवश्यक माहिती विहीत नमुन्यात १० ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठविण्याबाबत\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी.वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, प्रभारी परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसाचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: संगणकीय नोंदणी प्रणाली (Bio-Metric System) द्वारा आपली उपस्थिती नोंदविण्याबाबत\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी.वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, प्रभारी परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसाचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: विद्यापीठाची वार्षिक दैनंदिन दिनदर्शिका व टेबल दैनंदिनी छापावयाची असल्याने आस्थापनेवरील सर्व स्थायी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे छायाचित्र काढण्याबाबत\nमुंबई विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतपेढी वार्षिक अहवाल २०१४-२०१५\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, प्र���चार्य सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालय, प्रभारी ग्रंथपाल, मुंबई विद्यापीठ ग्रंथालय, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मुंबई विद्यापीठातील कर्मचा-यांच्या क्रिडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध मैदानी तसेच बैठ्या खेळांचे आयोजन करण्यात आलेले आहे\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, प्राचार्य सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालय, प्रभारी ग्रंथपाल, मुंबई विद्यापीठ ग्रंथालय, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: दिनांक २२, २४ व ३० एप्रिल २०१५ रोजी होणा-या निवडणूकीसाठी स्थानिक मतदारांना मतदान करणे शक्य व्हावे या दृष्टीने बुधवार दिनांक २२ एप्रिल २०१५ रोजी सार्वजनिक सुट्टी मंजूर करण्यात येत आहे\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, प्राचार्य सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालय, प्रभारी ग्रंथपाल, मुंबई विद्यापीठ ग्रंथालय, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: “माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या प्रभावी अंमलबजावणी” या विषयीची कार्यशाळा दिनांक १० एप्रिल २०१५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२४ वी जयंती साजरी करण्याबाबत\nविद्यापीठ विद्यानगरी परिसरातील कर्मचारी वसाहतीमधील सदनिकेसाठी आलेल्या अर्जांची प्रतिक्षा यादी दिनांक २० मार्च २०१५\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवाच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मु���बई विद्यापीठाच्या मराठी विभागामार्फत दिनांक २७ फेब्रुवारी २०१५ रोजी मराठी भाषा दिन संपन्न होणार आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांची ३८५ वी जयंती साजरी करण्याबाबत\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलगुरूंच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मुंबई विद्यापीठाचा वार्षिक समारंभ २०१४\nविद्यापीठाच्या विविध विभाग/ संस्था यांचे विभाग प्रमुख/ संचालक, परीक्षा नियंत्रक, समन्वयक, उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव तसेच कुलसचिव कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख: परीक्षा व इतर कार्यालयीन कामकाजासाठी भाडे तत्वावर वाहने पुरवठा करण्याकरिता मे. अमित ट्रॅव्हल्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांना कार्यालयीन उपस्थितीसाठी संगणकीय नोंदणी प्रणाली (Bio-Metric System) लागू करण्याबाबत\nविद्यापीठातील सामान्य प्रशासन विभाग फोर्ट व विद्यानगरी परीसर, क्षेत्र विकास फोर्ट व विद्यानगरी परीसर, जनसंपर्क कार्यालय, फोर्ट या कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी/ कर्मचारी तसेच विद्यापीठ आस्थापनेवर फोर्ट व विद्यानगरी परीसर येथे कार्यरत सर्व वाहनचालक: सर्व शनिवार रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी विद्यापीठात कर्तव्यावर हजर राहण्याबाबत\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्��ा कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मुंबई विद्यापीठ कर्मचारी जिमखान्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य क्रिडा महोत्सवा अंतर्गत आयोजित १२ व्या अखिल भारतीय विद्यापीठ कुलगुरू चषक टी २० समारोप सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी कर्मचा-यांना कार्यालय सोडण्याची परवानगी\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, प्रभारी प्राचार्य सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालय, प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: गट ‘अ’, ‘ब’ व ‘क’ संवर्गातील पदावर सरळसेवा भरती नियुक्ती झाली आहे, अशा शिक्षकेत्तर अधिका-यांनी त्यांचा परिवीक्षाधीन कालावधीतील असलेले सहा महिन्यांचे गोपनीय अहवाल पाठविण्याबाबत\nसन २०१५ सालासाठी सार्वजनिक सुट्टया\nसर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवाच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मुंबई विद्यापीठ कर्मचारी जिमखान्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य क्रिडा महोत्सवा अंतर्गत आयोजित १२ व्या अखिल भारतीय विद्यापीठ कुलगुरू चषक टी २० उद्घाटन व समारोप कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी कर्मचा-यांना कार्यालय सोडण्याची परवानगी देण्याबाबत\n१२ वा अखिल भारतीय कुलगुरू T-२० चषक\nविद्यापीठातील संचालक, विविध विभागांचे प्रमुख, केंद्रांचे प्रमुख, प्राचार्य, ग्रंथपाल – विद्यापीठ ग्रंथपाल, परिक्षा नियंत्रक आणि विद्यापीठातील विविध विभागांचे अधिकारी, कुलसचिवांच्या कार्यालयातील विविध कक्षांचे प्रमुख: आपल्या विभागात/ कक्षात कार्यरत असलेल्या शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या सन २०१४-१५ या वर्षातील प्राप्तीबाबत आयकर परिगणना करण्याकरिता आवश्यक माहिती विहीत नमुन्यात पाठविण्याबाबत\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व ���ेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव आणि उपकुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे कक्षांचे प्रमुखः दिनांक १८ सप्टेंबर, २०१४ व १९ सप्टेंबर, २०१४ या कालावधीमध्ये BIOHRM प्रणाली माध्यमाचे प्रशिक्षण व्याख्यान व प्रात्याक्षिक योजिले आहे.\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः शिक्षकेत्तर कर्मचा-यांना गुरूवार दिनांक ४ सप्टेंबर २०१४ रोजी दुपारी २.०० वाजता कार्यालय सोडण्यास माननीय कुलगुरूंनी अनुमती दिलेली आहे\nभारतीय स्वातंत्र्याच्या ६७ व्या वर्धापन दिना निमित्त शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट २०१४ रोजी “ध्वजारोहण समारंभ”\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः वैद्यकीय गट विमा योजनेबाबत कार्यशाळा\nमुंबई विद्यापीठ कर्मचारी जिमखानाः विद्यापीठातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचा-यांकरिता विविध खेळांच्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन\nमुंबई विद्यापीठाचा १५८ वा वर्धापन दिन समारंभ\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यलयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः दिनांक ०१ जून पासून संगणकीय उपस्थितीनुससार वेतन व भत्ते अदा करण्याबाबत\nसोमवार दिनांक १४ एप्रिल २०१४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२३ वी जयंती साजरी करण्याबाबत\nविद्यापीठाच्या विविध ���िभागाचे/ संस्थांचे संचालक/ विभाग प्रमुख आणि प्राचार्य, सर जे.जे. वास्तुशास्त्र महाविद्यालय: महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यलयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत दिनांक १८ मार्च २०१४ रोजी निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्तीचे आदेश विद्यापीठाला प्राप्त होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपल्या अधिपत्याखालील सर्व शिक्षकेत्तर अधिकारी/ कर्मचारी यांची माहिती सादर करण्याबाबत\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यलयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः “E-Leave, E- Service Book & Linking of Biometric System with Salary” या विषयावर प्रशिक्षण व्याख्यान\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यलयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः “माहितीचा अधिकार अधिनियम” या विषयाचे प्रशिक्षण\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभागप्रमुख/ सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य/ मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: विद्यापीठामध्ये संगणकीय प्रणाली द्वारा र���ा नोंदणी तसेच सेवा पुस्तकातील नोंदणी करण्याबाबत\nकविवर्य कुसुमाग्रज यांची जन्मशताब्दी व मराठी भाषा दिन सांयुक्तिक कार्यक्रम\nछत्रपती शिवाजी महाराजांची ३८४ वी जयंती साजरी करण्याबाबत\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभागप्रमुख/ सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य/ मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: विविध विभागात नविन नियुक्त केलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांनी संगणकीय नोंदणी प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदणी करीता\nविद्यापीठाच्या संचालक, महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळ, वित्त व लेखा अधिकारी, परीक्षा नियंत्रक, संचालक विद्यार्थी कल्याण विभाग, प्राध्यापक-नि-संचालक दूर व मुक्त अध्ययन संस्था, संचालिका बहिःशाल शिक्षण मंडळ, संचालक आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, विभाग प्रमुख, सर्व उपकुलसचिव आणि सहाय्यक कुलसचिव, विद्यापीठ अभियंता, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, सुरक्षा अधिकारी (सुरक्षा विभाग), शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, अध्यक्ष मुंबई युनिव्हर्सीटी ऑफीसर्स वेल्फेअर असोशिएशन (मुनोवा), अध्यक्ष मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघ आणि अध्यक्ष शैक्षणिक कर्मचारी कल्याणकारी संघटनाः व्यवस्थापन परीषदेचे सदस्य असलेले श्री. गजानन (उर्फ) दिलीप अं. करंडे यांच्या पवित्र आत्म्यास विनम्र अभिवादन करण्यासाठी दिनांक २९ नोव्हेंबर २०१३ रोजी दीक्षांत सभागृहामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे\nविद्यापीठ विभागांचे संचालक आणि विभागप्रमुख संचालक, महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळ वित्त व लेखा अधिकारी, परीक्षा नियंत्रक, संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग, प्राध्यापक- संचाल, दूर व मुक्त अध्ययन संस्था, संचालक, बहिःशाल शिक्षण मंडळ, मुद्रण व लेखनसामुग्री नियंत्रक, विद्यापीठ अभियंते, सर्व उप-कुलसचिव व सहाय्यक कुलसचिव, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील विविध विभागांचे प्रमुखः व्यवस्थापन परिषदेची सभा दिनांक ०२ डिसेंबर २०१३ रोजी ठेवण्यात आली आहे त्या अनुषंगाने आपल्या व���भागाशी संबंधीत बाबी दिनांक २२ नोव्हेंबर २०१३ पूर्वी कार्यकारी प्राधिकारणे विभागात पाठविण्याबाबत\nविद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभागप्रमुख/ सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य/ मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मोहरम सनाकरिता दिनांक १४ नोव्हेंबर, २०१३ रोजी जाहिर केलेली सुट्टी आता दिनांक १५ नोव्हेंबर, २०१३ रोजी जाहिर करण्यात येत आहे\nसंचालक, महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळ/ वित्त व लेखा अधिकारी/ परिक्षा नियंत्रक/ प्राध्यापक-संचालक, दूर व मुक्त अद्ययन संस्था/ संचालक, विद्यापीठ कल्याण विभाग/ संचालक क्रीडा विभाग/ विद्यापीठ विभागांचे संचालक आणि प्रमुख/ नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री/ विद्यापीठ अभियंते/ सर्व उप-कुलसचिव/ सर्व सहाय्यक कुलसचिव/ अधिक्षक/ सुरक्षा अधिकारी: आपल्या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सूचीत करण्यात येते की, दिनांक १४ व १५ ऑक्टोबर, २०१३ रोजी सकाळी १०.०० वाजता कार्यालयात उपस्थित रहावे\nमुंबई विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित: ९७ वी घटना दुरूस्ती व आदर्श उपविधी स्विकारण्याबाबत\nविद्यापीठातील संचालक, विविध विभागांचे प्रमुख, केंद्रांचे प्रमुख, प्राचार्य, ग्रंथपाल विद्यापीठ ग्रंथपाल, परिक्षा नियंत्रक आणि विद्यापीठातील विविध विभागांचे अधिकारी, कुलसचिवांच्या कार्यालयातील विविध कक्षांचे प्रमुख: आपल्या विभागात/ कक्षात कार्यरत असलेल्या शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या सन २०१३-१४ या वर्षातील प्राप्तीबाबत आयकर परिगणना करण्याकरिता आवश्यक माहिती विहीत नमुन्यात पाठविण्याबाबत\nदिनांक १८ सप्टेबंर, २०१३ रोजी “अनंत चतुर्दशी” निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहिर\nसभासदांना दिलेल्या/ देण्यात येणा-या दिर्घमुदत व अल्प मुदत कर्जावरील व्याज १२% ऐवजी १२.५०% दराने आकारण्यात य़ेईल\nविविध विभाग/ संस्था यांचे विभाग प्रमुख/ संचालक, परीक्षा नियंत्रक, समन्वयक, उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव: परीक्षा व इतर कार्यालयीन कामकाजासाठी भाडे तत्वावर वाहने पुरवठा करण्याकरिता मे. अमित ट्रॅव्हल्स यांची अधिकृत कंत्राटदार म्ङणून नियुक्ती\nविद्यापीठातील सर्व विभागाचे संचालक, विभागप्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे ग्रंथपाल, परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कार्यलयातील सर्व विभागाचे/ कक्षाचे प्रमुख: आपल्या अधिपत्याखालील गट अ ते क संवर्गात विविध पदांवर कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकेत्तर अधिकारी/ कर्मचा-यांचे परीपूर्ण गोपनीय अहवाल त्वरीत आस्थापना विभागास सादर करण्याबाबत\nविद्यापीठातील सर्व विभागाचे संचालक, विभागप्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे ग्रंथपाल, परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कार्यलयातील सर्व विभागाचे/ कक्षाचे प्रमुख: गुरूवार दिनांक २९ ऑगस्ट २०१३ रोजी गोविंदा (दहिकाला) निमित्ताने विद्यापीठ बंद राहिल\nमुंबई विद्यापीठ कर्मचारी जिमखान्याची नवनिर्वाचित कार्यकारिणी पदाधिकारी आणि सदस्य\nविद्यापीठातील सर्व विभागाचे संचालक, विभागप्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे ग्रंथपाल, परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कार्यलयातील सर्व विभागाचे/ कक्षाचे प्रमुख: वैद्यकीय गट विमा योजना\nसर्व विभागांचे संचालक/प्रमुख/ प्राचार्य/ वित्त व लेखा अधिकारी/परिक्षा नियंत्रक/प्रभारी ग्रंथपाल/ उपकुलसचिव/ सहाय्यक कुलसचिव/ सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक १ ऑक्टोबर २००६ पासुन पदोन्नती साखळीतील तसेच एकाकी पदावर काम करणा-या विद्यापीठ कर्मचा-यांना लागू करण्याबाबत\nविद्यापीठातील विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, प्राचार्य, प्रभारी ग्रंथपाल, विद्यापीठ ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, नियंत्रक, मुद्रण व लेखण सामग्री, वित्त व लेखा अधिकारी आणि कुलसचिवाच्या कार्यालयातील सर्व विभाग/ कक्ष प्रमुख: विभागांत कार्यरत असलेल्या हंगामी कर्म���ा-यांना पुन्हा नियुक्त करावयाचे असल्यास विभागातील पदांचा तपशील अर्ज व कागदपत्रांसहीत संपूर्ण तपशील ३१ जुलै २०१३ पूर्वी सादर करावा\nमुंबई विद्यापीठाचा १५७ वा वर्धापन दिन समारंभ\nविद्यापीठातील सर्व विभागाचे संचालक, विभागप्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे ग्रंथपाल, परिक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कार्यलयातील सर्व विभागाचे/ कक्षाचे प्रमुख: जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत…\nपतपढी सभासदांच्या मुलांचा गुणगौरव\nमुंबई विद्यापीठाचा १५७ वा वर्धापन दिन समारंभ\nराजर्श्री छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस २६ जून प्रतिवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याबाबत\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२२ वा जयंती उत्सव\nवित्त व लेखा समितीची सभा\nश्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव\nसर्व विभागांचे संचालक/प्रमुख/वित्त व लेखा अधिकारी/परिक्षा नियंत्रक/प्रभारी ग्रंथपाल/ उपकुलसचिव/ सहाय्यक कुलसचिव/ सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: स्त्रीयांवर होणारे अत्याचार या कार्यक्रमास सर्व महिला कर्मचा-यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्याबाबत\nदिनांक २१ व २२ मार्च, २०१३ रोजी होणा-या वार्षिक अधिसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासाच्या अनुषंगाने अधिसभा सदस्यांकडून प्राप्त झालेल्या प्राप्त झालेल्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक\nसर्व विभागांचे संचालक/प्रमुख/वित्त व लेखा अधिकारी/परिक्षा नियंत्रक/प्रभारी ग्रंथपाल/ उपकुलसचिव/ सहाय्यक कुलसचिव/ सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: विद्यापीठातील कर्मचा-यांच्या क्रिडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध मैदानी तसेच बैठ्या खेळांचे आयोजन\nसर्व विभागांचे संचालक/प्रमुख/वित्त व लेखा अधिकारी/परिक्षा नियंत्रक/प्रभारी ग्रंथपाल/ उपकुलसचिव/ सहाय्यक कुलसचिव/ सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: सन २०११-१२ या वर्षीच्या क्रिडा स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या कर्मचारी स्पर्धकांना पुरस्कार प्रदान सोहळा\nछत्रपती शिवाजी महाराजांची ३८३ वी जयंती\nसर्व विभागांचे संचालक/प्रमुख/वित्त व लेखा अधिकारी/परिक्षा नियंत्रक/प्रभारी ग्रंथपाल/उपकुलसचिव/सह���य्यक कुलसचिव/अधिक्षक: विद्यापीठात कार्यरत असणा-या कर्मचा-यांना मिळणा-या अतिकालिक भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत\nविद्यापीठातील संचालक/ विविध विभागांचे प्रमुख/ प्राचार्यः आपल्या विभागात/ कक्षात कार्यरत असलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या भारतीय विमा निगमच्या विमापत्रा संबंधीत माहिती पाठविण्याबाबत\nसन २०१३ सालासाठी सार्वजनिक सुट्टया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-article-regarding-cultivation-rabi-sorghum-35808", "date_download": "2021-06-22T10:14:43Z", "digest": "sha1:ZPKSJPJICET735AMICKI2RPXYNEFXXPO", "length": 26788, "nlines": 214, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi article regarding cultivation of rabi sorghum | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरब्बी ज्वारी लागवडीचे सुधारित तंत्र\nरब्बी ज्वारी लागवडीचे सुधारित तंत्र\nरब्बी ज्वारी लागवडीचे सुधारित तंत्र\nडॉ. शरद जाधव, डॉ. तानाजी वळकुंडे\nशुक्रवार, 4 सप्टेंबर 2020\nमहाराष्ट्रातील शेती ही प्रामुख्याने कोरडवाहू किंवा पर्जन्य आधारित आहे. कोरडवाहू क्षेत्रात रब्बी हंगामातील हंगामातील ज्वारी हे महत्त्वाचे पीक आहे. रब्बी ज्वारी ही धान्य आणि कडबा उत्पादनासाठी उपयुक्त ठरते.\nमहाराष्ट्रातील शेती ही प्रामुख्याने कोरडवाहू किंवा पर्जन्य आधारित आहे. कोरडवाहू क्षेत्रात रब्बी हंगामातील हंगामातील ज्वारी हे महत्त्वाचे पीक आहे. रब्बी ज्वारी ही धान्य आणि कडबा उत्पादनासाठी उपयुक्त ठरते. मात्र, उत्पादनातील अनियमितता, जमिनीच्या प्रकारानुसार सुधारित वाणांचा कमी वापर, पेरणीनंतरचे व्यवस्थापन, खतांचा अत्यल्प वापर अशा कारणांमुळे उत्पादनामध्ये घट येते. हे टाळण्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.\nमध्यम ते भारी जमिनीत ओल जास्त काळ टिकून राहते. अशा जमिनीत रब्बी ज्वारीची पेरणी करावी.\nसर्वसाधारणपणे ५.५ ते ८.५ सामू असणाऱ्या जमिनीत ज्वारी घेता येते.\nपावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी उन्हाळ्यात मशागतीची कामे उतारास आडवी करावीत. नांगरट झाल्यानंतर हेक्टरी ५ टन (१० ते १२ गाड्या) शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. त्यानंतर कुळवाच्या पाळ्या देऊन शेतातील काडीकचरा धसकटे वेचून शेत स्वच्छ करावे.\nपावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जमिनीच्या उतारावर ३.६० x ३.६० चौ. मी. आकाराचे वाफे तयार करावेत. वाफे तयार करण्यासाठी सारा यंत्राने सारे करून त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार करता येतात.\nट्रॅक्टर चलीत यंत्राने एकावेळी (६.००x २.०० चौ.मी.) आकाराचे वाफे तयार करता येतात.\nहे वाफे रब्बी ज्वारी पेरणीपूर्वी ४५ दिवस आधी करावेत. पेरणीपूर्वी पडणारा पाऊस शक्य तितका त्यामध्ये जिरवावा. पेरणीच्या वेळी वाफे मोडून पेरणी करावी. पुन्हा सारा यंत्राच्या साह्याने गहू, हरभरा पिकासारखे वाफे पाडून आडवे दंड पाडावेत. यामुळे पेरणीनंतर पाऊस पडल्यावर तो अडवून जिरवता येईल. मूलस्थानी पाणी व्यवस्थापन तंत्रामुळे रब्बी ज्वारीच्या उत्पादनात ३० ते ३५ टक्के वाढ होते.\nकोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी शिफारशीत वाण\nरब्बी ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात जिरायती क्षेत्रावर केली जाते.जिरायती क्षेत्रावर जास्त उत्पादन येण्यासाठी योग्य वाणांची निवड जमिनीच्या प्रकारानुसार करावी.\nहलकी जमीन (खोली ३० सें.मी. पर्यंत)- फुले अनुराधा, फुले माउली\nमध्यम जमीन (खोली ६० सें.मी. पर्यंत)- फुले सुचित्रा, फुले माउली, फुले चित्रा, परभणी मोती, मालदांडी -३५-१\nभारी जमीन (खोली ६० सें.मी. पेक्षा जास्त)-\nसुधारित वाण- फुले वसुधा, फुले यशोदा, सी. एस. व्ही. २२, पी.के.व्ही. क्रांती, परभणी मोती.\nसंकरित वाण- सी. एस.एच.१५ आणि सी. एस.एच.१९\nबागायतीसाठी- फुले रेवती, फुले वसुधा, सी. एस. व्ही.१८, सी. एस.एच १५, सी. एस.एच १९\nहुरड्यासाठी वाण- फुले उत्तरा, फुले मधुर\nलाह्यांसाठी वाण- फुले पंचमी\nपापडासाठी वाण- फुले रोहिणी\nरब्बी हंगामात ज्वारीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पावसाच्या ओलीवर ५ सें.मी. खोलीपर्यंत करावी.\nपेरणीचे अंतर व बियाण्याचे प्रमाण\nरब्बी ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी हेक्‍टरी १.४८ लाख रोपे ठेवणे जरुरीचे आहे. त्याकरिता ज्वारीची पेरणी ४५ x १५ सें.मी. अंतरावर करावी. बागायत ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी रब्बी ज्वारीची पेरणी ४५ x १२ सें.मी. अंतरावर करावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. पेरणीसाठी दोन चाड्याची पाभर वापरून एकाच वेळी खत व बियाणे पेरावे.\nकाणी रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक (३०० मेश पोताचे) चोळावे. तसेच प्रति किलो बियाण्यास ॲझोटोबॅक्टर व पी. एस. बी. जिवाणूसंवर्धक कल्चर २५ ग्रॅम प्रत्येकी चोळावे.\nपूर्वमशागतीच्या वेळी नांगरट झाल्यानंतर हेक्टरी ५ टन ( १० ते १२ गाड्या शेणखत) जमिनीत मिसळून द्यावे.\nरब्बी ज्वारीसाठी जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खतांची मात्रा\nजमिनीचा प्रकार रासायनिक खतांचे हेक्टरी प्रमाण (किलो/ हेक्टर)\nनत्र स्फुरद पालाश नत्र स्फुरद पालाश\nमध्यम ४० २० -- ८०* ४० ४०\nभारी ६० ३० -- १००* ५० ५०\n*बागायती जमिनीत नत्र दोन हप्त्यात (पेरणीच्या वेळी अर्धे व पेरणीनंतर एक महिन्याने अर्धे), संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळीच द्यावे.\nकोरडवाहू जमिनीस संपूर्ण नत्र आणि स्फुरद दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे.\nरब्बी ज्वारीच्या संकरित व सुधारित जाती नत्र खताचा चांगला प्रतिसाद देतात.\nकोरडवाहू ज्वारीस दिलेल्या प्रति एक किलो नत्रामागे दहा ते पंधरा किलो धान्य उत्पादन वाढत असल्याचे प्रयोगाअंती आढळले आहे.\nखरिपात मूग, उडीद,भुईमूग आणि सोयाबीन ही पिके घेऊन नंतर रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी केली असता २० ते ३० किलो नत्राची बचत होते. मात्र, सोयाबीन-रब्बी ज्वारी हा पीक क्रम विशेषतः बागायतीसाठी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर दिसून आला आहे.\nपिकाच्या सुरुवातीच्या ३५ ते ४० दिवसात तण व पिकामध्ये जमिनीतून अन्नद्रव्य शोषणासाठी तीव्र स्पर्धा असते. त्यामुळे सुरुवातीस ३५ ते ४० दिवसात पीक तण विरहित ठेवणे महत्त्वाचे आहे. पेरणीनंतर आवश्‍यकतेनुसार १ते २ वेळा निंदणी आणि तीन वेळा कोळपणी करावी. पहिली कोळपणी पेरणीनंतर ३ आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने करावी, दुसरी पेरणीनंतर ५ आठवड्यांनी पासेच्या कोळप्याने कोळपणी करावी आणि तिसरी ८ आठवड्यांनी दातेरी कोळप्याने करावी. शेवटच्या कोळपणीच्या वेळी कोळप्याला दोरी बांधून कोळपणी केल्यास पिकांच्या मुळांना मातीची भर दिली जाईल. शेतात सऱ्या पडल्यामुळे पावसाचे पाणी धरून ठेवण्यास मदत होईल.\nकोरडवाहू रब्बी ज्वारीस संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी पाणी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे.\nबागायती रब्बी ज्वारीस ���ध्यम जमिनीत पाणी देण्याच्या अवस्था\nपीक गर्भावस्थेत असताना (पेरणीनंतर २८ ते ३०दिवसांनी)\nपीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी)\nपीक फुलोऱ्यात असताना ( पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी)\nकणसात दाणे भरतांना पेरणीनंतर ( ९० ते ९५ दिवसांनी)\nभारी जमिनीत बागायती ज्वारीस चौथ्या पाण्याची गरज भासत नाही.\nकोरडवाहू क्षेत्रात आच्छादनाचा वापर\nजमिनीतून ६०ते ७० टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे नाहीसा होतो. हा ओलावा टिकविण्यासाठी शेतातून आणलेले तण, तुरकाट्या यांचा वापर आच्छादनासाठी करावा. आच्छादन ज्वारी पेरल्यापासून ५० दिवसांच्या आत टाकणे गरजेचे आहे. आच्छादनामुळे उत्पादनात १४ टक्क्यापर्यंत वाढ होत असल्याचे प्रयोगात आढळले आहे.\nसंपर्क- डॉ. शरद जाधव, ९९७०९९६८९०\n(कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ जि. सोलापूर.)\nमहाराष्ट्र maharashtra कोरडवाहू रब्बी हंगाम ज्वारी jowar खत fertiliser यंत्र machine ट्रॅक्टर tractor ऊस पाऊस गहू wheat बागायत परभणी parbhabi रासायनिक खत chemical fertiliser मूग उडीद भुईमूग groundnut सोयाबीन तण weed ओला सोलापूर\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...\nजनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...\nखानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...\nनांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...\nपरभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...\nदेशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...\nकांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...\nअन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...\nआंबेओहळ प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...\nवनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...\nनुकसान टाळण्यासाठी मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...\nयवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...\nसांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...\nसूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...\nप्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...\nकाळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...\nसंत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...\nमॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...\nशेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/20246", "date_download": "2021-06-22T11:07:15Z", "digest": "sha1:CDXWMDLXTOXLKWMOGBPFUSFYQ5BSAE3B", "length": 3883, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मार्क क्युबन : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मार्क क्युबन\nशार्क टँक - कॉलिंग ऑल फिन्स आय मीन फॅन्स :-)\nएबीसी वाहिनीवरच्या 'शार्क टँकचा' प्रेक्षक ह्या शो चा चाहता नसेल असे चित्र कदाचित दिसणार नाही.\nअमेरिका - हे स्वप्न बघणार्‍या आणि ते स्वप्न जगू पाहणार्‍या लोकांच्यात दडलेला ऊद्योजक शोधतांना त्याला करमणूकीचा तडका देवून एक अति���य वेगळा आणि ऊत्साह वाढवणारा कार्य्क्रम लोकांसमोर आणल्याबद्दल वाहिनीचे धन्यवाद आणि अभिनंदन.\nRead more about शार्क टँक - कॉलिंग ऑल फिन्स आय मीन फॅन्स :-)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/82991/", "date_download": "2021-06-22T10:09:23Z", "digest": "sha1:AE42Y2JSFRIIGCR4VNJFLEKLQEQVDOIJ", "length": 14328, "nlines": 201, "source_domain": "lokshahilive.com", "title": "तिवसा येथे पेट्रोल-डीजल- खाद्यतेल दरवाढीविरोधात सर्व राजकीय पुढारी धडकले तहसील कार्यालयावर – लोकशाही", "raw_content": "\nतिवसा येथे पेट्रोल-डीजल- खाद्यतेल दरवाढीविरोधात सर्व राजकीय पुढारी धडकले तहसील कार्यालयावर\nअमरावती : वाढत्या पेट्रोल डिझेल व खाद्यतेल आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर च्या किमतीमुळे . सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून. त्यामुळे जनता हैराण झाली आहे . मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या परिवारांच्या घरात खाद्यतेला सह वाढलेल्या गॅस सिलेंडरच्या किमतीने चिंता निर्माण झाली आहे . याला भारतीय जनता पार्टी जबाबदार असून . झालेली दरवाढ ताबडतोब कमी करण्यात यावी याबाबतचे निवेदन केंद्र सरकार व राज्य सरकारला . तहसिलदारामार्फत देण्याकरिता तिवसा येथील सर्व विविध पक्षाचे राजकीय पुढारि 8 मार्च 2021 रोजी तहसील कचेरीवर धडकले . व विविध मागण्यांबाबत तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.\nकेंद्रात मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हापासून पेट्रोल डिझेल , स्वयंपाकाचा गॅस व खाद्यतेलाचे दर गगनाला भिडत असल्याचा आरोप तिवसा येथील विविध राजकीय पक्ष पुढाऱ्यांनी . पंतप्रधान यांना तिवसा तहसीलदार यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून केला आहे. पेट्रोलचे दर 60 रुपये लिटर ,व डिझेल 45 रुपये लिटर आणि गॅस सिलेंडर हे 600 रुपये करण्यात यावे. व कोरोना काळापासून संकटात असलेल्या नागरिकांची राज्य सरकारने दिलेल्या आश्‍वासना प्रमाणे वीज बिले माफ करण्यात यावे. राशन दुकानदारांना वेळापत्रक लावण्याचे आदेश द्यावेत . अशा विविध मागण्यांना घेऊन हे निवेदन तिवसा तहसीलदार वैभव फरताळे यांना सादर केले.\nयावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय सुरटकर , विलास वावरे, अंबादास जुवारे, संजय गोर��े, दिलीप गोहत्रे , रंगराव गायकवाड , रामकृष्ण वाटकर, भाकपचे प्रकाश सोनवणे. चंद्रकांत वडस्कर, आदी उपस्थित होते.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nपपई खाण्याचे ‘हे’ फायदे वाचल्यानंतर तुम्ही लगेचच खाण्यास सुरूवात कराल…\nराणडुकरांचा वाघुखेडा परिसरात धुमाकूळ\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व साईओ वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते 47 लाभार्थींना वनहक्क प्रमाणपत्र प्रदान\nराणडुकरांचा वाघुखेडा परिसरात धुमाकूळ\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\nबोहरा सेंट्रल स्कूल पारोळा शाळेत जागतिक योगा दिवस साजरा\nविविध विकास कामाचे लोकार्पण करुन वाढदिवस साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=38048", "date_download": "2021-06-22T10:23:35Z", "digest": "sha1:G63PMUA6TH3QONTAK52ARMTC46OGM6E6", "length": 9089, "nlines": 63, "source_domain": "newspcmc.com", "title": "शहरातील विद्यार्थ्यांचे भविष्य कचरापेटीत.. - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nहक्काच्या पगारासाठी राज्य शासनाविरोधात आशा सेविकांचे पुण्यात आंदोलन..\nHome ठळक घडामोडी शहरातील विद्यार्थ्यांचे भविष्य कचरापेटीत..\nशहरातील विद्यार्थ्यांचे भविष्य कचरापेटीत..\nसत्ताधाऱ्यांसाठी शिक्षणावरील खर्चापेक्षा डस्टबिन खरेदी महत्वाची..\nपिंपरी (दि. ०६. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने विद्यार्थ्यांच्या पादत्राणे, मोजे, पीटी शूज, दफ्तरे, पाट्या, वह्या खरेदी, वॉटर बॉटल, व्यवसाय, स्वाध्यायमालाची आठ कोटी ८४ लाखांची रक्कम डस्टबिनसाठी वळविली आहे.\nपिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या २७ लाखांवर आहे. महापालिका हद्दीत प्रतिदिन सुमारे १०५० टनांहून अधिक ओला आणि सुका कचऱ्याची निर्मिती होते. शहरातून वेगवेगळ्या क्षेत्रातून घनकचरा दररोज मोशी कचरा डेपो परिसरात आणला जातो. तर, औद्योगिक, व्यापारी म��लमत्तांसह निवासी मालमत्तांची संख्या सुमारे सव्वापाच लाख आहे. निवासी घरांमधील कचरा ओला आणि सुका या पद्धतीने विलगीकरण करून गोळा करणे बंधनकारक आहे. डस्टबीन खरेदीसाठी शालेय साहित्याचा निधी वळविण्यात आला.\nदफ्तरे व पाट्या खरेदीसाठी २ कोटी ४७ लाख तरतूद होती. त्यातील २ कोटी ४६ लाखांची घट केले. वह्या खरेदीसाठी असलेल्या २ कोटी २० लाख रुपये मूळ तरतुदीतून १ कोटी ४० लाख रुपयांची घट केली आहे. वॉटर बॉटलसाठीच्या २ कोटी तरतुदीतील १ कोटी ९० लाख रुपयांची रक्कम घट केली आहे. व्यवसाय, स्वाध्यायमालासाठी असलेल्या १ कोटी ३२ लाख तरतुदीतून ६० लाखांची घट केली. असे एकूण विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यावरील पावणेनऊ कोटी रुपये डस्टबीनवर सत्ताधा-यांनी वळविले आहे.\nपाच वर्षांपूर्वी ओला कचरा व सुका कचरा गोळा करण्यासाठी २९ कोटी रुपये खर्च करून डस्टबिन खरेदी केलेले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी देखील ओला-सुक्या कचऱ्यासह घरगुती घातक कच-यासाठी शहरातील प्रत्येक कुटुंबाला तीन डस्टबीन देण्याचे नियोजन केले होते. मात्र, विरोध आणि टीका झाल्याने हा विषय थांबवला होता. इतर कामांतील तरतूद वळविण्यात आली आहे.\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/81010/", "date_download": "2021-06-22T10:13:34Z", "digest": "sha1:44DODUT7FETWMCBRSHLVGM5S7CZH45LQ", "length": 13261, "nlines": 200, "source_domain": "lokshahilive.com", "title": "पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना माजी सैनिकांनी मानवंदना देऊन वाहिली श्रद्धांजली – लोकशाही", "raw_content": "\nपुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना माजी सैनिकांनी मानवंदना देऊन ��ाहिली श्रद्धांजली\nअमळनेर (प्रतिनिधी):- दि १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मु काश्मिर मधील पूलवामा येथे आतंकवादयांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात आपल्या देशातील ४० सैनिकांना विरमरण पत्करावे लागले. प्राणाची आहुती द्यावी लागली.\nआपण भारतवासी ही घटना (काळा दिवस ) कधीच विसरू शकत नाही. म्हणून आज श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृह येथे माजी सैनिक संघ, अमळनेर व खान्देश रक्षक संस्था, अमळनेर यांच्या वतीने विर शहिद अमर जवानांना मानवंदना देवून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. श्रध्दांजली देण्यासाठी सुबेदार मेजर बळीराम वानखेडे साहेब माजी सैनिक संघ (अध्यक्ष) सुबेदार नारायण पाटील साहेब, सुबेदार गणेश पाटील साहेब ,माजी सैनिक राजेंद्र यादव (अण्णा मेजर),शिवरे सर ,ज्ञानेश्वर पाटील,जितेंद्र सोनवणे,जगदीश पाटील, लोटन बडगुजर, सोपान महाले,योगेश पाटील, रऊफ पठाण अनिल शिंदे,गजानन चव्हाण,रॉकी पवार, महेंद्र बागुल,शरद पाटील, योगेश पाटील,किरण देसले,दिनेश पाटील, शरद पाटील BEG, नरेश पाटील माजी सैनिकांनी श्रध्दाजंली अर्पण करुन शहीद जवान अमर रहे व भारत माता की जय च्या घोषणा दिल्या.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\n राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली ; रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही घटलं\nरोहिणी खडसेंचे राष्ट्रवादीने केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nरोहिणी खडसेंचे राष्ट्रवादीने केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\nबोहरा सेंट्रल स्कूल पारोळा शाळेत जागतिक योगा दिवस साजरा\nविविध विकास कामाचे लोकार्पण करुन वाढदिवस साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE", "date_download": "2021-06-22T12:02:58Z", "digest": "sha1:37BDXYJNE5UE6GDFXXDDW2VIYO4AIO5Q", "length": 11940, "nlines": 99, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "तेलंगणा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nतेलंगण (लेखनभेद: तेलंगणा किंवा तेलंगाणा) भारताचे २९वे राज्य आहे. जून २, इ.स. २०१४ रोजी स्थापन झालेले हे राज्य पूर्वी आंध्र प्रदेशचा भाग होते. या प्रदेशाची प्राचीन नावे तेलिंगाण, तेलिंगा, त्रिलिंग अशी होती.\nभारताच्या नकाशावर तेलंगणचे स्थान\nस्थापना २ जून २०१४\nसर्वात मोठे शहर हैदराबाद\nक्षेत्रफळ १,१४,८४० चौ. किमी (४४,३४० चौ. मैल) (१२ वा)\n- घनता ३,५२,८६,७५७ (१२वा)\n- ३१० /चौ. किमी (८०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)\nविधानसभा व विधान परिषद (११९ + ४०)\nतेलंगण भौगोलिक दृष्ट्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर कर्नाटक यांच्��ा सीमांलगत आहे. तांदूळ हे मुख्य पीक असलेला हा प्रदेश गोदावरी खोऱ्यात असून हा भाग ऐतिहासिक काळात सातवाहन (इ.स.पू. २२१ - इ.स. २१८), गोवळकोंड्याची कुतुबशाही (इ.स. १५२० - इ.स. १६८७) आणि हैदराबादचा निजाम (इ.स. १७२४ - इ.स. १९४८) यांच्या सत्तेखाली राहिला. इ.स.च्या विसाव्या व एकविसाव्या शतकात साम्यवाद आणि नक्षल विचारप्रणालींचा लक्षणीय प्रभाव या प्रदेशावर आढळतो. हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर इ.स. १९४८ साली हा भाग स्वतंत्र भारतीय संघराज्यात विलीन झाला. हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे तर तेलगू ही प्रमुख भाषा आहे.\n४ हे सुद्धा पहा\n६ संदर्भ आणि नोंदी\nतेलंगण हे वेगळे राज्य घोषित करण्यात यावे, यासाठी अनेक वर्षे तेलंगण राष्ट्रीय समितीने लढा चालवला होता. डिसेंबर ९, २००९ रोजी या प्रयत्नांना यश येऊन भारत सरकारने तेलंगण हे वेगळे राज्य होणार असल्याचे जाहीर केले. तेलंगण राज्याच्या स्थापनेसाठीचे विधेयक १५ व्या लोकसभेत १८ फेब्रुवारी २०१४ ला आणि राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात २० फेब्रुवारी २०१४ ला संमत करण्यात आले आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले.\nतेलंगण राज्यात पुढील जिल्हे आहेत. : आदिलाबाद, करीमनगर, कामारेड्डी, कुमारम् भीम आसिफाबाद, खम्माम, जगतियाळ, जयशंकर भूपालपल्ली, जानगाव, जोगुलांबा गडवाल, नागरकुर्नूल, नारायणपेट, नालगोंडा, निजामाबाद, निर्मल, पेद्दापल्ली, भद्राद्रि कोठागुंडम, मंचरियाल, महबूबनगर, महबूबाबाद, मेडक जिल्हा|मेडक]], मेडचल-मलकजगिरी, मुळुगू, यादाद्री भुवनगिरी[, रंगारेड्‍डी, राजन्ना सिरकिला, वनपर्थी, वरंगळ ग्रामीण, वरंगळ शहर, विकाराबाद, संगारेड्डी, सिद्दीपेट, सूर्यापेट, हैदराबाद.\n१ हैदराबाद हैदराबाद 87,46,490\n२ वारंगळ वरंगळ 8,11,844 [१]\n४ करीमनगर करीमनगर 2,61,185\n५ खम्मम खम्माम 3,04,21\n६ रामगुंडम करीमनगर 2,29,644\n७ महबूबनगर महबूबनगर 2,17,942 [२]\n८ नालगोंडा नालगोंडा 1,65,328 [३]\n९ आदिलाबाद आदिलाबाद 1,17,167\n१० सूर्यापेट सूर्यापेट 1,05,250 [४]\n११ सिद्धीपेट सिद्दीपेट 1,11,358 [५]\n१२ मिर्यालगुडा नालगोंडा 1,03,817\nहैदराबाद शहर हे तेलंगणमधील सर्वात मोठे वाहतूक केंद्र आहे. हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतामधील एक प्रमुख विमानतळ असून येथून देशातील सर्व मोठ्या शहरांसाठी तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्थानांसाठी थेट प्रवासी सेवा उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य ��ेल्वे क्षेत्राचे मुख्यालय सिकंदराबाद रेल्वे स्थानक येथे असून हैदराबाद रेल्वे स्थानक, वरंगळ रेल्वे स्थानक इत्यादी मोठी स्थानके देशातील इतर भागांसोबत जोडली गेली आहेत. तेलंगण एक्सपेस, सिकंदराबाद राजधानी एक्सप्रेस इत्यादी जलद गाड्या हैदराबादला दिल्लीसोबत जोडतात. चारमिनार एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस, गोळकोंडा एक्सप्रेस इत्यादी येथील प्रसिद्ध गाड्या आहेत.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:३४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/strike-of-medicine-providers-of-haffkine-is-still-going-on-third-day-nrsr-65917/", "date_download": "2021-06-22T10:47:27Z", "digest": "sha1:UHNBZXW7AHXIUG55PI3IIKKL5VJKGZW3", "length": 12713, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "strike of medicine providers of haffkine is still going on third day nrsr | तिसऱ्या दिवशीही हाफकीनला औषध पुरवठा नाही, पुरवठादारांचा संप सुरुच | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nतिसऱ्या दिवशीही हाफकीनला औषध पुरवठा नाही, पुरवठादारांचा संप सुरुच\nगेल्या दहा महिन्यांपासूनची हाफकीनकडे(haffkine) साधारणत: १०३ कोटी रूपयांची थकबाकी आहे. बिलाची पूर्ण रक्कम दिल्याशिवाय औषध पुरवठा(medicine supply) करणार नाही, थकीत बिलाची रक्कम द्या, असा इशारा देत साेमवार मध्यरात्रीपासून औषध पुरवठादारांनी हाफकीनला औषध पुरवठा करणे बंद करण्यात आला आहे.\nमुंबई:गेल्या दहा महिन्यांपास��नची हाफकीनकडे(haffkine) साधारणत: १०३ कोटी रूपयांची थकबाकी आहे. बिलाची पूर्ण रक्कम दिल्याशिवाय औषध पुरवठा(medicine supply) करणार नाही, थकीत बिलाची रक्कम द्या, असा इशारा देत साेमवार मध्यरात्रीपासून औषध पुरवठादारांनी हाफकीनला औषध पुरवठा करणे बंद करण्यात आला आहे. औषध पुरवठादारांचा गुरुवारी संपाचा तिसरा दिवस असून अजूनही सकारात्मक ताेडगा निघाला नसल्याचे ऑल फूड ॲन्ड ड्रग्ज लायसन्स हाेल्डर्स फाऊंडेशनकडून सांगण्यात आले. या संपामुळे गेल्या ३ दिवसांपासून सरकारी रुग्णालयांवर औषध तुटवड्याचा परिणाम झाला आहे.\nबिलांचे पैसे चुकते करण्याची मागणी मागील काही महिन्यांपासून ऑल फूड ॲन्ड ड्रग लायसन्स हाेल्डर्स फाऊंडेशन सातत्याने करत आहे. या संदर्भात पुरवठादारांनी अनेकदा निवेदने व आंदोलने केली. पुरावठादारांच्या मागणीला हाफकीन प्रशासनाकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. गेल्या १० महिन्यांतील थकीत बिलांमुळे पुरवठादारांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली असल्याचे पुरवठादार सांगतात. वैद्यकीय शिक्षण व संधोधन संचालनालय अंंतर्गत २१ वैद्यकीय महाविद्यालय आहेत. तर सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न ३४ छोटी-मोठी रूग्णालये आहेत. या रूग्णालयांना लागणारी औषधे हाफकीन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विकत घ्यावी लागतात. औषध पुरवठा बंद झाल्याने या वैद्यकीय महाविद्यालये तसेच रुग्णालयांत औषध तुटवड्याचा परिणाम झाला आहे.\nशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा समावेश- आरोग्यमंत्र्यांची घोषणा\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक ���हकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/viral/a-sex-toy-that-looked-like-a-grenade-bomb-was-seen-after-which-the-woman-called-the-police-mhmg-546142.html", "date_download": "2021-06-22T11:40:56Z", "digest": "sha1:TYQ3US2PPU53H2XYUSYPZL7VPBUKJKDF", "length": 15988, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : रस्त्यावर पडलेल्या सेक्स टॉयला समजली ग्रेनेड बॉम्ब; परिसरात उडाला गोंधळ, पोलिसांना करावं लागलं पाचारण– News18 Lokmat", "raw_content": "\nपालकांनो अभ्यासासोबतच मुलांना शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; नक्की होतील यशस्वी\nWTC Final : ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा\nराजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; महापौरांनी दिले चौकशीचे आदेश\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\nWTC Final : ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\nWTC Final, LIVE : अखेर पाऊस थांबला, टीम इंडियापुढे किवींना रोखण्याचं कठीण आव��हान\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nपालकांनो अभ्यासासोबतच मुलांना शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; नक्की होतील यशस्वी\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nडायबेटिज रुग्णांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, फायदे माहिती झाले तर, रोज प्याल\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात संचारबंदी\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nलग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैर���ण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\nहोम » फोटो गॅलरी » Viral\nरस्त्यावर पडलेल्या सेक्स टॉयला समजली ग्रेनेड बॉम्ब; परिसरात उडाला गोंधळ, पोलिसांना करावं लागलं पाचारण\nयावेळी घटनास्थळी बॉम्ब डिफ्यूज करणारी टीमही हजर झाली होती.\nअनेकदा लोकांना रस्त्यावर पडलेलं सामान दिसतं. अनेकदा यात काहीतरी वेगळंही पाहायला मिळतं. जर्मनीमध्ये महिलेला जंगलात एक ग्रेनेड दिसला. ते पाहून महिला पुरती घाबरुन गेली आणि तिने पोलिसांना याबाबत माहिती दिली.\nसीएनएनच्या रिपोर्टनुसार ही घटना दक्षिण जर्मनी येथील बवेरियन शहरातील आहे. येथे जॉगिंग करणाऱ्या एका महिलेला पारदर्शक पिशवीत ग्रेनेड बॉम्ब सारखी काही तरी दिसलं. पहिल्यांदा तर ग्रेनेड पाहून महिला घाबरली व तिने स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली.\nमहिलेकडून माहिती मिळताच पोलीस सक्रीय झाले आणि त्यांनी त्या भागात घेराव घातला. जेव्हा पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा हे ग्रेनेड नाही तर सेक्स टॉय असल्याचं समोर आलं. यावेळी घटनास्थळी बॉम्ब डिफ्यूज करणारी टीमदेखील हजर झाली होती.\nरिपोर्टनुसार पहिल्यांदा तर पारदर्शक प्लास्टिक बॅगेतील ग्रेनेडच्या आकाराची वस्तू पाहून बॉम्ब डिफ्यूज करणारी टीम हजर झाली होती. मात्र तपासाअंती ग्रेनेडच्या रुपात हा एक सेक्स टॉय असल्याचं समोर आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पॉलिथीनमध्ये कंडोम आणि लुब्रिकेंट्सदेखील सापडले आहेत. कंडोम आणि लुब्रिकेट्स यांना डिव्हाइस सारख्या दिसणाऱ्या डब्यात ठेवण्यात आलं होतं. यामुळे महिला घाबरली. पोलिसांनाही सुरुवातील ते ग्रेनेड वाटलं होतं.\nपालकांनो अभ्यासासोबतच मुलांना शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; नक्की होतील यशस्वी\nWTC Final : ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा\nराजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; महापौरांनी दिले चौकशीचे आदेश\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं व���टप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-22T11:39:10Z", "digest": "sha1:TWAU7SLRKWME2KCMMXA4UOA66QUYXSNT", "length": 3284, "nlines": 63, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "माणुसकीला जाग मित्रा || MANUSKI MARATHI BHASHA ||", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \n\"बास कर नाटक माणुसकीची\nअरे ते कधी बोलत नाही\nदेव आहे की कळत नाही\nतिजोरी कुठे भरत नाही\nमी आता देव मानत नाही\nदगडाला शेंदूर फासत नाही\nदेव कधी भेटत नाही\nउट आता सज्ज हो\nआपल्या पणाला जागा हो\nमानसातला देव जाण अधी\nदगड कधी बोलत नाही. ..\nएकट वाटेन ज्यावेळी साथ नसेल कोणाची साद घाल भावा साथ मिळेल मित्रांची मैत्री तुझी नी माझी साथ कशाला कोणाची आठवणींत आपल्या साथ होती मैत्रीची\nतुझी आणि माझी मैत्री समुद्रातील लाट जणु प्रत्येक क्षण जगताना आनंदाने उसळणारी तुझी आणि माझी मैत्री ऊन्ह आणि सावली जणु सतत सोबत असताना साथ न…\nमनात माझ्या विचारात तु हे प्रेम सखे मझ आठवणीत तु हे प्रेम सखे मझ आठवणीत तु क्षण हे जगावे सोबतीस तु क्षण हे जगावे सोबतीस तु नकोच चिंता मोकळ्या मनात तु\nआयुष्याचा हिशोब काही केल्या जुळेना सुख दिल वाटुन हाती काही उरेना सुख दिल वाटुन हाती काही उरेना दुखाच्या बाजारात दाखल कोणी होईना दुखाच्या बाजारात दाखल कोणी होईना गिर्‍हाईक मात्र त्याला काही केल्या येईना\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/in-madanur-bjp-and-bjym-expressed-their-displeasure-by-putting-up-black-barches/", "date_download": "2021-06-22T09:47:08Z", "digest": "sha1:ML7EUQVBYPLXPYIMR6PUH3R2ZU5YTQ3B", "length": 11878, "nlines": 156, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "मदनुर में बी जे पी व बी जे वाय एम के ओर से काले बॅर्च लगाकर निषध व्यक्त किये...", "raw_content": "\nमदनुर में बी जे पी व बी जे वाय एम के ओर से काले बॅर्च लगाकर निषध व्यक्त किये…\nकामारेड्डी जिले के मदनुर मडंल स्थानिक शक्करगा चौरस्ता डॉ बाबा सहाब आम्बेडकर के पुतले के सामने बी जे पी व बी जे वाय एम के तेलगाणां ��ाष्ट्र अध्यक्ष भानु प्रसाद को तीन सप्ताह पुर्व पोलिस के ओर से हिरासत लिये गये\nपण आज तक कौन से थाना में रखे गये उनका पत्ता पुलिस और प्रदेश सरकार ने नही देने कारण आज तेलुगांणा के सभी मंडल केंद्र में बी जे पी पार्टी और बी जे वाय एम के ओर निषध व्यक्त किये और नारे बाजी किये इस अवसर मदनुर मडंल पार्टी अध्यक्ष हाणमंडलू ने अपने विचार में बताया प्रदेश सरकार के इशारे पर पोलिस विभाग कार्य कर रहा है इस अवसर पर भानु प्रसाद का आज तक भी सही पत्ता नही\nदे रहे है भारतीय कानुन ने बताता कि आरोपी को हिरासत में लेने के चौबीस ( 24 ) घटें के अंदर कोर्ट में हाजिर करना पण यहां पर आज तक कोर्ट में हाजिर नही किये या उनकों कहां रखे या उसकी हत्या किये इस बात का पत्ता नही देने से परिवार और पार्टी में असंतोष का वातावरण बन चुका है\nइस अवसर पर मांग किये कि भानुप्रसाद को जल्द से जल्द रिहा करो नहि तो पत्ता दो नही तो बॉडी दो विभाग ने यह कार्य नही करने पर आदोंलन देश भर में तीवृ करने कि बात भी बताया गया इस अवसर पर यादवराव कंचीनवार , व्यकंट काले , चाटलावार हाणमंडलू आदी पार्टी नेता व कार्यकर्ता भारी संख्या में उपस्थित थे दंतुलवार सोपान मरखेलकर\nPrevious articleऔरंगाबाद शहरात आज रात्रीपासून संचारबंदी लागू…\nNext articleशेतात अर्धनग्न अवस्थेत आढळली विद्यार्थीनी…बलात्काराचा संशय…\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nBank Privatisation | या केंद्रीय बँकांचंही होणार खासगीकरण.\nGold Price Today | आजचे सोन्याच्या भाव वेगवेगळ्या शहरांमध्ये असे आहेत…\nबायको घरात दिसली म्हणून नवऱ्याने केला ‘हा’ धिंगाणा…अमरावती येथील घटना…\nनागपूर हत्याकांड | ‘या’ कारणाने केली पाच जणांची हत्या …आणि स्वतःला हि संपविल…\nरामजन्मभूमी ट्रस्ट अयोध्याच्या नावावर ५०० लोकांना गंडविले…पाच जणांना अटक\nमूर्तिजापूर येथील शिल्पा नगर रपटा खोदुन ठेवल्यामुळे रहदारीस त्रास…\nचक्क अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी अवैध गुटखा पकडला…पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह\nमोहन तेलमोरे यांची महाव्हाईस न्यूजच्या मुंबई विभाग प्रमुखपदी निवड…\nJio Offer | OnePlus च्या स्मार्टफोन खरेदीवर 6000 रुपयांचे Benefits, पहा काय आहे Offers.\nअभिनेत्री करिना कपूर खान हिचा बिकिनीमध्ये योगा…Viral Photo\nSnapchat वर हे Filter आता मिळणार नाही, वाचा…\nNavi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच...\nनवी ���ुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव देण्यात येणार असल्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली आहे. परंतु, आता नवी मुंबई...\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nWTC Final: बुमराहची ने केली चूक, VVS लक्ष्मण आश्चर्यचकीत.\nBreaking | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा…\nHealth Tips | ‘या’ सवयी तुम्हाला लवकर म्हातारं बनवतात, दीर्घकाळ तरूण...\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nधक्कादायक | Buddhist Law लिहणारी ऍड.शताब्दी मुकुंद खैरे हिचे कोरोनाने निधन…\nNavi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच नाव, राज ठाकरेंना कृती समितीचा विरोध.\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nWTC Final: बुमराहची ने केली चूक, VVS लक्ष्मण आश्चर्यचकीत.\nBreaking | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा…\nHealth Tips | ‘या’ सवयी तुम्हाला लवकर म्हातारं बनवतात, दीर्घकाळ तरूण दिसण्यासाठी टिप्स.\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nNavi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच...\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nWTC Final: बुमराहची ने केली चूक, VVS लक्ष्मण आश्चर्यचकीत.\nBreaking | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा…\nHealth Tips | ‘या’ सवयी तुम्हाला लवकर म्हातारं बनवतात, दीर्घकाळ तरूण...\nBank Privatisation | या केंद्रीय बँकांचंही होणार खासगीकरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/category/politics/", "date_download": "2021-06-22T10:03:41Z", "digest": "sha1:RDKGPPKDHIFWT35TTMCMBQVAHHZR4BPQ", "length": 11150, "nlines": 92, "source_domain": "panvelvarta.com", "title": "राजकारण Archives - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्ष��ापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..पनवेल परिसरातील स्थितीवर काँग्रेसने लक्ष वेधलेजिल्हा कार्याध्यक्ष\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.पनवेल महानगरपालिका क्षेत्रा मध्ये लसीकरण सध्या सुरू आहे टप्याटप्याने सुरू\nकामोठे वासियांच्या समस्या निवारण्यासाठी नगरसेवक विकास घरत आक्रमक.\nकामोठे वासियांच्या समस्या निवारण्यासाठी नगरसेवक विकास घरत आक्रमक अधिकाऱ्यांना धारेवर धरताच कामे लागली मार्गी कामोठे वसाहतीमधील सेक्टर 34 मधील नागरिकांना\nशिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीद्वारे साजरा..\nशिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीद्वारे साजरा..पनवेल, दि.10 (संजय कदम) ः शिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील यांनी आपला वाढदिवस\nपनवेल महापालिकेने लागू केलेला अवाजवी मालमत्ता करामध्ये नियमीतता व पारदर्शकता यावी ..\nपनवेल महापालिकेने लागू केलेला अवाजवी मालमत्ता करामध्ये नियमीतता व पारदर्शकता यावी ः महानगरप्रमुख रामदास शेवाळेपनवेल, दि.10 (वार्ताहर) ः सध्या करोना\nपटवर्धन वाडा येथील स्टॅम्प काँक्रीटीकरण कामाचे नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या हस्ते भूमीपूजन..\nपटवर्धन वाडा येथील स्टॅम्प काँक्रीटीकरण कामाचे नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या हस्ते भूमीपूजन..पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून नागरीकांना\nपनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून लक्ष्मी वसाहतीमध्ये औषध फवारणी..\nपनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून लक्ष्मी वसाहतीमध्ये औषध फवारणीपनवेल, दि.10 (वार्ताहर) ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालि���ा सर्वतोपरी प्रयत्न\nमहानगरप्रमुखांच्या वाढदिवसाचा दिव्यांगांना मदतीचा हात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nमहानगरप्रमुखांच्या वाढदिवसाचा दिव्यांगांना मदतीचा हातजीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून टाळेबंदीत दिला दिलासाआदिवासी बांधवांनाही दिले अन्नधान्याचे किटरामदास शेवाळे यांच्या जन्मदिवसाने जपली सामाजिक\nकोपरखेरणे,घणसोली, रबाले येथे जीवनाशक वस्तूंचे वाटप..\nकोपरखेरणे,घणसोली, रबाले येथे जीवनाशक वस्तूंचे वाटपपनवेल / प्रतिनिधीलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसा निमित्त अबोली महिला रिक्षा चालक संघटनेच्या\nआमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटर ला आर्थिक मदत देऊन केला शंकर म्हात्रे यांनी वाढदिवस साजरा..\nआमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटर ला आर्थिक मदत देऊन केला शंकर म्हात्रे यांनी वाढदिवस साजरा.. शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/blog/29", "date_download": "2021-06-22T10:51:51Z", "digest": "sha1:A4Y5EWTTNQQ6ARFAUYK7JZUDNIUNLNAX", "length": 3000, "nlines": 78, "source_domain": "www.maayboli.com", "title": "storvi यांचे रंगीबेरंगी पान | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी /storvi यांचे रंगीबेरंगी पान\nstorvi यांचे रंगीबेरंगी पान\nRead more about दुसरा वाढदिवस\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A5/", "date_download": "2021-06-22T10:32:40Z", "digest": "sha1:ABQXRHS3IKG5RGDLTTGDZAEQR5GRXXY3", "length": 4348, "nlines": 82, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "तुझी साथ || TUJHI SATH MARATHI POEM||", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \n\"तुझी साथ हवी होती मला\nआणि ऊन्हात सावली पहाताना\nतुझी साथ हवी होती मला\nआणि पुन्हा हरवुन जाताना\nतुझी साथ हवी होती मला\nतुझ्यावर खुप प्रेम करताना\nआणि तुला माझी करताना\nतुझी साथ हवी होती मला\nन बोलता ही समजुन घेताना\nआणि ते सुर आपलेसे करताना\nतुझी साथ हवी होती मला\nमला ती साथ देताना\nतुझी साथ हवी होती मला \nएकट वाटेन ज्यावेळी साथ नसेल कोणाची साद घाल भावा साथ मिळेल मित्रांची मैत्री तुझी नी माझी साथ कशाला कोणाची आठवणींत आपल्या साथ होती मैत्रीची\nतुझी आणि माझी मैत्री समुद्रातील लाट जणु प्रत्येक क्षण जगताना आनंदाने उसळणारी तुझी आणि माझी मैत्री ऊन्ह आणि सावली जणु सतत सोबत असताना साथ न…\nमनात माझ्या विचारात तु हे प्रेम सखे मझ आठवणीत तु हे प्रेम सखे मझ आठवणीत तु क्षण हे जगावे सोबतीस तु क्षण हे जगावे सोबतीस तु नकोच चिंता मोकळ्या मनात तु\nबास कर नाटक माणुसकीची दगडाला फासलेल्या शेंदुराची अरे ते कधी बोलत नाही देव आहे की कळत नाही अमाप पैसा लुठताना तिजोरी कुठे भरत नाही\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/pratiksha-gawhane-felicitated-by-solapur-vice-chancellor-fadnavis/", "date_download": "2021-06-22T11:51:21Z", "digest": "sha1:JMEUS4PJH3L6XQQCFZVAVHYIEXNPC4EE", "length": 14211, "nlines": 84, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "सोलापूरच्या कुलगुरू फडणवीस यांच्या हस्ते प्रतिक्षा गव्हाणेचा सत्कार – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nसोलापूरच्या कुलगुरू फडणवीस यांच्या हस्ते प्रतिक्षा गव्हाणेचा सत्कार\nकुलगुरू फडणवीस यांचें हस्ते प्रतीक्षा गव्हाणे हिचा सन्मान करताना\nवैराग:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा ऑनलाइन दीक्षांत समारंभ सोमवारी(ता.२२)सकाळी ११ वाजता महामहिम राज्यपाल,कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.सन २०१९-२० वर्षातील श्री शिवाजी महाविद्यालय बार्शीची विद्यार्थिनी प्रतीक्षा गव्हाणे हिने बी.एस्सी रसायनशास्त्र विद्यापीठमध्ये प्रथम व संपूर्ण बी.एस्सी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करीत सुवर्णकामगिरी केली आहे. महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे ऑनलाईन उपस्थीतीत दोन सुवर्णपदक विजेती प्रतीक्षा गव्हाणे हिचा सन्मान कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांचें हस्ते संपन्न झाला.\nदीक्षांत समारंभासाठी प्रमुख उपस्थिती कुलगुरू मृणालिनी फडणवीस,श्रेणीक शहा,आ.सुभाष देशमुख,डॉ बी.वाय यादव,प्रभाकर गव्हाणे व इतर मान्यवर उपस्थित होते.\nप्रतीक्षा गव्हाणे श्री.नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ,मळेगांव सेवकांची पतसंस्थेचे चेअरमन प्रा.प्रभाकर गव्हाणे यांची कन्या आहे.श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात,मार्गदर्शक रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. टी.एन.लोखंडे व सर्व प्राध्यापक वृंद यांचे मार्गदर्शन मिळाले.तिच्या उज्वल यशाबद्दल श्री शिवाजी महाविद्यालय बार्शीचे प्राचार्य डॉ प्रकाश थोरात,श्री.नर्मदेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पिसाळ व्ही. बी,सचिवा मातोश्री एस एन.गडसिंग (मॅडम),खजिनदार ज्ञानदेव आगलावे,संचालक एल. वाय.पाटील,सहसचिव हेमंत (बापू)गडसिंग,उपाध्यक्ष प्रमोद जगताप,संचालक विलास मिरगणे,प्राचार्य विकास बोराडे,सेवकांच्या पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रभाकर गव्हाणे तसेच सर्व संचालक मंडळ,विविध संस्थेचे प्राचार्य,मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,बावी व मळेगाव ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.\n← इर्लेवाडी ग्रामस्थांतर्फे सेवापूर्ती निमित्त भुमीपुत्रांचा सत्कार\nतुळशीदास नगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी – सुनीता अभिजित पाटील तर उपसरपंचपदी – अँड – दत्तात्रय थोरात बिनविरोध →\nआगळगाव-बाभुळगाव शिवारात चोरट्याचा धुमाकूळ, विजेचे साहित्य चोरीस\nशाळांना उदया पासून दिवाळीची सुट्टी जाहीर\nजिल्हयातील पहिले ‘अभ्यासाचं गाव’ म्हणून तडवळे ची ओळख\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांन�� जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2020/01/", "date_download": "2021-06-22T11:03:52Z", "digest": "sha1:QIPPXZ7D5VPAS4V2KTSZW6PY6VNS6FGX", "length": 16122, "nlines": 383, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: जानेवारी 2020", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nशुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०\nपुरी केलीस त्वा भाक ॥\nमाझ्या धावलास कामी ॥\nजरी माहित हे होते\nकी मागणे हे खोटे ॥\nतुझी अवघड माया ॥\nआता सरू दे उपाधी\nतुझ्या पडू दे रे पदी ॥\nतूची राहावा भरून ॥\nदत्त स्वामी राहो वाचे॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे जानेवारी ३१, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, अष्टाक्षरी, दत्तात्रेय, भक्तीगीत, स्वामी समर्थ\nगुरुवार, ३० जानेवारी, २०२०\nयेथे जानेवारी ३०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nबुधवार, २९ जानेवारी, २०२०\nयेथे जानेवारी २९, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि क���ाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nदत्ता दिलीस का ढील\nपणती (एका थकल्या जीवाचे मनोगत )\nशाळेतील ती (उपक्रमातील कविता)\nमी दत्त गाणे गातो\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-250227.html", "date_download": "2021-06-22T10:21:11Z", "digest": "sha1:Y7ZFGVVESTVZ7BDO7PIBF2T2FKZBFRY6", "length": 19598, "nlines": 187, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बीड जिल्ह्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nलग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात संचारबंदी\nकार्यालयाच्या उद्घाटनाला गर्दी चालते मग अधिवेशन का नको\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\n'मालविका' फेम आदिती सारंगधर घेणार निरोप; वाचा नेमकं काय घडलं\nWTC Final, LIVE : साऊथम्पटनमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, सामना उशीरा सुरू होणार\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\n चुकीवर बोट ठेवत लक्ष्मणनं व्यक्त केलं आश्चर्य\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nNational Kiss Day: 'किस'विषयी या 7 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\n इथं कपल एकमेकांना I Love You म्हणत नाही; मग प्रेम व्यक्त करतात कसे\nअगदी सहज ओळखा बेसन पिठातली भेसळ; ही आहे सोपी ट्रिक\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात संचारबंदी\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n4, 6 ते 8 की 12 ते 16 आठवडे; नेमका कधी घ्यावा कोरोना लशीचा दुसरा डोस\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nलग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\nबीड जिल्ह्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला\nबीड जिल्ह्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला\nInternational Yoga Day: साक्षात माधुरी दीक्षितबरोबर करा दररोज योगा; पाहा VIDEO\nVIDEO: लोकांना उपदेश अन् पत्नीला अमानुष मारहाण, कीर्तनकार पतीविरोधात गुन्हा\n124 वर्षांच्या काश्मिरी आजींची इच्छाशक्ती पाहून मिळेल प्रेरणा, पाहा VIDEO\nVIDEO: मुख्यमंत्री झाल्यावर Uddhav Thackeray पहिल्यांदाच जाणार दिल्लीत\n नॅनो युरियामुळे शेतीत होणार क्रांती, पाहा VIDEO\nCBSE बोर्डाच्या परीक्षा अखेर रद्द राज्याच्या विद्यार्थ्यांचं काय\nPune: आता पिकांवरही व्हायरस; जुन्नरमध्ये टोमॅटोवर तिरंगा रोगाचं संकट, पाहा VIDEO\n#PositiveNews | 21 वर्षांच्या सरपंचांनी कसं केलं गाव कोरोनामुक्त\nVIDEO: Hot Spot पुणे जिल्ह्यातली काही कोरोनामुक्त, कसं साधलं हे\nKolhapur : पोलिसांकडून सैनिकाला अपमानास्पद वागणूक, VIDEO VIRAL\nMumbai Metro Trial Run: मुंबई आणखी वेगवान होणार; मेट्रो ट्रायल रनचा VIDEO\nहॅरी पॉटर थीमवर दोन मजली दुकान, एकाच छताखाली पुस्तकांसह विविध गोष्टींचा खजिना\nMumbai Metro: मुख्यमंत्री दाखवणार मेट्रोला हिरवा झेंडा; पाहा कशी असेल ट्रायल रन\nVIDEO : 'गाव तिथं कोविड सेंटर'; डॉ. अमोल व्यवहारेंनी अशी जपली सामाजिक बांधिलकी\nVIDEO : कोरोनामुळे अनाथाश्रमांची स्थिती बिकट; आर्थिक मदतही नियमांच्या कचाट्यात\nVIDEO संभाजी राजे नवा पक्ष स्थापन करणार का\nVIDEO : आरोग्यमंत्री टोपेंनी दिला होम क्वारंटाइन बंद करण्याचा इशारा\n 10 फुटांच्या खोलीत झाला Mucormycosis वरील इंजेक्शनचा शोध\nMaharashtra SSC Exam 2021: परीक्षा नसेल तर विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं करणार\nकोरोनावर 'कॉकटेल’ उपचार फायद्याचे लंडनचे डॉक्टर संग्राम पाटील यांची मुलाखत\nVIDEO: मुंबई-पुणे महामार्गावर अतिवेगाने जाणाऱ्या मर्सिडीज कारला भीषण अपघात\nVIDEO: लस घ्या आवडत्या खेळाडूला भेटा; अमेरिकेत हायस्कूलच्या मुलांना प्रोत्साहन\n मराठवाड्यातल्या या गावानं कोरोना रुग्णाला पाहिलेलंच नाही\nVIDEO: घरच्या घरी कशी करायची कोरोना टेस्ट कोविसेफ किटचा डेमो पाहा\nVIDEO: साक्षात मृत्यू पाहिलेला माणूस; चक्रीवादळात अडकले तेव्हाचा थरारक अनुभव\nVIDEO : कोरोना काळातच माणुसकीचा बाजार अवैधपणे मूल दत्तक देण्याचे प्रकार\nVIDEO : अवघ्या एक दिवसाच्या बाळाने केली Corona वर मात; नाशिकच्या डॉक्टरांची शर्थ\nVIDEO: पुण्यामध्ये कडक लॉकडाऊन लागू ,31 मार्चपर्यंत शाळादेखील बंद\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nलग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात संचारबंदी\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\n'तूच खरी विश्वसुंदरी' उर्वशीच्या पारंपरिक लुकवर चाहते घायाळ; पाहा Latest Photo\n'क्या खूब लगती हो' शहनाजच्या नव्या लुकवर चाहते फिदा, पाहा PHOTO\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/air-indias-india-to-england-air-service/?vpage=5", "date_download": "2021-06-22T10:27:46Z", "digest": "sha1:76KHVBIBT26GIWQQGFTCXSAJ3WE73A4U", "length": 17753, "nlines": 164, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "एअर इंडिया भारत इंग्लंड हवाई सेवा – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ June 22, 2021 ] टपरी नेहमीचीच ठरलेली..\tकथा\n[ June 22, 2021 ] प्रेरणा\tललित लेखन\n[ June 22, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] सारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\tविशेष लेख\n[ June 21, 2021 ] टेलिफोन\tनोस्टॅल्जिया\n[ June 21, 2021 ] स्वप्न स्वरांचे\tकविता - गझल\n[ June 21, 2021 ] डायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] तिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\tयुवा-विश्व\n[ June 21, 2021 ] गुलज़ार समजून घेत���ना…\tपरिक्षणे - परिचय\n[ June 21, 2021 ] कृतज्ञता – एक कौटुंबिक संस्कार\tवैचारिक लेखन\n[ June 21, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २७)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] मराठी ‘माय’\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] जगप्रसिद्ध आयबीएम कंपनी\tउद्योग / व्यापार\n[ June 20, 2021 ] हुक्का पार्लर\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] प्रेरणा\tवैचारिक लेखन\n[ June 20, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २६)\tललित लेखन\nHomeदिनविशेषएअर इंडिया भारत इंग्लंड हवाई सेवा\nएअर इंडिया भारत इंग्लंड हवाई सेवा\nJune 8, 2021 संजीव वेलणकर दिनविशेष, विशेष लेख\n८ जून १९४८ रोजी एअर इंडियाने भारत इंग्लंड हवाई सेवा सुरू केली. एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेडने मुंबई-लंडन द्वारा कैरो व जिनीव्हा अशा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीस प्रारंभ केला. त्यावेळी एअर इंडिया जवळ कॉन्स्टेलेशन ७४९ ह्या जातीची तीन विमाने होती. १९५३ पासून एअर इंडियाने आपल्या मार्गांमध्ये व विमानांच्या काफिल्यात हळूहळू वाढ करीत आणली. एअर इंडियाचे संचालक मंडळ पंधराजणांचे असून स्थापनेपासून जे. आर्. डी. टाटा हे अध्यक्ष आहेत. एअर इंडियाचे प्रमुख कार्यालय, वाणिज्यविषयक व अन्य कार्यालये मुंबई येथे असून जगामध्ये निगमाची कार्यालये जिनीव्हा, लंडन, न्यूयॉर्क, नैरोबी, टोकिओ, सिडनी व फिजी बेटामधील नंदी या ठिकाणी आहेत.\nएअर इंडिया इंटरनॅशनल : आंतरराष्ट्रीय हवाई वाहूतक करणारा भारतीय निगम. एअर इंडिया इंटरनॅशनल कॉर्पोरेशन १ ऑगस्ट १९५३ मध्ये सरकारी निगम म्हणून ‘एअर कॉर्पोरेशन्स अॅिक्ट १९५३’ नुसार स्थापन करण्यात आला.\nएअर इंडिया, बी. ओ. ए. सी. (ब्रिटिश) व क्वांटास (ऑस्ट्रेलियन) या तीन विमान-कंपन्यांमध्ये प्रवाशांच्या वाहतुकीच्या संबंधात, एक त्रिपक्षीय भागीदारीचा करार एप्रिल १९६० मध्ये करण्यात आला असून, त्यायोगे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीच्या तीव्र स्पर्धेला यशस्वीपणे तोंड देणे एअर इंडियास शक्य झाले आहे. या तिन्ही कंपन्यांनी मलेशियन एअरवेज व एअर न्यूझीलंड या दोन विमान-कंपन्यांशी सिंगापूरृजाकार्ता व ऑस्ट्रेलिया या मार्गांवरील हवाई वाहतुकीबाबत भागीदारीचे करार केले आहेत. याखेरीज एअर इंडियाने एरोफ्लोट (सोव्हिएट एअरलाइन्स), सी. एस्. ए. (चेकोस्लोव्हाक एअरलाइन्स), मिडल ईस्ट एअरलाइन्स, जपान, एअरलाइन्स, ईस्ट आफ्रिकन एअरवेज आणि एडन एअरवेज या हवाई कंपन्यांशी प्रवासी वाहतुकीच्या संबंधात करार केले आहेत.\nसध्या एअर इंडियाजवळ तेरा बोईंग जेट विमानांचा ताफा आहे. ३४६ प्रवासी बसू शकतील आणि दर ताशी ९६० किमी. वेग असलेली ‘सम्राट अशोक’ व ‘सम्राट शहाजहान’ नामक दोन जंबो जेट विमाने वाहतुकीसाठी एप्रिल १९७१ मध्ये आणण्यात आली; १९७२ अखेर आणखी दोन जंबो जेट विमाने (‘सम्राट अकबर’ आणि’सम्राट राजेंद्र चोला’) एअर इंडियाला उपलब्ध झाली. यासाठी निर्यात-आयात बँक व अमेरिकेतील व्यापारी बँक यांच्याकडून एअर इंडियाने ९० कोटी रुपयांची कर्जे घेतली असून सात वर्षांत कर्जांची परतफेड करावयाची आहे. प्रत्येक विमानाची किंमत १९ कोटी रुपये आहे.\nएअर इंडियाने १९६९-७० मध्ये ४,०२,६०९ प्रवाशांची ने-आण केली; त्याच वर्षी मालवाहतुकीपासूनचे महसुली उत्पन्न रु. ११•३९ कोटी झाले; परिचालन महसूल रु. ६६•१४ कोटी होता; निगमाला कर आणि व्याजपूर्व नफा रु. ३.९६ कोटी मिळाला. १९६९ च्या मार्च अखेरीस एअर इंडियाकडे ८,८२१ नोकरवर्ग होता. त्याचप्रमाणे एअर इंडियाची १९७२ अखेर ३५ मुख्य केंद्रे व ९३ उपकेंद्रे अशी एकूण ११८ विक्रीकेंद्रे पाच खंडांत कार्य करीत होती. १९७०-७१ मधील एअर इंडियाचा निव्वळ परिचालन नफा रु. ४•५८ कोटी झाला. मॅजिक कार्पेट ह्या नावाचे एक पाक्षिक एअर इंडिया प्रसिद्ध करते. जगभरच्या सर्व विमान-कंपन्यांना वाढचे परिव्यय व उतरत्या मिळकती ह्या समस्यांना तोंड द्यावे लागत असूनही, एअर इंडियास १९६९-७० मध्ये परिचालन महसुलात (एकूण रु. ६६•१४ कोटी) रु. ६•६४ कोटींनी वाढ करता आली, हे एक वैशिष्ट्यच मानले पाहिजे; याचे कारण असे की, एअर इंडियाने आपल्याजवळच्या दहाही विमानांचा कमाल उपयोग (प्रतिदिनी १०•९० तास) करून घेतला. १९७१-७२ साली एअर इंडियाचा परिचालन महसूल रु. ७८•५६ कोटी, परिचालन खर्च रु. ७७•७८ कोटी व परिचालन नफा रु. ७८ लक्ष होता.\nएअर इंडियाने १९७१ मध्ये स्वतःच्या संपूर्ण मालकीच्या दोन कंपन्या स्थापन केल्या. ‘एअर इंडिया चार्टर्स लिमिटेड’ ही पहिली सनदी कंपनी आठवड्यातून तीनदा भारत-इंग्लंड व भारत यूरोप या मार्गांवर हवाई वाहतूक करते. ‘हॉटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ ह्या दुसऱ्या कंपनीतर्फे मुंबई येथे दोन सेंटॉर हॉटेलांचे बांधकाम चालू आहे.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. सं���ीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\nसारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\nडायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\nतिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/eritrea/", "date_download": "2021-06-22T09:59:11Z", "digest": "sha1:U5SCEDRXXR3WZFAH3CCEMHNZ4BODXUQ3", "length": 12364, "nlines": 165, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "इरिट्रिया – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nइरिट्रिया (तिग्रिन्या: ኤርትራ ʾErtrā ; अरबी: إرتريا Iritriyā , इंग्लिश: State of Eritrea) हा पूर्व आफ्रिकेच्या आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. इरिट्रियाच्या पश्चिमेला सुदान, दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला जिबूती हे देश तर वायव्य व पूर्वेस लाल समुद्र व चिंचोळ्या सामुद्रधुनीपलीकडे सौदी अरेबिया व येमेन हे देश आहेत. अस्मारा ही इरिट्रियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nइ.स. च्या दुसऱ्या शतकापासून वस्ती असल्याचे पुरावे सापडलेल्या इरिट्रियावर मध्य युगीन काळात इथियोपियन व ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. इ.स. १८९० साली इटलीने येथे आपली पहिली वसाहत (इटालियन इरिट्रिया) स्थापन केली जी दुसऱ्या महायुद्धानंतर बरखास्त करण्यात आली. त्यानंतर इथियोपियाने ह्या भूभागावर आक्रमण करून तो बळकावला व इरिट्रिया इथियोपिया��ा १४वा प्रांत बनला. इथ्योपियाच्या जुलुमी राजवटीस कंटाळलेल्या इरिट्रियाने १९६१ सालापासून सुमारे ३० वर्षे स्वातंत्र्यलढा चालू ठेवला ज्याला १९९१ साली यश मिळून इरिट्रियास स्वातंत्र्य मिळाले.\nसध्या इरिट्रियामध्ये एकपक्षी अध्यक्षीय प्रजासत्ताक पद्धत असून इसायास अफेवेर्की हा १९९१ सालापासून ह्या देशाचा राष्ट्राध्यक्ष आहे. त्याच्या राजवटीमध्ये इरिट्रियात सर्रास मानवी हक्कांची पायमल्ली होत असून भाषण स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. सततच्या युद्धांमुळे तसेच अनेक दशकांच्या गुलामगिरीमुळे इरिट्रियाची अर्थव्यवस्था कोलमडली असून येथील जीडीपी वाढीचा दर केवळ २ टक्के आहे. ह्यामुळे इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे इरिट्रिया एक गरीब व अविकसित देश आहे.\n१६ व्या शतकात ऑटोमन साम्राज्य येईपर्यंत इरिट्रियाचे स्वातंत्र्य अबाधित होते. १८९० मध्ये हा प्रदेश इटली देशाची वसाहत बनला. १८९६ व १९३६ मध्ये इथिओपियावर हल्ले करण्यासाठी इटलीने या प्रदेशाचा वापर केला. १९४१ मध्ये ब्रिटिशांनी हा प्रदेश जिंकला. १९६२ पासून सुमारे ३० वर्षे एरिट्रीयन फुटीरवाद्यानी गनिमीकाव्याने युध्द सुरु ठेवले. १९९१ मध्ये इथिओपियन सरकार उलथवून टाकल्यानंतर हंगामी एरिट्रीयन सरकारची स्थापना केली. १९९३ मध्ये हा देश स्वतंत्र झाला.\nराजधानी व सर्वात मोठे शहर : अस्मारा\nअधिकृत भाषा : तिग्रिन्या, अरबी, इंग्लिश\nस्वातंत्र्य दिवस : २४ मे १९९१\nराष्ट्रीय चलन : नाक्फा\nआम्ही कुठेही मोट्या हॉटेलमध्ये खाल्ले तरीपण चहा प्यायला टपरीवर जायचो. ठाण्याच्या गडकरीमध्ये चहा प्यायला जायचो ...\nगावातल्या नाक्यावर असलेली जमीन डेव्हलपला देऊन बाळ्याला बिल्डर कडून बिल्डिंग मध्ये तळमजल्यावर चार गाळे मिळाले ...\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\nशिक्षणतज्ञ, ज्येष्ठ साहित्यिक गुरुवर्य डॉ. न.म. जोशी सरांचा उल्लेख मी बहुतेक सर्वच भागामध्ये केलेला आहेच ...\nसारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\nसमृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी' आहे. नामांकित शिक्षणसंस्थांमुळे ...\nआमच्या टेलिफोनमुळे काही विनोदी घटनाही अनुभवास येत होत्या. जेंव्हा सुरवातीला आमच्याकडे टेलिफोन आला तेव्हा आमच्या ...\nकथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म ...\nवयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक ...\n‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/convergence-workshop-for-farmers-of-5-villages-conducted-through-water-resuscitation-project/", "date_download": "2021-06-22T10:45:18Z", "digest": "sha1:BW6KL24YNMTGGMQK64NTGPC6FOK24XYC", "length": 14200, "nlines": 86, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "जलसंजीवनी प्रकल्पामार्फत ५ गावच्या शेतकर्‍यांसाठी अभिसरण कार्यशाळा संपन्न – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nजलसंजीवनी प्रकल्पामार्फत ५ गावच्या शेतकर्‍यांसाठी अभिसरण कार्यशाळा संपन्न\nजॉन डियर अर्थसहाय्य , युनाटेड वे मुंबई यांच्या संकल्पना आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था अमलबजावणी यंत्रणा असलेल्या जलसंजीवनी प्रकल्पाअंतर्गत २२ मे शनीवारी सकाळी ११ वा . अभिसरण वेबिनारचे घेण्यात आले. झूम अॅपवर झालेल्या या वेबिणार मध्ये कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी – अमित नाफडे, सहकार मंत्री यांचे ओएसडी -संतोष पाटील, कृषी भूषण -अंकुश पुडवळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक -मुस्ताक शेख, कृषी अधिकारी – नानासाहेब लांडगे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.\nकोविडमुळे वेबीनारव्दारे शेतकऱ्यांना एकत्र करीत प्रकल्पातील ग्रामस्थ, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती देणे, त्यांना लाभ घेणेसाठी शासकीय अधिकारी यांच्या मार्फत मार्गदर्शन देण्यात आले.\nजलसंजीवनी प्रकल्प बार्शी तालुक्यात यावली, उंडेगाव, सुर्डी, इरले आणि रस्तापूर या पाच गावात ऑगस्ट २०१८ पासून कार्यरत आहे. याअंतर्गत होत असलेल्या जलसंधारण, कृषी विकास, पशुसंवर्धन, महिला सक्षमीकरण विभागातील उपक्रमांना शासकीय योजनांची जोड देण्यासाठी तसेच स्थानिक शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यातील संवाद घडविण्यासाठी या वेबिणारचे आयोजन करण्यात आले होते.\nया वेबिणार मध्ये यावली, उंडेगाव, सुर्डी, इर्ले आणि रस्तापूर या गावातील ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.\nया वेबीणार मध्ये जलसंजीवनी प्रकल्पाचे संचालक -किशोर सुतार, सुर्डी गावचे मधूकर डोईफोडे, कार्यक्रम अधिकारी – समीर शेख, अनुराधा गायकवाड, पाच गावचे महिला व पुरुष , ग्रामसमन्वयक आदी सहभागी होते. या वेबिणार चे प्रस्ताविक व आभार प्रकल्प व्यवस्थापक -भिमाशंकर ढाले यांनी केले. तर सुत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी -अजिज तांबोळी यांनी केले.\n← कोरोना संदर्भात फोनद्वारे सल्ला-मार्गदर्शन ; डिजिटल मिडिया व आपका डॉक्टर संस्थेचा उपक्रम\nकोरोणा मुक्त गाव करणेचा सौंदणेतील युवकांचा निर्धार →\nहलाखीच्या परिस्थितीला शरणागती पत्करावी लागली तडवळेचा शरण कांबळे युपीएसीत देशात आठवा लहानपणापासूनच मनात मोठा अधिकारी बनण्याची जिद्द – शरण कांबळे\nबार्शीच्या डॉ.जगदीश झाडबुकेंच्या शिरपेचात आणखी एक तुरा…\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द मह���राष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/sarpanch-of-tulshidas-nagar-gram-panchayat-sunita-abhijit-patil-and-deputy-sarpanch-and-dattatraya-thorat-unopposed/", "date_download": "2021-06-22T11:33:37Z", "digest": "sha1:JAEPL3PF5FVQTK66N4ESEDQN7FZ23WD2", "length": 13207, "nlines": 84, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "तुळशीदास नगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी – सुनीता अभिजित पाटील तर उपसरपंचपदी – अँड – दत्तात्रय थोरात बिनविरोध – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nतुळशीदास नगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी – सुनीता अभिजित पाटील तर उपसरपंचपदी – अँड – दत्तात्रय थोरात बिनविरोध\nनवनिर्वाचित सरपंच , उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .\nवैराग (प्रतिनिधी) तुळशीदास नगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी – सुनीता अभिजित पाटील तर उपसरपंचपदी -दत्तात्रय रामकृष्ण थोरात यांची बिनविरोध निवड झाली आहे .\nतुळशीदास नगर ता. बार्शी येथील सरपंच व उपसरपंच यांची निवड शुक्रवारी २६ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी -बी.बी. मुंढे (मंडळ अधिकारी, आगळगाव) यांचे अध्यक्षतेखाली झाली .नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य – सौ. लक्ष्मी विकास सोलनकर,श्री. मोहन ज्ञानदेव मुळे(आबा), श्री. संतोष नागनाथ राक्षे, श्रीमती. छाया बाबासाहेब पाटील सर्वांचे गुलालाची उधळण करित हार घालून सत्कार करण्यात आले .\nआ.राजेंद्र राऊत ,वैरागचे माजी सरपंच -संतोष निंबाळकर,पं .स . सभापती -अनिल डीसले ,विठ्ठल सोलंकर ,संजय खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली . यावेळी बार्शी तालुका भाजप उपाध्यक्ष – नानासाहेब धायगुडे, भाजप वैराग शहर अध्यक्ष -शिवाजी सुळे, जगन्नाथ आदमाने मेजर,हरिशचंद्र निंबाळकर, कालिदास सोलनकर,पांडुरंग राऊत,पंडित काशीद ,हरिभाऊ सातपुते,तात्यासाहेब कापसे,विजय परदेशी, सर्जेराव सातपुते ,पांडुरंग काशीद ,प्रदीप जूनवनकर, बसलिंग खोबरे, किरण मोटे ,अमीर शेख,वसंत बनसोडे,आण्णा गाटे उपस्थित होते .\n← सोलापूरच्या कुलगुरू फडणवीस यांच्या हस्ते प्रतिक्षा गव्हाणेचा सत्कार\nशेळगांव (आर) च्या सरपंचपदी प्रभावती विजय बादगुडे तर उपसरपंच पदी शाहू आप्पासाहेब कचरे यांची बिनविरोध निवड →\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nरातंजन ते हिंगणी रस्ता पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी\nरद्दी व बुक डेपोला पहाटे आग लागून मालकाचा होरपळून मृत्यू\nभाई उद्धवराव पाटलांच�� वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प���रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/82050/", "date_download": "2021-06-22T09:48:20Z", "digest": "sha1:5MSNN6K7ZXQZO645OT5PH2C6LHAYQLYU", "length": 15057, "nlines": 200, "source_domain": "lokshahilive.com", "title": "एरंडोल नगरपालिकेचे 38 लाख 12हजार 882 रुपयाचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर – लोकशाही", "raw_content": "\nएरंडोल नगरपालिकेचे 38 लाख 12हजार 882 रुपयाचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर\nएरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल – येथे नगर परिषद कार्यालयात 25 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थसंकल्पाची सभा ऑनलाइन घेण्यात आली या सभेत 82.39 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पास मंजुरी प्रदान करण्यात आली त्यात पंतप्रधान आवास योजना दोनशे लक्ष, 15 वित्त आयोगात विकास कामे करणे 500 लक्ष, स्वच्छ भारत अभियान राबवणे 50 लक्ष, फेरीवाला धोरण राबविणे 5 लक्ष, अपंग कल्याण निधीतून कामे घेणे 18 लक्ष, नदी साफसफाई करणे 100 लक्ष, घनकचरा व्यवस्थापन 200 लक्ष, वैशिष्ट्यपूर्ण कामातून विकास कामे करणे, अल्पसंख्यांक कामातून विकास कामे हाती घेणे,विकास आराखडा, स्वच्छता आराखडा, बगीच्या नूतनीकरण करणे, स्मशानभूमी कब्रस्तान नुतनीकरण करणे, माझी वसुंधरा बचाव योजना राबविणे, हद्दवाढ अनुदानातून कामे करणे, महिला व बालकल्याण अंतर्गत विकास कामे करणे नगरपालिका निवडणूक 2021 साठी तरतूद न.पा. कार्यालयाचे नूतनीकरण करणे महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान राबविणे शहरातील प्रमुख ठिकाणी एलईडी पथदिवे बसविणे रस्ता अनुदानातून रस्त्यांची कामे करणे इत्यादी साठी विशेष तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.\nया विशेष सभेस पीठासन अधिकारी नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी, मुख्याधिकारी किरण देशमुख, उपाध्यक्ष अभिजीत पाटील, कार्यालयीन अधीक्षक संजय ढमाळ, नगरसेवक नितीन महाजन, तसेच जहिरोद्दीन शेख कासम,योगेश देवरे इत्यादी नगरसेवक उपस्थित होते तसेच नगरपालिका सदस्य प्रा.मनोज पाटील, वर्षा शिंदे, दर्शना ठाकूर, सुरेखा चौधरी,आरती महाजन, हर्षाली महाजन, बानोबी बागवान, नितीन चौधरी, डॉ नरेंद्र डाकुर, प��रतिभा पाटील, असलम पिंजारी हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते अर्थसंकल्पात सर्वानुमते मंजुरी देण्यात आली अर्थसंकल्प तयार करण्यासाठी मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका लेखाधिकारी विक्रम घुगे,आर के पाटील, लक्ष्मण पाटील यांनी परिश्रम घेतले कुठलीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प नगरपालिकेने मंजूर केला ऑनलाइन सभेसाठी विकास पंचबुद्धे व हितेश जोगी यांनी परिश्रम घेतले.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nजिल्ह्यात आज २७९ नव्या रुग्णांची नोंद ; २ रुग्णांचा मृत्यू\nइंधन दरवाढीविरोधात व्यापारी संघटनांचा आज भारत बंद ; आज काय काय असेल बंद\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nइंधन दरवाढीविरोधात व्यापारी संघटनांचा आज भारत बंद ; आज काय काय असेल बंद\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\nबोहरा सेंट्रल स्कूल पारोळा शाळेत जागतिक योगा दिवस साजरा\nविविध विकास कामाचे लोकार्पण करुन वाढदिवस साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2021/03/tuumcha-partner-kiti-kam.html", "date_download": "2021-06-22T09:57:35Z", "digest": "sha1:RVMUA6VUCIDXVX7IEMZULGLT56YZUBYK", "length": 12887, "nlines": 64, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "तुमचा पार्टनर किती का’मु’क आहे, अशाप्रकारे स्वतःच त्यांच्या राशीवरून जाणून घ्या !", "raw_content": "\nतुमचा पार्टनर किती का’मु’क आहे, अशाप्रकारे स्वतःच त्यांच्या राशीवरून जाणून घ्या \nYesMarathi मार्च २८, २०२१ 0 टिप्पण्या\nआपल्या लाईफ पार्टनरसोबत रोमांस करणे, त्याच्यासोबत टाईम स्पेंड करणे प्रत्येकाला पसंत असते. पण अनेक बाबतीमध्ये असे पाहिले गेले आहे कि एक पार्टनर रोमांस साठी तयार आहे पण त्याचा जोडीदार त्यासाठी तयार नाही. याचे एक कारण तुमची राशी देखील असू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत कि राशीनुसार आपण किती का’मु’क आणि रोमँटिक आहोत.\nमेष राशीचे पुरुष स्त्रियांच्या तुलनेमध्ये जास्त का’मु’क असतात. जर तुम्ही मेष राशीचे पुरुष असाल तर तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, पण जर तुम्ही या राशीची महिला असाल तर आपल्या पार्टनरला आकर्षित करण्यासाठी लाल रंगाचे कपडे परिधान करावेत आणि त्याचबरोबर लाल रंगाच्या इंटीरियरचा देखील वापर करू शकता.\nवृषभ राशीचे स्त्री आणि पुरुष दोघेही खूप रोमँटिक असतात. येता-जाता एकमेकांना स्पर्श करणे, हात पकडणे यांना खूप पसंत असते. हे संगीताचा वापर आपला मूड फ्रेश करण्यासाठी करतात. यासोबत हे सं’बं’ध बनवताना देखील चेष्टा मस्करी करतात.\nमिथुन राशीचा स्वामी बुध असतो यामुळे या राशीच्या लोकांना आकर्षण पसंत असते. यामुळे हे खूप रोमँटिक असतात. यांना सुंदर आणि आकर्षक जोडी���ार खूप पसंत येतात. या राशीच्या स्त्रियांना सरप्राइजेज खूप पसंत करतात.\nकर्क राशींच्या लोकांचा स्वभाव खूप अस्थिर असतो. हे खूप रोमँटिक असतात पण सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणे आणि रोमांस करणे यांना पसंत नसते. जर यांचा पार्टनर देखील कर्क राशीचा असेल तर हे लक्षात ठेवा कि तेव्हाच रोमँटिक व्हा, जेव्हा एकांत असेल. या राशीचे लोक आपल्या पार्टनरसोबत इं’टि’मे’ट तेव्हाच होऊ शकतात जेव्हा एकांत असेल.\nसिंह राशी सूर्याची असते. या राशीच्या लोकांना दिखावा खूप पसंत असतो. यामुळे यांचा मूड तेव्हापर्यंत बनत नाही जेव्हापर्यंत वातावरण रोमँटिक होत नाही. या राशीच्या स्त्रिया से*क्स*च्या बाबतीत काहीश्या मुडी स्वभावाच्या असतात. या राशीच्या लोकांना मूडसोबत स्वच्छ खोली, चांगला सुगंध, प्रेमळ गोष्टी ज्यामध्ये जास्तकरून त्यांचे कौतुक व्हावे, त्यांच्या अंदाजाचे कौतुक व्हावे ई.ची आवश्यकता असते.\nकन्या राशींच्या लोकांची रोमँटिक लाईफ खूप चांगली असते. या राशीच्या स्त्रिया आणि पुरुष दोघांनाहि सं’बं’ध बनवण्यामध्ये जास्त रुची असते. हे आपल्या पार्टनरसोबत खूप फ्ल’र्टिं’ग करतात. हे आपल्या पार्टनरवर प्रेम करण्यासाठी मोठ्या संधीची प्रतीक्षा करत नाहीत तर छोट्या छोट्या क्षणांचा देखील वापर करतात.\nतूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्रला का*म किंवा सं*भो*ग वाढवणारा ग्रह मानले जाते. या राशीचे पुरुष सतत का’मु’क होतात, यांना एखाद्या रोमँटिक ठिकाणी जाणे आणि रोमँटिक गोष्टी करणे खूप पसंत असते. पण यांचा पार्टनर जर तूळ स्त्री असेल तर खूप समस्या येऊ शकतात. या राशीच्या स्त्रीयांना अचानक मारलेली मि’ठी किंवा चुं’ब’न पसंत असते.\nवृश्चिक राशीचे लोक रोमँटिक असतात पण हे लोक रोमांस खूप योजनाबद्ध पद्धतीने करतात. हे संपूर्ण नियोजन करून आपल्या पार्टनरला आपल्याकडे आकर्षित करतात. या राशीच्या लोकांना आ’लिं’ग’न पसंत असते. या राशीच्या स्त्रियांना मूडमध्ये आणण्यासाठी आंघोळीपेक्षा चांगली गोष्ट कोणतीही नाही.\nधनु राशीचे लोक खूप धार्मिक असतात. यामुळे हे लोक फक्त एकांतामध्ये रोमांस करणे पसंत करतात. या लोकांना फिल्मी पद्धतीने रोमांस करणे खूप आवडते.\nमकर राशीचा स्वामी शनी आहे. सामान्यतः या राशीचे लोक खूप शांत स्वभावाचे असतात. पण असे बिलकुल नाही कि हे रोमँटिक नसतात. हे लोक प्रेमळ गोष्टींनी आपल्या पार्टनरला आकर्षित करतात. यांना सं’बं’ध बनवताना बोललेले जरासुद्धा आवडत नाही.\nकुंभ राशीचे लोक सं’बं’ध बनवताण्यापूर्वी अंघोळ करणे पसंत करतात. रोमांस दरम्यान यांना चेष्टा मस्करी करणे खूप पसंत असते. यासोबत यांना रोमँटिक मसाज करणे देखील पसंत असते.\nमीन राशीचे लोक खूप रोमँटिक असतात. यांना आकर्षण खूप पसंत असते. या राशीच्या पुरुषांना आकर्षित करणे खूप सोपे असते. यांना रोमांसमध्ये काही नवीन करणे खूप आवडते. या राशीच्या स्त्रियांना डोळ्यामध्ये डोळे घालून तासनतास बसायला आवडते. यांना सरप्राईज देखील खूप पसंत आहे.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/vairag-nagar-panchyati-sathi-govt-leval-speedly-try/", "date_download": "2021-06-22T11:11:22Z", "digest": "sha1:3HFLWNQSBFBREB25RYABJRHRXPCI523I", "length": 12105, "nlines": 82, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "वैराग नगरपंचायती साठी शासकिय स्तरावर हालचालींना वेग – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर���षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nवैराग नगरपंचायती साठी शासकिय स्तरावर हालचालींना वेग\nवैराग (प्रतिनिधी )सोलापूर जिल्हयातील व बार्शी तालुक्यातील सुमारे ४० हजार लोकसंख्येच्या सर्वात मोठ्या असणाऱ्या वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करणे संदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाने बुधवार २ डिसेंबर २०२० रोजी सोलापूर जिल्हा प्रशासन अधिकारी यांना पत्राव्दारे तात्काळ माहिती मागविली आहे .\nसोलापूर जिल्ह्यातील मौजे वैराग, ता.बाशी, जि.सोलापूर या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्याबाबतचा प्रस्ताव सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयांकडून ७ फेब्रुवारी २०२० रोजी शासनाच्या नगर विकास विभागास पाठविण्यात आला होता.त्यामुळे सदर प्रस्तावाचे अवलोकन करून प्रस्तावासोबत अनुसूची-अ मध्ये प्रस्तावित नगरपंचायतीमध्ये समाविष्ट करावयाचे क्षेत्र (सर्व्हे क्रमांकाची यादी) व अनुसूची-ब (संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशिल) याबाबतची सविस्तर माहिती सोलापूर जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी शासनास तात्काळ सादर करावी असे पत्रात म्हटले आहे .\n← भोसले साहेबांच्या ‘ रोपळे विकास पॅटर्न ‘ ने दिला गावकऱ्यांना मदतीचा हात…\nदारफळच्या नवभारत विद्यालयाचे मुख्याध्यापक – शिंदे यांचे निधन →\nशेळगांवची सायली बादगुडे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धत लातूर जिल्हात तृतीय\nमोहोळ येथे कंटेनर व टँकरचा अपघात दोन्ही वाहने जळून खाक\nवात्रटिका – ऊसतोड नेते\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nड��जिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/coronavirus-mumbai-municipal-corporation-deputy-commissioner-passed-away-update-news-mhsp-457878.html", "date_download": "2021-06-22T11:43:25Z", "digest": "sha1:U3CA7XRWDMZM546HUNMPSL3I6QETJV64", "length": 20666, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "BREAKING: मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचा कोरोनामुळे मृत्यू, उपचारादरम्यान झालं निधन | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nपालकांनो अभ्यासासोबतच मुलांना शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; नक्की होतील यशस्वी\nWTC Final : ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा\nराजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; महापौरांनी दिले चौकशीचे आदेश\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\nWTC Final : ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\nWTC Final, LIVE : अखेर पाऊस थांबला, टीम इंडियापुढे किवींना रोखण्याचं कठीण आव्हान\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nपालकांनो अभ्यासासोबतच मुलांना शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; नक्की होतील यशस्वी\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nडायबेटिज रुग्णांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, फायदे माहिती झाले तर, रोज प्याल\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिट��� लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात संचारबंदी\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nलग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\nBREAKING: मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचा कोरोनामुळे मृत्यू, उपचारादरम्यान झालं निधन\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात 8 दिवस संचारबंदीची शक्यता\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामी कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा\n4, 6 ते 8 की 12 ते 16 आठवडे; नेमका कधी घ्यावा कोरोना लशीचा दुसरा डोस\nBREAKING: मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचा कोरोनामुळे मृत्यू, उपचारादरम्यान झालं निधन\nशिरीष दीक्षित यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते.\nमुंबई, 9 जून: म���ंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाची लागण झाल्यानं मुंबई महापालिकेचे विशेष प्रकल्पाचे प्रभारी उपायुक्त शिरीष दीक्षित यांचं निधन झालं. शिरीष दीक्षित यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी दीक्षित यांनी अखेरचा श्वास घेतला. शिरीष दीक्षित महापालिकेच्या विशेष पाणीपुरवठा प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता होते.\nहेही वाचा.. 15 ऑगस्टनंतरही शाळा सुरू होणार की नाही, केंद्र सरकारनं केला मोठा खुलासा\nकोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं विमा संरक्षण\nकोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात कार्यरत असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.\nमहापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा या साथकाळात कार्यरत असताना मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान साहाय्य येणार आहेत. फक्त आरोग्य सेवेतच नाही तर पालिकेच्या सर्वच कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी ही विमा योजना लागू करण्यात आली आहे. फक्त परमनंट नव्हे तर काँट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ही मदत देण्यात येईल.\nनियमित कामगार/कर्मचारी यांच्यासह कंत्राटी, बाह्य स्त्रोतांद्वारे घेतलेले, मानसेवी, रोजंदारी, तदर्थ तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनाही मृत्यू झाला तर असं सहाय्य मिळणार आहे.\nCovid 19 च्या साथीदरम्यान सेवा देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला हा विमा लागू होईल. दिनांक 1 मार्च ते 30 सप्टेंबर 2020 कालावधीसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांचा 50 लाखांचा विमा उतरवणारी ही देशातली पहिली महापालिका असल्याचा मुंबई महापालिकेचा दावा आहे.\nहेही वाचा.. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रामू आणि बसंती निघाले सुसाट, पाहा CUTE VIDEO\nकोरोनामुळे शिवसेना नगरसेवकाचं निधन...\nदुसरीकडे, मीरा भाईंदरमधील शिवसेना नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांचं मंगळवारी कोरोनामुळे ठाण्याच्या वेदांत रुगणालयात निधन झालं.\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली. आमदार सरनाईक यांनी हरिशचंद्र आमगावरकर यांन श्रद्धांजली अर्पण केली आहे.\nआठवड्यापूर्वी नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांच्या आई, पत्नी आणि भाऊ यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये त्यांच्या पत्नीला डीचार्ज द���ण्यात आला होता तर भाऊ आणि आई या सध्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.\nहरिशचंद्र आमगावकर हे मीरा भाईंदर महानगरपालिकेतमध्ये दोन टर्म नगरसेवक होते. तर या अगोदर त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले होते. सध्या ते महानगरपालिका शिवसेनेचे गटनेते म्हणून होते, तर आमदार प्रताप सरनाईक यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख होती. याबाबत आमदार प्रताप सरनाईक यांनी सोशल मीडीयावर कोरोनामुळे हरिशचंद्र आमगावकर यांचं निधन झाल्याचे नमूद करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.\nपालकांनो अभ्यासासोबतच मुलांना शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; नक्की होतील यशस्वी\nWTC Final : ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा\nराजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; महापौरांनी दिले चौकशीचे आदेश\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2013/02/", "date_download": "2021-06-22T11:55:27Z", "digest": "sha1:KWGYRFWNMKPBDWS2LBCRPRQQSGR4XKYE", "length": 19423, "nlines": 397, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: फेब्रुवारी 2013", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nबुधवार, २७ फेब्रुवारी, २०१३\nबाजूस होती माझ्या तू\nस्पर्श सारे तुझे मग\nदेही माझ्या आले उतू ;\nम्हटलो तुला रस्ता हा\nनच समजुनी काही ;\nदेहात वीज झालीस ;\nमुक्त केस तुझे होते\nपान पान थरारले ;\nतुला परी त्याची मुळी\nमग आली माझ्या देही ;\nप्रीत ही झाली विदेही ;\nयेथे फेब्रुवारी २७, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nले��ल: प्रेमकविता, मराठी कविता\nतझ्या हाती काजवे ,\nहळुवार देत होतो ;\nहात तुझा हाती माझ्या ,\nहलकेच घेत होतो ;\nतो स्पर्श तुझा नवखा,\nजणू की मागत होतो ;\nदेहात फुलत होतो ;\nनिरागस हासत तू ,\nसारेच हाती घेतले ;\nउजळल्या डोळी तुझ्या ,\nमग मीच गात होतो;\nघेवूनी क्षणात पुन्हा ,\nतू तया सोडून दिले ;\nमीच उजळत होतो ;\nयेथे फेब्रुवारी २७, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: प्रेमकविता, मराठी कविता, marathi kavita\nरविवार, २४ फेब्रुवारी, २०१३\nमाझ्या तुकोबाचे l बोल करुणेचे\nभरले दयेचे l कृष्णमेघ ll १ ll\nशब्दो शब्दी असे l शुद्ध कळकळ l\nव्हावेत सकळ l सुखी इथे ll २ ll\nतिथे मुळी नाही l कसला पडदा l\nआरसा नागडा l मना दावी ll ३ ll\nमुक्तीचे मौतीक l प्रत्येक शब्दात l\nदेई फुकटात l आल्या गेल्या ll ४ ll\nपरी जपूनिया l ठेवी हृदयात l\nतोच भाग्यवंत l भक्त सखा ll ५ ll\nयेथे फेब्रुवारी २४, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: तुकाराम, तुकाराम महाराज, भक्तीगीत, मराठी कविता\nशनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३\nएकच नाम सतत l माझिया हृदयात l\nआता आहे स्फुरत l श्री दत्त जय दत्त ll १ll\nमाझे मन हासत l आहे मजला सांगत l\nश्री दत्त स्मरणात l सुख वाटे ll २ll\nपातलो समाधान l शांतीचे वरदान l\nलाभता निधान l श्री दत्त प्रेमाचे ll३ ll\nयेथे फेब्रुवारी २३, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: गुरुदेव दत्त, दत्तात्रेय, भक्तीगीत, मराठी कविता, श्रीदत्त\nपाहतो ते फक्त पाय\nफारच हेवा वाटतो हो ,\nदोन तंदुरुस्त मजबूत पाय\nयात काय सुख असते\nयेथे फेब्रुवारी २३, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: मराठी कविता, विनोदी कविता\nगुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१३\nॐकाराचा हुंकार l प्रगटला साचार l\nहोऊनि देहाकार l देव गजानन ll १ ll\nभावातीत ईश्वर l तया फुटे पाझर l\nप्रेमलोट अपार l द्वैत सुखाचा ll २ ll\nअरुपाचा अनघट l पडदा सारत l\nझाले घनीभूत l कैवल्यरूप ll ३ ll\nआनंदाचा कल्लोळ l सूर शब्द ताल l\nअनाहताचा बोल l झाला प्रगट ll ४ ll\nरूप साजिरे घेवूनी l आले गुणातीत गुणी l\nरक्त वर्णात सजुनी l पर्ण पिंपळावरी ll ५ ll\nयेथे फेब्रुवारी २१, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: ॐ, ॐकार, गजानन, गणेश गणपती\nनवीनतर पोस्ट���स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-22T10:03:08Z", "digest": "sha1:FCBC3U3XFJSYB77GRKBKGQUZPR2VI4WR", "length": 13947, "nlines": 55, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "आई बाबा !! तुम्ही अडाणी आहात !!", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \n तू ना अडाणी आहेस तुला ना काहीच कळत नाही तुला ना काहीच कळत नाही आई किती आउटडेटेड आहे हे सगळं प्रत्येक आईला ऐकावी लागणारी ही वाक्य आता अगदी सवयीचा एक भागच झाली आहेत. बाबांब��्दल ही हेच होत. पण नव्याने तारुण्यात आलेल्या मुलांना आपल्या आई बाबांबद्दल हे का वाटत असावं याच आश्चर्य वाटावं अस काही नसतं. प्रत्येक पुढची पिढी ही मागच्या पिढीपेक्षा advance असते, वागण्यात ,बोलण्यात अगदी राहणीमानातही. मग बदल जो होतो तो पुढच्या पिढीला आउटडेटेड वाटायला लागतो. पण थोडा विचार केला तर आई बाबाही त्यांच्या वयात तेवढेच advance होते हे त्यांचे जुने फोटो पाहिल्यावर चटकन लक्षात येत. आईला लतादीदी खूप आवडतात आणि मुलांना श्रेया घोषाल. पण मुलांना हे लक्षात येतं नाही की जसे जसे दिवस सरत जातात तसे आपणही नकळत जुन्या गोष्टीत अडकून राहायला लागतो. अगदी आठवणीतली गाडी, शाळा , मित्र, आवडता पेहराव यातच आपणही गुंतून जातो आणि मग आपणही आउटडेटेड व्हायला लागतो. हो ना प्रत्येक आईला ऐकावी लागणारी ही वाक्य आता अगदी सवयीचा एक भागच झाली आहेत. बाबांबद्दल ही हेच होत. पण नव्याने तारुण्यात आलेल्या मुलांना आपल्या आई बाबांबद्दल हे का वाटत असावं याच आश्चर्य वाटावं अस काही नसतं. प्रत्येक पुढची पिढी ही मागच्या पिढीपेक्षा advance असते, वागण्यात ,बोलण्यात अगदी राहणीमानातही. मग बदल जो होतो तो पुढच्या पिढीला आउटडेटेड वाटायला लागतो. पण थोडा विचार केला तर आई बाबाही त्यांच्या वयात तेवढेच advance होते हे त्यांचे जुने फोटो पाहिल्यावर चटकन लक्षात येत. आईला लतादीदी खूप आवडतात आणि मुलांना श्रेया घोषाल. पण मुलांना हे लक्षात येतं नाही की जसे जसे दिवस सरत जातात तसे आपणही नकळत जुन्या गोष्टीत अडकून राहायला लागतो. अगदी आठवणीतली गाडी, शाळा , मित्र, आवडता पेहराव यातच आपणही गुंतून जातो आणि मग आपणही आउटडेटेड व्हायला लागतो. हो ना मग विचार येतो की खरंच आई आणि बाबा अडाणी , आउटडेटेड आहेत का मग विचार येतो की खरंच आई आणि बाबा अडाणी , आउटडेटेड आहेत का तर नाही तेही रमले त्याच्या पिढीत जसे पुढे जाऊन आपणही रमु\nFashion , lifestyle या गोष्टी सतत बदलतं राहता. आपल्यापूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आता advance झाल्या तर आई बाबा अडाणी कसे होतील नाही का त्यामुळे आई बाबा नेहमीच advance असतात हे लक्षात येतं, कारण , आपण जेव्हा शाळेत असतो तेव्हा त्यांनी आपल्या कॉलेजची तयारी केलेली असते. आपण धडपडतो तेव्हा त्यांनी सावरायची तयारी केलेली असते. ते गुरफटलेले असतात आपल्याला advance आणि up-to-date ठेवण्यासाठी. कधी कधी राहून जातं शिकायचं कारण आपल्याल�� पुढे शिकवण्यासाठी. त्यामुळें मग या गोष्टी राहूनच जातात. तुम्ही त्यांना अडाणी म्हणाल पण हे कधी विसरू नका की आपल्याला शिक्षित करायलाही तेच कारणीभूत असतात. कुठे परिस्थिती थोडी वेगळी असते , आई आणि बाबा त्यांच्या गरिबीमुळे , त्यांच्या घरच्या परिस्थितीमुळे शिकुच शकत नाहीत. पण त्यांनीं आपल्याला शिकवलं मग ते अडाणी आहेत हे म्हणून कसे चालेल. शाळा शिकली, दोन पुस्तकं वाचली तर माणूस शिक्षित होतो, अस जर वाटत असेल तर हा गैरसमज पहिला मनातून काढून टाका. कारण शिक्षण आणि जीवन यात खूप अंतर असतं. शिक्षण तुम्हाला जगण्याचा मार्ग देतो तर अनुभव तुम्हाला या मार्गावर चालण्याची ताकद, आणि अशावेळी कित्येक अनुभवातून शिकत गेलेली पिढी आपल्या मुलांना शिकून फक्त माणूस नाही तर एक चांगला माणूस कसा असावा हे बनवते. त्यामुळे आई आणि बाबा अडाणी कधीच नसतात कारण त्यांच्या सोबत शिक्षण नसेल तरी संकटाना सामोरे जाण्याचा अनुभव असतो.\nजेव्हा अगदी आपण मनापासून या सगळ्या गोष्टी अनुभवायला लागतो तेव्हा आईचा तो साधेपणा , त्या outdated गोष्टी हव्या हव्याशा वाटायला लागतात. बाबांचा तो जुना चष्मा अगदी आपल्याला ऊर्जा देऊन जातो. कारण या गोष्टी आपल्याला सांगत राहतात की भलेही कितीही आपण advance झालो, तरी आपण आपल्या जिथे आठवणी जोडल्या जातात त्यांपासून दूर नाही जाऊ शकत. मग हेही कळायला लागतं की बदल तर होतच राहतात पण यात आपल्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीला up-to-date ठेवण्याची जास्त गरज आहे. मग एक वय अस येत की बदल म्हणजे नकोसा वाटायला लागतो. शेवटी आपणही आई बाबा झाल्याशिवाय ह्या गोष्टी कळतच नाही. आईचं ओरडणं, बाबांचा धाक या गोष्टी अगदी नव्याने भेटाव्या अस वाटत. पण वय जसं वाढत जात तसे बाबा आपले मित्र कधी झाले आणि आई एक चांगली मैत्रीण हे कळतही नाही. म्हणजे कालपर्यंत अगदी धाक म्हणून दिलेला दम आणि आज अगदी कित्येक वैचारिक गोष्टींवरती चर्चा कधी झाली कळलही नाही. मग जाणवायला लागत की, अरे आई बाबा पण advance आहेतच की \nAdvance आणि up-to-date च्या गोष्टी पाहताना वेळ कशी निघून जाते कळतही नाही. आई बाबा आता म्हातारपणात आले. आपल्याला ही आता मुले झाली, सगळं काही advance आहे, पण काहीतरी राहून गेलं आणि आपलेच मुल आपल्याला काय हो बाबा किती outdated आहे तुमची कार किती outdated आहे तुमची कार अस म्हणायला लागत, त्यावेळी नवल वाटावे ते काय अस म्हणायला लागत, त्यावेळी नवल वाटावे ते काय कारण काही वर्षांपूर्वी आपणच आपल्या बाबांना त्यांच्या सायकलमुळे हेच वाक्य बोललेलो असतो. पण या नव्या पिढीला कस सांगायचं की, अरे कारण काही वर्षांपूर्वी आपणच आपल्या बाबांना त्यांच्या सायकलमुळे हेच वाक्य बोललेलो असतो. पण या नव्या पिढीला कस सांगायचं की, अरे ही गाडी outdated नाही ,तर त्या गाडी सोबत एक date जोडली आहे ही गाडी outdated नाही ,तर त्या गाडी सोबत एक date जोडली आहे कोणती बर तुझ्या आईच्या वाढदिवसा दिवशी घेतली आहे तेव्हा स्वतः ला advance समजणारी ती पिढी चटकन म्हणून जाते , काय हो बाबा तेव्हा स्वतः ला advance समजणारी ती पिढी चटकन म्हणून जाते , काय हो बाबा काय हे अडण्यासारख शेवटी आपणही आउटडेटेड आणि अडाणी होऊ बसलो ना हे वाटायला लागत, हेच चालायचं. कारण बदल तर होतच जाणार आणि आपणच केलेले बदल उद्या आपल्यालाच outdated म्हणणार.\nकाही दिवसापूर्वी ज्यांना आपण अडाणी म्हटलो, ते आई बाबा आता आजी आजोबा कधी झाले हे आपल्याला कळतही नाही. त्या लहान नातवाला कित्येक श्लोक , गोष्टी सांगुही लागले ते, आणि मग त्यांच्याकडे बघून म्हणावंसं वाटत की , आई बाबा तुम्ही अडाणी अजिबात नाही आणि आमच्यापेक्षा तुम्ही advance आहात , कारण मी एक पाऊल पुढे टाकले तेव्हा तुम्ही माझ्या पुढच्या दहा पावलांची ताकद झालात, आम्ही जेव्हा नव्याने काही शिकलो तेव्हा तुम्ही त्याची सुरुवात झालात. अगदी प्रत्येक वेळी नव्याने भेटलात , जुन्याची सांगड घालून ..\nबाबा मनातल थोडं आज सांगायचं आहे बस जरा थोडा वेळ तुझ्याशी बोलायच आहे बस जरा थोडा वेळ तुझ्याशी बोलायच आहे किती कष्ट करशील हा संसार चालवशील किती कष्ट करशील हा संसार चालवशील माझ्या सुखासाठी का दिनरात राबशील\nरात्री आकाशात पहाताना चांदण्याकडे बोट करणारा माझ्या लुकलुकत्या डोळ्यात स्वप्न पहाणारा आणि त्या स्वप्नातही स्वतःला पहाणारा बाबा तुच होतास कधी मला रागवलास तरी मायेनं जवळ…\nबाबा म्हणारी ती राजकुमारी एवढी लवकर का मोठी व्हावी तिच्या आयुष्यात राजकुमार यावा आणि या राजाची झोप का उडावी कधीतरी जायचंच होतं तिला ती वेळही…\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2021-06-22T10:05:00Z", "digest": "sha1:DLCW6BEMZAJ7GH3YLPBCWLFORAO2H2UM", "length": 3618, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "डोग्री भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nडोग्री ही भारत देशाच्या हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसेच पाकिस्तान देशाच्या काही भागामध्ये बोलली जाणारी एक भाषा आहे. ही भाषा ५० लाख लोक वापरतात. पाकिस्तानमध्ये डोग्रीला पहाडी असे म्हटले जाते.\nजम्मू हिमाचल प्रदेश, पंजाब प्रदेश\nभारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार डोग्री ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nLast edited on ७ डिसेंबर २०१५, at ०६:५८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१५ रोजी ०६:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-agricultural-news-marathi-success-story-role-ngos-dryland-development-34410", "date_download": "2021-06-22T09:47:25Z", "digest": "sha1:RBGSJLWNCYCAXKTFAZKTISBBUMPAICU6", "length": 29594, "nlines": 203, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture Agricultural News Marathi success story of Role of NGOs in Dryland Development. | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था आल्या एकत्र\n‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था आल्या एकत्र\n‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था आल्या एकत्र\nरविवार, 26 जुलै 2020\nमहाआरआरए नेटवर्क गटामधील संस्था, संघटनांनी राज्यभर अन्नधान्य पिकांची विविधता, पूरक उद्योग, चारा उत्पादन, बीज संवर्धन व संरक्षण, रोजगार हमी कायदा असे विविध विषय मिळून खरीप अभियान सुरू केले आहे.\nकोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या महा आरआरए नेटवर्क (Maharashtra Revitalising Rainfed Agriculture Network) गटामधील संस्था, संघटनांनी मिळून खरीप अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत राज्यभर अन्नधान्य पिकांची विविधता, पूरक उद्योग, चारा उत्पादन, बीज संवर्धन व संरक्षण, रोजगार हमी कायदा असे विविध विषय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जात आहेत. या अभियानाच्या वाटचालीचा घेतलेला आढावा...\nमागील पाच महिन्यांच्या कोरोना प्रादुर्भाव काळात आरोग्य सुविधा, रोजगार संधी आणि ग्रामीण भागांमधून शहरांमध्ये रोजगारासाठी आलेली माणसे असे विषय चर्चेमध्ये आहेत.याचबरोबरीने शहरातील कमी उत्पन्न गटातील लोक, स्थलांतर करणारे मजूर किंवा शहरी, ग्रामीण भागात मजुरीवर उपजीविका करणारे आणि छोट्या व्यावसायिकांना या काळात सतत भेडसावणारा प्रश्न म्हणजे भूक कशी भागवायची गेल्या पाच महिन्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वांत जास्त अन्न सुरक्षा हा कळीचा मुद्दा समोर आला.\nयाबाबत माहिती देताना अभियानाचे समन्वयक सजल कुलकर्णी म्हणाले की, गेल्या काही दशकांमध्ये बाजार व्यवस्थेने शेती सोबत पशुपालन, मासेमारी, कुक्कुटपालन, शेळी पालनाच्या सर्व परंपरागत व्यवस्था मोडीत काढून बाजारधार्जिणी व्यवस्था निर्माण केली. या परिस्थितीमध्ये एकूणच आपली उत्पादक व्यवस्था, मुख्यतः शेती आणि संबंधित व्यवसायांचा कोरोना संकटाच्या अनुषंगाने नव्याने विचार करण्याची गरज आहे.\nया चर्चेतून कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या महा आरआरए नेटवर्क (Maharashtra Revitalising Rainfed Agriculture Network) या गटामध्ये सहभागी असणाऱ्या राज्यभरातील संस्थांनी एकत्रितपणे खरीप अभियान सुरू केले. या अंतर्गत मुख्यतः अन्नधान्य पिकांची विविधता वाढविणे, चारा सुरक्षा आणि त्याआधारे स्थानिक जनावरांचे संगोपन, मासेमारीचा दृष्टिकोन आणि विकासाची दिशा, बीज संवर्धन, संरक्षण आणि रोजगार हमी कायद्याचा कसा उपयोग करता येईल, रोजगार कसा सुरक्षित करता येईल याबाबत जनजागृती हाती घेतली आहे.\nसमृद्ध शेती तंत्रज्ञानाचा प्रसार\nभंडारा येथील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर म्हणाले की, कोरडवाहू शेतीमधील अडचणी लक्षात घेऊन अभियानांतर्गत जमीन सुपीकता, सेंद्रिय शेती,विविध पिकांच्या देशी बियाणांचे संवर्धन आणि प्रसारावर भर दिला आहे. पीक पद्धतीमध्ये एकदल- द्विदल पिके, तेलबिया, कंद पिके, मसाला पिके, भाजीपाला, धागा पिके आणि चारा पिकांचा समावेश केला आहे. जमीन सुपीकता आणि उपलब्ध पाण्याच्या संरक्षित वापर तसेच सहयोगी पिके, मिश्र पिकांवर भर दिला आहे. याचबरोबरीने पशूपालनदेखील महत्त्वाचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या पातळीवर देशी बियाणे स्वावलंबन, बीजोत्पादन, पीक संरक्षण, पीक पोषण, कोरडवाहू शेतीमध्ये मनुष्यचलीत, बैलचलीत अवजारांच्या वापराचे नियोजन केले आहे. यासाठी विभाग निहाय अवजारे बॅंकेची उभारणी होत आहे, यासाठी सामूहिक शेतीवर भर आहे.\nआदिवासी पट्यात नागली,वरी सारख्या पिकांचे लागवड क्षेत्र कमी होत चालले आहे. पारंपरिक पद्धतीच्या व्यवस्थापनामुळे या पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही,तसेच आहारात पुरेशी पोषणमूल्ये उपलब्ध होत नाहीत. हे लक्षात घेऊन नाशिकमधील प्रगती अभियान संस्थेने गेल्या तीन वर्षांपासून नाशिक, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पट्यात नागली उत्पादनवाढीसाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. याबाबत संस्थेच्या संचालिका आश्‍विनी कुलकर्णी म्हणाल्या की, संस्थेच्या माध्यमातून अधिक उत्पादनक्षम आणि चांगले पोषणमूल्य असलेल्या स्थानिक जातींचे संवर्धन आणि प्रसार, उत्पादनवाढीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब, सेंद्रिय खते, कीडनाशकांच्या वापरावर भर दिला आहे. यामुळे एकरी २.५ क्विंटल असलेले उत्पादन सात क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. नागलीला ग्रामीण तसेच शहरी बाजारपेठेत वाढती मागणी आहे. दुर्लक्षित नागली उत्पन्न देणारे पीक ठरले आहे.\nनागपूर येथील युवा रूरल असोसिएशनचे संचालक दत्ता पाटील म्हणाले की, कोरडवाहू शेतीमधील महत्त्वाची अडचण म्हणजे पीक वाढीच्या शेवटच्या टप्यामध्ये दाणे भरताना पाणी कमी पडते आणि उत्पादनात घट येते. हे लक्षात घेऊन जल,मृदा संधारण, उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर आणि पीक वाढीच्या टप्यात संरक्षित पाणी नियोजनाचे तंत्र प्रत्यक्ष शेतीमध्ये रुजवत आहोत.\nकोरडवाहू शेतीला पशुपालनाची चांगली साथ आहे. यासाठी स्थानिक परिसरात चाऱ्याची उपलब्धता वाढविणे गरजेचे आहे. याबाबत संवेदना समाज विकास संस्थेचे सचिव कौस्तुभ पांढरीपांडे म्हणाले की, आम्ही स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारी गवताळ चारा पिके आणि त्यातील पोषणमूल्यांवर काम करत आहोत. चारा उत्पादनासाठी अन्नधान्य पीक लागवडीखालील जमीन वापरण्याऐवजी परिसरातील वनविभागाकडे असलेली चाऱ्यासाठी राखीव जमीन वापरणे शक्य आहे. आमच्या अभ्यासानुसार पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये वन विभागाकडे ४२,००० हेक्टर जमीन गवत संरक्षण,चारा पिकांसाठी उपलब्ध आहे. याठिकाणी चाऱ्याच्या स्थानिक प्रजाती चांगल्या प्रकारे उत्पादन देतात. त्यांना पाणी पुरवठ्याची गरज नाही. विशेषतः पवना, मारवेल सारख्या पौष्टिक चाऱ्याची गाव शिवारात लोक सहभागातून लागवड करणे शक्य आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशू मिशन अंतर्गत राज्यासाठी चारा पिकांची योजना आहेत. त्याचा फायदा घेतला पाहिजे. या उपक्रमातून पौष्टिक चारा उपलब्ध होईल तसेच स्थानिक चाऱ्यांची जैवविविधता जपली जाईल.\nवन उपज, हक्कांबाबत जागृती\nनागपूर येथील सेंटर फॉर पीपल्स कलेक्टिव्ह ही संस्था अभियानांतर्गत स्थानिक संस्था आणि शासकीय कार्यालयांच्यामध्ये समन्वयाचे काम करते. अभियानांतर्गत विविध पातळीवर जमा होणारी माहिती शासनाला सादर करण्यात येणार आहे. याबाबत संस्थेचे संचालक प्रविण मोते म्हणाले की, आदिवासी शेतकऱ्यांच्यापर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचविणे, वनहक्क अधिकार, वनउपज विक्री आणि व्यवस्थापनाबाबत माहिती दिली जाते. जेणेकरून आदिवासी शेतकऱ्यांना गाव पातळीवर उत्पन्नाचे साधन तयार होईल.\nलोकसहभागातून ‘आरआरए‘ च्या महाराष्ट्र शाखेतर्फे हे अभियान राबविण्यात येत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर खाद्यान्न पिके आणि स्थानिक विषयांशी निगडीत कोरडवाहू शेती सुकर व्हावी हा मुख्य उद्देश.\nराज्यातील सर्व विभागातील २६ जिल्ह्यांच्या ३६ तालुक्यांमधील सुमारे ५०५ गावांमध्ये अभियानाच्या माध्यमातून जाणीव जागृती, शासनाच्या विविध विभागांच्या मदतीने तंत्रज्ञान प्रसार.\nविदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील कोरडवाहू शेती क्षेत्रातील सुमारे २५,००० शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष.\nविदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली,गोंदिया,अकोला जिल्हा., मराठवाडा विभागातील हिंगोली, परभणी, बीड, नांदेड जिल्हा आणि उत्तर आणि उर्वरित महाराष्ट्रातील नाशिक, पालघर,ठाणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यांचा समावेश.\nस्थानिक बियाणे आणि भरडधान्यांची लागवड.\nपशुधन, चारा साठवण आणि उपलब्धता, गवताळ माळराने, गायरानांचे पुनरुज्जीवन, जनावरांचे लसीकरण.\nजल,मृदा संधारण, संरक्षित सिंचन पद्धती.\nगोड्या पाण्यातील मासेमारी. स्थानिक लहा�� तलावांचे पुनरुज्जीवन.\nरोजगार हमी योजनेची अंमलबजावणी.\nवैयक्तिक आणि सामूहिक वनहक्क, जमिनीचे शेती आणि इतर कामांसाठी नियोजन.\nवन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पीकनुकसानीचे दावे आणि दावे करण्याची पद्धत.\nमार्गदर्शनासाठी माहिती आणि संवाद केंद्र.\nफाउंडेशन फॉर इकॉलॉजी अँड इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट, नागपूर\nयुवा रूरल असोसिएशन, नागपूर\nसेंटर फॉर पीपल्स कलेक्टिव्ह,नागपूर\nउगम ग्रामीण विकास संस्था, हिंगोली\nआम्ही आमच्या आरोग्यासाठी, गडचिरोली\nग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा\n- सजल कुलकर्णी, ९८८१४७९२३९\nकोरडवाहू maharashtra agriculture खरीप सामूहिक शेती जैवविविधता\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nराज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...\nदेशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...\nआयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...\nमध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...\nप्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...\nसंकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...\nपावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...\nकोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...\nसोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...\nराज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही ���ेशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...\nराज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...\nकोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...\nराज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...\nउत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...\nतुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...\nचिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...\nफळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...\nचार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...\nद्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...\nराज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2014/02/", "date_download": "2021-06-22T11:41:27Z", "digest": "sha1:JXAO2YR5CFSMJTYDVOUM3HHLMEVLDG4T", "length": 18791, "nlines": 432, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: फेब्रुवारी 2014", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nशुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४\nकाही शब्द अन सल्ले\nयावरी उंच मनोरे ||\nनित्य वाटे सारी गती ||\nहात ज्याचे रिक्त त्याला\nदार दार ठोठावती ||\nअहो स्वामी असा कुठे\nधावतांना उगाच वा ||\nजाब जरी मागू म्हणे\nन ये दृष्टीस कुणी ||\nयेथे फेब्रुवारी २८, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४\nराजांच्या नावाला विसरली आहेत ||\nयेथे फेब्रुवारी २७, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nयेथे फेब्रुवारी २७, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २६ फेब्रुवारी, २०१४\nकिती सहज त्या��े मजला सोडले\nजुने खेळणे जणू मोडले फेकले\nते होते प्रेम अथवा व्यवहार खोटा\nकरणे सौदा एक दुजा ठेवून हाता\nअसे का सदा प्रीत कळेना कठीण\nआदिम खेळ वा वाढविण्या वीण\nव्यर्थ उमटतात उर्मी देही सनातन\nमिटविण्या त्यास हे नामाभिधारण\nयेथे फेब्रुवारी २६, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २४ फेब्रुवारी, २०१४\nयेथे फेब्रुवारी २४, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nराजांच्या नावाला विसरली आहेत ||\nदु:ख सालं येतं कुठून\nसियाराम बाबा (नर्मदाकाठच्या कविता)\nवेदनांनी झोळी माझी---क़तील शिफ़ा��\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-22T09:58:06Z", "digest": "sha1:3CVSUVX3KTHGP3K7NJ6INUD66TJYJ33I", "length": 4184, "nlines": 81, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "बाबा || MARATHI POEM", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \nबस जरा थोडा वेळ\nआपली भेट न होताच\nरात्री आकाशात पहाताना चांदण्याकडे बोट करणारा माझ्या लुकलुकत्या डोळ्यात स्वप्न पहाणारा आणि त्या स्वप्नातही स्वतःला पहाणारा बाबा तुच होतास कधी मला रागवलास तरी मायेनं जवळ…\nबाबा म्हणारी ती राजकुमारी एवढी लवकर का मोठी व्हावी तिच्या आयुष्यात राजकुमार यावा आणि या राजाची झोप का उडावी कधीतरी जायचंच होतं तिला ती वेळही…\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\nवाट सापडत नसताना आपल्या मुलांना योग्य मार्ग दाखवणारे ते बाबा असतात. आपल्या मुलाला बोट धरुन चालायला शिकवणारे ते बाबा असतात. खरंच स्वतःला दिवसरात्र कामात गुंतवून…\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-06-22T11:50:49Z", "digest": "sha1:DIOE6O5TYFB6MZS3BLPCA2GF52WBX3IG", "length": 5556, "nlines": 225, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:लिबिया - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► लिबियामधील खेळ‎ (१ प)\n► लिबियाचा भूगोल‎ (१ क, १ प)\n► लिबियन व्यक्ती‎ (१ प)\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/virat-kohli-finishes-2019-no-1-batsman-test-cricket-248125", "date_download": "2021-06-22T11:22:16Z", "digest": "sha1:NZICVILE45UJPT4XUCCYEO5V6OMGDCEM", "length": 17709, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज", "raw_content": "\nबांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर विराट पत्नी अनुष्कासोबत भटकंतीला गेला होता. भटकंतीवरून परत आल्यानंतर त्याला वर्षाअखेरिस एक गुड न्यूज मिळाली आहे. त्यानं आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमावारीत अव्वल स्थान पटकावले आहे.\nअनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज\nनवी दिल्ली : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर विराट पत्नी अनुष्कासोबत भटकंतीला गेला होता. भटकंतीवरून परत आल्यानंतर त्याला वर्षाअखेरिस एक गुड न्यूज मिळाली आहे. त्यानं आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमावारीत अव्वल स्थान पटकावले आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. पण, पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे विराटनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील द्विशतकी खेळीनंतर बांगलादेशविरुद्धही शतक झळकावलं. या मालिकांपूर्वी दोन्ही फलंदाजांच्या गुणांमध्ये अवघ्या तीन गुणांचा फरक होता. पाकिस्तानविरुद्धच्या अपयशामुळे स्मिथची क्रमवारीत घसरण झाली आणि तो थेट 931 गुणांवरून 923 गुणांवर पोहोचला, तर कोहलीच्या खात्यात 928 गुण कायम राहिले. त्यामुळे वर्षअखेरीस कोहलीनं कसोटी फलंदाजांत अव्वल स्थान पटकावलं आहे.\nपुणे : शिवाजीनगरऐवजी आता 'या' ठिकाणावरून सुटणार एसटी\nदरम्यान, विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत धावांचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेतल्यानंतर विराट पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे.\nबाबरी मशीदीच्या उभारणीसाठी युपी सरकारने दिले 'हे' पाच पर्याय\nतसेच, फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल दहात भारताच्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचाही समावेश आहे. पुजारा 791 गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहे, तर अजिंक्यला एका स्थानाचा तोटा सहन करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरुद्ध त्रिशतकी खेळी करून पाचव्या स्थानी झेप घेतली. त्यामुळे अजिंक्यची ( 759) सहाव्या स्थानी घसरण झाली. गोलंदाजांत जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानी कायम आहे. टॉप टेनमध्ये बुमराहसह भारताचा आर. अश्विन (9) आणि मोहम्मद शमी (10) यांचा समावेश आहे. तर, अष्टपैलू खेळाडूंमध्ये जेसन होल्डर ( 473) अव्वल स्थानी कायम आहे, तर रवींद्र जडेजा (406) आणि आर अश्विन (308) यांनी अनुक्रमे दुसरे व पाचवे स्थान कायम राखले आहे.\nAusvsInd : हिटमॅन रोहितच्या कमबॅकमुळं मयांक बाकावर; सैनी करणार पदार्पण\nAus vs Ind 3rd Test In Sydney : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिडनीतील तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. चार सामन्यांच्या मालिकेत उर्वरित दोन सामन्यात विजय नोंदवून मालिका विजयाचा इतिहास रचण्यासाठी संघ उत्सुक असेल.\nINDvsENG : जगातील सर्वांत मोठ्या मैदानावर रंगणाऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा\nचेन्नईतील कसोटी सामन्यानंतर अहमदाबादच्या मैदानात रंगणाऱ्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 17 सदस्यीय संघ मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. चेन्नईच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील मोठ्या विजयासह भारतीय संघाने मालिकेत बरोबरी साधली आहे. उर्वरित दोन्ही कसोटी\nINDvsNZ:एकादिवसात पडल्या 16 विकेट्स; भारत मालिका पराभवाच्या उंबरठ्यावर\nख्राईस्टचर्च : अनिश्चिततेचा खेळ अशी ओळख असलेल्या क्रिकेटचा आज, भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यात प्रत्यय आला. दिवसाच्या सुरुवातील बॅकफूटवर असलेल्या भारताला गोलंदांजांनी आघाडी मिळवून दिली. तर त्याच टीमच्या फलंदाजांनी मात खात, पुन्हा संघाला पराभवाच्या खाईत लोटून दिलं. कसोटी सामन्याच्या एका दिवसा\nअग्रलेख : नवोदितांचा मास्टरस्ट्रोक\nएकेकाळी भारताकडे उत्तम खेळाडू असूनही संघभावनेचा अभाव जाणवत असे. आता त्या उणिवेवर भारतीय संघाने कशी मात केली आहे, याचे दर्शन ऑस्ट्रेलियात झाले. त्यामुळेच नवोदितांच्या खांद्यावर आलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे निभावत विजय खेचून आणला.\nजडेजा, पुजारासह पाच क्रिकेटपटूंना उत्तेजक प्रतिबंधक संस्थेची नोटीस; काय झालंय नेमकं\nनवी दिल्लीः आपल्या ठावठिकाणाबद्दल माहिती न दिल्याबद्दल राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजासह पाच क्रिकेटपटूंना नोटीस बजावली आहे. यासंदर्भात माहिती देण्याची जबाबदारी भारतीय क्रिकेट मंडळाने योग्य प्रकारे ���ार न पाडल्याचा फटका या खेळाडूंना बसणार आहे. भारतीय मंडळ\nINDvsNZ : भारतीय संघाची पराभव टाळण्याची धडपड\nवेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात आज (रविवार) तिसऱ्या दिवशी व्हायला नको तेच झाले. प्रमुख फलंदाजांना बाद करून सामन्यात पुनरागमन करायचा भारतीय संघाचा प्रयत्न न्यूझीलंडच्या अष्टपैलू खेळाडूंनी हाणून पाडला. 7 बाद 225 धावसंख्येवरून न्यूझीलंडचा डाव तब्बल 348 धावांवर\n १९ जानेवारी आणि टीम इंडियाचं विजय हा फॉर्मुला फिक्स\nINDvsAUS : नवी दिल्ली : टीम इंडियाने १९ जानेवारी २०२१ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला आणि याची जगभरात सगळीकडं चर्चा झाली. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ३ विकेट्सने हरवत २-१ने मालिका खिशात घातली. आणि पुन्हा एकदा बॉर्डर-गावस\n‘जिंकू किंवा मरू’ ची लढाई ... (सुनंदन लेले)\nभारतीय क्रिकेट संघाकरिता आत्तापासून पुढचा एक महिना संक्रमणाचा काळ असेल. अग्निदिव्यातून पार पडल्याशिवाय सोन्याला झळाळी येत नाही त्याप्रमाणे भारतीय संघाला तीन कसोटी सामन्यात आक्रमक ऑस्ट्रेलियन संघाच्या आव्हानाच्या अग्निदिव्यातून सुखरूप बाहेर पडावे लागणार आहे.\nINDvsAUS: टीम इंडियाची मापं काढणाऱ्यांचे दात घशात\nINDvsAUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत विजय मिळवत भारतानं इतिहास घडवला. आणि गब्बाच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाची ३२ वर्षांची विजयी मालिका खंडीत केली. अनेक अडखळे पार करत विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.\nINDvsNZ : कसोटी संघाची घोषणा; 15 महिन्यांनंतर 'या' खेळाडूचे पुनरागमन\nनवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी आज (मंगळवार) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, सलामीवीर पृथ्वी शॉ याने 15 महिन्यांनंतर संघात पुनरागमन केले आहे. तर, वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला तंदुरुस्ती चाचणी देण्याच्या अट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/pil-petiton-filed-aurangabad-highcourt-about-soybean-seed-313267", "date_download": "2021-06-22T11:37:30Z", "digest": "sha1:V73BJ35ZWKEUSB742OJ2PSK7VMVDE3DB", "length": 27760, "nlines": 234, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सोयाबीन न उगवल्याची खंडपीठाकडून गंभीर दखल, तक्रारी नोंदवून थेट गुन्हे दाखलचे आदेश", "raw_content": "\nसोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणात मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि नगर जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी गंडविले गेले. या अनुषंगाने बोगस बियाणे उत्पादित करणाऱ्या कंपन्या तसेच पुरवठादारांविरोधात बियाणे निरीक्षकांकडे तक्रार देऊनही आवश्यक कारवाई न झाल्यास पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आणि त्या अनुषंगाने पोलिसांना कारवाईचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांनी दिले.\nसोयाबीन न उगवल्याची खंडपीठाकडून गंभीर दखल, तक्रारी नोंदवून थेट गुन्हे दाखलचे आदेश\nऔरंगाबाद: सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणात मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि नगर जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी गंडविले गेले. या अनुषंगाने बोगस बियाणे उत्पादित करणाऱ्या कंपन्या तसेच पुरवठादारांविरोधात बियाणे निरीक्षकांकडे तक्रार देऊनही आवश्यक कारवाई न झाल्यास पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आणि त्या अनुषंगाने पोलिसांना कारवाईचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांनी दिले.\nहेही वाचा- अंगणात लावले चंदनाचे झाड, २२ वर्षाचे झाल्यावर पोलिसांना लागले काम\nबोगस बियाण्यांमुळे उगवण न झाल्याच्यासंदर्भात अनेक वृत्तपत्रे तसेच वृत्तवाहिन्यांमधून वृत्त प्रसारित झाले होते. त्याची दखल घेत खंडपीठाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली. प्रकरणात ॲड. पी. पी. मोरे यांची अमायकस क्युरी (न्यायालयाचे मित्र) म्हणून नेमणूक केली असून, याचिकेवर एका आठवड्याने सुनावणी होईल. बियाणे कायद्यानुसार कारवाई करताना शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारींची दखल पोलिसांनी घ्यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश खंडपीठाने दिले आहेत.\nहेही वाचा: व्याज कापल्याशिवाय बॅंका देईनात पीककर्ज, खरीपात कशी करु पेरणी म्हणत शेतकरी थेट खंडपीठात\nकोणत्या तालुक्यात किती कारवाया केल्या\nधान्य पिकविण्यासाठी शेतकरी धडपडत असताना त्याच्या माथी बोगस बियाणे मारले जात आहे. बियाणे कायद्याअंतर्गत बोगस बियाणे उत्पादित आणि विक्री करणारांविरोधात किती कारवाया प्रत्येक तालुक्यात करण्यात आल्या. किती बियाणे तपासणीस��ठी लॅबकडे पाठविली याची माहिती सादर करावी.\nतसेच जिल्हा व तालुका कृषी अधिकारी तसेच बियाणे निरीक्षक अशा प्रकरणांत काय कारवाई करतात, याचेही स्पष्टीकरण खंडपीठाने मागविले आहे. इथून पुढे अशा बोगस बियाणांची निरीक्षणकडे तक्रार करून लॅबमध्ये तपासणी करून शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रारी द्याव्यात. पोलिसांनी त्या दाखल करून घ्याव्यात, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. सरकारतर्फे ॲड. ज्ञानेश्वर काळे काम पाहत आहेत.\nहेही वाचा- माझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू...\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरक���रच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2015/02/", "date_download": "2021-06-22T11:27:09Z", "digest": "sha1:TU6GC6X3H23ZCB4UEWYEXBVR2BASDTJX", "length": 19944, "nlines": 429, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: फेब्रुवारी 2015", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nगुरुवार, २६ फेब्रुवारी, २०१५\nतू तशी मुळीच नाही\nकुणी म्हणो तुला काही\nनावे ठेवो उगा काही\nपण मज माहित की\nतू तशी मुळीच नाही\nछंद अन जात नाही\nसांगू कसे अन किती\nतू ती ऐकणार नाही\nपरी मज ठाव आहे\nयेथे फेब्रुवारी २६, २०१५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २४ फेब्रुवारी, २०१५\nघर का गु���ाबीच होते \nबरे असो आता ते\nयेथे फेब्रुवारी २४, २०१५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २३ फेब्रुवारी, २०१५\nसखे कसे सांग तुला\nसखे कसे सांग तुला प्रेम हे कळलेच नाही\nवाटेवर पडलेले फुल मुळी दिसलेच नाही\nजरी होते कुणाचे ते पथावरी सांडलेले\nखोचलेले स्वप्न त्याचे कधी पुरे झालेच नाही\nफार काही नव्हते गं त्याचे इवले मागणे\nक्षणभर तू हाती घ्यावे पण ते घडलेच नाही\nगंध तुझ्या श्वासातला भाव अन डोळ्यातला\nजन्माचे प्रेय त्याला पण कधी भेटलेच नाही\nउगवणारा सूर्य कोवळा त्याचा नसेल कदाचित\nओघळला जन्म उगाच अन हसू फुललेच नाही\nयेथे फेब्रुवारी २३, २०१५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, २२ फेब्रुवारी, २०१५\nलिहिले ते सारे जुने\nनवे आता काही नाही .\nपण तोच आता नाही\nमाझे होते उगा काही\nअरे बाकी काही नाही\nयेथे फेब्रुवारी २२, २०१५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: कविते बद्दल ., गंभीर\nशनिवार, २१ फेब्रुवारी, २०१५\nफुटावे हे भांडे आता\nफुटावे हे भांडे आता\nपुरे आता व्हावे उगी\nजिथे भय हाव नाही\nते सुखाचे गाव नाही\nयेथे फेब्रुवारी २१, २०१५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २० फेब्रुवारी, २०१५\nआत आत किती आत\nयेथे फेब्रुवारी २०, २०१५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सु��ली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nतू तशी मुळीच नाही\nसखे कसे सांग तुला\nफुटावे हे भांडे आता\nमनातून या ती गेली नाही\nविजेला जायचेच असते का\nनेमाडे कधी वाचलेच नाही ..\nलावू द्या आम्हाला त ला त\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-maize-producers-agitation-satana-maharashtra-37462", "date_download": "2021-06-22T10:26:51Z", "digest": "sha1:SXS2CKR5XITLNF7AE7S6QBYSI7WQTBBT", "length": 16871, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi maize producers agitation in Satana Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमक्याची लॉट एंट्री न झाल्याने ‘शोले स्टाइल’ आंदोलन\nमक्याची लॉट एंट्री न झाल्याने ‘शोले स्टाइल’ आंदोलन\nशुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020\nमीभावाने खरेदी केलेल्या मक्याची लॉट एंट्री न झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील १३४ शेतकऱ्यांचा ३६७७ क्विंटल मका परत करण्याचा निर्णय महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने घेतला.\nसटाणा, जि. नाशिक: हमीभावाने खरेदी केलेल्या मक्याची लॉट एंट्री न झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील १३४ शेतकऱ्यांचा ३६७७ क्विंटल मका परत करण्याचा निर्णय महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने घेतला. त्यामुळे हा निर्णय त्वरित मागे घेऊन खरेद�� केलेल्या मक्याची रक्कम अदा करावी, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षातर्फे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.२१) बागलाण तहसील कार्यालय आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन छेडले.\nतहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी मध्यस्थी करत मार्केटिंग फेडरेशनशी चर्चा आणि पत्रव्यवहार करून याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र न्याय मिळाला नाही तर ५ नोव्हेंबरपासून पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला.\nदिलेल्या निवेदनात म्हटले, की शासनाच्या भरडधान्य खरेदी योजनेनुसार रब्बी हंगामात हमीभावाने मका खरेदी केली होती. मात्र महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यातील मार्केटिंग अधिकाऱ्यांना पत्र देऊन शासनाने हमीभावाने मका खरेदी करताना लॉट एंट्री पोर्टल अचानक बंद केले आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात मका खरेदी करताना जिल्ह्यातील १३४ शेतकऱ्यांच्या ३६७७ क्विंटल खरेदी मक्याची शासनाच्या पोर्टलवर नोंद झाली नाही. हा व्यवहार ऑफलइन पद्धतीने झाला आहे.\nआधारभूत किमतीने मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने आता मार्केटिंग फेडरेशनतर्फे लॉट एंट्री न झालेला हा अतिरिक्त मका संबंधित शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनने मका खरेदी करणाऱ्या जिल्ह्यातील संस्थांना दिले आहेत. हा आदेश तत्काळ रद्द करून सर्व शेतकऱ्यांना त्यांची शासनाकडे येणे असलेली रक्कम त्वरित अदा करावी.\nआंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष अहिरे, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश काकुळते, अरुण अहिरे, अमोल शिरोडे, जनार्दन शिरोडे, अशोक चव्हाण, विलास चव्हाण शंकर नेरकर, दिलीप सोनवणे, पराग सूर्यवंशी, काळू काकुळते, पांडुरंग काकुळते, महारु बिरारी, शांताराम काकुळते, पंकज बिरारी, तरुण गुंजाळ आदींसह शेतकरी सहभागी होते.\nहमीभाव नाशिक महाराष्ट्र बागलाण शोले आंदोलन तहसीलदार जितेंद्र रब्बी हंगाम अशोक चव्हाण\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्ध��ीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...\nजनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...\nखानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...\nनांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...\nपरभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...\nदेशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...\nकांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...\nअन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...\nआंबेओहळ प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...\nवनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...\nनुकसान टाळण्यासाठी मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...\nयवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...\nसांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...\nसूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...\nप्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...\nकाळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...\nसंत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...\nमॅग्नेट ः फलोत्पादन पिकां��ाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...\nशेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/pranit-deshmukh-succeeds-in-yoga-teacher-and-assessor-exams/", "date_download": "2021-06-22T11:31:09Z", "digest": "sha1:BNUHZ3OI2EYUKEROZR5YVIKWBFGW7XKI", "length": 11559, "nlines": 83, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "योगशिक्षक आणि मुल्यांकनकर्ता परीक्षेत प्रणित देशमुख यशस्वी – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nयोगशिक्षक आणि मुल्यांकनकर्ता परीक्षेत प्रणित देशमुख यशस्वी\nवैराग/प्रतिनिधी – भारत सरकारच्या आयुष मंत्रालय संचलित योगा प्रमाणीकरण मंडळ नविदिल्ली द्वारा घेतल्या जाणाऱ्या योग शिक्षक व मुल्यांकनकर्ता या संपूर्ण देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत वैराग येथिल मुख्याध्यापक प्रणित देशमुख यांनी यश मिळवले.\nसदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने प्रात्यक्षिक व सिद्धांतीक स्वरूपात घेतली जाते.\nया परीक्षेसाठी त्यांना पतंजली योगपिठाचे श्रीराम लाखे,रत्नाकर कुलकर्णी,वल्लभ जोशी , डॉ.प्रशांत सोनवणे यांचे मार्गदर्शन मिळाले. अंबिका योगाश्रम आणि मान्यवरांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यापुढे योग प्रसार आणि प्रचाराचे कार्य करणार असल्याचे योगगुरू प्रणित देशमुख यांनी सांगितले.\n← शेळगांव आर येथे कोव्हिड-१९ तपासणी शिबीर संपन्न\nवैराग येथे हेल्पलाईनचा शुभारंभ, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उपक्रम →\nसाकत येथे वृद्धास मारहाण करून ९३ हजाराची चोरी , गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास\nसंत शिरोमणी मन्मथ स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी\n. . .तर मंत्रालय किंवा कृषी आयुक्तालयात तीव्र आंदोलन करणार…शंकर गायकवाड\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ��साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-malaika-arora-khan-latest-instagram-pics-4699698-PHO.html", "date_download": "2021-06-22T11:05:20Z", "digest": "sha1:VNRPW5WAP3E6RFPQSIVSGWUYANKE2EPP", "length": 3205, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Malaika Arora Khan latest instagram pics | सलमानच्या वहिनीने पोस्ट केला हॉट फोटो, पाहा मलायकाचा दिलखेचक अंदाज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसलमानच्या वहिनीने पोस्ट केला हॉट फोटो, पाहा मलायकाचा दिलखेचक अंदाज\n(मलायकाने इंस्टाग्रामवर शेअर केलेले छायाचित्र)\nअभिनेता-दिग्दर्शक अरबाज खानची पत्नी आणि सुपरस्टार सलमान खानची वहिनी मलायका अरोरा खानचा सिझलिंग अंदाज नुकताच तिच्या चाहत्यांना बघायला मिळाला आहे. बॉलिवूडची हॉटेस्ट आयटम क्वीन म्हणून ओळखल्या जाणा-या मलायकाने आपले एक हॉट आणि सिझलिंग छायाचित्र इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.\nया छायाचित्रात मलायका स्विमसुट मध्ये दिसते. हे छायाचित्र मलायकाच्या हॉट अंदाज दर्शवणारे आहे. स्ट्रॅपलेस स्विमसूट ती खूप आकर्षक दिसत आहे. शिवाय तिच्या हातावर एक टॅटूही शोभून दिसतोय आहे.\nपुढील स्लाईड्समध्ये पाहा मलायकाची चाहत्यांना भूरळ घालणारी अशीच आणखी काही हॉट छायाचित्रे...\nन्युझीलँड 111 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-pix-sharukh-deepika-at-karim-moranis-birthday-party-4558863-PHO.html", "date_download": "2021-06-22T10:56:59Z", "digest": "sha1:RNYFTR7JETRASQAQN6MBIL3MCHEYQIG7", "length": 3525, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PIX: Sharukh, Deepika At Karim Morani's Birthday Party | PIX: शाहरुख-दीपिकासह फराहने केले करीम मोरानीला बर्थ डे विश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPIX: शाहरुख-दीपिकासह फराहने केले करीम मोरानीला बर्थ डे विश\nमुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण याकाळात आपल्या आगामी हॅपी न्यू इयर या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. हा सिनेमा फराह खान दिग्दर्शित करत आहे. आपल्या बिझी शुटिंग शेड्युलमधून वेळ काढत हे सर्व स्टार करीम मोरानी यांच्या बर्थ डे पार्टी सहभागी झाले होते. करीम यांनी आपल्या जुहू स्थित बंगल्यावर पार्टी आयोजित केली होती.\nशाहरुख आणि करीम मोरानी खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे पार्टीत शाहरुखने उपस्थिती लावणे स्वाभाविकच होते. शाहरुखसह दीपिका आणि फराह यांनीही पार्टीत सहभागी होऊन आनंद लुटला.\nया पार्टीत अभिनेता सोनू सूद, नसरुद्दीन शाह यांचा मुलगा विवान, चंकी पांडे, विंदू दारा सिंहसह बरेच सेलेब्स सहभागी झाले होते.\nपुढील स्लाईड्समध्ये पाहा, करीम मोरानी यांच्या बर्थ डे पार्टीत पोहोचलेल्या स्टार्सची खास झलक...\nन्युझीलँड 112 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-IFTM-farmers-committed-suicide-in-aurangabad-5767195-NOR.html", "date_download": "2021-06-22T11:44:42Z", "digest": "sha1:TRRHGDKR6STAQ3W5WQNNLWMEF5UKHJZC", "length": 4026, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "farmers committed suicide in aurangabad | 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n30 वर्षीय तरुण शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या\nफुलंब्री- तालुक्याती लपिंपळगाव (गांगदेव) येथील एका तीसवर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणातून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. ११) रोजी सकाळी घडली आहे. याबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.\nज्ञानेश्वर नामदेव थोरात (३०, रा. पिंपळगाव गांगदेव, ता. फुलंब्री) असे विषारी औषध घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ज्ञानेश्वर थोरात शंकर थोरात या दोन भावांमध्ये एकूण १७ आर जमीन आहे. या जमिनीवर २५ हजार रुपये एसबीआय बँकेचे कर्ज आहे, तर इतर खासगी देणे सुमारे एक लाख रुपयांपर्यंत कर्ज होते. या १७ आर मध्ये अल्प पावसामुळे नुकत्याच आलेल्या बोंडअळीमुळे क्विंटलभर कापसाचे उत्पन्न यात निघाले नाही. बँकेचे खासगी कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ज्ञानेश्वर यांनी सोमवारी सकाळी दहा वाजता विषारी औषध सेवन केले. त्यास त्वरित फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी घाटी दवाखाना औरंगाबाद येथ�� दाखल केले असता उपचार सुरु असताना ११.४५ ला त्यांचे निधन झाले.\nन्युझीलँड 100 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/actor-aamir-khans-support-to-prime-ministers-campaign-against-single-use-plastics-amir-said-this-is-our-responsibility-1566886426.html", "date_download": "2021-06-22T10:22:05Z", "digest": "sha1:65SKNRWXLM6W22467CPHQDINR323ABO6", "length": 4652, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Actor Aamir Khan's support to Prime Minister's campaign against single-use plastics, amir said, 'This is our responsibility' | सिंगल यूज प्लास्टिकविरुद्ध पंतप्रधानांच्या अभियानाला अभिनेता आमिर खानचा सपोर्ट, म्हणाला - 'ही आपली जबाबदारी' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसिंगल यूज प्लास्टिकविरुद्ध पंतप्रधानांच्या अभियानाला अभिनेता आमिर खानचा सपोर्ट, म्हणाला - 'ही आपली जबाबदारी'\nबॉलिवूड डेस्क : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर दिलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सिंगल यूज प्लास्टिकपासून मुक्त करण्याची अपील केली होती. त्यांनी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीपासून हे अभियान सुरु करण्याचे आवाहन केले होते. आता या मुद्द्यावर सुपरस्टार आमिर खानने पंतप्रधान मोदी यांच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहे, जे व्हायरल होत आहे.\nआमिरने लिहिले - ही आपली जबादारी आहे...\nआमिर खानने ट्वीटमध्ये लिहिले, \"माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगल यूज प्लास्टिकला बंद करण्याच्या प्रयत्नांचे आपण समर्थन केले पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे की, आपण सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करावा.\" मात्र या ट्वीटवर अनेक लोक आमिरला ट्रोल करत त्याच्यावर काश्मीर मुद्द्यावर बोलण्याविषयी दबाव टाकत आहेत.\n'लाल सिंह चड्ढा' चित्रपटावर काम करत आहे आमिर...\nआमिर सध्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटावर काम करत आहे. हा 6 ऑस्कर अवॉर्ड विनर हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गम्प' (1994) चा ऑफिशिअल हिंदी रीमेक आहे. अद्वैत चंदनच्या दिगदर्शनात बनत असलेला 'लाल सिंह चड्ढा' पुढच्यावर्षी रिलीज होणार आहे.\nन्युझीलँड 116 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2016/02/", "date_download": "2021-06-22T11:12:57Z", "digest": "sha1:YEQO2Q4J6TQDGVG4FDC7X32YVDQRYCFW", "length": 16559, "nlines": 362, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: फेब्रुवारी 2016", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोध���ो आहे. (अनुवादित)\nसोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६\nकुणीतरी न्या हो मज तया गाणगापुरी\nमूर्ती अदृष्य परी पद दाखवा ती गोजीरी ||\nसुस्नास करुनी मी भीमा अमरजा तीरी\nधन्य होईन प्रदक्षिणे तया पिंपळ उंबरी ||\nचार घटिका कुंडाशी त्या पाराशी थांबुन\nलीला चरित्र ते छान गुरु कौतुक आठवीन ||\nभक्त सोयरे देखीन तया डोळ्यात साठवीन\nभूमी पावित्र चुंबुन तेथ नतमस्तक होईन ||\nतया पादुका वरी माझा जीव ओवाळीन\nतया पालखीच्या भोई मी चरणी लोळीन ||\nतया चैतन्य प्रवाही ऋणी याचक होईन\nकण विभुती होत अवघा जन्म हा देईन ||\nकली असुनी जन्म ब्रह्मपदासी मिरवीन\nअर्थ ऐसा मी माझ्या भक्तीने बदलीन ||\nयेथे फेब्रुवारी २९, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: गाणगापूर, दत्तात्रेय, भक्तीगीत, श्रीदत्त\nरविवार, २८ फेब्रुवारी, २०१६\nआला श्वास रिंगण घाले\nगेला श्वास विंझन वारे\nहळवा स्पर्श उष्ण हलका\nकळतो तरीही अलिप्त परका\nथांबे क्षणभर दाटते वादळ\nक्षणही उरतो नावाला केवळ\nमधुर गहिरे गूढसे स्पंदन\nमोर पिसारा फकिरी हलका\nस्पर्शे मस्तकी देवूनी झटका\nयेथे फेब्रुवारी २८, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अनुभूती, ध्यान, प्रसंग, वर्णन\nशनिवार, २७ फेब्रुवारी, २०१६\nयेथे फेब्रुवारी २७, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गुरुदेव दत्त, दत्तात्रेय, भक्तीगीत\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्र���ती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\n|| स्वामी लोकनाथ तीर्थ ||\nमरता आले जर कधी\nबोलविता धनी माझा दत्तराज\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80/", "date_download": "2021-06-22T11:38:04Z", "digest": "sha1:EZG6BZ263LVDHLJ7ZFPOQQZWD7OJBGSK", "length": 3851, "nlines": 86, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "नकळत तेव्हा कधी || NAKALAT TEVHA || PREM KAVITA ||", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \nचुक ती झाली होती\nजेव्हा ती लाजली होती\nआपल्याला हीच पाहिजे होती\nजेव्हा ती अनोळखी होती\nपुन्हा खास जमली होती\nजेव्हा ती जवळ होती\nमन बोललं थाब जरा\nजेव्हा ती येत होती\nमाझ्याशी ती बोलत होती\nमी मात्र हरवुन गेलो\nजेव्हा ती समोर होती\nमन तुटल प्रेम मनातच\nआठवणीत ती राहत होती\nजेव्हा ती चालली होती\nती जे बोलली होती\nजेव्हा ती खुश होती\nचुक ती झाली होती\nतिला कळावे मला कळावे शब्द मनातील असे शब्द तयाचे शब्द न राहिले हासु उमटे जिथे\nदिवस माझे नी तुझे गोड त्या स्वप्नातले चांदण्या रात्रीचे क्षण परतुन आज यावे सखे सोबत तुझी अंधारल्या त्या रात्री लागी मनाला ओढ आज मिठीत यावे\nप्रेम केलं तरी राग येतो नाही केलं तरी राग येतो तुच सांग प्रेम आहे की नाही पाहील तरी राग येतो नाही पाहिल म्हणून राग येतो…\nधुंद हे सांज वारे छळते तुला का सांग ना का असे की कोण दिसे एकदा तु सांग ना का असे की कोण दिसे एकदा तु सांग ना डोळ्यात हे भाव जणु विरह हा तो…\nCopyright © 2021 कथा कविता आणि बर���च काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A8", "date_download": "2021-06-22T11:41:58Z", "digest": "sha1:Y2A5TEMZPCGNCOCY5IR4O2X5XBBVZBN3", "length": 6391, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:भारतरत्‍न - विकिपीडिया", "raw_content": "\nसर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि चंद्रशेखर वेंकट रामन (१९५४)\nभगवान दास, मोक्षगुंडम विश्वेश्वरया आणि जवाहरलाल नेहरू (१९५५)\nगोविंद वल्लभ पंत (१९५७)\nधोंडो केशव कर्वे (१९५८)\nबिधन चंद्र रॉय आणि पुरूषोत्तम दास टंडन (१९६१)\nझाकिर हुसेन आणि पांडुरंग वामन काणे (१९६३)\nलाल बहादूर शास्त्री (१९६६)\nवराहगिरी वेंकट गिरी (१९७५)\nखान अब्दुल गफारखान (१९८७)\nबाबासाहेब आंबेडकर आणि नेल्सन मंडेला (१९९०)\nवल्लभभाई पटेल, राजीव गांधी आणि मोरारजी देसाई (१९९१)\nमौलाना अबुल कलाम आझाद, जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा आणि सत्यजित रे (१९९२)\nए.पी.जे. अब्दुल कलाम, गुलझारीलाल नंदा आणि अरुणा आसफ अली‎ (१९९७)\nएम.एस. सुब्बुलक्ष्मी आणि चिदंबरम सुब्रमण्यम (१९९८)\nजयप्रकाश नारायण, पंडित रविशंकर, अमर्त्य सेन आणि गोपीनाथ बोरदोलोई (१९९९)\nलता मंगेशकर आणि बिस्मिल्ला खाँ (२००१)\nसी.एन.आर. राव आणि सचिन तेंडुलकर (२०१४)\nमदनमोहन मालवीय आणि अटलबिहारी वाजपेयी (२०१५)\nनानाजी देशमुख, भूपेन हजारिका आणि प्रणव मुखर्जी (२०१९)\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०२१ रोजी २२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/26154/", "date_download": "2021-06-22T10:44:19Z", "digest": "sha1:RSRFFQ7MX26JIEUJAIV6V4WBW4QIMP7O", "length": 45891, "nlines": 245, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "अंगोला – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ��े ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nअंगोला : (पोर्तुगीज पश्चिम आफ्रिका). पोर्तुगीजांची आफ्रिकेतील वसाहत. क्षेत्रफळ १२,४६,६९३ चौ.किमी. लोकसंख्या ५६,७३,०४४६ (१९७०). आकारमानाने पोर्तुगालच्या सु. १४ पटींनी मोठ्या असलेल्या ह्या वसाहतीचा विस्तार अक्षवृत्त ६० ते १७० द. व रेखावृत्त १२० ते २४० पू. इतका आहे. अंगोलाच्या उत्तरेस झाईरे, पूर्वेस झाईरे व झँबिया, दक्षिणेस नैऋत्य आफ्रिका व पश्चिमेस अटलांटिक महासागर असून काबिंदा हा ७,२५२ चौ. किमी. चा अंगोलाचाच प्रदेश मुख्य भूमीपासून उत्तरेस ४० किमी.वर झाईरेने वेढलेला आहे. अंगोलाची भूमिसीमा ४,८३७ किमी. व किनारा सु. १,६५० किमी. आहे.\nभूवर्णन : पश्चिमेस ३० ते १०० किमी. रुंदीची चिंचोळी किनारपट्टी असून तिचा उत्तर भाग डोंगराळ व दक्षिण भाग सपाट आहे. तिच्या पूर्वेस एकदम वेगाने चढत गेलेला १,००० ते २,००० मी. उंचीचा-आफ्रिकेच्या मोठ्या पठाराचाच भाग असलेला-प्रदेश आहे. पठारी प्रदेश पूर्वेकडे, काँगो व झँबीझी ह्या नद्यांच्या खोऱ्यांकडे हळूहळू उतरता होत गेला आहे. पठाराच्या पश्चिम कडेवर उंच पर्वत आहेत. त्यांत काटुंबेला हे २,६२० मी. उंचीचे सर्वोच्च शिखर आहे. ही रचना कोकण, सह्याद्री व त्यांच्या पूर्वेस पठार यांसारखी दिसते. पठारावरील काही भाग कँब्रियनपूर्व खंडकांचा आहे. मध्य भाग व किनाऱ्याला समांतर असलेला डोंगरांचा भाग प्राचीन स्फटिकी खडकांचा आहे त्यांच्यातील ग्रॅनाइटांवर पुराजीव महाकल्पातील वालुकाश्म व पिंडाश्म यांचे थर आहेत त्यांत जीवाश्म सापडत नाहीत. दूरवर जमिनीबाहेर दिसणाऱ्या डोंगरांच्या भागात जांभा खडक आढळतो. किनारपट्टीच्या भागात मात्र तृतीय युगातील व क्रिटेशस-कालखंडातील जीवाश्मयुक्त खडक असून त्यांच्या खाली तांबडा वालुकाश्म आहे. बेंग्वेला व मोझॅमीडीस यांच्या दरम्यान बेसाल्ट आढळतो. डोम्बेजवळच्या भागात जिप्सम, तांबे व गंधक आढळते. लूअँडाच्या आसपास हिरे, मॅंगेनीज व अस्फाल्ट सापडते. इतर काही ठिकाणीही तांबे सापडते. दक्षिणेकडील काही भागात लोखंड असून त्याचा साठा सु. ८० लक्ष टन असावा. त्याचे उत्पादन वाढत आहे १९५५ मध्ये पेट्रोल सापडले मुलेंबा येथे १९५८ मध्ये तेलशुध्दी कारखाना निघाला. कुनेने नदीच्या उगमाजवळ व कासिंगा येथे सोने सापडते. कोळसा, लिग्नाइट, शिसे, अभ्रक ही खनिजेही थोड्या प्रमाणात सापडतात.\nबीए या मध्यपठारावरून क्वांगो, क्वीलू व कासाई या नद्या उत्तरेस जाऊन काँगोस मिळतात. लुंग्वेबुंगु, लुआंगिगा व क्वांडो या नद्या पूर्वेस व नंतर आग्नेयीस जाऊन झॅंबीझीला मिळतात. कुबांगो, कुइटो या बेचुआनालँडमध्ये न्गामी सरोवरास मिळतात. दांदे, कुआंझा कुवो, कुटुंबेला, कुनेने व इतर अनेक प्रवाह पश्चिमेकडे थेट अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. कुआंझा ही पूर्णपणे अंगोलात असून किनाऱ्यापासून १५० किमी पर्यंत नौकानयनास उपयोगी आहे.\nलोबितोच्या उत्तरेस किनारपट्टीवर व काबिंदात हवा उष्ण-कटिबंधीय व रोगट आहे. सरासरी वार्षिक तपमान २४० ते २७० से. असते. लोब��तोच्या दक्षिणेस बेंग्वेला या थंड समुद्रप्रवाहामुळे हवामान काहीसे सौम्य आहे परंतु त्याच कारणाने पाऊस फार कमी पडतो. दक्षिणेकडील मोझॅमीडीसला फक्त ५ सेंमी. पाऊस पडतो. उत्तरेस काबिंदामध्ये तो ६५ सेंमी.पर्यंत पडतो. पठारावर हवा सौम्य आहे वार्षिक सरासरी तपमान १८० ते २१० से. असते व पाऊससुद्धा सु. १५० सेंमी. पडतो. पठारावर पर्जन्यमान उत्तरेकडून दक्षिणेकडे १५०, १००, ६० सेंमी. असे कमी कमी होत जाते. आग्नेय भागात पाऊस बराच कमी आहे. ऑक्टोबर ते मे पावसाळा असतो. एप्रिलमध्ये वादळे होतात व जास्त पाऊस पडतो. जूनपासून सप्टेंबरपर्यंत हवा थंड असते.\nआग्नेय भागात सॅव्हाना प्रकारचे गवत आढळते कुनेने नदीजवळपासच्या प्रदेशात काटेरी झुडपे आहेत. बेंग्वेलाच्या उत्तरेच्या किनारपट्टीत तेल्या ताड व सुंद्रीसारख्या वनस्पतींची बने आहेत. उत्तर भागात व काबिंदा प्रदेशात दाट अरण्ये असून त्यांत चांगले इमारती लाकूड मिळते ताकुला वृक्षाचे लाकूड लालभडक असते. मुसुएंबाची साल कातडी कमावण्याला उपयोगी पडते. मॉहॉगनी व रबराची झाडे पुष्कळ आहेत पण फार मोठ्या प्रमाणात चीक काढल्यामुळे रबराची झाडे आता कमी झाली आहेत. अंगोलात हत्ती, बिबळ्या, चित्ता, पाणघोडा, गेंडा, सिंह, रानरेडा, झेब्रा, जिराफ, अनेक तऱ्हेचे हरिण, शहामृग, रानडुक्कर, बॅबून व इतर माकडे, सुसरी, कासवे असून पुष्कळ तऱ्हेचे मासे आढळतात. अगुल्हास हा गरम पाण्याचा व बेंग्वेला हा थंड पाण्याचा असे दोन प्रवाह आफ्रिकेच्या नैर्ऋत्य किनाऱ्याजवळ एकत्र येतात. या ठिकाणी माशांच्या खाद्यास उपयुक्त अशा तपमानाचे व समुद्रतळाकडून वर येणारे पाणी असते. हा भाग अंगोलाच्या किनाऱ्याजवळ असल्याने अंगोला मच्छीमारीचे उत्तम क्षेत्र बनले आहे.\nइतिहास : पोर्तुगीज समन्वेषक ⇨काउँ द्योगू याने १४८२ मध्ये अंगोलातील काँगो नदीच्या मुखाकडील प्रदेश व किनाऱ्याच्या बाजूचा दक्षिणेकडील केप ऑगस्टीनपर्यंतचा मुलूख शोधून काढला. तेथील स्थानिक सत्तांशी पोर्तुगीजांनी मैत्री जोडली. पोर्तुगीज मिशनऱ्यांनी तेथे ख्रिश्चन धर्माचा प्रसारही सुरू केला. १५७० सालापर्यंत बहुतेक सर्व प्रजा ख्रिस्ती बनली. सध्याची अंगोलाची राजधानी लूअँडा १५७५ मध्ये वसवली. १६२७ पासून लूअँडा हे धर्मप्रसाराचे एक केंद्र बनले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगीजांनी समुद्रा���ासून दूरच्या अंतर्भागात वर्चस्व स्थापण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. गुलामांचा मोठ्या प्रमाणावर व्यापार हाच पोर्तुगीजांचा मुख्य व्यवसाय बनला. बहुतेक गुलाम मध्य व दक्षिण अमेरिकेत पाठविण्यात येत असत कारण अंगोलातील रहिवाशी उसाच्या मळ्यात काम करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जात असत. १८३० मध्ये गुलामांच्या व्यापारास बंदी घालण्यात आल्यामुळे त्यांची दृष्टी अंतर्गत प्रदेशाकडे वळली. परंतु आपले साम्राज्य प्रस्थापित करण्याचा फारसा प्रयत्न पोर्तुगालने केला नाही. १८८० च्या सुमारास आफ्रिकेचा कबजा मिळविण्यासाठी यूरोपीय राज्यसत्तांची स्पर्धा सुरू झाली, त्यामुळे समुद्रकिनाऱ्यापासून दूरपर्यंत शक्य तेवढा भूप्रदेश काबीज करण्याचा प्रयत्न पोर्तुगीजांनी केला व इतर राष्ट्रांना आपला कबजा मान्य करण्यास लावले. १८८५ पासून १९०५ पर्यंत फ्रान्स, जर्मनी, काँगो फ्री स्टेट, ब्रिटन व १९२७ मध्ये बेल्जिअम ह्या राष्ट्रांनी अंगोलाच्या सरहद्दीस मान्यता दिली.\nआफ्रिकेतील इतर राष्ट्रांप्रमाणे अंगोलाही बराच काळ मागासलेलेच राहिले. दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिकेतील फ्रेंच व ब्रिटिश अमलाखालील बहुतेक सर्व प्रदेश स्वतंत्र झाले. त्यामुळे पोर्तुगालने १९५३ मध्ये अंगोलाचा वसाहतीचा दर्जा बदलून त्यास पोर्तुगालचा एक प्रांत असा दर्जा दिला व तेथील जनतेस किरकोळ स्वरूपाचे अधिकार दिले. परंतु अंगोलातील लोकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी चळवळ सुरू केली. १९६१ मध्ये अंगोलात ठिकठिकाणी बंडाचे झेंडे उभारले गेले परंतु हा स्वातंत्र्यप्राप्तीचा प्रयत्न अयशस्वी झाला. १९६२ मध्ये अंगोलातील राष्ट्रवादी लोकांनी किन्शासा येथे प्रतिसरकारची स्थापना केली. तेथून अंगोलात सशस्त्र उठाव करण्याचे प्रयत्न चालू आहेत. संयुक्त राष्ट्रांतील आशियाई व आफ्रिकी राष्ट्रांचा गट पोर्तुगालवर दडपण आणून अंगोलास स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे.\nराज्यव्यवस्था : अंगोला ही मूळची पोर्तुगीज वसाहत आता पोर्तुगालच्या कायद्यानुसार हा प्रदेश पोर्तुगालच्या राज्याचाच एक सागरपार प्रांत आहे. काही आर्थिक व कारभारविषयक बाबतींत त्यास थोडी स्वायत्तता देण्यात आलेली आहे. अंगोलाचा कारभार गव्हर्नर-जनरल पाहतो व त्याची नेमणूक पोर्तुगालचा अध्यक्ष करतो. गव्हर्नर-जनरलच्या मदतीस एक विधीमंडळ आणि एक आर्थिक व सामाजिक मंडळ अशी दोन मंडळे आहेत. विधिमंडळाचे १८ निवडलेले व ८ नेमलेले सभासद असतात. हे विधीमंडळ इतर अनेक बाबतींत कायदे करू शकत असले, तरी वार्षिक अंदाजपत्रकास पोर्तुगीज सरकारची मान्यता मिळावी लागते. आर्थिक व सामाजिक मंडळाचे कार्य म्हणजे गव्हर्नर-जनरलला त्याच्या नियोजित कामात सल्ला देणे हे होय. त्याखेरीज विधिमंडळात चर्चेसाठी कोणताही विषय येण्यापूर्वी ह्या मंडळास त्यासंबंधी आपले मत देता येते. १९५५ व १९६१ मध्ये काढण्यात आलेल्या विशेष हुकुमांन्वये ह्या प्रदेशाची पंधरा जिल्ह्यांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याचे पोटभाग करण्यात आले असून त्या प्रत्येकावर एक कारभारी नेमण्यात आला आहे. लूअँडा येथे उच्च न्यायालय आहे.\nआर्थिक परिस्थिती : अंगोला हा मागासलेला देश आहे. शेती, गुरे पाळणे व मासे पकडणे हे प्रमुख उद्योग आहेत. जमीन सुपीक आहे. उंची व हवामान यांना अनुसरून येथे पुढील पिके होतात : कॉफी, मका, सिसल, कसावा, नारळ, एरंडी, तेल्या ताड, ऊस, कापूस, भुईमूग, तंबाखू, वाटाणा, घेवडा, तीळ, गहू, तांदूळ, बटाटे, केळी, अननस, पेरू, पपई इत्यादी जास्त पैसा मिळवून देणारी पिके अद्याप यूरोपीयांच्या हाती आहेत. कॉफीला निर्यातीच्या दृष्टीने विशेष महत्व आहे १९६२ साली एकूण निर्यातीच्या ४३.७ टक्के किंमत कॉफीची होती.\nशेतीखालोखाल महत्त्वाचा व्यवसाय पशुपालनाचा असून अंगोलाचे मध्यपठार यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. अलीकडे मरीनो व काराकल जातीच्या मेंढ्या, शेळ्या, दुभती जनावरे, घोडे व डुकरे ह्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अंगोलाला आर्थिक दृष्टीने महत्त्व येत आहे.\nदक्षिणेकडील बऱ्याच बंदरांचा मच्छीमारीसाठी उपयोग होतो परंतु हा धंदा पोर्तुगीज लोकांनी सर्वस्वी आपल्या ताब्यात ठेवला आहे.\nअंगोलाच्या आर्थिक जीवनात कॉफीच्या खालोखाल खनिज द्रव्यांना महत्त्व आहे. हिऱ्यांच्या खाणींतून १९१७ पासून उत्पादन होऊ लागले. १९२० ते ४० पर्यंत ह्या प्रदेशाची अर्थव्यवस्थाच हिऱ्यांच्या निर्यातीवर अवलंबून होती. हिऱ्यांच्या खाणी इंग्लिश व बेल्जिअन लोकांच्या ताब्यात असून सरकारशी झालेल्या लांब मुदतीच्या करारान्वये बहुतेक सर्व माल त्या देशांस निर्यात होतो. १९६४ मध्ये निर्यात झालेल्या हिऱ्यांचे वजन १,०९४.५४१ कॅरेट होते व त्याच��� किंमत ७४,७६,१०,७५६ एस्क्युडो म्हणजे सु. १०,५३,७८,७८० रु. होती.\nह्या प्रदेशात कोळसा फारसा सापडत नाही परंतु तेलाच्या खाणीचा शोध लागल्यामुळे हा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. १९६३ मध्ये सु. एक दशलक्ष टन तेल ह्या खाणीतून मिळाले. तेलाखेरीज दांदेवरील माबुबास, कुआंझावरील कंबांबे, कटुंबेलावरील बिओपिओ व कुनेनेवरील माताला येथे जलविद्युतकेंद्रे आहेत परंतु विजेचे उत्पादन अजून फार मोठया प्रमाणात होत नाही.\nअंगोलातील इतर महत्त्वाचे उद्योगधंदे म्हणजे माशांचे व ताडाचे तेल व त्यांपासूनचे पदार्थ, पीठ-गिरण्या, मासे खारविणे, मांस टिकविणे, साखर, कापड, बिअर बनविणे व सिमेंट तयार करणे हे होत. यांशिवाय काच, खते, टायर्स, व तंबाखू यांचे कारखाने येथे आहेत.\nअंगोलात १९७० साली आयात झालेल्या मालाची किंमत सु. १०,५९५ दशलक्ष एस्क्यूडो होती. ह्या मालात कापड, यंत्रसामग्री, मोटारी, खाद्यपदार्थ, लोखंडी व पोलादी वस्तू ह्यांचा मुख्यत्वे समावेश होता. १९७० साली १२,१७२ दशलक्ष एस्क्यूडो किंमतीची माल निर्यात झाला. निर्यातीच्या प्रमुख बाबी कॉफी, हिरे, सिसल, कापूस, साखर, कच्चे लोखंड, माशांची भुकटी, मका, अशुद्ध तेल व ताडाचे तेल ह्या होत.१९७० मध्ये फक्त कॉफीची निर्यात ३,२३४ दशलक्ष एस्क्यूडोची होती व त्यातही निम्म्याहून अधिक माल एकट्या अमेरिकेला पाठविण्यात आला होता.\nबेंग्वेला, लोबितो, लूअँडा, नोवो, रेडोंडो, मोझॅमीडीस व आँबॉइम ही अंगोलातील महत्वाची बंदरे आहेत. लोबितोपासून पोर्तूगाल, इंग्लंड, जर्मनी, दक्षिण आफ्रिका या देशांशी नियमित जहाजवाहतूक चालते. अंगोलामध्ये ३,२५६ किमी. लांबीचे लोहमार्ग असून ते लूअँडा, लोबितो, बेंग्वेला, मोझॅमीडीस या बंदरांपासून अंतर्भागात गेलेले आहेत. बेंग्वेला रेल्वे ५,६३८ किमी. लांबीची असून ती मोझॅविकची राजधानी लोरेंसू मरकेशपर्यंत गेलेली आहे. अंगोलामध्ये सु. ७,८०० किमी. लांबीचेच पक्के रस्ते आहेत. लूऑडा, अब्रिझ, अब्रिझट, काबिंदा, लोबितो, से द बंदेझरा, मोझॅमीडीस इ. शहरे हवाई मार्गाने जोडलेली असून लूअँडा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. पूर्व, पश्चिम व दक्षिण आफ्रिकेशी तारायंत्रांचे दळणवळण आहे. त्यासाठी १६८ तारायंत्रकेंद्रे आहेत. ६५ दूरध्वनीकेंद्रे असून २७,१५१ दूरध्वनी वापरात आहेत. १७० बिनतारी संदेशवहनकेंद्र आहेत. दूरचित्रवाणी अद्याप नाही. १९६८ मध्ये येथे ३३ चित्रपटगृहे होती.\nएस्क्युडो हे येथील चलनी नाणे आहे. १ एस्क्युडो = १०० सेंतेव्हो. एक इंग्लिश पौंड = ८०·२० एस्क्युडो एक अमेरिकन डॉलर = २८·७५ एस्क्युडो, असा विनिमय – दर आहे. बॅंक ऑफ अंगोला ही येथील प्रमुख बॅंक असून तिची मुख्य कचेरी लिस्बनमध्ये आहे. दोन स्थानिक बॅंकाही आहेत.\nलोक व समाजजीवन : अंगोलाच्या लोकसंख्येपैकी सु. ३,००,००० यूरोपीय, सु. ५०,००० मिश्रवंशीय व बाकीचे बहुतेकतद्देशीयच आहेत. आग्नेय भागात लोकवस्तीफार कमी आहे (दर चौ.किमी. ०·५) पठाराचा पश्चिम भाग, लूअँडाच्या आसपासचा प्रदेश व उत्तरेकडील कॉफी-उत्पादनाचा प्रदेश येथे सर्वांत दाट (दर चौ. किमी. ९·६) आहे. आग्नेयीकडील व दक्षिणेकडील निमओसाड भागात अजूनही धनुष्यबाण वापरणाऱ्या आदिवासी जमाती आहेत. १०,००० बुशमेन व ४५ लक्ष लोक मुख्यत: निग्रोवंशीय बांटू जमातीचे आहेत. त्यांच्या काँगो, अँबुडो, अंबो इ. अनेक जमाती आहेत. सर्वांत महत्त्वाची जमात म्हणजे ओव्हिंबुंडो त्यांची भाषा २० लक्षांहून अधिक तद्देशियांना समजते.\nअंगोलातील बहुतेक तद्देशीय लोकांचा धर्म म्हणजे परंपरागत रूढीप्रमाणे पूजा करणे व श्रद्धा ठेवणे हा होय. तथापि ख्रिश्चन धर्माचा प्रसारही बराच झाला आहे रोमन कॅथॉलिक लोकांची संख्या सु. साडेतेरा लक्ष आहे. प्रॉटेस्टंट लोक सु. साडेपाच लक्ष आहेत. अंगोलात पोर्तुगीजांची व यूरोपीयांची संख्या वाढविण्यासाठी देशांतर करून येथे येण्यास मोठे उत्तेजन दिले जाते. १९५०-५७ या काळात दर वर्षी सु. १७,००० पोर्तुगीज लोक येथे आले. १,५०० मी. उंचीवरील सेला येथील प्रायोगिक वसाहतकेंद्रात २,००० कुटुंबांची सोय आहे. वसाहत करण्यासाठी लोक येण्यापूर्वीच तेथे गावे, शेते, पूल, कालवे, रास्ते इ. सर्व सुखसोयी केलेल्या होत्या. प्रत्येक कुटुंबाला ४·८ हेक्टर बागायत, १२ हेक्टर कोरडवाहू आणि ४० हेक्टर चराऊ जमीन दिली जाते. प्रत्येक गावाला विहीर, धान्य-कोठार, चर्च व शाळा दिलेली आहे. या वसाहतीमध्ये तद्देशीय मजूरांना कामावर घेण्यास बंदी आहे. कुनेने खोऱ्यातील वसाहत यूरोपीय व स्थानिक लोकांसाठी असून तेथे ८,००० कुटुंबांची सोय आहे. स्थानिक लोकांसाठी फक्त सहा प्रायोगिक वसाहती आहेत.\nदुसऱ्या महायुद्धानंतर समाजकल्याण व आरोग्य ह्या दृष्टीने प्रगती होत आहे. उत्तरेकडील भागात निद्रारोग बराच दिसून येत असे. परंतु त्याचा प्रा���ुर्भाव नवीन लस टोचण्याच्या पद्धतीमुळे कमी होत आहे. त्याखेरीज क्षयरोग, हिवताप, नारू, देवी, रक्तपिती, हत्तीरोग इ. ह्या बाजूने सामान्य रोग आहेत. हल्ली प्रत्येक लहानमोठ्या शहरी दवाखाने काढण्यात आले असून काही रुगणालये मिशनतर्फेही चालविण्यात येतात. स्थानिक लोकांना वैद्यकीय मदत देण्यासाठी एक विशेष निधी उभारण्यात आला आहे.\nलोकसंख्येच्या मानाने शिक्षणात फारशी प्रगती झालेली नाही. १९६९-७० मध्ये देशात ३,५७६ प्राथमिक, ६६ माध्यमिक, ६३ तांत्रिक, ६ धार्मिक विद्यालये असून, १२ शिक्षक-प्रशिक्षक-महाविद्यालये व एक शेती-महाविद्यालय होते.\nमहत्त्वाची स्थळे : लूअँडा हे राजधानीचे शहर व प्रमुख बंदर आहे. त्याची लोकवस्ती सु. ४,७५,३२८ (१९७०) होती. लोबितो हे दुसरे महत्त्वाचे बंदर असून तेथे सीमेंट, बोटी बांधणे, धान्य दळणे, पदार्थ डबाबंद करणे इत्यादींचे कारखाने आहेत. त्याखालोखाल मोझॅमीडीस हे बंदर असून तेथून मासे व त्यांचे पदार्थ ह्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. यांशिवाय बेंग्वेला, से द बंदेइरा, मालांगे, नोव्हा लिस्बोआ (पूर्वीचे हुआंबो) ही इतर महत्वाची शहरे आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postअंतर्ज्वलन – एंजिन\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्क���त व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/niranjan-part-12-kshamabhav/", "date_download": "2021-06-22T11:27:17Z", "digest": "sha1:XAKOWBRX54Q67HHZGI56EH5PTII4E4QT", "length": 16445, "nlines": 212, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "निरंजन – भाग १२ – क्षमाभाव – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ June 22, 2021 ] टपरी नेहमीचीच ठरलेली..\tकथा\n[ June 22, 2021 ] प्रेरणा\tललित लेखन\n[ June 22, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] सारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\tविशेष लेख\n[ June 21, 2021 ] टेलिफोन\tनोस्टॅल्जिया\n[ June 21, 2021 ] स्वप्न स्वरांचे\tकविता - गझल\n[ June 21, 2021 ] डायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] तिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\tयुवा-विश्व\n[ June 21, 2021 ] गुलज़ार समजून घेताना…\tपरिक्षणे - परिचय\n[ June 21, 2021 ] कृतज्ञता – एक कौटुंबिक संस्कार\tवैचारिक लेखन\n[ June 21, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २७)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] मराठी ‘माय’\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] जगप्रसिद्ध आयबीएम कंपनी\tउद्योग / व्यापार\n[ June 20, 2021 ] हुक्का पार्लर\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] प्रेरणा\tवैचारिक लेखन\n[ June 20, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २६)\tललित लेखन\nHomeअध्यात्मिक / धार्मिकनिरंजन – भाग १२ – क्षमाभाव\nनिरंजन – भाग १२ – क्षमाभाव\nJune 21, 2020 स्वाती पवार अध्यात्मिक / धार्मिक, वैचारिक लेखन\nक्षमा आपल्याला तेव्हाच मिळते, जेव्हा आपल्या मध्ये आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल पश्चातापाची भावना असते.\nपश्चाताप म्हणजे मनातल्या मनात झालेल्या नुकसानाबद्दल वाटणारी खंत….मग ते नुकसान एखाद्या नात्यात असो किंवा एखाद्याच्या मनातील भावनांचे, तर कधी एखाद्या वस्तूचे नुकसान असो, नुकसान हे शेवटी नुकसानच असते. मग ते लहान असो किंवा मोठे…\n“सॉरी…, मला माफ करा, मला क्षमा करा, माझं चुकलं”, असं बरंच काही आपण चुकी झाल्यावर बोलतो. पण ते बोलताना आपल्या मनापासून तसे भावदेखील प्रकट झाले पाहिजेत. तरच त्या शब्दांना मूल्य असते. नाहीतर नुसते एखाद्याच्या मनाचे समाधान होण्यासाठी, किंवा एखाद्याचे जास्त ऐकुन ���ेण्याची सवय नसल्यास, तर कधी भितीने, तर कधी स्वतःहून स्वतःच्या मनावर दडपण आणून क्षमा मागणे, अर्थहीन ठरते आणि अशा क्षमेला उत्तरही कधीच समाधानकारक मिळत नाही.\nक्षमेमध्ये कधीही अहंकार नसावा. क्षमा करण्याची क्षमताही तितकीच मोठी असते. एखाद्याला माफ करण्यासाठी त्याच्या भावनांना समजुन घेणे, त्याच्या चुकीला सखोल समजून घेणे आणि क्षमा करणे, हे मोठ्या मनाचे लक्षण असते फक्त सबल मनाची व्यक्तीच हे करू शकते. कारण सबल मनाची व्यक्ती आपल्यामध्ये सहनशक्ती आणि संवेदनक्षमता बाळगते. शांतता बाळगते.\nपण हे ही तितकेच सत्य कि, क्षमा ही तेव्हाच योग्य असते जेव्हा चुक ही जाणून-बुजून नाही, तर नकळत घडते. मुद्दामहुन केलेली चूक ही चुक नाही, तर कुटिलता असते, अपराध असतो आणि तिथे दंड हा योग्यच.\nमी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे \"निरंजन\" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या \"ॐश्री\" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nयाच मालिकेतील इतर लेख\nनिरंजन – गाभार्‍यातले ध्यानस्थ चिंतन\nनिरंजन – भाग १\nनिरंजन – भाग २ – आत्मविश्वास भक्ती\nनिरंजन – भाग ३ – स्मरण भक्ती\nनिरंजन – भाग ४ – इच्छा भक्ती\nका रमाकृष्ण ना कोणी वदले \nनिरंजन – भाग ५ – कल्पना भक्ती\nनिरंजन – भाग ६ – ग्रहण भक्ती\nनिरंजन – भाग ७ – बुद्धी भक्ती\nनिरंजन – भाग ८ – प्राणभक्ती\nनिरंजन – भाग ९ – गुरु भक्ती\nनिरंजन – भाग १० – कथा श्री दत्तगुरुंची\nनिरंजन – भाग ११ – अंत अहंकाराचा\nनिरंजन – भाग १२ – क्षमाभाव\nनिरंजन – भाग १३ – दृष्टी तसे दृश्य\nनिरंजन – भाग १४ – मन माझे सबल\nनिरंजन – भाग १५ – विटंबना\nनिरंजन – भाग १६ – गुरुपौर्णिमा\nनिरंजन – भाग १७ – आस्तिकता\nनिरंजन – भाग १८ – निंदा\nनिरंजन – भाग १९ – गुणधर्म\nनिरंजन – भाग २० – गुंजन दोन मनांचे\nनिरंजन – भाग २१ – अन्न हे पूर्णब्रम्ह…\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nनिरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\nनिरंजन – भाग २४ – माता दुर्गा\nनिरंजन – भाग २५ – शैलपुत्री\nनिरंजन – भाग २६ – माता ब्रह्मचारिणी\nनिरंजन – भाग २७ – माता चंद्रघण्टा\nनिरंजन – भाग २८ – माता कुष्माण्डा\nनिरंजन – भाग ३१ – माता कालीरात्री\nनिरंजन – भाग ३२ – महागौरी\nनिरंजन – भाग ३३ – सिद्धीदात्री\nनिरंजन – भाग ३४ – वास्तु म्हणते “तथास्तु”\nनिरंजन – भाग ३५ – चैतन्य\nनिरंजन – भाग ३६ – संयम\nनिरंजन – भाग ३७ – संघर्ष\nनिरंजन – भाग ३८ – “सा विद्या या विमुक्तये”\nनिरंजन – भाग ३९ – निर्भयी प्रयत्न\nनिरंजन – भाग ४० – पाऊले श्रीमहालक्ष्मीची\nनिरंजन – भाग ४१ – इच्छा मार्ग दर्शवते\nनिरंजन – भाग ४२ – अहंकाराला चुकीची कबुली नसते\nनिरंजन – भाग ४३ – मिटला वाद हरिहराचा…..\nनिरंजन – भाग ४४ – दंगले देऊळ संतध्यानात\nनिरंजन – भाग ४५ – स्पर्श परिसाचा!\nनिरंजन – भाग ४६ – रहस्य\nनिरंजन – भाग ४७ – आपल्या प्रत्येक देण्यामध्ये येणं हे आहेच\nनिरंजन – भाग ४८ – स्वभाव…\nनिरंजन – भाग ५० – शुभ असावा लोभ…\nनिरंजन – भाग ५१ – गुरुतत्व\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\nसारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\nडायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\nतिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/hon-c-m-at-foundation-day-celebration-of-via-at-hotel-centre-point/09152111", "date_download": "2021-06-22T11:38:55Z", "digest": "sha1:RHU6O4WTAVECD72WPEWV7SEEVNLNUILA", "length": 17866, "nlines": 67, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "विदर्भाला औद्योगिक विकासात अग्रेसर करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nविदर्भाला औद्योगिक विकासात अग्रेसर करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनागपूर: औद्योगिक क्षेत्रात मागास असलेल्या भागांच्या समतोल विकासाला प्राधान्य देण्यासाठी नवीन औद्योगिक धोरणात विदर्भाचे औद्योगिक क्षेत्रातील मागासलेपण दूर करुन आवश्यक सुविधा व सवलती देऊन विदर्भालाऔद्योगिक विकासात अग्रेसर करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nराज्याचे नवीन ��द्योगिक धोरण तयार करताना मराठवाडा व विदर्भासंदर्भात विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनने सुचविलेल्या सूचनांचा प्राधान्याने समावेश करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. हॉटेल एअरपोर्ट सेंटर पाईंट येथे ‘व्हीआयए’चा 55 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्हीआय सोलर उद्योग गौरव पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.\nव्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही.एस. शिरपूरकर, खासदार कृपाल तुमाने, डॉ.विकास महात्मे, आमदार डॉ.आशिष देशमुख, लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, सोलर ग्रुप कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, व्हीआयएचे सचिव डॉ.सुहास गोधे आदी उपस्थित होते.\nउद्योग विकासामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या 47 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. राज्यात उद्योजकांना आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होत असल्यामुळे विदर्भ व मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून औद्योगिक क्षेत्रात समतोल विकास करताना भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन धोरण तयार करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.\nनागपूरसह विदर्भाच्या औद्योगिक विकासासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, छत्तीसगडपेक्षा कमी वीजदर असल्याचे सांगताना ते पुढे म्हणाले की, विदर्भ व मराठवाड्यातील वीजदराबाबतची मुदत लवकरच संपत असून ती मुदत पाच वर्षे वाढविण्यात येईल. अमरावतीसारख्या दुर्लक्षित औद्योगिक वसाहतीत मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात उद्योग सुरु झाले असून 23 मेगा प्रोजेक्ट सुरु होत आहेत. समृद्धी महामार्गामुळे जेएनपीटी बंदराला जोडणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरु होत असल्यामुळे लॉजिस्टिक उद्योगांना मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आणि त्यादृष्टीने उद्योजकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nटेक्स्टाईल्स धोरणासंदर्भात एक आठवड्यात निर्णय घेण्यात येऊन विदर्भ व मराठवाड्यासारख्या कापूस उत्पादन करणाऱ्या क्षेत्रातच उद्योग सुरु ठेवणे व रोजगाराच्या संधी निर्माण करणे याला प्राधान्य राहणार आहे. त्यासोबतच नवीन औद्योगिक धोरणात उद्योगांच्या विकासाला व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य राहणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.\nविदर्भाच्या औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन उत्कृष्ट उद्योजक म्हणून आपला वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या उद्योजकांना विदर्भ गौरव पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तीन दशकापेक्षा जास्त औद्योगिक क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करुन नावलौकिक मिळविल्याबद्दल दिनशॉ डेअरी फूड प्रा. लि. चे चेअरमन आस्पी दिनशॉ बापूंना व व्यवस्थापकीय संचालक जिमी राणा यांना जीवनगौरव हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\nव्हीआय सोलर उद्योग विदर्भ गौरव पुरस्कारामध्ये मोठे उद्योग क्षेत्र या वर्गामध्ये यवतमाळ येथील रेमंड युसिको डेनिमचे संचालक नितीन श्रीवास्तव, मध्यम उद्योग क्षेत्र या वर्गात नागपूर येथे स्पेसवूड फर्निचरचे संचालक गिरीष जोशी व विवेक देशपांडे, लघु उद्योग क्षेत्रात मिगाले पेनेयुनॅटिक्सचे संचालक किर्तीकुमार सरकार व राहुल चक्रवर्ती, महिला उद्योजकता पुरस्कारामध्ये ‘ग्लोब साईंटिफिक इंक’च्या डॉ.स्मिता भाबरा, सर्वोत्कृष्ट ‘स्टार्टअप’साठी फेंडाहल टेक्नॉलॉजीचे संचालक श्रीरंग पेंडारकर व श्रीमती विनया सराफ यांना तसेच ‘मोस्ट प्रॉमिसिंग युनिट’ म्हणून गोंदियाच्या शुभलक्ष्मी फूड प्रॉडक्ट्स, सर्वोत्कृष्ट निर्यातीसाठी नागपूरच्या झिम लॅबारटरीज लि.चे संचालक प्रकाश सपकाळ व निरज दहाडीवाल तसेच सर्वोत्कृष्ट सेवा क्षेत्रातील नागपूरच्या आर ॲण्ड वाय लॉजिस्टिक प्रा. लि.चे संचालक शिवकुमार रॉय यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.\nप्रारंभी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविक भाषणात विदर्भ व मराठवाड्याचे उद्योग विकासासंदर्भात गठित करण्यात आलेल्या समितीचा अहवाल शासनाला लवकरच सादर करण्यात येत असून या समितीने उद्योग विकासाला चालना देण्यासाठी सुचविलेल्या सूचनांबाबत अंमलबजावणी व्हावी. उद्योगांना स्वस्त वीज उपलब्ध करुन देत असतानाच दीर्घ मुदतीचे धोरण असावे. तसेच प्लॅस्टिक क्षेत्रातील उद्य���गांना आवश्यक सुविधा असाव्यात, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.\nयावेळी सोलर ग्रुप नागपूरचे अध्यक्ष सत्यनारायण निवाल यांनीही उद्योग विकासा संदर्भात विविध सूचना केल्या. कार्यक्रमाचे संचलन श्रीमती श्वेता शेलगावकर यांनी तर आभार प्रदर्शन व्हीआयएचे सचिव डॉ.सुहास बुद्धे यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात उद्योजक उपस्थित होते.\nदरम्यान लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आज रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदने देण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनेच्या मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. लहुजी साळवे यांच्या जीवनावर आधारित पुस्तक यावेळी मुख्यमंत्र्यांना भेट देण्यात आले.\nओ.बी.सी. आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य\nआम आदमी पार्टी मध्ये नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा\nमनपा के लिए आय के स्रोत हो तैयार, पालक मंत्री राऊत ने प्रशासन को दिया मंत्र\nबॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nओ.बी.सी. आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य\nआम आदमी पार्टी मध्ये नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा\nबॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nगोंदियाः तालाब में डूबने से मां-बेटे की मौत\nJune 22, 2021, Comments Off on गोंदियाः तालाब में डूबने से मां-बेटे की मौत\nगोंदिया: अगले 10 दिनों में हो रबी धान की उठाई और लंबित बोनस राशि का भुगतान, अन्यथा डीएमओ व जिलाधिकारी कार्यालय को ठोकेंगे ताला\nJune 22, 2021, Comments Off on गोंदिया: अगले 10 दिनों में हो रबी धान की उठाई और लंबित बोनस राशि का भुगतान, अन्यथा डीएमओ व जिलाधिकारी कार्यालय को ठोकेंगे ताला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2017/02/", "date_download": "2021-06-22T10:58:54Z", "digest": "sha1:ROJ2TJUSAVXJL72B4DNOHCAIQ2CE3DBU", "length": 26734, "nlines": 558, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: फेब्रुवारी 2017", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nमंगळवार, २८ फेब्र���वारी, २०१७\nठाव नसे काही पण\nकुणाचे ते वेड नवे\nस्पर्श हळवे काही ते\nमूर्त ती पाहून आलो\nफुल एक मग तिथे\nयेथे फेब्रुवारी २८, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७\nत्या तुझ्या बोलात मुळी\nनाही तू जाणत होतो\nमी श्वास ऐकत होतो\nमी उगा ऐकत होतो\nमी तुला वाहत होतो\nहा नाही तर नसू दे\nत्या क्षणाची शपथ मी\nहात हलवत होतो .\nयेथे फेब्रुवारी २७, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nदे जन्म दे वा\nयेथे फेब्रुवारी २७, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nअरुण व स्नेहासाठी लिहलेली कविता\nस्नेह पल्लवी तुझ्या सखी मी\nबंदिवान जरी किती सुखी मी ||\nबालपणीची तू मैत्रीण लाभली\nसहचारिणी होय यौवनातली ||\nतू हर्ष व्यापला या हृदयाला ||\nकनक भूषणी गमे देवांगना ||\nचित्त विलोपणा सौख कामना\nअशीच भरुनी या रहा जीवना ||\nयेथे फेब्रुवारी २७, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: प्रासंगिक, प्रेम कविता\nरविवार, २६ फेब्रुवारी, २०१७\nखेळ हा कशाचा **\nती ठाव न त्याला\nयेथे फेब्रुवारी २६, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २५ फेब्रुवारी, २०१७\nपुन्हा एक शुभ्र सडा\nहोती जणू त्या क्षणात\nएक एक शब्द होता\nकसा जन्म कसा मृत्यू\nपेक्षा जीणे सार्थ नाही\nयेथे फेब्रुवारी २५, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अनुभूती, जीवन, दृश्यचित्र .वर्णन, निसर्गकविता\nशुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१७\nत्या तुझ्या तिसऱ्या डोळ्याने\nमी मला पाहतो निरखून\nआणि आश्चर्य दिसते कि\nमी जळतच नाही अजून\nमी मनाचा तरंग होवून\nमी तृष्णेचा गंध लेवून\nतारे वारे हृदयात भरून\nआणि कुठल्या व्याकुळ नयनी\nउबेत तिच्या राहतो बसून\nअरे असू दे हे माझ्यासाठी\nमी तर आहे एक अघोरी\nनृत्य सुखाचे अखंड करी\nयेथे फेब्रुवारी २४, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: ॐ, अद्वैत, अनुभूती, गंभीर, शिव\nगुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७\nतुझी माझी भेट जरी\nयेथे फेब्रुवारी २३, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nतुजला पाहता मन फुलझडी\nस्वरूपाची गोडी कळे त्याला \nतुझिया स्मरणे येते मोहरून\nगंधाने वेढून जातो देह \nक्षणांचे आयुष्य देतो उधळून\nसावळा सुंदर प्राणांचा विसावा\nमनी या राहावा सदोतीत \nडॉ विक्रांत प्रभाकर तिकोने\nयेथे फेब्रुवारी २३, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७\nहे मायेचे रूप मनोहर\nहे मायेचे रूप मनोहर\nजीव अजुनी होय अनावर\nअन मातीच्या वृक्षाला या\nअजुनी येतो मुग्ध मोहर\nसरला ऋतू काल वसंती\nतरीही मनी शरद अजुनी\nतमात गेली विझली गाणी\nसूर कुठूनी हे येती कानी\nसुटली साथ स्पर्श हरवले\nनावा पुरते नाते राहिले\nफुटता कुपी गंधी व्यापले\nकशास घटते अशी कहाणी\nमिटता मिटता पान पापणी\nदार उघडते स्वप्न दालनी\nअंती काय ते मना न कळते\nफिरणे नाही नदी जाणते\nयेथे फेब्रुवारी २२, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nअरुण व स्नेहासाठी लिहलेली कविता\nखेळ हा कशाचा **\nहे मायेचे रूप मनोहर\nजैसी ते शुकाचेनि आंगभारें, नळिका भोविन्नली एरी मोहरें\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/poems-gazals/page/341/", "date_download": "2021-06-22T11:58:47Z", "digest": "sha1:ZKX7GM6CQRZZJX2362OXKIAAJXBRE2GZ", "length": 12362, "nlines": 151, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कविता – गझल – Page 341 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ June 22, 2021 ] टपरी नेहमीचीच ठरलेली..\tकथा\n[ June 22, 2021 ] प्रेरणा\tललित लेखन\n[ June 22, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] सारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\tविशेष लेख\n[ June 21, 2021 ] टेलिफोन\tनोस्टॅल्जिया\n[ June 21, 2021 ] स्वप्न स्वरांचे\tकविता - गझल\n[ June 21, 2021 ] डायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] तिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\tयुवा-विश्व\n[ June 21, 2021 ] गुलज़ार समजून घेताना…\tपरिक्षणे - परिचय\n[ June 21, 2021 ] कृतज्ञता – एक कौटुंबिक संस्कार\tवैचारिक लेखन\n[ June 21, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २७)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] मराठी ‘माय’\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] जगप्रसिद्ध आयबीएम कंपनी\tउद्योग / व्यापार\n[ June 20, 2021 ] हुक्का पार्लर\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] प्रेरणा\tवैचारिक लेखन\n[ June 20, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २६)\tललित लेखन\nपालखी आणू नका दारात माझ्या\nतुटलेला तारा हा विचारतो गगन कुठे\nमैत्री मैत्री असते तरी काय स्वार्थ आणि स्वार्थ दुसरे काय असली गरज कि आठवतो तो मित्र मिळाली मदत कि वाटतो खरा मित्र स्वतःला विचारा असा असावा कि नाही मित्र पण आपल्या मित्राला पण हव असत काहीतरी हे विसरतो मित्र खरच हाथ नाही दिला एकमेका तर काय कामाचा मित्र पण मैत्रीमध्ये असावे मात्र निर्मल मैत्री आणि मैत्री […]\nदीन,दलित,गोरगरीबांची आई होते बाबासाहेब . पिचलेल्या,ठेचलेल्यांची दाई होते बाबासाहेब. दाबलेल्या आवाजाचा हुंकार होते बाबासाहेब. तार नसलेल्या विणेचा झंकार होते ब���बासाहेब. प्रयत्न..प्रयत्न…प्रयत्न यशस्वी प्रयत्न होते बाबासाहेब. मोजून मोपून सांगायचे तर अक्षरश: चौदावे रत्न होते बाबासाहेब. अंधाराला प्रकाशाशी जोडणारी नाळ होते बाबासाहेब. दांभिकतेच्या कानाखालचा जाळ होते बाबासाहेब. प्रज्ञा,शील,करूणेचे बीज होते बाबासाहेब. सुभेदार रामजींच्या कष्टाचे चीज होते बाबासाहेब. बुद्ध,कबीर,फ़ुलेंचा […]\nआनंदाचा अतिरेक म्हणजे का मोक्ष दुखाचा शेवट म्हणजे का मोक्ष समाधानाच्या कक्षेबाहेर असतो का मोक्ष का प्रेम आणि प्रेम म्हणजे मोक्ष का फक्त एक कल्पना आहे मोक्ष मला वाटत कि फक्त वेडेपणा म्हणजे मोक्ष एखाद्याला मोक्ष मिळाला आहे म्हणजे काय मला मोक्ष मिळाला आहे असे कुणी कसे म्हणू शकतो मला मोक्ष मिळाला आहे असे कुणी कसे म्हणू शकतो मोक्ष मिळाल्यावर मी, माझे ,मला,—कसे […]\nइये मुंबईचिये नगरी .. मध्यरंग (सन – १९९५)\nमुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी सर्वप्रथम १९८२ साली लिहिली. जसजसा काळ पुढे गेला तसे संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली. या कवितेचा हा मध्यरंग १९९५ मध्ये लिहिला गेला.व्यवस्थापन सल्लागार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. त्यांचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात.\nइये मुंबईचिये नगरी .. पूर्वरंग (सन – १९८२)\nमुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी १९८२ साली लिहिली. कवींचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात. व्यवस्थापन सल्लगार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. मुंबईवरचं हे मार्मिक भाष्य आपल्याला नक्कीच त्या काळात घेउन जाईल. […]\nमनात दडले बरेच काही…\nमाझी पहिली कविता … अजुन खुप कविता आहेत पण ही कविता मनाच्या खुप जवळ आहे.\nतुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा….\nतुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा….\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\nसारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\nडायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\nतिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटव��ील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2018/02/", "date_download": "2021-06-22T10:45:03Z", "digest": "sha1:557SUBQ7S2NLFSFJECDE2BQYIAHMES36", "length": 31001, "nlines": 664, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: फेब्रुवारी 2018", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nबुधवार, २८ फेब्रुवारी, २०१८\nमीच आहे किंवा नाही\nपरी खरे हे वाटेना\nमुग्ध मदिरा मी झालो\nकिती अजून मी उणा\nघेता घेता मी उगाणा\nशब्द वाहतो मी तुला\nवृक्ष सजीव हा झाला\nयेथे फेब्रुवारी २८, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८\nयेथे फेब्रुवारी २४, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, प्रेमकविता, म्हातारपण\nगुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८\nयेथे फेब्रुवारी २२, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गंभीर, दत्तात्रेय, ध्यान, भक्तीगीत\nबुधवार, २१ फेब्रुवारी, २०१८\nध्यानी घे रे ॥\nयेथे फेब्रुवारी २१, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गंभीर, गोरक्षनाथ, नवनाथ, भक्तीगीत\nमंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८\nयेथे फेब्रुवारी २०, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, १८ फेब्रुवारी, २०१८\nयेथे फेब्रुवारी १८, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गंभीर, चिंतन, ध्यान, मन\nगुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८\nआता वाहू दे रे\nयेथे फेब्रुवारी १५, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: प्रेमकविता, भक्तीगीत, राधा\nबुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८\nतुझ्या प्रेमाने तुडुंब भरलेले\nअनंत लहरींनी उचंबळून आलेले\nहे अथांग गर्द निळे सरोवर\nलाख यत्न करूनही मज नाकारता\nजड करते माझे प्रत्येक पाऊल\nहोतो बंदिस्त तुझ्या डोळयात\nअन् मला पुढे खरच\nतुला अन् मलाही न कळणारा\nहा विलक्षण खेळ खेळत राहते मन\nघेऊन तुजला कुशीत स्मृतीच्या\nपुन्हा पुन्हा कसे राहते ते मज\nतुझे थोपवणे अन बोलावणे\nतुझे थांबवणे वा साद ���ालणे\nवा कधी मज टाळणे\nहे सारे जीवघेणे बहाणे मी\nयेथे फेब्रुवारी १४, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८\nयम नियम ध्येय वगैरे\nखोल खोल स्वतःला विसरत\nतिच्या रूपात रंगात केसात\nसमाजाची चौकट लाथाडत उलथत\nतो पुरुष होता म्हणून\nचौकटीला हवे तसे वाकवत\nयेथे फेब्रुवारी १२, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ५ फेब्रुवारी, २०१८\nध्यास सुखाचा हा जुना\nहात मागे हा येईना\nयेथे फेब्रुवारी ०५, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, गंभीर, चिंतन, जीवन\nमज वाटते रे आता\nमी म्हणतो माझे मला\nमधू काळ तो जळाचा\nयेथे फेब्रुवारी ०५, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, ३ फेब्रुवारी, २०१८\nडोळा सुखाचा पाझर ॥\nऊठे दत्त दिगंबर ॥\nहोये स्वयं दिगंबर ॥\nतया लावतो मी भाळी\nपुण्ये फळुनिया येती ॥\nजीवे भावे ओवाळीला ॥\nएक गणना खड्याची ॥\nयेथे फेब्रुवारी ०३, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, दत्तात्रेय, भक्तीगीत\nशुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८\nजे नव्हते ते गेले\nतेव्हा हाती जे नुरले\nधावे उदंड हे मन\nतया स्मृतीचे ते धागे\nबोलू जातो ते सारे\nहोई विक्रांत उगा रे\nयेथे फेब्रुवारी ०२, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-22T10:44:46Z", "digest": "sha1:O4HSTP6LFG6MFP4DZM4S6GYNM4AQEIWJ", "length": 3829, "nlines": 76, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "आयुष्य || AAYUSHYA MARATHI KAVITA", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \nजाता जाता ही अखेर\nहिशोब काही जुळेना ..\nएकट वाटेन ज्यावेळी साथ नसेल कोणाची साद घाल भावा साथ मिळेल मित्रांची मैत्री तुझी नी माझी साथ कशाला कोणाची आठवणींत आपल्या साथ होती मैत्रीची\nतुझी आणि माझी मैत्री समुद्रातील लाट जणु प्रत्येक क्षण जगताना आनंदाने उसळणारी तुझी आणि माझी मैत्री ऊन्ह आणि सावली जणु सतत सोबत असताना साथ न…\nमनात माझ्या विचारात तु हे प्रेम सखे मझ आठवणीत तु हे प्रेम सखे मझ आठवणीत तु क्षण हे जगावे सोबतीस तु क्षण हे जगावे सोबतीस तु नकोच चिंता मोकळ्या मनात तु\nबास कर नाटक माणुसकीची दगडाला फासलेल्या शेंदुराची अरे ते कधी बोलत नाही देव आहे की कळत नाही अमाप पैसा लुठताना तिजोरी कुठे भरत नाही\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A9/", "date_download": "2021-06-22T11:43:51Z", "digest": "sha1:HADXH4DRQUJAWAEILF67UQIEDIDVL5GM", "length": 12040, "nlines": 94, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "स्वप्न (कथा भाग ३) || SWAPN KATHA ||", "raw_content": "\nकथा कवित�� आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \nआप्पा कित्येक वेळ तसेच बसून होते. रात्री तसेच बसल्या बसल्या झोपी गेले. सकाळी जाग आली तेव्हा मंदा खोली आवरत होती. मंदाच्या आवाजाने जागे होत आप्पा मंदाकडे पाहू लागले. आजही मंदा आप्पाना तशीच पूर्वीची मंदाच वाटत होती.\n“आज काय अगदी गोड दिसतेस मंदा तू \n“कायतरीच काय हो तुमचं ”मंदा लाजेने चूर होत म्हणाली.\n“मुलगा लग्नाचा झालाय म्हटलं डोक्यावरचं पण पांढरं झालं डोक्यावरचं पण पांढरं झालं त्याचा विचार करा आता त्याचा विचार करा आता ” मंदा चेष्टेच्या सुरात म्हणाली.\n पांढरे केस झाले म्हणून काय झालं मन अजून जवान आहे मन अजून जवान आहे ” असे म्हणताच मंदा लाजून खोलीतून निघून गेली.\nआप्पा बाहेर येताच सुनील आणि उमा समोरच बसलेले दिसले. आज कुठे काय करायचं, कुठे पथनाट्य करायचं किती गरीब मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं सगळं व्यवस्थित ठरवत होते. आप्पा स्वयंपाक घरात जाऊन मंदाशी बोलू लागले.\n“उमा बद्दल तुझ काय मत आहे \n“खूप गोड मुलगी आहे ती काल सुनीलला लागलं तेव्हा तिनेच सांभाळलं त्याला काल सुनीलला लागलं तेव्हा तिनेच सांभाळलं त्याला नेहमी काळजी घेत असते ती त्याची नेहमी काळजी घेत असते ती त्याची ” मंदा अगदी तोंडभरून कौतुक करत होती.\n” आप्पा मंदाकडे पाहून म्हणाले.\n“आहेच मला कौतुक दोघांचही ते जे करतायत त्याच आहेच ते जे करतायत त्याच आहेच त्यांना रागावते मी, पण तो राग त्यांच्या काळजीपोटी असतो त्यांना रागावते मी, पण तो राग त्यांच्या काळजीपोटी असतो ” आप्पा फक्त ऐकत होते.\nकाहीच न बोलता आप्पा थेट सुनील आणि उमा जवळ जाऊन बसले. कित्येक वेळ त्यांचं बोलणं ऐकत असता अचानक सुनील काहीतरी विसरलं म्हणून आणायला खोलीत गेला. उमा आणि आप्पा दोघेच तिथे होते. आप्पा नी थोडा वेळ घेत उमाला विचारलं.\n“हे जे तुम्ही कार्य करताय त्याचा तुम्हाला काही फायदा आहे \n“आप्पा समाज शिकला, त्यातूनही जर मुलगी शिकली तर समाज सुधारेलच ना आणि त्याचा फायदा तुम्हाला मला सगळ्यांना होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला मला सगळ्यांना होईल ” उमा अगदी बिंधास्त बोलली.\n परदेशात भले मोठे पगार मिळवतात मग ते सारं सोडून इथे हे असं करत बसायचं म्हणजे मग ते सारं सोडून इथे हे असं करत बसायचं म्हणजे \n कधीपर्यंत आपण दुसऱ्या देशांकडे असे जात राहणार इथे सुधारणा झाली तर बाहेर ���ायचा प्रश्नच येणार नाही इथे सुधारणा झाली तर बाहेर जायचा प्रश्नच येणार नाही आणि तिकडे जाऊन भले मोठी पगार मिळवणे हे आमचं स्वप्न नाहीच आणि तिकडे जाऊन भले मोठी पगार मिळवणे हे आमचं स्वप्न नाहीच हा समाज सक्षम करणं हा समाज सक्षम करणं त्याला स्वतः च्या मार्गावर चालवणं ही गरज आहे त्याला स्वतः च्या मार्गावर चालवणं ही गरज आहे \n पोरी तुमचे विचार ऐकून आज मला खरंच खूप बरं वाटलं पण प्रत्येकाला वाटत की आयुष्य अशा प्रकारे जगायचं असेल तर जोडीदारही तसाच हवा पण प्रत्येकाला वाटत की आयुष्य अशा प्रकारे जगायचं असेल तर जोडीदारही तसाच हवा ” आप्पा उमाकडे बघत राहिले.\n पण सगळ्यांनाच तसा मिळेल अस कस आपण जे कार्य करतोय त्यात आपल्या जोडिदाराचा सहवास मिळाला तर कोणाला नको वाटेनं आपण जे कार्य करतोय त्यात आपल्या जोडिदाराचा सहवास मिळाला तर कोणाला नको वाटेनं \n“तुला मिळेल असा जोडीदार ” आप्पा अचानक बोलून गेले.\nउमा अगदी गोंधळून गेली . इतक्या वेळ स्पष्ट बोलणारी उमा जरा चाचरत बोलू लागली. सुनील गेला त्या खोलीकडे पाहू लागली. आप्पा तिच्याकडे पाहत बोलले.\n“आमच्या सूनिलला कोण भेटेन काही कळत नाही बघ \n ” उमा आता मात्र गोंधळून गेली.\n“बरं उमा आमच्या सुनील बद्दल तुला काय वाटतं \nअसा प्रश्न विचारताच उमाला काय बोलावं तेच कळेना . ती शांत झाली. फक्त आप्पाकडे बघून हसली. सुनील तेवढ्यात खोलीतून बाहेर आला.\n काय बोलताय उमा सोबत \n ” आप्पा उमाकडें पाहत हसले आणि निघून गेले. जाताना उमाच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र त्यांनी आपल्या डोळ्यात टिपले. सुनील बद्दलच प्रेम त्यात स्पष्ट दिसत होत.\n ” विचारांच्या तंद्रीतुन उमा अचानक भानावर आली.\nतिच्या मनात सुनील बद्दल प्रेम होत, पण ते कधी तिला कळलंच नाही. आप्पांनी फक्त उमाला त्याची जाणीव करून दिली.\n आज तो पडका बंगला पूर्ण स्वच्छ करून घेऊयात बघ आपली शाळा तिथेच सुरू करूयात आपली शाळा तिथेच सुरू करूयात आणि बोरुवस्तीत पुन्हा जाऊन त्यांना समजावून सांगुयात आणि बोरुवस्तीत पुन्हा जाऊन त्यांना समजावून सांगुयात उमा ऐकतेयस ना तू उमा ऐकतेयस ना तू ” सुनील उमाकडे पाहत म्हणाला पण उमाच्या मनात प्रेमाचे तरंग उठत होते. त्या सगळ्या गोष्टींशी सुनील अनभिज्ञ होता. सुनील बोलत होता उमा फक्त त्याच्याकडे पाहत होती. मनात कित्येक भाव उमटत होते जणू तिला बोलत होते\nमाझेच मला मी दिसले\nस्वतः स मी शोधले\nव्यक्त करावे म्हटले तरी\nउमा भान हरपून सूनीलकडे पाहतंच राहिली. प्रेमाची ती चाहूल मनाला देत राहिली.\nस्वप्न ‌(कथा भाग २) स्वप्न (कथा भाग ४)\n\"अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी \" त्याने रिप्लाय केला, \"मला वाटल सहजच केलतास मेसेज म्हणुन काही रिप्लाय केला नाही\" त्याने रिप्लाय केला, \"मला वाटल सहजच केलतास मेसेज म्हणुन काही रिप्लाय केला नाही\n\" आता पुन्हा आपण कधीच भेटणार नाहीत, तु फक्त खुश रहा , आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर, माणसाला स्वप्न पडतात, आपल हे प्रेम स्वप्नच होतं…\n\" \"दादा मीच आहे\" \"का रे सदा\" \"का रे सदा काय काम काढलं सकाळ सकाळ काय काम काढलं सकाळ सकाळ\" \"पत्र द्यायच होतं तुमचं, कालच पोस्टमन देऊन गेलाय माझ्याकडे\" \"पत्र द्यायच होतं तुमचं, कालच पोस्टमन देऊन गेलाय माझ्याकडे\nकाही क्षण माझे काही क्षण तुझे हरवले ते पाहे मिळवले ते माझे  मी एक शुन्य तु एक शुन्य तरी का हिशेबी मिळे एक शुन्य…\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2019/02/", "date_download": "2021-06-22T10:30:02Z", "digest": "sha1:CMRL4IDKPOXZD7KHKBC7VCZ6K3VEWNGO", "length": 28364, "nlines": 623, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: फेब्रुवारी 2019", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nगुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९\nजणू दुसरा की बाजी\nभूमी इंच इंच लढ\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २८, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, गंभीर, देश\nबुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९\nअजुनि रक्त माझे थोडे\nरे येथे सांडणार आहे\nलपूनही पुन्हा येणार आहे\nतेज तर्रार हे शस्त्र झाले\nएकेक रिपू नग्न संगीन\nरे आता टिपणार आहे\nहोऊ दे रे अंत , इथला तो\nप्रत्येक गद्दार मरणार आहे\nहातात घेत मरण आता\nप्रत्येक कण लढणार आहे\nआलो असे जन्मा इथे मी\nसार्थक ते करणार आहे\nजननी जन्मभुमी तुझे गं\nपांग मी फेडणार आहे\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २७, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: गंभीर, देश, प्रासंगिक\nमंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २६, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९\nदत्ता तुझा दास मजला करावे\nसदा सेवेसी तुझ्या मी झिजावे\nतुझे कृपा प्रेम पावते मी व्हावे\nपदासी लागूनी जन्म हा तरावे\nजन्म सारा हिंडलो मी तृष्णेपाठी\nनच झाली कधी तुझी गाठी भेटी\nसुख शोधतांना इथे दुर्दशाच पातलो\nवेचले ते सारेच आता लोटून आलो\nअनाथासी नाथा या तुचि सांभाळी\nशरणागत विक्रांत दत्ता प्रतिपाळी\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २५, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nरविवार, २४ फेब्रुवारी, २०१९\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २४, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nशनिवार, २३ फेब्रुवारी, २०१९\nकधी सरेल हा टाहो\nकधी पेटेल रे दिवा\nबापा करी रे करुणा\nहाक पडू दे रे काना\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २३, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, गिरनार, दत्तात्रेय, भक्तीगीत\nशुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१९\nयेथे फेब्रुवारी २२, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गणेश गणपती, भक्तीगीत\nगुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१९\nत्या रक्ताचे मुल्य मागते\nत्या रक्ताचे मुल्य मागते\nत्या रक्ताचे मुल्य मागते\nआता इथली माती रे\nमना मनात आग पेटली\nविद्ध प्रत्येक छाती रे\nचरफडणारे श्वास असे रे\nकरण्या तर्पन त्या रक्ताने\nहाताला या आस असे रे\nशंभर आता भरले रे\nये क्षण उडविण्या शिर\nचक्र आता आतुरले रे\nक्षुद्र घातकी सर्पदंश हे\nकिती एक ते साहिले रे\nपाय आता उगारले रे\nदया न आता व्याळाला\nमैत्री शब्द ही मेला रे\nसूड हवा फक्त सूड तो\nवाट पहाते टकमक टोक\nदेशद्रोही जे आग लावती\nशांतीचा हा देश ठरवला\nतो शुभ्र कपडा फेकला रे\nशांती नांदते त्याच घराला\nजो बळी मुठी आवळला रे\nयेथे फेब्रुवारी २१, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: गंभीर, देश, मुक्तछंद\nबुधवार, २० फेब्रुवारी, २०१९\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २०, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: काली माता, गंभीर, देश, मुक्तछंद, शिव\nमंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९\nरोज येणे जाणे होते\nगाडी किती रे खटारा\nपडो हाताला रे घट्टे\nत्यांच्या पायी रुजू होवो\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी १९, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, गंभीर, जीवन\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nत्या रक्ताचे मुल्य मागते\nसखी ते क्षण कालचे\nरे मी एक दत्त\nफक्त एक कृपा कर\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6960", "date_download": "2021-06-22T10:52:31Z", "digest": "sha1:57ELXODFISEVNZUY3METQTIZFBF2AWDY", "length": 13691, "nlines": 166, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दूरदर्शन : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दूरदर्शन\nदूरदर्शनवरील 'रामायण' मालिकेची एक आठवण\nपूर्वी दर रविवारी सकाळी दूरदर्शनवर रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका लागायची. ह्या मालिकेत जो सीन फक्त पाच मिनिटात दाखवून संपू शकतो, त्याला एवढं लांबण लावायचे कि एक अख्खा एक तासाचा एपिसोड त्यावर खर्ची पडायचा. मला आठवतंय, सर्वांना कल्पना आली होती कि आता पुढच्या एपिसोडमध्ये रावणवध होणार. रावणवध पहायला अवघा देश लागोपाठ पाच-सहा रविवार टीव्हीपुढे नजर लाऊन बसला होता. पण सागरसाहेब प्रत्येक वेळी रावणाला पुढच्या एपिसोडचं जीवदान द्यायचे. अखेर मग प्रसारमाध्यमात सर्वांना कळवून एका रविवारी 'रावणवधाचा' दिवस मुक्रर करण्यात आला. त्या रविवारी सर्व लहानथोर मंडळी टीव्ही पुढे जागा पकडून बसले होते.\nRead more about दूरदर्शनवरील 'रामायण' मालिकेची एक आठवण\nअर्धा-दशक लहान बायको - भाग २\nआम्ही आता घरी आलो होतो. एकमेकांची सवय होऊ लागली होती आणि हळू हळू स्वभाव देखील समजू-जाणवू लागले होते. अर्थात निश्चित स्वरूपात नाही. पण एक अंदाज येऊ लागला होता एवढं मात्र खरं काही वेळेस त्यामुळे खटके देखील उडायचे.जेवण झाल्यावर गाणी ऐकायची मला लहानपणापासून सवय. त्यात 'जो जीता वोही सिकंदर' किंवा 'दिलवाले दुल्हनिया जायेंगे' मधली गाणी अगदी विशेष आवडीने. कधी कधी 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का' होऊन जायचं. अधून मधून ८० च्या दशकातील आर.डी बर्मन ची गाणी किंवा त्याचीच '१९४२ - अ लव्ह स्टोरी' मधली गाणी असायची. कधी कधी 'तेझाब', 'बेटा' वगेरे सिनेमे हजेरी लावायचे.\nRead more about अर्धा-दशक लहान बायको - भाग २\nअर्धा-दशक लहान बायको - भाग १\nप्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जेव्हा त्याची चौकशी आणि उलटतपासणी एकदम होते आणि साहजिकच तो दिवस त्याला स्वच्छ आठवतो. म्हणूनच ह्या गोष्टीची सुरुवात 'तो दिवस मला स्वच्छ आठवतो' ह्याच वाक्याने करतो आहे. अनेक मुलीकडल्यांच्या - पोलिस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या तशा - पायऱ्या चढून आणि तिथे 'चौकशी' शिवाय काहीही हाती न लागून आम्ही ह्या घराचे दार वाजवले. आधी एवढे अनुभव घेतल्यामुळे आमच्या घरच्यांचे चेहरे 'इथे तरी न्याय मिळेल काय' असे झाले होते. मी मात्र 'आता पुढे काय' असे भाव ठेवून होतो.\nसंयुक्त अरब अमिराती (UAE)\nRead more about अर्धा-दशक लहान बायको - भाग १\nविषय क्र.२ : दूरदर्शन\nआमिर खानने जेव्हा सत्यमेव जयते हा एक महत्त्वाकांक्षी दूरचित्रवाणी कार्यक्रम एका खाजगी वाहिनीसोबत करण्याचे ठरवले तेव्हा हा कार्यक्रम त्याच दिवशी त्याच वेळेला दूरदर्शनवरून देखील प्रसारित झाला पाहिजे अशी त्याची प्रमुख अट होती. सत्यमेव जयते या कार्यक्रमाचं एकंदर स्वरूप लक्षात घेता, दूरदर्शनवर हा कार्यक्रम दाखवण्यामागचा त्याचा हेतू सहज समजून येईल. कारण, देशभरामधे केबल वाहिन्यांचे कितीही जाळे पसरलेले असले तरी आजही भारताच्या कानाकोपर्‍यात जाऊन पोचणारे दृकश्राव्य माध्यम म्हणजे दूरदर्शन.\nRead more about विषय क्र.२ : दूरदर्शन\nविषय क्रमांक - १ - \"चित्रपट आणि मी \"\nमाझ्यावेळेला असं होतं......... असं म्हणण्या इतकी मी खूप मोठी नाही.... चित्रपटांच आणि माझं नांत कुठून सुरु झालं ते अगदी तारीख ,वार ,साल ,असं अगदी सही सही सांगताही येणार नाही. पण माझ्या काही चित्रपटाबद्दल विशेष आठवणी मात्र आहेत . कारण काही चित्रपट मला त्या चित्रपटापेक्षाही त्यावेळी घडलेल्या घटनांवरून जास्त आठवतात, असा घटनांनी येणारा प्रत्येक चित्रपट माझ्या आयुष्यात आठवणींची सुमधुर प्राजक्त घेऊन बरसतो ........\nRead more about विषय क्रमांक - १ - \"चित्रपट आणि मी \"\n९० चे ते दशक\n९०च्या त्या दशकात, लहानाचे मोठे होणं ही फार भाग्यवान गोष्ट होती ह्याचे कारण ....ज्या लोकांनी त्या काळात बालपण घालवले त्यांना आठवेल...सायकल हे आपलं वाहन होतं, दुचाकी आस-पास विपुल असत..... घरी 'लॅंडलाइन' असणं गर्वाने सांगितले जायचे, आणि मित्रांना त्यावर घरी फोन करणे नित्याचे असत......मोबाइल हे श्रीमंतीचे लक्षण मानले जात आणि त्यांनी 'पेजर' ची जागा अजुन घेतली नव्हती ह्याचे कारण ....ज्या लोकांनी त्या काळात बालपण घालवले त्यांना आठवेल...सायकल हे आपलं वाहन होतं, दुचाकी आस-पास विपुल असत..... घरी 'लॅंडलाइन' असणं गर्वाने सांगितले जायचे, आणि मित्रांना त्यावर घरी फोन करणे नित्याचे असत......मोबाइल हे श्रीमंतीचे लक्षण मानले जात आणि त्यांनी 'पेजर' ची जागा अजुन घेतली नव्हती खूप कमी मित्रांच्या घरी 'केबल' असत खूप कमी मित्रांच्या घरी 'केबल' असत शाळेत, मुलीशी बोलणं, ह्याचा अर्थ काहीतरी 'सुरू' आहे असा घेतला जात, व 'शिक्षा मिळणे' ही गोष्ट 'शरमेने' मान्य केली जायची\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/chandrakant-patils-challenge-to-open-sharad-pawar/", "date_download": "2021-06-22T10:13:02Z", "digest": "sha1:LGXCAA5FQS2BNHRDLUTKREDE6L3LKVBW", "length": 3072, "nlines": 66, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना खुलं आव्हान - News Live Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना खुलं आव्हान\nचंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना खुलं आव्हान\nNewslive मराठी – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना खुलं आव्हान दिलं. ते सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यात दुष्काळ दौऱ्यात बोलत होते.\nसरकारनं दुष्काळासंदर्भात केलेल्या कामांसंबंधीची आकडेवारी मी सर्वांसमोर मांडतो. त्यासाठी कोणीही चौकात चर्चा करायला बोलवलं तरी मी तयार आहे.\nमग ते जाणता राजा असो किंवा कोणीही, असं पाटलांनी म्हटलं. तसंच, दुष्काळाचा फायदा घेत काहीजण राजकीय स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नात आहेत, असा टोलाही त्यांनी लावला.\nआर्चीला नकोत रडूबाईच्या भूमिका\nपाणी मिळत नसल्यामुळे सरपंचाला मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajsatya.page/2020/03/19-j0aChX.html", "date_download": "2021-06-22T11:43:37Z", "digest": "sha1:UMWARPBBIXWI6MWCMEYAZJ75KIZ4S2FD", "length": 5389, "nlines": 48, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "३८ वर्षीय पुरुष विलगीकरण कक्षात दाखल...३० मार्च २०२० सायं.५ वाजताचे सातारा जिल्हा एन कोरोना 19 आकडेवारी", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\n३८ वर्षीय पुरुष विलगीकरण कक्षात दाखल...३० मार्च २०२० सायं.५ वाजताचे सातारा जिल्हा एन कोरोना 19 आकडेवारी\n३८ वर्षीय पुरुष विलगीकरण कक्षात दाखल...३० मार्च २०२० सायं.५ वाजताचे सातारा जिल्हा एन कोरोना 19 आकडेवारी\nकराड - सातारा जिल्ह्यातील एक 38 वर्षीय पुरुषाला कोरडा खोकला व श्वसनाचा त्रास होत असल्याने आज दुपारी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करून त्याच्या घशातील स्रावाचा नमुना एन आय व्ह�� पुणे येथे पाठविण्यात आला आहे.प्राथमिक तपासणी नंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अमोद गडीकर यांनी सांगितले.\nदिनांक 30.3.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा एन करोना 19 (कोव्हिड 19) आकडेवारी\n1. एकूण दाखल - 33\n2. जिल्हा शासकीय रुग्णालय- 31\n3. कृष्णा हॉस्पीटल, कराड- 2.\n4. कोरोना नमुने घेतलेले-33\n5. कोरोना बाधित अहवाल -2\n6. कोरोना अबाधित अहवाल -30\n7. अहवाल प्रलंबित -1\n8. डिस्चार्ज दिलेले- 30\n9. सद्यस्थितीत दाखल- 3\n10. आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 26.3.2020) - 480\n11. होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 480\n12. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 265\n13. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पर्ण न झालेल्या व्यक्ती – 215\n14.संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 37\n15. यापैकी डिस्जार्ज केलेले- 10\n16. अद्याप दाखल -27\nडॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले त्यांना तुरूंगात का जावे लागले त्यांना तुरूंगात का जावे लागले या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\nपिपरी येथील शेतकरी सुपुत्राची लग्नाचा खर्च टाळुन मुख्यमंत्री सहाय्यता निधिला ५१ हजाराची मदत\nजयवंतराव भोसले पतसंस्थेला 1 कोटी 29 लाखांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले\nउपजिल्हा रुगणालय, कराड येथे दाखल अणाऱ्या पाच नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह, 22 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 167 जणांना केले दाखल\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/both-died-on-the-spot-under-a-pile-of-mud-palghar-mhsp-446903.html", "date_download": "2021-06-22T11:06:30Z", "digest": "sha1:5MTWKQ7F7QTNZW4G4MW32AK4DKPZOMR3", "length": 18005, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा जागीच मृत्यू, सहा जण गंभीर जखमी | Maharashtra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nराज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल,संभाजीराजेंनी दिली माहिती\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nडायबेटिज रुग्णांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, फायदे माहिती झाले तर, रोज प्याल\nICUमधील रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा नातेवाईकांचा आरोप; मुंबईतील प्रकार\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nमेड इन ���ंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\n'मालविका' फेम आदिती सारंगधर घेणार निरोप; वाचा नेमकं काय घडलं\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\nWTC Final, LIVE : अखेर पाऊस थांबला, टीम इंडियापुढे किवींना रोखण्याचं कठीण आव्हान\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\n चुकीवर बोट ठेवत लक्ष्मणनं व्यक्त केलं आश्चर्य\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nडायबेटिज रुग्णांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, फायदे माहिती झाले तर, रोज प्याल\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nNational Kiss Day: 'किस'विषयी या 7 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात संचारबंदी\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला च���र पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nलग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\nमातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा जागीच मृत्यू, सहा जण गंभीर जखमी\n मुंबईत ICUमधील रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडले; नातेवाईकांच्या आरोपाने एकच खळबळ\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात 8 दिवस संचारबंदीची शक्यता\nमहाराष्ट्रासाठी चिंतेची बातमी, महाबळेश्वरमध्ये आढळला घातक Nipah व्हायरस\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nकाखेत कळसा अन् गावाला वळसा घरातच लपलेली पत्नी, संशयातून पतीनं शेजाऱ्याच्या घरी केली जाळपोळ\nमातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा जागीच मृत्यू, सहा जण गंभीर जखमी\nजव्हार तालुक्यातील बोरहट्टी गावातील आदिवासी शेतकरी घरांसाठी माती काढण्यासाठी गेले होते.\nपालघर, 11 एप्रिल: मातीचा ढिगाऱ्याखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. घरासाठी माती काढताना शुक्रवारी ही दुर्दैवी घटना घडली.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी की, जव्हार तालुक्यातील बोरहट्टी गावातील आदिवासी शेतकरी घरांसाठी माती काढण्यासाठी गेले होते. अचानक मातीची दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर सहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे.\nहेही वाचा...मुंबईतल्या या हॉटस्पॉटमध्ये कोरोना रोखणं खरं आव्हान, हे PHOTO बघून येईल अंदाज\nपावसाळा जवळ आल्यामुळे घरांच्या कुडांना लेप करण्यासाठी बोरहट्टी गावातील काही आदिवासी बांधव गावा���ेजारील डोंगरावर माती घेण्यासाठी गेले होते. यात सात महिलांचा समावेश होता. सर्वजण रस्त्यालगत असलेल्या डोंगरातील माती खोदकाम करीत होते. यात खोदकाम करताना अचानक वरतून मातीचा धस (ढिगारा) कोसळला. खोदकाम करीत असलेल्या या कामगारांच्या अंगावर येऊन पडला.\nहेही वाचा...धारावीत COVID-19 चा चौथा मृत्यूच; मुंबईच्या कोरोना हॉटस्पॉटमधली चिंता वाढली\nया डोंगराच्या एकदम जवळ असलेले मनोज यशवंत जाधव (30-वर्ष) व मुक्ता सुदाम तराळ (16- वर्ष ) हे दोघे ढिगाऱ्याखाली दबले गेले. मोठे दगड डोक्यावर पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच यात दोन व्यक्तींना गंभीर दुखापत झाली तर चार जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर जव्हार येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर दुखापत झालेल्या दोन महिलांना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास मराड यांनी सांगितले.\nराज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल,संभाजीराजेंनी दिली माहिती\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nडायबेटिज रुग्णांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, फायदे माहिती झाले तर, रोज प्याल\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.gyaanipedia.com/w/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0&action=history", "date_download": "2021-06-22T11:40:54Z", "digest": "sha1:MQCGLKYEWI72ASE3HZFJSTPGXUPPIZYA", "length": 3091, "nlines": 49, "source_domain": "mr.gyaanipedia.com", "title": "\"मुखपृष्ठ\" चा संपादन इतिहास - ज्ञानीपिडीया", "raw_content": "\n\"मुखपृष्ठ\" चा संपादन इतिहास\nया पानाच्या नोंदी पहा (view abuse log)\nफरक निवडणे: जुन्या आवृत्तींमधील फरक पाहण्यासाठी रेडियो बॉक्स मध्ये खूण करा व एन्टर कळ दाबा अथवा खाली दिलेल्या कळीवर टिचकी द्या.\nविवरण: (चालू) = चालू आवृत्तीशी फरक, (मागील) = पूर्वीच्या आवृत्तीशी फरक, छो = किरकोळ संपादन\nचालूमागील २०:५०, २६ ऑगस्ट २०१९‎ Shaunak Chakraborty चर्चा योगदाने‎ १,७३३ बाइटस् −१८‎\nचालूमागील २०:०९, ३ डिसेंबर २०१८‎ MediaWiki default चर्चा‎ १,७५१ बाइटस् +१,७५१‎ Create main page\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/tractor-service-centers/escort/", "date_download": "2021-06-22T10:11:30Z", "digest": "sha1:4VQ7FO6WIP4NOWUGGWLRCZEXZB7REWDU", "length": 21936, "nlines": 204, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "185 एस्कॉर्ट ट्रॅक्टर सर्व्हिस सेंटर इन इंडिया, माझ्या जवळील सर्व्हिस सेंटर", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो ट्रेलर\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nएस्कॉर्ट ट्रॅक्टर सर्व्हिस सेंटर\nएस्कॉर्ट ट्रॅक्टर सर्व्हिस सेंटर\nभारतभर 185 एस्कॉर्ट ट्रॅक्टर सर्व्हिस सेंटर शोधा. ट्रॅक्टर जंक्शन मध्ये आम्ही राजस्थान, हरियाणा, बिहार, पंजाब आणि इतर शहरांमध्ये सर्वोत्कृष्ट एस्कॉर्ट ट्रॅक्टर सेवा केंद्र प्रदान करतो. एस्कॉर्ट ट्रॅक्टर कार्यशाळेचा पत्ता आणि एका क्लिकवर संपर्क तपशील मिळवा. तर, कृपया आमच्याशी संपर्कात रहा आणि आपल्या जवळच्या एस्कॉर्ट ट्रॅक्टर सर्व्हिस सेंटरबद्दल शोधा\n185 एस्कॉर्ट ट्रॅक्टर सर्व्हिस सेंटर\nअधिक सेवा केंद्र लोड करा\nलोकप्रिय शहरांमध्ये ट्रॅक्टर सर्व्हिस सेंटर\nब्रांडद्वारे शोध ट्रॅक्टर सर्व्हिस सेंटर\nयाबद्दल अधिक एस्कॉर्ट ट्रॅक्टर्स\nशोधा एस्कॉर्ट जवळ ब्रँड ट्रॅक्टर सर्व्हिस सेंटर\nएस्कॉर्ट ट्रॅक्टर सर्व्हिस सेंटर शोधत आहात\nट्रॅक्टर जंक्शन वर, तुम्हाला भारतात प्रमाणित एस्कॉर्ट ट्��ॅक्टर सर्व्हिस सेंटर मिळू शकतात. आपला पसंतीचा ब्रँड निवडा आणि एस्कॉर्ट ट्रॅक्टर कार्यशाळेसह कनेक्ट व्हा. आम्ही तुमच्या जवळच्या एस्कॉर्ट ट्रॅक्टर सर्व्हिस सेंटरची यादी प्रदान करतो.\nभारतात एस्कॉर्ट ट्रॅक्टर सेवा केंद्रे किती आहेत\nभारतात 185 एस्कॉर्ट ट्रॅक्टर सेवा केंद्र शोधा. ट्रॅक्टर जंक्शन येथे आपल्या जवळील सर्वोत्कृष्ट एस्कॉर्ट ट्रॅक्टर सेवा केंद्रे मिळवा. आपण संपूर्ण संपर्क तपशील आणि एस्कॉर्ट ट्रॅक्टर कार्यशाळेचा पत्ता देखील मिळवू शकता.\nएस्कॉर्ट ट्रॅक्टर सेवा केंद्राशी संबंधित तपशील मी कसा मिळवू शकतो\nट्रॅक्टर जंक्शन आपल्यासाठी कार्य करते. आम्ही एस्कॉर्ट ट्रॅक्टर सेवा केंद्राचा वेगळा विभाग प्रदान करतो. आम्ही जिथे पुरवतो तिथे तुम्हाला भारतात सर्व एस्कॉर्ट ट्रॅक्टर सेवा कार्यशाळा मिळू शकतात. फक्त आपले शहर फिल्टर करा आणि आपल्या जवळचे सर्वोत्तम एस्कॉर्ट ट्रॅक्टर सेवा केंद्र मिळवा.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63461", "date_download": "2021-06-22T11:38:19Z", "digest": "sha1:JGNYEALPW4CSFZJBAH6C2VLMLTIAJ7BS", "length": 46069, "nlines": 200, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विज्ञान - वाद नव्हे फक्त संवाद | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /पेशवा यांचे रंगीबेरंगी पान /विज्ञान - वाद नव्हे फक्त संवाद\nविज्ञान - वाद नव्हे फक्त संवाद\nप्रथम विज्ञानवादी ह्या संकेत-नामा खाली लिहिणार्‍या मायबोली-मित्रांना धन्यवाद व एक मोठा शाउट-आऊट विज्ञान विषय मायबोलीवर पुन्हा झोतात आणल्याबद्दल व वैयक्तिक, माझ्या विज्ञानविषयक विचारांची धूळ झटकायला उद्युक्त केल्याबद्दल. जिथे शक्य आहे तिथे संदर्भ (बाळबोध) दिलेले आहेत. बाकी ....\nविज्ञान - तडक्या शिवाय\nविज्ञाना संदर्भातील मूलभूत गृहीतके [२] अशी आहेत\nआपल्या सभोवतालचे भौतिक जग हे केवळ मनुष्य इंद्रिय-अनुभवा पलीकडे प्रत्यक्षात अस्तित्वात आहे. म्हणजे ते 'माया' नाही.\nजगात घडणाऱ्या भौतिक घटनांमागे इतर भौतिक/नैसर्गिक कारणेच आहेत आणि ती कारणे घडणार्‍या घटना समजून घ्यायला पुरेशी आहेत.\nभौतिक जगत/निसर्ग हे अंतरीक्ष आणि काळ ह्या दोन्ही मितींमध्ये सारखेच काम करते.\nमनुष्यप्राणी हे भौतिक जगत तंतोतंत बघू शकतात व समजू शकतात.\nह्या गृहीतकांच्या आधारावर हे भौतिक जग समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे विज्ञान. विज्ञानाचे दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे एका प्रकाराचे ज्ञान आहे ज्याला सोयी करता 'विज्ञान-शास्त्र' म्हणूयात आणि दुसरा भाग म्हणजे ते ज्ञान मिळवण्याची एक विशिष्ट पद्धती आहे जिला 'विज्ञान-प्रक्रिया' म्हणूयात. विज्ञान-शास्त्र व विज्ञान-प्रक्रिया ह्या दोघांनाही काही व्यवच्छेदक लक्षणे आहेत.\nसगळ्या विज्ञान-शास्त्राचे घटक हे स्वतः एक विज्ञान-शास्त्रच असतात.\nकोणतेही विज्ञान-शास्त्र त्याच्या घटक विज्ञान-शास्त्रा पासून दिलेल्या विज्ञान-प्रकियेने पुन्हा पुन्हा निर्माण करता येते.\nविज्ञान-प्रक्रिया व विज्ञान-शास्त्र-घटक हे त्यांच्या संयोगाने तयार होणाऱ्या विज्ञान-शास्त्राची पूर्णपणे व्याख्या करतात.\nविज्ञान-शास्त्र-ध्येय, विज्ञान-शास्त्र प्रेरित प्रतिकृती, विज्ञान-शास्त्र-घटक, विज्ञान-शास्त्र प्रेरित अनुमान चाचण्या हे विज्ञान-प्रक्रियेचे घटक आहेत.\nविज्ञान प्रक्रिया ही साधारण तीन टप्प्यांची असते निरीक्षण-प्रतिकृती-अनुमान\nविज्ञान-प्रक्रिया ही जे कोणी ती ��्रकिया करणार आहे तिच्या पासून अलिप्त असते. म्हणजेच प्रक्रिया करणारीचा त्या प्रक्रियेवर वा तिच्या घटकांवर कोणताही प्रभाव नसतो.\nदिलेल्या विज्ञान-प्रक्रियेत कोणतीही संदिग्धता नसते.\nदिलेली विज्ञान-प्रक्रिया दिलेल्या विज्ञान-शास्त्र-घटकांवर पुन्हा पुन्हा व एकसारखीच राबवता येते व निघणारे अनुमान हे प्रत्येक वेळेस सारखेच असते.\nवैज्ञानिक व विज्ञान जगत\nवैज्ञानिक म्हणजे जो एकानेक विषया संदर्भात विज्ञान-शास्त्र निर्माण करण्यात काम करतो तो. विज्ञान-जगत हे अशा अनेक वैज्ञानिकांचा समूह आहे. निर्माण होत असलेले विज्ञान-शास्त्र संकलित करणे , त्याचे योग्य प्रकारे वितरण करणे, त्याचा प्रचार करणे व ते विज्ञान-शास्त्र निर्माण होताना ते अधिकाधिक अचूक असावे ह्या करिता सजग असणे हे ह्या समूहाचे महत्त्वाचे उद्देश आहेत. त्या अनुषंगाने वैज्ञानिक असण्यासाठीचे व ह्या समूहाचा भाग असण्याचे काही शैक्षणिक व इतर निकष निर्माण करण्यात आले आहेत.\nमूलभूत विज्ञानवाद व विज्ञानवादी\nमूलभूत विज्ञानवाद हा केवळ आणि केवळ निर्माण होणाऱ्या विज्ञान-शास्त्राच्या व विज्ञान-प्रक्रियेच्या संदर्भातच अपेक्षित आहे. निर्माण होणारे विज्ञान-शास्त्र व विज्ञान-प्रक्रिया ह्या दोनोच्या अचूकता, विकास व संकलनाशीच तो जोडलेला आहे. निर्माण झालेले विज्ञान हे स्वयंभू असावे हा एकमेव उद्देश ह्या विज्ञानवादा मागे आहे. मूलभूत विज्ञान मानवकेंद्रित वा इतर कोणत्याही प्रजाती-केंद्रित नसावे ही ह्या मागची धारणा आहे. त्यामुळे मूलभूत विज्ञानवाद वैज्ञानिकावर वा विज्ञानाचा वापर करणाऱ्यावर इतर कुठलेही म्हणजे विज्ञान-शास्त्र व विज्ञान-प्रक्रिये संदर्भात सोडता बंधन घालत नाही. विज्ञानाशिवाय इतर कोणत्याही पद्धतीने निर्माण झालेल्या ज्ञानाच्या गुणवत्तेची वा उपयुक्ततेची हमी देता येऊ शकत नाही इतकेच हा वाद मानतो. हा मूलभूत विज्ञानवाद मानणारी प्रत्येक एन्टिटी ही विज्ञानवादी असते.\nमूलभूत विज्ञान हे जरी प्रजाती-केंद्रित नसावे अशी अपेक्षा असली तरी सद्यस्थितीत ते विज्ञान मानव निर्माण करत असल्याने आपोआपच ते मानव-केंद्रित झालेले आहे. मानवाच्यात उत्क्रांतीने निर्माण झालेल्या जैविक वैषिष्ठांनमुळे, मानवाच्या आकलन व व्यक्त होण्याच्या सीमांमुळे त्याने निर्माण केलेल्या विज्ञाना��ा त्या अनुषंगाने मर्यादा आलेल्या आहेत. तयार झालेले विज्ञान हे प्रामुख्याने मानव प्रजातीच वापरणार आहे हे त्या मागचे अध्याहृत आहे. त्या अनुषंगाने निर्माणा होणारे विज्ञान हे मानवाचे जगातील अस्तित्व सुखकर व्हावे ह्या उद्देशानेच चाललेले आहे. मानवता प्रथम, तिचे फायदे व विकास प्रथम हा ह्या विज्ञाना मागचा ऊर्जा-स्रोत आहे.\nमानव-केंद्रित विज्ञानवाद हा मुख्यता दोन विचारधारेत विभागता येतो. (१) मानव हाच महत्त्वाचा केंद्र बिंदू आहे आणि विज्ञान हे केवळ आणि केवळ मानवाचे हे केंद्रस्थान अजून बळकट करण्यासाठीच आहे आणि (२) मानव हा केंद्र बिंदू असला तरी तो निसर्गाशिवाय जगू शकत नाही म्हणून मानवी जीवन शक्य करणाऱ्या नैसर्गिक चौकटी सुधा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मानव व मानवी जीवन शक्य करणाऱ्या चौकटी ह्या दोन्हीच्यासाठी विज्ञान आहे.\nमनुष्यवादाचा अंतःप्रवाह असला तरी निर्माण झालेल्या विज्ञानात असे बरेचसे आहे जे मानव-केंद्रितता भेदून निखळ विज्ञान स्वरूपात निर्माण झालेले/केलेले आहे.\nमाणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि त्यामुळे एकसंध मानवता जरी तात्त्विक स्तरावर मान्य असली तरी ज्या समाजाचा माणूस भाग आहे त्या समाजाच्या चौकटींचा विज्ञान निर्मतीवर प्रभाव आहे. असंख्य विषयांबाबत विज्ञान निर्माण करण्याची गरज आहे. अशा वेळेस कोणत्या विषयांना प्राधान्य मिळेल हे एकतर त्या त्या समाजाच्या आचार-विचार-मूल्य-गरजा, सामाजिक संरचना ह्या व अशा इतर कारणाने जाणीवपूर्वक अथवा नकळत बनलेल्या कलामुळे ठरते. त्याच प्रमाणे प्रत्येक समाजात निर्माणा होणारे विज्ञान हे दुसऱ्या समाजापर्यंत पोहोचेलच ह्याची शाष्वती नसते. ते पोहोचले तरी त्या समाजाच्या संदर्भात त्याचे काही महत्त्व असेल असेही नसते. ह्याचा निर्माण झालेल्या विज्ञानावर जरी परिणाम होत नसला तरी उपलब्ध विज्ञान किती व कुठले असेल ह्यावर नक्कीच होतो.\nजसा विज्ञान निर्मितीवर समाज आचार-विचार-मूल्य-गरजा-संरचनेचा प्रभाव पडतो तसेच विज्ञान वापरण्यावरही होतो. जे वैज्ञानिक नाहीत व जे केवळ विज्ञान वापरतात ह्यांचा विज्ञानविषयक दृष्टिकोन हा महत्त्वाने ह्याच चौकटीत ठरतो. दैनंदिन राहणीमान सुलभ करणारे व समाज चौकटीत सामावणारे विज्ञान वापरले जाते. तर थेट आयुष्यावर परिणाम न करणारे पण सामाजिक चौकटीला छेद देणारे विज��ञान सहसा स्वीकारले जात नाही अथवा ते स्वीकारायला वेळ लागतो.\nसमाजाला लागणाऱ्या सर्व विषया संदर्भात विज्ञान उपलब्ध असणे अपेक्षीत असेल तर त्यासाठी त्या समाजातील महत्तम जनसमुदाय विज्ञान निर्मिती प्रक्रियेशी जोडला गेलेला असणे आवश्यक आहे. पण प्रत्येक समाज त्या संदर्भाने लागणारी किंमत मोजायला तयार असतोच असे नाही. मग ही किंमत सामाजिक स्थित्यंतराची असेल अथवा इतर भौतिक, वैचारिक स्वरूपाची असेल.\nत्यापुढे जाऊन विज्ञान भौतिक आयुष्यात सुधारणा करेलही पण आयुष्य विषयक भावना विश्वाचे काय, सौदर्यदृष्टीचे काय, सामाजिक मूल्यांचे काय जिथे सध्या विज्ञान पोहचू शकत नाही. अश्या वेळेस पारंपरिक अवैज्ञानिक ज्ञान स्रोत वापरण्याशिवाय पर्याय काय\nविज्ञानाला आजचे काटेकोर नियम लागायच्या आधीपासून माणूस विज्ञानाची निर्मिती करत आला आहे. ही निर्मिती प्रक्रिया एकसारखी, एकसंध व अचूक नसली तरी तीच्या पासून झालेली ज्ञान निर्मिती (विज्ञान १.०) पूर्णतः टाकवू नाहीच. एका प्रकारे विज्ञानाची उत्क्रांती झाली आहे व पुढे होणार आहे. आज पासून १००० एक वर्षाने मागे बघताना आज जे विज्ञानाचे नियम असतील तेच असतील का आज जे विज्ञानासंदर्भात स्वीकृत अचूकतेचे मापदंड आहेत ते स्विकार्य असतील का आज जे विज्ञानासंदर्भात स्वीकृत अचूकतेचे मापदंड आहेत ते स्विकार्य असतील का आजचे विज्ञान उद्याचे अवैज्ञानिक ज्ञान असेल का आजचे विज्ञान उद्याचे अवैज्ञानिक ज्ञान असेल का विज्ञान हे नेहमीच सांदर्भिक ज्ञान आहे ते अंतिम सत्य नाही. त्यामुळे त्यात कायमच अपूर्णता असणार आहे. असे असताना विज्ञान रोजच्या जीवनात हाताळायचे कसे\nतर धर्म हे मानवी जीवनाची रिपोझिटोरी आहेत. वर्षानुवर्षाच्या मानवी अनुभवांतून, आकांक्षांतून, जय-पराजयातून, जीवनाच्या धबडग्यातून आलेलं भौतिक व भावनिक ज्ञान त्यात आहे. जरी त्या रिपोझिटोरीत काय जाणार काय नाही हे ठरवणारे द्वार-रक्षक होते आणि काळानुसार ती रिपोसिटोरी अफाट झाली असली तरी किती अचूक आहे ह्या विषयी काही अनुमान काढता येत नाही. त्यात दिसणारी ज्ञान निर्मती प्रक्रिया कमकुवत आहे किंवा अस्तित्वातच नाही. त्यांतून त्यात साठवलेले ज्ञान वेगवेगळ्या पद्धतीत आहे. कधी तो विचार आहे तर कधी ते कृती आहे तर कधी दाखले तर कधी काल्पनिक कथा. धर्मात असणारी काल्पनिकता, भय, सुरक्���िततेची विवंचना व अज्ञाताची ओढ हे मानवी अंतरंगाचे गुंतागुंतीचे, प्रसंगी विसंवादी असे परावर्तन आहे. जे नाकारता येत नाही.\nविज्ञान हे नेहमीच मानवी प्रगतीच्या आघाडीवर राहिले आहे. तर धर्म-ज्ञान हे पिछाडीवर. विज्ञान नवीनं बदल आणते आणि कालांतराने समाज त्याचे धर्म नियमात रूपांतर करतो अथवा तो जीवन संस्कृतीचा अविभाज्य भाग होऊन जातो ज्याच्या पायावर नवीन धर्म उदयाला येतात आणि त्यांच्या उदयाच्या काळात असलेला विज्ञानाचा अवतार जो भौतिकतेशी जोडलेला आहे तो त्या धर्माचा गाभा होऊन जातो. विज्ञान व धर्म-ज्ञान ह्यांचा हा संवाद अनंत काळापासून चालू आहे. ह्यात धर्म स्वरूप बदलत गेले आहे. आजचे विज्ञान ते धर्म स्वरूप कसे व किती बदलेले आजचे विज्ञान मानवी ज्ञानाची एकादी नवी रिपोझिटोरी जी हजारो वर्ष चालत राहिला अशी करू शकेल का आजचे विज्ञान मानवी ज्ञानाची एकादी नवी रिपोझिटोरी जी हजारो वर्ष चालत राहिला अशी करू शकेल का आज ती वैज्ञानीकांची/समाजाची प्रायोरिटी आहे का\nविज्ञानाची व्याप्ती अजूनही फार नाही सारे विश्वा कवेत घेण्या इतकी नाहीच नाही. त्यामुळे विश्व बनवणाऱ्या देवाची शिकार विज्ञानाने सध्या शक्य नाही. मानवी जीवनांतील काल्पनिक सीमा व त्याच्या मानवी जीवनावर परिणाम हे सुद्धा विज्ञानाने अजून पूर्णतः उलगडलेले नाही. पण तेही यथावकाश होईल ह्यात मला शंका नाही.\nपेशवा यांचे रंगीबेरंगी पान\nमस्त लेख. विज्ञान, धर्म,\nसुंदर लेख. विज्ञान, धर्म, आस्तिक्/नास्तिक याच्या समजण्यात्/आकलनात गोंधळ असणार्‍यांनी आवर्जुन वाचावा...\nत्यामुळे विश्व बनवणाऱ्या देवाची शिकार विज्ञानाने सध्या शक्य नाही.\nविश्व बनवणारा कोणी देव होता हे कशावरून संपूर्ण लेख वाचल्यावर हे एक वाक्य दाताखाली आले\n>> विश्व बनवणाऱ्या देवाची\n>> विश्व बनवणाऱ्या देवाची शिकार विज्ञानाने सध्या शक्य नाही.\nमला फक्त इथे मांडलेला मुद्दा लक्षात नाही आला.\nतुम्ही वर मांडलेल्या मुद्द्याला अनुसरुन तुम्हाला काही उदाहरणं देता येऊ शकतील का, ज्यात विज्ञानानी आणलेल्या बदलांचे कालांतरानी धर्म नियमांत रुपांतर झाले माहिती करता म्हणून विचारत आहे.\nलेख फार चांगला आहे.\nलेख फार चांगला आहे.\n<<<त्यामुळे विश्व बनवणाऱ्या देवाची शिकार विज्ञानाने सध्या शक्य नाही. >>>\nकाल्पनिकता, भय, सुरक्षिततेची विवंचना व अज्ञाताची ओढ हे म��नवी अंतरंगाचे गुंतागुंतीचे, प्रसंगी विसंवादी असे परावर्तन आहे ते आज सत्यस्थितीत आहे. त्यातूनच देव, धर्म इ. संकल्पना मनाने तयार झाल्या. त्याच मनाने मग, <<<<विज्ञानाशिवाय इतर कोणत्याही पद्धतीने निर्माण झालेल्या ज्ञानाच्या गुणवत्तेची वा उपयुक्ततेची हमी देता येऊ शकत नाही >>>> हे मान्य असूनहि, धर्माच्या नावाखाली निरनिराळे चाळे सुरु केले.\nपण <<<विज्ञान हे नेहमीच सांदर्भिक ज्ञान आहे ते अंतिम सत्य नाही. >>>\nजेंव्हा मन कसे चालते हे विज्ञानाला कळेल तेंव्हा ठरेल की विज्ञान पुरे की धर्माला काही स्थान आहे जीवनात. नि असले तर ते कसे असावे\n<<<ज्यात विज्ञानानी आणलेल्या बदलांचे कालांतरानी धर्म नियमांत रुपांतर झाले>>>\nपूर्वी नियम असत की शाडूच्या मातीची गणपतीची मूर्ती बनवावी, घरी आणून नाना परिमळद्र्व्ये अर्पण करून पूजा करावी, नैवैद्य दाखवावा, आरती म्हणावी नमस्कार करावा व प्रसाद खावा.\nआजकाल विज्ञानाची प्रगति झाल्याने त्यात बदल झाला. आता इंटरनेट वापरून स्क्रीनवर वर गणप्तीची मूर्ती आणावी, इंटरनेटवरूनच पूजा आरती करावी नि प्रसाद खायला भारतीय उपाहार गृहात जाऊन मस्तपैकी बीअर, चिकन, लँबवर ताव मारावा.\nकाही काही वाक्ये व मुद्दे गुंतागुंतीचे झालेत. पण विज्ञान, धर्म असे 'स्फोटक' विषय हाताळायचे तर हे अपेक्षित आहे.. असो.\nजुलिअन कॅलेंडर हे क्रिस्तिअनिटी सुरू व्हायच्य आधी जुलिअस सिजरने लागू केले. त्याने लुनार कॅलेंडर जे मेंटेन करणे अवघड होते त्याला कंटाळून हे कॅलेंडार अलेक्षन्ड्रिया येथील एक अ‍ॅस्ट्रोनोमर कडुन घेतले. तेच कॅलेंडार क्रिशिअनिटी ने आपलेसे केले. पुढे १५ व्या शतकात त्यातल्या चुका काढून ग्रेगोरिअन कॅलेंडर पोप ग्रेगोरिने लागू केले. ह्याच केलेंडरच्या संधर्भाने आज क्रिस्तिअन सण साजरे होतात. त्यातही काही देशात १९०० व्या शतका पर्यंत जुलिअन कॅलेंडर चर्च मधे वापरले जायचे सणवार बघण्यासाठी.\nभारतात सौर्य केलेंडर ज्ञात होते पण भारतीय धर्मानी लुनार कॅलेंडर्शी इमान तोडले नाही तर ते अधिकाधिक अचुक व स्थीर करण्यावर भर दिला. ज्याल आज आपण पंचांग म्हणतो. भारतीय धर्मातील सगळे सणवार ह्या लुनार कॅलेंडर्शी जोडलेले आहेत.\nइस्लाम जेंव्हा उदयास आला तेंव्हा जुलिअन केलेंडर त्या भागत ज्ञात होते. पण इस्लाम ने लुनार कॅलेंडरच आपलेसे केले. पण त्यांनी ते स्थिर (वा अचुक ) करण्यावर भर नाही दिला. त्यामुळे त्यांचे सण सौर्य केलेंडारच्या अनुशंगाने अजिबातच फिक्स्ड नसतात.\nकोस्मोलोजी आणि दैवाद ह्यांना खरा चॅलेंज हा साधारण १५ व्या शतकानंतर (चु.भू.ध्या.घ्या.) मिळण्यास सुरवात झाली.\nधन्यवाद पेशवे. आलं लक्षात आता\nधन्यवाद पेशवे. आलं लक्षात आता.\nमला तरी वाटतं इथून पुढे प्रगत देशांमध्ये तरी धर्मात विज्ञानाला अनुसरुन बदल असे न होता हळू हळू धर्माचा पगडाच कमी होत जाणार आहे समाजावर. लोकं धर्मापेक्षा सेक्युलर स्पिरिचुअ‍ॅलिटी कडे जास्त वळतील कारण १) एकंदरितच धर्मात लिहिलेले बरेच सिद्धांत नवीन पिढीला आत्मसात करण्याची इच्छा राहणार नाही (त्यातले लूप होल्स बघून) आणि २) सेक्युलर स्पिरिचुअ‍ॅलिटी ही विज्ञानाच्या चौकटीत अगदी सहज बसून धर्म्/अध्यायत्मातून जे काही लोकांना मिळतं (आनंद असो, इक्विअ‍ॅनिमिटी असो.) ते सगळं इथेही उपलब्ध आहे.\nअर्थात हा बदल व्हायला पुष्कळ काळ जावा लागेल ती वेगळी गोष्ट.\nबुवा मान्य. पण मला असे वाटते\nबुवा मान्य. पण मला असे वाटते की धर्म हे फोस्सिलाइड रेमेन्स ओफ वैज्ञानिक ज्ञान ओफ सर्टेन हिस्तोरिकल पेरिअड्स आणि सिव्हिलाइझेशन्स आहेत. हे ज्ञान रेगुलर बेसीस वर अपडॅट होतच असे नाही. अर्थातच ह्याला भरपूर इतर कारणे आहेत. पण त्यातले सर्वात महत्वाचे कारण म्हणजे विश्वास. नवीन विचार हे कुठुन आले आहे आहे त्या सोर्स विशयी विश्वास नसेल व ते ज्ञान लाइफ डिस्टर्बींग असेल तर चटकन स्विकारले जातच नाही.\nउदा. आपली काँस्टीट्युशन आपले क्रिमिनल लॉज ह्यात बरेच रेलिक्स आहेत जे ब्रिटिशांन्च्या वर्ल्डव्हिव मुळे आहेत. पण ते आजही चटकन बदलता येत नाही. बदलाची कितीही ओरड केली वैज्ञानिक दाखले दिले तरी सुधा. हे जर आजच्या लोकशाहीत होत असेल तर धर्मा बाबत किती अवगढ असेल...\nबरोबर पेशवे. क्रिश्चॅनिटीचे उदाहरण घ्याल तर ज्या भागात हा धर्म पाळला जातो ते तर सायंटिफिक प्रोग्रेस मध्ये सरवात पुढे आहेत आणि तसं असून सुद्धा त्या धर्मात हार्डली काही अपडेट्स झाल्यात. त्यावरुन म्हणत होतो की पुढे मॉडिफाईड क्रिश्चन धर्म किंवा पुर्ण्पणे नवीन आणि सायन्स ला धरुन कॅनन्स असलेला धर्म येणे ह्याची शक्यता कमी वाटते.\nअजून एक मुद्दा लिहायचा राहिला तो म्हणजे, धर्मांची स्वतःला अपडेट करत राहण्या विषयीची अनास्था. आता धर्म म्हणजे काय विज्ञान आहे का स्वतःल��� अपडेट करत राहायला जिथे विज्ञान संपतं आणि काही मार्ग उरत नाही तिथे धर्म, त्यावरचा असलेला गाढ विश्वास ह्या गोष्टी सुरु होतात असं लोकं म्हणतील. तर तेही बरोबर आहे\n(तुम्हाला म्हणून सांगतो, कोणाला बोलू नका पण हीच सवय धर्माला एक दिवशी महाग पडणार आहे )\nलेख वाचताना आजचा सुधारक वाचत\nलेख वाचताना आजचा सुधारक वाचत असल्यासारखे वाटले. सुलभीकरणाच्या प्रक्रियेत आशयहानी होण्याचा मोठा धोका अनेक प्रज्ञावंतांना वाटतो.त्याला इलाज नाही. माणसाला सर्वसुखी बनण्यासाठी आयुष्याच्या सर्व टप्प्यात विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोन पुरेसा आहे का याचे उत्तर सुख हे व्यक्तिसापेक्ष असल्याने देता येत नाही असे आपण म्हणू . तरी पण हा प्रश्न एक सर्वसामान्य माणसाला ते पुरेस वाटत नाही असे आपण म्हणु शकतो.\nत्यामुळे विश्व बनवणाऱ्या देवाची शिकार विज्ञानाने सध्या शक्य नाही. या वाक्यामुळे विश्व बनवणारा कुणीतरी आहे असे ध्वनीत होते. समजा सोयीसाठी त्याला आपण देव म्हणले तरी विश्वाचा निर्माता कुणीतरी असणे हेच विज्ञानाला मान्य नाही असे कठोर विज्ञानवादी लोक म्हणतील. विश्व हे स्वयंसिद्ध आहे. म्हणजे स्वयंकार्यकारणभावाने सिद्ध आहे. असे म्हटले की मग याचे कारण काय मग त्या कारणाचे कारण काय..... अशी कापूसकोंड्याची गोष्ट संपते. आपले समाधान होते की नाही हा भाग वेगळा. अज्ञाताचा शोध विज्ञानातही चालू आहे व अध्यात्मातही. तो अनादि अनंत आहे चालूच राहणार आहे. आपले आयुष्य त्यात केव्हाच संपून जाईल. ढोबळ मानाने आपण विज्ञानवादी अश्रद्ध व अध्यात्मवादी सश्रद्ध अशी सोयीसाठी विभागणी करु पण शोध चालूच रहाणार आहे व अंतिम असे काही नाही. आजच्या ज्ञात विज्ञानाच्या कक्षेत असलेली गोश्ट उद्या अवैज्ञानिक असू शकतेच.पण अध्यात्माला कधी कवेत घेउन तर कधी बायपास करुन विज्ञान पुढे जात राहणार आहे असे आमचे भाकीत आहे\nवैद्य बुवा, पोस्टीं आवडल्यात.\nवैद्य बुवा, पोस्टीं आवडल्यात....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nविज्ञानिका - ३ (सापेक्षतावाद - विशिष्ट) aschig\nवैदिक गणित - २ aschig\n'माध्यम प्रायोजक' म्हणजे काय\nविज्ञानिका - ४ (सापेक्षता - काळाची) aschig\nमराठी भाषा दिवस २०२० - स्वयंपाकघरातील प्रयोगशाळा मभा दिन संयोजक\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधी��.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/759509", "date_download": "2021-06-22T12:02:34Z", "digest": "sha1:3RKUWNJW24HDISUZOOI6KSEBUMBXP2IE", "length": 2218, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स.चे ८ वे शतक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स.चे ८ वे शतक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nइ.स.चे ८ वे शतक (संपादन)\n१३:३२, १८ जून २०११ ची आवृत्ती\n१० बाइट्स वगळले , १० वर्षांपूर्वी\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: he:המאה ה-8\n०१:०२, १८ जून २०११ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: he:המאה השמינית)\n१३:३२, १८ जून २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: he:המאה ה-8)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1708323", "date_download": "2021-06-22T10:16:38Z", "digest": "sha1:DQN5N3SPAAVD537A4VDG5FV7HV6T64L5", "length": 10436, "nlines": 66, "source_domain": "pib.gov.in", "title": "पंतप्रधान कार्यालय", "raw_content": "एक्झाम वॉरीयर्सच्या अद्ययावत आवृत्तीची पंतप्रधानांनी केली घोषणा\nपरीक्षा देणाऱ्या आपल्या युवा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सहाय्य करूया- पंतप्रधान\nनवी दिल्ली, 29 मार्च 2021\nएक्झाम वॉरीयर्सच्या अद्ययावत आवृत्तीची आनंदाने घोषणा करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.\nविद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याकडून आलेल्या मौल्यवान माहितीच्या समावेशाने एक्झाम वॉरीयर्सची नवी आवृत्ती समृद्ध झाली असल्याचे पंतप्रधान म्हणाले.\nनवा जोडण्यात आलेला भाग विशेषतः पालक आणि शिक्षक यांच्या दृष्टीने मोलाचा असल्याचे ते म्हणाले.\n‘आपले युवा परीक्षा देत असल्याने त्यांना मदत करूया’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.\nविद्यार्थ्यांच्या परीक्षांचा काळ सुरु झाला आहे, #ExamWarriors ची अद्ययावत आवृत्ती आता उपलब्ध आहे हे जाहीर करताना आपल्याला आनंद झाल्याचे पंतप्रधानांनी ट्वीट संदेशांच्या मालिकेत म्हटले आहे.\nया पुस्तकात नवे मंत्र आणि अनेक मनोरंजक बाबींचाही समावेश आहे. परीक्षेआधी तणावमुक्त असण्याची आवश्यकता या पुस्तकात अधोरेखित करण्यात आली आहे.\nकोणतेही दडपण न घेता परीक्षेची तयारी खेळीमेळीने कशी करावी \nघरी बसून परीक्षेची तयार�� करताना आपण काही मनोरंजक करू शकतो का \nयावर उपाय आहे... नमो ॲपवरचे #ExamWarrios चे नवे मोड्यूल. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी अनेक संवादात्मक बाबी यामध्ये आहेत.\nएक्झाम वॉरीयर्सची नवी आवृत्ती,विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याकडून आलेल्या मौल्यवान माहितीच्या समावेशाने समृद्ध आहे.\nनव्याने जोडण्यात आलेला भाग विशेषतः पालक आणि शिक्षक यांच्या दृष्टीने मोलाचा आहे.\nपरीक्षा देणाऱ्या आपल्या युवकांना मदत करूया असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.\nएक्झाम वॉरीयर्सच्या अद्ययावत आवृत्तीची पंतप्रधानांनी केली घोषणा\nपरीक्षा देणाऱ्या आपल्या युवा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सहाय्य करूया- पंतप्रधान\nनवी दिल्ली, 29 मार्च 2021\nएक्झाम वॉरीयर्सच्या अद्ययावत आवृत्तीची आनंदाने घोषणा करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.\nविद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याकडून आलेल्या मौल्यवान माहितीच्या समावेशाने एक्झाम वॉरीयर्सची नवी आवृत्ती समृद्ध झाली असल्याचे पंतप्रधान म्हणाले.\nनवा जोडण्यात आलेला भाग विशेषतः पालक आणि शिक्षक यांच्या दृष्टीने मोलाचा असल्याचे ते म्हणाले.\n‘आपले युवा परीक्षा देत असल्याने त्यांना मदत करूया’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.\nविद्यार्थ्यांच्या परीक्षांचा काळ सुरु झाला आहे, #ExamWarriors ची अद्ययावत आवृत्ती आता उपलब्ध आहे हे जाहीर करताना आपल्याला आनंद झाल्याचे पंतप्रधानांनी ट्वीट संदेशांच्या मालिकेत म्हटले आहे.\nया पुस्तकात नवे मंत्र आणि अनेक मनोरंजक बाबींचाही समावेश आहे. परीक्षेआधी तणावमुक्त असण्याची आवश्यकता या पुस्तकात अधोरेखित करण्यात आली आहे.\nकोणतेही दडपण न घेता परीक्षेची तयारी खेळीमेळीने कशी करावी \nघरी बसून परीक्षेची तयारी करताना आपण काही मनोरंजक करू शकतो का \nयावर उपाय आहे... नमो ॲपवरचे #ExamWarrios चे नवे मोड्यूल. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी अनेक संवादात्मक बाबी यामध्ये आहेत.\nएक्झाम वॉरीयर्सची नवी आवृत्ती,विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याकडून आलेल्या मौल्यवान माहितीच्या समावेशाने समृद्ध आहे.\nनव्याने जोडण्यात आलेला भाग विशेषतः पालक आणि शिक्षक यांच्या दृष्टीने मोलाचा आहे.\nपरीक्षा देणाऱ्या आपल्या युवकांना मदत करूया असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajsatya.page/2020/05/27-336-oH0mTv.html", "date_download": "2021-06-22T10:46:07Z", "digest": "sha1:5OF7ATBDDNY2JIH5UV2X2VQIY4N6XNSU", "length": 4373, "nlines": 35, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "रात्री आलेल्या रिपोर्टनुसार 27 कोरोना बाधित...एकूण रुग्ण संख्या 336", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nरात्री आलेल्या रिपोर्टनुसार 27 कोरोना बाधित...एकूण रुग्ण संख्या 336\nरात्री आलेल्या रिपोर्टनुसार 27 कोरोना बाधित...एकूण रुग्ण संख्या 336\nकराड (राजसत्य) : रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार सातारा जिल्ह्यात पुन्हा 27 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आत्ता आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात 27 बाधित आहेत. त्यात काल वाई तालुक्यातील जांभळी गावच्या व्यक्तीचा मृत्यू पश्चात रिपोर्टही पॉझिटिव्ह आलेला आहे.\nसातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्राप्त अहवालामध्ये सातारा जिल्ह्यातील खालील शहर व तालुक्यातील रुग्ण संख्या आहे. आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यात एकूण 336 रुग्णसंख्या झाली आहे.तर आत्तापर्यंत 122 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. दरम्यान 214 रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत.\nडॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले त्यांना तुरूंगात का जावे लागले त्यांना तुरूंगात का जावे लागले या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\nपिपरी येथील शेतकरी सुपुत्राची लग्नाचा खर्च टाळुन मुख्यमंत्री सहाय्यता निधिला ५१ हजाराची मदत\nजयवंतराव भोसले पतसंस्थेला 1 कोटी 29 लाखांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले\nउपजिल्हा रुगणालय, कराड येथे दाखल अणाऱ्या पाच नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह, 22 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 167 जणांना केले दाखल\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-five-lakh-assistance-affected-families-rajesh-tope-39922", "date_download": "2021-06-22T11:07:10Z", "digest": "sha1:4L55BNTFQAJF4PU4FWPX33WTXRNFC2QU", "length": 14279, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi five lakh assistance for affected Families : Rajesh Tope | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nरविवार, 10 जानेवारी 2021\nभंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमुंबई : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी सांगितले.\nयाप्रकरणाची सखोल चौकशी करतानाच दोषींवर कठोर करवाई केली जाईल आणि आगीच्या कारणांचा बोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल,असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डमध्ये रात्री दीडच्या सुमारास आग लागली.\nशॉटसर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. रात्री कामावर असलेल्या परिचारिका व वॉर्ड बॉय यांनी तातडीने खिडक्या, दरवाजे उघडली. या कक्षाच्या लगतच्या दुसऱ्या वॉर्डमधील बालकांना त्यांनी तातडीने हलविल्याने सात बालकांना वाचविण्यात यश आले. या दुर्घटनेमुळे दहा बालकांचा मृत्यू झाला असून त्यातील तिघांचा आगीत होरपळून तर अन्य सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला, अशी माहिती टोपे यांनी दिली.\nआग हृदय आरोग्य health राजेश टोपे rajesh tope मुंबई mumbai मुख्यमंत्री\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...\nजनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...\nखानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...\nनांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...\nपरभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...\nदेशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...\nकांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...\nअन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...\nआंबेओहळ प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...\nवनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...\nनुकसान टाळण्यासाठी मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...\nयवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...\nसांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...\nसूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...\nप्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...\nकाळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...\nसंत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...\nमॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...\nशेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्���ा स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-poultry-farming-good-income-business-dr-devasarkar-37616", "date_download": "2021-06-22T10:43:48Z", "digest": "sha1:67ZOYFF6VVLYROHKRXG3W2HTW7JK7PIC", "length": 16360, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Poultry farming is a good income business: Dr. Devasarkar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकुक्कुटपालन चांगल्या उत्पन्नाचा व्यवसाय : डॉ. देवसरकर\nकुक्कुटपालन चांगल्या उत्पन्नाचा व्यवसाय : डॉ. देवसरकर\nगुरुवार, 29 ऑक्टोबर 2020\nऔरंगाबाद : ‘‘कुक्कुटपालनासाठी जागा, खाद्य, पाणी इतर व्यवसायाच्या तुलनेत कमी लागते. हा कमी वेळात चांगले उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे,’’ असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी व्यक्त\nऔरंगाबाद : ‘‘कुक्कुटपालनासाठी जागा, खाद्य, पाणी इतर व्यवसायाच्या तुलनेत कमी लागते. हा कमी वेळात चांगले उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे,’’ असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी व्यक्त\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र औरंगाबादतर्फे चार दिवसीय ऑनलाइन वेबिनार घेण्यात आले. परसबागेतील कुक्कुटपालन प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमात डॉ. देवसरकर बोलत होते. कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण झाले. प्रशिक्षण समन्वयक डॉ. अनिता जिंतूरकर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले.\nप्रशिक्षणात २० महिला प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. परसबागेतील कुक्कुटपालनाचे महत्त्व, परसबागेतील कुक्कुटपालनासाठी कोंबड्यांच्या जाती, कुक्कुटपालनातील रोग,आजार, लसीकरणपद्धती, यावर डॉ. जिंतूरकर यांनी मार्गदर्शन केले.\nकुक्कुटपालनाची आवश्यकता, महिला उद्योजक राजमाता पुरस्कारप्राप्त सुनंदा क्षिरसागर यांनी खाद्य निर्मिती व्यवसायातील घडामोडी बद्दल मार्गदर्शन केले.\nशिवाजी क्षीरसागर यांनी कोंबडी पालनाचे अर्थशास्त्र समजावून स���ंगितले. समारोपात कुक्कुट पालनाचे महत्त्व, परसातील अंड्यांची मागणी, यावर डॉ एस. बी. पवार यांनी मार्गदर्शन केले.\nडॉ. झाडे म्हणाले, ‘‘ ‘केव्हीके’च्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. कुक्कुटपालन ग्रामीण महिलांसाठी उदरनिर्वाहाचे साधन आहे.’’\nया कार्यक्रमासाठी डॉ. बसवराज पिसुरे, प्रा. गीता यादव, डॉ. दर्शना भुजबळ, अमरीन सय्यद, डॉ. अशोक निर्वळ, शिवा काजळे, इरफान शेख आदींनी सहकार्य केले. यावेळी वेबिनामध्ये शेतकरी, तज्ज्ञांनी भाग घेतला. त्यांना तज्ज्ञांतर्फे विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.\nऔरंगाबाद aurangabad व्यवसाय profession उत्पन्न कृषी विद्यापीठ agriculture university शिक्षण education परभणी parbhabi प्रशिक्षण training महिला women अर्थशास्त्र economics गीत song विषय topics\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nराज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...\nदेशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...\nखामगाव तालुक्यात बंधाऱ्याची निर्मितीबुलडाणा ः ‘सकाळ रिलीफ फंडा’तून खामगाव तालुक्‍...\nसोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी...अकोला : गेल्या हंगामात सोयाबीन पिकाचे मोठ्या...\nआयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...\nमध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...\nकडा येथे कांद्याचे बनावट बियाणे जप्तनगर ः नगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या कडा (ता....\nकुंभोजमध्ये बेकायदा कीटकनाशकाचा साठा...कोल्हापूर : केंद्र शासनाने सुरक्षिततेच्या...\nदुधाला क���यद्याने संरक्षण देण्यासाठी ‘...पुणे : शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना गाईच्या...\nआरक्षणप्रश्नी लोकप्रतिनिधींनी आता...नाशिक : ‘‘अठरा पगडजाती, बारा बलुतेदारांना सोबत...\nसिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीमुळे भात...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सलग चार पाच दिवस...\nसांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ, दर...सांगली ः गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे सौदे...\nआर्वी येथील स्मशानात उगवले पीकरूपी सोनेआर्वी, जि. वर्धा : येथील सेवानिवृत्त प्राध्यापक...\nप्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी आमदार...बुलडाणा : जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या...\nनगरमध्ये पावसाची दडी; पेरण्या खोळंबल्यापुणे नगर : नगर जिल्ह्यामध्ये अजूनही पाऊस सुरू...\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...नागपूर : कोणाचा कितीही दबाव आला तरी ओबीसींच्या...\nसीताफळाचा फळपीक विमा योजनेत समावेशजालना : ॲग्रोव्हिजन गटशेती संघाने वेळोवेळी विविध...\nधानाच्या भरडाईस नकार देणाऱ्या मिलर्सना...गोंदिया : गेल्या खरीप हंगामातील धानाची उचल करून...\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘...नांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक...\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी...नाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/find-tractor-dealers/mahindra/kurukshetra/", "date_download": "2021-06-22T10:24:31Z", "digest": "sha1:46F4MNKREHGENPU4SNYDA72JUHZJJXNJ", "length": 21566, "nlines": 195, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "कुरुक्षेत्र मधील 3 महिंद्रा ट्रॅक्टर डीलर - कुरुक्षेत्र मधील महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेते आणि शोरूम शोधा", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो ट्रेलर\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nमहिंद्रा ट्रॅक्टर डीलर आणि शोरूम कुरुक्षेत्र\nमहिंद्रा ट्रॅक्टर डीलर आणि शोरूम कुरुक्षेत्र\nकुरुक्षेत्र मधील 3 महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेते आणि शोरूम शोधा. ट्रॅक्टर जंक्शन द्वारे, आपणास कुरुक्षेत्र मधील महिंद्रा ट्रॅक्टर डीलर्सशी संबंधित सर्व माहिती, संपर्क तपशील आणि त्यांचा संपूर्ण पत्ता यासह आरामात सापडेल. फक्त आमच्याशीच रहा आणि आपल्या जवळच्या कुरुक्षेत्र मधील महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेता प्रमाणित करा.\n3 महिंद्रा ट्रॅक्टर डीलर\nमहिंद्रा जवळच्या शहरांमध्ये ट्रॅक्टर विक्रेते\nब्रांडद्वारे संबंधित ट्रॅक्टर डीलर\nमहिंद्रा JIVO 225 DI\nमहिंद्रा JIVO 245 DI\nमहिंद्रा YUVO 475 DI\nअधिक बद्दल महिंद्रा ट्रॅक्टर्स\nआपल्या जवळ ट्रॅक्टर विक्रेते शोधा\nआपण कुरुक्षेत्र मधील महिंद्रा ट्रॅक्टर डीलर शोधत आहात\nमग जेव्हा ट्रॅक्टर जंक्शन तुम्हाला कुरुक्षेत्र मधील 3 प्रमाणित महिंद्रा ट्रॅक्टर डीलर्स प्रदान करते तेव्हा कोठेही जा. आपल्या शहराच्या अनुसार निवडा आणि कुरुक्षेत्र मधील महिंद्रा ट्रॅक्टर डीलर्स संबंधित सर्व माहिती मिळवा.\nकुरुक्षेत्र मध्ये महिंद्रा ट्रॅक्टर डीलर कसा सापडेल\nट्रॅक्टर जंक्शन कुरुक्षेत्र मधील महिंद्रा ट्रॅक्टर डीलर्ससाठी वेगळा विभाग पुरवतो. आपल्या पसंतीनुसार आपल्याला फक्त सर्व गोष्टी फिल्टर कराव्या लागतील. त्यानंतर, आपण कुरुक्षेत्र मध्ये महिंद्रा ट्रॅक्टर डिलर्स आरामात मिळवू शकता.\nमी माझ्या जवळच्या कुरुक्षेत्र मधील महिंद्रा ट्रॅक्टर डीलरशी कसा संपर्क साधू शकतो\nआपल्या सोईसाठी आम्ही येथे सर्व संपर्क तपशील आणि महिंद्रा ट्रॅक्टर डीलरचा संपूर्ण पत्ता प्रदान करतो. फक्त आमच्यास भेट द्या आणि सोप्या चरणांमध्ये कुरुक्षेत्र मध्ये महिंद्रा ट्रॅक्टर शोरूम मिळवा.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरि��ा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/distribution-of-51-jumbo-oxygen-tanks-on-the-occasion-of-bapusaheb-patils-birthday/", "date_download": "2021-06-22T11:18:10Z", "digest": "sha1:UJOZC5Y4Q26CZROXWWG2TM5UOKJP5GKJ", "length": 13224, "nlines": 83, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "बापूसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ऑक्सिजनच्या 51 जम्बो टाक्यांचे वाटप… – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nबापूसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ऑक्सिजनच्या 51 जम्बो टाक्यांचे वाटप…\nबार्शी (प्रतिनिधी ) बार्शी शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता कहर पाहता, कोरोना रुग्णांना कमी पडणारा ऑक्सिजन, आरोग्य विभागावरील ताण आणि रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन विजेता जिमचे संस्थापक आणि युवा उद्योजक विजयसिंह उर्फ बापूसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विजेता ग्रुप व बापूसाहेब युवा मंचच्या वतीने सोमवारी २६ रोजी बार्शी च्या ग्रामीण रुग्णालयास 51 जम्बो ऑक्सिजनच्या टाक्या मोफत देण्यात आल्या.\nआत्तापर्यं�� विजेता ग्रुप आणि बापूसाहेब युवा मंचच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याचे ग्रुपचे अध्यक्ष -अजय पाटील यांनी सांगितले. डॉ .शीतल बोपलकर यांनी पाटील परिवाराच्या अशा अनोख्या आणि समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आभार व्यक्त केले .\nयाप्रसंगी विजय राऊत, गणेश गोडसे, अजय पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक करत बार्शी शहर आणि तालुक्यातील विविध संघटना व युवकांना असे उपक्रम राबवून समाजाला बळकटी देण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ शीतल बोपलकर, बार्शी वकील संघांचे अध्यक्ष – काकासाहेब गुंड, विजयसिंह पाटील, जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष -विजय राऊत, पत्रकार – गणेश गोडसे, पत्रकार -संजय बारबोले , छत्रपती ग्रुप चे सचिव -बापू पवार , पत्रकार -विजय कोरे मिलिंद जाधव ,पिंटू राऊत ,सारंग चौगुले ,रोहित वाघमारे ,असिफ तांबोळी ,मनोज चिंचकर ,राज देवकुळे ,रोहित मोहिते ,देवा कुलकर्णी ,नागेश मोहिते , जेयश ठाकुर आदी उपस्थित होते\n← कोरोनामुळे गुळपोळीच्या श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा रद्द\nकाळेगावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 66 जणांचे रक्तदान →\nबार्शीच्या तहसीलदार पदी शेरखाने यांची नियुक्ती\nरातंजन ते हिंगणी रस्ता पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी\nयोगशिक्षक आणि मुल्यांकनकर्ता परीक्षेत प्रणित देशमुख यशस्वी\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र ��ंघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61880", "date_download": "2021-06-22T11:34:28Z", "digest": "sha1:UJDXLIZOKZ2ZQMIH6NNETYKZFUQOAU7R", "length": 10386, "nlines": 180, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शाळेचे ते दिवस परत नाही येणार... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शाळेचे ते दिवस परत नाही येणार...\nशाळेचे ते दिवस परत नाही येणार...\nकाल पुस्तक शोधताना ही एका पानावर लिहून ठेवलेली कविता सापडली. दहावीच्या निरोप समारंभाला लिहलेली माझ्��ानंतर माझ्या लहान भावंडानी पण हीच कविता त्यांच्या निरोप समारंभात वाचून दाखवल्या. खरतर फोटोच पाठवणार होतो पण कुठेतरी चायनीज भाषा वाचतोय की काय असं वाटू नये म्हणून कीबोर्ड वर बोटे आपटली.\nशाळेचे ते दिवस परत नाही येणार ...\nकाही रस्ते आम्ही न थकता चालायचो\nकाही क्षण थांबवून थांबत नाहीत\nआठवणी बनला तो प्रत्येक क्षण\nशाळेचे ते दिवस परत नाही येणार ...\nलहानपणी मोठे होणं एक स्वप्न होतं\nआणि लहानपणच आठवण झालेली होती\nआनंद कशात असतो हे आज कळलय\nलहानपण काय होतं ते आज उमगलय\nशाळेचे ते दिवस परत नाही येणार ...\nचिमणी चिमणी पाणी पी हत्ती घोडा नाचूदे\nम्हणत पाठीवरच पाणी सुकवण\nमैत्री मधले ते रूसवे फुगवे\nबड्डेला नवीन ड्रेस घालून येणं\nएकूण काय तर प्रत्येक क्षण आनंदाने जगणं\nते खेळाच्या तासाला ग्राउंडवर खेळणं धडपडन खरचटन\nते हारणं जिंकण ते छोट्या छोट्या कारणासाठी भांडणं\nअसे कित्येक क्षण निसटले ते घर तुटलं ते लहानपण संपलं\nखूप प्रेमळ आठवणी देऊन गेलं\nते लहानपण हाळूच माझ्या हातून निसटून गेलं\nफिरसे मुझे जिने दो जरा फिरसे मुझे स्कुल जाने दो जरा\nशाळेचे ते दिवस परत नाही येणार ...\nखरच ते दिवस नाही येणार आता....\nजुन्या आठवणी ताज्या झाल्या हि कविता वाचून...\nप्रसन्न , कावेरि धन्यवाद\nमस्त... तुमचे लेखन प्रामाणिक\nमस्त... तुमचे लेखन प्रामाणिक असते...\nत्यामुळे वाचून रिफ्रेश होतं मग...\nच्रप्सजी धन्यवाद अश्या प्रतिसदामुळेच लिहायला आणखी मजा येते.\nधन्यवाद मिनलजी बदल केला आहे.\nGood one...आता वाचायला छान\nGood one...आता वाचायला छान वाटलं\n@ अक्षय दुधाळ, काल पुस्तक\n@ अक्षय दुधाळ, काल पुस्तक शोधताना ही एका पानावर लिहून ठेवलेली कविता सापडली. दहावीच्या निरोप समारंभाला लिहलेली >>> छान कविता आवडली. कवितेत त्या कोवळ्या वयातसुद्धा आपणांकडे असलेली प्रगल्भता जाणवून येते.\nमस अक्षय खुप छान\nमस अक्षय खुप छान\nखुप मस्त....शाळेच्या आठवणि परत जाग्या झाल्या खुप छान \nसायू, राहुल, सचिनजी, पंडितजी\nसायू, राहुल, सचिनजी, पंडितजी , डब्बू धन्यवाद.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nह्रदयात माझ्या सांडला आहेस का सुप्रिया जाधव.\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-warning-of-pak-rajnath-singh-5692575-NOR.html", "date_download": "2021-06-22T09:56:36Z", "digest": "sha1:OXRZZCIQNJ7A2OUL2NO6Q76I6WZ5RMTD", "length": 8769, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Warning of Pak Rajnath Singh | पाकने एक गोळी झाडली तर प्रत्युत्तरात गोळ्यांचा वर्षाव; गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाकने एक गोळी झाडली तर प्रत्युत्तरात गोळ्यांचा वर्षाव; गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा\nनौशहरा बॉर्डर- सीमेवरील गोळीबार थांबवण्यास पाकिस्तानला बाध्य करण्यासाठी भारत उपाययोजना करत आहे. त्यामुळे काही वेळ वाट पाहा, पाकिस्तान आपोआप गोळीबार थांबवेल, अशा शब्दांत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू काश्मीराच्या सीमावर्ती भागातील लोकांना दिलासा दिला. तर, पाकिस्तानने एक गोळी झाडली तर भारताकडून गोळ्यांचा वर्षाव होईल, असा सज्जड दमही त्यांनी पाकिस्तानला भरला.\nचार दिवसांच्या काश्मीर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री सीमावर्ती भागात पोहोचले. पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराला त्रासून चार महिन्यांपूर्वी पलायन करून आलेल्या नागरिकांची त्यांनी भेट घेतली. या नागरिकांना संबोधत ते म्हणाले, पहिली गोळी आपल्याकडून झाडली जाणार नाही, असे आम्ही बीएसएफला बजावले आहे. ते आमचे शेजारी आहेत, पण त्यांनी एक गोळी झाडली की आपल्याकडून न मोजता गोळ्या झाडल्या जायला हव्यात. काश्मिरातील एखाद्या युवकाने अनवधानाने एखादी चूक केली असल्यास त्याला गुन्हेगारासारखी वागणूक न देता किशोरवयीन गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करावी, असा सल्ला त्यांनी सुरक्षा यंत्रणेला दिला आहे.\nकाश्मीर मुद्द्यावर ‘फाइव्ह-सी’ हा कायमस्वरूपी उपाय\nगृहमंंत्री पुढे म्हणाले, काश्मिरातील विविध शिष्टमंडळांच्या भेटीगाठी आणि बैठकांनंतर मी सांगू शकतो की, काश्मिरातील परिस्थितीत आमूलाग्र सुधारणा झाली आहे. याचा अर्थ सर्वकाही आलबेल आहे असा माझा दावा नाही; पण परिस्थितीत बराच बदल झाला आहे. काश्मिरातील समस्येबाबतच्या जुन्या वादग्रस्त मुद्द्यांच्या समाधानासाठी आपण कोणत्याही व्यक्तीला भेटण्यास तयार आहोत. येथील मुद्द्यावर कम्पॅशन (सहानुभूती), कम्युनिकेशन (संवाद), कोएक्झिस्टन्स (सहअस्तित्व), कॉन्फिडन्स बिल्डिंग (आत्मविश्वास बहाली) व कन्���िस्टन्सी (सातत्य) या ‘फाइव्ह-सी’च्या माध्यमातून कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो, असेही राजनाथ सिंह यांनी या वेळी म्हटले.\n५५ शिष्टमंडळांशी केली चर्चा\nसिंह म्हणाले, मी या दौऱ्यात काश्मीर खोऱ्यातील विविध ५५ शिष्टमंडळांच्या भेटी घेतल्या. वास्तविक, यासाठी कुणालाच औपचारिक निमंत्रण देण्यात आले नव्हते. मी नेहमीच खुल्या मनाने या ठिकाणी येतो. सरकारनेही चर्चेसाठी तयार असलेल्या प्रत्येक घटकाच्या भेटीगाठी घ्यायला हव्यात.\nसर्वच घटकांशी चर्चेस तयार\nकाश्मिरातील समस्या सोडवण्यासाठी आमची मदत करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीशी भेटण्यास मी तयार आहे. यासाठी औपचारिक निमंत्रण देण्याची गरज नाही. ज्यांना चर्चा करायची आहे त्यांनी थेट पुढाकार घ्यावा. फुटीरतावाद्यांच्या वारंवार अटकेची कारवाई राज्य सरकार करते, त्यात आमचा हस्तक्षेप नाही, असे त्यांनी म्हटले.\nपॅलेट गनचा वापर कमी झाला\nकाश्मिरात आंदाेलकांविरोधात पॅलेट गनचा वापर कमी झाला आहे, असे सिंह म्हणाले. नागरिकांवर गरजेपेक्षा अधिक बलप्रयोग करू नये असे आदेश सुरक्षा दलांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. अापण विश्वास व विश्वसनीयता कायम ठेवण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करू. कारण नेत्यांच्या कथनी व करणीत फरक असल्याने भारतातील राजकारणावर विश्वसनीयतेचे मोठे संकट आहे, असेही त्यांनी सांगितले.\nन्युझीलँड 116 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/shital-ahirrao-and-bhau-kadam-marathi-film-vip-gadhav-1567152184.html", "date_download": "2021-06-22T10:00:23Z", "digest": "sha1:P7TFOP3PQF4PJFWG74Z4AVKBEWREDPYA", "length": 7815, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "shital Ahirrao and bhau Kadam marathi film 'VIP gadhav' | 'व्हीआयपी गाढव'मधून शीतल अहिरराव आणि भाऊ कदमची रंगली जोडी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'व्हीआयपी गाढव'मधून शीतल अहिरराव आणि भाऊ कदमची रंगली जोडी\n'H2O कहाणी थेंबाची' मधील सिया म्हणजेच शीतल अहिरराव आता एका विनोदी चित्रपटात झळकणार आहे. 'वॉक तुरु तुरु', ल'ई भारी पोरी', 'इश्काचा किडा' यांसारख्या धमाल म्युझिक अल्बम्समधून आपल्या भेटीस आलेली शीतल आता विनोदवीर भाऊ कदम यांसोबत अभिनयाची जुगलबंदी करणार आहे म्हटलं तर.. शीतल आणि भाऊ 'व्हीआयपी गाढव' या आगामी चित्रपटात नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसतील. भाऊ कदमसारख्या मातब्बर कलाकारासमवेत काम ���रताना शीतलचा ही कस लागला असावा यात काही शंका नाही. नेहमी हलक्या भूमिकांत दिसणारी शीतल पहिल्यांदाच एका गावरान बाईच्या भूमिकेत प्रेक्षकांना हसवणार आहे. संजय पाटील दिग्दर्शित 'व्हीआयपी गाढव' १३ सप्टेंबर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 'जलसा', 'मोल, 'फक्त एकदाच', 'होरा', 'सलमान सोसायटी' यांसारख्या चित्रपटांतून नावारूपास आलेल्या शीतलने अलीकडेच 'H2O कहाणी थेंबाची' या पाण्यासारख्या गंभीर विषयावर भाष्य करणाऱ्या सामाजिक चित्रपटात सियाची मध्यवर्ती भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक झाले असून मराठी मनोरंजनक्षेत्रातल्या या नव्या उभरत्या ताऱ्याला प्रेक्षकांचीही पसंतीची पावती लाभली आहे. सातत्याने नवनवीन जॉनरचे चित्रपट स्विकारणारी शीतलची सध्या मात्र पंचाईत झाली आहे. 'व्हीआयपी गाढव'च्या निमित्ताने तिचा आमना-सामना झालाय भाऊ कदम यांच्याशी. \"विनोदी भूमिका वठवणं भल्या-भल्या कलाकारांना कठीण जातं त्यात हा माझा प्रांत तर नाहीच आणि त्यात कॉमेडीचा किंग भाऊ माझ्यासमोर म्हटल्यावर माझ्यावर थोडंसं दडपण आलंच पण भाऊंनी सांभाळून घेतलं. काशी ही भूमिका माझ्यासाठी कायम स्मरणात राहावी अशीच आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी मला मॉर्डन रूपात पाहिलंय आता त्यांना गावरान ठेका पाहायला मिळेल.'' शीतल अहिररावसोबत, भाऊ कदम, विजय पाटकर आणि भारत गणेशपुरे आदी दमदार कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका असणारा दादा कोंडके शैलीतला 'व्हीआयपी गाढव' हा विनोदी चित्रपट हास्यविस्फोट करायला सज्ज आहे. द्वयर्थी संवाद, विनोदाचं अचूक टायमिंग आणि अस्सल गावरान भाषेचा लहेजा पुन्हा एकदा सिनेरसिकांना अनुभवता येणार आहे.\n'वॉर' चित्रपटातील एक अॅक्शन सीन चित्रित करण्यासाठी पोर्तुगालमध्ये दोन दिवस बंद राहिला वर्ल्ड फेमस लुइस ब्रिज\nकाश्मीरच्या शेवटच्या हिंदू राणी 'कोटा' यांच्यावर बनणार चित्रपट, प्रोड्यूसर म्हणाला - 'त्यांच्याविषयी माहिती नसणे लाजिरवाणी बाब आहे'\nसलमान-भन्साळींमध्ये क्रिएटिव्ह डिफरन्समुळे बंद झाला 'इंशाअल्लाह', सलमान म्हणाला - 'भन्साळी चित्रपटासोबत प्रतारणा करू शकत नाहीत'\n'83' चित्रपटात झाली बोमन ईरानी यांची एंट्री, साकारणार आहेत 1983 वर्ल्ड कपचे कमेंटेटर फारुख इंजीनियर यांची भूमिका\nन्युझीलँड 116 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/80427/", "date_download": "2021-06-22T11:56:15Z", "digest": "sha1:Q7QD5XHAEITAZJAGXSYM5LM6MEYB5JW5", "length": 15337, "nlines": 201, "source_domain": "lokshahilive.com", "title": "एरंडोल भाजपतर्फे महावितरणाविरोधात “टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन – लोकशाही", "raw_content": "\nएरंडोल भाजपतर्फे महावितरणाविरोधात “टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन\nएरंडोल (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील आघाडी सरकारने लॉकडाऊन काळातील अव्वाच्या सव्वा बीलं पाठवून सर्वसामान्य वीजग्राहकांची फसवणूक केली. ऊर्जामंत्री थकीत वीज माफीची घोषणा करतात आणि नंतर शब्द फिरवतात. राज्य शासनाच्या या जुलमी निर्णयाविरुध्द भारतीय जनता पक्ष आता रस्त्यावर उतरून हा निर्णय मागे घ्यावा म्हणून आंदोलन केले.\nमहावितरणाने महाराष्ट्रातील 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस बजावून, 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या,शेतकरी व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या व आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहणाऱ्या महावितरणाविरोधात एरंडोल भारतीय जनता पक्षाच्या वतीने दि.5 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वा. निषेध मोर्चा काढत ,महावितरणकेंद्र महावितरण कार्यालय, म्हसावद रोड येथे “टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन” करण्यात आले\nया निषेध आंदोलनात सर्व आजी माजी शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष,,नगरसेवक,जि.प.पं.स.सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी,मंडल पदाधिकारी, आघाडी मोर्चे पदाधिकारी,गट व गण प्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख, बुथप्रमुख ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पाटील, नगराध्यक्ष रमेश परदेशी, अशोक चौधरी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, तालुका सरचिटणीस, सचिन पानपाटील लोकसभा विस्तारक,सुभाष पाटील,निलेश परदेशी शहराध्यक्ष ,प्रशांत महाजन ,तालुका युवा मोर्चा अध्यक्ष आबा चौधरी शहराध्यक्ष युवा मोर्चा जोहर सेट कासम नगरसेवक ,संजय साळी वाल्मीक सोनवणे एडवोकेट नितीन महाजन नगरसेवक, अकील शेख उपाध्यक्ष, लोकेश महाले ,धनराज मिस्त्री, भूषण बडगुजर,भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष निखिल सूर्यवंशी, तालुका सरचिटणीस कल्पेश पाटील , तालुका सोशल मीडिया प्रमुख शुभम पाटील, शहर उपाध्यक्ष रोहित पाटील, सरचिटणीस विश्वास पाटील शहर उपाध्यक्ष आकाश ठाकूर शहर उपाध्यक्ष रविराज पाटील आ��ी पदाधिकारी उपस्थित होतेतालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nएरंडोल येथील जवान राहूल पाटील पंजाब पाकिस्तान सिमेवर शहीद\nएरंडोल तालुका शिवसेनेच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत केंद्र सरकार विरोधात आंदोलन\nडेल्टा प्लस कोविड विषाणूचे जिल्ह्यातील सर्व रुग्ण ठणठणीत\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nएरंडोल तालुका शिवसेनेच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत केंद्र सरकार विरोधात आंदोलन\nडेल्टा प्लस कोविड विषाणूचे जिल्ह्यातील सर्व रुग्ण ठणठणीत\nखामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली, पथदिवे बंद असल्याने चोरांचे फावले\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2021-06-22T10:48:16Z", "digest": "sha1:KSP627POKGCITVU5UCPSOPRYFLGJKR4G", "length": 4242, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ई-पुस्तक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nई-पुस्तक म्हणजे एखाद्या पुस्तकाचे केलेले डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक रूपांतर होय. पुस्तकाची पाने पीडीएफ/किंवा चित्ररुपात न ठेवता ती वेगळ्या प्रकारच्या टंकात साठविली जातात. जेणेकरून वाचक वापरत असलेल्या साधनाच्या पडद्याच्या आकाराप्रमाणे मजकूर आपोआप बदलतो आणि सुलभतेने वाचता येतो. आंतजालाला जोडलेल्या संगणकाच्या, स्मार्टफोनच्या सहाय्याने हे पुस्तक डाउनलोड करता येते आणि मग तत्सम पडद्यावर वाचता येते. कधीकधी एखाद्या संकेतस्थळाने ते उतरवून घेतलेले असते, आणि तिथूनही ते वाचता येते.[१]\nहे सुद्धा पहासंपादन करा\n^ जोशी, सुहास (२५ फेब्रुवारी २०१६). \"ई-पुस्तके गिरवताहेत मराठी कित्ता\". लोकसत्ता दैनिक. २१ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०१८ रोजी २१:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/764859", "date_download": "2021-06-22T11:35:37Z", "digest": "sha1:ZVUAMUXBZCCCHGB33COXTHTJ5GZTZFNM", "length": 2278, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जॉन कर्टीन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जॉन कर्टीन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:१७, २५ जून २०११ ची आवृत्ती\n२९ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: be:Джон Кёрцін\n०४:००, १३ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: no:John Curtin)\n२३:१७, २५ जून २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: be:Джон Кёрцін)\n[[वर्ग:इ.स. १९४५ मधील मृत्यू]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/corona-warriors-honored-in-vairag-on-behalf-of-shivsparsh-pratishthan/", "date_download": "2021-06-22T10:32:20Z", "digest": "sha1:IBZ3XEN5FSL6Z3AV434OEQIBOXH5OJG2", "length": 12901, "nlines": 85, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "शिवस्पर्श प्रतिष्ठानच्या वतीने वैरागमध्ये कोरोना योद्धयांचा सन्मान – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nशिवस्पर्श प्रतिष्ठानच्या वतीने वैरागमध्ये कोरोना योद्धयांचा सन्मान\nवैराग : वैराग ( ता. बार्शी ) येथे शिवस्पर्श प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस, आरोग्य कर्मचारी, पत्रकार, ग्रामपंचायत कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, आदींचा कोरना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.\nशिवस्पर्श प्रतिष्ठानच्यावतीने पारंपारिक पद्धतीने शिवाजी महाराजांचा अभिषेक करण्यात आला. महिलांचा पाळणा व हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. विशेषतः वैराग मधील 161 महिलांनी या कार्यक्रमासाठी सहभाग नोंदवला होता.\nमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.\nतर कोरोना योद्धा सन्माना मध्ये सात आरोग्य कर्मचारी, आशा वर्क�� ,दहा होमगार्ड, पोलीस अधिकारी व पोलिस, अकरा वैराग ग्रामपंचायत कर्मचारी, दोन सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, नऊ पत्रकार, दोन वैद्यकीय अधिकारी आदींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, वृक्ष व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.\nशिवस्पर्श मंडळाचे शिवजयंतीचे हे सहावे वर्ष आहे. यापूर्वीही या मंडळाने अनेक विधायक उपक्रम राबवले आहेत. कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष – गणेश मचाले, उपाध्यक्ष -स्वप्नील डोळसे, खजिनदार – आशिष गुंड, अजय काळोखे, बाळासाहेब दळवी, कुलदीप वायकर ,समीर पठाण, साहिल शेख, सत्यम गोंदकर, बाळासाहेब कराड, जीवन मोटे, ऋषिकेश निंबाळकर आदींनी परिश्रम घेतले\n← शिवाजी महाराजांची खरी शिकवण शिवाजीनगर मंडळाने जोपासली आहे – केशव घोगरे\nबार्शी आगारात मोफत नेत्र तपासणी शिबीर →\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा\nबार्शीच्या तहसीलदार पदी शेरखाने यांची नियुक्ती\nसंत शिरोमणी मन्मथ स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्ह�� संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-look-at-history-from-photos-5693969-PHO.html", "date_download": "2021-06-22T11:50:32Z", "digest": "sha1:2TCDXMBTOQ65H2Q52FKVY5FK4WIIU7OA", "length": 3254, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "look at History from Photos | Blast From Past : जगाच्या इतिहासातील हे फोटोज पाहून तुम्हीही व्हाल अवाक् - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nBlast From Past : जगाच्या इतिहासातील हे फोटोज पाहून तुम्हीही व्हाल अवाक्\nमुंबई - इतिहासाविषयी जाणून घेण्यास अनेकजण उत्सुक असतात. मात्र यासाठी पुस्तके चाळणे प्रत्येकाला शक्य असतेच असे नाही. म्हणूनच इतिहास जाणून घेण्यासाठी कधीकधी छायाचित्रे हा उत्तम पर्याय ठरु शकतो. आज आम्ही तुम्हाला इतिहासातील अशीच काही छायाचित्रे दाखवत आहोत, जी तुम्ही कदाचित यापूर्वी कधीच बघितली नसतील.\nमिस युनिव्हर्स स्पर्धेत कोसळली होती स्पर्धक...\nवरील छायाचित्र हे 1954 च��या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेतील आहे. ही स्पर्धा सुरु असताना मिस न्युझिलंड अचानक कोसळली. मात्र इतर स्पर्धक आहे त्या पोजमध्ये तशाच उभ्या राहिल्या.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाऊया भूतकाळात आणि बघुयात अशीच आणखी 9 अतिशय दुर्मिळ छायाचित्रे....\nन्युझीलँड 94 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-adolf-hitler-mein-kampf-london-4150193-NOR.html", "date_download": "2021-06-22T10:29:29Z", "digest": "sha1:CPLXUDUXI35LF73ITEHO7JQ7HNINTLBY", "length": 2497, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Adolf Hitler Mein Kampf london | हिटलरची स्वाक्षरी असलेले ‘माइन काम्फ’ लिलावात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहिटलरची स्वाक्षरी असलेले ‘माइन काम्फ’ लिलावात\nलंडन - जर्मन हुकूमशहा अँडॉल्फ हिटलरची स्वाक्षरी असलेल्या आत्मचरित्राची अंतिम प्रत लिलावात ठेवण्यात आली आहे. माइन काम्फवर हिटलरची स्वाक्षरी असल्यामुळे त्याला विक्रीतून सुमारे 4 लाख 38 हजार रुपये एवढी किंमत येऊ शकेल, असा अंदाज आहे. एप्रिल 1945 मध्ये हिटलरने आत्महत्या केली होती. त्या वेळी त्याच्याजवळ असलेली ही शेवटची प्रत होती. त्यावर 5 मार्च 1945 अशी हिटलरच्या हस्ताक्षरातील तारीख आहे.\nन्युझीलँड 116 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/video-of-nana-patekars-first-reaction-after-allegations-of-tanushree-5966605.html", "date_download": "2021-06-22T11:06:00Z", "digest": "sha1:KCDI76GHGFU5OCTCNB5Q67HZ67Q6PRU2", "length": 4060, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Video of Nana Patekars first reaction after allegations of tanushree | \\'..अब जो झूठ है, वो झूठ ही है\\', तनुश्रीच्या आरोपांवर प्रथमच नाना पाटेकरांनी दिली अशी प्रतिक्रिया, पाहा Video - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'..अब जो झूठ है, वो झूठ ही है\\', तनुश्रीच्या आरोपांवर प्रथमच नाना पाटेकरांनी दिली अशी प्रतिक्रिया, पाहा Video\nमुंबई - तनुश्री दत्ता हिने लावलेल्या छेडछाडीच्या आरोपानंतर नाना पाटेकरने प्रथमच याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. नाना पाटेकर म्हणाले की, याबाबत मी आधीच सर्वकाही सांगितले आहे, आता जे खोटं आहे, ते खोटंच राहणार अशा शब्दांत नानांची या बाबत त्यांची प्रतिक्रिया दिली.\nपाहा, नेमके काय म्हणाले नाना..\nनाना पाटेकर एका कार्यक्रमाला आले असता, त्यांना पत्रकारांनी घेरले आणि त्यांना याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना न��नांनी अशी प्रतिक्रिया दिली.\nअभिनेत्री तनुश्री दत्ता हिने हॉर्न ओके प्लीज चित्रपटादरम्यान नानाने तिच्याबरोबर गैरवर्तन आणि छेडछाड केल्याचा आरोप केला होता. नानांनी या आरोपांनंतर तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचेही स्पष्ट केले होते. पण त्यानंतर पुढे काहीही आले नाही. आता हे प्रकरण नेमके किती पुढे जाते, हे लवकरच समजेल.\nन्युझीलँड 111 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/maze-doctor-part-4-karnapishaccha/", "date_download": "2021-06-22T10:05:18Z", "digest": "sha1:TQCGNC7RBSARKNTHZSJYSO5UBO4QD3YP", "length": 34358, "nlines": 196, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कर्णपिशाच्य! (माझे डॉक्टर – ४) – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ June 22, 2021 ] टपरी नेहमीचीच ठरलेली..\tकथा\n[ June 22, 2021 ] प्रेरणा\tललित लेखन\n[ June 22, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] सारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\tविशेष लेख\n[ June 21, 2021 ] टेलिफोन\tनोस्टॅल्जिया\n[ June 21, 2021 ] स्वप्न स्वरांचे\tकविता - गझल\n[ June 21, 2021 ] डायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] तिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\tयुवा-विश्व\n[ June 21, 2021 ] गुलज़ार समजून घेताना…\tपरिक्षणे - परिचय\n[ June 21, 2021 ] कृतज्ञता – एक कौटुंबिक संस्कार\tवैचारिक लेखन\n[ June 21, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २७)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] मराठी ‘माय’\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] जगप्रसिद्ध आयबीएम कंपनी\tउद्योग / व्यापार\n[ June 20, 2021 ] हुक्का पार्लर\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] प्रेरणा\tवैचारिक लेखन\n[ June 20, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २६)\tललित लेखन\n (माझे डॉक्टर – ४)\n (माझे डॉक्टर – ४)\nNovember 12, 2020 सुरेश कुलकर्णी ललित लेखन, विनोदी लेख, साहित्य/ललित\nत्याच काय झालं होत कि, नेहमी प्रमाणे एकदा सर्दी झाली. दोन दिवसांनी कानठळी बसली औषधाने आठवड्यात आणि बिनऔषधाने सात दिवसात सर्दी कमी होते, हा आजवरचा अनुभव होता. आम्ही या अनुभवावर विसंबून रेटून नेलं. ‘जो इतरावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला औषधाने आठवड्यात आणि बिनऔषधाने सात दिवसात सर्दी कमी होते, हा आजवरचा अनुभव होता. आम्ही या अनुभवावर विसंबून रेटून नेलं. ‘जो इतरावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला’ या युक्तीची सत्यता पटली’ या युक्तीची सत्यता पटली येथे मला माझ्या अनुभवानेच दगा दिला. कानाला ऐकू येईना येथे मला माझ्या अनुभवान���च दगा दिला. कानाला ऐकू येईना सर्दी यथाअवकाश कमी झाली. पण कानांनी आपले कार्य बंदच ठेवले. त्यात भर म्हणजे दोन्ही कानातून, म्हणजे आतूनच आवाज येऊ लागले, तेही वेगवेगळे सर्दी यथाअवकाश कमी झाली. पण कानांनी आपले कार्य बंदच ठेवले. त्यात भर म्हणजे दोन्ही कानातून, म्हणजे आतूनच आवाज येऊ लागले, तेही वेगवेगळे कानात बोळे घालून उपयोग नव्हता कानात बोळे घालून उपयोग नव्हता म्हणजे डाव्या कानात रातकिड्यांची किरकिर तर, उजव्या कानात भिस्मिला खा यांची शहनाई म्हणजे डाव्या कानात रातकिड्यांची किरकिर तर, उजव्या कानात भिस्मिला खा यांची शहनाई २४x ७ चालूच नगरचे सगळे (तेव्हा, होतेच इन मिन, दोन) ईएनटी पालथे घातले, मग डावे, म्हणजे औरंगाबादचे, उजवे, म्हणजे पुण्याचे डॉक्टर्स पालथे घातले.(आता कळतंय कोण कुणाला ‘पालथं’ घातलं ते) ईएनटी पालथे घातले, मग डावे, म्हणजे औरंगाबादचे, उजवे, म्हणजे पुण्याचे डॉक्टर्स पालथे घातले.(आता कळतंय कोण कुणाला ‘पालथं’ घातलं ते) सगळीकडे सारखीच पद्धत. आधी ऑडिओमेट्री करायची, पंधरा दिवसा खालची शिळी चालायची नाही) सगळीकडे सारखीच पद्धत. आधी ऑडिओमेट्री करायची, पंधरा दिवसा खालची शिळी चालायची नाही मग ती पाहून, डॉक्टर चार ड्रॉप्स, चारप्रकारच्या गोळ्या, प्रत्येकी दिवसातून तीनदा मग ती पाहून, डॉक्टर चार ड्रॉप्स, चारप्रकारच्या गोळ्या, प्रत्येकी दिवसातून तीनदा ‘या पंधरा दिवसांनी’, फलोअपला पुन्हा ऑडिओमेट्री ‘या पंधरा दिवसांनी’, फलोअपला पुन्हा ऑडिओमेट्री मग ‘हेयरिंग एड’ घ्या मग ‘हेयरिंग एड’ घ्या\nमी एका हेयरिंग एडवाल्याकडे गेलोच. पुण्याचा होता. लांबून ओळख काढून गेलो. आपण ओळखीची माणसे याच साठी पहातो कि, फसगत होऊ नये. काय करू भैयऱ्याच जगणं मोठं कठीण असत हो भैयऱ्याच जगणं मोठं कठीण असत हो (ती व्यथा नंतर कधी तरी (ती व्यथा नंतर कधी तरी) त्या एडवाल्याने मोठ्या मायेने मला जवळ घेतलं. माझी पुन्हा एकदा ऑडिओमेट्री केली. इथपर्यंत माझी भावना अशीच होती कि, जसा आपण डोळ्याला चष्मा लावल्यावर चांगलं दिसत, तसेच हे हेयरिंग एड लावलं कि पूर्वीसारखं स्पष्ट ऐकू येतील.\n“सर, हे जर्मन एड आहे. अगदी लेटेस्ट लावून पहा” त्याने माझ्या कानात प्लग घातले. चारबोट रुंदीची सेल घातलेली डबी माझ्या खिश्यात सारली. बटन दाबून ते सुरु केलं. कानात रेडे ओरडत असल्याचा भास झाला\n“अरे खूप आवाज होतोय\nत���याने आवाजाची तीव्रता कमी केली. मग तो आवाज कसाबसा ‘कलकलाट’या, लेव्हलला आला.\n“आवाज येतोय. पण, कळत काहीच नाही\n तुमचा हेयरिंग लॉस खूप ऍडव्हांस झालाय तुम्हाला डिजिटल एड लागेल तुम्हाला डिजिटल एड लागेल\nएक शंका तुम्हाला नक्कीच सतावत असेल कि आमचा संवाद कसा चालत असेल थोडेसे, तो मोठ्याने बोलत असावा आणि आजून मला काहीसे ऐकू येत असावे.\nत्याच्या साऊंडप्रूफ लॅबमध्ये माझ्या दोन्ही कानाच्या वेव्हलेंथ ऍडजेस्ट करून, प्रोग्रॅम्ड डिजिटल एड्स, मी घेतले. आपल्या कानात एक नैसर्गिक फिल्टर असत. नको असलेले आवाज आपोआप गळाले जातात. ती सोय या मशीन मध्ये कोठून येणार कानाची रचना खूप क्लिष्ट आणि तितकीच कणखर पण असते. तरी माझ्या सारख्या दुर्दैवी माणसाच्या नशिबी, कधी कधी हे भोग येतात\nएका मशीनची किंमत होती तीस हजार दोन यांची साठ हजार दोन यांची साठ हजार (पुढे तसेच मशीन मी बेंगलोरला दहा हजारात घेतले होते (पुढे तसेच मशीन मी बेंगलोरला दहा हजारात घेतले होते) पैशे गेले तर गेले, ऐकू यायला हवं) पैशे गेले तर गेले, ऐकू यायला हवं महिना दोन महिने बरे गेले. पावसाचे दिवस सुरु झाले. बाहेरचे वातावरण बदलले, मशीनचे सेटिंग बोंबल महिना दोन महिने बरे गेले. पावसाचे दिवस सुरु झाले. बाहेरचे वातावरण बदलले, मशीनचे सेटिंग बोंबल पुन्हा एडवाल्या कडे गेलो.\n“सर क्लायमेट बदललं ना आपण पुन्हा सेट करू आपण पुन्हा सेट करू” म्हणजे हे मशीन, हागलं मुतलं कि हटून बसणार. याला पाऊस, पाणी, ऊन, वार, धूळ या सगळ्या पासून जपून ठेवा. इतके लाड करूनही, हे बाळ वेळेवर फेल होणार” म्हणजे हे मशीन, हागलं मुतलं कि हटून बसणार. याला पाऊस, पाणी, ऊन, वार, धूळ या सगळ्या पासून जपून ठेवा. इतके लाड करूनही, हे बाळ वेळेवर फेल होणार हि मात्र खात्रीची गोष्ट होती\n“अरे, एकदाच पक्के सेटिंगवाल मशीन, बघ आहे का\n“आधी किम्मत सांग बाबा\n“फार नाही सर, फक्त दीड लाख मीटिंगमध्ये घालून बसा. टाचणी पडलेली ऐकू येईल मीटिंगमध्ये घालून बसा. टाचणी पडलेली ऐकू येईल\nमी हबकलो. परमेश्वराने दिलेल्या श्रावण यंत्राची, म्हणजे कानाची काय किंमत आहे हे कळले. या तिनलाखाच्या मशीनला, तरी हि, नैसर्गिक कानाची सर येणार नाहीच.\nगम्मत म्हणून तुम्हाला सांगतो. हजार रुपया पासून दीड लाखाच्या कुठल्याच मशीनवर एम आर पी नव्हती कारण सगळ्याच इंपोर्टेड होते कारण सगळ्याच इंपोर्टेड होते\nया काना���्या प्रॉब्लेम सोबत अजून एक विचित्र प्रकार सुरु झाला. तो म्हणजे केव्हाही पोटात खळबळून उलटी व्हायची आणि चकरा यायला मागायच्या आणि चकरा यायला मागायच्या याला ‘व्हर्टिगो’ म्हणतात विचित्र दहशत असते. तुम्ही सिनेमागृहात आहात, मिटिंग मध्ये आहात, हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर देऊन वाट पहात आहात, लग्नमांडवात आहेत, हा व्हर्टिगो कोठेही घाला घालू शकतो (सात वर्ष मी या गोष्टी टाळल्या होत्या (सात वर्ष मी या गोष्टी टाळल्या होत्या या कटकटीला मी, माझे घरचे वैतागले होते या कटकटीला मी, माझे घरचे वैतागले होते\n“साहेब, तुम्ही न या ऍलोपॅथीवाल्या डॉक्टरांच्या नादी लागू नका साले, सगळे चोर आहेत. शिडीकेट करून पिळून काढतात साले, सगळे चोर आहेत. शिडीकेट करून पिळून काढतात” त्याने जमेल तसे हातवारे करून त्याचे म्हणणे माझ्या पर्यंत पोहंचवले.\n“तुम्ही आयुर्वेदिक ट्राय मारा उशीर लागतो, पण इलाज पर्मनंट उशीर लागतो, पण इलाज पर्मनंट\n“आहे कोणी चांगला वैद्य माहितीतला पण नगरमधलाच पहा. फलोअपला बर पडत.”\n आयुर्वेदाचार्य आहेत. त्यातले चांगले यम.डी. आहेत\nम्हणून या भल्या गृहस्थाचा सल्ला मानून मी त्या आयुर्वेनाचार्या कडे जाण्याचा निर्णय घेतला. इतके पैसे गेलेत तेथे आजून थोडे.\nते डॉक्टर मोठे मस्त होते. दवाखान्यात त्यांनी पीसी ठेवला होता. त्या मुळे तो ‘कॉप्युटराइझ्ड’ दवाखाना होता. त्यांनी माझी संपूर्ण तपासणी केली. रक्त घेतले. हाताने पोट पाठीच्या माणक्या पर्यंत दाबून तपासले. माझी बायपासची हिस्ट्री विचारून घेतली. फॅमिली मेडिकल हिस्ट्री विचारली, मी काय करतो हे विचारून घेतले. थडक्यात गोत्र आणि नाडी सोडून सगळे विचारून घेतले. हाताची नाडी मात्र तपासण्याचे सोंगच केले.\n“तुमचे पोट खूप कडक झालंय जेवणात तूप नसत का जेवणात तूप नसत का\n“गेली सोळा वर्ष झाली, तेल तूप बंद झालाय हार्टचा प्रॉब्लेम आहे\n“चांगल्या तुपाला काही होत नाही” येथे पहिला विरोध ऍलोपॅथीला सुरु झाला.\n“तुमच्या कानाचे न ऐकू येणे याचे मूळ तुमच्या पोटात आहे तुम्ही रोज दोन चमचे खोबरेल तेल जेवण्याच्या आधी पीत जा तुम्ही रोज दोन चमचे खोबरेल तेल जेवण्याच्या आधी पीत जा” हा सल्ला जर माझ्या कार्डिओलॉजिस्टने ऐकलं असतात तर, त्यांनी या आचार्यावर कोर्ट केस केली असती, पण हे त्यांनी नाही, मी ऐकलं, त्यामुळे त्यांनी माझी ब्रँड न्यू स्टेण्ट ���ालून अँजिओप्लास्टी केली” हा सल्ला जर माझ्या कार्डिओलॉजिस्टने ऐकलं असतात तर, त्यांनी या आचार्यावर कोर्ट केस केली असती, पण हे त्यांनी नाही, मी ऐकलं, त्यामुळे त्यांनी माझी ब्रँड न्यू स्टेण्ट घालून अँजिओप्लास्टी केली\nमला आजवर ईएनटी वाल्यानी सांगितले होते कि, तुमच्या कानातील हाडे झिजली असावीत आणि शिरा(नर्व्ह) पण डॅमेज झाल्यात तेव्हा कधीच ऐकू येणार नाही तेव्हा कधीच ऐकू येणार नाही आणि हा म्हणतोय कि मूळ कानात नाही तर पोटात आहे\nपंधरा दिवसाच्या पुड्या घेऊन त्यांना बाराशे रुपये देऊन आलो. पोट साफ होऊ लागले. त्यामुळे उलट्याचाही त्रास कमी होऊ लागला. ऐकू येण्यात फारसा फरक नव्हता पण एकंदर बरे वाटू लागले. महिना अडीच हजार सुरु झाला. हळू हळू तो वाढू लागला. तीन हजार, पाच हजार मग त्यांनी ‘बस्ती करावी लागेल मग त्यांनी ‘बस्ती करावी लागेल’ म्हणून जाहीर केले. बस्ती -बस्तीचा खेळ दोन महिने सुरु होता. मग म्हणू लागले, ती कोलेस्ट्रॉलची आणि ऍस्प्रिनची गोळी बंद करा. माझ्या औषधाचे परिणाम हवे तसे होत नाही. मी हे मात्र ऐकले नाही. मग ते एकदा म्हणाले कि ‘आपण पंच कर्म’ म्हणून जाहीर केले. बस्ती -बस्तीचा खेळ दोन महिने सुरु होता. मग म्हणू लागले, ती कोलेस्ट्रॉलची आणि ऍस्प्रिनची गोळी बंद करा. माझ्या औषधाचे परिणाम हवे तसे होत नाही. मी हे मात्र ऐकले नाही. मग ते एकदा म्हणाले कि ‘आपण पंच कर्म करू’ मी नकार दिला स्पष्ट नकार दिला कारण या पंचकर्माचा खर्च, माझ्या घराबाराच्या वर्षाच्या अन्न धान्य पेक्षा ज्यात होता याना माझ्या व्याधीत फारसा रस दिसेना, ते फक्त ‘जैसे थे ‘ मेंटेन करून, एक्सप्लॉईट करत होते याना माझ्या व्याधीत फारसा रस दिसेना, ते फक्त ‘जैसे थे ‘ मेंटेन करून, एक्सप्लॉईट करत होते याची मला खात्री वाटू लागली होती याची मला खात्री वाटू लागली होती मी त्या ‘आचार्यांना’ कायमचा सोडले.\n यांच्या ज्ञान गंगेच्या पावित्र्यबद्दल शंका नाही. पारदर्शकतेची कमतरता आणि त्याचा फायदा घेण्याची प्रवृत्ती, वाईट आहे. तुम्ही पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी काय करयताय हे डॉक्टरांनी सांगितले पाहजे, आणि पेशंटला, हा डॉक्टर आपल्या शरीरावर काय उपचार करणार आहे, हे जाणून घेण्याचा हक्क, रोग्यास आहे. तुमची जी काय शंका असेल, ती डॉक्टरांना जरूर विचारा. आयुर्वेदिक डॉक्टरनानी, ऍलोपॅथी साठी जसे प्रिस्क्रिप्शन देतात, तसे दिले तर बरे होईल. मी ते आचार्य सोडले कारण ते मला नव्वद रुपयाच्या नित्यमवर, एरंडेल तेलाचे दोन थेम्ब टाकून पुड्या देत होते याचे मिश्रण करताना मी प्रत्यक्ष त्यांच्या कम्पाउंडरला पहिले होते याचे मिश्रण करताना मी प्रत्यक्ष त्यांच्या कम्पाउंडरला पहिले होते हा विश्वासघात होता अशा लोकांनी हे पवित्र क्षेत्र बाटवलय\nमला या त्रासापायी नौकरी सोडावी लागली मोटरसायकल चालवता येईना मी शेवटी एक दिवस बेंगलोरला आलो. येथे एक एमडी मेडिसिनच्या डॉक्टर आहेत. डॉ. गात्री म्हणून.(नाव बदलले आहे.) त्यांच्याकडे माझी डायबेटिज आणि अस्तमाची ट्रीटमेंट चालू होती. त्या मला ‘सकाळी तासभर फिरत जा’ म्हणाल्या. मी त्यांना चकरा येतात, सोबत कोणी सापडत नाही म्हणून सांगितले. त्यांनी क्षणभर माझ्याकडे पहिले. BPPV गुगल करून त्या प्रमाणे मानेचा व्यायाम करा म्हणून सल्ला दिला. एक व्हर्टिगोची गोळी, चार दिवस घ्यायला सांगितली. परफेक्ट डायग्नोसिस काय असते याची प्रचिती तिसऱ्या दिवशीच आली गेली पाच वर्ष झाली चकरा त्रास अजिबात नाही गेली पाच वर्ष झाली चकरा त्रास अजिबात नाही तो व्यायाम मी फार तर एखादा आठवडा केला असेल. मी इतके तज्ञांना दाखवले, त्यातील एकालाही हे माहित नव्हते तो व्यायाम मी फार तर एखादा आठवडा केला असेल. मी इतके तज्ञांना दाखवले, त्यातील एकालाही हे माहित नव्हते यावर माझ्यातरी विश्वास नाही यावर माझ्यातरी विश्वास नाही मग असे का याचे उत्तर माझ्या कडे नाही. न सांगणारे डॉक्टरच होते, माझी त्या नरकातून सुटका करणारीही एक डॉक्टरच होती\nआपल्या कानात शरीराच्या संतुलनाची व्यवस्था असते. कानात काही खडे असतात. ते इतर वस्तू प्रमाणे गुरुत्वाकर्षणाला बांधील असतात. कानाच्या पोकळीतील संवेदनाशील पेशींचे बारीक सेन्सर्स, त्या खड्यांच्या हालचालींची माहिती मेंदू पर्यंत पोहचावतात. त्यामुळे देह जमिनीशी किती अंशांनी झुकला आहे मेंदूला कळते, व तो इतर अवयवाला सूचना देऊन तोल सांभाळतो हि यंत्रणा बिघडली कि चकरा सुरु होतात. चुकीच्या माहितीवर मेंदू इतर अवयव नाचवतो हि यंत्रणा बिघडली कि चकरा सुरु होतात. चुकीच्या माहितीवर मेंदू इतर अवयव नाचवतो हि माझी ढोबळ माहिती आहे.\nहे झालं व्हर्टिगोच. कानासाठी त्याच डॉक्टरीण बाईंनी मला मार्ग दर्शन केले. सायनस आणि कान यांचा जवळचा संबंध असतो म्हणे. सर्दीसाठी त्यांनी एक नोसल स्प्रे दिला, पावसाळा हिवाळा वापरायचा. सर्दी असो नसो सर्दीत कान कोरडा आणि हलका रहावा यासाठी झोपताना एक गोळी गरजे प्रमाणे घायची सर्दीत कान कोरडा आणि हलका रहावा यासाठी झोपताना एक गोळी गरजे प्रमाणे घायची झाली ट्रीटमेंट महिन्याभरात कान कोरडा झाला. पडद्यावरची सूज बहुदा कमी झाली असावी किंवा माझ्या इच्छा शक्तीने डॅमेज्ड नर्व्हचे न्यूरॉन नव्याने तयार झाले असतील, मला आता म्हणजे गेल्या तीन चार वर्षांपासून कामा पुरते ऐकू येतंय एक काळा कालखंड भोग भोगून संपवले\nमी आयुर्वेदाचा निंदक नाही. मला नसेल ते शास्त्र सूट झाले. पण कुठेतरी चुकतंय हे मात्र नक्की. येथे एक किस्सा सांगतो. एक चांगले ऍलोपॅथीचे डॉक्टर आहेत. काय अवदसा सुचली कोणास ठाऊक, आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या नादी लागले. ऍलोपॅथीचे दुष्परिणाम मोठ्या हिरीरीने सांगत. त्यांना स्वतःला हार्ट प्रॉब्लेम होता. बी.पी. होता. सुशिक्षित माणूस. गोळ्या टाकल्या बंद करून. फेसबुकवर हृदयरोग आणि त्याच्यावरील आयुर्वेदिक उपचार या साठी सल्लाकेंद्र सुरु केले. कोलॅस्ट्रालची औषधे बंद करा, त्याची गरज नसते, ते ऍस्प्रीन पित्तवर्धक असते, अशे सल्ले देत. एका शुभसकाळी, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. छाताड हातभार फाडून ओपन हार्ट सर्जरी करावी लागली, आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या नादी लागले. ऍलोपॅथीचे दुष्परिणाम मोठ्या हिरीरीने सांगत. त्यांना स्वतःला हार्ट प्रॉब्लेम होता. बी.पी. होता. सुशिक्षित माणूस. गोळ्या टाकल्या बंद करून. फेसबुकवर हृदयरोग आणि त्याच्यावरील आयुर्वेदिक उपचार या साठी सल्लाकेंद्र सुरु केले. कोलॅस्ट्रालची औषधे बंद करा, त्याची गरज नसते, ते ऍस्प्रीन पित्तवर्धक असते, अशे सल्ले देत. एका शुभसकाळी, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. छाताड हातभार फाडून ओपन हार्ट सर्जरी करावी लागली त्यातून आता ते सावरत आहेत. फेसबुक ग्रुप बंद केलाय त्यातून आता ते सावरत आहेत. फेसबुक ग्रुप बंद केलाय तेव्हा तारतम्याने वागावे हीच विनंती. जगात असे एकही शास्त्र नाही, ज्यात साईड इफेक्ट नाहीत तेव्हा तारतम्याने वागावे हीच विनंती. जगात असे एकही शास्त्र नाही, ज्यात साईड इफेक्ट नाहीत इफेक्ट असेल तर साईड इफेक्ट असणंच इफेक्ट असेल तर साईड इफेक्ट असणंच कसलाही साईडइफेक्ट उपचार पद्धती मला नाही वाट��� अस्तित्वात असेल.\nहि सगळी माझी मते आहेत. लगेचच भांडायला येऊ नका. तुमचे निर्णय तुम्हीच घ्या, मी माझा अनुभव येथे तुमच्याशी शेयर केलाय.\n आपली काळजी आपणच घ्यायची. आजारी न पडणे यासाठी सजग राहायचे. आणि वेळ पडली तर डॉक्टरांकडे जायचे.\n— सु र कुलकर्णी.\nआपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.\nमी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\nसारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\nडायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\nतिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajsatya.page/2020/03/yoa56V.html", "date_download": "2021-06-22T10:37:36Z", "digest": "sha1:WYFZ53AKT6LF6SHDJQKJL72YBN77GJ5V", "length": 5835, "nlines": 35, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "कोरोनाच्या भितीने शेतावर थाटले संसार !", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nकोरोनाच्या भितीने शेतावर थाटले संसार \nकोरोनाच्या भितीने शेतावर थाटले संसार \nजालना - राज्यात संचारबंदी झाल्याने व बालकांची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला संसार काही दिवस शेतात मांडावा असा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने बरेच कुटुंब शेताकडे संसार उपयुक्त साहित्य घेऊन जाताना दिसत आहे.\nकोरोना विषाणू रोगाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी आणून प्रशासन विविध उपाययोजना करत असतानाच ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी चिमुकल्यासह नकोच गावात, आपला शेतच बरा असा विचार करत शेतात राहण्याचा मार्ग निवडला आहे.\nसध्या जगभरात कोरानाचेच पेव सुरू आहे. भोकरदन तालुक्यातील पारधसह अनेक गावातील सर्व दुकाने, व्यवसाय, कार्यालये बंद असल्याने गावात शुकशुकाट निर्माण झाला आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. गावात अद्याप कोरोनाचा दोन संशयित आढळले होते परंतु त्याचा अहवाल न्युगेट्यू आला असल्याचे समझते.\nप्रशासन विविध प्रयत्न करत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच बरोबर ग्रामस्थही कोरोनाला प्रतिबंध केवळ स्वतःची काळजी घेणे हेच औषध म्हणून आपली सावधगिरी बाळगत आहे. राज्यात संचारबंदी झाल्याने व बालकांची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला संसार काही दिवस शेतात मांडावा असा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने बरेच कुटुंब शेताकडे संसार उपयुक्त साहित्य घेऊन जाताना दिसत आहे.\nशिवाय गावात बाहेर गावी राहणारे ग्रामस्थही आले असून त्यांच्या व संपर्कात येणाऱ्या नातेवाईक व ग्रामस्था दुर राहण्याचा सल्ला दिला आहे .\nडॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले त्यांना तुरूंगात का जावे लागले त्यांना तुरूंगात का जावे लागले या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\nपिपरी येथील शेतकरी सुपुत्राची लग्नाचा खर्च टाळुन मुख्यमंत्री सहाय्यता निधिला ५१ हजाराची मदत\nजयवंतराव भोसले पतसंस्थेला 1 कोटी 29 लाखांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले\nउपजिल्हा रुगणालय, कराड येथे दाखल अणाऱ्या पाच नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह, 22 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 167 जणांना केले दाखल\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/80645/", "date_download": "2021-06-22T09:59:29Z", "digest": "sha1:HJSSELOGBGEDA6O6XJ7RZVGD47XCJRQG", "length": 11708, "nlines": 200, "source_domain": "lokshahilive.com", "title": "पत्रकार संतोष ढिवरे यांचे निधन – लोकशाही", "raw_content": "\nपत्रकार संतोष ढिवरे यांचे निधन\n पत्रकार संतोष ढिवरे यांचे आज दुपारी ��िधन झाले. मुंबईतील जे.जे. रूग्णालयात उपचार सुरू असतांना त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला.\nसंतोष ढिवरे यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून मुंबई येथील जे. जे. रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांनाच आज दुपारी चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव रात्री उशीरा जळगावात आणले जाणार असून येथेच अंत्यसंस्कार होणार आहेत. संतोष ढिवरे यांच्या निधनाने जळगावच्या पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nजिल्ह्यात दिवसभरात 47 नवे रूग्ण आढळले ; तर ८ तालुके निरंक\n आता आठवड्यात फक्त ४ दिवसच काम करा अन्…; मोदी सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\n आता आठवड्यात फक्त ४ दिवसच काम करा अन्...; मोदी सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\nबोहरा सेंट्रल स्कूल पारोळा शाळेत जागतिक योगा दिवस साजरा\nविविध विकास कामाचे लोकार्पण करुन वाढदिवस साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/new-zealand-bans-tourists-from-india/", "date_download": "2021-06-22T09:43:47Z", "digest": "sha1:BXTZ5FY2TBDTYZ6ULL7GKBZBS5LUO6BJ", "length": 12304, "nlines": 162, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "भारतातून आलेल्या पर्यटकांना न्यूझीलंडमध्ये बंदी…", "raw_content": "\nभारतातून आलेल्या पर्यटकांना न्यूझीलंडमध्ये बंदी…\nन्यूज डेस्क – भारतात वाढत असलेले कोरोना प्रकरणामुळे भारतातून येणाऱ्या पर्यटकांना न्यूझीलंड मध्ये प्रवेश बंदी केल्याचे न्यूझीलंडचे पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी सांगितले , त्याच बरोबर स्वत: च्या नागरिकांसह सर्वच प्रवाश्यांसाठी देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.\nआर्डर्न यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “बंदी 11 एप्रिल रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे 4 वाजता सुरू होईल आणि 28 एप्रिलपर्यंत चालेल.” यादरम्यान सरकार या संकटावर सामोरे जाण्यासाठी मार्गांवर चर्चा करणार असल्याचे एजन्सींनी सांगितले.\nआर्र्डनचा निर्णय भारतात वाढत्या कोविड -19 प्रकरणांनंतर घेतला आहे. गेल्या काही दिवसांत भारतामध्ये दररोज विक्रमी एक लाख प्रकरणांचा सामना करावा लागत आहे.\nअमेरिका आणि ब्राझील नंतर एकमेव देश बनला ज्यात दररोज संख्येमध्ये सहा आकडी वाढतांना दिसत आहे.\nबुधवारी, भारतामध्ये गेल्या 24 तासांत 1,15,736 नवीन कोविड -19 प्रकरणे नोंदली गेली, जी गेल्या वर्षाच्या सुरूवातीपासूनच सर्वात मोठी एकदिवसीय तेजी आहे आणि एकूण 12,801,785 इतकी नोंद झाली आहे.\nदेशातील धोकादायक परिस्थितीमुळे अनेक राज्यांना प्राणघातक रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी लॉकडाउनसारखे निर्बंध लादण्यास भाग पाडले आहे.\nदेशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतील.\nPrevious articleGold Price Today | सोने-चांदी ‘एवढ्या’ रुपयांनी महागले…जाणून घ्या आजचे भाव…\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nBank Privatisation | या केंद्रीय बँकांचंही होणार खासगीकरण.\nGold Price Today | आजचे सोन्याच्या भाव वेगवेगळ्या शहरांमध्ये असे आहेत…\nबायको घरात दिसली म्हणून नवऱ्याने केला ‘हा’ धिंगाणा…अमरावती येथील घटना…\nनागपूर हत्याकांड | ‘या’ कारणाने केली पाच जणांची हत्या …आणि स्वतःला हि संपविल…\nरामजन्मभूमी ट्रस्ट अयोध्याच्या नावावर ५०० लोकांना गंडविले…पाच जणांना अटक\nमूर्तिजापूर येथील शिल्पा नगर रपटा खोदुन ठेवल्यामुळे रहदारीस त्रास…\nचक्क अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी अवैध गुटखा पकडला…पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह\nमोहन तेलमोरे यांची महाव्हाईस न्यूजच्या मुंबई विभाग प्रमुखपदी निवड…\nJio Offer | OnePlus च्या स्मार्टफोन खरेदीवर 6000 रुपयांचे Benefits, पहा काय आहे Offers.\nअभिनेत्री करिना कपूर खान हिचा बिकिनीमध्ये योगा…Viral Photo\nSnapchat वर हे Filter आता मिळणार नाही, वाचा…\nNavi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच...\nनवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव देण्यात येणार असल्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली आहे. परंतु, आता नवी मुंबई...\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nWTC Final: बुमराहची ने केली चूक, VVS लक्ष्मण आश्चर्यचकीत.\nBreaking | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा…\nHealth Tips | ‘या’ सवयी तुम्हाला लवकर म्हातारं बनवतात, दीर्घकाळ तरूण...\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nधक्कादायक | Buddhist Law लिहणारी ऍड.शताब्दी मुकुंद खैरे हिचे कोरोनाने निधन…\nNavi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच नाव, राज ठाकरेंना कृती समितीचा विरोध.\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nWTC Final: बुमराहची ने केली चूक, VVS लक्ष्मण आश्चर्यचकीत.\nBreaking | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा…\nHealth Tips | ‘या’ सवयी तुम्हाला लवकर म्हातारं बनवतात, दीर्घकाळ तरूण दिसण्यासाठी टिप्स.\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nNavi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच...\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nWTC Final: बुमराहची ने केली चूक, VVS लक्ष्मण आश्चर्यचकीत.\nBreaking | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा…\nHealth Tips | ‘या’ सवयी तुम्हाला लवकर म्हातारं बनवतात, दीर्घकाळ तरूण...\nBank Privatisation | या केंद्रीय बँकांचंही होणार खासगीकरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=38051", "date_download": "2021-06-22T10:02:22Z", "digest": "sha1:RWWGZSB7GVKTLR56GPQWIALZDE53H3QQ", "length": 9347, "nlines": 64, "source_domain": "newspcmc.com", "title": "कंपनीच कारण सांगून रस्त्यावर हिंडणाऱ्यांचे धाबे दणाणणार.. - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nहक्काच्या पगारासाठी राज्य शासनाविरोधात आशा सेविकांचे पुण्यात आंदोलन..\nHome क्राईम कंपनीच कारण सांगून रस्त्यावर हिंडणाऱ्यांचे धाबे दणाणणार..\nकंपनीच कारण सांगून रस्त्यावर हिंडणाऱ्यांचे धाबे दणाणणार..\nकामगारांचे ओळखपत्र पोलिसांकडून प्रमाणित होणार…\nपिंपरी (दि. ०६. मे. २०२१) :- कामाच्या नावाखाली विनाकारण फिरणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कंपन्यांचे ओळखपत्रदेखील आता प्रमा���ित केले जाणार आहे. त्यासाठी स्थानिक पोलिसांनी हद्दीतील कंपन्यांकडून कामगारांची शिफ्टनुसार माहिती मागवली आहे. आगामी काळात नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी प्रमाणित केलेली ओळखपत्रच ग्राह्य धरली जाणार आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने विनाकारण फिरण्यावर बंधने घातली आहेत. मात्र, तरीदेखील काहीजण कंपनीचे ओळखपत्र दाखवून शहरात मोकाट फिरत आहेत. त्यांना चाप लावण्यासाठीच पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.\nपिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज पन्नास ते साठ जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिस भारतीय दंड संहिता १८८ नुसार कारवाई करीत आहेत. या कारवाईपासून वाचण्यासाठी तरुण सोबत कंपनीचे ओळखपत्र बाळगत आहेत. अनेकांच्या ओळखपत्रावर वैधतादेखील नसते. तसेच, संबंधित कामगाराच्या कामाची वेळ याबाबत माहिती उपलब्ध नसल्याने पोलिसांना कारवाई करता येत नाही. यावर उपाय म्हणून आता स्थानिक पोलिसांनी सुरू असलेल्या सर्व कंपन्यांतील कामगारांची माहिती मागवली. कंपनी व्यवस्थापनाकडून मिळालेल्या कामगारांची ओळखपत्र स्थानिक पोलिस प्रमाणित करणार आहेत. ही ओळखपत्रच नाकाबंदी दरम्यान ग्राह्य धरली जाणार आहेत. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांना चाप लागणार आहे.\nहद्दीत सुरू असलेल्या कंपन्यांच्या कामगारांची माहिती मागवली आहे. त्यानुसार ओळखपत्र प्रमाणित करण्याचे काम सुरू आहे. प्रमाणित केलेली ओळखपत्रच आगामी काळात दाखवावी लागणार आहेत. अन्यथा कारवाई करण्यात येईल.\n– डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड…\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे ���सेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmer-built-custard-apple-marketing-chain-maharashtra-37041", "date_download": "2021-06-22T10:56:38Z", "digest": "sha1:ENQ6BU3REUARHM6FWPD7DJ7DMFRGJGUC", "length": 17376, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi farmer built custard apple marketing chain Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसीताफळ विक्रीची उभी केली साखळी\nसीताफळ विक्रीची उभी केली साखळी\nशनिवार, 10 ऑक्टोबर 2020\nकोरोनाचे चक्र सुरू झाल्यापासून शेतमाल विक्रीत अनेक अडचणी उभ्या राहिल्या. मात्र, शेतकऱ्यांनी यातून मार्ग शोधण्याची धडपड सोडली नाही.\nअकोला ः कोरोनाचे चक्र सुरू झाल्यापासून शेतमाल विक्रीत अनेक अडचणी उभ्या राहिल्या. मात्र, शेतकऱ्यांनी यातून मार्ग शोधण्याची धडपड सोडली नाही. या भागात काही शेतकऱ्यांनी स्वतः सीताफळ विक्रीसाठी पुढाकार घेत ग्राहकांना दर्जेदार फळे पोचविण्यात यश मिळवले आहे. यातून साहजिकच बाजारपेठेपेक्षा दरही जास्त मिळत आहेत.\nसीताफळाचा हंगाम सुरू होऊन आता १५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. सततच्या पावसामुळे यंदा फळगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. यातून जी फळे वाचली त्यांची आता काढणी सुरू झालेली आहे. अकोल्यात पातूर तालुक्यातील युवा शेतकरी श्रीकांत व हरीष धोत्रे या दोघा भावांनी पहिल्यांदा फळ विक्री सुरू केली. अकोल्यापासून साधारणतः ५० किलोमीटरवर त्यांचे शेत आहे. तेथून आदल्या दिवशी फळे तोडून आणत दुसऱ्या दिवशी पहाटेच ते अकोल्यात गौरक्षण रोडवर विक्रीसाठी स्टॉल सुरू करतात.\nगेल्या काही वर्षात हे दोघे भाऊ थेट विक्री करीत असल्याने ग्राहकांची नाळ त्यांच्याशी जुळली असल्याचे ते सांगतात. आता असंख्य ग्राहक मोबाईलवरूनच ऑर्डर देतात. एक भाऊ व वडील स्टॉलवरून विक्री करतात तर एक भाऊ ग्राहकांना घरपोच ऑर्डर पोचवून देतो. १५ दिवसांत एक लाखांवर विक्री झाल्याचे श्रीकांतने सांगितले.\nखामगाव तालुक्यातील वळजी येथील संतोष पवार या युवकाने थेट विक्रीचा उपक्रम सुरू केला. खामगाव शहरात प्रामुख्याने ते ग्राहकांना सीताफळ पोचवीत आहेत. याला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे तालुका कृषी अधिकारी जी. बी. गिरी यांनी सांगितले. बुलडाणा जिल्ह्यातीलच मेहकरमध्ये भोसा येथील शेतकरी प्रभाकर खुरद यांच्या शेतातील सीताफळाची थेट विक्री सुरू करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांना माल देण्याऐवजी ते ग्राहकांना अवघ्या ६० रुपये किलोने फळे विकत आहेत.\nअकोला, बुलडाणा, वाशीम या तिन्ही जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सीताफळ विक्रीसाठी एक पाऊल पुढे उचलले आहे. शेतकरी उच्चतम दर्जाची फळे ८० ते १०० रुपये आणि दुय्यम दर्जाची फळे ५० ते ६० रुपये प्रतिकिलोने विकत आहेत.\nयुवाराष्ट्र संघटना आली धावून\nसामाजिक कार्यात अकोल्यात अग्रेसर असलेल्या युवाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. निलेश पाटील, विलास ताथोड यांनी ग्राहकांना थेट एक किलोच्या बॉक्समध्ये सीताफळ पोचवून देण्याची साखळी तयार केली. पातूर तालुक्‍यातील एका शेतकऱ्यांकडून ते ही फळे घेतात. अकोल्यात विविध शासकीय कार्यालयांमध्ये दोघे मिळून फळे पोचवून देतात.\nबाळखेड येथील शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विलास गायकवाड यांनी वाशीम व रिसोड शहरात थेट सीताफळ विक्रीची व्यवस्था उभी केली. दिवसाला पाच ते सहा क्विंटल सीताफळ या माध्यमातून विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले.\nकोरोना सीताफळ पुढाकार तूर वर्षा खामगाव उपक्रम वाशीम कंपनी\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nराज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...\nदेशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...\nआयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्�� आयातदार असलेल्या...\nमध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...\nप्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...\nसंकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...\nपावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...\nकोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...\nसोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...\nराज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...\nराज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...\nकोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...\nराज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...\nउत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...\nतुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...\nचिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...\nफळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...\nचार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...\nद्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...\nराज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sangli-gram-sale-registration-fifteen-farmers-41834", "date_download": "2021-06-22T10:48:10Z", "digest": "sha1:JFKKWYDN2HI2U54YLGATYNJFIF6QIX6F", "length": 17133, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Sangli gram for sale Registration of fifteen farmers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठ��� सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगलीत हरभरा विक्रीसाठी पंधरा शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगलीत हरभरा विक्रीसाठी पंधरा शेतकऱ्यांची नोंदणी\nबुधवार, 17 मार्च 2021\nहमीभावाने हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली असून, आत्तापर्यंत अवघ्या पंधरा शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. जिल्ह्यात एकच खरेदी केंद्र आहे. पन्नास शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतरच खरेदीची प्रक्रिया सुरू केली जाईल\nसांगली : हमीभावाने हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली असून, आत्तापर्यंत अवघ्या पंधरा शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. जिल्ह्यात एकच खरेदी केंद्र आहे. पन्नास शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतरच खरेदीची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.\nसांगली येथे नाफेड तर्फे हरभरा खरेदी केंद्र सुरू केले आहे. हरभऱ्याला प्रति क्विंटल ५ हजार १०० रुपये हमीभाव आहे. हमी भावाने हरभरा खरेदी करण्यासाठी खरेदीची मर्यादा प्रति हेक्टरी ११.४० क्विंटल इतकी आहे. जिल्ह्यातून आत्तापर्यंत फक्त १५ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. खरेदी केंद्रात शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी आम्ही आवाहन केले आहे. अधिकाधिक शेतकरी नोंदणी करण्यासाठी पुढे येतील, अशी आशा आहे.\nकिमान पन्नास शेतकऱ्यांनी नोंदणी झाल्यानंतर खरेदी सुरू करण्यात येईल. शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना मोबाइलवर विक्रीसाठी घेऊन यावे, असा मेजेस दिला जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी केला जाईल, असे नाफेडच्या वतीने सांगण्यात आले आहे.\nजिल्ह्यात एकच खरेदी केंद्र आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी तासगाव तालुक्यात हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. तालुक्यात सर्वाधिक खरेदी झाली होती. मात्र, गेल्या वर्षापासून जिल्ह्यात एकच केंद्र सुरू केले जात आहे. त्यामुळे तासगाव तालुक्यासह अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांना हमीभावाने हरभऱ्याची विक्री करण्यासाठी सांगली येथील खरेदी केंद्रात यावे लागते आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी एक खरेदी केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. परंतु त्याकडे कोणीही लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे.\nतूर खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ\nहमीभावाने तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली असली तरी, एकाही शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली नाही. वास्तविक पाहता, जत तालुक्यात प्रामुख्याने तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नोंदणी सुरू झाली तेव्हा, खरेदीची मर्यादा जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदीची मर्यादा येण्यापूर्वीच तुरीची विक्री केली होती. त्यामुळे नोंदणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली.\nनाफेडतर्फे सांगली येथे हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी पुढे यावे. जास्त शेतकऱ्यांनी केली तर खरेदी तत्काळ सुरू करता येईल.\n-दिलीप पाटील, जिल्हा पणन अधिकारी, सांगली\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...\nजनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...\nखानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...\nनांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...\nपरभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...\nदेशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...\nकांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...\nअन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...\nआंबेओहळ प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...\nवनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...\nनुकसान टाळण्यासाठी मिश्र पिकांवर भररा���ेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...\nयवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...\nसांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...\nसूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...\nप्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...\nकाळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...\nसंत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...\nमॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...\nशेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/12/stri-lapvun-thevte-ya-8-goshti.html", "date_download": "2021-06-22T11:34:19Z", "digest": "sha1:4CEW4IQ6O4VGNCSUUAEWROE5PT3CNYHK", "length": 14460, "nlines": 72, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "प्रत्येक पत्नी आपल्या पतीपासून लपवून ठेवते या ८ गोष्टी, जाणून घ्या कोणत्या आहेत !", "raw_content": "\nप्रत्येक पत्नी आपल्या पतीपासून लपवून ठेवते या ८ गोष्टी, जाणून घ्या कोणत्या आहेत \nYesMarathi डिसेंबर १८, २०२० 0 टिप्पण्या\nस्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही अशा गोष्टी असतात ज्या ते इतर लोकांसोबत कधीच शेयर करत नाहीत. इतकेच नाही तर आपल्या आयुष्याभराच्या जोडीदाराला देखील ते सांगत नाहीत. जर स्त्रियांबद्दल बोलायचे झाले तर अशा अनेक गोष्टी असतात ज्यांना कोणत्याना कोणत्या कारणामुळे स्त्रिया आपल्या पतीपासून लपवून ठेवतात.\nमग फरक पडत नाही कि तुमचे लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे. प्रत्येक महिलेची काही सिक्रेट्स असतात जे ती पतीसोबत कधीच शेयर करत नाही. या पोस्टमध्ये आपण स्त्रियांच्या त्या सिक्रेट्स बद्दल जाणून घेणार आहोत. जे विवाहित महिला आपल्या पतीसोबत शे��र करत नाहीत. चला तर पाहूयात त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत.\nप्रत्येक महिलेचा असतो एक सिक्रेट क्रश\nप्रत्येक महिलेचे एक सिक्रेट क्रश असते. याबद्दल कोणतीही महिला आपल्या पतीला काहीच सांगत नाही. हि गोष्ट महिला नेहमी आपल्या पतीपासून लपवून ठेवतात. वास्तविक एखाद्यावर क्रश असणे स्वाभाविक असते आणि यामध्ये काहीच वाईट नाही.\nपण लग्नानंतर महिला पतीसमोर कधीच आपल्या क्रशबद्दल उल्लेख करत नाहीत. कारण त्यांना भीती असते कि यामुळे त्यांच्या नात्यामध्ये कटुपणा येऊ शकतो. तथापि स्त्रिया आपले हे रहस्य आपल्या खास मैत्रिणीला नक्की सांगतात पण पतीला याबद्दल जरासुद्धा माहिती होऊ देत नाहीत.\nप्रत्येक पती-पत्नीदरम्यान नेहमी कोणत्याना कोणत्या गोष्टीवरून छोटी मोठी भांडणे होत राहतात. वैवाहिक जीवनामध्ये भांडणे होणे सामान्य बाब आहे कारण एखाद्या गोष्टीवरून दोन वेगळ्या व्यक्तींचे विचार वेगळे देखील असू शकतात.\nअनेक वेळा असे होते कि पती-पत्नीमध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीवरून सहमती बनत नाही तेव्हा मतभेद निर्माण होतात. पण अनेक वेळा एखाद्या मुद्द्यावरून जेव्हा स्त्रियांचे विचार आपल्या पतीसोबत मेळ खात नाहीत तेव्हा हि गोष्ट त्या आपल्या पतीला न सांगता ती त्यांच्यापासून लपवून ठेवतात आणि बाहेरच्या मनाने त्या सहमती दर्शवण्याच्या दिखावा करतात.\nपत्नी-पत्नीमधील खास क्षणांचा अनुभव\nपत्नी-पत्नीमधील खास क्षणांबद्दल बहुतेक महिला आपल्या पतीसोबत उघडपणे बोलणे पसंत करत नाहीत. त्या नेहमी आपल्या पतीला हे सांगण्यास संकोच करतात कि त्यांना खास क्षणांच्या दरम्यान कसे फील झाले होते. जेव्हा पती आपल्या पत्नीला हे विचारण्याचा प्रयत्न करतो कि तिला खास क्षणांच्या दरम्यान कसे फील झाले होते तेव्हा स्त्रिया अर्धे सत्यच आपल्या पतीला सांगतात आणि मनातील भावना बाहेर येऊ देत नाहीत.\nपर्सनल आजाराबद्दल सांगत नाहीत\nस्त्रियांचे काही पर्सनल आजार असतात. जेव्हा देखील एखादी महिला एखाद्या आजारामधून जात असते तेव्हा याबद्दल त्या आपल्या पतीला सांगत नाहीत कारण त्यांना वाटते कि जेव्हा आपण आपल्या पतीला त्या आजाराबद्दल सांगतो तेव्हा तो अस्वस्थ होईल आणि काळजी करू लागेल. यामुळे स्त्रिया आपले पर्सनल प्रॉब्लेम्स आपल्या पतीपासून लपवून ठेवतात.\nआपल्या खास मित्राबद्दल सांगत नाहीत\nप्रत्येक महिलेचा एकतरी खास मित्र मैत्रीण जरूर असते ज्याला तिच्याबद्दल सर्व काही माहिती असते आणि ती महिला आपल्या त्या खास मित्र किंवा मैत्रिणीला आपल्या रिलेशनबद्दल सर्व काही सांगते. पण ती आपल्या पतीला म्हणते कि ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणाबरोबरही काहीही शेअर करत नाही.\nआपला भूतकाळ सिक्रेट ठेवतात\nकोणतीही व्यक्ती आपला भूतकाळ कधीच विसरत नाही. महिला देखील आपल्या भूतकाळाबद्दल नेहमी लक्षात ठेवतात आणि त्या कधीच आपल्या जुन्या रिलेशनबद्दल विसरत नाहीत. पण आपल्या एक्स बद्दल कधीच आपल्या पतीला सांगत नाहीत. आपल्या जुन्या पार्टनरसोबत भूतकाळामध्ये व्यतीत केलेल्या त्या प्रेमळ क्षणांना त्या नेहमी सिक्रेट ठेवतात कारण त्यांना वाटते कि जर आपण याबद्दल आपल्या पतीला सांगितले तर त्याला खूप वाईट वाटेल.\nप्रत्येक महिला आपल्या पतीपासून काही पैसे लपवून ठेवतात. घरगुती खर्चामधून जितके पैसे शिल्लक राहतात ते आपल्या पतीला न देता त्या ते लपवून ठेवतात. त्या असे नेहमी करतात. पण त्यांचा हेतू चांगला असतो कारण अचानक पैशांची गरज भासल्यास याच पैशामधून ते आपल्या पतीची आणि कुटुंबाची मदत करतात.\nमहिलांचे मेक-अपच्या प्रती आकर्षण कधीच लपून राहिले नाही. प्रत्येक महिलेला मेक-अप खूपच पसंत असतो. पण त्या कधी आपल्या मेक-अपचे सीक्रेट आपल्या पतीला सांगत नाहीत कारण त्यांची इच्छा नसते कि त्यांच्या पतीला हे माहित व्हावे कि स्वतःला सुंदर बनवण्यासाठी त्या कोणकोणत्या वस्तू वापरतात.\nतर या होत्या महिलांच्या काही सिक्रेट गोष्टी ज्या त्या आपल्या पतीपासून लपवून ठेवतात. तथापि हे जरुरीचे नाही कि प्रत्येक महिला असे करते पण महिलांच्या मानसिक प्रवृत्तीला पाहून बहुतेक महिलांच्या केसमध्ये या गोष्टी कॉमन मिळतात.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95", "date_download": "2021-06-22T10:39:45Z", "digest": "sha1:GCXF64DNAMHDDJSDR46YKQGHC6TQSLVA", "length": 4625, "nlines": 66, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बालक-पालक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबालक-पालक (बीपी) हा २०१३ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. ह्या विनोदी चित्रपटामध्ये लैंगिक शिक्षण हा एक महत्त्वपूर्ण विषय हाताळला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे तर निर्मिती रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकुर यांनी केली आहे. हा रितेश देशमुख यांनी मिर्मित केलेला पहिला चित्रपट आहे. चित्रपटाची गणेश पंडित आणि अंबर हडप यांनी पटकथा लिहिली आहे तर महेश लिमये यांनी चलचित्रण केले आहे.\nरितेश देशमुख, उत्तुंग ठाकुर\nअंबर हाडप, गणेश पंडित\nगुरू ठाकुर, रवी जाधव\n८.१ करोड (US$१.८ मिलियन)[१]\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील बालक-पालक चे पान (इंग्लिश मजकूर)\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:४४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/8136", "date_download": "2021-06-22T10:31:43Z", "digest": "sha1:YXFPL374WSFQ3JFQJDX5LNREXNYFKD5Q", "length": 14086, "nlines": 146, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "MBBS Exam । अंतिम वर्ष परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\n अंतिम वर्ष परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार\n अंतिम वर्ष परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार\nमुंबई ब्युरो : महाराष्ट्र राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना 8 मार्च पासून एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षेला सुरुवात होत आहे. असं असताना अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी अशी मागणी विद्यापीठ व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे वारंवार केली. मात्र, या परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसून राज्यातील अनेक असे केंद्र, महाविद्यालय आहेत जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसून या व पुढील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुद्धा ऑफलाईन घेतल्या जाणार आहेत.\nज्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली किंवा ज्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षण दिसतील अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आयसोलेशन रूमची वेगळी व्यवस्था प्रत्येक परीक्षा केंद्रावर केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी दिली आहे.\nअकोला, अमरावती, नागपूर व विदर्भातील जिल्ह्यामध्ये अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने विद्यार्थी परीक्षा कशी देणार शिवाय इतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून या परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्यात अशी मागणी मेडिकलच्या विद्यार्थ्यांकडून व��रंवार करण्यात येत असून याबाबत अनेक पत्र विद्यापीठ प्रशासन व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पाठवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सुद्धा 8 मार्च पासून सुरू होणारी एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच घ्यावी लागणार असल्याचे विद्यापीठकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\n सायबर हल्ल्या संबंधी खोटा अहवाल विधानमंडळात मांडू नये\n वन राज्यमंत्री दत्ता भरणेंकडून 33 कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीची घोषणा\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\nनागपूरमधील प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाचे देशात अनुकरण होईल\nसंजीव पेंढारकर यांचं चक्क हेलिकॉप्टरमध्ये पुस्तक प्रकाशन\n सरकारपेक्षा वेगळं मत असणं म्हणजे देशद्रोह नाही\nआत्मनिर्भर खबर - March 4, 2021\nअब 30 फीसदी नौकरियां मिल रही है वर्क फ्रॉम होम के लिए\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://saampatra.com/singlepage.php?sbid=1146&tid=5", "date_download": "2021-06-22T10:25:14Z", "digest": "sha1:F2ETW3XWLJOAH4OZRCFF6J6D2KFHFVMD", "length": 15229, "nlines": 147, "source_domain": "saampatra.com", "title": " शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट", "raw_content": "\nशरद पवार आणि सोनिया गांधींची भेट\nमुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा समावेश असलेल्या महाशिवआघाडीच एक पाऊल पुढे पडलं आहे. तीनही पक्षांनी किमान समान कार्यक्रमाचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आल्याचं जाहीर केलंय. आता हा मसुदा पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात येणार...\nमुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा समावेश असलेल्या महाशिवआघाडीच एक पाऊल पुढे पडलं आहे. तीनही पक्षांनी किमान समान कार्यक्रमाचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आल्याचं जाहीर केलंय. आता हा मसुदा पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात येणार आहे. पक्षश्रेष्ठीच त्यावर निर्णय घेतील असं तीनही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय. १७ नोव्हेंबरनंतर लोकसभा अधिवेशनादरम्यान पवार आणि सोनिया यांच्यात भेटीची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येणार, असा आत्मविश्वास देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला. राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही असं सांगत निवडून आलेल्या भाजप आमदारांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न, मुंबईत आयोजित भाजप, सहयोगी पक्ष आणि भाजपसोबत आलेल्या अपक्ष आमदारांच्या बैठकीत करण्यात आला. तर राज्यात सध्या सुरु असलेल्या सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाट्यावर भाजप लक्ष ठेवून असल्याचं आशिष शेलार यांनी म्हंटलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या महाशिवआघाडीचे सरकार सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भातील सकारात्मक हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सत्तास्थापनेसंदर्भातील चर्चा सुरु आहेत. रविवारी काँग्रेस पक्षप्रमुख सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होईल असे सांगण्यात येत आहे. पण महाराष्ट्रातील सद्यस्थितीचा अहवाल आल्यानंतरच सोनिया-उद्धव भेट होणार आहे.\nसरकार स्थापन होण्यास अजून भरपूर वेळ लागेल : पवार\nउद्धव ठाकरे आज सांगली जिल्हा दौऱ्यावर\nशिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होणार\nसत्तास्थापनेसाठी सेनेचे भाजपसमोर 4 प्रस्ताव\nसरकार आपलं येणार; मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार: उद्धव\nशिवसेनेला आणखी एका आमदाराचा पाठिंबा\nविदर्भ व उर्वरित महाराष्ट्रासाठी दोन मुख्यमंत्री करा\nउद्धव ठाकरे आज आमदारांची बैठक घेणार\nठाणे-पालघरमधील विजयी उमेदवारांची यादी\nउत्तर महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी\nमराठवाड्यातील विजयी उमेदवारांची यादी\nनिवडणूक निकालाआधीच काँग्रेस-राष्ट्रवादीत घमासान\nआदित्य ठाकरेंकडून शरद पवारांच्या पावसातील सभेचे कौतुक\nसरकार स्थापन होण्यास अजून भरपूर वेळ लागेल : पवार\nउद्धव ठाकरे आज सांगली जिल्हा दौऱ्यावर\nनाशिकमधील प्रसिद्ध गायिका गीता माळींचे अपघाती निधन\nदोन अंध शिक्षकांकडून अंध मुलीवर बलात्कार\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\nयूपी: हिंदू महासभेच्या नेत्याचा दिवसाढवळ्या खून\nरणवीरसोबतच्या लग्नानंतरच्या नात्याविषयी दीपिका म्हणाली\nबघा पानिपत चित्रपटातील गाणे 1300 डान्सर्ससोबत 13 दिवस शूट केले\nपानिपत:कृती सेनन साकारणार पार्वती बाईंची भूमिका\nकलर्स मराठी अवॉर्ड २०१९\nरक्तदान महावितरणात सामाजिक योगदानाचे कौतुक\nऔरंगाबाद : सिडकोला पाणी देण्यास नागरिकांचा विरोध, काम बंद पाडले\nऔरंगाबाद : शिवसेना-काँग्रेस आघाडी तुटली\nऔरंगाबादमध्ये काँग्रेसला मोठा झटका, अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला\nऔरंगाबाद : पडेगाव येथील गोदामे पाडण्याची कारवाई सुरू\nबुलढाण्यात मेडिकल कॉलेजला मान्यता\nअकोल्यात उच्चांकी 47.2 अंश तापानाची नोंद\nविदर्भामुळे मराठी रंगभूमीला स्थैर्य\nनागपुरात चक्क नकली क्राईम ब्रान्च आणि भाड्याच्या घरात कार्यालय\nशहिद कुटुंबियांच्या मदतीसाठी विदर्भाकडून इनामाची रक्कम\nमुंबईकरांसाठी 'बेस्ट'ची खुशखबर, प्रवास होणार स्वस्त\nमुंबईला आजपासून दूध दरवाढीचा फटका\nमुंबईत १३ ते २७ मार्चदरम्यान सुरक्षेसाठी जमावबंदी आदेश लागू\nएमएमआरडीएचा 16 हजार 909 कोटींचा अर्थसंकल्प, 10 मेट्रो प्रकल्पांसाठी 7 हजार 400 कोटी\nमध्य, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक\nनियमभंग केल्याप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस\nपुणे मेट्रोची दोन स्टेशन पुणेरी पगडीच्या रुपात बनणार\nफर्ग्युसन विद्यापीठाला मान्यता, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nअजिंक्य राहणेच्या ��डिलांविरोधात गुन्हा दाखल\nसोलापूर विद्यापीठ नामांतर वाऱ्यावर\nभारताच्या दोन्ही वनडे रद्द\nटीम इंडियाचा ऐतिहासिक विजय\nभारत-पाकिस्तान टी-20 सामने होणार असल्याचे संकेत\nरवी शास्त्री यांना निवड समितीच्या बैठकीला प्रवेश नाही\nजागतिक शेतीची वाटचाल काटेकोर शेती कडुन डिजिटल शेतीकडे\n४० टक्के कापूस शेतकऱ्यांकडेच; दरात पुन्हा १०० रू पयांची घट\nगांडूळ खत कसे करावे \nशेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज आज\nमुंबई महापालिकेत मेगा भरती\nमेगाभरतीत 4 हजार जागांसाठी 8 लाख अर्ज\nनोकरीची संधी : अॅमेझॉन' मध्ये तरुणांना मिळणार 1300 नोकऱ्या\nकेसांना तेल लावताना घ्या ‘ही’ काळजी\nइलेक्ट्रिक बाइक अल्ट्राव्हायलेट एफ ७७ लाँच\nकशी राखाल जीन्स पॅंटची निगा...\n‘मारुती सुझुकी’ची ‘ऑल्टो ८००’ लॉन्च\nनिर्माती म्हणून आपल्या पहिल्या चित्रपटाबद्दल अनुष्का म्हणाली, 'सर्वांनी मला निर्मिती क्षेत्रात पदार्पण करू नकोस असे सांगितले होते'\nमिस्ट्री आणि थ्रिलने भरलेला द बॉडीचा ट्रेलर रिलीज\n‘एकदा काय झालं’ ....सलील कुलकर्णी यांचा आगामी चित्रपट\nचालणे हा उत्तम व्यायाम\nउपाशी पोटी तूप खाण्याचे फायदे\nशॅम्पू वापरताना ही काळजी घ्या\nनिरोगी राहण्याची सोपी पद्धत...मॉर्निंग वॉक\nवर्धा जिल्ह्यातील ३.४६ लाख विद्यार्थ्यांना देणार जंतनाशक गोळ्या\nविद्यार्थ्यांच्या वजनानुसार राहणार दप्तराचे ओझे\nशिक्षणासाठी मोजावे लागत आहे हजारो रुपये\nबीए, बीएस्सी बंद होणार\nयूपीएससी पूर्वपरीक्षेत नव्या योजना\nसाखरेचा पैसा शेतकऱ्यांना द्या\nसाखरेचा गोडवा, तेलाचा तडका\n...शेतीतील उत्पन्न क्लास वन अधिकाऱ्याएवढं\nटेक्स्टाईल इंजिनिअरची विषमुक्त भाज्यांची शेती...\nजालन्यातील शेतकऱ्याचा ‘हायटेक’ जुगाड \nपपई पिकातून लाखोंचा नफा..\nनोकरी सोडून शेळीपालन करणारा बुलडाण्याचा पठ्ठ्या\nसाखरेचा पैसा शेतकऱ्यांना द्या\nसाखरेचा गोडवा, तेलाचा तडका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/82843/", "date_download": "2021-06-22T10:55:18Z", "digest": "sha1:WBQR7F4CL424BKOYK5IVQO65UZUZ4WOI", "length": 14635, "nlines": 202, "source_domain": "lokshahilive.com", "title": "नगरपरीषदेची धडक कारवाई ; ११ दुकाने सील – लोकशाही", "raw_content": "\nनगरपरीषदेची धडक कारवाई ; ११ दुकाने सील\nएकूण ६,२४,१९६ लाख रुपये कर वसूली\nभुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील व्यापारी संकुलनातील काही दुकानदारांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून नगरपरीषदेची मालमत्ता कर व दुकान भाडे थकबाकी असणाऱ्या व्यापाऱ्यांची दिनांक ६ मार्च २०२१- रोजी सकाळी ११ वाजेला धडक मोहीम नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी राबवून ११ दुकाने सील केली आहे.\nअधिक माहिती अशी की, भुसावळ नगरपरिषदेचे भुसावळ शहरात एकूण १२२० संकुले आहेत.यातील थकबाकी असणाऱ्या व्यापाऱ्यांना नगरपरिषदेतर्फे त्वरित थकबाकी भरण्या संदर्भात सूचना देऊन नोटीस बजविण्यात आल्या होत्या.यानंतरही मोठे थकबाकीदारांची रक्कम अदा न केल्यामुळे आज दिनांक ६ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुख्याधिकारी संदीप चिंद्रवार यांच्या आदेशाने शहरातील संतोष चौधरी म्युनिसिपल मार्केट,स्व.छबिलदास चौधरी कपडा मार्केट,बाबा तुळसीदास उदासी मार्केट,छत्रपती शिवाजी मार्केट,महात्मा फुले मार्केट डी.एस.हायस्कुल जवळील असे मार्केट मधून दुकान भाडे ६२,९७७ रोख रक्कम व ०४,०३,२६८ चेकव्दारे तर मालमत्ता कर ५२,२९९ रोख रक्कम व ०१,०५,६५२ चेकव्दारे स्वीकारून एकूण ०६,२४,१९६ एवढी रक्कम मोठे थकबाकीदार यांच्यावर उपमुख्याधिकारी महेंद्र कतोरे,संकीर्ण विभाग प्रमुख रामदास म्हस्के,लिपिक – शिपाई गोपाल पाली, मोहन भारंबे,अनिल भाकरे,जय पिंजारी,धर्मेंद्र खरारे अशांनी मिळून वसूल केली.\nतर काही थकबाकीदारांनी नगरपरिषदेचा मालमत्ता कर व दुकान भाडे अदा न केल्याने पथकाने पाच मार्केट मधील ११ दुकानांना सील लावले आहे. सदरची कारवाई ३१ मार्च २०२१ च्या पाश्वभूमीच्या आधारे करण्यात येत आहे. तसेच भुसावळ शहरातील इतर थकबाकी व्यापाऱ्यांनी कटू प्रसंग टाळण्यासाठी लवकरात- लवकर थकबाकी भरावी असे आवाहन कर वसुली विभागामार्फत करण्यात आले आहे.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nतंबाखू मुक्त शाळा अभियानात शेंदुर्णीच्या उर्दु कन्या शाळेची सरशी, तालुक्यात ठरली अव्वल\nपहूर केंद्रात ४ हजार घरांना दिल्या शिक्षकांनी भेटी\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा ���िलाव\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nपहूर केंद्रात ४ हजार घरांना दिल्या शिक्षकांनी भेटी\nखामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली, पथदिवे बंद असल्याने चोरांचे फावले\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%AF-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-dinvishesh-29-december/", "date_download": "2021-06-22T10:15:44Z", "digest": "sha1:PQFQMB3CX43YAAU4BNC2SP5PO4R4RMNG", "length": 6123, "nlines": 70, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "दिनविशेष २९ डिसेंबर || Dinvishesh 29 December ||", "raw_content": "\nकथा कविता आ���ि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \n१. भारतीय चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते राजेश खन्ना(१९४२)\n२. रामानंद सागर प्रसिध्द दिग्दर्शक (१९१७)\n३. व्योमकेश चंद्र बॅनर्जी , पहिले indian national congress पार्टीचे अध्यक्ष (१८४४)\n४. ट्विंकल खन्ना , प्रसिध्द भारतीय अभिनेत्री (१९७४)\n५. विल्यम ग्लॅडस्टोन ब्रिटिश पंतप्रधान (१८०९)\n६. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक कुपल्ली वेंकटप्पागौडा पुटूप्पा (१९०४)\n७. पुलकित सम्राट चित्रपट अभिनेते (१९८३)\n८. दीनानाथ मंगेशकर प्रसिध्द मराठी अभिनेते, संगीतकार (१९००)\n१. पद्मश्री पंडित ओंकारणाथ ठाकूर गायक व संगीतकार (१९६७)\n२. टोनी ग्रेग क्रिकेटपटू (२०१२)\n३. ओमप्रकाश मल्होत्रा पंजाबचे २५वे राज्यपाल (२०१५)\n४. हेरॉल्ड मॅकमिलन इंग्लंडचे पंतप्रधान (१९८६)\n५. लेखक जगदीश मोहंती (२०१३)\n१. लॉरेल आणि हार्डी यांचा “sons of the desert” नावाचा विनोदी चित्रपट प्रदर्शित झाला. (१९३३)\n२. मॅकेंझिये किंग यांनी कॅनडाचे पंतप्रधान म्हणुन शपथ घेतली. (१९२१)\n३. लिस्बन, पोर्तुगाल येथे भुयारी रेल्वेला सुरूवात. (१९५९)\n४. जमैका येथे प्रसिध्द पॉप सिंगर बॉब मारले यांच्या नावाने टपाल तिकीट काढण्यात आले.(१९८२)\n५. राजीव गांधी यांनी सार्वत्रिक निवडणुकीत अभूतपूर्व यश प्राप्त केले. (१९८४)\nदिनविशेष २८ डिसेंबर दिनविशेष ३० डिसेंबर\n१. जर्मनी आणि इटलीने अमेरिका विरुद्ध युद्ध पुकारले. (१९४१) २. अपोलो १७ हे अपोलो मोहीम मधील सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले (१९७२) ३. कोयना येथे भूकंप…\n१. दादासाहेब फाळके पुरस्कार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना दिला (२००१) २. पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी केली. (२००१) ३. दिल्ली ही भारताची राजधानी घोषित करण्यात…\n१.चीन आणि जपान यांच्यातील नानजिंग युद्धात जपानचा विजय.(१९३७) २. दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. (२००२) ३. भारताचे २३वे सरन्यायाधीश म्हणून मधुकर हिरालाल…\n१. UNHCR ची स्थापना (१९५०) २. राईट बंधू यांनी उड्डाणाचा किटीहोक येथे पहिला प्रयत्न केला.(१९०३) ३. आलाबामा हे अमेरिकेेचे २२ वे राज्य बनले.(१८१९) ४. संयुक्त…\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9F", "date_download": "2021-06-22T09:49:24Z", "digest": "sha1:4WT7UQHYDSUBUXVDLIH7CNTEUAONELCL", "length": 6191, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "स्प्रेडशीट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nस्प्रेडशीट किंवा कोष्टकप्रणाली (इंग्लिश: Spreadsheet) हा उपयोजन सॉफ्टवेरांचा एक प्रकार आहे. यात हिशेब करणाऱ्या कागदी कोष्टकाप्रमाणे अनेक रकाने असतात. हे रकाने अनेक ओळी व स्तंभांच्या परस्परछेदी रचनेत मांडलेले असतात.\nओपन ऑफिस.ऑर्ग कॅल्क स्प्रेडशीट सॉफ्टवेराचे दृश्य\nस्प्रेडशिटातील प्रत्येक रकान्यात अल्फान्यूमरिक, अक्षरी, संख्यात्मक मूल्ये, अथवा सूत्रे भरता येतात. एखाद्या रकान्यातील माहिती किंवा मूल्य ही अन्य एका किंवा अनेक रकान्यांतील माहिती किंवा मूल्य बदलल्यास कशाप्रकारे बदलेल अथवा सोडवली जाईल, हा संबंध म्हणजे स्प्रेडशीट सॉफ्टवेरातील सूत्र होय. स्प्रेडशिटाचा वापर वित्तीय/ आर्थिक, शास्त्रीय, तसेच गणिती आकडेमोडींसाठी केला जातो. एक रकाना बदलला, तरीही संपूर्ण कोष्टक स्वतःहून पुनर्गणना होऊन बदलू शकण्याची सुविधा, हे याचे मुख्य बलस्थान होय. त्याचप्रमाणे यांत कोष्टकातील माहितीवर आधारित, विविध प्रकारचे आलेखही रेखता येतात.\nव्हिजीकॅल्क[१] हे पहिले इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट मानले जाते. अ‍ॅपल-२ संगणकाच्या यशात व स्प्रेडशीट सॉफ्टवेर प्रकाराच्या प्रसारात त्याचा मोठा वाटा होता. डॉस संगणक कार्यप्रणाली प्रचलित असताना लोटस १-२-३ हे स्प्रेडशीट सॉफ्टवेर लोकप्रिय होते. विंडोज व मॅकिंटॉश या प्लॅटफॉर्मांवर मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे स्प्रेडशीट सॉफ्टवेर सर्वाधिक लोकप्रिय आहे.\nमुक्त सॉफ्टवेरांमध्ये ओपन ऑफिस कॅल्क हे बरेच लोकप्रिय आहे. आंतरजालावरही गूगल स्प्रेडशीट ही ऑनलाइन स्प्रेडशीट सेवा उपलब्ध आहे.\nसंदर्भ व नोंदीसंपादन करा\n^ व्हिजिकॅल्क (इंग्लिश: Visicalc)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मे २०१३ रोजी १०:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/theft-of-electrical-equipment/", "date_download": "2021-06-22T10:55:33Z", "digest": "sha1:HFEHREEBIKM6ZQRJ3HS5UMJVIE7U7R67", "length": 13137, "nlines": 86, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "आगळगाव-बाभुळगाव शिवारात चोरट्याचा धुमाकूळ, विजेचे साहित्य चोरीस – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nआगळगाव-बाभुळगाव शिवारात चोरट्याचा धुमाकूळ, विजेचे साहित्य चोरीस\nबार्शी (प्रतिनिधी ) बार्शी तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आगळगाव, बाभुळगाव शिवारात चोरट्यानी धुमाकूळ घालुन एकाच रात्रीत 27 पोलवरील अॅल्युमिनियम तार ,इलेक्ट्रीक मोटार लंपास करूण पोल तोडुण 1 लाख विस हजार रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे.\nआगळगाव येथील विज वितरण कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंता – वर्षा धनाजी सोनवणे वय-42 वर्षे, रा.पाटील प्लाॅट बार्शी यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे .\nफिर्यादीत म्हटले आहे की , वर्षा सोनवणे ऑफीसला जात असताना रणजित जाधवर रा. बार्शी वरिष्ठ तंत्रज्ञ शाखा कार्यालय आगळगाव यांचा मोबाईलवर फोन आला व सांगितले की आगळगाव,\nबाभऴगाव शिवारातील खराडे अँडिशनल डिपी वरिल 27 पोलवरिल 26गाऴ्याची लघु दाब वाहिणीच्या ऑलुमिनीयमच्या ,त्रिफेजच्या चार तारा कोणीतरी आज्ञात चोरट्याने कट करून चोरून नेल्या आहेत.\nलघु दाब वाहिणीच्या ऑल्युमिनीयमच्या ,त्रिफेजच्या चार तारा अंदाजे 1,16,000 हजार रू किंमतीच्या कोणीतरी आज्ञात चोरट्याने चोरून नेहुन त्यातील दोन पोल मोडुन अंदाजे 4000हजार रू किंमतीचे नुकसान केले आहे\nतसेच साईट वरती पाहणी करित असताना कालीदास भागवत झिने,रा.बाभळगाव ता.बार्शी यांचे विहरीवरील ईलेक्ट्रीक मोटार चोरी गेलेस समजले आहे .बार्शी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधा��� चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलिस करत आहेत\n← मळेगाव ग्रामस्थांनी केला बालकलाकार सहयाद्रीचा सत्कार\nविद्यार्थी सहाय्यक समिती महाराष्ट्राभर वृक्ष लागवड करणार →\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nवॉटर कप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील सन्मानास पात्र गावांचा मुख्यमंत्री व अमीर खान यांच्या उपस्थितीत आज सम्मान\nसोलापूरच्या कुलगुरू फडणवीस यांच्या हस्ते प्रतिक्षा गव्हाणेचा सत्कार\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=38054", "date_download": "2021-06-22T11:06:16Z", "digest": "sha1:ZU74JC5DZDPN4I2PDCAJ2CVJXZUB6GWW", "length": 7124, "nlines": 62, "source_domain": "newspcmc.com", "title": "पुणे, पिंपरी चिंचवड शहरात कडक लॉकडाउन करा.. - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nHome ठळक घडामोडी पुणे, पिंपरी चिंचवड शहरात कडक लॉकडाउन करा..\nपुणे, पिंपरी चिंचवड शहरात कडक लॉकडाउन करा..\nमुंबई हायकोर्टाची उद्धव ठाकरेंना सूचना..\nपिंपरी (दि. ०६. मे. २०२१) :- पुण्यातील स्थि��ी अद्यापही गंभीर आहे. त्यामुळे पुणे तसंच पिंपरी चिंचवड ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे गेल्या वर्षीसारखा लॉकडाउन लावा अशी सूचना मुंबई हायकोर्टाने केली आहे.\nआम्हाला आदेश द्यायला लावू नका असंही कोर्टाने यावेळी म्हटलं. राज्यातील करोना स्थितीचा आढावा मुंबई हायकोर्ट घेत असून सुनावणी दरम्यान ही सूचना करण्यात आली.\nपुण्यात अॅक्टिव्ह केसेस १.४ लाख आहेत. आतापर्यंत राज्यात पुण्यातील रुग्णसंख्या सर्वाधिक राहिली आहे. अन्य ठिकाणांहून पुण्यात लोक उपचारांसाठी येत असल्याने ही संख्या जास्त असल्याचे सरकारने सांगितलं. कोर्टाने यावेळी पुण्यातील संख्या चिंताजनक असल्याचं म्हटलं. तसंच पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे यांनी यशस्वी मॉडेलपासून प्रेरणा घेत समान कार्यक्रम आखला पाहिजे असं मत नोंदवलं,\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/vairags-muktai-water-park-is-becoming-a-picnic-point-a-growing-crowd-to-enjoy/", "date_download": "2021-06-22T11:24:57Z", "digest": "sha1:VQXS7R2UT6J2APE5K2B2SBXXQB534W2G", "length": 13224, "nlines": 88, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "वैरागचा मुक्ताई वॉटर पार्क ठरतोय पिकनिक पॉईन्ट , आनंद घेण्यासाठी वाढतेय गर्दी – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरू���्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nवैरागचा मुक्ताई वॉटर पार्क ठरतोय पिकनिक पॉईन्ट , आनंद घेण्यासाठी वाढतेय गर्दी\nआधुनिक काळात आपल्या दैनंदिन धावपळीच्या, ताण -तणावांच्या जीवनातून क्षणभर निवांत , प्रशस्त जागी निसर्गरम्य वातावरणात जावुन आपल्या परिवारासह मौजमजा करण्यासाठी आनंद लुटण्यासाठी सुंदर जलतरण तलावाची सुविधा असलेले सर्व वैरागकरांच्या आवडीचे ठिकाण म्हणजे मुक्ताई वॉटर पार्क व रिसोर्ट होय.\nज्येष्ठ उद्योजक बालाजी अनिल ढाळे व त्यांचे बंधू सोमनाथ अनिल ढाळे यांनी मुक्ताई वॉटर पार्क व रिसोर्ट हे वैराग शहरालगत धामणगांव रोडवर सुमारे १ – २ एकरात भव्य उभारले आहे. सध्या उन्हाळा सुरु झाला\nयेथे सर्व वयोगटती मुले ,युवती, महिला व पुरुष यांना पोहण्याचा अतिशय आरोग्यदायी व आल्हाददायक क्षण उपभोगता यावा यासाठी सर्व सुविधा आहेत . जलतरण करता यावे यासाठी सुसज्ज साधनांसहित तज्ञ प्रशिक्षकांकडून शिकवण्याची सोय आहे लवकरच उपलब्ध करीता आहोत. अर्थात त्यासाठी तिमाही, सहामाही, वार्षिक शुल्क आहे. येथे आपल्याला दर्जेदार, स्वादिष्ट, शाकाहारी नाष्टा व शित पेयही मिळते. मुक्ताई वॉटर पार्क व रिसोर्टमध्ये आल्यानंतर प्रसन्न वाटते जणू आपण पुणे – मुंबईतील जलतरण पार्क मध्ये आल्याचा भास होतो .\nवैराग व बार्शीकर हे उन्हाळयातील थंडव्याचा आनंद येथे घेवु शकतात. अधिक माहितीसाठी 8369606931/7028503269 या मोबाईलबर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे .\nपत्ता : उस्मानाबाद कॉर्नर , नविन धामणगाव रोड वैराग\nदर पुढिल प्रमाणे : –\nवयोगट दहा वर्षा पर्यत च्या साठी – 199\nवयोगट दहा वर्षा नंतर च्या साठी – 299\n← क्रेनच्या साह्याने ५०१किलो फुलांचा हार घालून भव्य नागरी सत्कार\nमुंगशी च्या सरपंच -ताई डोळसे व उपसरपंच -संतोष कुरूंद यांची बिनविरोध निवड →\n१६ डिसेंबरला होणार जिल्हयातील सरपंच पदाचे आरक्षण जाहिर\nनंदुमहाराज रणशुर यांना ” ज्ञानदीप जीवन गौरव पुरस्कार “\nमानवाधिकार फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल माने – पाटील\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी स���र्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/ipl-auction-2021-latest-news-shahrukh-khan-son-aryan-khan-spotted-with-jhanvi-chawla-on-ipl-auction-table-up-mhjb-523296.html", "date_download": "2021-06-22T10:12:57Z", "digest": "sha1:LNUNPT77QXGU5T3BUOPO2JG5WU5MDNHW", "length": 19246, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IPL Auction 2021: शाहरुखच्या मुलाकडेही आहे जबाबदारी, लिलावात पहिल्यांदा दिसला आर्यन | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nकार्यालयाच्या उद्घाटनाला गर्दी चालते मग अधिवेशन का नको\nमहिलांनो, अंगणवाडी सेविकांसाठी होणार पदभरती; लगेच करा अर्ज\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\n'मालविका' फेम आदिती सारंगधर घेणार निरोप; वाचा नेमकं काय घडलं\n'तूच खरी विश्वसुंदरी' उर्वशीच्या पारंपरिक लुकवर चाहते घायाळ; पाहा Latest Photo\nWTC Final, LIVE : साऊथम्पटनमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, सामना उशीरा सुरू होणार\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\n चुकीवर बोट ठेवत लक्ष्मणनं व्यक्त केलं आश्चर्य\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nNational Kiss Day: 'किस'विषयी या 7 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\n इथं कपल एकमेकांना I Love You म्हणत नाही; मग प्रेम व्यक्त करतात कसे\nअगदी सहज ओळखा बेसन पिठातली भेसळ; ही आहे सोपी ट्रिक\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n4, 6 ते 8 की 12 ते 16 आठवडे; नेमका कधी घ्यावा कोरोना लशीचा दुसरा डोस\n महाराष्ट्रावर आता Delta Plus कोरोनाचं संकट; 6 जिल्ह्यांत सापडले रुग्ण\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\nतरुणांनी वाघाच्या गळ्यात बांधला पट्टा, शेपटी ओढली आणि..; पाहा Shocking Video\nIPL Auction 2021: शाहरुखच्या मुलाकडेही आहे जबाबदारी, लिलावात पहिल्यांदा दिसला आर्यन\nकार्यालयाच्या उद्घाटनाला गर्दी चालते मग अधिवेशन का नको\nमहिलांनो, अंगणवाडी सेविकांसाठी होणार पदभरती; तारीख निघून जाण्याआधी करा अप्लाय\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद पोहोचला संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे भाजप खासदाराने केली कारवाईची मागणी\nWTC Final, LIVE : साऊथम्पटनमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, सामना उशीरा सुरू होणार\nIPL Auction 2021: शाहरुखच्या मुलाकडेही आहे जबाबदारी, लि��ावात पहिल्यांदा दिसला आर्यन\nIPL 2021 Auction Live Updates: आयपीएलच्या ट्विटर हँडलवरूनही यासंदर्भातील एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात आर्यन जुही चावलाची मुलगी जान्हवीसोबत बसलेला दिसत होता.\nचेन्नई, 18 फेब्रुवारी: कोलकाता नाइट रायडर्स (KKR)चा सह-मालक आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah rukh Khan)याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) देखील आयपीएल लिलाव 2021 ( (IPL Auction 2021) मध्ये सहभागी झाला आहे. किंग खानचा मुलगा लिलावात सामील होण्याची ही पहिली वेळ आहे. आयपीएलच्या ट्विटर हँडलवरूनही यासंदर्भातील एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात आर्यन जुही चावलाची मुलगी जान्हवीसोबत लिलाव होण्यापूर्वीच्या ब्रीफिंगमध्ये केकेआरच्या टेबलावर बसलेला दिसत होता. या दोघांसह केकेआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी मैसूर, जय मेहता आणि संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर हे देखील उपस्थित आहेत.\nशाहरुखचा मोठा मुलगा आर्यन सुरुवातीपासून केकेआरला फॉलो करत आहे. पहिल्या सीझनपासून केकेआरचे सामन्यांमध्ये दिसला आहे. गेल्या हंगामात युएईमध्ये वडिलांसोबत संघाचा सामना पाहतानाही तो स्टेडियममध्ये दिसला होता. याआधीही केकेआर सामन्यादरम्यान तो अनेकदा स्टेडियममध्ये दिसला आहे. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या फोटोबाबत बोलायचे झाल्या, आर्यन ऑक्शन टेबलवर बसून केकेआरसाठी खेळाडू निवडण्याची ही पहिलीच वेळ असेल.\nIPL Auction 2021: या हंगामात बोली लागणं महत्त्वाचं, अन्यथा या 5 खेळाडूंचा 'खेळ' होणार खल्लास\nजुहीची मुलगी याआधीही ऑक्शनमध्ये झाली आहे सहभागी\nआर्यन पहिल्यांदा लिलावाला उपस्थित राहतोय तर दुसरीकडे जुही चावलाच्या मुलीसाठी लिलाव काही नवीन नाही. जुहीची मुलगी जान्हवी ही याआधी देखील आयपीएल लिलावासाठी उपस्थित राहिली आहे. जुहीसंदर्भात एक पोस्टही केकेआरने त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केली आहे. The youngest bidder अशी उपमा केकेआरने जान्हवीला दिली आहे.\nया दोन्ही स्टारकिडचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आर्यन या लिलावासाठी उपस्थित असल्याने चाहते खूप उत्सुक आहेत.\nकोलकात्याकडे किती रक्कम आहे शिल्लक\nखेळाडूंची संख्या : 17\nविदेशी खेळाडूंची संख्या : 06\nशिल्लक जागा : 08\nविदेशी खेळाडूंची शिल्लक जागा : 02\nशिल्लक रक्कम: 10.75 कोटी रुपये\nकार्यालयाच्या उद्घाटनाला गर्दी चालते मग अधिवेशन का नको\nमहिलांनो, अंगणवाडी सेव��कांसाठी होणार पदभरती; लगेच करा अर्ज\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0630-2/", "date_download": "2021-06-22T09:50:48Z", "digest": "sha1:PFJZ6GBIMC7FFVJFWBPDZOKK5RRRRBYK", "length": 7717, "nlines": 62, "source_domain": "panvelvarta.com", "title": "कंटेनरमधून 17 प्रवाशांना बेकायदेशीररित्या वाहतूक केल्याप्रकरणी केली कारवाई. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nकंटेनरमधून 17 प्रवाशांना बेकायदेशीररित्या वाहतूक केल्याप्रकरणी केली कारवाई.\nकंटेनरमधून 17 प्रवाशांना बेकायदेशीररित्या वाहतूक केल्याप्रकरणी केली कारवाई\nपनवेल, दि.6 (संजय कदम) ः बॉडी कंटेनरमधून 17 पुरुष इसमांना बेकायदेशीररित्या घेवून जात असताना तळोजा वाहतूक चौकी समोर मिळून आल्याने दोघा जणांविरुद्ध तळोजा पोलिसांनी कारवाई केली आहे.\nचंदनकुमार रामदेव राय (26 रा.झारखंड) व मुकेशकुमार डागी (रा.झारखंड) या दोघांनी त्यांच्या ताब्यातील बॉडी कंटेनर क्र.एनएल-01-एबी-6278 यामध्ये 17 पुरुष इसमांना बेकायदेशीर घेवून जात असताना तळोजा वाहतूक चौकी समोर तळोजा औद्योगिक वसाहत परिसरात आढळून आल्याने त्यांनी शासनाचे नि��्गमित केलेल्या आदेशाचा भंग केला. तसेच जिवीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली हयगयीची व घातक कृती करून इतरांचे जिवीत किंवा व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात आणण्याची कृती केली. त्याचप्रमाणे सरकारी कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचार्‍यांशी हुज्जत घातल्याने त्याच्याविरुद्ध भादवी कलम 188, 186, 269, 270, 336 मोटार वाहन कायदा कलम 66 (1/92) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.\n← लग्न समारंभास शासकीय नियमापेक्षा अधिक लोक जमविल्याविरुद्ध तालुका पोलिसांनी केली कारवाई..\nपनवेल तालुका पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात देशी मद्यसाठा केला हस्तगत. →\nसिडको नागरी आरोग्य केंद्र कधी सुरू करणार चिंचपाडा परिसरातील ग्रामस्थांचा सवाल.\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल खेचून मोटार सायकलवरुन पसार..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/mii-an-tuu/ucv9o7o4", "date_download": "2021-06-22T11:48:51Z", "digest": "sha1:6W5MBC6W2KUU2KFTBVXZK5K7T5NX47L3", "length": 8142, "nlines": 350, "source_domain": "storymirror.com", "title": "मी अन् तू | Marathi Romance Poem | JYOTI GOLE", "raw_content": "\nमी व्हावे अळवाचे पर्ण\nतू दवबिंदू होऊन यावे,\nअन् अलगद मज चुंबावे.\nमी व्हावे तेजोमय दीप\nतू ज्योत होऊन यावे,\nमी व्हावे श्यामल मेघ\nतू जलधारा होऊन यावे,\nमी व्हावे वेडा भ्रमर अन्\nतू फूल सुगंधी होऊन यावे,\nमी व्हावे धवल चंद्रमा\nतू चांदणी होऊन यावे,\nमजसवे तू ही चमकावे.\nका बरे वदता स...\nका बरे वदता स...\nतुला आठवतं का ग \nजुन्या आठवणी जुन्या आठवणी\nमनाचे आणि कळीचे फुलने मनाचे आणि कळीचे फुलने\nचांदण्यासंगे असण्याचे मोल चांदण्यासंगे असण्याचे मोल\nप्रेमातील ओठ प्रेमातील ओठ\nसहवासातील हवाहवासा क्षण सहवासातील हवाहवासा क्षण\nतिच्या अस्तित्वाच्या पाउलखुणा तिच्या अस्तित्वाच्या पाउलखुणा\nसाथीदारांच्या असण्याचे महत्त्व साथीदारांच्या असण्याचे महत्त्व\nप्रिय किमया तू.... प्रिय किमया तू....\nप्रेमाची भावना प्रेमाची भावना\nमी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे. मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे.\n\" एका प्रेयसीचे पत्र \"\nएका प्रेयसीचे प्रेमपत्र एका प्रेयसीचे प्रेमपत्र\nशुक्रतारा आणि प्रेमाचा अढळपणा शुक्रतारा आणि प्रेमाचा अढळपणा\nतुझं माझं एक विश्व हवं\nप्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे प्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे\nप्रेमाच्या प्रवासाचे गुज प्रेमाच्या प्रवासाचे गुज\nथांब ना , माझ्या सवे \nसोबत थांबण्याची आकांक्षा सोबत थांबण्याची आकांक्षा\nमनातील गुजगोष्टी मनातील गुजगोष्टी\nपाऊस, प्रियकर, आठवणी पाऊस, प्रियकर, आठवणी\nश्रावणास भिजण्याची आणि प्रेमाची आस श्रावणास भिजण्याची आणि प्रेमाची आस\nरुपाचे नयन मनोहर वर्णन रुपाचे नयन मनोहर वर्णन\nजेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास \"वाटतं काही काळ सारं थांबावं\" जेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास \"वाटतं काही काळ सारं थांबावं\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-%E2%80%98frp%E2%80%99-392-crore-stagnant-41843", "date_download": "2021-06-22T10:40:26Z", "digest": "sha1:EUT7SEPNAY75WRIV767RPUC34E3UA2QQ", "length": 15348, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi ‘FRP’ 392 crore stagnant | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक विभागात ‘एफआरपी’चे तब्बल ३९२ कोटी रखडले\nनाशिक विभागात ‘एफआरपी’चे तब्बल ३९२ कोटी रखडले\nबुधवार, 17 मार्च 2021\nनगर व नाशिक जिल्‍ह्यात आतापर्यंत एफआरपीचे ३९२ कोटी रुपये रखडले आहेत, अशी माहिती येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून देण्यात आली.\nनगर ः ऊसतोडीनंतर संबंधित शेतकऱ्यांना उसाचा किमान किफायतशीर दर (एफआरपी) रक्कम चौदा दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. मात्र, ���्याचे पालन होत नाही. नगर व नाशिक जिल्‍ह्यात आतापर्यंत एफआरपीचे ३९२ कोटी रुपये रखडले आहेत, अशी माहिती येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून देण्यात आली.\nकार्यालयाच्या अहवालानुसार, नगर जिल्ह्यात केवळ पाच साखर कारखान्यांनीच पूर्ण एफआरपी दिली. दोन साखर कारखान्यांकडून किती पैसे येणे आहे, याची माहिती उपलब्ध नाही. नगर जिल्ह्यात २२ व नाशिक जिल्ह्यात ४ अशा २६ साखर कारखान्यांतर्फे आतापर्यंत १ कोटी ३५ लाख टन उसाचे गाळप झाले. १ कोटी ३० लाख २२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन\n१५ फेब्रुवारीपर्यंत झालेल्या १ कोटी ७ लाख ४६ हजार मेट्रिक टन उसाचे त्या-त्या कारखान्यांनी ठरवलेल्या एफआरपी रकमेनुसार २ हजार ४१२ कोटी ८३ लाख रुपये देणे आहे. त्यातील २ हजार २४ कोटी ८२ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. कोपरगाव, ज्ञानेश्वर, मुळा, संगमनेर व प्रसाद शुगरने पूर्ण रक्कम दिली आहे. संजीवनी व नाशिकमधील द्वारकाधिशच्या एफआरपीबाबत अहवालात माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.\nनिव्वळ देय जाहीर एफआरपी (प्रतिटन)\nअगस्ती ः २४५५, अशोक ः २१८८, ज्ञानेश्वर ः २०७४, कुकडी ः २४९५, प्रसाद शुगर ः २०९५, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (प्रवरा) ः २२१९, गणेश ः २२२९, नागवडे (श्रीगोंदा) ः २६६१, कोपरगाव ः २३५५, मुळा ः २०७५, संगमनेर ः २२४५, संजीवनी ः २०४५, वृद्धेश्वर ः १९९९, केदारेश्वर ः २०५७, अंबालिका ः २५१३, साईकृपा (१) ः २३०५, पियुष शुगर ः २१९८, जयश्रीराम ः २२००, गंगामाई ः २०३७, क्रांती शुगर ः २२७७, युटेक शुगर ः १८९८, कादवा ः २६९७, वसंतदादा ः २४४५, द्वारकाधीश ः २४९१, एस.जे. शुगर ः२५३६\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...\nजनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...\nखानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...\nनांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...\nपरभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...\nदेशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...\nकांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...\nअन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...\nआंबेओहळ प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...\nवनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...\nनुकसान टाळण्यासाठी मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...\nयवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...\nसांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...\nसूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...\nप्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...\nकाळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...\nसंत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...\nमॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...\nशेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-give-permission-new-drip-rate-proposal-maharashtra-42017", "date_download": "2021-06-22T09:59:25Z", "digest": "sha1:EEBGLRHNA2FDYPNF2UJYQX5OU6VN5XPP", "length": 17452, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi give permission to new drip rate proposal Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nठिबकच्या नव्या दरपत्रकाला मान्यता द्या\nठिबकच्या नव्या दरपत्रकाला मान्यता द्या\nमंगळवार, 23 मार्च 2021\nकच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे धास्तावलेल्या ठिबक संच उत्पादक कंपन्यांनी आता दरवाढ करण्याची तयारी सुरू केली आहे.\nपुणे: कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे धास्तावलेल्या ठिबक संच उत्पादक कंपन्यांनी आता दरवाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. सुधारित दरपत्रकाला मान्यता देण्याची मागणी देखील या कंपन्यांनी राज्याच्या कृषी खात्याकडे केली आहे.\n२०२०-२१ मधील प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना काढण्याच्या कृषी आयुक्तालयाच्या निर्णयाचे राज्यातील ठिबक उद्योगाने स्वागत केले आहे. मात्र, सुक्ष्म सिंचन साहित्याकरीता सुधारित दर लागू करावे लागतील, असाही आग्रह धरला आहे.\nराज्यात २०१७ पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू झाली. या योजनेत सहभागी होणाऱ्या कंपन्या दरवर्षी साहित्याचे दर कृषी आयुक्तालयाला सादर करतात. सिंचन साहित्य निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कच्चा मालाच्या किमती गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने वाढत आहेत. ही वाढ २५ टक्क्यांच्या पुढे गेली असून मनुष्यबळ व वाहतूक खर्च देखील वाढल्याने कंपन्यांना दरवाढ करणे अनिवार्य आहे, असे उद्योगाचे म्हणणे आहे.\n“सुक्ष्म सिंचन उत्पादक कंपन्यांना स्वतःचे दरपत्रक लागू करण्यास व त्यानुसार दर आकारणी करण्यास केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे कंपन्यांना सुधारित दरपत्रक सादर करण्याची मान्यता द्यावी,” अशी लेखी मागणी ठिबक कंपन्यांनी आयुक्तांकडे केली आहे.\nसुक्ष्म सिंचन संच निर्मिती उद्योगात ९५ टक्के कंपन्या या ‘एमएसएमइ’ गटातील म्हणजेच सुक्ष्म,लघू,मध्यम उद्योग करणाऱ्या आहेत. कोविड १९ ची स्थिती, त्यानंतर लॉकडाउनची बंधने यात कंपन्यांची मोठी हानी झाली आहे. त्यात पुन्हा कच्च्या मालाची द��वाढ ही कंपन्यांसमोरील संकटात भर घालणारी ठरत आहे. त्यामुळे सध्याच्या किमतीत सुक्ष्म सिंचनाची उत्पादने विकणे अशक्य आहे, अशी भूमिका इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाने देखील घेतली आहे.\nदरम्यान, पुण्यातील पीव्हीसी पाइप व्यापारी वर्गाच्या म्हणण्यानुसार, प्लॅस्टिक पाइप निर्मितीसाठी कच्च्या मालाचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विकली जाणारी अवजारे व पीव्हीसी पाइपचे दर वाढले आहेत. ही दरवाढ ७०-८० टक्के असून पुढील काही महिने तरी त्यात घट होण्याची शक्यता नाही. इंधन दरवाढीसोबतच पॉलिमरच्या वाढलेल्या किमती आणि कमी पुरवठा यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.\nकोरोना स्थितीमुळे शेतमालाला भाव मिळत नसताना पीव्हीसी पाइप व शेती अवजारांच्या किमतीत होणारी वाढ शेतकऱ्यांना दुहेरी संकटात टाकणारी आहे. पुणे भागातील बाजारपेठेत सध्या पीव्हीसी तीन इंची पाइप ५०० रुपयांऐवजी ९५५ रुपये तर चार इंची पाइप ७२० ऐवजी १३७० रुपयांना विकला जात आहे.\nअशी झाली कच्च्या मालाची दरवाढ\nपीव्हीसी : ५२ टक्के\nएचडीपीई : २२ टक्के\nएलएलडीपीई : ३० टक्के\nपीपी : ५१ टक्के\nस्टील : ४३ टक्के\nपुणे सिंचन कृषी आयुक्त साहित्य व्यापार अवजारे इंधन\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nराज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...\nदेशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...\nआयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...\nमध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...\nप्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...\nसंकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...\nपावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...\nकोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...\nसोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...\nराज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...\nराज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...\nकोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...\nराज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...\nउत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...\nतुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...\nचिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...\nफळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...\nचार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...\nद्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...\nराज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/162852/vegy-oats/", "date_download": "2021-06-22T10:04:15Z", "digest": "sha1:G5PCVOCAF77FSLWGOZVNIYAXYRBIK2TQ", "length": 16287, "nlines": 381, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Vegy Oats recipe by deepali oak in Marathi at BetterButter", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ / पाककृती / Vegy Oats\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nपतंजली किंवा कोणत्याही कंपनीचे ओट्स दोन वाटी\nजीरे व मोहरी पाव चमचे\nगाजर मटार कोबी शिमलीमीरची चिरून एकत्र एक वाटी\nकढईत ओट्स कोरडे भाजून बाजूला ठेवा.\nत्याच कढईत तेल तापले की जीरे मोहरी कढीपत्ता व कांदा टोमॅटो व मिरची घालून परतून घ्या\nकाजू व भाज्या घालून परतवा.\nआता ह्यात दोन वाटी पाणी घाला\nपाणी घालून ऊकळी आली की ओट्स घालून मीठ घाला.\nझाकण ठेवा एक दोन वाफ काढा.\nवरून कोथिंबीर घालून खाऊ घाला.\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nकढईत ओट्स कोरडे भाजून बाजूला ठेवा.\nत्याच कढईत तेल तापले की जीरे मोहरी कढीपत्ता व कांदा टोमॅटो व मिरची घालून परतून घ्या\nकाजू व भाज्या घालून परतवा.\nआता ह्यात दोन वाटी पाणी घाला\nपाणी घालून ऊकळी आली की ओट्स घालून मीठ घाला.\nझाकण ठेवा एक दोन वाफ काढा.\nवरून कोथिंबीर घालून खाऊ घाला.\nपतंजली किंवा कोणत्याही कंपनीचे ओट्स दोन वाटी\nजीरे व मोहरी पाव चमचे\nगाजर मटार कोबी शिमलीमीरची चिरून एकत्र एक वाटी\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nआपल्या इनबॉक्समध्ये रीसेट संकेतशब्द दुवा प्राप्त करण्यासाठी, आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-06-22T10:31:39Z", "digest": "sha1:PNY2NIRXCTEBPVUXYBSEYIE6Q2IHH3P3", "length": 5419, "nlines": 135, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\n‘म्हणून’ पालघर हत्याकांडातील आरोपींना जामीन मिळाला\nलाँकडाऊनमुळे 150 रुपये परत करू न शकलेल्या मिञाला दगडाने ठेचून मारलं...\nभाजीचा ठेला लावण्यावरून पवईत एकाची हत्या\nगुलशन कुमारच्या हत्येची टीप आधीच मिळाली होती - राकेश मारिया\nपानसरेंच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र\nविश्व हिंदू महासभेच्या अध्यक्षांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला मुंबईतून अटक\nदारूच्या नशेत जावयाने केली मेव्हण्याची हत्या\nकुख्यात गुंड अरूण गवळीने यासाठी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव\n२०० रुपयांसाठी त्याने केली भावाची हत्या\nशिक्षिकेची हत्या करून आरोपीने केली आत्महत्या\nआईच्या हत्येप्रकरणी मुलाला अटक\nनवरा-बायकोच्या भांडणात मध्यस्थी केल्याने तरूणाचा खून\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/spontaneous-response-to-the-unorganized-workers-congress-employment-fair-if-congress-gives-protection-bjp-leaves-workers-to-fend-for-themselves-mohammad-badrujamma-open-in-google-translate-feedbac-69203/", "date_download": "2021-06-22T10:50:07Z", "digest": "sha1:5WZEH3KJQM2SK6IR7MENZAJXSWYZMBOM", "length": 18399, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Spontaneous response to the unorganized workers congress employment fair; If Congress gives protection, BJP leaves workers to fend for themselves: Mohammad Badrujamma Open in Google Translate\tFeedback | असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या रोजगार मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद ; कॉंग्रेसने संरक्षण दिले तर, भाजपाने कामगारांना वाऱ्यावर सोडले: मोहम्मद बद्रुजम्मा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nपुणेअसंघटीत कामगार कॉंग्रेसच्या रोजगार मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद ; कॉंग्रेसने संरक्षण दिले तर, भाजपाने कामगारांना वाऱ्यावर सोडले: मोहम्मद बद्रुजम्मा\nकोरोनामुळे १४ कोटी लोकांचे रोजगार गेले. या सरकारने काही केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव वाढवले. आम्ही असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या वतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे बेरोजगार झालेल्या कामगारांना मदत करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत महाविकास आघाडी सरकारने बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये रोख आर्थिक मदत केली.\nपिंपरी: देशातील कामगारांना सामाजिक सुरक्षा, आर्थिक सक्षमता, कौटुंबिक प्रतिष्ठा आणि त्यांच्या श्रमाचा सन्मान ठेऊन त्यांना योग्य मोबदला देण्याचे काम आतापर्यंत कॉंग्रेस पक्ष करीत आला आहे. प्रचलित कामगार कायद्यातून कॉंग्रेसने कामगारांना संरक्षण दिले होते. तर केंद्रातील भाजपा प्रणित मोदी सरकारने कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. असे प्रतिपादन असंघटीत कामगार कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद बद्रुजम्मा साहेब यांनी चिंचवड येथे केले.\nप्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात असंघटीत कामगार कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी आयोजित केलेल्या भव्य रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सुंदर कांबळे, महाराष्ट्र अनुसूचित जाती विभागाचे समन्वयक शिवाजीराव जगताप, असंघटीत कामगार कॉंग्रसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल शिंदे, महिला शहराध्यक्षा शितल कोतवाल, असंघटीत कामगार कॉंग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे, पुणे जिल्हा असंघटीत कामगार कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, कामगार नेते सिताराम चव्हाण तसेच संदेश नवले आदी उपस्थित होते.\nबद्रुजम्मा म्हणाले की, स्वातंत्र्यपुर्व काळापासून देशात कामगारांना श्रमाचा योग्य मोबदला, सुरक्षा देण्यासाठी कामगार कायदे अस्तित्वात होते. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसने चांगले बदल करीत कामगारांना अधिक सुरक्षा देणारे कायदे करुन कामाचे २४० दिवस भरल्यावर त्या कामगाराला कायम कामगार म्हणून घेतले जायचे. कारखाना बंद करताना १०० पेक्षा जास्त कामगार असतील तर सरकारची परवानगी लागत होती. यासर्व कायद्यात बदल करुन केंद्र सरकारने त्यांना भांडवलदार, उद्योगपती मित्रांना फायदा आणि सर्व कामगारांचे जीवनभर नुकसान करणारे कायदे केले. येथून पुढे कोणताही कामगार परमनंट होणार नाही. पगाराची शाश्वती नाही. वेळी अवेळी कामाचे तास वाढवले जातील. पगार वेळेवर मिळणार नाही. कोट्यावधी कामगारांच्या कुटूंबाचे जीवन अस्थिर होणार आहे. याला मोदी सरकार जबाबदार आहे. मागील सहा वर्षात या भाजपा सरकारचे चुकीच्या पध्दतीने जीएसटी कायदा आणला. अचानकपणे नोटाबंदी केली यामुळे देशाची आर्थिक व्यवस्था अडचणीत आली. देशभर बेरोजगारी वाढली.\nकोरोनामुळे १४ कोटी लोकांचे रोजगार गेले. या सरकारने काही केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव वाढवले. आम्ही असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या वतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे बेरोजगार झालेल्या कामगारांना मदत करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत महाविकास आघाडी सरकारने बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये रोख आर्थिक मदत केली. याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आभारी आहे. आता घरेलू काम करणा-या महिलांना देखील कोरोना काळातील दिवसांचा विचार करुन आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. याला देखिल लवकरच यश येईल असा विश्वास बद्रुजम्मा यांनी व्यक्त केला.\nयावेळी विविध क्षेत्रातील २७ कंपन्यांतील प्रतिनिधींनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि निवड झालेल्या ४५० हून जास्त उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच शितल कोतवाल यांना घरेलू महिला कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश समन्वयकपदी निवड झाल्याचे पत्र देण्यात आले. सोशल मीडिया समन्वयक मोहन उनवणे, हातगाडी, टपरी, पथारी, समन्वयक अझहर पुणेकर, रिक्षा संघटनेचे समन्वयक दिलीप साळवे, लघुउद्योग समन्वयक विजू शिंदे, ड्रायव्हर संघटनेचे समन्वयक नवनाथ डेंगळे, माथाडी कामगार समन्वयक निती�� पटेकर, असंघटित कामगार कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर सचिव अतुल जाधव, भोसरी विधानसभा अध्यक्ष हातगाडी, टपरी, पथारी चांद बागवान, फातिमा शेख, अनिता रंधवे, वंदना आराख, हिना बागवान व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोजगार मेळाव्याच्या आयोजनात सहभाग घेतला.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0640-2/", "date_download": "2021-06-22T10:22:39Z", "digest": "sha1:IWMZ5ZEPSUV2LVQHF43WIBDEEB2GRG3N", "length": 8009, "nlines": 61, "source_domain": "panvelvarta.com", "title": "227 कुटूंबियांना अन्नदानाचे किट वाटप करून राबविण्यात आला आगळावेगळा उपक्रम.. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\n227 कुटूंबियांना अन्नदानाचे किट वाटप करून राबविण्यात आला आगळावेगळा उपक्रम..\n227 कुटूंबियांना अन्नदानाचे किट वाटप करून राबविण्यात आला आगळावेगळा उपक्रम..पनवेल दि.09 (वार्ताहर)- रिक्षाचालक, भाजीविक्रेते, मच्छीविक्रेते, घरकाम करणाऱ्या महिला अशा हातावर पोट असणाऱ्या 227 कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करून आ. प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते देवचंद बहिरा, युवामोर्चाचे जिल्हा संघटक प्रतिक बहिरा आणि भाजपा तक्का विभागीय कमिटीच्या वतीने आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.\nपरिसरातील अशा प्रकारे227 कुटूंबियांनातांदूळ पीठ 4 kg, साखर 1kg, चहा पावडर 50 ग्राम, मुगडाळ अर्धा kg, चना अर्धा kg, चवळी अर्धा kg, साबण 2 रिन, साबण 2 लॅक्स, जिरा, राई, पोहे अर्धा kg, sunflower तेल1, लोणचं, हळद, मीठ आदी वस्तूंचे वाटप यावेळी भाजपा पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, संदिप बहिरा, प्रभाग 20चे अध्यक्ष रघुनाथ बिहिरा, युवानेते प्रतिक बहिरा, जितु खुटकर, अतुल बहिरा, संदिप पगडे, जयदास कावळे, स्वरूप मुंबईकर आदींनी सध्याच्या कोरोना वैश्विक महामारी, लॉकडाऊन काळात अशा प्रकारे माता भगिनींना आपला संसार चालविणे कठीण होेते. अशांसाठी त्यांना मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. फोटोः अन्नदानाचे किट वाटप\n← बाजारात डुप्लीकेट कापुरची सर्रास खुलेआम विक्री..\nनवी मुंबई महापालिकेने नोडल ऑफिसर किंवापालिकेच्या नियुक्तीने वैद्यकिय तज्ञ नेमण्याची मागणी . →\nदेवदूतांवर नियतीने घातला घाला.\nदेशातील वीज कंपन्याचे खाजगीकरण करण्याचे धोरण रद्द करा…\nसर्वसामान्य नागरिकांसाठी शिवसेनेतर्फे उभारण्यात आले कामोठ्यात वाचनालय..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/profile/cr64bzpa/uddhav-bhaiwal/story", "date_download": "2021-06-22T11:41:50Z", "digest": "sha1:GMIKN7PT2ICPWA2KFHLX6ZM34PDPT2PL", "length": 3945, "nlines": 104, "source_domain": "storymirror.com", "title": "Stories Submitted by Literary Colonel Uddhav Bhaiwal | StoryMirror", "raw_content": "\nआधी सुनेने स्वत: लेक व्हायला शिकले पाहिजे. म्हणजे सासूच्या मनातील आईची माया आपोआप तिला कळेल. आधी सुनेने स्वत: लेक व्हायला शिकले पाहिजे. म्हणजे सासूच्या मनातील आईची माया आपोआ...\nकॉलेजजीवनातील प्रियकर आणि प्रेयसी यांची तीन चार वर्षांनंतर अचानक भेट होते. तोपर्यंत प्रेयसीचे लग्न झ... कॉलेजजीवनातील प्रियकर आणि प्रेयसी यांची तीन चार वर्षांनंतर अचानक भेट होते. तोपर्...\nपहिले मंगलाष्टक मात्र मीच म्हणणार.\" असे म्हणून खंडू गुरूंनी संतरामला मिठी मारली आणि सर्वजण खळखळून हस... पहिले मंगलाष्टक मात्र मीच म्हणणार.\" असे म्हणून खंडू गुरूंनी संतरामला मिठी मारली ...\nसुधाकर आणि त्याची बायको\nसुधाकर आणि नंदा यांच्या नवरा बायको संबंधावरून या नात्यावरील भाष्य सुधाकर आणि नंदा यांच्या नवरा बायको संबंधावरून या नात्यावरील भाष्य\nज्योतिषशास्त्राचे सामाजिक आकलन ज्योतिषशास्त्राचे सामाजिक आकलन\nगैरसमज नंतर दुरावा आणि प्रेम गैरसमज नंतर दुरावा आणि प्रेम\nक्रिकेट आणि मी {विनोदी कथ...\nक्रिकेट या खेळाला केंद्रस्थानी ठेवून बांधलेला विनोद क्रिकेट या खेळाला केंद्रस्थानी ठेवून बांधलेला विनोद\nएप्रिल फूल {विनोदी कथा}\nएक एप्रिल या दिवसाचे चित्रण एक एप्रिल या दिवसाचे चित्रण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/3487", "date_download": "2021-06-22T10:30:04Z", "digest": "sha1:GJP3MGFYSCSTBJGXRLOU4ITRW37LHR3B", "length": 12641, "nlines": 146, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "कोसमी-किसनेली जंगल परिसरात 5 नक्षल ठार | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्ह��� येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\nHome हिंदी कोसमी-किसनेली जंगल परिसरात 5 नक्षल ठार\nकोसमी-किसनेली जंगल परिसरात 5 नक्षल ठार\nगडचिरोली ब्यूरो : जिल्ह्याच्या धानोरा उपविभाग अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ग्यारापती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल परिसरात पोलीस – नक्षल चकमकीत 5 नक्षलवादी थार झाले.\nगडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वाखाली सी -60 चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल सी 60 च्या जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला.\nया चकमकीत 5 नक्षलवाद्यांना ठार करण्यात सी -60 जवानांना यश आले. ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुष शामिल आहेत. घटनास्थळी नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nPrevious articleगोसेखुर्द प्रकल्प बाधित गावांचे पुनर्सर्वेक्षण आणि पुनर्वसन होणार\nNext articleसेवाभाव : सामाजिक कार्याें को समर्पित व्यक्तित्व रामरतन अहिरवार\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nआत्मनिर्भर खबर - June 19, 2021\nतुकाराम मुंढे के स्वास्थ में आ रहा सुधार, ट्वीट कर दी जानकारी\nआत्मनिर्भर खबर - August 29, 2020\nNagpur : बाजार भाडे संदर्भात मनपा मार्केट फेडरेशनच्या प्रतिनिधींशी चर्चा\nPM Narendra Modi | ‘जो देश का है, वह हर देशवासी का है’\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/meetings-of-various-committees-including-standing-ones-are-the-same-as-before-but-uncertainty-about-general-meetings-68785/", "date_download": "2021-06-22T09:54:16Z", "digest": "sha1:JWWMAZ3AY2OLTWREYH6BHVXIJVWXGM5T", "length": 13932, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Meetings of various committees, including standing ones, are the same as before, but uncertainty about general meetings | स्थायीसह विविध समितीच्या सभा पूर्वीप्रमाणेच, मात्र सर्वसाधारण सभेबाबत अनिश्चितता | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nपुणेस्थायीसह विविध समितीच्या सभा पूर्वीप्रमाणेच, मात्र सर्वसाधारण सभेबाबत अनिश्चितता\nपिंपरी : कोरोना साथीच्या प्रादूर्भावामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुरु असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध विषय समितींच्या सभा नियमितपणे घेण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, महापालिकेच्यासर्वसाधारण सभेबाबत कोणतेही आदेश नआल्याने सर्वसाधारण सभांचे काय होणार असा प्रश्न आहे. सर्वसाधारण सभेबाबत अनिश्चितता कायम आहे.\nपिंपरी : कोरोना साथीच्या प्रादूर्भावामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुरु असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध विषय समितींच्या सभा नियमितपणे घेण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, महापालिकेच्यासर्वसाधारण सभेबाबत कोणतेही आदेश नआल्याने सर्वसाधारण सभांचे काय होणार असा प्रश्न आहे. सर्वसाधारण सभेबाबत अनिश्चितता कायम आहे.\nसिटींमध्ये कोरोना साथीचा आलेख वाढत असल्याने महापालिकांच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या होत्या. त्यानुसार, गेल्या तीन महिन्यांपासून या सभा होत होत्या. डिसेंबर महिन्यात कोरोनाचा आलेख कमी झाला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे नियमित सभा घेण्यास राज्याचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुध्दे यांनी नवीन आदेश दिला आहे. त्यात स्थायी समितीसह विविध समितींच्या सभा नियमितपणे घेण्यास मान्यता दिली आहे.\nसरकारने दिलेल्या सभांविषयीच्या नवीन आदेशात सर्वसाधारण सभेविषयी कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. सध्या ही महासभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतली जाते. पुढील सभा २० जानेवारी रोजी आहे. विशेष सभेचे नियोजन महापालिका करत आहे. त्यामुळे महासभेचे काय होणार, याबाबत अनिश्चितता असल्याचे दिसून येत आहे.\nविविध समिती सभेसाठी हे आहेत नियम\nआरोग्य विषयक निकष, कोवीड-१९ संदर्भातील विहीत कार्यपद्धती पालन करावे. बैठकांमध्ये मास्कचा वापर, योग्य शारिरीक अंतर ठेवावे, हातांची स्वच्छता, सर्दी व खोकताना काळजी घ्यावी. बैठकीसाठी पुरेशी मोक��ी हवेशीर जागा, सॅनिटायझरचा वापर करावा. बैठकीच्या ठिकाणी सुरक्षित अंतरावर बैठक व्यवस्था करुन सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.\n”स्थायी समितीसह विविध विषय समितीची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे घेतली जात होती. या सभा पूर्वीप्रमाणे घेण्यास राज्य सरकारने सूचविले आहे. त्यानुसार, नियमांचे पालन करून सभा घेण्यात येईल, असे नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगितले\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/corona-1007-deaths-and-64553-new-cases-in-24-hours/", "date_download": "2021-06-22T11:08:45Z", "digest": "sha1:KMI2YFGZCJBHPS2GPPOCJIRDLX3PFAUR", "length": 4126, "nlines": 65, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "करोना - २४ तासांमध्ये देशात १००७ जणांचा मृत्यू आणि ६४,५५३ नवे रुग्ण - News Live Marathi", "raw_content": "\nकरोना – २४ तासांमध्ये देशात १००७ जणांचा मृत्यू आणि ६४,५५३ नवे रुग्ण\nकरोना – २४ तासांमध्ये देशात १००७ जणांचा मृत्यू आणि ६४,५५३ नवे रुग्ण\nNewsliveमराठी – जगात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.तर देशात दररोज ६० हजारांच्यापुढे करोनाबाधित रुग्ण आढळत आहे. मागील २४ तासांत देशात ६४ हजार ५५३ करोनाबाधित रुग्ण आढळे तर १००७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या २४ लाख ६१ हजार १९१ वर पोहोचली आहे.\nआतापर्यंत देशात ४८ हजार ४० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ चोवीस तासांमध्ये एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. दैनंदिन करोनामुक्त रुग्णांचीही विक्रमी नोंद झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये ५६,३८३ रुग्ण बरे झाले. हे प्रमाण ७०.७६ टक्क्यांवर पोहोचले असून सुमारे १७ लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. उपचाराधीन रुग्ण ६,६१,५९५ आहेत. मृत्यू दर दोन टक्क्यांपेक्षाही कमी १.९६ टक्क्यांवर आला आहे.\nपुण्यातील खडकवासला धरणातून ११ हजार ७०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू\nपरीक्षा न घेतल्यास शैक्षणिक दर्जावर परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/free-eye-check-up-camp-at-barshi-depo/", "date_download": "2021-06-22T10:28:42Z", "digest": "sha1:3LPJVKOXMTA2F32BPQVRKQSDXRL3WW7C", "length": 12178, "nlines": 84, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "बार्शी आगारात मोफत नेत्र तपासणी शिबीर – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nबार्शी आगारात मोफत नेत्र तपासणी शिबीर\nनेत्र तपासणी करताना नेत्र रोग तज्ञ डॉ. अमर खेंदाड\nप्रतिनिधी : ( काशीनाथ क्षिरसागर )\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बार्शी आगार व श्री डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी आगार येथे दिनांक 18 फेब्रुवारी, गुरुवारी अपघात सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने चालक, वाहक तसेच एस.टी कर्मचारी व अ��िकारी यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.\nनेत्र तपासणी साठी नेत्र रोग तज्ञ डॉ. अमर खेंदाड व नेत्र चिकित्सक – स्वप्नील उबाळे यांनी नेत्र तपासणी केली. या शिबिराच्या आयोजनासाठी आगार व्यवस्थापक – मोहन वाकळे, बस स्थानक प्रमुख -स्मिता मिसाळ, विजय बुटे, महेंद्र क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले. या नेत्र शिबिराचा शंभर हुन अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला.हे शिबीर बार्शी बस स्थानक मध्ये घेण्यात आले. तिथे चालक , वाहक आणि ईतर कर्मचाऱ्यांना नियमित नेत्र तपासणीचे महत्व व गरज याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले .\n← शिवस्पर्श प्रतिष्ठानच्या वतीने वैरागमध्ये कोरोना योद्धयांचा सन्मान\nमहामानव संस्थेचे कार्य कौतुकास्पद : शिवाजी जायपत्रे गुळपोळीत शिवजयंती निमित्त आधार कार्ड शिबीर संपन्न →\nवैरागचे आरोग्य अधिकारी डॉ.गुंड यांची चिखर्डे येथे बदली , त्यांच्या जागी डॉ.उकरंडे\nनिराधार वृद्धेचे भूकबळी पासून वाचविले प्राण , माणुसकी जपत पत्रकार शेळके सह अनेकजण धावले वृध्देच्या मदतीला\nशिवाजी महाराजांची खरी शिकवण शिवाजीनगर मंडळाने जोपासली आहे – केशव घोगरे\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहराम���हरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mmarathi.peepingmoon.com/events/news/443/marathi-filmfare-awards-night-sonali-kulkarni-best-actress-ameya-wagh-best-actor.html", "date_download": "2021-06-22T10:31:34Z", "digest": "sha1:XRBWVIYP5GPNIWZRE3OZUUYVKSBCUECN", "length": 6626, "nlines": 78, "source_domain": "mmarathi.peepingmoon.com", "title": "फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्ससाठी अवतरले तारांगण,असा रंगला सोहळा", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomePhotosEventsफिल्मफेअर मराठी अवॉर्ड्ससाठी अवतरले तारांगण,असा रंगला सोहळा\nफिल्मफेअर मराठी अवॉर्ड्ससाठी अवतरले तारांगण,असा रंगला सोहळा\nमराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी अतिशय मानाचे समजणारे फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्सचं वितरण केलं जातं. या पुरस्कार सोहळ्यामध्ये कच्चा लिंबू या प्रसाद ओक दिग्दर्शित सिनेमाने सर्वाधिक पुरस्कारांवर आ��ली मोहोर उमटवत बाजी मारली आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कच्चा लिंबूने पटकावला तर याच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीला फिल्मफेअर मराठीची मानाची ब्लॅक लेडी मिळाली. तसंच रिंगण, मुरांबा, फास्टर फेणे या सिनेमांनीसुध्दा विविध पुरस्कार पटकावले अमेय वाघला मुरांबा सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ज्येष्ठ संगीतकार पंडित हदयनाथ मंगेशकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कार मिथिला पालकरला मुरांबा सिनेमासाठी मिळाला. अभिनय बेर्डेला ती सध्या काय करते या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या इंडो-वेस्टर्न ब्लॅक आऊट-फिटमध्ये अमृताच्या सौंदर्याला चार चॉंद लागतायत सुंदर अशा या गाऊनमध्ये सोनाली कुलकर्णी खुपच सुंदर दिसतेय. आपला रॉकिंग परफॉर्मन्स देण्यासाठी मराठी सुपरस्टार स्वप्निल जोशी सज्ज. ग्लॅमरस अवतारात दिसल्या अभिनेत्री मृण्मयी जोशी आणि प्रिया बापट नेहमीप्रमाणेच अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या बोल्ड अंदाजात सर्वांना भुरळ पाडली. अभिनेता पुष्कर जोग फुल ऑन फ्रेश आणि मस्ती मूडमध्ये दिसला. ग्लिटरी लूकमध्ये अभिनेत्री स्मिता गोंदकर सर्वांचंच लक्ष वेधून घेताना दिसली. कुठल्याही पुरस्कार सोहळ्यात मानसी नाईकचा परफॉर्मन्स चार चॉंद लावतो. रेड कार्पेटवर दिसली ही दिलखेचक अदा.\nमुंबईत असा रंगला 'टाईम्स मराठी फिल्म आयकॉन' सोहळा , पाहा क्षणचित्रे\nEmmy Awards 2019: ‘सेक्रेड गेम्स’, ‘लस्ट स्टोरी’ आणि ‘द रिमिक्स’ यांंना मिळालं नामांकन\nIIFA 2019 : म्हणून दीप-वीरची नेटक-यांनी घेतली चांगलीच फिरकी\nGrazia Millennial Awards 2019 : रंगारंग सोहळ्यात रेड कार्पेटवर अवतरल्या या मराठी तारका\nअमृता खानविलकरचा हा स्टनिंग लूक पाहून तुम्हीही म्हणाल वॉव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7_-_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-06-22T11:59:31Z", "digest": "sha1:VU4CXI24ZVCIGIVSOLVFR3H6KZ3ZOPB6", "length": 10660, "nlines": 200, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "क्रिकेट विश्वचषक, २०११ - बाद फेरी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nक्रिकेट विश्वचषक, २०११ - बाद फेरी\nमुख्य लेख: क्रिकेट विश्वचषक, २०११\n२ संदर्भ व नोंदी\nउपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना\n*सर्व वेळा स्थानिक यूटीसी+५:३० (भारत आणि श्रीलंका) व UTC +६ (बांगलादेश)\nबाद फेरीतील सर्व सामने दिवस/रात्र सामने असतील.[१]\nशिवनारायण चंद्रपॉल ४४* (१०६)\nशहिद आफ्रिदी ४/३० (९.३ षटके)\nमोहम्मद हफीझ ६१* (६४)\nडॅरेन सॅमी ०/१८ (५ षटके)\nपाकिस्तान १० गडी राखुन विजयी\nशेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका\nपंच: बिली बॉडेन (न्यू) आणि स्टीव डेविस (ऑ)\nनाणेफेक : वेस्ट इंडिज - फलंदाजी\nरिकी पॉंटींग १०४ (११८)\nयुवराज सिंग २/४४ (१० षटके)\nयुवराज सिंग ५७ (६५)\nडेव्हिड हसी १/१९ (५ षटके)\nभारत ५ गडी राखुन विजयी\nसरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अमदावाद\nपंच: मराईस इरास्मुस (द.आ.) आणि इयान गोल्ड (इं.)\nनाणेफेक : ऑस्ट्रेलिया - फलंदाजी\nजेसी रायडर ८३ (१२१)\nमॉर्ने मॉर्कल ३/४६ (८ षटके)\nजॉक कालिस ४७ (७५)\nजेकब ओराम ४/३९ (९ षटके)\nन्यूझीलंड ४९ धावांनी विजयी\nशेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका\nपंच: अलिम दर (पा) आणि रॉड टकर\nनाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी\nजोनाथन ट्रॉट ८६ (११५)\nमुथिया मुरलीधरन २/५४ (९ षटके)\nतिलकरत्ने दिलशान १०८ (११५)\nलुक राइट ०/१७ (४ षटके)\nश्रीलंका १० गडी राखुन विजयी\nरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो\nपंच: बिली डॉक्ट्रोव (वे.) आणि सायमन टॉफेल (ऑ.)\nसामनावीर: तिलकरत्ने दिलशान (श्री)\nनाणेफेक : इंग्लंड - फलंदाजी\nस्कॉट स्टायरीस ५७ (७७)\nअजंता मेंडिस ३/३५ (९.५ षटके)\nतिलकरत्ने दिलशान ७३ (९३)\nटिम साउथी ३/५७ (१० षटके)\nश्रीलंका ५ गडी राखुन विजयी\nरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो\nपंच: अलिम दर (पा.) आणि स्टीव डेविस (ऑ.)\nसामनावीर: कुमार संघकारा (श्रीलंका)\nनाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी\nसचिन तेंडुलकर ८५ (११५)\nवहाब रियाझ ५/४६ (१० षटके)\nआशिष नेहरा २/३३ (१० षटके)\nभारत २९ धावांनी विजयी\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली\nपंच: इयान गोल्ड (इं.) आणि सायमन टॉफेल (ऑ.)\nसामनावीर: सचिन तेंडुलकर (भारत)\nनाणेफेक : भारत - फलंदाजी\nयुवराज सिंग २/४९ (१० षटके)\nगौतम गंभीर ९७ (१२२)\nलसिथ मलिंगा २/४२ (९ षटके)\nभारत ६ गडी राखुन विजयी\nपंच: अलिम दर (पा) आणि सायमन टॉफेल (ऑ)\nसामनावीर: महेंद्रसिंग धोणी (Ind)\nनाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी\nसंदर्भ व नोंदीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०८:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्र��येटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/012-2/", "date_download": "2021-06-22T10:45:00Z", "digest": "sha1:4DLDWAH2ZZ6Y5FWNI6CSCVBAHVSWKE6H", "length": 7221, "nlines": 62, "source_domain": "panvelvarta.com", "title": "पनवेल शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी पाड्यातील गोरगरीबांना अन्नधान्याचे वाटप... - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nपनवेल शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी पाड्यातील गोरगरीबांना अन्नधान्याचे वाटप…\nपनवेल शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी पाड्यातील गोरगरीबांना अन्नधान्याचे वाटप\nपनवेल, दि.4 (वार्ताहर) : पनवेल शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी पाड्यातील गोरगरीबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.\nआज शिवसेने तर्फे गोरगरिबांना शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी, खारघर येथील फणसवाडी आदिवासी पाड्यात तेथील गोर गरीब गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप केले. यावेळी महानगर प्रमुख रामदास शेवाळे, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, खारघर शहर प्रमूख शंकरशेठ ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते विष्णु गवळी, विशाल म्हात्रे आदि पदाधिकारी उपस्थित होते.\n← शासनाच्या निर्णयाला केराची टोपली, विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी…\nCISF जवानांन बाबत मनपा आयुक्त गणेश देशमुख यांचा पणवेलकरांना मोठा दिलासा … →\nपनवेल तालुका पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात देशी मद्यसाठा केला हस्तगत.\nगाव तेथे शिवसेना उपक्रमाद्वारे गावागावात शिवसेना फलक उभारण्यात येणार- खा. श्रीरंग बारणे…\nशिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी राबविला अन्नदान उपक्रम\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0254-2/", "date_download": "2021-06-22T10:18:12Z", "digest": "sha1:NIGR6II4TFEAW3EANSHFHJSDSG4CF7GN", "length": 24175, "nlines": 81, "source_domain": "panvelvarta.com", "title": "पालिका प्रशासन व कामगारांच्या समस्या संदर्भात रवींद्र सावंत यांनी घेतली आयुक्त अभिजित बांगर यांची भेट. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nपालिका प्रशासन व कामगारांच्या समस्या संदर्भात रवींद्र सावंत यांनी घेतली आयुक्त अभिजित बांगर यांची भेट.\nपालिका प्रशासन व कामगारांच्या समस्या संदर्भात रवींद्र सावंत यांनी घेतली आयुक्त अभिजित बांगर यांची भेट.\nविविध समस्या सोडविण्यासाठी दिले निवेदन.\nउरण दि 8(विठ्ठल ममताबादे)\nनवी मुंबईतील महापालिका कामगार व अधिकाऱ्यांच्या तसेच ठोक मानधनावरील आणि कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित समस्यांबाबत नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी आज मंगळवार दुपारी 12:30 वाजता कामगारांसमवेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली.विविध समस्यांवर त्यांनी आयुक्तां बरोबर चर्चा केली. विविध प्रलंबित समस्या त्वरित सोडविण्यासाठी रवींद्र सावंत\nनवी मुंबईचे इंटक अध्यक्ष यांनी आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन दिले.\nप्रशासनाला केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावर सातत्याने पुरस्कारांचा वर्षाव होत आहे. तथापि ज्या कामगारांच्या परिश्रमामुळे महापालिका पुरस्कारास पात्र ठरते, त्या कामगारांच्या व अधिकार्‍यांच्या समस्या सोडविण्यास, त्यांना सुविधा देण्यास महापालिका प्रशासनाकडून वर्षानुवर्षे स्वारस्य दाखविले जात नाही. दिव्याखाली अंधार म्हणावा, त्यातलाच हा प्रकार आहे. कामगार व अधिकार्यांच्या समस्या, असुविधा व अन्य अडचणी, गैरसोयी आम्ही या निवेदनातून आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण त्यास सकारात्मक प्रतिसाद देताना या समस्यांचे निवारण कराल याची आम्हाला खात्री आहे.असे मत अभिजित बांगर यांच्यासमोर रवींद्र सावंत यांनी यावेळी व्यक्त केले.रवींद्र सावंत यांनी आयुक्तांसोबत ज्या समस्यांवर चर्चा केली त्या विविध समस्या खालील प्रमाणे\n1) नवी मुंबई मनपा आरोग्य विभागात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्थरावर 10 ते 12 वर्षांपासून करार पद्धतीवर बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (आरोग्य सेवक) काम करत आहेत.ऑक्सिलरी नर्स मिडवाईफ(छच) व बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (आरोग्य सेवक) हे समकक्ष असून,सध्याच्या कोविड कालावधीमध्ये सुरवातीपासून आपले नियमित काम ( डेंगू व मलेरिया) नियंत्रणाचे काम सांभाळून छच बरोबर कोविडचेही सम समान काम करत आहेत. महानगर पालिकेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी अधिकारी/कर्मचारी यांची भरती केली त्यामध्ये छच या पदास 35000 इतके मानधन दिलेले आहे.तरी गेली 10 ते 12 वर्ष महानगर पालिकेत आरोग्य सेवा देत असलेले बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी(आरोग्य सेवक)यांच्या पगाराचा विचार केला असता यांच्यावर अन्याय होताना दिसत आहे. तरी बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी यांनाही नव्याने भरती केलेल्या छच प्रमाणे 35000 पगार देऊन त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करावा ही विनंती.\n2) नवी मुंबई मनपा आरोग्य विभागात वैदयकीय अधिकारी व अपघात वैद्यकीय अधिकारी अशा भिन्न संवर्गात नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. या दोन्ही संवर्गातील अधिकारी एकाच प्रकारचे काम करत असूनसुद्धा अपघात वैद्यकीय अधिकारी या संवर्गातील अधिकार्यांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत 6600 इतके ग्रेड वेतन न देता 5900 इतके ग्रेड वेतन देण्यात येते व यामागील कारण अपघात वैद्यकीय अधिकारी हे एकल पद असल्याचे सांगितले जाते. एकल पद हे ते पद असते ज्याला पदोन्नतीची संधी उपलब्ध नसते,जर पदोन्नतीची संधी उपलब्ध नसती व अपघात वैद्यकीय अधिकारी हे पद एकल असते तर नवी मुंबई महापालिका प्रशासनानेे अपघात वैद्यकीय अधिकारी संवर्गातील अधिकार्‍याची सहाय्यक आरोग्य अधिकारी या पदावर पदोन्नतीकरिता प्रस्ताव सादर केला नसता, परंतु असा प्रस्ताव सादर केल्याने अपघात वैद्यकीय अधिकारी हे एकल पद नसल्याचे सिद्ध होत आहे म्हणून अपघात वैद्यकीय अधिकारी यांना आश्वासित प्रगती योजनेंतर्गत 6600 इतके ग्रेड वेतन देण्यात यावे ही आमची आग्रही मागणी आहे. 3) नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवर करार पध्दतीवर कार्यरत उद्यान सहाय्यकांना तसेच विविध विभागातील इतर पदवीधर मासिक पगार अत्यंत कमी स्वरूपाचा आहे. ज्याप्रमाणे कनिष्ठ अभियंता यांची साईटवर काम करण्याची जबाबदारी असते. तशीच जबाबदारी उद्यान सहाय्यक यांना देण्यात आलेली आहे. करार पध्दतीवरील कनिष्ठ अभियंता यांना सद्य: स्थितीत 40,000/-रुपये मानधन देण्यात येते तरी कनिष्ठ अभियंता यांना देण्यात येणार्‍या मासिक मानधनाइतके मानधन उद्यान सहाय्यक व विविध विभागातील इतर पदवीधर यांनाही लागू करण्यात यावे ही विनंती.\n4) नवी मुंबई महापालिका प्र्रशासनातील आरोग्य विभागात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत काम करणारे सर्व कर्मचारी 10 ते 18 वर्ष काम करत असून पालिकेमार्फत त्यांना मानधनही तुटपुंजे दिले जात आहे. तसेच सध्याच्या कोविड कालावधीत सदर कर्मचारी छढएझ च्या कामकाजासह कोविडचे ही काम करतात. तरी मिरा भाईंदर महानगरपालिकेने वैदयकीय आरोग्य विभागामध्ये शासनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत करार तत्वावरील कार्यरत कर्मचार्‍यांना दिलेल्या मानधन वाढीप्रमाणे आपल्या महानगरपालिकेतील राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत (छढएझ) अंतर्गत कर्मचार्‍यांची मानधन वाढ करण्यात यावी हि विनंती.\n5) पालिका प्रशासनात अनेक वर्षापासून औषध निर्माता (फॉर्मासिस्ट ) ठोक मानधनावर काम करत आहेे. प्रशासन त्यांना अवघे 18 हजार 500 रूपये मासिक वेतन देत आहेे. तथापि आता नव्याने भरती केलेल्या औषध निर्मात्यांना (फॉर्मासिस्ट) मासिक वेतन 30 हजार रूपये वेतन देण्यात येत आहेे. वेतनातील दुजाभाव कशासाठी जुन्यांचे वेतनात शोषण व नव्यांना भरघोस वेतनाचे प्रमोशन हा काय प्रकार आहे. जुन्या अनुभवी औषध निर्मात्यांंना नव्याने भरती झालेल्या औषध निर्मात्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे. तसेच त्यांची सेवा पालिका प्रशासनाने कायम करावी.\n6) पालिका आस्थापनेवरील कर्मचारी व अधिकार्‍यांना आपल्या आजारावरील उपचाराच्या बिलाची रक्कम मिळविण्यासाठी पालिका प्रशासनातील आरोग्य विभागात हेलपाटे मारावे लागतात. कधी वर्षाहून अधिक कालावधीही त्यात जातो. त्यामुळे हेे प्रकार व कामगार-अधिकार्‍यांना सहन करावा लागणारा मानसिक त्रास टाळण्यासाठी संबंधित कर्मचारी व अधिकार्‍यांना पालिका प्रशासनाने तात्काळ ‘कॅशलेस’ योजना लागू करण्यात यावी.\n7) परिवहन उपक्रमातील ठोक मानधनावरील कर्मचार्यांचे वेतन वाढविण्यात यावे. पीएफ, ग्रॅच्यईटी, वैद्यकीय भत्ता, पगारी रजा सह अन्य सुविधा या कामगारांना प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात.\n8) पालिका प्रशासनात 24 वर्षे सेवा झालेले स्वच्छता निरीक्षक व 12 वर्षे सेवा झालेले उपस्वच्छता निरीक्षक यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी. तसेच उपस्वच्छता निरीक्षकांना स्वच्छता निरीक्षकांचे वेतन लागू करण्यात यावे आणि स्वच्छता निरीक्षकांना वरची वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.\n9) कोविड काळात कार्यरत असणार्या एएनएम आणि समूह संघटक यांना प्रवास भत्ता व भ्रमणध्वनी भत्ता देण्यात यावा.\n10) करार पद्धतीवरील कर्मचार्‍यांना वेतन प्रमाणपत्र/फॉर्म नंबर 16 देण्यात यावे.\n12) करार पद्धतीवरील कर्मचारी यांचे एवढ्या वर्षाचा कामाचा अनुभव ग्राह्य धरून तसेच वयोमान उलटून गेल्यामुळे कुठल्याही शासकीय कार्यालयात / निमशासकीय कार्यालयात नोकरी मिळणे शक्य नसल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकामध्ये कायम स्वरूपी करण्यात यावे.\n13) ठोक मानधनावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना महापालिका प्रशासनाने सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यात यावे. कोरोना काळ आहेे. ते आजारी पडल्यास त्यांचा सर्व वैद्यकीय खर्च महापालिका प्रशासनाने करणे आवश्यक आहे. ई एल व सीएल या कर्मचार्‍यांना पालिका प्रशासन���ने देणे आवश्यक आहे. नागरी आरोग्य केंद्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना दररोज आठ तास काम करूनही दुसरा व चौथा शनिवार रजा भेटत नाही, यावरही निर्णय होणे आवश्यक आहे.\n14) कोविड काळात डॉक्टर,अधिकारी,कर्मचारी यांनाही हॉस्पिटलमध्ये राखीव बेड उपलब्ध करून घ्यावे व त्यांचा हॉस्पिटलचा खर्च पालिकेने करावा.\n15) राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोविड काळात सर्व कामगारांना 300 रूपये भत्ता लागू करण्यात आला, परंतु आपल्या महापालिकेत हा भत्ता अद्यापि देण्यात आला नाही. कामगारांना हा भत्ता प्रशासनाकडून लवकरात लवकर देण्यात यावा.\n16) कोविड सेंटर इंडिया बुल्सला कर्मचार्‍यांना कामावर जाणे-येणे साठी वाहनाची व्यवस्था पालिकेने करावी.\n17) प्रशासनाकडे कोणत्याही कामगाराचा अर्ज आल्यानंतर त्यावर सात दिवसाच्या आत कार्यवाही होणे आवश्यक आहेे. त्यांच्या अर्जावर प्रशासनाकडून उत्तर लवकर भेटत नाही. हेलपाटे मारावे लागतात, हे कोठेतरी थांबले पाहिजे.अश्या मागण्या/निवेदन रवींद्र सावंत\nनवी मुंबई इंटक अध्यक्ष यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केल्या आहेत.\n← पत्रकार पांडूरंग रायकर यांच्या परिवारास तात्काळ ५० लाख रूपयांची मदत द्यावी…\nकामगार विश्वस्त कॉ.भूषण पाटील साहेब यांच्या दणक्याने जेएनपीटी प्रशासन ताळ्यावर. →\nडॉ. प्रज्ञा भोईर यांनी केले “आर्सेनिक अल्बम-३०” या होमीयोपॅथीक गोळ्यांचे मोफत वाटप\nसिडको नागरी आरोग्य केंद्र कधी सुरू करणार चिंचपाडा परिसरातील ग्रामस्थांचा सवाल.\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0650-2/", "date_download": "2021-06-22T10:47:00Z", "digest": "sha1:E6TX7J7SSB4WIEXVEQVZSM4JW7JXN7FN", "length": 8874, "nlines": 62, "source_domain": "panvelvarta.com", "title": "केएन फाऊंडेशनच्या माध्यमातून मजूरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nकेएन फाऊंडेशनच्या माध्यमातून मजूरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nकेएन फाऊंडेशनच्या माध्यमातून मजूरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nपनवेल, दि.11 (वार्ताहर) ः कोरोनाच्या जागतिक संकटामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे प्रतिबंध म्हणून संपूर्ण देशात लोक डाऊन हा पर्याय निवडला आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प पडले आहे रोज मजुरी करणारे कुटुंब विस्कळीत कुटुंब यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्‍वभूमीवर के न फाउंडेशन आणि त्यांचे संस्थापक कोमल सुरज खोचरे उर्फ (तावरे ) यांनी काही गरजूंना अन्नधान्य किट आणि जीवनावश्यक वस्तू यांचे वाटप केले.\nकोरोना वर विजय मिळवून सगळे घरी सुरक्षित राहू अशा संदेश आणि जनजागृती करण्यात आली तसेच के एन फाउंडेशन आणि त्यांची टीम राजेंद्र तावरे, उझेफ शेख ,संदीप वर्मा पुष्पा काळे ,सतीश पवार सचिन गोरे,अक्षता बेलनकर उर्मिला वर्मा ,किरण तावरे,सोमनाथ तावरे,योगेश खुजे या सर्वांनी खूप मोलाची साथ दिली तसेच ए के फाउंडेशन संस्था आणि त्यांचे संस्थापक अंकुश कांबळे यांनीही त्यांच्याप्रमाणे हातभार लावला, संजय सावंत हरीश कांबळे, मनीष कांबळे ,सूर्यकांत कांबळे ,योगेश केणी सुभाष सोनवणे , सोहील नाईक ,प्रणय जाधव ह्यांचा साहाय्याने जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले केएन फाऊंडेशन आणि त्यांचा संस्थपिका कोमल सुरज खोचरे (तावरे) आशा च गरजू लोकांसाठी काम करतील आणि त्यांना आधार देतील ,त्यांचा ह्या कार्याला करू तितके कौतुक कमी आहे ,ह्या काळात सुद्धा स्वतः बारकाईने लक्ष्य देऊन लोकांना मदत करतायत.एक हात मदतीचा, लोक सेवा हीच ईश्‍वर सेवा मा��ून ते आज जनतेची सेवा करीत आहेत.\n← पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील त्रुटी दूर करा, मनुष्यबळ वाढवा ..\nतोतया पोलिसांनी चक्की चालकाला लुबाडले →\nपोलीस पाटीलांनी केली आपल्या सहकार्‍याला आर्थिक मदत..\nरोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनचे प्रेसिडेंट रोटरिअन हार्मेश तन्ना ह्यांच्या माध्यमातून संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्या कलाकारांना धान्य वाटप\nबेकायदेशीररित्या खवल्या मांजरांच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या 5 जणांना पनवेल व अलिबाग वनविभागाच्या पथकाने केले गजाआड…\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/29907/", "date_download": "2021-06-22T11:25:56Z", "digest": "sha1:4V2OGTBK6XJICLY2V3CRTC57HGQFZSMQ", "length": 17660, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ब्रेस्टेड, जेम्स हेन्‍री – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण��\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nब्रेस्टेड, जेम्स हेन्री : (२७ ऑगस्ट १८६५ – २ डिसेंबर १९३५). प्रसिद्ध अमेरिकन पुरातत्ववेत्ता व ईजिप्तविद्याविशारद. त्याचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात रॉकफर्ड (इलिनॉय) येथे झाला. धार्मिक विद्यालयात शिक्षण घेऊन सुरुवातीस त्याने काही दिवस चर्चमध्ये काम केले. त्या वेळी सेमिटिक भाषांच्या अभ्यासाकडे तो आकृष्ट झाला. धर्मशिक्षण सोडून येल विद्यापीठात विल्यम रेनी हार्पर यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्राच्यविद्या विषयात एम्. ए. झाला (१८९१). त्यानंतर बर्लिन विद्यापीठात त्याने आडोल्फ एरमान यांच्या मार्गदर्शनाखाली ईजिप्तविद्या विषयात पीएच्. डी. ही पदवी मिळविली (१८९४). त्याच वर्षी त्याची शिकागो विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून नेमणूक झाली. याच विद्यापीठात पुढे तो प्राध्यापक झाला (१९०५ – ३३). ईजिप्तविद्येच्या संशोधनासाठी आणि मेसोपोटेमियातील पुरातत्वीय अवशेषांचा अभ्यास करण्यासाठी १९०५ साली त्याच्या मार्गदर्शनाखाली ईजिप्तला एक पथक धाडण्यात आले. नाईलचे खोरे, सूदान आणि सिनाईचा परिसर यांतील विविध अवशेष व कोरीव लेख यांचा अभ्यास करून एंशंट रेकॉर्ड्‌स ऑफ ईजिप्त हे पुस्तक भाषांतरासह त्याने प्रसिद्ध केले (१९०६). नंतर रॉकफेलरच्या आर्थिक साह्याने त्याने शिकागो संग्रहालयासाठी अनेक प्राचीन अवशेष विकत घेतले. निवृत्त होईपर्यंत त्याने ईजिप्तच्या अनेक सफरी केल्या आणि जवळजवळ निम्मे आयुष्य तेथील संशोधन-अभ्यासात व्यतीत केले. आपल्या अभ्यास संशोधनाचे निष्कर्ष त्याने ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले. त्याच्या प्रमुख ग्रंथांपैकी द डिव्हल्‌पमेंट ऑफ रिलिजन अँड थॉट इन् एंशंट ईजिप्त (१९१२), ॲन एंशंट टाइम्स (१९१६), द डीन ऑफ कॉन्शन्स (१९३३), अ हिस्टरी ऑफ ईजिप्त फ्रॉम द अर्लिएस्ट टाइम्स टू द पर्शियन काँकेस्ट (१९२८) इ. प्रसिद्ध असून सिरिया वाळवंटाच्या उत्तरेकडील अर्धचंद्राकृती सुपीक भागात ‘फर्टाईल क्रेसेन्ट’ ही संज्ञा त्यानेच प्रथम प्रचारात आणली. हॅस्कल ओरिएंटल म्यूझियमचा संचालक (१८९५ – १९०१) आणि शिकागो ओरिएंटल इन्स्टिट्यूटचा संघटक व संचालक (१९१९ – ३५) इ. काही महत्त्वाची पदेही त्याने भूषविली होती. त्याच्या संशोधन-लेखनामुळेच ईजिप्तच्या समृद्ध संस्कृतीचे ज्ञानभांडार पुढील विद्वानांना अभ्यासणे सोयीचे झाले. न्यूयॉर्क येथे तो निधन पावला.\nत्याच्या आठवणी व चरित्र त्याचा मुलगा चार्ल्स ब्रेस्टेड याने पायोनिअर टू द पास्ट : द स्टोरी ऑफ जेम्स हेन्री ब्रेस्टेड (१९४४) या नावाने प्रसिद्ध केले. ब्रेस्टेड याच्यानंतर ईजिप्तच्या प्राचीन इतिहासावर अनेक विद्वानांनी संशोधनपर लिखाण केले तथापि या संशोधनाचा पाया ब्रेस्टेड यानेच घातला होता, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ईजिप्तचा प्राचीन इतिहास व संस्कृती यांवरूल लिखाणात ब्रेस्टेड याच्या ग्रंथाचा संदर्भ अपरिहार्य ठरलेला आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nलेअर्ड, सर ऑस्टेन हेन्‍री\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूम���नियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2021/05/blog-post_75.html", "date_download": "2021-06-22T10:29:01Z", "digest": "sha1:4RVULDMLQSKQTC7IFLBYQDPCC7D6CG6R", "length": 13223, "nlines": 341, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: अमृत अंगणी", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nरविवार, ३० मे, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मे ३०, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासा���ी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/82794/", "date_download": "2021-06-22T10:34:23Z", "digest": "sha1:PSCSZHGJCYKI6Y4GKGFAK47LOGNAI5UZ", "length": 13112, "nlines": 201, "source_domain": "lokshahilive.com", "title": "पारोळा येथे तीन लाख रूपयाचे कॅरिबॅग जप्त ; न.पा.ची धडक कारवाई – लोकशाही", "raw_content": "\nपारोळा येथे तीन लाख रूपयाचे कॅरिबॅग जप्त ; न.पा.ची धडक कारवाई\nin गुन्हे वार्ता, जळगाव\nपारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथे नगर पालिके च्या वतीने दुपारच्या सुमारास कॅरि बॅग विक्रेत्यांच्या घरी व गोडाऊन मध्ये अचानक धाड टाकुन टाकण्यात आली.\nया धाडीत तीन लाख रूपये किंमती चे जवळ पास चार टन सिंगल युज प्लाॅस्टिक कॅरि बॅग जप्त करण्यात आली, तसेच कारवाई करत चाळीस हजाराचा दंड ही वसुल करण्यात आला, यामुळे शहरात कॅरिबॅग विक्रेत्या मध्ये घबराटी चे वातावरण निर्माण झाले आहे, शहरातील प्रमुख कॅरिबॅग विक्रेते अतुल वाणी,रविंद्र वाणी, तसेच अतुल प्रोव्हीजन यांचा वर कारवाई करण्यात आली.\nया आधी ही शहरात सिंगल युज प्लास्टिक विरोधात कारवाया झाल्या आहेत परंतु ऐवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथम वेळेस कारवाई झाली असल्याचे बोलले जात आहे,या पुढे ही कारवाई मध्ये सातत्य राहाणार असल्याची माहिती पारोळा नगर पालिकेच्या मुख्यधिकारी ज्योती भगत यांनी सांगितले,सदर पथकात कर निरिक्षक संदिप सांळुखे,अभिषेक काकडे,संदिप सानप,एच,एम,पाटील,अक्षय हटकर ,टि,डी,नरवाडे,आकाश चौधरी,अभिजित मुदांणकर,सचिन चौधरी यांच्या सह न,पा,चे इतर कर्मचारी सदर पथकात होते,.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nभडगांव शहरातील विवेकानंद न���रमध्ये भरदिवसा घरफोडी\nपालिकेच्या आगामी अडीच वर्षांच्या कालखंडासाठी महापाैर, उपमहापाैर निवडीचा कार्यक्रम जाहीर\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nपालिकेच्या आगामी अडीच वर्षांच्या कालखंडासाठी महापाैर, उपमहापाैर निवडीचा कार्यक्रम जाहीर\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\nबोहरा सेंट्रल स्कूल पारोळा शाळेत जागतिक योगा दिवस साजरा\nविविध विकास कामाचे लोकार्पण करुन वाढदिवस साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%81/", "date_download": "2021-06-22T10:31:58Z", "digest": "sha1:XGCO4VU2IMI4C4R6Y4DMKO77PYWC73EM", "length": 3869, "nlines": 71, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "प्रेम आणि तु || PREM AANI TU || MARATHI KAVITA ||", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \n\"प्रेम केलं तरी राग येतो\nनाही केलं तरी राग येतो\nतुच सांग प्रेम आहे की नाही\nपाहील तरी राग येतो\nनाही पाहिल म्हणून राग येतो\nखर सांग चोरुन पाहतेस की नाही\nमी नाही भेटलो म्हणुन चिडतेस\nऊशीर झाला म्हणून चिडतेस\nमी येण्याची वाट पाहतेस की नाही\nहळुच माझ्या जवळ येतेस\nमाझ्या विरहात रडतेस की नाही\nडोळ्यात तुझ्या हे दिसते\nसांग खरंच प्रेम आहे की नाही\nतिला कळावे मला कळावे शब्द मनातील असे शब्द तयाचे शब्द न राहिले हासु उमटे जिथे\nदिवस माझे नी तुझे गोड त्या स्वप्नातले चांदण्या रात्रीचे क्षण परतुन आज यावे सखे सोबत तुझी अंधारल्या त्या रात्री लागी मनाला ओढ आज मिठीत यावे\nनकळत तेव्हा कधी चुक ती झाली होती प्रेम झाल अचानक जेव्हा ती लाजली होती ठरवल होत तेव्हाच आपल्याला हीच पाहिजे होती कस विचारू तिला जेव्हा…\nधुंद हे सांज वारे छळते तुला का सांग ना का असे की कोण दिसे एकदा तु सांग ना का असे की कोण दिसे एकदा तु सांग ना डोळ्यात हे भाव जणु विरह हा तो…\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mmarathi.peepingmoon.com/", "date_download": "2021-06-22T11:31:35Z", "digest": "sha1:CYWWG5RR3XPL2JC57GVWK7O2J2U7XVEA", "length": 10858, "nlines": 104, "source_domain": "mmarathi.peepingmoon.com", "title": "Bollywood News and Gossip in Marathi | PeepingMoon Marathi", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\n अभिनेत्री सोनाली कुलकर्णी करतेय मिनीमून एन्जॉय\nनऊवारी साडीत दिसल्या शेवंता फेम अपूर्वाच्या घायाळ करणा-या अदा\nऐश्वर्या सुर्यभानकडे पैशाची पेटी देऊन करणार ही मागणी\nकातळवाडीच्या देसी गर्ल्सचा हा धमाकेदार व्हिडीओ पाहा\nमकरंद अनासपुरे यांना या जवळच्या मित्राकडून मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nनायक - खलनायक : 'रंग माझा वेगळा' मालिकेत श्वेता साकारणारी अभिनेत्री अनघा भगरे सांगतेय खलनायिका साकारण्याचा प्रवास\nपाहा Video : 'येऊ कशी तशी म��� नांदायला' मधील स्विटूचा हा डान्स तुम्ही पाहिलात का \nपाहा Video : हा प्रेमाचा खेळ जिंकणार का जयदीप-गौरी...\nअभिनेता, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने त्याच्या ऑनस्क्रीन जिजाऊंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\n'लस घेउन फोटो काढला की अंग दुखत नाही' म्हणत शशांक केतकरने शेअर केला हा फोटो\nदामोदर पंत या नाटकाचं आणि भरत जाधव यांच्या वडिलांचं आहे खास कनेक्शन, वाचा सविस्तर\nचिमुकल्या भाच्यांसोबत प्राजक्ता माळीची टोटल धम्माल, पाहा Video\nPeepingMoon Exclusive : गायिका कीर्ति किल्लेदारच्या आयुष्यात योग आणि संगीताचा संगम, आगामी काळात म्युझिक कम्पोझर म्हणून करतेय पदार्पण\nExclusive: मला अवघड काळात मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी योगाची मदत झाली: मयुरी देशमुख\nबोल्ड आणि ब्युटिफुल श्रृती मराठेचं नवं फोटोशूट पाहा\nPeepingMoon Exclusive: साजिद नाडियडवाला यांचा अक्षय कुमार व अहान शेट्टीसोबत कुठलाही सिनेमा अद्यापतरी नाही\nPeepingmoon Exclusive: ‘बेल बॉटम’ साठी कमी मानधन घेण्याची बातमी फेक : अक्षय कुमार\nExclusive: पर्ल वी पुरीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी नाही, 12 जूनपर्यंत कोठडीतच रवानगी\nPeepingMoon Exclusive: महाराष्ट्र पोलिसांनी पर्लला वैद्यकीय चाचणीसाठी नेलं, सोमवारी कोर्टात होणार सुनावणी\n‘ड्रीमगर्ल’ सिनेमातील अभिनेत्री रिंकू सिंग निकुंभचे करोनाने निधन\nExclusive: रितेश देशमुख नेटफ्लिक्ससोबत डिजीटल डेब्यु करण्यास सज्ज, शशांक घोषचं दिग्दर्शन\nPeepingMoon Exclusive: अपघात आणि मेडिक्लेम पॉलिसी रिन्यू केल्याबद्दल बॉलीवुडचे स्टंटमेन, फायटर्सनी मानले अक्षय कुमारचे आभार\nवटपोर्णिमेच्या दिवशी आसावरीसमोर येणार सोहम आणि सुझॅनच्या नात्याचं सत्य, पाहा Video\nकुमारच्या आयुष्यातील ती बाई अखेर आली समोर , पाहा 'समातंर -2' चा ट्रेलर\n'बायको अशी हव्वी' आणि 'शुभमंगल ऑनलाईन' मालिकेत सुरु झालीये लगीनघाई\nपाहा Video : लग्नानंतरच्या नव्या नात्यासाठी अभिषेकची मानसिक तयारी नाही\n‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत उडणार सरु आणि सुर्याच्या लग्नाचा बार\nअभ्याच्या नोकरीचं खरं समजल्यावर लती-अभ्यामध्ये येणार का दुरावा \nमुंबईत असा रंगला 'टाईम्स मराठी फिल्म आयकॉन' सोहळा , पाहा क्षणचित्रे\nEmmy Awards 2019: ‘सेक्रेड गेम्स’, ‘लस्ट स्टोरी’ आणि ‘द रिमिक्स’ यांंना मिळालं नामांकन\nIIFA 2019 : म्हणून दीप-वीरची नेटक-यांनी घेतली चांगलीच फिरकी\nGrazia Millennial Awards 2019 : रंगारंग सोहळ्यात रेड कार्पेटवर अवतरल्य��� या मराठी तारका\nअमृता खानविलकरचा हा स्टनिंग लूक पाहून तुम्हीही म्हणाल वॉव \nसन्मान युवा धडाडीचा, पाहा युवा सन्मान आज संध्याकाळी सात वाजता झी युवावर\nफिल्मफेअर मराठी अवॉर्ड्ससाठी अवतरले तारांगण,असा रंगला सोहळा\nअभिनेत्री सुरभी हांडेचा झाला साखरपुडा\n'देवमाणूस' मधील खलनायक साकारताना किरण गायकवाडची सुरुवातीला अशी झाली होती अवस्था, नायक - खलनायक\nपाहा Video : 'बायको अशी हव्वी' मालिकेत जान्हवी सातारकर साकारणाऱ्या अभिनेत्री गौरी देशपांडेचं खऱ्या आयुष्यात आहे हे प्रोफेशन\nनायक - खलनायक : संजनाच्या भूमिकेसाठी नकारात्मक प्रतिक्रियेपेक्षा जास्त प्रेक्षकांचं प्रेम मिळतय - रुपाली भोसले\nNayak - Khalnayak : \"खलनायिका जास्त फेमस होतात\" म्हणत सुप्रिया पाठारे यांनी सांगितला खलनायिका साकारण्याचा प्रवास\nनायक - खलनायक Teaser : हे आहेत मराठी टेलिव्हिजनवरील लक्षवेधी विलेन्स, सिरीज लवकरच...\nExclusive: शेवटच्या घटका मोजताना ऋषी कपूर यांचा मन हेलावून टाकणारा फोटो\nPhotos: 'सैराट'च्या परशाला अशी कुणी मुलगी दिसली तर नक्की कळवा\nगुड न्यूज : लाडके श्री आणि जान्हवी पुन्हा येत आहेत तुम्हाला भेटायला\nपाहा Video : 'आम्हाला काही फरक पडत नाही, जोवर आमचं कुणी जात नाही'\nहाथ में गिटार लिए नजर आए नन्हे रॉकस...\nहाथ में गिटार लिए नजर आए नन्हे रॉकस...\nहाथ में गिटार लिए नजर आए नन्हे रॉकस...\nहाथ में गिटार लिए नजर आए नन्हे रॉकस...\nहाथ में गिटार लिए नजर आए नन्हे रॉकस...\nहाथ में गिटार लिए नजर आए नन्हे रॉकस...\nहाथ में गिटार लिए नजर आए नन्हे रॉकस...\nहाथ में गिटार लिए नजर आए नन्हे रॉकस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=38058", "date_download": "2021-06-22T10:17:54Z", "digest": "sha1:6NI2Q3RNMY4FSNTEBYLTKKURRS73W4ML", "length": 9790, "nlines": 62, "source_domain": "newspcmc.com", "title": "चिखली, कुदळवाडीचा रहिवासी भाग औद्योगिक विज वाहिन्यांपासून वेगळा करा.. - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nहक्काच्या पगारासाठी राज्य शासनाविरोधात आशा सेविकांचे पुण्यात आंदोलन..\nHome ठळक घडामोडी चिखली, कुदळवाडीचा रहिवासी भाग औद्योगिक विज वाहिन्यांपासून वेगळा करा..\nचिखली, कुदळवाडीचा रहिवासी भाग औद्योगिक विज वाहिन्यांपासून वेगळा करा..\nमनपा स्विकृत सदस्य दिनेश यादव यांची मागणी…\nपिंपरी (दि. ०६. मे. २०२१) :- चिखली, कुदळवाडी परिसरातील रहिवासी भागाला औद्योगिक विज वाहिन्यांपासून अलग करा, अशी मागणी मनपा स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी महावितरणकडे केली आहे. औद्योगिक वाहिन्यांवर देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली दर आठवड्याला आठ ते दहा तासाचे शट डाऊन घेतले जाते आणि त्यामुळे सदर भाग अंधारात असतो. तो टाळण्यासाठी औद्योगिक आणि रहिवासी भागाच्या विज वाहिन्या स्वतंत्र ठेवाव्यात असे यादव यांनी म्हटले आहे.\nदर गुरुवारी रहिवासी भागातील विज पुरवठा देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवला जातो जे विज ग्राहकांवर अन्याय केल्यासारखे आहे.अखंडित विज पुरवठ्याच्या नावाखाली शहरातील ग्राहक विज बिलात अतिरिक्त पैसे मोजतात आणि त्याबदल्यात महिन्यात तीस तासापेक्षा जास्त काळ जर विज पुरवठा मिळत नसेल तर हा अन्याय आहे असे यादव यांनी नमूद केले आहे.महाराष्ट्र विज नियामक आयोगाने औद्योगिक आणि रहिवासी विज वाहिन्या स्वतंत्र ठेवण्याबाबत महावितरणला आदेश दिले असूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यामुळे कुदळवाडी,सेक्टर सोळा,जाधववाडी,चिखली भाग हा भोसरी आणि टेल्को महावितरण विज उपकेंद्रातील औद्योगिक वाहिन्यांवर अद्यापही आहे.\nवाहिन्या स्वतंत्र करण्याची प्रक्रिया क्लिष्ट नसून,किरकोळ कामे केल्यास अंमलबजावणी करता येणे शक्य आहे. कोरोना काळात अनेक नागरिकांना वर्क फ्रॉम होम असल्याने विद्युत पुरवठ्यातील व्यत्यय अडचणीचा ठरत आहे,याशिवाय होम आयसोलेशन असलेल्या नागरिकांना प्रचंड उन्हाळ्यात विज नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत तीन दिवसापूर्वी एका करोना रुग्���ांचा लाईट अभावी मुत्यु झाला तसेच चिखली भागातील सर्व हाँस्पीटल मध्ये विज गेल्यामुळे अनेक समस्या तोड द्यावे लागत आहेत.त्यामुळे महावितरण कंपनीने तातडीने रहिवासी भागांसाठी स्वतंत्र विज वाहिन्यांची व्यवस्था करून अखंडित विज पुरवठा देण्याचे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन यादव यांनी केले आहे.\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0660-2/", "date_download": "2021-06-22T11:11:38Z", "digest": "sha1:RU7YJFFOZXXPO3LHTCXS5Q6CQNGM773J", "length": 11927, "nlines": 68, "source_domain": "panvelvarta.com", "title": "मुलगी झाली हो' फेम अभिनेता योगेश सोहनीला एक्सप्रेस वेवर लुटणाऱ्यास अटक ... - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nमुलगी झाली हो’ फेम अभिनेता योगेश सोहनीला एक्सप्रेस वेवर लुटणाऱ्यास अटक …\n‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेता योगेश सोहनीला एक्सप्रेस वेवर लुटणाऱ्यास अटक ‘स्टार प्रवाह’ या मराठी वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील ‘शौनक जहागीरदार’ची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या योगेश सोहनी यांना लुटणाऱ्यास पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.\nखंडणी विरोधी पथकाने गुरुवारी (दि. १३) रात्री सुसरोड येथे ही कारवाई केली. हा प्रकार शनिवारी (दि. ८) मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर घडला होता.\nयोगेश सुरेश गिरी (वय ३७, रा. नऱ्हे आंबेगाव, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी अभिनेता योगेश माधव सोहनी (वय ३२, रा. अंधेरी पूर्व, मुंबई) याने सोमवारी (दि. १०) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता योगेश सोहनी शनिवारी एक्सप्रेस हायवे वरून पुण्याकडे जात होते.त्यावेळी सोमाटणे फाटा येथे आरोपी गिरी याने हात दाखवून सोहनी यांना थांबण्याचा इशारा केला. त्यामुळे फिर्यादी सोहनी यांनी गाडी थांबवली. तुझ्या गाडी मुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे व एका इसमाला दुखापत झाली आहे. या अपघाताचे कायदेशीर तक्रार पोलिसांकडे करायची नसेल तर तू एक लाख पंचवीस हजार रुपये दे नाहीतर तुझ्यावर पोलीस केस होईल, असे सांगून आरोपी वाहन चालकाने फिर्यादी सोहनी यांना भिती दाखवली.\nतसेच, आरोपीने शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यानंतर सोमाटणे फाटा येथील एटीएममधून ५० हजार रुपये काढण्यास भाग पाडून फिर्यादी सोहनी यांच्याकडून ती रक्कम घेऊन निघून गेला. त्यानंतर सोहनी यांनी सोमवारी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.\nया गुन्ह्याचा तपास करीत असताना खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी आशिष बोटके यांना माहिती मिळाली की, आरोपी गिरी हा सुसरोड येथे येणार आहे.त्यानुसार, त्यांनी सापळा रचून गिरीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.\nअटक केलेला आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण पोलिसात चोरी, जबरी चोरी, खंडणी, फसवणूक असे १७ गुन्हे दाखल आहेत.\nही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, शाकिर जीनेडी, पोलीस कर्मचारी अशोक दुधवणे, निशांत काळे, आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, किरण काटकर, गणेश गिरीगोसावी, विजय नलगे, संदीप पाटील, शैलेश मगर, अशोक गारगोटे, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली.\nअभिनेता योगेश सोहोनी म्हणाला, “घटना घडल्यापासून पिंपरी- चिंचवड पोलीस माझ्या कायम संपर्कात होते. अवघ्या दोन दिवसात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला पकडले आहे. त्यांचे मानावे तेवढे अभार कमी आहेत. एवढी सक्षम पोलिस यंत्रणा असताना नागरिकांनी कसलीही भीती बाळगू नये. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेसाठी माझा त्यांना सॅल्युट आहे.”\n← संवेदना चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणार-संस्थापिका / अध्यक्षाकोमल खोचरे (तावरे)\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी तत्परतेने प्रभागातील समस्या सोडवल्या. →\nपनवेल महानगरपालिकेच्या वाहनचालकांसह इतर कामगार बांधवांना तातडीने बोनस देण्याची आझाद कामगार संघटनेची मागणी\nजनता व्हेन्टिलेटवर तर मुख्यमंत्री होम कॉरेन्टाईन – आमदार प्रशांत ठाकूर. कोरोना नियंत्रणात सपशेल अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारचा निषेध\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी तत्परतेने प्रभागातील समस्या सोडवल्या.\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rain-possibility-several-places-state-maharashtra-39005", "date_download": "2021-06-22T11:11:56Z", "digest": "sha1:7WPMFCYW2YR6T2SDQI7WD4UABQVZLS5I", "length": 18144, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi rain possibility in several places in state Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतुरळक ठिकाणी पावसाची शक्यता\nतुरळक ठिकाणी पावसाची शक्यता\nशुक्रवार, 11 डिसेंबर 2020\nमागील दोन ते तीन दिवसांपासून अरबी समुद्रात नैर्ऋत्य भागात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील वातावरण��वर झाला आहे.\nपुणे ः मागील दोन ते तीन दिवसांपासून अरबी समुद्रात नैर्ऋत्य भागात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत काही भागांत ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.\nराज्यात बुधवारी दुपारपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची स्थिती आहे. तर गुरुवारी (ता. १०) कोकणात काही अंशी ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम राज्यातील थंडीवर झाला आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागांतून थंडी कमी झाली आहे. पुढील काही दिवस थंडी कमी-अधिक स्वरूपाची राहणार आहे. गुरुवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठ येथे १२ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली आहे.\nअरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागात काही अंशी कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहेत. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसानंतर खानदेशातील धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत काही अंशी ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही थंडी कमी राहणार असून, किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.\nदरम्यान, उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्याला अडथळा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत किमान तापमानात चढ-उतार असल्याचे दिसून येते. विदर्भात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअस, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात सहा अंश सेल्सिअस, कोकणात पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे.\nयेथे आहे पावसाची शक्यता\nशुक्रवार ः पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, सातारा.\nशनिवार ः सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ.\nरविवार ः अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ.\nसोमवार ः अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ.\nगुरुवारी (ता. १०) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः मुंबई (सांताक्रूझ) २४ (५), अलिबाग २३ (४), ठाणे २२.८, रत्नागिरी २४.५ (४), डहा���ू २३.३ (५), पुणे १८.८ (७), कोल्हापूर २१.१ (६), महाबळेश्‍वर १६.९ (३), मालेगाव १८.६ (१), नाशिक १६.३ (५), निफाड १६.८., सांगली २०.८ (६), सातारा १८.७ (५), सोलापूर २० (४), औरंगाबाद १६.१ (५), बीड १५.१ (२), परभणी १३.६, परभणी कृषी विद्यापीठ १२, नांदेड १६ (३), उस्मानाबाद १९.१ (६), अकोला १६.३ (३), अमरावती १८ (३), बुलडाणा १७.४ (३), चंद्रपूर १५.२ (२), गोंदिया १३.८ (१), नागपूर १५.८ (३), वर्धा १५.६ (१), यवतमाळ १५.\nअरबी समुद्र समुद्र पुणे महाराष्ट्र maharashtra विदर्भ vidarbha हवामान विभाग sections कोकण konkan थंडी सकाळ परभणी parbhabi कृषी विद्यापीठ agriculture university खानदेश धुळे dhule नंदुरबार nandurbar पालघर palghar सिंधुदुर्ग sindhudurg जळगाव jangaon चंद्रपूर पूर floods नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal मुंबई mumbai अलिबाग ठाणे कोल्हापूर मालेगाव malegaon नाशिक nashik निफाड niphad सांगली sangli सोलापूर औरंगाबाद aurangabad बीड beed नांदेड nanded उस्मानाबाद usmanabad अकोला akola अमरावती\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nराज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...\nदेशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...\nआयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...\nमध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...\nप्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...\nसंकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...\nपावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...\nकोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातल���ल्या पावसाचा जोर...\nसोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...\nराज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...\nराज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...\nकोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...\nराज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...\nउत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...\nतुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...\nचिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...\nफळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...\nचार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...\nद्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...\nराज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/books/product/vaibhavshali-america/", "date_download": "2021-06-22T11:14:22Z", "digest": "sha1:BPSPXSOF2M2FNRO7XOLSL5WOOT4VY772", "length": 5799, "nlines": 87, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "वैभवशाली अमेरिका – मराठी पुस्तके", "raw_content": "\nHome / Featured / वैभवशाली अमेरिका\nश्री विजय भुस्कुटे यांनी अमेरिकेच्या वारीदरम्यान लिहिलेल्या रोजनिशीचे हे पुस्तकरुपी सादरीकरण. अमेरिकेबद्दल माहिती मराठीत देणार्‍या मोजक्याच पुस्तकांपैकी हे एक…मराठी प्रवासवर्णन लेखक वाचक मंच, कल्याण तर्पे आयोजित केलेल्या प्रवासवर्णन पुस्तक स्पर्धेत (२०११) तृतीय पारितोषिक विजेते पुस्तक.\nलेखक : श्री. विजय भुस्कुटे\nकिंमत : ६०० रुपये\nअक्षरजुळणी व मांडणी : सुनिल चव्हाण\nमुद्रक : वरदायिनी एंटरप्राइज\nसवलत किंमत – रु.४००/- अधिक टपाल खर्च रु.६०/- = रु.४६०/-.\nCategory: Featured Tags: वरदायिनी एंटरप्राइज, श्री. विजय भुस्कुटे\nलेखक : श्��ी. विजय भुस्कुटे\nकिंमत : ६०० रुपये\nअक्षरजुळणी व मांडणी : सुनिल चव्हाण\nमुद्रक : वरदायिनी एंटरप्राइज\nसवलत किंमत – रु.४००/- अधिक टपाल खर्च रु.६०/- = रु.४६०/-.\nश्री विजय भुस्कुटे यांनी अमेरिकेच्या वारीदरम्यान लिहिलेल्या रोजनिशीचे हे पुस्तकरुपी सादरीकरण.\nअमेरिकेबद्दल माहिती मराठीत देणार्‍या मोजक्याच पुस्तकांपैकी हे एक…\nमराठी प्रवासवर्णन लेखक वाचक मंच, कल्याण तर्पे आयोजित केलेल्या प्रवासवर्णन पुस्तक स्पर्धेत (२०११) तृतीय पारितोषिक विजेते पुस्तक\n`अमेरिका पहायचीय मग हे वाचा’ – दै. वृत्तमानस, मुंबई\n`एक छान प्रवासवर्णन’ – वीणा पाटील, संचालक, वीणा वर्ल्ड\nमूळ किंमत – रु.६००/-\nसवलत किंमत – रु.४००/- अधिक टपाल खर्च रु.६०/- = रु.४६०/-.\nदूरध्वनी : ९८५०३६५५५९ / ९९२००४५१३५\nआपल्या पुस्तकाची प्रसिध्दी ४,५०,००० मराठी माणसांपर्यंत फक्त रु. १,५००/- मध्ये.. अधिक माहितीसाठी क्लिक करा.\nप्रकाश बाळ जोशी यांच्या कथा\nअिंडिया, भारत आणि हिंदुस्थान\nसंगीत सरिता – राग कसे ओळखावेत\nफिरकीचा तांब्या – लोटपोट लोळवणूक – भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=35782", "date_download": "2021-06-22T11:12:24Z", "digest": "sha1:DWRGOPOIUABQJ343DMH5X7IF7JLTQ5EB", "length": 10352, "nlines": 64, "source_domain": "newspcmc.com", "title": "प्रतिभा महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा.. - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nHome ठळक घडामोडी प्रतिभा महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्���ाहात साजरा..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा..\nमराठी लोकसाहित्य मनाला झंकारणारे आहे.प्रा.विजय लोंढे…\nपिंपरी (दि. ०९. मार्च २०२१) :- चिंचवडमधील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये ऑनलाईन पद्धतीने ‘मराठी भाषा गौरव दिन ‘ विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात साजरा झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.विजय लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठी भाषेचे महत्त्व सांगत मराठी लोकसाहित्यातील लोकगीते याविषयी माहिती दिली. लोकगीते कशी निर्माण झाली. अगदी साध्या सोप्या बोली भाषेतून मानवी जीवनाचे अनुभव, भाव भावना या काव्यांतून व्यक्त होतात असे सांगत ती कशा पद्धतीने गायली जात हे प्रत्यक्ष सादरीकरणातून गाऊन दाखविली. यामुळे विद्यार्थ्यांना याचा छान आनंद घेता आला.\nसंस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरिया यांनी आपले मनोगत मांडताना आपल्या मराठी भाषेचे शिक्षण बाहेरच्या देशातही दिले जाते त्यामुळे आपल्याच देशात मराठी भाषेचे महत्त्व कमी होऊ नये यासाठी तिचे संवर्धन करणे आवश्यक आहे असे मत मांडले.\nपिंपरी चिंचवडच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र लाखे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मराठी शब्दांचे उच्चारण व्याकरणीक दृष्टया योग्य व्हावे. तसेच मराठी एकच शब्द अनेक अर्थानी वापरता येतो हे मराठी भाषेचे सौंदर्य आहे असे सांगत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, त्यासाठी जास्तीत जास्त वापर व्हावा असे मनोगत व्यक्त केले.\nकार्यक्रमात कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. कला शाखा विभाग प्रमुख डॉ रूपा शहा व सहकारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ दीपकजी शहा, प्राचार्य डॉ.बाबासाहेब सांगळे, सी.ए.ओ.डॉ राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ क्षितिजा गांधी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उप प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे उपस्थित होते. तसेच सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर वर्ग आणि विद्यार्थी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी तर, सूत्रसंचालन प्रा.देवांगी कुलकर्णी यांनी क��ले. मराठी विभाग प्रमुख प्रा. सुरेखा कुंभार यांनी आभार मानले.\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0670-2/", "date_download": "2021-06-22T11:41:12Z", "digest": "sha1:FU7YWQ5G5RYSUMQHUO4BE2S3UJ2MNCFG", "length": 9869, "nlines": 65, "source_domain": "panvelvarta.com", "title": "भिंवडीत १२ हजार जिलेटीनच्या कांड्या जप्त.. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nभिंवडीत १२ हजार जिलेटीनच्या कांड्या जप्त..\nभिंवडीत १२ हजार जिलेटीनच्या कांड्या जप्त\nभिवंडीमध्ये जिलेटीनच्या हजारो कांड्या बेकायदेशीररीत्या साठवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे गुन्हे शाखेने भिवंडीत एक मोठो सर्च ऑपरेशन करत ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत जवळपास १२ हजार जिलेटीनच्या कांड्या हस्तगत करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश आले आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात कारवली याठिकाणी मित्तर एंटरप्राईजमध्ये ही कारवाई ठाणे पोलिसांकडून करण्यात आली आहे.\nया कारवाईत बेकायदेशीररीत्या जिलेटीन आणि डेटोनेटरचा साठा केल्याचे आढळले आहे. कोणत्याही प्रकारची सुरक्षितता न ठेवता या जिलेटीनच्या कांड���या ऑफिसच्या स्टोअररूममध्ये बेकायदेशीररीत्या ठेवण्यात आल्या होत्या. डेक्कन कंपनीचे १२ हजार जिलेटीन कांड्या आणि ३००८ सोलर तसेच डेक्कन कंपनीचे डेटोनेटरही हस्तगत करण्यात आले आहे.\nठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असणाऱ्या कारवली या ठिकाणी असलेल्या मित्तल एंटरप्राइजेस च्या कार्यलायत ठाणे गुन्हे शाखेच्या कक्ष १ मार्फत छापा टाकण्यात आला. या छाप्यात गुरुनाथ म्हात्रे (५३) या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर गुरूनाथ म्हात्रेला स्थानिक कोर्टात हजर करण्यात आले. त्याला स्थानिक न्यायालयाने २२ मे पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nबेकायदेशीर जिलेटीन कांड्या आणि डेटोनेटरचा साठा कुठल्याही सुरक्षित स्थळी न ठेवल्या प्रकरणी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपुर्ण स्फोटकांचा साठा हा एका कपाटात ठेवण्यात आला होता असे छापा टाकणाऱ्या टीमला आढळले होते. या आरोपीचा खाणकामाचा व्यवसाय असून, त्याने हा साठा बेकायदेशीर पणे खोदरामासाठी ठेवला होता असे तपासाता निष्पन्न झाले आहे.\nया कारवाईत एकुण ६० बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रत्येक बॉक्समध्ये १९० इतक्या मोठ्या प्रमाणात जिलेटीनच्या कांड्या ठेवण्यात आल्या होत्या. ठाणे पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत ही मोहीम पार पाडली आहे. स्फोटके साठवल्या प्रकरणी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…\n← सर्वाचे आवडते नगरसेवक रविंद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा मदतीचा आधार.. →\nलॉकडाऊन पश्‍चात स्थानिक मराठी तरुण तरुणींना नोकरी व्यवसायात प्राधान्य देण्याची शिवसेनेची मागणी\nपनवेल तालुका पोलिसांनी केली ताडपट्टी मालडुंगे परिसरातील आदिवासी बांधवांना मदत\nपनवेल विधानसभा समन्वयक जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी दिले नियुक्तीपत्र\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-food-prices-are-rising-worldwide-39882", "date_download": "2021-06-22T11:08:58Z", "digest": "sha1:HQXCK5DIRJQAXY2WZB2S6AWL3YVIUOCW", "length": 16240, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Food prices are rising worldwide | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजगभरात अन्नधान्याच्या किमती चढ्याच\nजगभरात अन्नधान्याच्या किमती चढ्याच\nशनिवार, 9 जानेवारी 2021\nजगभरात डिसेंबर महिन्यात अन्नधान्याच्या किमती चढ्याच राहिल्या आहेत. मागील सात महिन्यांपासून जगभरात अन्नधान्याच्या किमतीत वाढीचा कल आहे. दुग्धजन्य पदार्थ, फळे आणि खाद्यतेलांच्या दरात सर्वाधिक दरवाढ झाली आहे.\nरोम (इटली) : जगभरात डिसेंबर महिन्यात अन्नधान्याच्या किमती चढ्याच राहिल्या आहेत. मागील सात महिन्यांपासून जगभरात अन्नधान्याच्या किमतीत वाढीचा कल आहे. दुग्धजन्य पदार्थ, फळे आणि खाद्यतेलांच्या दरात सर्वाधिक दरवाढ झाली आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ)वतीने ही माहिती देण्यात आली आहे.\nएफएओने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात अन्नधान्यांच्या किमतीत २.२ टक्क्याने वाढ झाली आहे. गहू, मका, तांदळाच्या दरात वाढ नोंदली गेली आहे. ही वाढ अमेरिका आणि रशियातही दिसून आली आहे. २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये तांदळाच्या किमतीत ८.६ टक्क्यांनी, मक्याच्या दरात ७.६ टक्के, तर गव्हाच्या दरात ५.६ टक्के वाढ झाली आहे.\nहाच दरवाढीचा कल खाद्यतेलांमध्ये दिसून आला आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१२मध्ये खाद्यतेलांच्या दरात सर्वाधिक वाढ झाली होती. त्या तुलनेत खाद्यतेलांच्या किमतीत ४.७ टक्के वाढ दिसून आली आहे. इंडोनेशिया पामतेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. इंडोनेशियात पामतेलाच्या निर्यातीवरील कर वाढविण्यात आल्यामुळे जगभरात पामतेलाच्या किमती वाढल्या आहेत.\nपरिणामी इतर खाद्यतेलांच्या किंमतीतही वाढ नोंदली गेली आहे. अर्जेटिनामध्ये प्रदीर्घ संप झाल्याने सोयाबीनपासून तेल तयार करण्याची आणि वाहतुकीची प्रक्रिया विस्कळीत झाली होती, त्याचा परिणाम म्हणून सोयाबीनच्या तेलात वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यांत दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत ३.२ टक्के वाढ झाली आहे. ही वाढ मागील सलग सात महिन्यांपासून होताना दिसत आहे.\nपश्‍चिम युरोपात दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचा परिणाम म्हणून दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत ही दरवाढ झाली आहे. मांसाच्या दरातही वाढ नोंदली गेली आहे. २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये मांसाच्या दरात ४.५ टक्के वाढ झाली आहे. तर नोव्हेबरच्या तुलनेत डिसेंबर महिन्यांत १.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हाच वाढीचा कल साखरेच्या दरा बाबतही कायम आहे.\nसंयुक्त राष्ट्र united nations गहू wheat अमेरिका इंडोनेशिया संप\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nराज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...\nदेशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...\nखामगाव तालुक्यात बंधाऱ्याची निर्मितीबुलडाणा ः ‘सकाळ रिलीफ फंडा’तून खामगाव तालुक्‍...\nसोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी...अकोला : गेल्या हंगामात सोयाबीन पिकाचे मोठ्या...\nआयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...\nमध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोन��� म्हणून ओळखल्या...\nकडा येथे कांद्याचे बनावट बियाणे जप्तनगर ः नगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या कडा (ता....\nकुंभोजमध्ये बेकायदा कीटकनाशकाचा साठा...कोल्हापूर : केंद्र शासनाने सुरक्षिततेच्या...\nदुधाला कायद्याने संरक्षण देण्यासाठी ‘...पुणे : शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना गाईच्या...\nआरक्षणप्रश्नी लोकप्रतिनिधींनी आता...नाशिक : ‘‘अठरा पगडजाती, बारा बलुतेदारांना सोबत...\nसिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीमुळे भात...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सलग चार पाच दिवस...\nसांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ, दर...सांगली ः गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे सौदे...\nआर्वी येथील स्मशानात उगवले पीकरूपी सोनेआर्वी, जि. वर्धा : येथील सेवानिवृत्त प्राध्यापक...\nप्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी आमदार...बुलडाणा : जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या...\nनगरमध्ये पावसाची दडी; पेरण्या खोळंबल्यापुणे नगर : नगर जिल्ह्यामध्ये अजूनही पाऊस सुरू...\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...नागपूर : कोणाचा कितीही दबाव आला तरी ओबीसींच्या...\nसीताफळाचा फळपीक विमा योजनेत समावेशजालना : ॲग्रोव्हिजन गटशेती संघाने वेळोवेळी विविध...\nधानाच्या भरडाईस नकार देणाऱ्या मिलर्सना...गोंदिया : गेल्या खरीप हंगामातील धानाची उचल करून...\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘...नांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक...\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी...नाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-kurankhed-gram-panchayat-collected-tax-giving-bouquet-375344", "date_download": "2021-06-22T10:45:01Z", "digest": "sha1:XMPX2TPJZEV7W55AOOHGF23CLZ7WH3BI", "length": 17355, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ग्रामपंचायतीचा अभिनव प्रयोग; नागरिकांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देत कर वसुली", "raw_content": "\nनागरिकांकडून वसुली थकीत असल्याने ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शक्कल लढवून संबंधित नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना कर भरण्यासाठी सूचना केल्या.\nग्रामपंचायतीचा अभिनव प्रयोग; नागरिकांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देत कर वसुली\n��ुरणखेड (जि.अकोला) : नागरिकांकडून वसुली थकीत असल्याने ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शक्कल लढवून संबंधित नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना कर भरण्यासाठी सूचना केल्या.\nत्यांच्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनीही ग्रामपंचायत प्रशासक व ग्राविकास अधिकाऱ्यांना कर भरूण चांगला प्रतिसाद दिला.\nयेथील ग्रामपंचायतचा कारभार प्रशासक डॉ. गणेश ताथोड याच्या हाती आला त्यावेळी ग्रामपंचायतची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती त्यामुळे ग्रामपंचायतची दैनंदिन कामे करण्यात अडचणी येत होत्या याकरिता थकीत करवसुली करणे गरजेचे होते त्याकरिता येथील ग्रामविकास अधिकारी जी. के. धाडसे यांनी अभिनव पद्धत शोधून काढली.\nप्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप, वीजबील माफीचा कंपनीचा प्रस्ताव एका मंत्र्याने दाबून ठेवला\nयामध्ये ग्रामविकास अधिकारी हे आपल्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांकडे जाऊन व ज्यांनी कर भरणा केला त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत व याची प्रसिद्धी स्थानिक सोशल मीडियामधून करत होते. यामुळे नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद लाभला.\nयातून झालेल्या वासुलीतूनच कर्मचाऱ्यांना दिवाळीत होईल तेवढा पगार देण्यात आला तसेच संपूर्ण गावात विजेचे दिवे लावण्यात आले. पाणीपुरवठाही व्यवस्थित करण्यात आला. आठवडी बाजारात साफसफाई करण्यात आली.\nसतर्कतेचा इशारा; पावसाची शक्यता, अधिकाऱ्यांना मुख्यालयी रहाण्याचे निर्देश\nकुरणखेड येथे मोठ्या प्रमाणात थकीत कर आहे. असेच सहकार्य नागरिकांकडून लाभले तर आणखीही कामांना गती मिळेल.\n-डॉ. गणेश ताथोड, प्रशासक, कुरणखेड ग्रामपंचायत\n चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या\nवसुलीकरिता गावकरी सहकार्य करत असून, ज्यांनी सहकार्य केले त्यांचे कुरणखेड ग्रामपंचायत आभार व्यक्त करते तसेच आणखी सहकार्य अपेक्षा आहे.\n-जी. के. धाडसे, ग्रामविकास अधिकारी, कुरणखेड\n(संपादन - विवेक मेतकर)\n धोका पुन्हा वाढतोय, रुग्ण संख्येत सतत वाढ\n धोका पुन्हा वाढतोय, रुग्ण संख्येत सतत वाढ अकोला ः गत महिन्यात अचानक गती मंदावलेला कोरोनाचा संसर्ग दिवाळी संपताच वाढत असल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत २० ते २५ पॉझिटिव्ह रुग्ण संख्येच्या आता असलेली कोरोनाग्रस्त��ंची संख्या आता अचानक वाढत आहे.\nघरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या, आरोपी पतीस अटक आणखी एकाचा शोध सुरू\nअकोला : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची चाकू भोकसून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. १९) रात्री आपातापा रोडवरील दमानी रुग्णालय परिसरात घडली. संगीता प्रशांत इंगळे असे मृतक महिलेचे नाव आहे. या प्रकरणात आरोपी पती प्रशांत इंगळे याला तात्काळ तर फरार असलेला आरोपी विक्की गोपी यास सिव्ह\nतर मंत्र्यांच्या घरात दिवाळी साजरी करू, रविकांत तुपकर यांचा घणाघात; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी आक्रमक\nमोताळा (जि.बुलडाणा) : शेतीपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतातच समाधी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी प्रशासनाने दिलेला शब्द पूर्णपणे पाळला नसून, अद्या\nवंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर करणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा\nअकोला ः उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे खासगीकरण नकाे, या मागणीसाठी लढा देत असलेल्या महिलांना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अशी ग्वाही दिली आहे. केंद्र आणि राज्य शासन यांच्या सहकार्याने सुरू असले\nशिक्षक मतदार संघात पंचरंगी लढतीची शक्यता , सुट्ट्या व कोरोनामुळे प्रचारात अडचणी\nवाशीम: अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या १ डिसेंबर रोजी होऊ घातली असून, यासाठी वाशीम जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजारावर शिक्षक त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.\nभाजपवाल्यांना गोंधळ कुठे घालावे याची कल्पना नाही, मंदिर आंदोलनावरुन प्रकाश आंबेडकरांची टीका\nऔरंगाबाद : भाजपवाल्यांना गोंधळ कुठे घालावे याची कल्पना नाही. कट्टर धार्मिकता मानणारा भाजपला तुळजाभवानीसमोर गोंधळ कुठे घालाव याची सुद्धा कल्पना नाही. लोकांनीच बडवून त्यांना हाकलून लावले, अशी टीका मंदिर आंदोलनावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केली. औरंगाबाद येथे बुधवा\nवंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी ‘लॉबिंग’\nअकोला : भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीत विलन करण्यात आल्यानंतर दोन्ही कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच नवीन जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी ॲड. प्रकाश आंबेडकर जाहीर करणार आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासा\n...आणि तेलतुंबडे प्रकरणाबाबत प्रकाश आंबेडकरांना घ्यावी लागली ही भूमिका\nअकोला : राज्यातील राजकारण आनंद तेलतुंबडे प्रकरणानंतर ढवळून निघाले आहे. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रकरणात थेट भूमिका मांडताना जाहिल वक्तव्य करण्यास सुरुवात केली. राज्यात कोरोना विषाणूचे संकट असताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जहाल भूमिकांमुळे प्रसं\nमाहिती अधिकाराता माहिती न दिल्याने अधिकाऱ्याला एक लाखाच्यावर दंड\nमलकापूर (जि.अकोला) : नगरपरिषदमधील चार अधिकाऱ्यांनी माहिती अधिकारा अंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी राज्य माहिती आयुक्त अमरावती यांनी त्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकरणात १ लाख ५६ हजार ७५० रूपयांचा दंड ठोठावला आहे.\nसीसीआयच्या कापूस खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : भारतीय कापूस महामंडळा (सीसीआय) च्या कापूस खरेदीला सुरूवात झाली असून, शेतकऱ्यांनी मात्र खासगी व्यापाऱ्यांना प्राधान्य देत सीसीआयच्या खरेदीकडे पाठ फिरविली असल्याचे पाहवयास मिळाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/coronavirus-covid-19-hospital-latur-maharashtra-274522", "date_download": "2021-06-22T10:50:21Z", "digest": "sha1:RYPHJ3EYNSJ6FEPFC4UUITHNP2PGDGBF", "length": 19957, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दिलासादायक...! लातुरात होणार 'कोरोना'साठी स्वतंत्र हॉस्पिटल", "raw_content": "\nगेल्या काही वर्षांपासून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम सुरू होते. ते जवळजवळ पूर्ण होत आले आहे. याचे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री अमित देशमुख यांनी एका जाहीर कार्यक्रमात केली होती. पण, आता उद्घाटनआधीच गांधी चौकातील हे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल कोरोना हॉस्पिटल म्हणून पुढे आणले जाणार आहे.\n लातुरात होणार 'कोरोना'साठी स्वतंत्र हॉस्पिटल\nलातूर : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने अद्याप लातुरात शिरकाव केला नाही. असे असले तरी 'कोरोना\"चा मुकाबला करण्यासाठी लातुरातील प्रशासकीय यंत्रण�� सज्ज झाली आहे. गांधी चौकात नव्याने उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे कोरोना हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने पावलेही टाकली आहेत.\nगेल्या काही वर्षांपासून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम सुरू होते. ते जवळजवळ पूर्ण होत आले आहे. याचे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री अमित देशमुख यांनी एका जाहीर कार्यक्रमात केली होती. पण, आता उद्घाटनआधीच गांधी चौकातील हे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल कोरोना हॉस्पिटल म्हणून पुढे आणले जाणार आहे. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेची आणि इतर कामे सुरू केली जात आहेत. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी 'फेसबुक'च्या माध्यमातून दिली. आता या हॉस्पिटलमध्ये किती रुग्णांची सोय होणार, व्हेंटिलेटर किती असणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.\nऔरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nशहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत शुक्रवारी (ता. 27) सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत एकुण 93 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असुन आजपर्यंत एकुण 2 हजार 543 रुग्णांची तपासणी करण्यात झाली आहे. त्यापैकी 50 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणु संस्थेकडे पाठविण्यात आले होते.\nत्यापैकी 43 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असुन 7 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. त्यापैकी पाच व्यक्तीची अहवाल प्राप्त होईपर्यंत त्यांना या संस्थेच्या विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे व इतर दोन व्यक्तींना खासगी रुग्णालयाच्या वर्गीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ९ व्यक्तींचा क्वारंटाइन कालावधी संपला आहे व इतर 34 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत होम क्वारंटाइनमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.\nगांधी चौकातील या जागेवर आधी कस्तुरबा स्मारक प्रसूतिगृहाची उभारणी करण्यात आली होती. शहरातील व्यापारी बंधूनी ही वास्तू बांधून दिली होती. याचे उदघाटन तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 1952 मध्ये झाले होते. त्यानंतर काही वर्षांनी कस्तुरबा गांधी जिल्हा स्त्री रुग्णालय म्हणून ते ओळखले जाऊ लागले.\nबँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...\nकाँग्रेसचे दिवंगत नेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 2012 मध्ये केंद्र सरकारकडून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल योजनेची मंजुरी मिळवून दिली. त्यांनतर जुनी इमारत पडून नव्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले. सध्या बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे. स्वच्छता, वीज पुरवठा याची कामे बाकी आहेत. ती युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहेत.\nलोकनेते विलासरावांचे पाय जिथे लागले तिथल्या शेतकऱ्यांचे कल्याण झाले पाहिजे, अमित देशमुखांची भावनिक साद\nबेलकुंड (जि.लातूर) : श्री संत शिरोमणी मारुती महाराज शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चाचणी गळीत हंगाम मार्च महिन्यात झालाच पाहिजे, असे आदेश वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी शनिवारी (ता.१६) दिला. बेलकुंड (ता.औसा) येथील संत शिरोमणी मारुती महाराज शेतकरी सह\nलातूरात 'धारावी पॅटर्न' राबवा : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख\nलातूर : लातूर शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादूर्भाव वाढतच चाललेला आहे. त्याअनुषंगाने लातूर महापालिकेने हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी `धारावी मॉडेल` कशा पद्धतीने येथे राबवता येईल यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री अमित देशमुख यांनी महापालिकेला केली आहे. येथे ब\n अमित देशमुखांनी घातलं औशावर लक्ष\nऔसा: नगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशातच औसा पालिकेतील 20 जागांपैकी 15 जागावर काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले पाहीजेत तसेच त्यासाठी जी काही मदत लागेल ती आम्ही पुरवायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली.\nलातूर : देशमुखपुत्रांचे विलासरावांना विजयार्पण \nलातूर : काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या अमित आणि धीरज या दोन्ही पुत्रांनी लातूर शहर आणि ग्रामीण मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला. विजयाचा टप्पा गाठल्यानंतर दोघांनीही बाभळगावातील विलासबागेत जाऊन विलासराव देशमुख यांच्या स्मृतिस्थळीला भेट दिली. वडिलांना विजय अर्पण करीत देशमुख पुत्\nVidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार ज्योतिरादित्य शिंदे\nपुणे : काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे राज्यात निवडणूक प्रचारासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात ता. 17 व 18 ऑक्‍टोबरला ते सात मतदारसंघांत स���ा घेणार आहेत.\nअमित देशमुख सांस्कृतिक धोरण मार्गी लावणार का\nलातूर : काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तयार झालेले सांस्कृतिक धोरण मागील सरकारच्या दुर्लक्षामुळे अजूनही पूर्णपणे अंमलात आले नाही. आता विलासरावांचे पुत्र अमित देशमुख यांच्याकडे सांस्कृतिक खात्याची धुरा आल्याने ते वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार का आणि सांस्कृतिक धोरण\nलातूर कोरोना अपडेट : त्या १२ जणांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू\nलातूर : निलंगा येथे आढळून आलेले कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण निलंग्यात कोणाकोणाच्या संपर्कात आले, त्याचप्रमाणे त्यांच्या हरियाणा ते लातूरपर्यंतच्या प्रवासात ते कुठे आणि कुणाकुणाच्या संपर्कात आले याचा शोध घेण्याचे काम राज्य सरकारतर्फे सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली. कोणत्\n लातूर जिल्हा झाला 'कोरोनामुक्त'\nलातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचार घेत असलेल्या आठही परप्रांतीय कोरोनाबाधीत रुग्णांचा अंतिम तपासणी अहवाल अखेर निगेटिव्ह आला. या अहवालामुळे लातूरकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या सर्व रुग्णांना लगेचच घरीही सोडण्यात आले. या अहवालानुसार लातूर जिल्हा आता कोरोनामुक्त\nउद्योगांनी प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, पालकमंत्री देशमुखांचे आदेश\nलातूर : जिल्ह्याची अर्थव्यवस्था सुरळीतपणे चालू राहण्यासाठी उद्योग सुरू झाले पाहिजेत. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार जेवढे उद्योग सुरू करता येतील तेवढे उद्योग सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी; परंतु या उद्योगांनी कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी प्रशासनाने दिलेले मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत\nआता स्वॅबची तपासणी लातुरातच होणार; साथरोग निदान प्रयोगशाळा सुरू\nलातूर : कोरोनाचे तपासणी अहवाल लवकर मिळावेत म्हणून शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये साथरोग निदान प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे यापुढे कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांच्या स्वॅबची तपासणी सोलापूर ऐवजी लातुरातच होणार आहे. पहिल्या दिवशी (ता. 25) तीन व्यक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaedunews.com/chandrakant-rawal/", "date_download": "2021-06-22T11:01:28Z", "digest": "sha1:2EW4I7H7MX3QOCY2DR5W3QOFL65BSRBL", "length": 17449, "nlines": 226, "source_domain": "www.mahaedunews.com", "title": "विद्यार्थ्यांना सक्षम बनविणारे प्रभावी व परिणामकारक शिक्षक, प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ | | Mahaedu News", "raw_content": "\nविद्यार्थ्यांना सक्षम बनविणारे प्रभावी व परिणामकारक शिक्षक, प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ\nविद्यार्थ्यांना सक्षम बनविणारे प्रभावी व परिणामकारक शिक्षक, प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ\nडॉ. चंद्रकांत रावळ सर एच.व्ही देसाई कॉलेज मध्ये उपप्राचार्य असताना, त्यांनी मला पीएच.डी असल्या मुळे १९९३ मध्ये एम.कॉम ला शिकविण्याची संधी दिली. रावळ सर यांच्या सहवासात मला मिळालेले अनुभव, नवीन नवीन माहिती, आठवणीं ऐकल्यावर सरांच्या विचारांचा एक वेगळाच ठसा माझ्या मनावर उठत गेला. एच.व्ही देसाई कॉलेज पेठे मध्ये होते. इथे येणारे विद्यार्थ्यांमधील अवगुण आणि सुप्त गुण हेरून त्याच्या व्यक्तीमत्वाला चालना व आकार देताना मी रावळ सरांना फार जवळून पाहिले. विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनाच्या, बेशिस्तीच्या समस्या सोडविण्या साठी ते तत्पर असत. दादागिरी करणाऱ्या विध्यार्थ्यांना दादागिरीतच उत्तर देण्याची त्यांची कसब वेगळीच होती.\nमाणसं निवडण व घडवण्याचं त्यांचे ज्ञान हे अनाकलनीय आहे. शिक्षण क्षेत्रात नवीन-नवीन प्रयोग करत रावळ सरांनी अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण करत विद्यार्थ्यांचे जीवन सुखमय केले. सरांचा ज्ञानाचा मोठेपणा असा की आपल्या अध्यापनाला कृतिशीलतेची जोड देण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील होते. रावळ सरांनी आपल्या वाट्याला आलेले काम कुशलतेने, आनंदीवृत्तीने आणि नियमांच्या आधीन राहून व नवनवीन अध्यापन तंत्राचा अवलंब करून केले आहे. रावळ सर म्हणजे चालते बोलते विद्यापीठ. त्यांच्या मार्गदर्शनाने आतापर्यंत 21 विद्यार्थ्यांनी विद्यावचस्पति तर 24 विद्यार्थ्यांनी M.Phil ही पदवी संपादन केली. हेच विद्यार्थी समाजासाठी आदर्श निर्माण करणारे आहेत असे मला मनोमनी वाटते.\nसरांनी आपल्या अनेक कार्यकीर्दीत कार्यशाळा, चर्चासत्र, तसेच परिसंवाद आयोजित केले व आपल्या कौशल्याने ती पार पाडली. तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिसंवादात 126 वेळा सक्रिय सहभाग नोंदवून एक आदर्श निर्माण केला. पुण्यातील नामांकित बी.एम.सी.सी. महाविद्यालयात प्राचार्य पद संभाळून त्यांनी आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा दाखवली त्यांना जवळपास 35 वर्षांपेक्षा जास्त अध्यापनाचा अनुभव रावळ सरांना आहे. त्यांनी अनेक आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम केले. माननीय नामदार शरद पवार साहेबां सारखे राजकीय धुरंदर याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते .अशा महाविद्यालयाचे प्राचार्य होण्याचा मान सरांना मिळाला .बी. एम .सी .सी. या महाविद्यालयाला नॅकच्या ‘अ’ श्रेणीत ठेवण्याचा बहुमान वेळोवेळी मिळवला आहे.\nप्राध्यापक, प्राचार्य असा प्रवास करत करत ते पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य, विद्यापीठातील कॉमर्स विभागाचे सदस्य तसेच नवीन अभ्यासक्रमाचे अध्यक्ष ,परीक्षा मंडळाचे सदस्य, प्राध्यापकांच्या वरिष्ठ निवड श्रेणी चे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. एवढेच नाही तर राज्य स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार समितीचे सदस्य , मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य ,पुणे विद्यापीठ S.T.R.M. विद्यापीठ नांदेड येथे संशोधन मंडळाचे सदस्य व स्पर्धा परीक्षेचे सदस्य म्हणूनही काम केले असून त्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला. त्यांनी जवळपास 500 पेक्षा जास्त वेगवेगळ्या महाविद्यालयात जाऊन मार्गदर्शन केले.\nवरील कामाची पावती व सन्मान म्हणून त्यांना अनेक नामवंत संस्थांचे पुरस्कारही मिळाले आहे. रावळसर राष्ट्रीय स्तरावर ऑल इंडिया कॉलेज प्राचार्य महासंघाचे कायमस्वरूपी सदस्य आहेत. “NAAC “समितीचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक महाविद्यालयांना भेटी देऊन त्यांच्या कामगिरीनुसार श्रेणी देण्याचे काम केले .तसेच विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे सल्लागार पद ही सन्मानाने भूषविलेले आहे.\nरावळ सरांना राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे 1994 मध्ये ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार तर भारती विद्यापीठातर्फे 2003 मध्ये ,’शिक्षण क्षेत्राचे महर्षी’ हा पुरस्कार देऊन गौरव केला. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा मानाचा “आदर्श शिक्षक पुरस्कार” त्यांना प्राप्त झाला. तसेच Dr.S.J.E. फाउंडेशन पुणे यांच्याकडून आणि पुणे विद्यापीठाकडून 2012 मध्ये त्यांना ‘आदर्श प्राचार्य पुरस्कार’मिळाला. पुण्यातील नामांकित महाराष्ट्रा कॉस्मोपॉलिटेन सोसायटी या संस्थेकडून 2019 मध्ये ‘शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामगिरी’ बद्दल पुरस्कार देऊन गौरव केला.\nविविध पुरस्कारांनी सन्मानित होऊन देखील रावळ सर वेळोवेळी आमच्याशी संपर्क साधून आत्मीय���ेने विचारपूस करायचे व आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात . यातून त्यांच्या विचारांची तीव्रता इतरांना कळते.आदरणीय रावळ सरांसोबत वावरत असताना त्यांच्या कार्याचा ,विचारांचा, व्यक्तीमत्त्वाचा जो ठसा माझ्या मनात उमटत गेला त्याला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न मी केला आहे. माझ्यात जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा असून याचा मला सार्थ अभिमान आहे.\nआदरणीय रावळ सरांचे भावी आयुष्य सुखाचे, समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.आम्हा सर्वांना सरांचे सहकार्य यापुढेही नेहमी मिळत राहील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.\nरावळ सरांच्या विशेष मार्गदर्शनाचा मी ऋणी आहे व राहील.\nप्राध्यापक डॉ. आफताब अन्वर शेख,\n2021 पासून MPSC मध्ये Attempts काउन्ट होणार\nSatish Kerkal on * जनता महाविद्यालय* || यादों की बारात || रमेश मोरगावंकर\nSatish Kerkal on विध्यार्थी मनाचे परिवर्तन: प्रा. सतीश केरकळ\n डॉ व्ही एन शिंदे महात्मा जोतीराव फुले पुरस्कार विजेते महात्मा जोतीराव फुले पुरस्कार विजेते मराठी भाषा आणि विज्ञान साहित्य || 27-Feb || 7 PM\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaedunews.com/krishna-patil/", "date_download": "2021-06-22T11:18:29Z", "digest": "sha1:RG6PCTHMQCWCQJNXH4SNKQQZJXTO7M5S", "length": 14989, "nlines": 226, "source_domain": "www.mahaedunews.com", "title": "पुन्हा एकदा अवतार घे !: कृष्णा पाटील | | Mahaedu News", "raw_content": "\nपुन्हा एकदा अवतार घे \nपुन्हा एकदा अवतार घे \nआज खूप प्रश्न विचारणार आहे तुला . लहानपणापासून खूप काही एकत आले आहे तुझ्याबद्दल आणि तुझ वर्णन काहीस अस केल जात कि तू ,जळी स्थळी काष्टी पाषाणी असतोस म्हणे आणि तुझी अनेक रूप आहेत असही म्हटलं जात. जेव्हा तू प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने कुठे आहे तुझा देव आणि तुझी अनेक रूप आहेत असही म्हटलं जात. जेव्हा तू प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने कुठे आहे तुझा देव असा प्रश्न विचारला तेव्हा चक्क तू स्तंभातून “नृसिहाच्या” रुपात प्रकट झालास. “कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन “तुझी ही गीतेतली वचन तर आता जवळ-जवळ आम्हाला तोंडपाठच झाली आहेत. आता पुन्हा ऐकण्याची ताकद संपली रे असा प्रश्न विचारला तेव्हा चक्क तू स्तंभातून “नृसिहाच्या” रुपात प्रकट झालास. “कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन “तुझी ही गीतेतली वचन तर आता जवळ-जवळ आम्हाला तोंडपाठच झाली आहेत. आता पुन्हा ऐकण्याची ताकद संपली रे मान्य आहे आज आम्ही जे भोगत आहोत. ते सर्व ऐकेकाळी तु ही भोगाल होतसंच की. पण जरी तू त्याकाळी मनुष्यरुपात होतास, तरी शेवटी तू देवच म्हणावा \nआमच्या सारख्या सामन्य माणसांकडे नाही रे एवढी सहनशक्ती, नाही सोसवत आता हे सगळ. आमच्या डोळ्यादेखत अन्याय होतात रे, आणि आमचे हात मात्र अजूनही दगडाखालीच आहेत. आता हे होणारे अन्याय आम्ही केवळ अगतिकतेन बघत बसतो. या पलीकडे दुसरा पर्याय नाही रे आमच्याकडे. आणि जरी आम्ही काही करण्याचा प्रयत्न केलाच तर आमची तोंड बंद केली जातात. या जगाचा खेळ फक्त राजकारण असणार का तुला माहितीये, या राजकारणात असे कित्तेक धृतराष्ट्र आहेत, फक्त सत्तेसाठी जगतायेत. एकदा का सत्ता बळकावली की फक्त आणि फक्त उपदेश बास तुला माहितीये, या राजकारणात असे कित्तेक धृतराष्ट्र आहेत, फक्त सत्तेसाठी जगतायेत. एकदा का सत्ता बळकावली की फक्त आणि फक्त उपदेश बास नकोयेत रे ती खोटी आश्वासन, खोटी स्वप्न . त्यांना फक्त एवढच सांग कि नका लपंडाव खेळू म्हणाव आमच्या बळीराज्यासोबत. तुझ्यानंतर आमची पोट भरणारा तोच एक आहे ना नकोयेत रे ती खोटी आश्वासन, खोटी स्वप्न . त्यांना फक्त एवढच सांग कि नका लपंडाव खेळू म्हणाव आमच्या बळीराज्यासोबत. तुझ्यानंतर आमची पोट भरणारा तोच एक आहे ना आणि त्यालाच सुळावर चढवू पाहतात रे ही लोक. इकडे कर्ज माफी करू म्हणता आणि तिकडे मात्र कुटुंब उध्वस्त होतात. स्वराज्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. पण जनतेवर अन्याय नाही झाला कधी. राजकारण तर त्यांनीही केल होतच की. त्या काळात नाही कधी कोणत्या शेतकर्यांने आत्महत्या केल्याच ऐकू आल. आणि मेक -इन -इंडियाच स्वप्न पाहणारे आम्ही, ज्याच्यामुळे आमची पोट भरतायेत त्याचाच बळी द्यायला निघालोय. तुला नाही का रे दया येत का या पोशिन्द्यावर. का त्याच्या आत्महत्तेच पाप स्वत:च्या माथी गोंदून घेतोयेस.\nदेवा जेव्हा तू मानव अवतारात होतास तेव्हा तुझ्या द्वापारयुगात स्त्रियांवर अन्याय तर होत नसत ना कबुल आहे ; ज्या वेळी दुर्योधन आणि दुष्यासनाने द्रौपदीच वस्रहरण केल होत , त्यावेळी तू तिच्या सोबत होतास . फक्त सोबतच नही , तर तिला वस्त्र देखील पुरवलीत . आणि काय रे कबुल आहे ; ज्या वेळी दुर्योधन आणि दुष्यासनाने द्रौपदीच वस्रहरण केल होत , त्यावेळी तू तिच्या सोबत होतास . फक्त सोबतच नही , तर तिला वस्त्र देखील पुरवलीत . आणि काय रे एका द्रौपदीला वस्त���रे पुरवून तू स्वत:ला देव समजतोस एका द्रौपदीला वस्त्रे पुरवून तू स्वत:ला देव समजतोस या कलीयुगात दुर्योधन आणि दुष्यासानासारखी माणस तीन वर्षाच्या मुलीपासून ते सत्तर वर्षाच्या म्हतारीपर्यंत स्त्रियांवर अत्त्याचार करतात , त्यांच्यावर क्रूर बलात्कार होतो , त्यावेळी तू कुठे असतोस या कलीयुगात दुर्योधन आणि दुष्यासानासारखी माणस तीन वर्षाच्या मुलीपासून ते सत्तर वर्षाच्या म्हतारीपर्यंत स्त्रियांवर अत्त्याचार करतात , त्यांच्यावर क्रूर बलात्कार होतो , त्यावेळी तू कुठे असतोस हे कलियुगातील अत्याचारि दुर्योधन आणि दुष्यासन ताठ मानेन वावरतात, आणि अन्याय झालेल्या स्त्रीला मात्र सामाजिक घाव झेलावे लागतात. एखादी स्त्री जर भ्रष्टाचाराच्या आड आली तर तीची नांगी ठेचायची ,तिचा विध्वुंस करायचा .तुझा मामा ही असाच अन्याय , अत्याचार करायचा ना रे , त्या कंसाचा तर वध केलास पण ह्या सगळ्यांना कधी शासन करणार हे कलियुगातील अत्याचारि दुर्योधन आणि दुष्यासन ताठ मानेन वावरतात, आणि अन्याय झालेल्या स्त्रीला मात्र सामाजिक घाव झेलावे लागतात. एखादी स्त्री जर भ्रष्टाचाराच्या आड आली तर तीची नांगी ठेचायची ,तिचा विध्वुंस करायचा .तुझा मामा ही असाच अन्याय , अत्याचार करायचा ना रे , त्या कंसाचा तर वध केलास पण ह्या सगळ्यांना कधी शासन करणार अत्याचार करणाऱ्या या नराधमाना कधी ताळ्यावर आणणार \nतुला हे सगळ कळत असून सुद्धा का गप्प आहेस तू का होणारे अन्याय खपवून घेतोस तू का होणारे अन्याय खपवून घेतोस तू महायुद्धाच्या वेळी प्रत्यक्ष तू अर्जुनाला गीता सांगितली होतीस . अर्जुनाला कायम सोबत दिलीस . आणि आजकालच्या अर्जुनानां मार्ग दाखवण्यासाठी फक्त भगवतगीताठेऊन गेलास . मला एक सांग तुझी गीता वाचायला पुरेसा वेळ आहे का कोणाकडे महायुद्धाच्या वेळी प्रत्यक्ष तू अर्जुनाला गीता सांगितली होतीस . अर्जुनाला कायम सोबत दिलीस . आणि आजकालच्या अर्जुनानां मार्ग दाखवण्यासाठी फक्त भगवतगीताठेऊन गेलास . मला एक सांग तुझी गीता वाचायला पुरेसा वेळ आहे का कोणाकडे आणि तू समजावणार नाहीस तोवर मतीत अर्थ कळणार नाही . बरोबर ना \nआता तुला एकाच मागण , तू ही जी गांधारीसारखी अंधपट्टी बांधलीयेस न तुझ्या डोळ्यावर ती जरा वेळ बाजूला सार. तुझ्या डोळ्यावरची झापड उघड आणि तुझ्या भक्तांच्या भेटीला ये आता. आता हे ��ुझ मुर्तीरूप पुरे झाल . त्या मुर्तीरुपातून बाहेर पड आणि पुन्हा एकदा फिरव तुझ सुदर्शन चक्र , कर घाव तुझ्या गदेने आणि निघुदे तुझ्या धनुष्यातून न्यायाचा बाण. “माणुसकी संपत चालीये कृष्णा आता तरी परत ये” पुन्हा एकदा कलियुगाचा उद्धार कर आणि पुन्हा एकदा अवतार घे \nलेखिका : पाटील क्रिष्णा\nSatish Kerkal on * जनता महाविद्यालय* || यादों की बारात || रमेश मोरगावंकर\nSatish Kerkal on विध्यार्थी मनाचे परिवर्तन: प्रा. सतीश केरकळ\n डॉ व्ही एन शिंदे महात्मा जोतीराव फुले पुरस्कार विजेते महात्मा जोतीराव फुले पुरस्कार विजेते मराठी भाषा आणि विज्ञान साहित्य || 27-Feb || 7 PM\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/breaking-shop-and-they-ate-ice-cream-and-ran-out-nrms-69827/", "date_download": "2021-06-22T10:33:55Z", "digest": "sha1:G6EKYL5X3DTMSWNEIGTE2VCFYRCHUTAM", "length": 11415, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "breaking shop and they ate ice cream and ran out nrms | बारामतीत चोरांचा सुळसुळाट, आधी दुकानं फोडली नंतर आइस्क्रीम खावून.., व्हिडिओ व्हायरल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nचोरीचा मामला आइस्क्रीम खावून धावलाबारामतीत चोरांचा सुळसुळाट, आधी दुकानं फोडली नंतर आइस्क्रीम खावून.., व्हिडिओ व्हायरल\nबारामतीतील (Baramati) मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी चौकातील सुख शांती अपार्टमेंटयेथील पाच दुकाने (Five Shops) अज्ञात चोरट्यांनी फोडली. त्यानंतर चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली आहे.\nबारामती : बारामतीमध्ये (Baramati) चोरट्यांनी एकाच रात्री एकापाठोपाठ दुकानं फोडल्याची घटना समोर आली आहे. दुकानातील रोख रक्कम लंपास करून चोरांनी आइस्क्रीम (Ice-Cream) फस्त केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV Camera) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.\nबारामतीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी चौकातील सुख शांती अपार्टमेंटयेथील पाच दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली. त्यानंतर चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली आहे. शहरातील शिवाजी चौकातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या या अपार्टमेंटमधील शिवशक्ती इंटरप्राईजेस, इलेक्ट्रॉनिक्स या दुकानातील रोख चोरट्यांनी चोरून नेली आहे.\nकैद्याला फाशीची घाई काय मला या जगात राहायचं नाय…\nतसंच कलर पेंट, चप्पल शूज, डिझाईनिंग आणि आइस्क्रीम पार्लर असे पाच दुकाने क्रमाने फोडून या दुकानातील रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले आहे. दरम्यान, सकाळी हे दुकाने फोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर दुकान मालकांनी घटनेची माहिती बारामती शहर पोलिसांना दिली. या प्रकरणी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mmarathi.peepingmoon.com/category/television-news-2", "date_download": "2021-06-22T10:30:55Z", "digest": "sha1:2A4K2CHIQB6OGWIJ3T4S4BXSEPRUKZYG", "length": 2740, "nlines": 45, "source_domain": "mmarathi.peepingmoon.com", "title": "Marathi TV News | Television Actors Gossip at PeepingMoon Marathi", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nपाहा Video : हा प्रेमाचा खेळ जिंकणार का जयदीप-गौरी...\nवटपोर्णिमेच्या दिवशी आसावरीसमोर येणार सोहम आणि सुझॅनच्या नात्याचं सत्य, पाहा Video\nकुमारच्या आयुष्यातील ती बाई अखेर आली समोर , पाहा 'समातंर -2' चा ट्रेलर\n'बायको अशी हव्वी' आणि 'शुभमंगल ऑनलाईन' मालिकेत सुरु झालीये लगीनघाई\nपाहा Video : लग्नानंतरच्या नव्या नात्यासाठी अभिषेकची मानसिक तयारी नाही\n‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत उडणार सरु आणि सुर्याच्या लग्नाचा बार\nअभ्याच्या नोकरीचं खरं समजल्यावर लती-अभ्यामध्ये येणार का दुरावा \n यादिवशी प्रदर्शित होणार 'समांतर - 2' वेबसिरीजचा ट्रेलर, पाहा टीझरची झलक\nअंतरा आणि मल्हारची हटके कहाणी दिसणार जीव माझा गुंतलामध्ये\nआता ऑनलाईन नाही तर शंतनू-शर्वरीचं होणार खरंखुरं शुभमंगल, पाहा पात्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=39149", "date_download": "2021-06-22T11:19:06Z", "digest": "sha1:MDYGNYOWVONMCNYZBEJA56L6PV7QNYII", "length": 10469, "nlines": 63, "source_domain": "newspcmc.com", "title": "देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या त्या तक्रारीचे पुढे काय? - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nHome ठळक घडामोडी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या त्या तक्रारीचे पुढे काय\nदेहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या त्या तक्रारीचे पुढे काय\nमहिना उलटला तरीही कारवाईची प्रतीक्षाच\nबोर्डाच्या दुहेरी भूमिकेमुळे कर्मचारी भयग्रस्त, तर जनता संभ्रमात…\nपिंपरी (दि. ३० मे. २०२१) :- देहूरोड कॅंटोन्मेंटच्या बो���्डाच्या अतिक्रमण विरोधी पथकाला काही बेकायदेशीर बांधकामधारकांनी अर्वाच्य शिवीगाळ व धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली. ही घटना ३० एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२.१५ च्या दरम्यान घडली होती. त्याबाबत देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाने देहूरोड पोलीस चौकीत रीतसर तक्रार दाखल केली होती. ही घटना घडून एक महिन्याचा कालावधी उलटला. तरीही त्या संबधितांवर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे बोर्डाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.\nदेहूरोड बोर्डाच्या हद्दीत आंबेडकरनगर व शिवाजीनगर परिसरात काही ठिकाणी सरकारी जागेवर बांधकाम सुरू असताना कॅंटोन्मेंटचे इंजिनिअर व सोबत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक या ठिकाणी बांधकाम करू नका, असे आवाहन करीत होते. त्या बांधकामावर अतिक्रमण विरोधी कारवाई करीत असताना अचानक तेथे लोकांचा जमाव जमा झाला. त्यातील काहींनी कारवाईमध्ये अडथळा आणला. तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्याना अर्वाच्य शिवीगाळ व धक्काबुक्की केली. कर्मचारी कारवाई बंद करून तिथून निघून जात असताना त्यांनी त्यामध्ये अडथळे आणले व मज्जाव केला व सरकारी कामात अडथळा निर्माण केला, असे बोर्डाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.\nमुळात महिना उलटला तरीही बोर्डाकडून त्या संबंधितावर कारवाई झाल्याची माहिती मिळत नाही. कारवाईसाठी पाठपुरावा होतो की नाही याचाही उलगडा नाही. आपल्याच कर्मचा-यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागायला बोर्डाला महिन्याभराचा विलंब होतो. त्यामुळे सरकारी जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना बोर्डाकडून पाठीशी घातले जाते की काय असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, दुसरीकडे बोर्डाच्या रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे एकाचा मृत्यू झाला. प्रशासनाला नातेवाईकांनी जाब विचारला म्हणून त्यांच्यावर तत्परतेने गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले. त्यात तरुण मुलांचा समावेश होता. त्यामुळे त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले. देहूरोड कॅंटोन्मेंटच्या बोर्डाच्या अशा दुहेरी भूमिकेमुळे एकीकडे बोर्डाचे कर्मचारी भयग्रस्त आहेत तर जनता संभ्रमात आहे.\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, प���्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0680-2/", "date_download": "2021-06-22T10:10:08Z", "digest": "sha1:6AUFBY22OTANQLGSCZ7VWXVQHXNCCAVK", "length": 6378, "nlines": 60, "source_domain": "panvelvarta.com", "title": "टेकडी गार्डन परिसरात आढळला मृतदेह. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nटेकडी गार्डन परिसरात आढळला मृतदेह.\nटेकडी गार्डन परिसरात आढळला मृतदेहपनवेल दि.23 (संजय कदम): नवीन पनवेल से.-12 येथीलटेकडी गार्डन परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध खांदेश्वर पोलिस करीत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय 40 ते 45 वर्षे, रंग सावळा, चेहरा उभट, अंगाने सडपातळ, नाक सरळ व टोकदार, उंची 5 फूट 3 इंच, केस काळे-पांढरे, दाढी बारीक काळी पांढरी असून अंगात निळ्या पांढऱ्या राखाडी रंगाचा हाफ टीशर्ट व काळ्या रंगाची हाफ पॅंट घातली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास खांदेश्वर पोलिस ठाणे किंवा पोलिस उपनिरीक्षक एम.जे. करचे यांच्याशी संपर्क साधावा.\n← प म पा चे नगरसेवक विकास घरत यांची ठाम भूमिका..\nभंगार माफियांनी केले आपल्या सहकाऱ्यांना गंभीर जखमी. →\nमुख्यमंत्री चांगलं काम करतायेत; राज्यपालांचा पवारांजवळ निरोप\nपोलीस मुख्यालय कळंबोली येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रति��ाद\nमान्सूनपूर्व कामांसाठी सिडकोचा कळंबोलीत सर्व्हे ; नगरसेवक सतीश पाटील यांच्या उपस्थितीत अधिकार्‍यांनी केली पाहणी.\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21313/", "date_download": "2021-06-22T11:47:28Z", "digest": "sha1:OTRFF7ZNXQZEU2P6GKR7CEQ5YU4CUV34", "length": 20565, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "क्यूल्पे, ओस्वाल्ट – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर ए���्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nक्यूल्पे, ओस्वाल्ट : (३ ऑगस्ट १८६२–३० डिसेंबर १९१५). जर्मन मानसशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व मानसशास्त्रातील वुर्ट्सबर्ग संप्रदायाचा प्रणेता. प्रायोगिक मानसशास्त्रात अंतर्निरीक्षण पद्धतीचा अवलंब प्रथम करण्याचा मान क्यूल्पेला दिला जातो. जन्म लॅटव्हियातील कँडौ येथे. लाइपसिक विद्यापीठात ⇨ व्हिल्हेल्म व्हुंट (१८३२–१९२०) याच्या मार्गदर्शनाखाली त्याचे शिक्षण झाले. १८८७ मध्ये त्याने मानसशास्त्रात लाइपसिक विद्यापीठाची पीएच्. डी. मिळविली. नंतर लाइपसिक, वुर्ट्सबर्ग, बॉन (१९०९) व म्यूनिक (१९१३) ह्या विद्यापीठांत त्याने प्राध्यापक म्हणून काम केले. १८९४ मध्ये त्याची वुर्ट्सबर्ग विद्यापीठात तत्त्वज्ञानाचा व सौंदर्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. वुर्ट्सबर्ग येथे त्याने प्रायोगिक मानसशास्त्राचे केंद्र सुरू केले. या केंद्रातील प्रायोगिक संशोधनातूनच वुर्ट्सबर्ग संप्रदाय उदयास आला [→ मानसशास्त्र]. पहिल्या महायुद्धापर्यंतच्या काळात ह्या संप्रदायाचा चांगला विकास झाला. पुढे बेल्जियममध्ये हा संप्रदाय आल्बर्ट मिशोत याच्या नेतृत्वाखाली चालू राहिला.\nमानसशास्त्रातील काही समस्यांबाबत क्यूल्पेची मते व्हुंटच्या मतांहून भिन्न होती. स्मृती, विचारप्रक्रिया, संवेदन इ. मानवी उच्चतर मनोव्यापारांचे प्रायोगिक अन्वेषण करता येणे शक्य नाही, ह्या समजुतीतून व्हुंट व ⇨ ई. बी. टिचनर (१८६७–१९२७) यांनी या मनोव्यापारांची उपेक्षा केली. तथापि क्यूल्पेने मात्र या मनोव्यापारांचे प्रायोगिक अन्वेषण केले आणि संवेदन, स्मृती, विचारप्रक्रिया यांमध्ये केवळ कल्पनांचे साहचर्यच न��ते तर व्यक्तींचे अंगीकृत कार्य आणि तिची अभिवृत्ती ह्यांद्वारे ह्या क्रियांचे जे नियमन होत असते, त्याचा त्यांवर प्रभावही पडत असतो, असे दाखवून दिले. एखादे कार्य करण्यासाठी व्यक्तीची मानसिक तयारी होते आणि त्या तयारीमुळे व्यक्तीचे आपल्या कार्यासंबंधीचे प्रत्यावाहनही (रिकॉल) प्रभावित होत असते, असे त्याने स्मृतिविषयक प्रयोगांच्या आधारे सिद्ध केले. उदा., ‘कुत्रा’ याची ‘जाती’ सांगणे हे जर अंगीकृत कार्य असेल, तर ‘पशू’ ह्या शब्दाचे प्रत्यावाहन होईल आणि ‘कुत्रा’ ह्या जातीचे विवक्षित उदाहरण देणे, हे जर अंगीकृत कार्य असेल तर ‘शिकारी कुत्रा’ ह्या उदाहरणाचे प्रत्यावाहन होईल. सारांश, व्यक्तीपुढे असलेले कार्य आणि त्याबाबत असलेली व्यक्तीची जाणीवयुक्त अभिवृत्ती यांचा स्मृतीवर प्रभाव पडत असतो [→ स्मृति व विस्मृति].\nव्यक्तीच्या विचारप्रक्रियेलाही हेच तत्त्व लागू पडते, असे त्याने प्रयोगाधारे सिद्ध केले व विचारांचा ओघ हा केवळ साहचर्याधिष्ठित नसतो, असे दाखवून दिले. विचारप्रक्रिया म्हणजे केवळ प्रतिमांचे प्रत्यावाहन व त्यांचा वापर एवढीच प्रक्रिया असते, या साहचर्यवादी मताचे खंडन ⇨ आल्फ्रेड बीने याने आपल्या प्रयोगांच्या आधारे करून प्रतिमारहित विचारक्रिया असू शकते, असे प्रतिपादन केले. क्यूल्पेच्या प्रयोगांनीही बीनेच्या मतास पुष्टी मिळाली [→ विचारप्रक्रिया].\nक्यूल्पेने आपल्या मानसशास्त्रीय प्रयोगांच्या आधारे ‘वेदन’ (सेन्सेशन) व ‘आकलन’ (ॲप्रिहेन्शन) यांतील फरक व पर्यायाने ‘अस्तित्वात असणे’ (बीइंग) आणि ‘संवेदन होणे’ (बीइंग पर्सिव्ह्‌ड) यांतील फरक स्पष्ट केला. भाबडा वास्तववाद आणि चिद्‍वाद या दोन्हीही प्रकारच्या ज्ञानमीमांसात्मक भूमिका टाळणारी अशी चिकित्सक वास्तववादाची भूमिका त्याने प्रतिपादन केली. त्याच्या मानसशास्त्रीय विचारांशी त्याची ही भूमिका सुसंगत आहे. सौंदर्यप्रत्यय हा नेहमीच समानुभूतिमूलक असतो असे नसून, वस्तूची प्रमाणबद्धता, विशिष्ट मांडणी, आकार, सुसंवाद इ. वस्तुनिष्ठ गुणधर्मांमुळेही आपणास सौंदर्यप्रत्यय येतो, असा त्याचा दृष्टिकोन होता.\nत्याचे ग्रंथ जर्मन भाषेत असून त्यांपैकी काही ग्रंथांची इंग्रजी भाषांतरे झाली आहेत. त्याचे उल्लेखनीय ग्रंथ पुढील प्रमाणे होत : Grundriss der Psychologie (१८९३, इं. भा. टिचनर, ई. बी. ॲनआउटला��न्स ऑफ सायकॉलाजी, १९०१), Einleitung in die Philosophie (१८९५), Die Philosophie der Gegenwart in Deutschland (१९०२), Immanuel Kant (१९०७), Psychologie und Medizin (१९१२), वGrundlagen der Aesthetik(१९२१). म्यूनिक येथे त्याचे निधन झाले.\nअकोलकर, व. वि. केतकर, भा. ग.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://newspcmc.com/?p=26314", "date_download": "2021-06-22T11:35:25Z", "digest": "sha1:JBA3TDA3S77TX6LNRK5FZYQVTJCQOHUI", "length": 8510, "nlines": 63, "source_domain": "newspcmc.com", "title": "प्रतिभा जुनिअर कॉलेजचे घवघवीत यश… - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nHome ठळक घडामोडी प्रतिभा जुनिअर कॉलेजचे घवघवीत यश…\nप्रतिभा जुनिअर कॉलेजचे घवघवीत यश…\nपिंपरी (दि. २०. जुलै. २०२०) :- चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा जुनिअर कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०१९ – २० या वर्षाच्या इयत्ता १२ वी च्या ९८.६० टक्के निकालाने पिंपरी चिंचवड परिसरामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.\nशाखानिहाय निकाल पुढीलप्रमाणे :-\nविज्ञान शाखेतून प्रथम – पियुष राहुल बोरा ९१.८५ टक्के, व्दितीय बेग मैमूना मिराज अक्खतर – ९०.१५ टक्के, तृतीय कौशल सुरेंद्र रानडे ८९.२३ टक्के, वाणिज्य शाखेतून प्रथम – अनंता अनिमेश भट्टाचार्यजी ९१.३८ टक्के, व्दितीय – दर्शी मनोज सायनी ८९.२३ टक्के, तृतीय – रितिका राजू कुरलप ८८.३१ टक्के तर कला शाखेतून – प्रथम – रुचिता अशोक कलाल ८९.६९ टक्के, व्दितीय – मोहिनी अनिल गुप्ता ८२.९२ टक्के, तृतीय – श्रद्धा उमेश सरोलकर ८२ टक्के असे विशेष यश मिळवून या विद्यार्थांनी परीक्षेमध्ये बाजी मारली. त्याचबरोबर गणित विषयात अथर्व प्रविण कुऱ्हाडे याला १०० पैकी १००\nगुण आणि अनंता अनिमेश भट्टाचार्यजी हिला जर्मन विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले. अथर्व कुऱ्हाडे व अनंता भट्टाचार्यजी या दोन विद्यार्थांनी अनुक्रमे गणित व जर्मन या विषयात पुणे विभागातून प्रथम येण्याचा मान मिळविला.\nवरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांबरोबरच इतर सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, प्रशासन अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंदांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, प���्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0690-2/", "date_download": "2021-06-22T10:39:01Z", "digest": "sha1:I32ED4H63X7HZTZOVT7EGL5XG2YYX4Q4", "length": 10673, "nlines": 65, "source_domain": "panvelvarta.com", "title": "महादेव वाघमारे यांनी केला शेकापमध्ये प्रवेश; पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड.. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nमहादेव वाघमारे यांनी केला शेकापमध्ये प्रवेश; पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड..\nमहादेव वाघमारे यांनी केला शेकापमध्ये प्रवेश; पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड\nपनवेल(प्रतिनिधी) ; सामाजिक कार्यकर्ते व परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी कार्यकर्त्यांसह बुधवारी दुपारी आमदार बाळाराम पाटील, महानगरपालिका विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू यांच्या उपस्थितीत शेकतरी कामगार पक्षात प्रवेश केला.\nयावेळी आमदार भाई बाळाराम पाटील यांनी महादेव वाघमारे यांची शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल शहर व जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड केल्याचे जाहीर केले व निवडीचे पत्र वाघमारे यांना दिले.\nयावेळी बोलताना आ.बाळाराम पाटील म्हणाले की, मागील दहा वर्षांपासून महादेव वाघमारे हे पनवेल व खांदा कॉलनीतील विविध प्रश्नांवर लढत आहेत, आणि जनतेची कामे करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडत आहेत. त्यांच्या या कार्याचा आमच्या पक्षाला नक्की फायदा होईल. अशा सक्रिय धडाडीच्या कार्यकर्त्याची पनवेल शेकापला आवश्यकता होती ती वाघमारे यांच्या प्रवेशाने पूर्ण झाली आहे. शेकाप पक्षाच्या वतीने कामासाठी महादेव वाघमारे यांना सर्व प्रकारची पूर्ण ताकत दिली जाईल.\nयावेळी बोलताना वाघमारे म्हणाले की, मागील दहा वर्षांपासून मी कामगारांच्या आणि जनतेच्या प्रश्नांवर लढतोय पण आता शेतकरी कामगार पक्ष या पुरोगामी पक्षाच्या माध्यमातून त्या लढ्याला अधिक बळ मिळेल. आता जनतेच्या प्रश्नांचा लढा अधिक बळकट करू, आता पनवेल महानगरपालिकेत कामगारांचे प्रश्न, कचरा प्रश्न सोडवू व जनतेला न्याय देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून अहोरात्र लढा देऊ.\nयावेळी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे,नगरसेवक गणेश कडू,विष्णू जोशी,शंकर म्हात्रे, श्याम लगाडे, गोपाळ भगत,जेष्ठ पदाधिकारी शिवाजी थोरवे,विजय काळे,गणेश पाटील आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमास डॉ बाबासाहेब आंबेडकर मंडळ चे श्याम लगाडे, महेंद्र कांबळे, संदीप भालेराव, मुकुंद रोटे, सुभाष गायकवाड, तक्षशिला बुद्धविहार चे अध्यक्ष सुभाष धोत्रे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम शेकाप कार्यालयात साधेपणे उत्साहात संपन्न झाला. लवकरच लॉकडाऊन संपल्यानंतर कार्यकर्ता प्रवेश मेळाव्याचा भव्य जाहीर कार्यक्रम होणार घेणार आहे असे शेवटी वाघमारे यांनी सांगितले.\n← मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचा बडगा..\nलग्नाचे अमिष दाखवून शारीरीक संबंध ठेवणार्‍या तरुणास अटक.. →\nकरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागनिहाय सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होण्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांची मुख्यमंत्र्यांना लेखी विनंती\nमहिला स्वच्छता दुतांच्या कर्तव्याचा सन्मान…\nपत्रकारांवर वेळेवर उपचार होत नसतील तर तात्काळ संपर्क साधावा.\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22313/", "date_download": "2021-06-22T10:48:46Z", "digest": "sha1:HEK633P3CFCBV7JL363HU2F3W7ID324J", "length": 17009, "nlines": 221, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गीझो, फ्रांस्वा प्येअर गीयोम – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ��े ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगीझो, फ्रांस्वा प्येअर गीयोम\nगीझो, फ्रांस्वा प्येअर गीयोम\nगीझो, फ्रांस्वा प्येअर गीयोम : (४ ऑक्टोबर १७८७—१२ ऑक्टोबर १८७४). सुप्रसिद्ध फ्रेंच इतिहासकार आणि मुत्सुद्दी. त्याचा जन्म नीम (दक्षिण फ्रान्स) येथील मध्यमवर्गीय प्रॉटेस्टंट कुटुंबात झाला. त्याचे वडील वकिली व्यवसाय करीत होते. त्याने जिनीव्हा व पॅरिस येथे शिक्षण घेतले. विधिशिक्षण घेऊनही त्याने वृत्तपत्रव्यवसाय स्वीकारला. १८०७ मध्ये एलिझाबेथ पॉलिन (द म्युलां) ह्या लेखिकेच्या ओळखीने तो ला पब्लिसिस्ट ह्या वृत्तपत्रात स्फुट लेख लिहू लागला. पुढे तिच्याच सहकार्याने त्याने एक पुस्तक लिहिले आणि १८१२ मध्ये तिच्याशी तो विवाहबद्ध झाला. त्याच्या इतिहासावरील लेखनामुळे पॅरिस विद्यापीठात त्याची प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. त्याने गिबनच्या द हिस्टरी ऑफ द डिक्लाइन अँड फॉल ऑफ द रोमन एंपायर या पुस्तकाचे फ्रेंच भाषेत भाषांतर केले. त्यानंतर परिभाषा कोश तयार केला. नेपोलियनच्या पराभवानंतर पुन्हा स्थापित झालेल्या राजेशाहीत त्यास सचिवाचे पद मिळाले पण १८२० मध्ये तेथून त्याची हकालपट्टी झाली. पुढे दोन वर्षे त्याने लेखनकार्य केले. त्यानंतर तो संसदेवर निवडून आला आणि पुढे जवळजवळ अठरा वर्षे लुई फिलिपच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांत मंत्रिपद भूषविले. १८४० ते १८४८ च्या दरम्यान तो पंतप्रधान होता. १८४० नंतर तो फ्रान्सचा जवळजवळ सर्वाधिकारीच होता. १८४८ च्या क्रांतीनंतर काही दिवस त्याचे वास्तव्य इंग्लंडमध्ये होते. फ्रान्सला परतल्यानंतर उर्वरित आयुष्य त्याने इतिहाससंशोधन व साहित्यलेखन ह्यांत व्यतीत केले.\nगीझो राजेशाहीचा पुरस्कर्ता नि हुजूरपक्षाचा अनुयायी होता तथापि त्यास लोकशाही व राजेशाही यांमधील सुवर्णमध्य साधावयाचा होता. म्हणून त्याने संविधानीय राजेशाहीचा जोरदार पुरस्कार केला. गीझोने साहित्य, इतिहास, राज्यशास्त्र, शिक्षण वगैरे विविध विषयांवर लेखन केले. त्याचे काही निबंध, स्फुट लेख व पत्रे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आहेत. त्याच्या अनेक पुस्तकांचे इंग्रजीत भाषांतरही झाले. त्यांतील हिस्टरी ऑफ द रेव्हलूशन इन इंग्लंड (६ खंड, १८२६—५६), जनरल हिस्टरी ऑफ सिव्हिलिझेशन इन मॉडर्न यूरोप (६ खंड, १८२९—३२), मेम्वार टू सर्व्ह ॲज अ हिस्टरी ऑफ माय टाइम (८ खंड, १८५८—६७) वगैरे काही ख्यातनाम आहेत. त्याचा फ्रान्सचा सांस्कृतिक इतिहास अपूर्णच राहिला. गीझो नॉर्मंडीमधील व्हाल रीशर ह्या ठिकाणी मरण पावला. संदर्भ : Johnson, Douglas, Guizot : Aspects of French History, Toronto, 1963. देशपांडे, सु. र. “\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postगुजरात आयुर्वेद विद्यापीठ\nवेलस्ली, लॉर्ड रिचर्ड कॉली\nपंतप्रतिनिधी, भवानराव ऊर्फ बाळासाहेब श्रीनिवासराव\nहो – चि – मिन्ह\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/06/sushant-singh-rajput-was-debut-as-producer.html", "date_download": "2021-06-22T10:02:03Z", "digest": "sha1:OHVRODJYLANUD4AQQQOOED4ATVG66EZY", "length": 7564, "nlines": 55, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "या अप्रतिम चित्रपटासोबत निर्माता म्हणून समोर येणार होता सुशांत सिंह राजपूत , समोर आले पोस्टर", "raw_content": "\nया अप्रतिम चित्रपटासोबत निर्माता म्हणून समोर येणार होता सुशांत सिंह राजपूत , समोर आले पोस्टर\nYesMarathi जून २२, २०२० 0 टिप्पण्या\nबॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आता आपल्यामध्ये नाही राहिला पण तो त्याच्या उत्कृष्ठ अभिनयाच्या जोरावर सर्वांच्या हृदयामध्ये बसला आहे. सुशांत सिंह चित्रपटांमधील अभिनयासोबत लवकरच निर्माता म्हणून समोर येणार होता. त्याचा सेल्फ स्टारर वंदे भारतम हा चित्रपट तो एक निर्माता म्हणून बनवणार होता आणि या चित्रपटाद्वारे तो एक निर्माता म्हणून सर्वांच्या समोर येणार होता.\nया चित्रपटाद्वारे संदीप सिंह निर्देशक म्हणून सुरवात करणार होता, जो सुशांतचा एक चांगला मित्र देखील आहे आणि ज्याच्या खात्यामध्ये अलीगढ, सरबजीत आणि भूमि सारखे चित्रपट प्रोड्यूस करण्याचे श्रेय आहे. संदीपने शनिवारी संध्याकाळी या चित्रपटाबद्दल उल्लेख केला होता आणि चित्रपटाचे एक पोस्टर देखील शेयर होते.\nसंदीपने शेयर केलेल्या या पोस्टरमध्ये अभिनेता सुशांत देखील पाहायला मिळत आहे. त्याने लिहिले कि, तू मला वचन दिले होते कि आपण बिहारी भाऊ एक दिवस या इंडस्ट्रीवर राज्य करू आणि तुझ्यासारखे आणि माझ्यासारखे स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांना प्रेरित करू आणि त्यांचा सपोर्ट सिस्टम बनू.\nत्याने पुढे लिहिले आहे कि तू मला वचन दिले होते कि एक निर्देशक म्हणून माझी सुरवात तुझ्यासोबत होईल, राज शांडिल्यने याला लिहिले आणि आपण दोघे याला एकत्र प्रोड्यूस करणार होतो. आता तुझ्या अश्या जाण्याने मी खचलो आहे. आता मला सांग कि मी हे स्वप्न कसे पूर्ण करेन. त्याने म्हंटले कि, मी तुला वचन देतो कि मी हा चित्रपट बनवणार आणि हा चित्रपट प्रिय सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली असेल ज्याने लाखो लोकांना प्रेरित केले आणि एक अशा निर्माण केली कि काहीही अशक्य नाही.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जा���ून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/barshi-tahasildar-padi-sherkhane-yanchi-niyukti/", "date_download": "2021-06-22T10:20:53Z", "digest": "sha1:X57CG7324G4P4GB5CD7HVJXEEBIPQTZN", "length": 11539, "nlines": 84, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "बार्शीच्या तहसीलदार पदी शेरखाने यांची नियुक्ती – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nबार्शीच्या तहसीलदार पदी शेरखाने यांची नियुक्ती\nबार्शीचे तहसीलदार प्रदीप शेलार यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या जागी आष्टा जि . सांगली येथील अप्पर तहसीलदार – सुनील शेरखाने यांची बार्शी तहसीलदार पदी नियुक्ती झाल्याचा आदेश निघाला आहे.\nसुनील शेरखाने हे मुळचे बार्शी तालुक्यातील राळेरास गावचे सुपुत्र आहेत . बार्शी तालुक्याच्या तहसीलदार पदी नियुक्ती झाल्यानंतर तालुक्यातील तहसीलदार लाभल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे .\nमहाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातील १ आक्टोंबरच्या बदली संदर्भातील आदेशान्वये झालेल्या बदल्या मध्ये बार्शीचे तहसीलदार प्रदीप शेलार यांची कडा तहसील येथे बदली झाली आहे .त्यामुळ�� त्यांच्या रिक्त जागेवर सुनिल शेरखाने यांचा नियुक्ती आदेश निघाला आहे.\n← जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये,सिनेमागृहे, जलतरण तलाव 31 ऑक्टोबर पर्यंत बंद जिल्हाधिकारी – शंभरकर\nअक्कलकोट तालुक्याचा पितामह हरपला →\nशेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबाला कोरोना काळात प्रार्थनाचा मदतीचा हात\nवैराग नगरपंचायतीचा डॉ .कोल्हे यांनी स्वीकरला पदभार , तर प्रशासक म्हणून तहसिलदार – सुनिल शेरखाने\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8/", "date_download": "2021-06-22T11:00:07Z", "digest": "sha1:LMJING5JS7FVRIJ3GM2FHQHKI4FE3HJA", "length": 13470, "nlines": 87, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "बंधन (कथा भाग २) || LOVE STORY || MARATHI ||", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \nसकाळच्या किरणांनी विशाल प्रितीच्या आठवणींन पासुन दुरावला. त्या उगवत्या सूर्याला त्याला म्हणावंसं वाटतं कधी कधी.\n” उगाच येतोस तु उगवून पुन्हा , आणि मला माझ्या उरलेल्या क्षणांची जाणीव करून देतोस” विशाल पलंगावर पडून खिडकीतून येणाऱ्या सुर्यकिरणांशी जणू बोलत होता.\n“काय विशाल बेटा , झाली का झोप” मारिया खोलीत येत म्हणाली.\n ” विशाल शेजारच्या पुस्तकांकडे पाहत म्हणाला.\nमारिया आपल्या कामात व्यस्त झाली. विशाल एकटक खिडकीतुन बाहेर पाहत होता. जणू ते सूर्याचं तेज त्याला खूप काही बोलत होतं.\n“रोजच कसं प्रसन्न होऊन जगायचं आयुष्यात क्षण किती उरले हे कदाचित तितकसं महत्त्वाचं नाही . पण आपण रोज तेवढ्याच ताकदीने प्रकाशमान व्ह्यायच. अखेर जो ह्या सूर्यकिरणांनां पाहतो तो त्यांना अनुभवतो आणि जो खिडकी बंद करून घेतो त्याला याच काहीच देणंघेणं नसतं. पण या सगळ्याचा त्या सुर्यावर काहीच परिणाम होत नाही आयुष्यात क्षण किती उरले हे कदाचित तितकसं महत्त्वाचं नाही . पण आपण रोज तेवढ्याच ताकदीने प्रकाशमान व्ह्यायच. अखेर जो ह्या सूर्यकिरणांनां पाहतो तो त्य��ंना अनुभवतो आणि जो खिडकी बंद करून घेतो त्याला याच काहीच देणंघेणं नसतं. पण या सगळ्याचा त्या सुर्यावर काहीच परिणाम होत नाही \n ” मारिया विशालकडे पाहून बोलू लागली.\nविशाल आपल्याच विचारात मग्न होता. मारियाच्या आवाजाने तो भानावर आला.\n” विशालच्या होकारार्थी उत्तराने मारिया खोलीतून बाहेर निघून गेली.\nविशाल आज सकाळपासून पलंगावर होता. मारिया चहा घेऊन आली आणि हातात तिच्या काहीतरी आहे हे विशालने पाहिलं.\n ” मारिया चहा विशालकडे देत म्हणाली.\n” विशाल कुतूहलाने विचारू लागला.\n” मारिया पत्र विशालकडे देत म्हणाली.\nविशालला ते ऐकून काय बोलावं तेच कळेना. या आधी प्रितीच पत्र कधीच आल नव्हतं. आज अचानक तिचं पत्र आलं आणि विशाल निशब्द झाला.\n ” विशाल मारियाकडे पत्र देत म्हणाला.\nमारिया पत्र हातात घेत वाचू लागली.\n ” मारिया विशालकडे पाहू लागली.\n“मी निरंजन या नावाने पत्र लिहीत होतो ” मारिया काहीच न बोलता पुढे वाचू लागली.\n“तुमचे कित्येक पत्र मला मिळाली , माझ्या लिखाणावर इतकं प्रेम करणारे कोणी वाचक आहेत ह्याचा मला खरंच खूप आनंद झाला. खूप शोधल्या नंतर मला तुमचा पत्ता मिळाला. तरी माझी एक इच्छा आहे , की मी पुढच्या आठवड्यात तुमच्याच गावी येणार आहे. तरी मला तुम्हाला भेटण्याची खरंच खूप इच्छा आहे माझं लिखाण मीही कधी पुन्हा एवढं वाचलं नाही जेवढं तुम्ही वाचलत. लिखाणातील कित्येक भाव तुम्ही अचूक टिपले , तुमची कित्येक पत्र वाचताना मला माझा कोणी खूप जवळचा माणुस मनातलं वाचत आहे असंच वाटायचं माझं लिखाण मीही कधी पुन्हा एवढं वाचलं नाही जेवढं तुम्ही वाचलत. लिखाणातील कित्येक भाव तुम्ही अचूक टिपले , तुमची कित्येक पत्र वाचताना मला माझा कोणी खूप जवळचा माणुस मनातलं वाचत आहे असंच वाटायचं त्यामुळे मला तुम्हाला कधी भेटेल अस झाल आहे त्यामुळे मला तुम्हाला कधी भेटेल अस झाल आहे तुम्हालाही मला भेटावसं वाटतं असणारच तुम्हालाही मला भेटावसं वाटतं असणारच तर भेटुयात नक्की ” मारिया पत्र वाचून शांत झाली.\n मला नाही भेटायचं पण तुला ” विशाल अचानक अस्वस्थ झाला. खूप काही बोलू लागला.\n कागद आणि पेन घेऊन ये मला तिला भेटायला येऊ नकोस म्हणून सांगायचं आहे मला तिला भेटायला येऊ नकोस म्हणून सांगायचं आहे मारिया जा ना ” विशाल उठण्याची धडपड करू लागला. आणि अचानक पलंगावरून खाली पडला.\nखाली पडलेल्या विशालला सावरायला मारिया पुढे आली आणि म्हणू लागली,\n येऊ देत ना विशाल त्याने काय होणार आहे त्याने काय होणार आहे तू नकोस एव्हढा त्रास करून घेऊ तू नकोस एव्हढा त्रास करून घेऊ \n ती मला भेटू नये कधी ती आली तरी तिला सांग ती आली तरी तिला सांग मी नाही म्हणून \nप्रिती विशालला भेटायला येणार या विचाराने विशाल अस्वस्थ झाला.\n“कशाला येणार आहेस मला भेटायला निरुपयोगी मला पाहायला की अजून स्वतः ला त्रास करून घ्यायला नको प्रिती तुला नाही सहन होणार हे नको प्रिती तुला नाही सहन होणार हे मी एक रुबाबदार तुझ्यासाठी वाट्टेल ते करणारा विशाल असा असाहाय पहायचा आहे का तुला असा असाहाय पहायचा आहे का तुला देवा माझ्या आयुष्याचे उरले क्षण आताच का संपत नाहीत देवा माझ्या आयुष्याचे उरले क्षण आताच का संपत नाहीत हे उरले क्षण खूपच त्रास देतील रे हे उरले क्षण खूपच त्रास देतील रे ” विशाल प्रितीच्या त्या पत्रास हातात घेऊन विचार करत होता.\nमारिया त्याला कित्येक वेळ समजावत होती.\nआपण एक महिनाभर कुठे निघून जाऊया का \n मी तुला अस काही करू देणार नाही \n“पण मला तिला भेटायचं नाहीये ” विशाल मोठ्या आवाजात बोलत होता.\n“तू नकोच भेटू तिला एक लक्षात ठेव तू कदाचित लपवून ठेवशील तुझं हे दुःख आयुष्यभर तिच्यापासून पण जेव्हा तू जाशील आणि तिला हे सगळं कळेन तेव्हा तिला तुझा विरहापेक्षा जास्त दुःख तुझ्या या वागण्याचं होईल पण जेव्हा तू जाशील आणि तिला हे सगळं कळेन तेव्हा तिला तुझा विरहापेक्षा जास्त दुःख तुझ्या या वागण्याचं होईल ” मारिया अगदी मनापासून सांगत होती.\nविशाल मारियाच्या या बोलण्याने शांत झाला. त्याला काय बोलावं तेच कळेना.\nप्रिती सुधा निरंजला भेटायला अतुर झाली होती. कधी एकदा त्याच्या समोर जाऊन,\n“तुला माझ लिखाण इतक आवडत, की तू त्या लिखाणातील माझे भाव कसे काय ओळखू शकतोस ” हेच जणुकाही तिला विचारायचं होतं.\n“आपल्या अगदी जवळच्या कोणीतरी आपल्याशी बोलल्या सारखं का वाटावं. निरंजनच पत्र आलं की ते वाचायची एवढी ती काय उत्सुकता असावी बर मला की पुन्हा नव्याने अजून लिखाणास सुरुवात करावी की पुन्हा नव्याने अजून लिखाणास सुरुवात करावी जणू मी माझ्या विशालला बोलते आहे हा भास का बरं व्हावा मला जणू मी माझ्या विशालला बोलते आहे हा भास का बरं व्हावा मला खरंच किती वेड असेल ना ते माझ मन खरंच किती वेड असेल ना ते माझ म��� ते आजही त्याचाच विचार करत ते आजही त्याचाच विचार करत कुठे असेल काही काही माहीत नाही माहिती तर एकच ” प्रिती निरंजन ला भेटण्यासाठी आतुर झाली. आपल्याच वहीच्या पानांना खूप काही सांगू लागली.\nबंधन (कथा भाग १) बंधन (कथा भाग ३)\n\"अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी \" त्याने रिप्लाय केला, \"मला वाटल सहजच केलतास मेसेज म्हणुन काही रिप्लाय केला नाही\" त्याने रिप्लाय केला, \"मला वाटल सहजच केलतास मेसेज म्हणुन काही रिप्लाय केला नाही\n\" आता पुन्हा आपण कधीच भेटणार नाहीत, तु फक्त खुश रहा , आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर, माणसाला स्वप्न पडतात, आपल हे प्रेम स्वप्नच होतं…\n\" \"दादा मीच आहे\" \"का रे सदा\" \"का रे सदा काय काम काढलं सकाळ सकाळ काय काम काढलं सकाळ सकाळ\" \"पत्र द्यायच होतं तुमचं, कालच पोस्टमन देऊन गेलाय माझ्याकडे\" \"पत्र द्यायच होतं तुमचं, कालच पोस्टमन देऊन गेलाय माझ्याकडे\nकाही क्षण माझे काही क्षण तुझे हरवले ते पाहे मिळवले ते माझे  मी एक शुन्य तु एक शुन्य तरी का हिशेबी मिळे एक शुन्य…\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/celebrating-the-birth-anniversary-of-saint-gadge-baba-at-malegaon/", "date_download": "2021-06-22T10:00:15Z", "digest": "sha1:I43Q2QOT3A4JHD2CMCWNYKBOX27VONRB", "length": 12664, "nlines": 86, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "मळेगाव येथे संत गाडगेबाबांची जयंती उत्साहात साजरी – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nमळेगाव येथे संत गाडगेबाबांची जयंती उत्साहात साजरी\nकीती पुजला देव तरी,\nदेव अजुन पावला नाही…\nकुठं राहतो कुणांस ठाऊक,\nसमाजातील अज्ञान,आधश्रद्धा,भोळ्या समजुती, रूढी परंपरा,दूर करण्यासाठी ज्यांनी आपले संपुर्ण आयुष्य वेचले,देव दगडात नसून तो माणसात आहे हे सर्वसामान्य माणसाच्या मनावर ठसवण्याचा पर्यन्त केला असे समाजसुधारक व स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा यांची जयंती मळेगाव ता.ब���र्शी येथे श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने ग्रामपंचायत मळेगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली\nयावेळी गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन कोरोनाच्या काळात गाव कोरोना मुक्त ठेवण्यासाठी अविरत पणे प्रयन्त केले,त्या मळेगाव ग्रामपंचायत च्या सदस्य मा:-सौ.पूजा इंगोले यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी यशदाचे शिवाजीराव पवार,सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी,धनगर समाज सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सागर शेळके,यशवंत गाडे,लिगायत समाज्याचे संतोष गुजर,जयवंत गाडे,शकर जाधव,मुन्ना शेख,ग्रामपंचायत संगणक परिचालक प्रशांत पटणे,आरोग्य कर्मचारी रुकुम अडगळे,आदी मान्यवर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते\n← पिंपरीत शिवजयंती निमित्त हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन ,रक्तदान शिबिरात ४० जणांचे रक्तदान-\n“राष्ट्रवादी महिला आघाडी व डाँ.सेल च्या वतिने”वाण आरेग्याचे”कार्यक्रम संपन्न →\nवॉटर कप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील सन्मानास पात्र गावांचा मुख्यमंत्री व अमीर खान यांच्या उपस्थितीत आज सम्मान\nवैराग भागातील एसटी बस ची सेवा पुर्ववत करण्याची नागरिकांची मागणी\nबसपा च्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी ॲड.प्रेमनाथ सोनवणे\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगा��� विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2020/02/", "date_download": "2021-06-22T10:25:10Z", "digest": "sha1:CA4XN46WKIZL34BSQYFCNNYV677M3JPT", "length": 31040, "nlines": 697, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: फेब्रुवारी 2020", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nशनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०\nसदा सौम्य शांत असणाऱ्या\nचंद्र किरणाची बरसात करणाऱ्या\nतरी राग दिसायचा नाही\nतरी शब्द लागायचे नाही\nउपमर्द ,अपमान करणे तर दूरच\nज्या व्यक्ती सोबत असाव्यात\nअशा दुर्लभ व्यक्तीपैकी एक\nबायोमेट्रिक हजेरी होत नसे\nहे त्याचे कारण शास्त्रीयअसेल ही\nसिस्टर बायोमेट्रिक करत आहे\nहे त्या मशीनच कळत नसावे ,\nसोफ्टनेस त्यांच्यात आहे .\nएका वर्षापूर्वी सिस्टर प्रमोट झाल्या निळ्या पट्ट्यातून\nपण तो रंग त्यांना तेवढा पटला नाही त्या सदैव निळ्या पट्ट्यातील\nशांत, सुखद आणि शीतल .\nत्यांना आता कुठलाही पट्ट्या नसणार खर तर\nत्या पट्ट्याच्या पठडीतील नव्हत्या त्या प्रेमाच्या पठडीतील होत्या\nत्यांनी जोडून ठेवलेत असंख्य प्रेमाची माणसे\nकोणी कोणाला फारसे आठवत नाही हे जरी खरे असले तरी\nजेव्हा कधी क्वचित कुठे\nआपला विषय निघाला तर आपल्याबद्दल चांगले म्हटले गेले\nतुमच्याबद्दल तर मी अगोदरच म्हणतो आहे .\nसिस्टर तुम्ही जिंकले आहे\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २९, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २९, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०\nजाती का गं ॥\nयेथे फेब्रुवारी २७, २०२० २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०\nजरी झालो कधी ॥\nहक्क दिला त्यांना ॥\nनाचलो ही त्यांना ॥\nपण ते का झाले\nवा विसरले कधी ॥\nतेही खरे \"ते\" नाही\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २६, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०\nसंत सारे ॥ १ ॥\nराही देवा ॥ २ ॥\nसदा तुझ्या ॥ ३ ॥\nवाटे जीवा ॥ ४ ॥\nघर केले ॥५ ॥\nसुखाने मी ॥ ६ ॥\nतेणे माझे ॥ ७ ॥\nमज दावी ॥ ९ ॥\nबैसला तू ॥ १० ॥\nपरि मला ॥ ११ ॥\nहोवूनिया ॥ १२ ॥\nसदा राहो ॥ १३ ॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २४, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, भक्तीगीत, ज्ञानेश्वर\nरविवार, २३ फेब्रुवारी, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २३, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गंभीर, चिंतन, जीवन, ध्यान\nशनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०\nकिती आबाद तू केले\nशब्द हिरे मोती सोने\nराज्य पृथ्वी मोल दिले\nखेळ जन्मची हा झाला\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवा���ी २२, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०\nश्री शिवशंकर डमरू वाजवे\nडुडूम डुडूम डम डं डं डं\nविभूती वरी भाळला ॥\nजलफेर भोवती धरला ॥\nब्रम्हा विष्णू ज्यात लीन\nजगत पसारा मांडला ॥\nमाय भवानी शक्ती हृदया\nएक रूपी तो मिनला\nविश्व कोड्यात लपला ॥\nशिव शंकरा हे अवधूता\nदेई शरण या विक्रांता\nठेवी पदा तव सदा सदा\nसदाशिवा हे हर दुरीता .॥\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २१, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: भक्तीगीत, मुक्तछंद, शिव\nगुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०\nयेथे फेब्रुवारी २०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०\nश्री शिव छत्रपती महाराजांना\nयेथे फेब्रुवारी १९, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी ��ापडला पूर्णत्वाने ॥ ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nदत्ता राहू दे रे जाग\nसुख दे रे दत्तात्रेया\nएक कविता दोन विचार\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95", "date_download": "2021-06-22T12:01:17Z", "digest": "sha1:3UJRX4P2YDMNYS2XFRWOZL63L3JWVZE5", "length": 4804, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कुर्द लोक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकुर्द (कुर्दी: کورد कुर्द), म्हणजेच कुर्द लोक (कुर्दी: گەلێن کوردی‎ गेलेन कुर्दी) हा मध्य पूर्वेतील एक वांशिक समूह असून, या लोकांची वस्ती पूर्व व आग्नेय तुर्कस्तान (उत्तर किंवा तुर्की कुर्दिस्तान), पश्चिम इराण (पूर्व किंवा इराणी कुर्दिस्तान), उत्तर इराक (दक्षिण किंवा इराकी कुर्दिस्तान) आणि उत्तर सीरिया (पश्चिम कुर्दिस्तान किंवा रोजावा) या देशांच्या राजकीय सीमांनी विभागलेल्या एकसलग पट्ट्यात पसरली आहे. सांस्कृतिक आणि भाषिक दृष्ट्या कुर्द लोक इराणी लोकांशी संबंधित मानले जातात [२].\nलक्षणीय लोकसंख्या असलेले प्रदेश\nइ.स.च्या ७व्या शतकापासून बहुशः इस्लाम\n(सुन्नी, शिया आणि सूफी)\nआणि अल्पशः झोराष्ट्रियन, याझ्दान, ज्यू आणि ख्रिश्चन आदी धर्मांचे\n↑ a b c d वर्ल्ड फॅक्टबुक.\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:२५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A4_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE,_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-06-22T10:19:33Z", "digest": "sha1:6PLE4QT4Z2DDEX62XMDMKR6XKCTSOVGS", "length": 9693, "nlines": 254, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कर्जत तालुका, रायगड जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "कर्जत तालुका, रायगड जिल्हा\nहेही बघा: कर्जत तालुका, अहमदनगर जिल्हा\nकर्जत तालुका, रायगड जिल्हा\n१८° ५५′ ००.१२″ N, ७३° १९′ ४८″ E\nतहसील कर्जत तालुका, रायगड जिल्हा\nपंचायत समिती कर्जत तालुका, रायगड जिल्हा\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकर्जत तालुका, रायगड जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे.\nपनवेल | पेण | कर्जत | खालापूर | उरण | अलिबाग | सुधागड | माणगाव | रोहा | मुरूड | श्रीवर्धन | म्हसळा | महाड | पोलादपूर | तळा\n--1.187.32.224 २१:००, २१ फेब्रुवारी २०१४ (IST)ठळक मजकूर\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२० रोजी १९:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2021/02/", "date_download": "2021-06-22T10:10:27Z", "digest": "sha1:WU56A425Y6RMJASOGDGAQQUSAZT2BABN", "length": 53657, "nlines": 1139, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: फेब्रुवारी 2021", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nरविवार, २८ फेब्रुवारी, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २८, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१\nअरे असेलच रे मी\nजणू मलाच की मी\nपुन्हा मी पुन्हा मी\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २७, २०२१ २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१\nश���वबाच्या तलवारीचे तेज होते\nतिला माहीत नव्हती माघार\nतिला माहीत नव्हती हार\nतिला फक्त माहित होते लढणे\nहादरून टाकले होते आंग्लभूमीला\nतिचा खणखणाट घाबरत होता\nस्वतःला हिरव्या रंगात रंगून घेणे\nम्यानात गपचूप लपून बसणे.\nजे व्यापून घेत होते\nते कधीच दिसले नाहीत.\nराष्ट्रदेवते पुढे अखंड पेटलेल्या\nधूनीतील अंगार होते सावरकर\nआणि त्या धूनीत पडत होती\nदेहाची मनाची घराची दाराची\nकाळीमा नसलेली धूर नसलेली\nही धूनी विटाळण्याचा विझवण्याचा\nप्रयत्न केला अनेक स्वार्थी लोकांनी\nआणि ती लपून बसले\nती आग जाळत होती\nअनार्य असत्य आणि मालिन्य\nपसरलेले या भूमीवर सतत\nती आग अजूनही विझली नाही\nते तेज अजुनही मावळले नाही\nते आहे विद्यमान हजारो लाखो\nडोळस विवेकी धीर अन\nआमच्या मनात काळजात रक्तात\nजे देत राहील आम्हाला\nसदैव धैर्य प्रेरणा आश्वासन\nतुम्हास कोटी कोटी अभिवंदन\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २६, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१\nतया सुखे हरवलो ॥१\nबहू प्रेमाने चाखली ॥२\nभान नाहीच उरले ॥३\nवांच्छा जया भेटण्याची ॥४\nअसे कसे हे घडले\nमज लुबाडून गेले ॥५\nआता घालतो मी साद\nमज जाई गा घेवून॥६\nउभा ठायीच मी आता\nमाझा प्राणाचा विसावा ॥८\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २५, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१\nत्या जि एम सि ला\nज्ञान दिले तिने मला\nविज्ञान दिले तिने मला\nआलो मी या प्रांगणात\nखरंच सांगतो पाहून तिला\nएवढा मोठा पसारा पाहून\nगेलो हरखून गेलो हरवून\nजरा घाबरून जरा बावरून\nओळखीचे तर कोणीच नव्हते\nपण बहुतेक सर्व हुशार चेहरे होते\nएक गाव होईल एवढी वस्ती\nतो लांब-रुंद उंच शवविच्छेदनाचा हॉल\nते फार्मुलीनच्या भयंकर वास येणारे\nते मृत मानवी देह\nपुढे ती अनिवार्य चिरफाड\nयांनी ओथंबून गेलेले मन\nस्कालपेल हातात घेतले होते\nक्वचितच विच्छेदन केले होते\nमानवी जीवनाचे व देहाचे\nफिजिओलॉजी त्यामानाने बरे होते\nतेथे समजून घेणे होते\nन पाहताही समोर दिसत होते\nआणि त्या मातीच्या देहातील\nती अमाप असीम विलक्षण प्रज्ञा\nमला चकित करुन सोडत होती\nती संप्रेरक ते सूक्ष्म विद्युत प्रवाह\nगोष्टी सारखं वाटत होतं\nआधीच अंतर्��ुख असलेले मन\nअधिकाधिक खोल जाऊ लागले होते\nया विलक्षण देहातील घडामोडी पाहून\nते जगण्याचा अर्थ शोधू लागले होते\nविज्ञानाची दिप्ती जाणवत होती\nआणि अंतरी अनुभूतीची गुहा उघडत होती\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २४, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २४, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१\nकणा कणात भिती होती\nसारे काही . .\nजे काही लोक होते\nते खरोखर योध्देच होते\nते हि पळ काढू शकत होते\nघरात लपुन राहू शकत होते\nनोकरी तर जाणार नव्हती\nशिक्षा मोठी होणार नव्हती\nजीवापेक्षा इथे काय मोठे असते\nमाकडी हि पिलावर उभी राहते\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २३, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१\nवेडा वृक्ष हा आता वठून गेला आहे\nपान पान सांडून जळून गेला आहे\nयेता येता किती तू उशीर केला आहे\nवर्षाराणी जन्म हा सरून गेला आहे\nएक एक बिंदू दवाचा वेचून जगत होतो\nपान पान वाचवत वाट पाहत होतो\nदिसायची दूरवर तू क्षितिजी मिरवतांना\nसावळ्या त्या बटावर स्वप्न उधळत होतो\nकाय तुवा कळलेच ना हे अंतर जळत होते निशिदिन स्मरत तुजला जणू तप करत होते झालोय असा बदनाम या प्रेमास जग हासते सरणासाठी फांद्यावर कुऱ्हाड आता चालते\nनाही कसे म्हणू मी तुवा अनंत दिधले होते कितीतरी ऋतू सुखाचे देहात माळले होते\nयेणे तुझे सुखावत झाड चिंब भिजले होते\nतुझ्यासाठीच फांदीवर मखमल ल्यायले होते\nगेलीस कधीतरी तू पुन्हा आलीच नाहीस\nन कळे कुठल्या जगात हरवली होतीस\nआलीस आता स्मरूनी वा सहजी अशी तू\nपण आता सांग इथे कुणा कशी भेटशील तू\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २२, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, २१ फेब्रुवारी, २०२१\nघे रे घे मागून\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २१, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: दत्तात्रेय, स्वामी समर्थ\nशनिवार, २० फेब्रुवारी, २०२१\nपाय खोल गाडलेले ॥\nदीप सारे विझलेले ॥\nवाटाड्या तो येईल का \nकिंवा इथे अ���ाच हा\nमार्ग माझा खुंटेल का \nअन मौन आळवणी ॥\nपाप माझे हसते का \nकर्म माझे डसते का \nदृष्टी सदा पाणावते ॥\nवाट पाही विक्रांत हा\nमरूनिया गेला तरी ॥\nदत्त पदी नवा जन्म\nस्वप्न तेच उरलेले ॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी २०, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१\nजर का कधी तू\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी १८, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१\nनच झाले रे स्वहित\nजुने मोडून पडू दे\nसदा राहो रे पदास\nनको आता या जीवास\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी १७, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, १४ फेब्रुवारी, २०२१\nसावल्यांचे जग असते अगदी खोटे खोटे\nकुणी कुणाचा धरला हात कुणा न कळते\nधरल्या वाचून धरल्याचा होतो कुणा भास\nधरला की न धरला प्रश्न पडती कुणास\nसावल्यांच्या जगाचे पण एक बरे असते\nकुठलीही सावली न कधी कुणा चिकटते\nसुंदर असते कधी अथवा विद्रूप दिसते\nमूळ वस्तूस परी त्याची फिकीर नसते\nसावली होऊन कधी कुणी कुणाची जगते\nसावली सम पाठलाग कुणी कुणाचा करते\nतीच सावली कार्य कारण जाता बदलून जाते\nकळल्या वाचून कुणालाही किती वेगळी होते\nसर्वात सुंदर सावली पण वृक्षाचीच असते\nभर उन्हात वनव्यात जी शीतलता देते\nकधी एकांतात चालतांना उगाचच रस्त्यात\nसावलीचाच राक्षस होतो आपल्या मनात\nरात्रही असते खरंतर फक्त एक सावली\nआपल्या देहावरती अवनीने पांघरली\nचंद्रही सावलीत तिच्या त्या लुप्त होतो\nपौर्णिमा अमावस्या आहे जगास सांगतो\nप्रकाशाचा अर्क सूर्य सर्व सावल्यांचा नियंता\nत्याची छाया असेल का पडत कुठे जगता\nसावलीच्या प्रश्नाला सावलीच उत्तर\nप्रकाशाचा अंत होता उरे सावली नंतर\nसावल्यांची जग हे सदा गुढ कोडे घालते\nकधी काळी भिवविते सदैव मज खुणावते\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी १४, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१\nतुझी जाण्याची ती घाई\nगाणे हरवून जाई ॥\nपण जाहली ती भेट\nहे ही काही कमी नाही\nऋतू वसंत तो पाही ॥\nसुख अमृत सांडले ॥\nतुज स्मरणे अंतरी ॥\nएक जीवनाचा घोट ॥\nचल य���तो ग सोडाया\nतुझ्या सोबत आणखी ॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी ०९, २०२१ २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१\nआकाश इतके प्रचंड आहे\nकी तिचे देहाने असणे नसणे\nगौण आहे भाव जगतात\nप्रत्येक मनात . .\nबऱ्याच आंबट शौकीनांनी लिहून\nपेशी पेशी तुन होत असते\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी ०८, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, ७ फेब्रुवारी, २०२१\nधडा दे जो ॥११॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी ०७, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, ६ फेब्रुवारी, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी ०६, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१\nरोज चाले मी ही\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे फेब्रुवारी ०२, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळे���...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/shilpa-bodkhe-on-her-way-out-of-congress/", "date_download": "2021-06-22T11:51:45Z", "digest": "sha1:H5C3FANTLN56K5Y4MLHITLN4L2GNMWXH", "length": 12401, "nlines": 159, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "राज्यात काँग्रेसला धक्का…राज्य समन्वयक व महासचिव शिल्पा बोडखे काँग्रेस सोडण्याच्या मार्गवर...प्रोफाईल केले चेजं हटविले आपले पद…", "raw_content": "\nराज्यात काँग्रेसला धक्का…राज्य समन्वयक व महासचिव शिल्पा बोडखे काँग्रेस सोडण्याच्या मार्गवर…प्रोफाईल केले चेजं हटविले आपले पद…\nमुंबई – राज्यात भाजप आयटी सेलला प्रत्येक विषयांवर सडेतोड उत्तर देणारी तसेच महाविकास आघाडी सरकारची सोशल मीडियावर धुरा सांभाळणारी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या राज्य समन्वयक व महासचिव शिल्पा बोडखे काँग्रेस सोडण्याच्या मार्गवर, Tweeter वरून प्रोफाईल केले चेजं हटविले आपले पद…\nशिल्पा बोडखे या गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात त्यात आता महाविकास आघाडी सरकार आल्यापासून राज्य सरकारची सक्षम बाजू त्या सोशल वर मांडीत असतात.\nशिल्पा बोडखे मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या महासचिव पदावर कार्यरत होत्या तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या सोशल मिडीया विभागाचे राज्य समन्वयक पद देखील इमानदारी सांभाळत होत्या काँग्रेस वाढविण्यासाठी पुर्ण प्रयन्त करून काँग्रेस पक्षाची विचारधारा घरोघरी पोहचवण्यासाठी अथक परिश्रम घेत होत्या आणि महिला काँग्रेस कमिटी चे वेळोवेळी नव नविन अभियान राबवून संघटन मजबूत करित होत्या.\nसोशल मिडीया च्या माध्यमातून वेबिनार घेवून महिलांना सोशल मिडीया प्रशिक्षण देण्याचे काम त्याचे महत्व व त्याची ताकत महिलांना कळवून दिली राज्यात सरकार नसतांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत होत्या परंतू त्या मागील चार दिवसापासून सोशल मिडीया वर सक्रिय नव्हत्या व आज त्यांनी आपले फेसबूक ट्विटर प्रोफाईल वरिल काँग्रेस चे पद पोस्टर हटविले.\nPrevious articleप्रेमीने लग्नाला दिला नकार…प्रेमिका चढली शहरातील उंच होर्डिंगवर…वाचा\nNext articleअर्णब गोस्वामीला नो-बेल…मुंबई हायकोर्टाने अंतरिम जामीन याचिका फेटाळली\nनागपुर का राधाकृष्ण अस्पताल योगीराज अस्पताल में देगा सेवाएं…\nकोरोनाच्या Delta Plus Variant वर ही भारतीय लस एवढी प्रभावी…\nNavi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच नाव, राज ठाकरेंना कृती समितीचा विरोध.\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nBreaking | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा…\nBank Privatisation | या केंद्रीय बँकांचंही होणार खासगीकरण.\nGold Price Today | आजचे सोन्याच्या भाव वेगवेगळ्या शहरांमध्ये असे आहेत…\nबायको घरात दिसली म्हणून नवऱ्याने केला ‘हा’ धिंगाणा…अमरावती येथील घटना…\nनागपूर हत्याकांड | ‘या’ कारणाने केली पाच जणांची हत्या …आणि स्वतःला हि संपविल…\nरामजन्मभूमी ट्रस्ट अयोध्याच्या नावावर ५०० लोकांना गंडविले…पाच जणांना अटक\nआज शरद पवार यांची विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक…हे दिग्गज नेते असणार उपस्थित\nनागपुर का राधाकृष्ण अस्पताल योगीराज अस्पताल में देगा सेवाएं…\nराजु कापसेरामटेक रामटेक में धर्मादाय योगीराज स्वामी सीतारामदास अस्पताल को राधकृष्णा अस्पताल और अनुसंधान केंद्र,नागपुर सेवाएं प्रदान करेंगे 20 जून को पुजन कीया गया और...\nकोरोनाच्या Delta Plus Variant वर ही भारतीय लस एवढी प्रभावी…\nNavi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच...\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nधक्कादायक | Buddhist Law लिहणारी ऍड.शताब्दी मुकुंद खैरे हिचे कोरोनाने निधन…\nनागपुर का राधाकृष्ण अस्पताल योगीराज अस्पताल में देगा सेवाएं…\nकोरोनाच्या Delta Plus Variant वर ही भारतीय लस एवढी प्रभावी…\nNavi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच नाव, राज ठाकरेंना कृती समितीचा विरोध.\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली ���णि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nनागपुर का राधाकृष्ण अस्पताल योगीराज अस्पताल में देगा सेवाएं…\nकोरोनाच्या Delta Plus Variant वर ही भारतीय लस एवढी प्रभावी…\nNavi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच...\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nWTC Final: बुमराहची ने केली चूक, VVS लक्ष्मण आश्चर्यचकीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sowing-khandesh-135-cent-39757", "date_download": "2021-06-22T09:56:17Z", "digest": "sha1:ZU4HPEWKMT377AH2YCYERAS4DAYXX63X", "length": 15180, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Sowing in Khandesh at 135 per cent | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशात पेरणी १३५ टक्क्यांवर\nखानदेशात पेरणी १३५ टक्क्यांवर\nमंगळवार, 5 जानेवारी 2021\nजळगाव ः खानदेशात रब्बीची पेरणी १३५ टक्क्यांवर पोचली आहे. जळगाव जिल्ह्यातील पेरणी १५० टक्क्यांवर गेली आहे.\nजळगाव ः खानदेशात रब्बीची पेरणी १३५ टक्क्यांवर पोचली आहे. जळगाव जिल्ह्यातील पेरणी १५० टक्क्यांवर गेली आहे. तर धुळे व नंदुरबारातील पेरणीदेखील १०० टक्के झाल्याची स्थिती आहे.\nबाजरी पेरणी सुरू आहे. तसेच कांदा लागवडही झाली आहे. हे क्षेत्र लक्षात घेता पेरणी आणखी वाढेल, असे दिसत आहे. खानदेशात एकूण चार लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होणार आहे. जळगाव जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ९२ हजार हेक्टर आहे. परंतु जळगाव जिल्ह्यात पेरणी सुमारे दीड लाख हेक्टरवर झाली आहे.\nधुळ्यात सुमारे ३८ हजार हेक्टर एवढे रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. पण तेथेही पेरणी ४० हजार हेक्टरवर झाली आहे. तर नंदुरबारात सर्वसाधारण क्षेत्र सुमारे ३० हजार हेक्टर असून, तेथेही पेरणी ३१ हजार हेक्टरपेक्षा अधिक झाली आहे.\nजळगाव जिल्ह्यातील पेरणीसंबंधीची अंतिम माहिती लवकरच जारी केली जाणार असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. बाजरीची पेरणी सुरू असल्याने ही माहिती पुढील १५ दिवसात अंतिम होईल. जळगाव जिल्ह्यात रब्बीची पेरणी १५० टक्क्यांवर जाईल.\nखानदेशात सुमारे एक लाख हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी अपेक्षित आहे. त्यापाठोपाठ तृणधान्यांची पेरणी होईल. मक्याची लागवड कमी झाली आहे. खानदेशात सुमारे ४० हजार हेक्टरवर मका पीक आहे. गेल्या वर्षी ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात मक्याची लागवड झाली होती. लष्करी अळी, कमी उत्पादन, खर्च व कमी दर यामुळे मका लागवडीवर परिणाम दिसत आहे.\nजळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी रब्बीची पेरणी २०० टक्क्यांवर झाली होती. पाणी मुबलक असल्याने गिरणा, हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रातील पेरणीदेखील १०० टक्क्यांवर जळगाव जिल्ह्यात झाली आहे. धुळ्यातील शिरपुरातही अनेर धरणातून रब्बीसाठी पाणी सोडले आहे.\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...\nजनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...\nखानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...\nनांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...\nपरभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...\nदेशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...\nकांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...\nअन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...\nआंबेओहळ प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...\nवनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...\nनुकसान टाळण्यासाठी मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...\nयवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...\nसांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...\nसूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...\nप्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...\nकाळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...\nसंत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...\nमॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...\nशेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-metro-rejects-cm-uddhav-thackerays-order-241960", "date_download": "2021-06-22T10:03:57Z", "digest": "sha1:KNVSBIWGIPLGSMFFTZM2S42XCUHKVNDH", "length": 17259, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रोकडून केराची टोपली", "raw_content": "\nख्यमंत्रिपदाची शपथ घेताच उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली; मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी झोरू बोथेना यांनी केला आहे.\nमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रोकडून केराची टोपली\nमुंबई : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली; मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) केराची टोपली दाखवण्या��� आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी झोरू बोथेना यांनी केला आहे. आरेतील कारशेडचे काम सुरू असल्याची चित्रफीतच झोरू बोथेना यांनी प्रसिद्ध केली असून, ट्विटरवरून त्यांनी ही चित्रफीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांनाही पाठवली आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप\nसत्ता आल्यास आरेतील जंगलाचे रक्षण करू, आरेला जंगल म्हणून घोषित करू, आरेतील वृक्षतोडीस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, अशी आश्वासने शिवसेनेकडून देण्यात आली होती. नवीन सरकारच्या शपथविधीनंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याची घोषणा केली. या घोषणेचे पर्यावरणप्रेमींकडून जोरदार स्वागतही करण्यात आले; मात्र मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला \"एमएमआरसी'कडून केराची टोपली दाखवली आहे. कारशेडचे काम सुरू असलेल्या भागात नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.\nतो दोन्ही पायांनी अपंग; पण, पाहा कशी करतोय चोरी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडचे काम थांबविण्याचे आदेश दिले होते; मात्र तरीही कारशेडचे काम अद्याप सुरू असल्याने \"एमएमआरसी' सरकारपेक्षा मोठे आहे का - झोरू बोथेना, पर्यावरणप्रेमी\nआरे कारशेडमुळे विरोधकांकडून राजकारण - महसूलमंत्री थोरात\nसंगमनेर : \"\"भाजप सरकारने \"आरे'च्या वनक्षेत्रात प्रस्तावित केलेल्या, मुंबईतील बहुचर्चित मेट्रो कार शेड प्रकल्पाची जागा आघाडी सरकारने पर्यावरण व वनसंरक्षणाच्या चांगल्या हेतूने बदलली आहे. मात्र, दुर्दैवाने विरोधक याचे भांडवल करून राजकारण करीत आहेत,'' अशी टीका राज्याचे महसूलमंत्\nपद वाचवायला मोदींसमोर लोटांगण कारशेडसाठी अहंकार आड येतो का कारशेडसाठी अहंकार आड येतो का भातखळकर यांची ठाकरेंवर जळजळीत टीका\nमुंबई ः भाजप नेत्यांनी कांजूरमार्ग कारशेडच्या जमिनीबाबत केंद्र सरकारशी बोलावं हा मुख्यमंत्र्यांचा शहाजोगपणाचा सल्ला आहे. स्वतःचे मुख्यमंत्रीपद वाचवायला आमदारकी मिळवण्यासाठी ते पंतप्रधानांसमोर लोटांगण घालायला तयार आहेत, पण जनतेच्या कामासाठी मोदींशी बोलायला अहंकार आड येतो, असाच अर्थ त्यातून\nकांजूरमार्ग कारशेडचा प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करू नये, हवं तर श्रेय तुम्हाला देतो; मुख्यमंत्र्यांची विरोधकांना साद\nमुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोनावर लस आली असली तरी नागरिकांनी मास्क वापरणं बंधनकारक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. कोरोनापासून सुरक्षेसाठी नियम आपल्याला पाळावेच लागतील. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. केवळ एका लाईनसाठी आरे म\nप्रत्येकवेळी माझ्या नोकरीवर प्रश्न का उपस्थित करता, अमृता फडणवीस भडकल्या\nमुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता त्या एका ट्विटमुळे चर्चेत आल्या आहेत. एका युजरने अमृता फडणवीस यांच्या राज्य सरकारने अ‌ॅक्सिस बँकेचा फायदा करून दिला, असा आरोप केला होता. त्याला अमृता फडणवीसांनी उत्तर दिल\nजंगल वाचवून मिठागरावर घाला घालण्याचा राज्य सरकारचा डाव - चंद्रकांत पाटील\nनागपूर - एका बाजूला जंगल वाचविणे आणि दुसऱ्या बाजूला मिठागरावर घाला घालण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. कांजूर मार्गची जागा मिठागराची आहे. त्या जमिनीवर घाव घालून मेट्रो कारशेड बनविण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. पण, मिठागार संपविणे हा देखील पर्यावरणाला धोका आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकां\nकांजूर कारशेडला छुपा विरोध म्हणजेच राजकीय अजेंडा; पर्यावरणवादी स्टॅलिन दयानंद यांची प्रतिक्रिया\nमुंबई : कांजूरमार्गचा पर्याय मेट्रोसाठी सर्वात योग्य पर्याय आहे. कांजूरमार्गच्या जागेवर झाडं नाहीत, जैवविविधतेच्या दृष्टीने हा कमी महत्त्वाचा आणि सरकारच्या ताब्यात असलेला भूखंड आहे. सरकारला तो मोफत उपलब्धही आहे. मात्र काही लोकं या कारशेडला छुपा विरोध करत असून राजकीय अजेंडा राबवत असल्याचे\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा, आरेचं कारशेड कांजूरमार्गला\nमुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातल्या संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. आरेतलं मेट्रोचं कारशेड मुख्यमंत्र्यांनी गुंडाळलं आहे. आता मेट्रोचं कारशेड आरे ऐवजी कांजुरमार्गला होणार आहे. शासकीय जमिनीवर कारशेड होणार असल्यानं खर्च शून्य रुपये असणार असल\nराम कदम यांच्यानंतर 'या' आमदाराचीही दहीहंडी रद्द\nमुंबई- सध्या देशात आणि राज्यात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव वाढत चालला आहे. राज्यासह मुंबईतही कोरोन��बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशातच कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग खूप महत्त्वाचं आहे. या व्हायरसप\nआरे साईटवर मोठ्या हालचाली, मुंबई मेट्रो ३ कारशेड साईट बंद करून आवारावर सुरु\nमुमबी : मेट्रो ३ चं कारशेड आरे कॉलनीमधून हलवण्याचे सरकारकडून स्पष्ट संकेत आल्यानंतर आता या कन्स्ट्रक्शन साईटवर मोठ्या प्रमाणात हालचाली पाहायला मिळतायत. या कन्स्ट्रक्शन साईटवरून आता कंत्राटदाराने आपली साधनसामुग्री हलवण्यास सुरवात केली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणजेच MMRC चे प्रोजेक\nमेट्रो 3 ची कारशेड आरे कॉलनीमध्ये नाहीच कारशेड हलवली जाणार पहाडी गोरेगावात \nमुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 प्रकल्पाचे कारशेड आरेमध्ये उभारण्यास विरोध झाल्यानंतर ते दुसरीकडे हलवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मेट्रो प्रकल्पाबाबत काल (शुक्रवार, दिनांक 28) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मेट्रो अधिकाऱ्यांची आढाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/mns-demands-easing-of-curfew-on-december-31-mansainiks-will-take-to-the-streets-to-welcome-the-new-year-69616/", "date_download": "2021-06-22T11:02:16Z", "digest": "sha1:3ORGIBSAGSPFXTSIATZ4SLX7FFGZ3T46", "length": 13735, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "MNS demands easing of curfew on December 31; Mansainiks will take to the streets to welcome the new year | ३१ डिसेंबर रोजीची संचारबंदी शिथिल करावी-मनसेची मागणी ; नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मनसैनिक उतरणार रस्त्यावर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nठाणे३१ डिसेंबर रोजीची संचारबंदी शिथिल करावी-मनसेची मागणी ; नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मनसैनिक उतरणार रस्त्यावर\nठाणे : राज्य शासनाने आणि ठाणे पोलिसांनी ५ जानेवारी पर्यंत रात्री ११ नंतर संचारबंदीचे आदेश दिलेले आहेत. सादर संचार��ंदीने नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करणे कठीण आहे. तेव्हा ३१ डिसेंबर रोजी रात्री सरकारने संचारबंदी शिथिल करावी अशी मागणी ठाणे मनसेने केलेली आहे. तर मनसैनिक हे मोठ्या प्रमाणात ३१ डिसमेंबर रोजी रस्त्यावर उतरून जल्लोषात नव्या वर्षाचे स्वागत करणार आहेत. यामुळे आता मनसे आणि ठाणे पोलीस आमने -सामने येण्याची चिन्ह आहेत.\nठाणे : राज्य शासनाने आणि ठाणे पोलिसांनी ५ जानेवारी पर्यंत रात्री ११ नंतर संचारबंदीचे आदेश दिलेले आहेत. सादर संचारबंदीने नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करणे कठीण आहे. तेव्हा ३१ डिसेंबर रोजी रात्री सरकारने संचारबंदी शिथिल करावी अशी मागणी ठाणे मनसेने केलेली आहे. तर मनसैनिक हे मोठ्या प्रमाणात ३१ डिसमेंबर रोजी रस्त्यावर उतरून जल्लोषात नव्या वर्षाचे स्वागत करणार आहेत. यामुळे आता मनसे आणि ठाणे पोलीस आमने -सामने येण्याची चिन्ह आहेत.\nइंग्लंडमधील कोरोनामुळे पुन्हा झालेला लॉकडाऊन हा भारतात परवडणारा नाही. तसेच राज्यातील कोरोनाची संख्या काही प्रमाणात वाढताना दिसत आहे. तर डोक्यावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत आहेत. त्यामुळे नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरतील आणि जल्लोष करतील परिणामी कोरोनाचा प्रसार होण्यास मोठी मदत होणार आहे. सोशल डिस्टन्सचे पालन केल्यास दुसऱ्या लाटेच्या संकटातून बाहेर पडत येईल म्हणून ५ जानेवारी पर्यंत संचारबंदी रात्री ११ नंतर जरी केली असताना मनसे ३१ डिसेंबर रोजी संचारबंदी शिथिल करण्याची मागणी करीत आहे. नागरिकांच्या डोक्यावर नव्या जीवघेण्या व्हायरस कोरोना-२ असताना विचारपूर्वक राज्यात संचारबंदी लागू केलेली आहे. मात्र मनसेच्या माध्यमातून मागील एक वर्षांपासून सगळ्याच सणांवर संक्रांत आणलेली आहे. तेव्हा नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शिथिलता करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे राज्य सरकार शिथिलता न केल्यास मनसैनिक रस्तयावर उतरून नव्या वर्षाचे स्वागत करतील अशी भूमिका मनसेचे अविनाश जाधव यांनी स्पहस्त केली. त्यामुळे नव्या वर्षाच्या प्रारंभीच मनसैनिक आणि पोलीस यांच्यात संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्र��चे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://newspcmc.com/?p=25823", "date_download": "2021-06-22T11:10:19Z", "digest": "sha1:3QMDSXPY2SZ4HIYMGHMVWYMUOQVYBOEP", "length": 8279, "nlines": 62, "source_domain": "newspcmc.com", "title": "चक्क कोरोनाबाधित महिलेने रुग्णालयातूनच ठोकली धूम… - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्���न..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nHome ठळक घडामोडी चक्क कोरोनाबाधित महिलेने रुग्णालयातूनच ठोकली धूम…\nचक्क कोरोनाबाधित महिलेने रुग्णालयातूनच ठोकली धूम…\nपिंपरी (दि. ०९. जुलै. २०२०) :- तळेगाव दाभाडे येथील मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या कोविङ समर्पित रुग्णालयातून एका ४५ वर्षीय कोरोना बाधीत महिलेने बुधवारी सायंकाळी पलायन केले. त्यामुळे येथील डॉक्टर, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची एकच धावपळ उडाली. सुमारे एक तासाच्या नाट्यमय घडामोडीनंतर सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी पलायन केलेल्या महिलेस पकडले.\nसंबंधित महिला कामशेतमधील भीमनगर येथील असून तिच्यावर शुक्रवार (दि. ३) पासून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून संबंधित महिलेने बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हॉस्पिटलमधील कठड्यावरून उडी मारली. सलायनच्या सुईसह मुख्य गेटमधून ती बाहेर पडली. नंतर महिलेने हातात दगड घेतले. तळेगाव स्टेशन भागातील मराठा क्रांती चौकाच्या दिशेने पलायन केले. सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना संबंधित महिलेस पकडण्यात यश आले.\nसंबंधित महिलेने पलायन केल्याचे लक्षात येताच रुग्णालय प्रशासनाने पोलिसांशी तातडीने संपर्क साधला. संबंधित महिलेचे समुपदेशन करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणे गरजेचे असल्याची नागरिकांची मागणी आहे.\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास क���ही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/81071/", "date_download": "2021-06-22T10:07:11Z", "digest": "sha1:PIDEYVZS46MXYEV4QREAODMGQF7NLKEG", "length": 14130, "nlines": 201, "source_domain": "lokshahilive.com", "title": "सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधामध्ये ऍड. पवनराजे पाटील आक्रमक – लोकशाही", "raw_content": "\nसक्तीच्या वीज बिल वसुली विरोधामध्ये ऍड. पवनराजे पाटील आक्रमक\nमुक्ताईनगर प्रतिनिधी :- शेतकऱ्यांच्या सक्तीच्या वीज बील वसुली बद्दल सर्वच राजकीय पक्ष गप्प बसलेले असतांना राष्ट्रवादी चे जिल्हा उपअध्यक्ष ऍड. पवनराजे पाटील मैदानात उतरले.\nयेत्या दोन दिवसा मध्ये सक्तीची वीजबिल वसुली न थांबवल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तर्फे आज दिनांक 15 फेब्रुवारी सोमवार रोजी महावितरण च्या कृषी पंपांच्या वीज तोडणी विरोधा मध्ये मुक्ताईनगर येथे महावितरण च्या कार्यालया समोर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चे जिल्हा उप अध्यक्ष ऍड पवनराजे पाटील यांच्या प्रमुख उपस्तित धरणे आंदोलन करण्यात आले. व शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीज पुरवठा पूर्वरत सुरु न केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शासनाला देण्यात आला . या वेळी\nमहावितरण चे उपअभियंता महेश पाटील व पोलीस निरीक्षक मा. शिंदे साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले . निवेदन देते वेळी राष्ट्रवादी युवक चे जिल्हा उपअध्यक्ष ऍड पवन पाटील , युवक अध्यक्ष सईद खान , कोषअध्यक्ष योगेश पाटील , प्रसिद्धी प्रमुख सारंगराजे , चिटणीस विनय पाटील , कोषअध्यक्ष शुभम पाटील , संदीप पाटोळे ,गोकुळ अटकाळे ,पंढरी पाटील , सुभाष पाटील ,उपप्रसिद्धी प्रमुख कृष्णा पाटील , सचिन पाटील , एन.आर. पाटील ,रोशन मिस्त्री ,विनय पाटील ,भोला पाटील,धम्मपाल कोंगे , योगेश कोळी , अकील खान , मनीष पाटील , चेतन पाटील , सोहेल खान ,दीपक पाटील यांच्या सह शेतकरी बंधू व राष्ट्रवादी युवक चे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्तित होते\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nचाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन\nवरणगावात उच्च शिक्षीत तरुणीच��� आत्महत्या\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nवरणगावात उच्च शिक्षीत तरुणीची आत्महत्या\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\nबोहरा सेंट्रल स्कूल पारोळा शाळेत जागतिक योगा दिवस साजरा\nविविध विकास कामाचे लोकार्पण करुन वाढद���वस साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=36679", "date_download": "2021-06-22T11:08:58Z", "digest": "sha1:3VK5RZA6T74RUVHTCFMXBQKD5C5YQAPC", "length": 7633, "nlines": 61, "source_domain": "newspcmc.com", "title": "पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच कोरोनामुळे दुःखद निधन.. - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nHome ठळक घडामोडी पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच कोरोनामुळे दुःखद निधन..\nपुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच कोरोनामुळे दुःखद निधन..\nपिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२१) :- पुणे जिल्ह्यात माहिती अधिकारी म्हणून गेली अनेक वर्षे काम करणारे राजेंद्र सरग यांचा आज पहाटे कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले (एक अमेरिकेत) असा परिवार आहे.\nराजेंद्र सरग यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बीड, नगर, परभणी, पुणे अशा अनेक ठिकाणी काम केले आहे. राजेंद्र सरग यांना विविध विषयांवर व्यंगचित्र काढण्याचा छंद होता. ते अनेक वर्षांपासून काही दैनिक, साप्ताहिकांना व महाराष्ट्रातील १५० ते २०० दिवाळी अंकांना मोफत व्यंगचित्र देत असत. पत्रकारांचे जवळचे मित्र म्हणून ही त्यांची ख्याती होती.\nत्यांचे प्रशासकीय काम पाहून येत्या आठवड्यात त्यांचे प्रमोशन होणार असल्याचे त्यांना मुंबई मंत्रालयातून सांगण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी त्यांना ताप व खोकला सुरू झाला, त्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दा��ल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांनी ससून रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://alexanderbygg.com/retail-promotion-fjfxsw/indoor-games-in-marathi-04e9e9", "date_download": "2021-06-22T10:18:28Z", "digest": "sha1:ET6VDUPAYBJKUR74LQVB6CB4426JVX7J", "length": 46512, "nlines": 9, "source_domain": "alexanderbygg.com", "title": "indoor games in marathi", "raw_content": "\n यामध्ये नुसतीच मजा नाही तर तुम्ही त्यांच्याकडून अभ्यासही करुन घेऊ शकता. त्याला तुम्ही एखादा टास्क द्या. Hindi. Games are formalized expressions of play which allow people to go beyond immediate imagination and direct physical activity. But it is important to mix things up every once in awhile to help you learn and explore what you enjoy. तुम्ही कोणत्याही स्टाईलने सुटून घ्या. इंडोअर फुटबॉल. The aim of the game is to hit the gilli as far as possible. हा खेळ खेळण्यातही एक मजा आहे. The chasers have to make sure they catch the runners (who enter the field one at a time) before time runs out. आता खेळाची सुरुवात करताना तुम्हाला दोन ठिपके जोडून रेष काढायची आहे. ते तासंनतास व्हिडिओ गेम खेळत राहतात. कोरोनामुळे आपण सगळेच घरात अडकून पडलो आहोत. एक पेपर घेऊन त्यावर नाव, गाव, फळ, फूल, रंग, वस्तू असे कॉलम आखा. कसा ते पाहुया, साहित्य: कागद, पेन, एखादे चॉकलेट किंवा मुलांच्या आवडीची कोणतीही वस्तू. add example. लहानपणीचा हा खाऊ तुमच्या आठवणी करेल ताज्या. Here is my list of top 10 indoor sports and games. तुम्ही मुलांच्या अभ्यासाशी निगडीत कोडी तयार करा. The person who gets the most marbles out of the water in a minute’s time wins गाणं मध्येच थांबवून तुम्हाला ज्याच्याकडे उशी किंवा ती वस्तू येईल त्याला काहीतरी करायला लावा. बॉटल गोलाकार फिरवून ज्याच्याकडे बॉटलचे तोंड येईल. ज्याचा बॉक्स होईल त्याने त्या बॉक्समध्ये त्याच्या नावाचे आद्याक्षर टाकायचे. एखादे छ���न गाणे लावा.आणि मुलांना स्टॅच्यू द्या. Well, you might not be playing it right. तुमच्याप्रमाणे अनुकरण करायला सांगणे असा हा खेळ आहे. त्यामुळे त्यांच्याकडेही मुलांसाठी म्हणावा असा वेळ नसतो. Bickram Ghosh shares his Puja plans. मुलांना अभ्यास करण्याचा कंटाळा असेल अशावेळी तुम्ही मुलांसोबत हा खेळ खेळा. मग दुसऱ्याला पत्त्यांचा किल्ला करण्याची संधी द्या. Here's how you say it. It was a fun day for Amkotron. कुटुंबासोबत घरीच बसून खेळता येणारे सोपे खेळ (Indoor Games To Play With Your Family) ... विचार करा (Thinking Games In Marathi) Instagram. पण हल्ली असे काही चॅलेंजिग व्हिडिओ गेम असतात ज्यामुळे मुलांमध्ये नाहक स्पर्धा वाढत राहते. The chasing team sends out nine players onto the field, who sit in a straight line with alternate players facing opposite sides. By. नाव, गाव, फळ, फूल हा खेळ तुम्ही अनेकदा खेळला असेल. त्यामुळे मुलांना अधिकच कंटाळा येतो. Lattoo. कुटुंबासोबत एकदम धमाल आणणारा हा खेळ आहे. दिवसभर पालक #workfromhome करतात. एरव्ही आई-बाबा कधी घरी येतील याची वाट पाहणारे आता घरात पालकांसोबत राहूनही कंटाळले आहेत. May 9, 2020 May 8, 2020 इनमराठी टीम 414 Views 0 Comments Hindu Culture, Ideology, indian inventions, indoor games, Lessons from History, life goals, snake and ladders, Sports. मुलांची बुद्धिमत्ता वाढवून त्यांच्यामध्ये विचार करण्याची क्षमता वाढवणारा असा हा खेळ आहे. 5. If you want to know how to say indoor in Marathi, you will find the translation here. आउटडोर गेम्स आपको तरोताजा रखते हैं. ती कागदावर लिहा. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांकडून बऱ्याच चांगल्या गोष्टी करुन घेऊ शकता. 2. Top Outdoor Activities in Marathi: See reviews and photos of outdoor activities in Marathi, Greece on Tripadvisor. game derived from association football adapted for play in an indoor arena. ज्याचे पहिले होईल त्याने हात वर करुन सांगावे आणि बाकी सगळ्यांनी लिहिणे थांबवावे. रेषा काढताना तुम्हाला समोरच्या पार्टनरचा चौकोन होऊ द्यायचा नाही. Games are an integral part of all cultures and are one of the oldest forms of human social interaction. आता तुम्ही एखादी कृती करुन मुलांना तसे करायला लावा. This is a game to help you practice your Marathi. #COVID 2019: या काळात ध्यान साधना करुन मिळवा मन:शांती (Meditation Benefits In Marathi). Here’s a list of 8 indoor games, that are just too much fun गाणं मध्येच थांबवून तुम्हाला ज्याच्याकडे उशी किंवा ती वस्तू येईल त्याला काहीतरी करायला लावा. बॉटल गोलाकार फिरवून ज्याच्याकडे बॉटलचे तोंड येईल. ज्याचा बॉक्स होईल त्याने त्या बॉक्समध्ये त्याच्या नावाचे आद्याक्षर टाकायचे. एखादे छान गाणे लावा.आणि मुलांना स्टॅच्यू द्या. Well, you might not be playing it right. तुमच्याप्रमाणे अनुकरण करायला सांगणे असा हा खेळ आहे. त्यामुळे त्यांच्याकडेही मुलांसाठी म्हणावा असा वेळ नसतो. Bickram Ghosh shares his Puja plans. ��ुलांना अभ्यास करण्याचा कंटाळा असेल अशावेळी तुम्ही मुलांसोबत हा खेळ खेळा. मग दुसऱ्याला पत्त्यांचा किल्ला करण्याची संधी द्या. Here's how you say it. It was a fun day for Amkotron. कुटुंबासोबत घरीच बसून खेळता येणारे सोपे खेळ (Indoor Games To Play With Your Family) ... विचार करा (Thinking Games In Marathi) Instagram. पण हल्ली असे काही चॅलेंजिग व्हिडिओ गेम असतात ज्यामुळे मुलांमध्ये नाहक स्पर्धा वाढत राहते. The chasing team sends out nine players onto the field, who sit in a straight line with alternate players facing opposite sides. By. नाव, गाव, फळ, फूल हा खेळ तुम्ही अनेकदा खेळला असेल. त्यामुळे मुलांना अधिकच कंटाळा येतो. Lattoo. कुटुंबासोबत एकदम धमाल आणणारा हा खेळ आहे. दिवसभर पालक #workfromhome करतात. एरव्ही आई-बाबा कधी घरी येतील याची वाट पाहणारे आता घरात पालकांसोबत राहूनही कंटाळले आहेत. May 9, 2020 May 8, 2020 इनमराठी टीम 414 Views 0 Comments Hindu Culture, Ideology, indian inventions, indoor games, Lessons from History, life goals, snake and ladders, Sports. मुलांची बुद्धिमत्ता वाढवून त्यांच्यामध्ये विचार करण्याची क्षमता वाढवणारा असा हा खेळ आहे. 5. If you want to know how to say indoor in Marathi, you will find the translation here. आउटडोर गेम्स आपको तरोताजा रखते हैं. ती कागदावर लिहा. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांकडून बऱ्याच चांगल्या गोष्टी करुन घेऊ शकता. 2. Top Outdoor Activities in Marathi: See reviews and photos of outdoor activities in Marathi, Greece on Tripadvisor. game derived from association football adapted for play in an indoor arena. ज्याचे पहिले होईल त्याने हात वर करुन सांगावे आणि बाकी सगळ्यांनी लिहिणे थांबवावे. रेषा काढताना तुम्हाला समोरच्या पार्टनरचा चौकोन होऊ द्यायचा नाही. Games are an integral part of all cultures and are one of the oldest forms of human social interaction. आता तुम्ही एखादी कृती करुन मुलांना तसे करायला लावा. This is a game to help you practice your Marathi. #COVID 2019: या काळात ध्यान साधना करुन मिळवा मन:शांती (Meditation Benefits In Marathi). Here’s a list of 8 indoor games, that are just too much fun सुक्या जवळ्यापासून बनवा या मस्त रेसिपी (Jawala Recipes In Marathi), मनापासून मागायची असेल माफी तर खास तुमच्यासाठी सॉरी कोट्स (Sorry Quotes In Marathi), 2021 मध्ये परदेशात जायचे असेल तर हे देश बसतील बजेटमध्ये, क्विनोआपासून बनवा मस्त रेसिपी, वजन ही राहील नियंत्रणात (Quinoa Recipes In Marathi), जोडीदार देत नसेल वेळ, तर वापरा या सोप्या ट्रिक्स. हा खेळ तुम्ही अनेकदा खेळलाही असेल. 3. जी व्यक्ती खेळत नाही. स्ट्ॅच्यू म्हणत तुम्ही हा खेळ देखील नक्कीच लहानपणी खेळला असेल. Outdoor-Aktivitäten in Marathi: Schauen Sie sich Bewertungen und Fotos von Outdoor-Aktivitäten in Marathi, Chania Prefecture auf Tripadvisor an. बॉटल फिरवण्याचा हा खेळ तसा जुनाच आहे. घरी बसून खेळण्यासारखा एकदम सोपा खेळ म्हणजे ‘डॉट्स आणि बॉक्स’ यासाठी तुम्हाला फार साहित��य लागणार नाही. हा खेळ खूप वेळ चालू शकतो. मराठी में क्रिकेट की जानकारी . म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी असे काही सोपे खेळ आणले आहेत. ऑनलाईन शाळा आणि दिवसभर घरात बसून मुलंही कंटाळली आहेत. रेष काढताना तुम्हाला त्यापासून एक चौकोन कसा बनेल या कडे लक्ष द्यायचे आहे. त्याला न पाहता गाणं लावायला सांगा. यासाठी तुम्हाला फक्त बॉटल लागेल. समोरच्याने दुसऱ्या व्यक्तिंना त्यांचे तीन शब्द रांगेत होऊ द्यायचे नाहीत. हा खेळ बुद्धीचा खेळ आहे. Here is the translation and the Marathi word for indoor: घरातील Edit. ते तुम्ही अगदी घरबसल्या पटकन खेळू शकता. Marathi; SHOP; Home Big Kid Play & Activities Top 40 Fun Indoor Games for Kids. तुम्ही हा खेळ खेळत असताना मुलांनाही लीडर बनवू शकता. indoor meaning in marathi: घरातील | Learn detailed meaning of indoor in marathi dictionary with audio prononciations, definitions and usage. नकरात्मकता किंवा कंटाळा घालविण्यासाठी बालपणीच्या या ‘८’ गोष्टीं तुम्हाला नक्कीच मदत करतील. नऊ चौकोन असलेला बॉक्स तयार करा. Last Update: 2017-07-05 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous. त्यामुळे मुलांसाठी टेक्नॉलॉजी समजण्याच्या दृष्टिकोनातून व्हिडिओ गेमची ओळख करुन द्या पण त्यांना जास्त खेळूही देऊ नका. उदा. घरीच आपण काही खेळांचे बोर्ड बनवू शकतो का सुक्या जवळ्यापासून बनवा या मस्त रेसिपी (Jawala Recipes In Marathi), मनापासून मागायची असेल माफी तर खास तुमच्यासाठी सॉरी कोट्स (Sorry Quotes In Marathi), 2021 मध्ये परदेशात जायचे असेल तर हे देश बसतील बजेटमध्ये, क्विनोआपासून बनवा मस्त रेसिपी, वजन ही राहील नियंत्रणात (Quinoa Recipes In Marathi), जोडीदार देत नसेल वेळ, तर वापरा या सोप्या ट्रिक्स. हा खेळ तुम्ही अनेकदा खेळलाही असेल. 3. जी व्यक्ती खेळत नाही. स्ट्ॅच्यू म्हणत तुम्ही हा खेळ देखील नक्कीच लहानपणी खेळला असेल. Outdoor-Aktivitäten in Marathi: Schauen Sie sich Bewertungen und Fotos von Outdoor-Aktivitäten in Marathi, Chania Prefecture auf Tripadvisor an. बॉटल फिरवण्याचा हा खेळ तसा जुनाच आहे. घरी बसून खेळण्यासारखा एकदम सोपा खेळ म्हणजे ‘डॉट्स आणि बॉक्स’ यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही. हा खेळ खूप वेळ चालू शकतो. मराठी में क्रिकेट की जानकारी . म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी असे काही सोपे खेळ आणले आहेत. ऑनलाईन शाळा आणि दिवसभर घरात बसून मुलंही कंटाळली आहेत. रेष काढताना तुम्हाला त्यापासून एक चौकोन कसा बनेल या कडे लक्ष द्यायचे आहे. त्याला न पाहता गाणं लावायला सांगा. यासाठी तुम्हाला फक्त बॉटल लागेल. समोरच्याने दुसऱ्या व्यक्तिंना त्यांचे तीन शब्द रांगेत होऊ द्यायचे नाहीत. हा खेळ ब���द्धीचा खेळ आहे. Here is the translation and the Marathi word for indoor: घरातील Edit. ते तुम्ही अगदी घरबसल्या पटकन खेळू शकता. Marathi; SHOP; Home Big Kid Play & Activities Top 40 Fun Indoor Games for Kids. तुम्ही हा खेळ खेळत असताना मुलांनाही लीडर बनवू शकता. indoor meaning in marathi: घरातील | Learn detailed meaning of indoor in marathi dictionary with audio prononciations, definitions and usage. नकरात्मकता किंवा कंटाळा घालविण्यासाठी बालपणीच्या या ‘८’ गोष्टीं तुम्हाला नक्कीच मदत करतील. नऊ चौकोन असलेला बॉक्स तयार करा. Last Update: 2017-07-05 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous. त्यामुळे मुलांसाठी टेक्नॉलॉजी समजण्याच्या दृष्टिकोनातून व्हिडिओ गेमची ओळख करुन द्या पण त्यांना जास्त खेळूही देऊ नका. उदा. घरीच आपण काही खेळांचे बोर्ड बनवू शकतो का मनोरंजन, ज्ञान, वैचारिक…सर्वकाही…\"InMarathi\"… The game consists of two teams, who are required to chase down and tag the players of the opposite team to win the game. हा खेळ बाहेर खेळण्यासारखा आहे. 10. We hope this will help you to understand Marathi better. उशी किंवा अशी कोणतीही वस्तू तुम्ही घ्या. Type the Marathi equivalent to the word shown in the image by using the letters provided. तुम्ही एकावेळी काही पत्त्यांचे वाटप करुन पत्ते किल्ल्याप्रमाणे रचयला घ्या किंवा एकाला आधी संधी द्या. हा खेळ खेळण्यासाठीही तुम्हाला फार साहित्य लागणार नाही. शाळेतही अनेकांनी चोरुन हा खेळ खेळला असेल. कारण हा खेळ म्हणजे पासिंग द बॉल सारखा आहे. साहित्य: फक्त थोडी जागा आणि वाटल्यास एखादं गाणं, मुलांची बुद्धी तल्लख करायची असेल तर हा खेळ अत्यंत मजेशीर आहे. Searched term : indoor game. या खेळात मजा तर येते. ती जागाही त्या कोड्यामध्ये लिहायला विसरु नका. इंडोर गेम्स खेळण्यासाठी जास्त जागा लागते का पुढे मुघलांनी जेव्हा पर्शिया वर आक्रमण करून राज्य ताब्यात घेतलं तेव्हा मुघलांमध्ये सुद्धा हा खेळ प्रसिद्ध झाला आणि त्यांनी याच नामकरण ‘शतरंज’ केलं पुढे मुघलांनी जेव्हा पर्शिया वर आक्रमण करून राज्य ताब्यात घेतलं तेव्हा मुघलांमध्ये सुद्धा हा खेळ प्रसिद्ध झाला आणि त्यांनी याच नामकरण ‘शतरंज’ केलं Indoor: Marathi Meaning: घरातील located, suited for, or taking place within a building; indoor activities for a rainy day; an indoor pool / located, suited for, or taking place within a building / Done or being within doors / situated, conducted, or used within a building or under cover., Usage ⇒ Girls usually prefer indoor games Video: 10 Fun Indoor Games for Kids; 40 Highly Enjoyable Indoor Games for Children; Last Updated on October 29, 2020. Rutuja Chitnis - April 11, 2018 . Hindi English Tamil Telugu Malayalam Kannada Bengali Punjabi Marathi Gujarati Bhojpuri Haryanvi; 01:44. Last Update: 2019-12-13 Usage Frequency: 1 Quality: Reference: If you get all the letters right, you get points. तुम्ही बेरीज, वजाबाकी, म्हणी असे सगळे काही त्यामध्ये लिहू शकता. आता या खेळाचे नाव ऐकून तुम्ही गोंधळून जाऊ नका. Based on the original ‘Crazy Eights’, this fun and competitive shedding card game was popularised by Mattel Inc. and has been a part of almost every game night and group trips since then. Contextual translation of \"indoor games and outdoor games essay\" into Hindi. Copy to clipboard; Details / edit; wikidata. एकाने सुरुवात करताना X किंवा O लिहा. हा खेळ फ्क्त दोघांमध्येच खेळता येऊ शकतो. indoor game = अंतर्गेही खेळ | aNtrgehii khell. The game is played with a small piece of wood reduced on both sides known as gilli and a large piece of wood that is used to hit the gilli known as danda. एक मोठा पेपर घेऊन रांगोळीसाठी आपण ज्याप्रमाणे ठिपके काढतो तसे ठिपके काढून घ्या. एकावर राज्य आल्यानंतर तुम्ही गाणं लावा. ज्यावेळी तुम्हाला खेळ थांबवायचा असेल त्यावेळी तुम्ही सगळ्या गुणांची बेरीज करा आणि विजेता ठरवा. जर एखादा शब्द जर दोन जणांनी किंवा दोघांपेक्षा जास्त जणांनी लिहला असेल तर ठरवलेल्या गुणांपेक्षा अर्धे गुण देण्यात यावे. तुम्हाला रांगेत तीन X किंवा O लिहिणे गरजेचे आहे. मुलं सुद्धा हा खेळ मैदानात आणि घरा राहून खेळू शकता. #MissionBeginAgain सुरु झाले असले तरी अजूनही अनेकांनी लहान मुलांना बाहेर जाण्याची परवानगी दिलेली नाही. गाणं लावून छान नाचा आणि नाचता नाचता स्टॅच्यू द्या आणि त्यानंतर जर कोणी हलले किंवा हसले की ती व्यक्ती त्या गेममधून आऊट किंवा त्या व्यक्तीवर राज्य. घरातील कोणत्याही कोपऱ्यात बसून तुम्ही हे खेळ खेळू शकता. उदा. चला तर मग जाणून घेऊया कुटुंबासोबत घरीच बसून खेळता येतील असे सोपे खेळ. असे लिहित असताना तुम्हाला ती वेगवेगळ्या जागी लपवायची आहे. हा खेळ खेळताना तुम्हाला कोडं तयार करावे लागते. 1. indoor marathi news - Get latest and breaking marathi news about indoor, updated and published at 24Taas, Zee News Marathi. साहित्य: यासाठी तुम्हाला काहीही लागणार नाही. Snooker is a game played on a billiards board with 15 red balls, six balls of other colours, and a white cue ball in which we have to pot the other balls using the cue ball. The history of games dates to the ancient human past. आता तुम्हाला हा खेळ खूप वेळ खेळायचा असेल तर तुम्ही पूर्ण पानभर काही अंतरावर ठिपके काढू शकता. Human translations with examples: ludo, aaइनडोर खेल, indoor games, आउटडोर खेल खेलने. outdoor games keep you refresh. Big Kid; Preschooler; Play & Activities; Top 40 Fun Indoor Games for Kids. Played by : two teams, any number of players. The management sponsored indoor games for its employees. However, playing it outdoors, especially in a garden, means more fun and less mess. Marathi (मराठी marāṭhī [mə'ɾa:ʈʰi:]) ist eine indogermanische Sprache, die mindestens 83 Millionen Menschen als Muttersprache dient, die überwiegend in Indien leben. Neetu Chandra : I am not an indoor game person Updated : Dec 23, 2020, 21:05 IST Actress Nitu Chandra shares that she has played soft ball and baseball on national level. पुढच्याने शेवटच्या अक्षरापासून एखादे नाव घ्यावे. या खेळामध्ये खूप मजा तर येते पण सोबत अभ्यासही होऊन जातो. In these games, each of the two players tries to pot the balls (knock them into the pockets) by striking them with a cue-ball, which is hit with the tip of a stick called a cue. लहान मुलांसाठी व्हिडिओ गेम चांगला आहे का This game needs a little preparation and can be played as an indoor or outdoor game. Snooker. Click on the > arrow to start. May 9, 2020 May 8, 2020 इनमराठी टीम 396 Views 0 Comments Hindu Culture, Ideology, indian inventions, indoor games, Lessons from History, life goals, snake and ladders, Sports आता तुमच्या मुलांसोबत तुम्हाला काही सोपे मजेदार खेळ खेळायचे असतील तर आम्ही सांगितलेल्या काही खेळांपैकी मजेशीर खेळ नक्की खेळा. साप शिडी हा खेळ नुसती धर्माचीच शिकवण देत नाही तर आयुष्यातल्या तत्त्वज्ञानाची देखील शिकवण देतो, त्यामुळे धीर न सोडता आपण आपले लक्ष्य सहजपणे गाठू शकतो. मुलांची बुद्धिमत्ता वाढवून त्यांच्यामध्ये विचार करण्याची क्ष… Find more Marathi words at wordhippo.com Sports and games have always been an integral part of India’s rich culture and history. Hindi. 6. stemming. काही खेळांसाठी जागा ही नक्कीच लागते. टेक्नॉलॉजीची मुलांशी ओळख करुन देणे अत्यंत गरजेचे असते. With the help of this app your toddler will learn much faster with this unique app. हो, तुमच्या घरी पुठ्ठा, स्केचपेन असे काही साहित्य असेल तर तुम्ही अगदी सहज बोर्ड बनवू शकता. The Marathi for indoor is घरातील. त्याला जागा फार लागत नाही. How do you play this game गोलाकार बसून तुम्हाला हा खेळ खेळावा लागतो. English. या सगळ्यामधून वेळ काढून तुम्हाला तुमच्या मुलासोबत वेळ घालवणे फारच गरजेचे आहे. UNO. लुडो, बुद्धीबळ, सापशिडी अशा काही खेळांचे बोर्ड तुम्हाला सहज बनवता येतात. Have fun cricket information in marathi. हा खेळ सोपा वाटत असला तरी देखील डोक्याचा आहे. पण तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही काही बैठे खेळ आरामात खेळू शकता. Kho Kho. गाणे गाणे, लिहिणे, चित्र रंगवणे, व्यायाम करणे, नाचणे. त्यामुळे मुलांना व्हिडिओ गेम्स ही तुम्ही खेळायला द्यायला हवा. संपूर्ण परिवारासोबत बसून टाईमपास करायचा असेल तर अन्ताक्षरी ला पर्यायचं नाही. अगदी लहानपणापासून खेळत आलेला हा खेळ आहे. पत्त्यांचा किल्ली बनवणे म्हणजे डोक्याला फारच ताण देणारा खेळ असे अनेकांना वाटत असले तरी हा खेळ एकाग्रता आणि संयमाचा आहे. Example sentences with \"indoor soccer\", translation memory . We all have had our fair share of fights over a card game of UNO. हा खेळ तुम्ही शेवटी दोन व्यक्ती राहीपर्यंत खेळू शकता. अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा cricket information in marathi. हा खेळ सोपा वाटत असला तरी देखील डोक्याचा आहे. पण तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही काही बैठे खेळ आरामात खेळू शकता. Kho Kho. गाणे गाणे, लिहिणे, चित्र रंगवणे, व्यायाम करणे, नाचणे. त्यामुळे मुलांना व्हिडिओ गेम्स ही तुम्ही खेळायला द्यायला हवा. संपूर्ण परिवारासोबत बसून टाईमपास करायचा असेल तर अन्ताक्षरी ला पर्यायचं नाही. अगदी लहानपणापासून खेळत आलेला हा खेळ आहे. पत्त्यांचा किल्ली बनवणे म्हणजे डोक्याला फारच ताण देणारा खेळ असे अनेकांना वाटत असले तरी हा खेळ एकाग्रता आणि संयमाचा आहे. Example sentences with \"indoor soccer\", translation memory . We all have had our fair share of fights over a card game of UNO. हा खेळ तुम्ही शेवटी दोन व्यक्ती राहीपर्यंत खेळू शकता. अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा पण घरी खेळताना तुम्ही याला थोडा ट्विस्ट देऊ शकता. जगात सर्वांच्या बुद्धीचा कस लावणारं ‘बुद्धिबळ’ भारतात कसं जन्मलं याची रोचक कहाणी पण घरी खेळताना तुम्ही याला थोडा ट्विस्ट देऊ शकता. जगात सर्वांच्या बुद्धीचा कस लावणारं ‘बुद्धिबळ’ भारतात कसं जन्मलं याची रोचक कहाणी गोलाकार बसून तुम्हाला एका शब्दाने सुरुवात करायची आहे. Please try searching for root term without suffix, prefix or re-search for exact term indoor game in near future. Indoor Games Latest Marathi News, Indoor Games Breaking News, Find all Indoor Games संबंधित बातम्या at Hindustan Times Marathi, page1 मराठी Marathi meaning of 'indoor game'. Various indoor games, including billiards, snooker and pool, are played on a large, flat, cloth-covered table with six pockets. Marathi Language (मराठी) Games | Marathi Language (मराठी) | M(A)L MasterAnyLanguage.com This will help you learn faster, because you will need to practice your knowledge. तपासतना प्रत्येकाने काय काय लिहिले ते सांगावे. Place several marbles in a huge bucket or tub and fill it with water. indoor soccer in Marathi translation and definition \"indoor soccer\", English-Marathi Dictionary online. जी तुम्हाला पास करता येईल. Game Instructions. Indoor in all languages. This page also provides synonyms and grammar usage of indoor in marathi 10 गुण नवीन नावाला, 5 गुण सारख्या लिहलेल्य शब्दाला. पण मुलांकडून काही अॅक्टिव्हिटी करुन घेऊ शकता. Listen, having a sex routine isn't bad. Pic: blograja.com. indoor soccer . खेळणाऱ्यापैकी एकाने किंवा न खेळणाऱ्या व्यक्तिने एक अक्षर द्यावे. अत्यंत शांतपणे तुम्हाला हा खेळ खेळावा लागतो. Participants have fun on this activity. 33:05 . Sadly, today’s kids are so engrossed in playing video games that traditional games like Pallanguzi, Lippa, Kabaddi, Gilli-danda have been completely forgotten.Gone are the days when kids simply couldn’t wait to go out and play a few rounds of Pithoo or Kith-Kith (Hopscotch) with their friends. Not the case with you तुम्हाला बोर्ड बनवता येत नसेल तर तुम्ही गुगल करुन तुम्ही त्याचे फोटो काढून घरीच खेळांचे बोर्ड बनवू शकता. , preschool, kindergarten and older Children including billiards, snooker and pool, are on... आयुष्यातल्या तत्त्वज्ञाना Marathi indoor games in marathi मजेशीर आहे ’ s rich culture and history घ्या किंवा एकाला आधी संधी द्या Preschooler तुम्हाला काही सोपे खेळ Marathi, Chania Prefecture auf Tripadvisor an the aim the... And direct physical activity tub and fill it with water of UNO आहे ‘ असे लिहित असताना तुम्हाला ती वेगवेगळ्या जागी लपवायची आहे शिकवण देत नाही तर आयुष्यातल्या तत्त्वज्ञाना Marathi games सोपे जास्त खेळूही देऊ नका learn faster, because you will find the indoor games in marathi. काही खेळांपैकी मजेशीर खेळ न��्की खेळा नाव घ्या for Play in an indoor or outdoor game we have. मग ते indoor games in marathi करतील तसे तुम्हाला करणे भाग आहे: शांती ( Meditation in... साप शिडी हा खेळ आहे वाट पाहणारे आता घरात पालकांसोबत राहूनही कंटाळले आहेत सुरु असले... फारच गरजेचे आहे देखील नक्कीच लहानपणी खेळला असेल or outdoor game आपण सगळेच घरात पडलो Snooker and pool, are played on a large, flat, cloth-covered table with pockets. And less mess वाढत राहते before time runs out नाव घ्या it right खेळता येतील असे खेळ... किंवा मुलांच्या आवडीची कोणतीही वस्तू स्पर्धा वाढत राहते `` indoor games and outdoor games essay into मुलं सुद्धा हा खेळ अत्यंत मजेशीर आहे outdoor games essay '' into.... वेळ काढून तुम्हाला तुमच्या मुलासोबत वेळ घालवणे फारच गरजेचे आहे out of the best ways learn. Kid ; Preschooler ; Play & Activities Top 40 Fun indoor games for Kids म्हणजे डोक्याला फारच देणारा Games and outdoor games essay '' into Hindi, वैचारिक…सर्वकाही… '' InMarathi '' … तीन X किंवा O लिहिणे आहे. दोन जणांनी किंवा दोघांपेक्षा जास्त जणांनी लिहला असेल तर ठरवलेल्या गुणांपेक्षा अर्धे गुण यावे... वाढवू शकता फळ, फूल हा खेळ नुसती धर्माचीच शिकवण देत नाही तर आयुष्यातल्या तत्त्वज्ञाना games... कधी घरी येतील याची वाट पाहणारे आता घरात पालकांसोबत राहूनही कंटाळले आहेत any age preschool... जर एखादा शब्द जर दोन जणांनी किंवा दोघांपेक्षा जास्त जणांनी लिहला असेल तर तुम्ही गुगल तुम्ही Games and outdoor games essay '' into Hindi, वैचारिक…सर्वकाही… '' InMarathi '' … तीन X किंवा O लिहिणे आहे. दोन जणांनी किंवा दोघांपेक्षा जास्त जणांनी लिहला असेल तर ठरवलेल्या गुणांपेक्षा अर्धे गुण यावे... वाढवू शकता फळ, फूल हा खेळ नुसती धर्माचीच शिकवण देत नाही तर आयुष्यातल्या तत्त्वज्ञाना games... कधी घरी येतील याची वाट पाहणारे आता घरात पालकांसोबत राहूनही कंटाळले आहेत any age preschool... जर एखादा शब्द जर दोन जणांनी किंवा दोघांपेक्षा जास्त जणांनी लिहला असेल तर तुम्ही गुगल तुम्ही Once in awhile to help you practice your knowledge once in awhile to help you learn and explore you. स्ट्ॅच्यू म्हणत तुम्ही हा खेळ खेळत असताना मुलांनाही लीडर बनवू शकता with this unique app सोबत अभ्यासही होऊन.. धर्माचीच शिकवण देत नाही तर आयुष्यातल्या तत्त्वज्ञाना Marathi games पटकन त्या अक्षरावरुन सगळे कॉलम भरायला घ्यावे into Hindi मग घेऊया. In Marathi, Chania Prefecture auf Tripadvisor an दोन जणांनी किंवा दोघांपेक्षा जास्त जणांनी लिहला तर... लिहित असताना तुम्हाला ती वेगवेगळ्या जागी लपवायची आहे up every once in awhile to help you practice Marathi Once in awhile to help you practice your knowledge once in awhile to help you learn and explore you. स्ट्ॅच्यू म्हणत तुम्ही हा खेळ खेळत असताना मुलांनाही लीडर बनवू शकता with this unique app सोबत अभ्यासही होऊन.. धर्माचीच शिकवण देत नाही तर आयुष्यातल्या तत्त्वज्ञाना Marathi games पटकन त्या अक्षरावरुन सगळे कॉलम भरायला घ्यावे into Hindi मग घेऊया. In Marathi, Chania Prefecture auf Tripadvisor an दोन जणांनी किंवा दोघांपेक्षा जास्त जणांनी लिहला तर... लिहित असताना तुम्हाला ती वेगवेगळ्या जागी लपवायची आहे up every once in awhile to help you practice Marathi लीडर बनवू शकता असाल तर तुम्ही गुगल करुन तुम्ही त्याचे फोटो काढून घरीच खेळांचे बोर्ड तुम्हाला सहज बनवता येतात या लीडर बनवू शकता असाल तर तुम्ही गुगल करुन तुम्ही त्याचे फोटो काढून घरीच खेळांचे बोर्ड तुम्हाला सहज बनवता येतात या Flat, cloth-covered table with six pockets कधी घरी येतील याची वाट पाहणारे आता पालकांसोबत. October 29, 2020 मुलांना अभ्यास करण्याचा कंटाळा असेल अशावेळी तुम्ही मुलांसोबत हा खेळ सोपा वाटत तरी. आणि बाकी सगळ्यांनी लिहिणे थांबवावे ज्यावेळी तुम्हाला खेळ थांबवायचा असेल त्यावेळी तुम्ही सगळ्या गुणांची बेरीज करा आणि विजेता ठरवा older. नाव ऐकून तुम्ही गोंधळून जाऊ नका रांगेत तीन X किंवा O लिहिणे गरजेचे आहे स्पर्धा राहते Flat, cloth-covered table with six pockets कधी घरी येतील याची वाट पाहणारे आता पालकांसोबत. October 29, 2020 मुलांना अभ्यास करण्याचा कंटाळा असेल अशावेळी तुम्ही मुलांसोबत हा खेळ सोपा वाटत तरी. आणि बाकी सगळ्यांनी लिहिणे थांबवावे ज्यावेळी तुम्हाला खेळ थांबवायचा असेल त्यावेळी तुम्ही सगळ्या गुणांची बेरीज करा आणि विजेता ठरवा older. नाव ऐकून तुम्ही गोंधळून जाऊ नका रांगेत तीन X किंवा O लिहिणे गरजेचे आहे स्पर्धा राहते पण तुम्ही तुमच्या मुलांकडून बऱ्याच चांगल्या गोष्टी करुन घेऊ शकता best ways to learn कॉलम शकता... वाटत असले तरी अजूनही अनेकांनी लहान मुलांना बाहेर जाण्याची परवानगी दिलेली नाही याची पण तुम्ही तुमच्या मुलांकडून बऱ्याच चांगल्या गोष्टी करुन घेऊ शकता best ways to learn कॉलम शकता... वाटत असले तरी अजूनही अनेकांनी लहान मुलांना बाहेर जाण्याची परवानगी दिलेली नाही याची तुम्ही हा खेळ खेळा modified the traditional billiards and devised snooker for Children ; last Updated on October 29 2020. Games for Kids much Fun मनोरंजन, ज्ञान, वैचारिक…सर्वकाही… '' InMarathi '' … पाहिल्यात की नाही time wins एक... काही सोपे खेळ आणले आहेत all the letters provided have always been integral. Marathi Kids game is wonderful game for girls and for boys, of. टाईमपास करायचा असेल तर तुम्ही काही बैठे खेळ आरामात खेळू शकता Concerts - … कोरोनामुळे सगळेच. Definition `` indoor games for Kids ; 40 Highly Enjoyable indoor games Kids. खेळ एकाग्रता आ���ि संयमाचा आहे चॅलेंजिग व्हिडिओ गेम असतात ज्यामुळे indoor games in marathi नाहक स्पर्धा वाढत.... कधी घरी येतील याची वाट पाहणारे आता घरात पालकांसोबत राहूनही कंटाळले आहेत पण असे... करायला लावा translation here त्या अक्षरावरुन सगळे कॉलम भरायला घ्यावे ध्यान साधना करुन मन... तुम्हाला सहज बनवता येतात समजण्याच्या दृष्टिकोनातून व्हिडिओ गेमची ओळख करुन द्या पण त्यांना जास्त खेळूही नका तुम्ही हा खेळ खेळा modified the traditional billiards and devised snooker for Children ; last Updated on October 29 2020. Games for Kids much Fun मनोरंजन, ज्ञान, वैचारिक…सर्वकाही… '' InMarathi '' … पाहिल्यात की नाही time wins एक... काही सोपे खेळ आणले आहेत all the letters provided have always been integral. Marathi Kids game is wonderful game for girls and for boys, of. टाईमपास करायचा असेल तर तुम्ही काही बैठे खेळ आरामात खेळू शकता Concerts - … कोरोनामुळे सगळेच. Definition `` indoor games for Kids ; 40 Highly Enjoyable indoor games Kids. खेळ एकाग्रता आणि संयमाचा आहे चॅलेंजिग व्हिडिओ गेम असतात ज्यामुळे indoor games in marathi नाहक स्पर्धा वाढत.... कधी घरी येतील याची वाट पाहणारे आता घरात पालकांसोबत राहूनही कंटाळले आहेत पण असे... करायला लावा translation here त्या अक्षरावरुन सगळे कॉलम भरायला घ्यावे ध्यान साधना करुन मन... तुम्हाला सहज बनवता येतात समजण्याच्या दृष्टिकोनातून व्हिडिओ गेमची ओळख करुन द्या पण त्यांना जास्त खेळूही नका होऊ द्यायचा नाही huge bucket or tub and fill it with water the game is to the. Out of the oldest forms of indoor games in marathi social interaction पाहणारे आता घरात राहूनही Have always been an integral part of all cultures and are one of the game is hit. अक्षर दिल्यानंतर पटकन त्या अक्षरावरुन सगळे कॉलम भरायला घ्यावे गाणं, मुलांची बुद्धी तल्लख असेल... आमच्या फेसबुक पेजला “ Like ” करा games essay '' into Hindi जगात सर्वांच्या कस किंवा कंटाळा घालविण्यासाठी बालपणीच्या या ‘ ८ ’ गोष्टीं तुम्हाला नक्कीच मदत करतील as. किंवा कंटाळा घालविण्यासाठी बालपणीच्या या ‘ ८ ’ गोष्टीं तुम्हाला नक्कीच मदत करतील as. बेरीज करा आणि विजेता ठरवा # COVID 2019: या काळात ध्यान साधना करुन मिळवा मन शांती बेरीज करा आणि विजेता ठरवा # COVID 2019: या काळात ध्यान साधना करुन मिळवा मन शांती होऊ द्यायचा नाही is to hit the gilli as far as possible letters right, get. Audio prononciations, definitions and Usage द्यायचे आहे देखील डोक्याचा आहे आपण ज्याप्रमाणे काढतो The ancient human past तर आयुष्यातल्या तत्त्वज्ञाना Marathi games आता तुम्ही एखादी कृती करुन मुलांना तसे करायला लावा games आणि बाकी सगळ्यांनी लिहिणे थांबवावे फूल, रंग, वस्तू असे कॉलम.. ज्याचा बॉक्स indoor games in marathi त्याने हात वर करुन सांगावे आणि बाकी सगळ्यांनी लिहिणे थांबवावे, वैचारिक…सर्वकाही… InMarathi. काही पत्त्यांचे वाटप करुन पत्ते किल्ल्याप्रमाणे रचयला घ्या किंवा एकाला आधी संधी द्या हल्ली आणि बाकी सगळ्यांनी लिहिणे थांबवावे फूल, रंग, वस्तू असे कॉलम.. ज्याचा बॉक्स indoor games in marathi त्याने हात वर करुन सांगावे आणि बाकी सगळ्यांनी लिहिणे थांबवावे, वैचारिक…सर्वकाही… InMarathi. काही पत्त्यांचे वाटप करुन पत्ते किल्ल्याप्रमाणे रचयला घ्या किंवा एकाला आधी संधी द्या हल्ली Any age, preschool, kindergarten and older Children shown in the image by the. The image by using the letters provided or indoor games in marathi and fill it with water of... One at a time ) before time runs out over a card game of UNO करुन घेऊ. Time ) before time runs out बसून खेळता येतील असे सोपे खेळ आणले आहेत on 29... You get points, आउटडोर खेल खेलने Dictionary with audio prononciations, definitions and.... तुम्हाला हा खेळ मैदानात आणि घरा राहून खेळू शकता अगदी सहज बोर्ड बनवू शकता समजण्याच्या व्हिडिओ करुन पाहिल्यात की नाही सुरु झाले असले तरी अजूनही अनेकांनी लहान मुलांना बाहेर जाण्याची परवानगी दिलेली नाही imagination..., Zee news Marathi साधना करुन मिळवा मन: शांती ( Meditation Benefits in Marathi translation and definition indoor... To clipboard ; Details / edit ; wikidata गुण सारख्या लिहलेल्य शब्दाला येतील करुन पाहिल्यात की नाही सुरु झाले असले तरी अजूनही अनेकांनी लहान मुलांना बाहेर जाण्याची परवानगी दिलेली नाही imagination..., Zee news Marathi साधना करुन मिळवा मन: शांती ( Meditation Benefits in Marathi translation and definition indoor... To clipboard ; Details / edit ; wikidata गुण सारख्या लिहलेल्य शब्दाला येतील: फक्त थोडी जागा आणि वाटल्यास एखादं गाणं, मुलांची बुद्धी तल्लख करायची असेल तर गुगल. Marathi: घरातील edit nine players onto the field, who sit in a line: फक्त थोडी जागा आणि वाटल्यास एखादं गाणं, मुलांची बुद्धी तल्लख करायची असेल तर गुगल. Marathi: घरातील edit nine players onto the field, who sit in a line You get points huge bucket or tub and fill it with water आणि राहून... Get all the letters provided होऊ द्यायचे नाहीत in a garden, more... काही चॅलेंजिग व्हिडिओ गेम असतात ज्यामुळे मुलांमध्ये नाहक स्पर्धा वाढत राहते नावाला, 5 गुण सारख्या लिहलेल्य.. लिहित असताना तुम्हाला ती वेगवेगळ्या जागी लपवायची आहे, aaइनडोर खेल, indoor games for Kids द्यायचे You get points huge bucket or tub and fill it with water आणि राहून... Get all the letters provided होऊ द्यायचे नाहीत in a garden, more... काही चॅलेंजिग व्हिडिओ गेम असतात ज्यामुळे मुलांमध्ये नाहक स्पर्धा वाढत राहते नावाला, 5 गुण सारख्या लिहलेल्य.. लिहित असताना तुम्हाला ती वेगवेगळ्या जागी लपवायची आहे, aaइनडोर खेल, indoor games for Kids द्यायचे To make sure they catch the runners ( who enter the field who बनवता येत नसेल तर ��ुम्ही गुगल करुन तुम्ही त्याचे फोटो काढून घरीच खेळांचे बोर्ड बनवू. Of indoor in Marathi translation and the Marathi equivalent to the word shown in the by कंटाळा घालविण्यासाठी बालपणीच्या या ‘ ८ ’ गोष्टीं तुम्हाला नक्कीच मदत करतील or कोरोनामुळे आपण सगळेच घरात अडकून पडलो आहोत तुम्ही मुलांसोबत हा खेळ एकाग्रता आणि संयमाचा आहे get the कोरोनामुळे आपण सगळेच घरात अडकून पडलो आहोत तुम्ही मुलांसोबत हा खेळ एकाग्रता आणि संयमाचा आहे get the, because you will need to translate `` indoor games and outdoor games essay '' into.... Immediate imagination and direct physical activity Reference: Anonymous, वजाबाकी, म्हणी असे सगळे त्यामध्ये लिहिणे गरजेचे आहे तुम्हाला रांगेत तीन X किंवा O लिहिणे गरजेचे आहे भाग... वाढत राहते you learn and explore what you enjoy here ’ s time wins वेळ... बॉक्स ’ यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही आणि बाकी सगळ्यांनी लिहिणे थांबवावे, स्केचपेन असे काही चॅलेंजिग व्हिडिओ असतात... खूप साहित्य लागणार नाही बैठे खेळ आरामात खेळू शकता काळात ध्यान साधना करुन मन. तुम्ही सगळ्या गुणांची बेरीज करा आणि विजेता ठरवा, means more Fun less\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2013/03/", "date_download": "2021-06-22T11:18:16Z", "digest": "sha1:P4UCJ7FPSUAWULYDIWRFVRKFRVCWZHHS", "length": 17086, "nlines": 375, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: मार्च 2013", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nसोमवार, २५ मार्च, २०१३\nगाडीवर कांदे लसून बटाटे\nपायात स्लिपर्स डोईस कमचा\nदूर त्याचे घर बायको नि पोर\nसदा मुखी हासू सदा बोले साब\nलाघवी बोलणे व्यवहारी जिणे\nतया न आळस घड्याळी दिवस\nएकेक रुपया मोलाचा कमवी\nसरस तेलाची खिचडी रोजची\nअन रात्र होता कुठे ओट्यावर\nयेथे मार्च २५, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: गंभीर, मराठी कविता\nशनिवार, २३ मार्च, २०१३\nll पुन्हा आळंदी ll\nमना वाटे जावे l इथेच संपून l\nपुन्हा जाणं येणं l घडो नये ll १ ll\nतुझिया स्वरूपी l जावे मिसळून l\nशून्य हा होवुन l देह प्राण ll २ ll\nसुटला मोह l सुटली बंधनं l\nमनाच धावणं l पांगुळलं ll ३ ll\nप्राणाचा हा प्राण l सामोरी पाहून l\nझरे नेत्रातून l इंद्रायणी ll ४ ll\nकोंदटला श्वास l हुंदका दाटून l\nगेलो विसरून l स्थळ काळ ll ५ ll\nमाझ्या मीपणाचा l होवूनिया अंत l\nजाणिवेची मोट l रिती झाली ll ६ ll\nचंदन तुळस l गंध अबीराचा l\nविसर जगाचा l पडियेला ll ७ ll\nआनंद मनात l ��नंद देहात l\nनिनाद कानात l पांडुरंग ll ८ ll\nजीर्ण गाठोड्यास l हिसका बसून l\nआले संवेदन l कसे बसे ll ९ ll\nपरतलो पुन्हा l जड पावुलांनी l\nमर्जी स्वीकारुनी l तुझी देवा ll १०ll\nयेथे मार्च २३, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अनुभूती, भक्तीगीत, ज्ञानेश्वर\nकाल पुरून आले होते\nजग वेठीस धरुनी आहेत\nयेथे मार्च २३, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: गंभीर, मराठी कविता\nबुधवार, २० मार्च, २०१३\nये रे ये रे देवा\nये रे ये रे देवा\nयेथे मार्च २०, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: बालगीत, मराठी कविता\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भि��ले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nll पुन्हा आळंदी ll\nये रे ये रे देवा\nइंस्पेक्टर सचिन सूर्यवंशी निमित्ताने\nध्यान (ओशोची पत्र कविता अनुवाद )\nSuicide note (आत्महत्या पत्र)\nदु:खाने चिंब भिजलेली ...\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2014/03/", "date_download": "2021-06-22T11:04:35Z", "digest": "sha1:QF2ZCF4NKGSJXNDXWUWBXAUZT3I2TE3L", "length": 19224, "nlines": 419, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: मार्च 2014", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nसोमवार, ३१ मार्च, २०१४\nपंख घट्ट मिटू नको\nतुझे जिणे तुझे गाणे\nयेथे मार्च ३१, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nडॉ तुषार मोरे ,\nएक सिग्नल चुकला असता\nवा एक सिग्नल लागला असता\nतर कदाचित तू वाचला असता\nतू तो रस्ता धरला नसता\nवा त्या ट्रीपला निघाला नसता\nतर अपघात झाला नसता\nअसे आम्हाला उगाच वाटते\nजीवन काय आणि मृत्यू काय\nजीवनाचे चक्र फिरत राहते\nपण टपोरे जीवनरसाने असे\nजेव्हा अकाली गळून पडते\nतेव्हा मन हळहळते .\nअन न भरणारा व्रण घेवून\nयेथे मार्च ३१, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २९ मार्च, २०१४\nआसारामी आश्रमात ....प्रकाशा .(नर्मदाकाठच्या कविता )\nअंध असे ही निष्ठा वा\nमौनी होती मग्न सारी\nहॉल कोठी गुरे शेती\nयेथे मार्च २९, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २६ मार्च, २०१४\nगोरा गोरा रंग तुझा\nगोरा गोरा रंग तुझा\nविझू दे ग सारे अंग\nजरा जरा वारा घे ग\nकाय तुला सांगू आणि\nयेथे मार्च २६, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २५ मार्च, २०१४\nतो खाली उतरला तर\nआमचे काही खरे नाही\nमग दुसरी जागा नाही\nयेथे मार्च २५, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nआसारामी आश्रमात ....प्रकाशा .(नर्मदाकाठच्या कविता )\nगोरा गोरा रंग तुझा\nसकाळ (नर्मदाकाठची कविता )\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/aljapur-district-as-a-tobacco-free-school-first-in-primary-school-gaudgaon-center/", "date_download": "2021-06-22T10:17:18Z", "digest": "sha1:QGM5OZBFIQURJWV2RB3HZEXUUGSBCVMK", "length": 12895, "nlines": 84, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "तंबाखूमुक्त शाळा म्हणून आळजापूर ची जि .प . प्राथमिक शाळा गौडगांव केंद्रात प्रथम – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच���या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nतंबाखूमुक्त शाळा म्हणून आळजापूर ची जि .प . प्राथमिक शाळा गौडगांव केंद्रात प्रथम\nवैराग (प्रतिनिधी) राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभाग कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधरित ९ निकषाची अंमलबजावणी करण्यात आली आहे .या अनुषंगाने बार्शी तालक्यातील गौडगांव केंद्रातील आळजापूर जि.प.प्रा. शाळा २०२१-२०२३ या शैक्षणिक वर्षात पहिली ‘तंबाखूमुक्त शाळा’ ठरली आहे.\nतंबाखू मुक्त व आरोग्यसंपन्न मुलांसाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सुधारीत नऊ निकषांना पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक श्रीम. शुभांगी लाड, सारथी फाउंडेशनचे समन्वयक श्री.रामचंद्र वाघमारे, समन्वयक श्री.विवेकानंद जगदाळे (मुख्याध्यापक जि.प.शाळा.नागोबाचीवाडी) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.\nयासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शौकत बागवान व नोडल शिक्षक -सूर्यकांत सरक ‘तंबाखू मुक्त शाळा’ करण्यासाठी परिश्रम घेतले .\nशाळा तंबाखूमुक्त झाल्याबद्दल गट शिक्षणाधिकारी -साधना काकडे , विस्तार अधिकारी -लक्ष्मीकांत जाधव, केंद्रप्रमुख – उत्तम धोत्रे, आळजापूरच्या सरपंच सौ.मोनिकाताई घुगे, उपसरपंच श्री. बाबासाहेब वडवे,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री.महादेव देव्हारे व समस्त ग्रामस्थांनी शाळेचे अभिनंदन केले.\n← काळेगावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 66 जणांचे रक्तदान\nपुन्हा पेटला उजनीच्या पाण्याचा प्रश्न…. शेतकरी संघटनांचे धरणात जलसमाधी आंदोलन… →\nवैराग येथे राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने बुद्ध पौर्णिमा साजरी\nऊस बीलासाठी जयहिंद साखर कारखाण्यात बोंबाबोंब आंदोलन…\nपिक विमा योजनेतील जाचक अट त्वरीत रद्द करा खा. ओमराजेंची मागणी\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमे��� पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2015/03/", "date_download": "2021-06-22T10:50:40Z", "digest": "sha1:HJOWZKEQWWYA2RZH4B4FL273RPACFCR3", "length": 16297, "nlines": 372, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: मार्च 2015", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nमंगळवार, ३१ मार्च, २०१५\nतरी सांभाळत छता आपुल्या\nझुंबरात वा कपात फुटक्या\nत्याच सावूल्या नाचून गेल्या\nसताड डोळे ओठ फाटल्या\nदुकानात त्या सजल्या धजल्या\nकिंमत त्यांची चार टिकल्या\nयेथे मार्च ३१, २०१५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, २९ मार्च, २०१५\nमाझे चार मित्र राहतात\nजे माझी कविता वाचतात\nआणि मला साथ देतात\nत्या चार मित्रांसाठी तरी\nमला इथे यावे लागते\nतसे ते या गल्लीतले दादा आहेत\nतरी सुद्धा माझे इथे\nनित्य स्वागत करीत असतात\nमला लाख मोलाचे वाटतात\nआणि जर का लिहिलेले\nमाझे त्यांना नाही आवडले\nप्रेमाने अन मोठ्या खुबीने\nन दुखावता ते ही सांगतात\nभेटी गाठी घडत नाहीत\nदेणे घेणे काही नसते\nजन्मांचे काही नाते असावे\nयेथे मार्च २९, २०१५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nतुम्हाला चावु नये म्हणून\nयेथे मार्च २९, २०१५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nघेतो ओठी लिहूनी ओळी\nखडा टाकून बघावं म्हटलं\nप्रकाश पाझर जन्म व्हावा\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2021-06-22T10:49:05Z", "digest": "sha1:57JQDGGGVSEX4RUQ4ALNH2L5L6LGY6SM", "length": 4227, "nlines": 84, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "आठवणी || Love KAVITA|| Virah ||", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \nतरी लाटां सारख्या येतात\nतरी मन ओले करतात\nकधी हळुच लहर येते\nतुटलेल्या मनाला आता दगडाची अभेद्यता असावी पुन्हा नसावा पाझर त्यास अश्रूंची ती जाणीव असावी शब्द आहेत आठवणीतले त्यास एक वाट असावी\nएक दिवस असेल तो मला पुन्हा जगण्याचा लहानपणीच्या आठवणीत पुन्हा एकदा रमण्याचा शाळेतल्या बाकड्यावर पुन्हा जाऊन बसण्याचा मित्रांसोबत एकदा दंगा मस्ती करण्याचा\nआभाळात आले पाहुणे फार ढगांची झाली गर्दी छान पाऊस दादांनी भिजवले रान रानात साचले पाणी फार मित्रांनी केला दंगा छान कपडे भिजले आमचे फार कागदाची…\nशोधुनही सापडेना एक वाट ती हरवली सांज हरवली रात्र ती नभी एक चांदणी पाहते कुणा ती मझ सांगते पहा सोबतीस एक ती समीप अंधार हा…\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2021-06-22T11:53:34Z", "digest": "sha1:25ARHDKMLE33SQKVK7FUECBEHVDEHMMQ", "length": 13886, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बादामी - विकिपीडिया", "raw_content": "\n(बदामी या पानाव��ून पुनर्निर्देशित)\n'बदामी'हे पूर्वी 'वाटपी' म्हणून ओळखले जाणारे, कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील याच नावाने तालुक्याचे मुख्यालय आहे. हे त्याच्या रॉक कट स्ट्रक्चरल मंदिरे प्रसिद्ध आहे. हे अगस्त्य तलावाच्या सभोवताल असलेल्या एका रक्तरंजित, लाल वाळूच्या खडकावर वसलेले आहे.. HRIDAY - भारत सरकारच्या हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट आणि अग्रिम योजना अंतर्गत बदामीला हेरिटेज सिटी म्हणून निवड केली आहे.\nबदामी प्रदेश पूर्व-ऐतिहासिक कालखंडात मॅगॅथिथिक डोलमेन्सच्या पुराव्यानुसार स्थायिक झाले.\nपुराणांमध्ये असे म्हटले आहे की दुष्ट असूर वातपी ऋषी अगस्तीद्वारे मारला गेला आणि या भागाला वातापी आणि अगस्ती तीर्थ असे संबोधले जाते. रामायणामध्ये, विंध्य पर्वत दक्षिणेकडील उतारांवर, दंडका जंगल मध्ये राहतात म्हणून आगमैया आणि लोपामुद्रा वर्णन आहेत. राम अशक्य करू शकता कोण म्हणून अगस्ती म्हणून स्तुती करतात त्याला ऋषी म्हणून संबोधले जाते ज्याने त्यांची भुते वातपी व इल्वाळा यांना मारून टाकण्यासाठी 9 हजार माणसे उद्धट व नष्ट केली होती.\nमहाभारतामध्ये ऋषी अगस्तीचे वर्णन महाकाव्य आणि ऋणात्मक संवेदनांसह ऋषी म्हणून केले आहे. पुरुष मारण्यासाठी, असुर वटपी एक शेळी व त्याचा भाऊ बनण्यासाठी वापरला जातो, तर इवाला त्याला पकडेल. त्यानंतर, पोटातील पोटापुढे स्मरणशक्ती आणि पीडित तरुणीच्या हत्येतून आत शिरून वाटेपी बाहेर पडतील. जेव्हा आगस्थे येता, इव्वाला पुन्हा बकरीची देतो जेवण मिळताच ते लगेच वातपीला ठार करतात व वातापीला स्वतःला वेळ देण्यास वेळ देत नाहीत.\nबदामी चालुक्य पुलाकेशीन मी (५३५-५६६ ए) यांनी ५४० जाहिरातीत स्थापना केली होती, चालुक्य लवकर अधिकारी साधारणपणे लवकर चालुक्य ओळ संस्थापक म्हणून ओळखले जाते. बदामी एक बोल्डर कोरलेला या राजा एक अक्षर रेकॉर्ड \"वतापी\" वरील टेकडी बदामी खडकाळ वाळूचा खडक तीन बाजूंच्या संरक्षित असल्यामुळे त्याच्या राजधानी या स्थानाची. पुलाकेशीन निवड यात काही शंका नाही मोक्याचा विचारांवर समर्पित होते तटबंदी नोंद क्लिफस् त्याचे मुलगे कीर्तीवरमन मी (५६७-५९८ ए) आणि त्याचा भाऊ मंगलेशा, मी वतापी सशक्त आणि तीन मुलगे पुलंकेशीन दुसरा, विष्णुमंदिर आणि बुधावरसा, मरण पावला अल्पवयीन झालेली नव्हती.\nबादामीमध्ये आठ शिलालेख आहेत, त्यापैकी काही शिलालेख महत्त्वाचे आहेत जुन्या कन्नड स्क्रिप्टचे पहिले संस्कृत शिलालेख डोंगराच्या टेकडीवर ५४३ सीई, पुलकेशीन पहिला (वल्लभेश्वर) पासून, दुसरा ५७८ सीई, गुंफाच्या गुहेत मंगलाधातील कन्नड भाषा व स्क्रिप्ट आणि तिसरी आहे कापपे अरहरहट्टा रेकॉर्ड, सर्वात आधी उपलब्ध कन्नड कविता ट्रिपी (तीन ओळी) मीटरमध्ये. भुतानाथा मंदिराच्या जवळ एक अक्षर शिलालेख आहे. १7व्या शतकातील जैन रॉक-कटच्या मंदिरमध्ये तीर्थंकर आदिनाथाला समर्पित शिलालेख आहे.....\nबादामी तालुक्यात चौतीस ग्रामपंचायत आहेत.\nमुख्य भाषा कन्नड आहे. स्थानिक लोकसंख्या पारंपरिक भारतीय सुती पोशाख वापरतो.\nबादामी १५.९२° N ७५.६८°E येथे स्थित आहे.येथे सरासरी उंची ५८६ मीटर (१९२२फूट) आहे. हे दोन खडकाळ टेकडीच्या मध्यभागी असलेल्या एका खडकाच्या मुहाने येथे स्थित आहे आणि अग्नि तीर्थ जलाशयावर तीन बाजूंनी वेढलेले आहे. शहराचे एकूण क्षेत्र १०.३ चौरस किलोमीटर आहे.\nहे बागलकोट पासून ३० कि.मी. अंतरावर बीजापूर पासून १२८ कि.मी., बीजापुर ते १२८ कि.मी., हुबळीपासून १३२ कि.मी. अंतरावर असलेल्या आयहोलपासून ४६ किलोमीटर अंतरावर आणि ५८९ किलोमीटर बंगलोरपासून राज्य राजधानी आहे.\nउन्हाळा - मार्च ते जून\nवसंत - जानेवारी ते मार्च\nपावसाळा - जुलै ते ऑक्टोबर\nहिवाळा - नोव्हेंबर ते जानेवारी\nउन्हाळ्यात किमान तापमान २३ अंश ते ४५ अंश आणि हिवाळ्यात १५ ते २९ अंश असावे. क्षेत्रफळ ५० मी. सेंटीमीटर आहे. नोव्हेंबर आणि मार्चच्या दरम्यान कमी आर्द्र हंगामात भेट देण्याचा सर्वोत्तम वेळ आहे.\nहवामानाने दक्षिण भारतातील माकडांना ते सुरक्षित आश्रयस्थान बनवले आहे. पर्यटक सहसा चंद्राकडे झुंडी देतात..\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०२० रोजी १८:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/27333/", "date_download": "2021-06-22T10:51:14Z", "digest": "sha1:MPQ24SJU7EK6SKVLB32QZ5247PIZTI7O", "length": 25827, "nlines": 229, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "प्रवर्तन वेटोळे – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nप्रवर्तन वेटोळे : कमी मूल्याच्या एकदिश विद्युत् दाबापासून (उदा., विद्युत् घटमाला) वारंवार खंडित होणारा उच्च दाब मिळविण्याचे साधन. प्रवर्तन वेटोळे हे मध्यभागी असलेल्या मृदू लोखंडाच्या तारेच्या दंडगोलाकृती गाभ्यावर एबोनाइट अगर प्लॅस्टिक नळी चढवून त्यावर रेशीमवेष्टित तांब्याच्या तारेचे (१४ एस. डब्ल्यू जी) प्राथमिक वेटोळे आणि त्यावर सरकवून बसविलेले बारीक तांब्याच्या तारेचे (३२ अगर ३४ एस डब्ल्यू जी) रीळाकार पद्धतीने एक अगर अनेक भागांत गुंडाळलेले द्वितीय वेटोळे यांचे मिळून बनलेले असते (एस डब्ल्यू जी म्हणजे स्टँडर्ड वायर गेजतारांचे व्यास ० ते ५० या क्रमांकांनी दर्शविण्याची ही एक ब्रिटिश पद्धती आहे) . प्राथमिक वेटोळ्यांपेक्षा द्वितीयक वेटोळ्यावर खूपच अधिक वेढे दिलेले असतात. प्राथमिक वेटोळे विद्युत् घटमालेस अथवा ⇨चिरचुंबकी जनित्रास जोडलेले असते. प्राथमिक वेटोळ्यांचे मंडल स्पर्शक व स्प्रिंग याच्या साहाय्याने पाहिजे त्या वेळी खंडित करता येते. विद्युत् प्रवाहामुळे लोखंडी गाभ्यात चुंबकत्व निर्माण होऊन सर्व वेटोळ्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते.\nमायकेल फॅराडे या शास्त्रज्ञांनी १८३१ मध्ये प्रवर्तन वेटोळ्याच्या कार्याच्या तत्त्वाचा उपयोग करताना असे दाखवून दिले की, जर एका वेटोळ्याशी संलग्न असलेले चुंबकीय क्षेत्र बदलले, तर त्याच क्षेत्राशी संलग्न असलेल्या दुसऱ्‍या वेटोळ्यामध्ये संलग्न चुंबक क्षेत्र बदल्यामुळे विद्युत् चालक प्रेरणा (विद्युत् मंडलात विद्युत् प्रवाह वाहण्यास कारणीभूत होणारी प्रेरणा वि. चा. प्रे.) निर्माण होते. ही वि. चा प्रे.वेटोळ्याशी संलग्न चुंबक क्षेत्र ज्या त्वरेने बदलते त्यावर अवलंबून असते. एच.एफ.ई. लेंट्स यांच्या नियमाप्रमाणे ही वि. चा. प्रे. चुंबकीय क्षेत्रातील बदलास विरोध करणारी असते. प्राथामिक वेटोळ्यास विद्युत् घटमाला जोडताच त्यातील प्रवाह हळूहळू वाढत जाऊन महत्तम मूल्यापर्यत पोहोचतो. या वेळी द्वितीयक वेटोळ्यात चुंबकीय क्षेत्रातील बदल तौलनिक दृष्ट्या कमी असल्याने त्यात विशेष प्रमाणात वि. चा. प्रे. निर्माण होत नाही, याउलट ज्या वेळी स्पर्शक व स्प्रिंग यांच्या साहाय्याने प्राथमिक वेटोळ्यातील प्रवाह एकदम खंडित होतो ( या वेळी स्पर्शक स्प्रिंगेच्या विरुद्ध लोखंडी गाभ्याकडे आकर्षिला जाऊन प्राथमिक मंडल खंडित होते) त्यावेळी द्वितीयक वेटोळ्यात संलग्न चुंबकीय क्षेत्र अगदी कमी वेळात मोठ्या प्रमाणावर बदलल्याने क्षणिक परंतु जास्त मूल्याचा विद्युत् दाब निर्माण होतो. या दाबाची कंप्रता (एका सेंकदात होणारी आवर्तनांची संख्या) प्राथमिक वेटोळ��यातील प्रवाह खंडनाच्या कंप्रतेवर अवलंबून असते. याप्रकारे प्रवर्तन वेटोळ्यामुळे थोडा वेळ टिकणारा अती उच्च दाब व बराच वेळ टिकणारी कमी मूल्याची विरोधी वि. चा प्रे. निर्माण करता येते.\nफॅराडे यांच्या शोधानंतर प्रवर्तन वेटोळ्याच्या रचनेत बऱ्याच सुधारणा झाल्या. १८५३ मध्ये फ्रेंच भौतिकीविज्ञ ए.एच्.एल्. फीझो यांनी खंडकाला (स्प्रिंग व स्पर्शक यांना) अनेकसरीत एक धारित्र (विद्युत् भार साठवून ठेवणारे साधन) जोडून प्राथमिक मंडलाच्या खंडनाचा वेग आणखी वाढविण्यात यश मिळविले, त्यामुळे द्वितीयक वेटोळ्यात अधिक उच्च दाब मिळणे शक्य झाले. त्याचप्रमाणे एच्. डी. रूमकोर्फ यांनी १८५१ मध्य पॅरिस येथे, ए. आप्स यांनी लंडनमध्ये व क्लिंगेलफस यांनी बाझेल येथे प्रवर्तन वेटोळ्याचे द्वितीयक वेटोळे गुंडाळण्याच्या पद्धतीत पुष्कळ सुधारणा केल्या. क्लिंगेलफस यांनी प्रवर्तन वेटोळ्याच्या साहाय्याने हवेमध्ये सु. १५० सेंमी. लांबीची विद्युत् प्रज्योत निर्माण करण्यात यश मिळविले. मोठ्या आकारमानाच्या प्रवर्तन वेटोळ्यात खंडक म्हणून स्प्रिंग-स्पर्शकाऐवजी फिरत्या पाऱ्याचा झोत किंवा विद्युत् विच्छेदक विद्राव (ज्यातून विद्युत् प्रवाह वाहू शकतो असा विद्राव) वापरला जातो. विद्युत् विच्छेदक विद्रावाचा खंडक म्हणून उपयोग करण्याचा शोध आर्. बी. वेनेल्ट यांनी १८९९ मध्ये लावला .\nविसाव्या शतकाच्या प्रारंभास प्रवर्तन वेटोळी वायूतून विद्युत् विसर्जन करण्यासाठी(विद्युत् प्रवाह वाहण्यासाठी) लागणारा जास्त दाब निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने वापरली जात होती. यातूनच पुढे ⇨ऋण किरण व ⇨ क्ष-किरण यांचा शोध लागण्यास मदत झाली. नीकोला टेस्ला यांनी शोधून काढलेले ‘टेस्ला वेटोळे’ हा प्रवर्तन वेटोळ्याचाच विशेष प्रकार असून त्यापासून उच्च कंप्रतेचा उच्च विद्युत् दाब मिळू शकतो. मोठ्या प्रवर्तन वेटोळ्याऐवजी हल्ली रोहित्र व एकदिशकारकच वापरली जातात [⟶ रोहित्र एकदिशकारक]. लहान प्रवर्तन वेटोळी मात्र आजही पेट्रोल एंजिनामध्ये लागणारी प्रज्योत निर्माण करण्यासाठी वापरतात.\nपेट्रोलवर चालणाऱ्या बहुतेक सर्व मोटारगाड्यांमध्ये प्रवर्तन वेटोळे वापरुन ६–१२ व्होल्टच्या विद्युत् घटमालेपासून सु. २०,००० व्होल्टचा उच्च विद्युत् दाब निर्माण करतात व त्याच्या साहाय्याने एंजिनाच्या ��िलिंडरामध्ये प्रज्योत निर्माण करून ठिणगी प्लगाच्या फटीमध्ये ठिणग्या पाडतात [⟶ अंतर्ज्वलन एंजिन].\nकार्य : आकृतीत सर्वसाधारण प्रवर्तन वेटोळ्याची रचना दाखविली आहे. १ हा स्विच चालू केला म्हणजे २ या विद्युत् घटमालेद्वारे प्रवाह ३-३ या जाड तारेच्या कमी वेढे असणाऱ्या प्राथमिक वेटोळ्यातून व ८-९ या एकमेकांस चिकटून असलेल्या स्पर्शकांतून जाऊ लागतो. ह्या प्रवाहामुळे ४-४ या लोखंडी तारांच्या पुंजातून जाणारे व दोन्ही वेटोळ्यांशी संलग्न असे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. यामुळे ४ हा पुंज तात्पुरता चुंबक होऊन तो ८ या स्पर्शकाला स्प्रिंगेविरुद्ध खेचतो. यामुळे ८ व ९ या स्पर्शकांत फट पडून प्राथमिक वेटोळ्यातील प्रवाह एकदम खंडित होतो. प्रवाह थांबताच चुंबकीय क्षेत्र अतिशय त्वरेने वेटोळ्यातील संवाहकांना कापत जात पुंजामध्ये विलीन होते. याच वेळी ५-५ या अधिक वेढे असणाऱ्या द्वितीयक वेटोळ्यामध्ये क्षणिक उच्च विद्युत्\nदाब उत्पन्न होतो. जर या वेटोळ्याची टोक एखाद्या मंडलाशी जोडलेली असतील, तर त्या मंडलातून क्षणिक विद्युत् प्रवाह वाहतो. चुंबकीय क्षेत्र नष्ट झाल्यामुळे ८ या स्पर्शकावरील चुंबकाची ओढ नष्ट होऊन तो स्पर्शक ७ या पट्टी स्प्रिंगेच्या मदतीने पुन्हा पूर्व ठिकाणी येतो व ९ या स्पर्शकाला चिकटतो. ८-९ हे स्पर्शक चिकटले की, प्राथमिक वेटोळ्यातून पुन्हा पूर्ववत प्रवाह जाऊ लागतो व ही क्रिया क्रमाक्रमाने पुनःपुन्हा चालू राहते, अशा रीतीने प्रवर्तन वेटोळ्यातून उच्च विद्युत् दाबाचे स्पंद चालू राहतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-frp-issue-unsolved-sangali-district-maharashtra-37737", "date_download": "2021-06-22T10:22:42Z", "digest": "sha1:VITJRYAUCBNFZ4AH5UQ2NHU6RPCALETO", "length": 18873, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi FRP issue unsolved from Sangali district Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगली जिल्ह्यातील एफआरपीचा तिढा कायम\nसांगली जिल्ह्यातील एफआरपीचा तिढा कायम\nसोमवार, 2 नोव्हेंबर 2020\nशेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली.\nसांगली ः शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली. मात्र सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस दराबाबत बैठक घेण्यासाठी कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. परंतू कोल्हापूरच्या पद्धतीनेच सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने घोषणा करणार का की गतवर्षीप्रमाणे एफआरपीचे तुकडे करणार, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.\nदरम्यान, जिल्ह्यातील साखर कारखाने एफआरपीचे तीन टप्पे करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याने शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळणे मुश्कील आहे.जिल्ह्यात गाळप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या आठवड्यात गाळप हंगाम सुरू होईल. हंगाम सुरू झाला असल्याने ऊसदराबाबत चर्चा सुरु झाली आहे. वास्तविक पाह��ा सांगली आणि कोल्हापूर हे दोन जिल्हे एकत्र येवून दरवर्षी ऊस दराचा तोडगा काढतात. परंतु गेल्या तीन ते चार वर्षांपासून दोन्ही जिल्हे दराबाबत वेगवेगळ्या बैठका घेवून दर ठरवतात.\nकोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने अगोदर ऊस दराची कोंडी फोडतात. त्यानंतर सांगली जिल्हा ऊस दराचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येतात. कोल्हापूर जिल्ह्यात जो काही निर्णय होतो, तोच निर्णय सांगलीतील साखर कारखाने घेतात.\nकोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसदराचा तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली. त्याबैठकीत एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली. परंतु सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार ऊस दराबाबत बैठक घेण्यासाठी उत्सुक नसल्याचे चित्र आहे.\nपरंतु गेल्या दोन वर्षांचा विचार करता, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने जे ऊसदराबाबत निर्णय घेतात, तोच निर्णय सांगलीतील साखर कारखाने घेतात. परंतु गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एफआरपीचे तुकडे पाडले होते. शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत एफआरपी दिली होती. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळणार की एफआरपीचे तुकडे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\n‘एकरकमी एफआरपीसाठी शासनाने मदत करावी’\nयंदाच्या हंगामात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे उसाचे मोठे नुकसान झाले. त्याचा फटका साखरेच्या उत्पादनावर बसण्याची शक्यता आहे. एक टन उसाचे गाळप केल्यानंतर एक क्विंटल साखर तयार होते. परंतू या पावसाच्या फटक्याने एका टनाला ८०० ते ९५० किलो साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज साखर कारखान्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आहे. साखर निर्यात केलेले अनुदान अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी आणि बॅंकानी कर्ज पुरवठा करावा. तरच एकरकमी एफआरपी देणे शक्य आहे, असे कारखानदारांनी स्पष्ट केले.\nएफआरपीत वाढ केली आहे. ही बाब चांगली आहे. मात्र शासनाने त्यासाठी पैसा उपलब्ध करून दिला पाहिजे. मुळात बॅंकेकडून उचल मिळताना ती साखरेच्या पोत्यावर मिळते. परंतु सध्या कोणत्या आधारावर बॅंक उचल देणार हा प्रश्न आहेच. त्यामुळे एकरकमी एफआरपी कशी देता येईल. एकरकमी एफआरपी देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी. आम्ही एकरकमी एफआरपी देण्यास तयार आहोत. परंतु शासनाने आमची देणी दिली तरच ते शक्य आहे. आमच्��ा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तीन टप्प्यांत एफआरपी मान्य आहे.\n- अरुण लाड, चेअरमन, क्रांती सहकारी साखर कारखाना कुंडल, ता. पलूस\nमात mate कोल्हापूर पूर floods साखर एफआरपी fair and remunerative price frp सांगली sangli ऊस गाळप हंगाम वर्षा varsha साखर निर्यात कर्ज\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...\nजनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...\nखानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...\nनांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...\nपरभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...\nदेशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...\nकांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...\nअन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...\nआंबेओहळ प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...\nवनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...\nनुकसान टाळण्यासाठी मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...\nयवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...\nसांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...\nसूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...\nप्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...\nकाळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...\nसंत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...\nमॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...\nशेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/mumbai-transport", "date_download": "2021-06-22T11:09:04Z", "digest": "sha1:2YJS6FDWUQ6FLDJ22TITGT3LDZTH2TLW", "length": 5438, "nlines": 135, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nवाढत्या कोरोना रुग्णांचं रेल्वे प्रशासनाला गांभिर्य नाही\n'एक राष्ट्र, एक कार्ड'ची अद्याप चाचणीच सुरू\nमध्य रेल्वेची धुरा महिलांकडं\nMaharashtra Budget 2021: मुंबईतील वाहतूक सुधारणेसाठी मिळाला 'इतका' निधी\nरेल्वेच्या आरक्षित डब्यात ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंग\nरेल्वे मार्गावरील गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी मध्य रेल्वे घेणार ड्रोनची मदत\nरेल्वे मार्गावरील 'त्या' १९ स्थानकांच्या विकासाची रखडपट्टी\nधिम्या मार्गावरही धावणार एसी लोकल\nप्रवाशांना मिळणार लोकलमधील तांत्रिक बिघाडाची अचूक माहिती\nविनामास्क रेल्वे प्रवास करणाऱ्या 'इतक्या' प्रवाशांवर कारवाई\nरेल्वे स्थानक हद्दीत आणखी ३०० मार्शलची होणार नियुक्ती\nप्रवाशांना लोकलचा 'रियल टाइम' समजणार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/featured-stories/in-the-natak-purana-vangi-70272/", "date_download": "2021-06-22T11:48:16Z", "digest": "sha1:54XPTQVPUVGS3REHS7BWQPOZAX7XFBGS", "length": 29918, "nlines": 191, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "In the Natak Purana Vangi | पुराणातील वांगी नाटकात | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nविशेष लेखपुराणातील वांगी नाटकात\nमुंबई पुण्यासह बारामती, फलटण, कराड, तासगाव, मिरज, इंचलकरंजी, बेळगांव, कारवाड, निपाणी, भागवाड, बावडा, कागल, कुरुंदवाड, मुघोळ, जामखिंडी... इत्यादी ठिकाणी प्रयोग झाले. आजच्या सारख्या संपर्क यंत्रणा नसतांनाही उत्तम संघटन व चोख व्यवस्थापन असल्याने विष्णुदास भावे यांचे नियोजन आदर्श ठरले. पुढे त्यांच्या स्वाऱ्यांप्रमाणे अनुकरणही इतरांनी केले.\nज्याप्रमाणे एका मागोमाग एक अशा शेकडो मुंग्या वारुळातून बाहेर पडतात तसं काहीसं नाटकांच्या विषयाचं, शैलीचं, सादरीकरणाचंही झालं होतं. पौराणिक आख्यानरुपी नाट्याने एकही पुराण विषय सोडला नाही. त्यासाठी तत्कालीन ऋ षीमुनी, पंडित, पुराणिक यांना तसेच देवस्थाने, धर्मशाळा, वाचनालये, संग्रह, तांब्रपट हे सारं अक्षरश: पिंजून काढलं गेलं. त्यातून मिळालेल्या एकेक गोष्टींना नाट्यरुप देण्यात आले. याचे यर्ग्थ वर्णन हे ‘पुराणातील वांगी पुराणात’ या वाक्प्रचाराऐवजी ‘पुराणतील गोष्टी नाटकात’ अशीच करावी लागेल….\nपौराणिक विषयांवरील नाटकांची परंपराच सुरू झाली. पुराणातील एकही कथा त्याला अपवाद नव्हती. झाशीपासून हुबळीपर्यंत ही नाटके पोहचली. भावे यांच्या सांगलीकर नाटक मंडळींनी उभ्या महाराष्ट्र व कर्नाटक भरात एकूण सात स्वाऱ्या केल्या. त्यात मुंबई, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे मुक्काम केल्याची नोंद आहे. मुंबई पुण्यासह बारामती, फलटण, कराड, तासगाव, मिरज, इंचलकरंजी, बेळगांव, कारवाड, निपाणी, भागवाड, बावडा, कागल, कुरुंदवाड, मुघोळ, जामखिंडी… इत्यादी ठिकाणी प्रयोग झाले. आजच्या सारख्या संपर्क यंत्रणा नसतांनाही उत्तम संघटन व चोख व्यवस्थापन असल्याने विष्णुदास भावे यांचे नियोजन आदर्श ठरले. पुढे त्यांच्या स्वाऱ्यांप्रमाणे अनुकरणही इतरांनी केले.\nरामायण, महाभारत, भागवत यांतील प्रसंगांवर घटनावरल्या नाटकांचा हा कालखंड. जो शंभर टक्के विष्णुदास भावे यांचा होता. यातल्या शोकांतिका प्रेक्षकांना अक्षरश: रडवित असत. हरिश्चंद्र आख्यान, भरत भेट, सीताहरण हे प्रसंग शोकरस पूर्ण होण्यासाठी नाट्यात अनेक चमत्कार, धक्कातंत्र अशा युक्त्याही करण्यात येत. कृष्ण, राम, भरत, प्रल्हाद, अिभमन्यू, भीम, वामन अवतार, सीता, रावण ही पात्रे आिण त्यांचा अिभनय याचे कौतुक होत असे. त्यात रंजन व अंजन घालण्याचाही प्रयत्न असायचा. तणाव दूर करण्यासाठी विदुषकाचेही चाळे त्यात असायचे. प्रत्येक कंपनीतल्या वीस ते पंचवीस कलाकारांसोबत एक करारपत्रही त्याकाळी विष्णुदासांनी केले होते. त्याचे अनुकरण पुढे इतर नाटक कंपन्यांनी केले. लेखी करार हा प्रकार तेव्हापासून नाट्यसृष्टीत आला.\nविष्णुपंतांनी सादर केलेल्या रामायणातील आख्यानरुपी नाट्याला चांगला प्रतिसाद मिळायचा. दशरथ विवाह, रावण वध, पुत्रकामेष्टी यज्ञ, रामजन्म, सीताहरण, कुंभकर्णी, अश्वमेघ यज्ञ, अशी २२ आख्याने पौराणिक रामयणातील विष्णूपंतांनी त्यावेळी पेश केली. सोबत नरसिंह अवतार, गोपीचंद, रासक्रीडा, कंस वध, गणपती जन्म यावरही नाटके केली. सुत्रधार, विदूषक, ऋिषपार्टी, राक्षसपार्टी, देवपार्टी, स्त्री पार्टी, बालपार्टी अशा कलाकारांचा संच हा कायम प्रयोगाच्या वेळी पूर्ण गेटअपमध्ये सज्ज असायचा. त्यांना बघण्यासाठीही प्रेक्षकांची एकच गर्दी जमा व्हायची. त्यांचे मुखवटे आकर्षण ठरायचे.\nतो काळ ब्रिटीशांचा मुंबापुरी तेव्हापासून कॉस्मोपॉलिटन सिटी. मराठी, हिंदी, इंग्रजी, पारशी या चारही भाषांत मनोरंजनासाठी नाटके होऊ लागली. विष्णुपंतांनीही काही मराठी आख्यान नाट्याचे प्रयोग हे हिंदीत केले. १ मार्च १८५३ या दिवशी ‘इंद्रजित वध’ या नाट्याचा प्रयोग ग्रँटरोड थिएटर इथे झाला. पुढे त्याचे बंबईया हिंदीतही प्रयोग झाले. मुंबई शहराचे आकर्षण हे अगदी तेव्हापासून रंगकर्मींना आहे. हिंदीतल्या ‘राजा गोपीचंद’मुळे अमराठी प्रेक्षकही मिळाले.\nसांगली ते कोल्हापूर आणि पुणे-मुंबई अशा नाटकांचा प्रवास झालाय. नं��र तो वाढतच गकेला. मुंबापुरीत तशी काही नाट्यगृहे होती. १७७० साली युरोपियन दर्दी मंडळींनी वर्गणी जमा करून एिल्फन्स्टन सर्कल येथे एक नाट्यगृह उभारले. तिचे प्रामुख्याने इंग्रजी, पारशी नाटके होत होती. नंतर १८२० च्या सुमारास माटुंगा येथे आर्टिलरी थिएटर आले. तिथेही हौशी इंग्रजी रंगकर्मी सातत्याने प्रयोग करीत.\nगिरगांवात एक आत्माराम शिंपी होते. रसिक माणूस, त्यांचा भलामोठा बंगला आणि त्याभोवती मैदान व बाग. त्या ठिकाणी विष्णुपंतांची पौराणिक नाटके झाल्याची नोंद मुंबईच्या इतिहासात आहे. ‘इंद्रजित वध’ आणि सुलोचना सहगमन तसेच नंतर अश्वमेघ यज्ञ आणि लवकुश यांचे प्रयोग झाले. गिरगांवकरांचा उदंड प्रतिसाद प्रयोगांना मिळाला. सोमवार, १४ फेब्रुवारी १८५३ या दिवशी गिरगांवातील प्रयोगाने चांगला नफा झाला. असे एके दिवशी विष्णुपंतांनी ठळकपणे नोंदविले आहे.\n१८५३ पूर्वी मुंबईतील ग्रँट रोड थिएटरमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग हे झाले नव्हते. तिथला एका इंग्रजी नाटकाचा प्रयोग विष्णुपंतांनी बघितला. सारा श्रीमंती थाट, पडवे, दिवाबत्ती, प्रेक्षकांची सोय हे सारं काही त्यांनी जवळून बघितलं. ते भारावून गेले. या नाट्यगृहात युरोपियन मंडळींची मक्तेदारी होती. तत्कालीन प्रतिष्ठीत मुंबईकरांच्या मध्यस्थीने त्यांनी मक्तेदारी होती. तत्कालीन प्रतिष्ठीत मुंबईकरांच्या मध्यस्थीने त्यांनी बुधवार, ९ मार्च १८५३ या दिवशी ‘इंद्रजित वध’चा प्रयोग केला. प्रयोग रंगला. या मराठी प्रयोगाचा सविस्तर वृत्तांत ‘बॉम्बे टाईम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिध्द केला. तो वृत्तांत व परीक्षण अभ्यासकांसाठी आजही उपलब्ध आहे.\nसंस्कृत नाटक, कानडी लोककला आणि नवे इंग्रजी तंत्र मंत्र याचे मिश्रण हे प्रामुख्याने या प्रारंभीच्या पौराणिक नाटकात दिसते. पारशी व इंग्रजी नाट्यप्रयोगाचा प्रभावही त्याकाळी मराठी नाट्य प्रयोगांवर झाला. गाणी, नृत्य, तलवारबाजी याने परिपूर्ण नाटकाचा प्रयोग रात्री ९ किंवा दहा वाजता सुरू व्हायचा. हा प्रयोग चक्क पहाटे चार वाजेपर्यंत चालायचा. प्रयोगापूर्वी व जाहिरातीत ‘बिडीकाडी, तंटा, दांडगाई वर्तणूक करणाऱ्यांना बाहेर घालविले जाईल’ अशी सक्त ताकिदच करण्यात येतहोती. खुर्चीवर एक रुपया तिकीट, ओट्यावर कमी दर असायचा. काहीदा प्रयोगानंतर कीर्तनाप्रमाणे आरतीची ताटली फिरवून पैसा गोळा केला जात असे. नाटकातून जो पैसा मिळायचा तो प्रत्येक स्वारीच्या अखेरीस समप्रमाणात वाटून देण्याचाही पायंडा विष्णुपंतांचाच. आज नाटकाचे पाकीट मिळते, त्याचे कुल व मूळ हे इथूनच झालेले.\n१८४३ ते १८६२ हा कालखंड विष्णुदासांच्या पौराणिक नाटकांनी गाजला. पुढे पन्नास एक वर्ष अनेक नवे विषय, शैली जरुर आली पण पुराणातल्या गोष्टी पुराणात गेल्या नाहीत. तर त्या नाटकात आल्या. नाट्य आरंभ करण्यापूर्वी काही अभंग हे म्हटले जायचे. त्यातील एक\n हित पाप दोष चिंता\nजरी केले नामश्रवण तरी पातक हो दहन \nनामस्मरणी निघे अंश पुसावा शिव वाल्मीकास \nअभंगाप्रमाणे शंकरस्तुतीही म्हटली जायची. ती अशी.\n करी दास इच्छा सर्व पुरत्या\n कोणी मुक्ती मागताती नमुना \n कोणी राज्य, दारा, पुत्र कल्याण \n द्यावा विष्णुदासा पदीं थारा \n१८६२ साली विष्णुपंतांनी अखेर नाटकापासून फारकत घेतली. त्यांची कंपनीही पडद्याआड गेली. तत्पूर्वीच्या काही स्वारीत सोबतच्या कलाकारांनी नवीन, स्वतंत्र नाटक कंपन्या स्थापन केल्या. एकेक करून काहीजण फुटू लागले. काहींनी तंटाही केला. या साऱ्यांचा मानसिक त्रास त्यांना होऊ लागला. रामराम म्हणण्याशिवाय पर्यारू नव्हता. मराठी माणसाला फाटाफुटीचा शाप असतोच. तेच घडले. नूतन सांगलीकर, सांगलीकर नवी कंपनी स्थापन झाल्या. पुढे गावाचे नाव असलेल्या मुंबईकर, सांगलीकर, इंचलकरंजीकर, आळतेकर, उंबरजकर, कराडकर अशा कमान डझनभर कंपन्या आल्या. जिकडे तिकडे नाटकेच नाटके. विष्णुदास भावे यांनी याकडे सकारात्मक नजरेतून बघितले. त्यांनी हा तर नाट्यकार्याचा गौरव आहे. असे मनोमनी मानलं.\nपौराणिक धर्म संपला ‘चमत्काराचा धंदा आला’ १४७ वर्षांपूर्वीच्या नाट्य इितहासातील एक जाहिरात. जी थक्क करून सोडते. आळतेकर हिंदू नाटक कंपनीची निर्मिती असलेली आणि १८७३ साली प्रसिध्द झालेल्या या जाहिरातीतून तत्कालीन पौराणिक नाटकांवर, शैलीवर आिण रसिकांच्या मनोवृत्तीवर प्रकाश झोत टाकते. २३ ऑगस्ट, शनिवार १८७३ या दिवशीचा प्रयोग. स्थळ : पंचकचेरीतील बाळाचार्य पंडित यांचा वाडा. तिकीट विक्री : खेळाच्या म्हणजे प्रयोगाच्या जागी प्रयोगापूर्वी उपलब्ध. त्यात सवड बघून तिकीटांचे दर हे कमी जास्त करण्याचा उल्लेख आहे. देवेंद्र युध्दाचे आख्यान होते. पहिल्या भागात शीर व धड कापून दाखविण्याचा देखावा तर तिसऱ���या भागात आतडी पोट फाडून साखरभात दाखविण्याचा हुबेहूब देखावा असं म्हटलंय. ट्रीक सीनचा हा प्रकार. जो पुढे वाढत गेला. त्यामुळे नाट्य कुठेतरी हरविले.\nपारशी नाटकातील तांत्रिक प्रकार आिण जादुगिरी तसेच इंग्रजी नाटकांती धंदेवाईक प्रवृत्ती ही त्यावेळी पौराणिक नाटकात अलगदपणे आली. पुढे तिला कुणी रोखू शकलं नाही. नाटकासाठी गर्दी जमावी यासाठी काही आकर्षण, प्रलोभने, तिकीटदरातील सवलती या दाखविण्यात येत असत. त्यातून पुढे बुकींग वाढविण्याची चढाओढ सुरू झाली. एक धंदा म्हणून त्याकडे बघण्यात आलं. पौराणिक नाटकांचा विष्णुदास भावे यांनी जो दर्जा व प्रतिष्ठा उभी केली होती ती घसरली. अश्लील, बीभत्स, ओबडधोबड प्रकार सर्रास सुरू झाला. एका जाहिरातीत तसेच भित्तीपत्रात १८७६ साली म्हटलं होतं. ते शब्दश:. ‘स्नेह केल्यापासून अती परिणाम एका उत्तम स्त्रीने एका प्रेताशी केलेला शृंगार एका उत्तम स्त्रीने एका प्रेताशी केलेला शृंगार बघा मनोवेधक\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२��\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/will-the-same-scam-that-forced-him-to-resign-from-the-ministry-endanger-khadses-political-existence-once-again-what-is-this-bhosari-plot-case-nrvk-69670/", "date_download": "2021-06-22T10:35:40Z", "digest": "sha1:SLG2EV765FECYYOUCAMEWNR5VTJKODXG", "length": 15341, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Will the same scam that forced him to resign from the ministry endanger Khadse's political existence once again? What is this Bhosari plot case? nrvk | ज्यामुळे मंत्रीपद सोडावे लागलं तोच घोटाळा पून्हा एकदा एकनाथ खडसेंचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणणार? नेमकं आहे तरी काय हे भोसरी भूखंड प्रकरण? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nमुंबई ज्यामुळे मंत्रीपद सोडावे लागलं तोच घोटाळा पून्हा एकदा एकनाथ खडसेंचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणणार नेमकं आहे तरी काय हे भोसरी भूखंड प्रकरण\nज्यामुळे मंत्रीपद सोडवं लागलं तोच घोटाळा पून्हा एकदा खडसेंचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. सन २०१६ मध्ये राज्याचे महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांच्यावर पुण्याजवळील भोसरी येथील भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण चांगलेच गाजले. भूखंड खरेदीत गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.\nमुंबई : ईडीची नोटीस आल्याच्या वृत्ताला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दुजोरा दिला आहे. भोसरी भूखंड प्रकरणी खडसे यांना ईडीने ही नोटीस बजावली आहे. ईडीने खडसेंना पाठविलेल्या नोटीसमध्ये ३० डिसेंबरला हजर राहण्याची आदेश दिले आहेत. यामुळे पून्हा एकदा खडसे चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत.\nज्यामुळे मंत्रीपद सोडवं लागलं तोच घोटाळा पून्हा एकदा खडसेंचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणणार अशी चर्चा आता रा��कीय वर्तुळात सुरु झाली आहे. सन २०१६ मध्ये राज्याचे महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांच्यावर पुण्याजवळील भोसरी येथील भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण चांगलेच गाजले.\nभूखंड खरेदीत गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर खडसेंनी राजीनामा दिला होता. नैतिकतेच्या मुद्दयावर खडसेंनी राजीनामा दिल्याचे त्यावेळी भाजपकडून सांगण्यात आले होते.\nनेमका आहे तरी काय हा भोसरी भूखंड घोटाळा\nभोसरी एमआयडीसी येथील तीन एकरचा भूखंड पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांच्या नावानं खरेदी केल्याचा एकनाथ खडसेंवर आरोप होता. त्यावेळेस या भूखंडाची बाजार भावाची किंमत ४० कोटी इतकी होती. असे असताना त्यांनी हा भूखंड ३ कोटी ७५ लाखांना खरेदी केल्याचा आरोप झाला.\nपुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करण्यात आली. स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी ३७ लाख रुपये देखील भरण्यात आले होते. या भूखंडाचा सातबारा हा एमआयडीसीच्या नावावर होता. खडसे यांनी हा भूखंड खरेदी करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.\nया प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या एक सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. चौकशीनंतर एप्रिल २०१८च्या शेवटच्या आठवड्यात लाचलुचपत विभागानं पुण्यातील सत्र न्यायालयात अहवाल सादर केला ज्यात त्यांनी खडसे यांना क्लीनचिट दिली.\nमात्र, यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्याला यात तक्रारदार करण्याची विनंती न्यायालयाला केली होती.यानंतर न्यायालयानं त्यांना या खटल्यात तक्रारदार केलं. याबाबतचा खटला सध्या पुण्यातील सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.\nराष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधताच मागे ईडीची टिकटिक; या घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंना आलेय नोटीस\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉ��्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/JOK-HAS-IFTM-funny-news-on-political-and-social-5765712-PHO.html", "date_download": "2021-06-22T09:50:25Z", "digest": "sha1:X3AZZTLWJOZHIOFHEHUKTHCLC7YHZCEV", "length": 2731, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Funny News On Political And Social | मनावर घेऊ नका मित्रांनो, हा तर निव्‍वळ टाईमपास आहे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमनावर घेऊ नका मित्रांनो, हा तर निव्‍वळ टाईमपास आहे\nराहूल गांधी कॉग्रेस पक्षाचे अध्‍यक्ष निश्चित झाले आहेत. त्‍यानंतर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. मोदीही बोलले आणि मनमो‍हन सिंह यांनीही त्‍यांचे मौन सोडले आहे. तिकडे दिल्‍लीमध्‍ये श्रीलंकेने प्रदूषणाचा फायदा घेण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे. तर कुमार विश्‍वास यांच्‍या विधानावर केजरीवाल यांची काय प्रतिक्रिया असेल असे अनेक फनी जोक्‍स स्‍लाइडच्‍या माध्‍यमातून आम्‍ही तुम्‍हच्‍यासाठी घेऊन आलो आहोत.\nपाहा पढील स्‍लाइडवर आणखी काही जोक्‍स...\nन्युझीलँड 116 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-IFTM-8-lakh-rupees-income-of-spa-center-in-one-day-5764975-PHO.html", "date_download": "2021-06-22T11:30:43Z", "digest": "sha1:OOKKBIHZZLQ6Q567TO62CHL2RWXVFDTI", "length": 5473, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "8 lakh rupees income of spa center in one day | स्पा सेंटरचे दिवसाचे उत्पन्न 8 लाख रुपये; छाप्यात पोलिसांना आढळले परदेशी चलन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्पा सेंटरचे दिवसाचे उत्पन्न 8 लाख रुपये; छाप्यात पोलिसांना आढळले परदेशी चलन\nऔरंगाबाद- प्रोझोन मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचे दिवसाचे उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षाही जास्त असल्याचे उघडकीस आले आहे. गुरुवारी पोलिसांनी प्रोझोन मॉलमधील दोन स्पा सेंटरवर छापा टाकून थायलंडच्या बारा मुलींसह स्पा सेंटरचे व्यवस्थापक, ग्राहकांना ताब्यात घेतले होते.\nप्रोझोन मॉलमध्ये फॅमिली स्पा सेंटरच्या नावाखाली विदेशी मुलींचा सहभाग असलेले मोठे सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाईसाठी सापळा रचला होता. चार अयशस्वी सापळ्यांनंतर गुरुवारी सापळा यशस्वी झाला. हे दोन्ही स्पा सेंटर मुंबईच्या डेरिक मचदो आणि फैजल शेख यांच्या मालकीचे आहेत. दोघांनाही चौकशीसाठी बोलावणार असून या सेक्स रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा तपास सुरू असल्याचे उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी सांगितले.\nछापा मारल्यानंतर पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले. यात लाख रुपये रोख रक्कम सापडली. हे आठ लाख रुपये हे केवळ गुरुवारचे उत्पन्न होते. त्यात विदेशी चलनही मिळाले. दरम्यान, सर्व आरोपींना शुक्रवारी न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nपाच बेडरूमचा अालिशान फ्लॅट\nपोलिसांनी अटक केलेल्या थायलंडच्या मुली मागील अनेक दिवसांपासून शहरात टुरिस्ट पासपोर्टवर वास्तव्यास आहेत. त्या एन-१ परिसरातील पाच बेडरूमच्या अालिशान फ्लॅटमध्ये राहत होत्या. परंतु टुरिस्ट पासपोर्टवर कर्मचारी म्हणून त्यांनी काम करणे अवैध आहे. त्यांना सी फॉर्म भरणेही अनिवार्य असते. फ्लॅट मालकाने त्यांच्याकडे विदेशी नागरिक असल्याची माहिती पोलिसांना दिली नव्हती. शशांक तेथेच राहायचा.\nन्युझीलँड 100 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/teenage-boy-nearly-dies-from-popping-a-pimple-due-to-sepsis-infection-5967966.html", "date_download": "2021-06-22T10:36:16Z", "digest": "sha1:UFPV7BGP6QRE3MMUOZR7KHCZLFQQ23J5", "length": 6451, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Teenage boy nearly dies from popping a pimple due to sepsis infection | पिंपल फोडायची सवय असेल तर या मुलाची स्टोरी वाचायलाच हवी, छोटीशी चूक जीवावर बेतली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपिंपल फोडायची सवय असेल तर या मुलाची स्टोरी वाचायलाच हवी, छोटीशी चूक जीवावर बेतली\nन्यूपोर्ट - तरुण वयामध्ये चेहऱ्यावर पिंपल्स होणे हे अगदी नॉर्मल आहे. अनेकदा मुले मुली हे पिंपल स्वतःच दाबून फोडट असतात. पण इंग्लंडमधील एता तरुणाला असे करणे एवढे महागात पडले की, त्याचा जीवावर हे संपूर्ण प्रकरण बेतले होते. या तरुणाला मानेवर पिंपल झाला होता. त्याने हाताने डाबून हा पिंपल फोडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मानेवर खूपच सूज आली. काही दिवसांची त्याची अवस्था एवढी खराब झाली की, त्याला हॉस्पिटलला तर जावे लागलेच पण त्याचबरोबर तीन ऑपरेशनही करावे लागले.\nझाला होता जीवघेणा सेप्सिस\n- इंग्लंडच्या न्यूपोर्टमधील 17 वर्षाच्या गेरेंट मुलिनच्या मानेवर झालेल्या एका छोट्याशा पिंपले रुपांतर एका फोडात झाले. एक दिवस घरी बसून टीव्ही पाहताना त्याने तो फोडला. आधीही अनेकदा त्याने असे केले होते.\n- त्यानंतर त्याला वाटले की ते दुसऱ्या दिवशी बरे होईल. पण तो झोपेतून उठला तर मान पाहून त्याला धक्काच बसला. कारण ती प्रचंड सुजली होती आणि घावही मोठा झाला होता.\n- चार दिवसांनी त्याची अवस्था एवढी बिघडली की डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला लगेच अॅडमिट करून घेतले. पिंपल फोडल्याने त्याला 'सेप्सिस' झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे घाव सडू लागत असतो.\n- डॉक्टरांनी सांगितले की, जीव वाचवण्यासाठी ऑपरेशन करावे लागतील. त्यानंतर तीन आठवडे गेरेंट हॉस्पिटलमध्येच होता. तीन ऑपरेशन करून त्याचा जीव वाचवण्यात आला.\nदरवर्षी 4 लाख लोक गमावतात जीव\nगेरेंटने यापूर्वी सेप्सिस हे नावही ऐकले नव्हते. एक पिंपल फोडल्याने असे काही होईल असे त्याला कधीही वाटले नव्हते. गेरेंट आता इतरांमध्ये जनजागृती पसरवतो. पिंपल फोडण्याचे साइड इफेक्ट सांगतो. वेळीच ट्रीटमेंटमुळे जीव वाचला असे त्याचे मत आहे. 'सेप्सिस' मुळे इंग्लंडमध्ये गरवर्षी जवळपास 4 लाख लोकांचा जीव जातो. ही संख्या त्याठिकाणी कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा जास्त आहे. 'सेप्सिस' इन्फेक्शनमुळे पसरतो.\n(ही स्टोरी 'मेडिकल सायन्स सिरीज' अंतर्गत देत आहोत. जगभरातील मेडिकल सायन्सशी संबंधित अशा अनेक घटना आपल्यासाठीही ज्ञानवर्धक आणि माहिती देणा��्या ठरू शकतात.)\nन्युझीलँड 115 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2016/03/", "date_download": "2021-06-22T10:34:41Z", "digest": "sha1:3ENRIU4JDY5NXQYFOYPOJFQN4535GZ67", "length": 21111, "nlines": 505, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: मार्च 2016", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nगुरुवार, ३१ मार्च, २०१६\nयेथे मार्च ३१, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गुरुदेव दत्त, दत्तात्रेय, भक्तीगीत\nमंगळवार, २९ मार्च, २०१६\nयेथे मार्च २९, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गुरुदेव दत्त, दत्तात्रेय, भक्तीगीत\nरविवार, २७ मार्च, २०१६\nयेथे मार्च २७, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गंभीर, चिंतन\nशनिवार, २६ मार्च, २०१६\nयेथे मार्च २६, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: विनोदी कविता, व्यंग\nगुरुवार, २४ मार्च, २०१६\nयेथे मार्च २४, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २२ मार्च, २०१६\nपाठी पोटी पुण्य नाही\nघटी ओठी सेवा नाही\nहाव पण जात नाही\nस्पंद स्पर्श नाही जरी\nवेडी खुळी आशा उरी\nसारे काही मान्य तुझे\nवाहतो मी तुला ओझे\nदारी जावो जन्म माझे\nचाले तुझे गाणे गात\nयेथे मार्च २२, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: ओवी, गुरुदेव दत्त, दत्तात्रेय, भक्तीगीत\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझ�� म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nमजला दत्ता चालणे अजून\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/keriwal-mumbai/", "date_download": "2021-06-22T11:19:51Z", "digest": "sha1:Y4GMYR7ZPXVHRMHSPRB2J5T6SDWOTCMI", "length": 13671, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Keriwal Mumbai Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nअपघातात गमावलेला अवयव माणसाला परत मिळू शकतो\nराज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल,संभाजीराजेंनी दिली माहिती\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिन��त्रीचं सोंदर्य\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\nWTC Final, LIVE : अखेर पाऊस थांबला, टीम इंडियापुढे किवींना रोखण्याचं कठीण आव्हान\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\n चुकीवर बोट ठेवत लक्ष्मणनं व्यक्त केलं आश्चर्य\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nडायबेटिज रुग्णांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, फायदे माहिती झाले तर, रोज प्याल\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nNational Kiss Day: 'किस'विषयी या 7 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात संचारबंदी\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nलग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची ज���ीन; गाठलं थेट पोलीस ठाणं\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\nकाही चॅनल्स पैसे घेऊन बातम्या दाखवतात, 'आप'ची आगपाखड\nमुंबई रॅली: केजरीवालांविरोधात FIR दाखल\nआजारपणामुळे केजरीवालांचा भंडारा- चंद्रपूर दौरा रद्द\nनेत्यासाठी काय पण, 'आप'च्या कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nअपघातात गमावलेला अवयव माणसाला परत मिळू शकतो\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dhule-nandurbar-onions-are-now-dust-35685", "date_download": "2021-06-22T10:09:39Z", "digest": "sha1:JTP376EXPXOFOCHYDQA44G72S6K3NHKT", "length": 15113, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi In Dhule, Nandurbar, onions are now on dust | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधुळे, नंदुरबारमध्ये चाळीतील कांदा आता उकिरड्यावर\nधुळे, नंदुरबारमध्ये चाळीतील कांदा आता उकिरड्यावर\nरविवार, 30 ऑगस्ट 2020\nपडणे, जि. धुळे : उन्हाळ कांद्याच्या भावाअभावी शेतकऱ्यांचे वांधे झाले आहेत.साठविलेल्या कांद्यापैकी ७० टक्के कांदा खराब झाला आहे. आता हा सडलेला कांदा उकिरड्यावर फेकला जात आहे.\nकापडणे, जि. धुळे : उन्हाळ कांद्याच्या भावाअभावी शेतकऱ्यांचे वांधे झाले आहेत. चाळीत कांदा साठविला. भाव वाढेल या आशेने शेतकरी तिष्ठत आहेत. सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणात सड झाली आहे. साठविलेल्या कांद्यापैकी ७० टक्के कांदा खराब झाला आहे. आता हा सडलेला कांदा उकिरड्यावर फेकला जात आहे. उर्वरित कांदाही मातीमोलच होणार आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.\nधुळे व नंदुरबारमधील शेतकऱ्यांनी लॉकडाउनमध्ये कांदा चाळीत साठविला. बाजारपेठा बंद होत्या. निर्यातबंदी होती. स्थानिक ग्राहकही नसल्याने भाव नव्हता. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठविला. किमान प्रतिक्विंटल दोन हजारांचा भाव मिळेल, या आशेने चार महिने निघून गेले. तरीही योग्य भाव मिळाला नाही.\nनिर्यात धोरण खुले, तरीही...\nकेंद्र सरकारने कांद्यावर जाचक पद्धतीने निर्यात शुल्क लावले होते. गेल्या महिन्यापासून निर्यात शुल्क काढून घेतले आहे. कांद्याला खुला बाजार उपलब्ध झाला आहे. तरीही भावात अपेक्षित सुधारणा झालेली नाही. परिसरात दोन महिन्यांपासून सातत्यपूर्ण पाऊस होत आहे. कांद्यातील सड मोठ्या प्रमाणावर वाढली. उन्हाळ कांदा ७० टक्के उकिरड्यावर फेकला गेला. उर्वरित कांद्यालाही अधिक भाव मिळण्याची अपेक्षा मावळल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.\nउन्हाळ कांद्याला योग्य भाव मिळाला नाही, तो सडत आहे. आता पावसाळी कांद्याचे क्षेत्र अधिक वाढले आहे. आगामी काळातही कांद्याला अधिक भाव मिळेल, याची खात्रीच नाही. शासनाने उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यायला हवा.\n- संभाजी पाटील, कांदा उत्पादक शेतकरी.\nधुळे dhule कांदा ऊस पाऊस आग\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत���रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...\nजनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...\nखानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...\nनांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...\nपरभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...\nदेशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...\nकांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...\nअन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...\nआंबेओहळ प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...\nवनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...\nनुकसान टाळण्यासाठी मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...\nयवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...\nसांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...\nसूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...\nप्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...\nकाळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...\nसंत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...\nमॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...\nशेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/thane-municipal-corporation-corporator-opposed-to-online-meeting-nrsr-68004/", "date_download": "2021-06-22T10:56:49Z", "digest": "sha1:MKRVGBQWIELCZ5ULWZIQORYHQOMW5R44", "length": 15874, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "thane municipal corporation corporator opposed to online meeting nrsr | ‘ऑनलाईन महासभा नको रे बाबा, एकाचा माईक म्यूट अन् एकाचा संपूर्ण ताबा’ - ठाण्यातील ज्येष्ठ नगरसेवकांची भूमिका | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nवेबिनारसाठी नकारघंटा‘ऑनलाईन महासभा नको रे बाबा, एकाचा माईक म्यूट अन् एकाचा संपूर्ण ताबा’ – ठाण्यातील ज्येष्ठ नगरसेवकांची भूमिका\nवेबिनार महासभेचा फटका ठाण्यातील ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, नगरसेवकांना बसत असल्याने ही ऑनलाईन महासभा(online meeting) आता नकोच अशी भूमिका ज्येष्ठ नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे येणारी पुढील महासभा ही प्रत्यक्ष घ्यावी,अशी मागणी महिला तसेच ज्येष्ठ नगरसेवकांनी घेतली आहे.\nठाणे : कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या होणाऱ्या सर्वसाधारण सभा या वेबिनारद्वारे आयोजित करण्यात येत आहेत. मात्र वेबिनारद्वारे होणाऱ्या महासभेत प्रचंड गोंधळ(chaos in thane corporation online meeting) पाहायला मिळत आहे. तांत्रिक कारणांमुळे कोणाचा आवाज ऐकू येत नाही,तर काहींना कोण काय बोलत आहेत हेच समजून येत नाही. त्यामुळे या वेबिनार महासभेचा फटका ठाण्यातील ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, नगरसेवकांना बसत असल्याने ही ऑनलाईन महासभा(online meeting) आता नकोच अशी भूमिका ज्येष्ठ नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे येणारी पुढील महासभा ही प्रत्यक्ष घ्यावी,अशी मागणी महिला तसेच ज्येष्ठ नगरसेवकांनी घेतली आहे.\nठाणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने तसेच प्रभागातील विविध कामांचा चर्चेच्या हेतून सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येते. मतदार आपल्या नगरसेवकांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडून पाठवत असतात. सर्व सामान्य जनतेचा आवाज म्हणून महासभेत नगरसेवक आपली भूमिका स्पष्ट करत असताना, मात्र प्रत्यक्ष न होणाऱ्या सभेमुळे हवी तशी चर्चा होत नाही. आपल्या विभागातले प्रश्न, समस्या, अडीअडचणी नगरसेवकांना प्रशासनासमोर मांडता येत नाही. महिलांना तर यामध्ये काही बोलता येत नसून प्रामुख्याने या ऑनलाईन महासभेचा तोटा महिला नगरसेवकांना होत असल्याचे महिला नगरसेवकांनी यावेळी बोलताना सांगितले.\nलोकसभा, राज्यसभा, विधिमंडळाचे अधिवेशन प्रत्यक्ष पार पडले. मग महापालिकेच्या महासभा या वेबिनारवर का असा सवाल विरोधकांनी यापूर्वी आवाज उठवला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेससह सत्ताधारी शिवसेनेनेदेखील राज्य शासनाला पत्र पत्रव्यवहार केला होता. दरम्यान ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर शासनाने स्थायी समितीच्या बैठका तसेच वैधानिक सभा या प्रत्यक्ष घ्याव्यात असे अध्यादेश काढले होते. मात्र ठाणे महापलिकेची खंडित महासभा वेबिनारवर मंगळवारी संपन्न झाली त्यामध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला.\nऑनलाईन महासभेत मोजक्याच नगरसेवकांचा ‘माईक ऑन’\nकोरोना काळात आतापर्यंत अनेक महासभा वेबिनार वर पार पडल्या. यामध्ये सुरवातीच्या काळात अनेकांचे माईक बंद करण्यात आले होते. तर मोजक्याच नगरसेवकांचा ‘माईक ऑन’ करण्यात येतो असा आरोप एका ज्येष्ठ महिला नगरसेविकेने नाव न घेण्याच्या अटीवर केला आहे.\nऑनलाईन महासभेमुळे प्रश्न मांडण्यात अडचण\nघरी बसल्या आपल्या विभागातल्या समस्या, अडचणी वेबिनारद्वारे प्रशासनाला सांगाव्या लागत आहेत. यामध्ये अनेक अडचणी येत असल्याने प्रश्न मांडताच येत नाहीत.\nतांत्रिक बिघाडामुळे नगरसेवकांच्या तोंडून येणारे वाक्य\nहॅलो.. हॅलो…माईक टेस्ट…, आवाज कमी करा….., आवाज ऐकू येतोय का…., थांबा जरा ज्येष्ठ नगरसेवक बोलत आहेत…., थोडं समजून घ्या….\n‘४ महिने झाले मुंबई पोलिसांना नाही कसली घाई, अनुरागवर मी मेल्यावर होणार का कारवाई ’ पायल घोषचा संताप\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/shetkari-sanghtaneche-aandolan-sthagit/", "date_download": "2021-06-22T11:36:37Z", "digest": "sha1:CW25ZQ5Z6EBVM5MRGDHOXTTNMEHEV6XU", "length": 13270, "nlines": 85, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन तूर्तास स्थगित – शंकरराव गायकवाड – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nआश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन तूर्तास स्थगित – शंकरराव गायकवाड\nकुर्डूवाडी(प्रतिनिधी) कुर्डूवाडी येथिल उपविभागीय कार्यालयाकडून विविध कृषी अनुदान योजनेमध्ये अफरातफर होत असून शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे . तसेच तत्कालीन कृषी अधिकारी – तळेकर यांचे कार्यकाळात राबविलेल्या सर्व अनुदानीत योजनांची तात्काळ सखोल चौकशी करावी यासाठी शेतकरी संघटने���े धरणे आंदोलन केले .\nउपविभागीय कृषी अधिकारी -तळेकर यांच्या कार्यकाळातील राबवण्यात आलेल्या सर्व अनुदानीत योजनांची तात्काळ सखोल चौकशी करावी . कांदा चाळ , कृषी अवजारे , फळबाग आदी सर्व शासकिय अनुदानीत योजना राबविताना आर्थिक घोटाळा होत असल्याबाबत शेतकऱ्यांनी संघटनेकडे तक्रार केली होती . त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकरराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सध्याचे उपविभागीय कृषी अधिकारी आर.एन.कांबळे यांना घेराव घालून धरणे आंदोलन करण्यात आले .\nयाबाबत लवकरच वरिष्ठांना कळवून चौकशी करून,अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देऊ असे लेखी आश्वासन श्री.कांबळे यांनी दिल्यानंतर आंदोलन तुर्तास मागे घेतले . मागण्यांची पुर्तता लवकर न झाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी दिला.\nयावेळी शरद भालेकर,सचिन आगलावे,अमर पाटील,रामराव काटे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते\nकुर्डूवाडी येथिल उपविभागीय कृषी अधिकारी आर.एन.कांबळे यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी\n← ऐंशीत संघर्ष करणाऱ्या शेतकरी जोडप्याला खा. ओमराजेंची आर्थिक मदत\nशेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा →\nकुडाळ च्या आंबेडकर नगरातील समाज मंदिराचे नगरसेविका जाधव यांच्या हस्ते लोकार्पण\nसर्व धर्मियांच्या वतीने घाणेगावात शिवप्रतिमेचे पुजन\nमराठा आरक्षणासाठी वैरागकरांचे शिवाजी चौकात आंदोलन\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/16661/", "date_download": "2021-06-22T10:44:57Z", "digest": "sha1:B3HBVFKSXG4T7CS4CYLJNI5KSYTNZCTB", "length": 14262, "nlines": 222, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कन्या – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकन्या : (व्हर्गो). भारतीय राशिचक्रातील सहावी रास. उत्तराचे शेवटचे तीन चरण (चतुर्थांश), हस्त नक्षत्र व चित्राचे पहिले दोन चरण अशी सव्वादोन नक्षत्रे या राशीत येतात. एका हातात गव्हाची लोंबी व दुसऱ्यात अग्‍नी घेऊन नौकेत उभी असलेली स्त्री ही या राशीची आकृती समजतात. कन्येचा स्वामी बुध आहे व तेथेच तो उच्च समजतात. तिच्यात सहाव्या प्रतीपर्यंचे [Ž→ प्रत] त्रेचाळीस तारे आहेत. ही रास २५ मेच्या सुमारास रात्री नऊ वाजता मध्यमंडलावर (खगोलाचे ध्रुवबिंदू व खमध्य यांत��न जाणाऱ्या खगोलावरील वर्तुळावर) येते. यातला चित्रा (स्पायका) हा तारा (प्रत १⋅२१) सूर्यापेक्षा तेजस्वी आहे. गॅमा हे तारकायुग्म आहे. या राशीच्या उत्तर भागात शेकडो अभ्रिका दिसतात. एम-९९ ही एक सर्पिल अभ्रिका त्यांच्यापैकीच आहे. शरत्‌ संपातबिंदू (सूर्य आपल्या वार्षिक भासमान गतीमध्ये शरद ऋतूत जेथे खगोलीय विषुववृत्त ओलांडतो तो बिंदू) याच राशीत असतो. १६ सप्टेंबरला निरयन (संपातचलन लक्षात न घेता) व २१ ऑगस्टला सायन (संपातचलन लक्षात घेऊन) कन्या राशीत सूर्यप्रवेश होतो. गुरू कन्या राशीत असला म्हणजे त्या वर्षाला कन्यागत म्हणतात. सुमारे १२-१३ वर्षांनी असे वर्ष येते. यावर्षी भागीरथी कृष्णेला भेटावयास येते अशी भावना आहे. या कालात कृष्णा व भागीरथी यांच्या मधल्या प्रदेशात विवाह करू नयेत असा संकेत आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postकार्बनी धातु संयुगे\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा व���कसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bihar-election-shatrughna-sinha-son-luv-trailed-against-bjp-candidate-bankipur-370861", "date_download": "2021-06-22T11:35:00Z", "digest": "sha1:FYOYU34EHTVLUEJA4DKG5MMJ62IEMK2C", "length": 17380, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Bihar Election - शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा पिछाडीवर; ट्विट करून म्हणाला,'भाजप सत्तेसाठी काहीही करेल'", "raw_content": "\nबिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Election 2020) मतमोजणी सुरू असून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार एनडीए (NDA) आघाडीवर दिसत आहे. भाजपनंतर (BJP) राज्यात राजदला (RJD) आघाडी मिळत आहे.\nBihar Election - शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा पिछाडीवर; ट्विट करून म्हणाला,'भाजप सत्तेसाठी काहीही करेल'\nपाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Election 2020) मतमोजणी सुरू असून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार एनडीए (NDA) आघाडीवर दिसत आहे. भाजपनंतर (BJP) राज्यात राजदला (RJD) आघाडी मिळत आहे. तर काँग्रेसला (Congress) जेमतेम २० जागांवर आघाडी घेता आली आहे. काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughn Sinha) यांचा मुलगा लव सिन्हा (luv Sinha) भाजपच्या उमेदवाराकडून पिछाडीवर आहे. बांकीपूर मतदारसंघातून लढत असलेल्या लव विरोधात भाजपचे नितिन नविन आहेत.\nईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. निवडणूक आय़ोगाने उत्तर देताना आरोप फेटाळून लावले आहेत. राजदच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजदचे ट्विट शत्रुघ्न सिन्हा यांनी शेअर केले होते. त्यावर लव सिन्हा यांनी रिप्लाय देताना भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते असं म्हटलं आहे.\nभाजपला विजय मिळाला नाही तर ते काहीही करायला मागे पुढे पाहणार नाहीत. खालच्या पातळीवर उतरून ते सत्ता स्थापन करतील. ही त्यांची जुनीच पद्धत आहे असंही लव सिन्हा यांनी म्हटलं आहे.\nहे वाचा - Bihar Election : शिवसेनेच्या तुतारीचा आवाज दुमदुमलाच नाही; डिपॉझीट जप्त होण्याची चिन्हे\nमतमोजणीच्या आधी लव सिन्हा यांनी ट्विट करून म्हटलं होतं की, निव़डणुकीत भाजपचं एकच ध्येय होतं की सत्ताविरोधी दोष जेडीयुवर यावा आणि असं वातावरण तयार व्हावं की भाजपचा मुख्यमंत्री व्हावा. मात्र त्यांची ही रणनिती आता एक स्वप्नच राहील.\nदुपारी दोन वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपने ७३ जागांवर आघाडी घेतली असून जदयूने ४८ जागी आघाडी मिळवली आहे. महाआघाडीने ७५ जागांवर आघाडी मिळवली आहे. यंदा कोरोनामुळे बूथची संख्या वाढव��्यात आली होती. त्यामुळे ईव्हीएम मशिनची संख्याही जास्त असल्यानं निकाल समोर येण्यास उशीर होण्याची शक्यता असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.\nBihar Election 2020 : भल्याभल्यांना टक्कर देताहेत 'या' चार महिला उमेदवार\nBihar Election 2020 : यंदा बिहार निवडणुकीत नेत्यांच्या मुलांबरोबर त्यांच्या मुलींनीही मैदान गाजवण्यास सुरवात केली आहे. सर्वसाधारणपणे राजकारणाच्या मैदानात आधी मुलांना संधी देणाऱ्या नेत्यांनी यंदा मात्र मुलींना संधी दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश नारायण यादव, दिवंगत माजी केंद्रीय मं\nBihar Election: 'हा काही शेवट नाही', पराभवानंतर शत्रुघ्नपुत्र लव सिन्हांची प्रतिक्रिया\nपाटणा : बिहार निवडणुकीचा निकाल 10 तारखेला लागला. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरली. मतमोजणीपूर्व अंदाजात महागठबंधनच्या बाजूने कौल होता, मात्र प्रत्यक्ष निकालात पुन्हा एकदा एनडीएच्याच बाजूने जनमत दिसून आले. मात्र, तेजस्वी यादवांनी नितीश यांना कडवी झुंज दिली आणि जेरीस आणलं हे स्पष्ट दिसून आलं.\nजगात दोघांना शोधणं कठीण, एक मोदींचा क्लासमेट आणि दुसरा...शत्रुघ्न सिन्हांचा टोला\nनवी दिल्ली Bihar Election 2020- माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी टि्वटरवर दोन क्लिप्स शेअर केले असून त्यात त्यांनी म्हटले की, पृथ्वीवर दोन लोकांना शोधणं अशक्य आहे. एक मोदींचा वर्गमित्र आणि दुसरा तो ग्र\nनितीश, मोदींनी बिहारला लुटले : राहुल गांधी\nकिशनगंज - बिहारमधील किशनगंज येथे आयोजित सभेत बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांना चांगलेच धारेवर धरले. नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांनी एकत्र येऊन बिहारची लूट केली आहे, असा आरोप त्यांनी केला.\nBihar Election : काँग्रेसचे 'ब्राह्मण' कार्ड तर 'सुशांत'च्या चुलत भावाला भाजपकडून तिकीट\nपाटणा : बिहार विधानसभेची निवडणुक ही अत्यंत चुरशीची निवडणुक मानली जाते. या निवडणुकीत जातीय समीकरणांचे गणित ज्या पक्षाला नीटपणे सोडवता येते, तो पक्ष सत्तेच्या राजकारणात बाजी मारण्यात यशस्वी ठरतो, असं म्हणतात. जात हा घटक बिहारच्या राजकारणात प्रभावी ठरणारा महत्त्वपूर्ण घटक असल्याचे आजवर दिसून\nBihar Election: प्रचाराला निघालेल्या उमेदवार��ची हत्या, जमावाच्या मारहाणीत हल्लेखोराचाही मृत्यू\nपाटणा Bihar Election 2020 - प्रचारासाठी निघालेल्या उमेदवार आणि त्याच्या समर्थकाची शनिवारी हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवहर येथील जनता दल राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार नारायण सिंह आणि त्यांच्या समर्थकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एका हल्लेखोराचा समर्थकांनी केलेल्या म\nBihar Election - मोफत लसीच्या आश्वासनाने आचारसंहितेचा भंग झाला का निवडणूक आयोगानं दिलं उत्तर\nपाटणा : बिहार निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. या निवडणुकीत येनकेन प्रकारे बाजी मारण्यासाठी आश्वासनांची खैरात मांडली जात आहे. या निवडणुकीला कोरोना प्रादुर्भावाची पार्श्वभूमी आहे. कोरोना काळात देशांत होणारी ही पहिलीच निवडणुक आहे. कोरोनाने देशात हाहाकार माजवलेला असताना अद्याप यावर लस उपलब\nबिहार निवडणूक - माजी DGP गुप्तेश्वर पांडेंवर भारी पडला माजी पोलिस कॉन्स्टेबल\nबिहार निवडणूक पाटणा - Bihar Election 2020 बिहारच्या निवडणुकीत तिकीट मिळविण्यात एका माजी पोलिस कॉन्स्टेबलने राज्याचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे यांच्यावर मात करून उमेदवारी मिळविली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या\nबिहारमध्ये एनडीएचं जागावाटप ठरलं; जदयू 122 तर भाजप 121 जागांवर लढणार\nपाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआमध्ये (एनडीए) जागा वाटप झाले आहे. 243 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत जदयूला 122 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये जदयू आपल्या कोट्यातून जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाला 7 जागा देणार आहे. त्यामुळे स्वतः जदयू 115 जागांवर निवडणूक लढणार आहे.\nBihar Election:भाजपच्या आश्वासनावर, राहुल गांधींचा जबरदस्त टोला\nनवी दिल्ली - बिहारमध्ये निवडणूक (Bihar Election 2020) प्रचाराची रंगत वाढली असून आता विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याशिवाय राजकीय पक्षांकडून जनेतला आश्वासनांची खैरातही करण्यात येत आहे. यातच भाजपने (BJP) त्यांच्या जाहीरनाम्यात फ्री कोरोना व्हॅक्सिन देण्याचं आश्वासन दिलं आहे. यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2018/03/", "date_download": "2021-06-22T10:07:25Z", "digest": "sha1:MVHNT4VB6QXOHFBR2FVMWV7XRDL4BCEL", "length": 31818, "nlines": 714, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: मार्च 2018", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nशनिवार, ३१ मार्च, २०१८\nयेथे मार्च ३१, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: ओवी, गंभीर, चिंतन, जीवन\nशुक्रवार, ३० मार्च, २०१८\nयेथे मार्च ३०, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nबुधवार, २८ मार्च, २०१८\nगर्द गूढ निळ्या रात्री\nतो सुखाचा सोस जून\nया मना सुटत नाही\nयेथे मार्च २८, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, गंभीर, मन\nशनिवार, २४ मार्च, २०१८\nयेथे मार्च २४, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, तत्वज्ञान, ध्यान\nमंगळवार, २० मार्च, २०१८\nदेव माझा देव माझा\nस्वामी देव माझा रे\nसमर्थ देव माझा रे\nमजला पाहत आहे रे\nजनी वनी घरी दारी\nमजला नेत आहे रे\nसदैव सोबत आहे रे\nसांगत भक्ती आहे रे\nभरवत घास आहे रे\nहिंडे फिंडे उंडारे मी\nअडे कुठे भटके मी\nठेवीत ध्यान आहे रे\nआणत मार्गी आहे रे\nपडतो मी घडतो मी\nपुन्हा पुन्हा रडतो मी\nहरतो मी चिडतो मी\nसदा सावरत आहे रे\nयेथे मार्च २०, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: दत्तात्रेय, भक्तीगीत, स्वामी समर्थ\nशनिवार, १७ मार्च, २०१८\nतरी का न कश्याने\nहा माझा वेडा जीव मी\nअन गेला दूर जरी\nसदा रहा सुखी यार\nयेथे मार्च १७, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, गंभीर, प्रासंगिक, प्रेमकविता, मैत्री\nशुक्रवार, १६ मार्च, २०१८\nभाग्य माझे (नर्मदाकाठच्या कविता)\nभाग्य माझे (नर्मदाकाठच्या कविता)\nयेथे मार्च १६, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, नर्मदा, भक्तीगीत\nमंगळवार, १३ मार्च, २०१८\nयेथे मार्च १३, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, १२ मार्च, २०१८\nओढ लागली अंतरी ॥\nमज भान ते हि नाही ॥\nवर्ण सुवर्ण देहाला ॥\nमी या राहत्या घराचा ॥\nयेथे मार्च १२, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, गिरनार, दत्तात्रेय, भक्तीगीत, ज्ञानेश्वर\nशुक्रवार, ९ मार्च, २०१८\nफक्त थोडे जुने होते\nपण या मनाचे खळखळणे\nती मंद हवेची थंड लहर\nतो ओल्या मातीचा सुवास\nनिळ्या नभातील टपोरा चंद्र\nया आणि अशा कितीतरी गोष्टी\nजोवर जुन्या होत नाहीत\nते तसेच षोडशीचे चिरतरुण\nया तृप्त आणि अनेक अतृप्त\nआकांक्षा इच्छा आणि स्वप्न\nघेऊन मी जगत आहे\nहे ऊन सावलीचे जगणे\nयाहून सुंदर काही असेल\nअसे खरेच मला वाट त नाही.\nयेथे मार्च ०९, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: गंभीर, चिंतन, मुक्तछंद\nरविवार, ४ मार्च, २०१८\nयेथे मार्च ०४, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, भक्तीगीत, ज्ञानेश्वर\nशनिवार, ३ मार्च, २०१८\nअजित चिंतामणी मित्र माझा\nअजित चिंतामणी यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेली कविता ३.३.१८\nतो हाच मी ॥\nयेथे मार्च ०३, २०१८ २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २ मार्च, २०१८\nयेथे मार्च ०२, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, जाणीव, ध्यान, प्रासंगिक\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nभाग्य माझे (नर्मदाकाठच्या कविता)\nअजित चिंतामणी मित्र माझा\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88_%E0%A5%AC", "date_download": "2021-06-22T11:30:53Z", "digest": "sha1:YFCWJ3BMJJHA3H5OQ4XM2GEIO35DXL7B", "length": 12068, "nlines": 120, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जुलै ६ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n<< जुलै २०२१ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलै ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८७ वा किंवा लीप वर्षात १८८ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१२५३ - मिंडॉगास लिथुएनियाच्या राजेपदी.\n१३४८ - युरोपमधील प्लेगच्या प्रादुर्भावानंतर पोप क्लेमेंट सहाव्याने पोपचा फतवा काढून ज्यू व्यक्तींना अभय दिले.\n१४८३ - रिचर्ड तिसरा इंग्लंडच्या राजेपदी.\n१४८४ - पोर्तुगालच्या शोधक दियोगो काओ कॉॅंगो नदीच्या मुखाशी पोचला.\n१५३५ - राजा हेन्री आठव्याच्या इंग्लिश चर्चचे रोमन कॅथोलिक चर्चपासून विभाजन करण्याच्या निर्णयाशी सहमत न झाल्यामुळे सर थॉमस मोरला मृत्यूदंड.\n१५६० - इंग्लंड व स्कॉटलंडमध्या एडिनबर्गचा तह.\n१५७३ - कोर्दोबा, आर्जेन्टीना शहराची स्थापना.\n१६३० - तीस वर्षाचे युद्ध - स्वीडिश सैनिक पोमरेनियात उतरले.\n१७७७ - अमेरिकन क्रांती-टिकोंडेरोगाची लढाई - ब्रिटीश सैन्याने अमेरिकन सैन्याला फोर्ट टिकोंडेरोगा या किल्ल्यातून पळ काढण्यास भाग पाडले.\n१७८५ - अमेरिकेने डॉलरला चलन म्हणून मान्यता दिली. हे चलन पूर्णतः दशमान पद्धतीवर आधारित होते.\n१८८७ - अमेरिकन सैन्याने हवाईचा राजा डेव्हिड कालाकौआला संगीनीचे संविधान मान्य ��रण्यास भाग पाडले.\n१८९२ - दादाभाई नौरोजींची ब्रिटीश संसदेचे सर्वप्रथम भारतीय सभासद म्हणून निवड.\n१९०५ - आल्फ्रेड डीकिन दुसर्‍यांदा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.\n१९०८ - रॉबर्ट पियरीची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.\n१९३९ - ज्यूंचे शिरकाण - जर्मनीतील ज्यू व्यक्तींचे उरलेसुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले.\n१९४४ - हार्टफर्ड, कनेक्टिकट येथे सर्कशीच्या तंबूला आग. १६८ ठार, ७०० जखमी.\n१९६४ - मलावीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.\n१९६६ - मलावी प्रजासत्ताक झाले.\n१९६७ - नायजेरियाने बियाफ्रावर आक्रमण केले.\n१९७५ - कोमोरोसला फ्रांसपासून स्वातंत्र्य.\n१९८८ - उत्तर समुद्रात खनिज तेल काढणार्‍या पायपर आल्फा या जहाजवर स्फोट. १६७ ठार.\n२००३ - कॉर्सिकातील निवडणूकात नागरिकांनी फ्रांसपासून स्वातंत्र्य नाकारले.\n२००६ - भारत व तिबेटमधील नथु ला खिंड व्यापारास खुली.\n१७९६ - निकोलस पहिला, रशियाचा झार.\n१८०९ - ॲंड्र्यू सॅंडहॅम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८३७ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक.\n१८८१ - गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरूष.\n१८९७ - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, मराठी कथाकार आणि कादंबरीकार.\n१९०१ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे पहिले नेते .\n१९०५ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका.\n१९२१ - नॅन्सी रेगन, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगनची पत्नी.\n१९२३ - वोयचेक जेरुझेल्स्की, पोलंडचा राष्ट्राध्यक्ष.\n१९३५ - दलाई लामा, चौदावा अवतार.\n१९३७ - टोनी लुईस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९३९ - मन सूद, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९४६ - जॉर्ज डब्ल्यू. बुश, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४६ - सिल्व्हेस्टर स्टॅलोन, अमेरिकन अभिनेता.\n१९५८ - मार्क बेन्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९७७ - मखाया न्तिनी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n११८९ - हेन्री दुसरा, इंग्लंडचा राजा.\n१२४९ - अलेक्झांडर दुसरा, स्कॉटलंडचा राजा.\n१५५३ - एडवर्ड सहावा, इंग्लंडचा राजा.\n१७६२ - पीटर तिसरा, रशियाचा झार.\n१८३५ - जॉन मार्शल,अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश.\n१८५४ - गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.\n१९०१ - क्लॉडविग झु होहेनलोहे-शिलिंगफर्स्ट, जर्मनीचा चान्सेलर.\n१९८६ - जगजीवनराम, भारतीय राजकारणी.\n२००२ - धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती.\n२००४ - थॉमस क्लेस्टिल, ऑस्ट्रियाचा राष्ट्राध्यक्ष.\nस्वातंत्र्य दिन - मलावी, कोमोरोस.\nप्रजासत्ताक दिन - मलावी.\nराज्य दिन - लिथुएनिया.\nबीबीसी न्यूजवर जुलै ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nजुलै ४ - जुलै ५ - जुलै ६ - जुलै ७ - जुलै ८ - (जुलै महिना)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ जून २०२० रोजी १८:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://saampatra.com/singlepage.php?news_id=353&mbid=7", "date_download": "2021-06-22T10:29:55Z", "digest": "sha1:R6BMDVKA3P65Z7A3ZE4WS4GAZBHDI2JA", "length": 15686, "nlines": 148, "source_domain": "saampatra.com", "title": " पुणे मेट्रोची दोन स्टेशन पुणेरी पगडीच्या रुपात बनणार!", "raw_content": "\nपुणे मेट्रोची दोन स्टेशन पुणेरी पगडीच्या रुपात बनणार\nनवी दिल्ली : पुणे मेट्रोची दोन स्टेशन पुणेरी पगडीच्या आकारात बनवली जाणार असल्याची माहिती महामेट्रोचे एमडी ब्रजेश दीक्षित यांनी दिली महामेट्रोची ही संकल्पना पुणेकरांना आवडली असून, त्याला भरभरुन प्रतिसाद मिळतोय, असंही ते...\nनवी दिल्ली : पुणे मेट्रोची दोन स्टेशन पुणेरी पगडीच्या आकारात बनवली जाणार असल्याची माहिती महामेट्रोचे एमडी ब्रजेश दीक्षित यांनी दिली महामेट्रोची ही संकल्पना पुणेकरांना आवडली असून, त्याला भरभरुन प्रतिसाद मिळतोय, असंही ते म्हणाले महामेट्रोची ही संकल्पना पुणेकरांना आवडली असून, त्याला भरभरुन प्रतिसाद मिळतोय, असंही ते म्हणाले पुणे मेट्रोसाठी 2000 कोटी रुपये अर्थसहाय्यासाठी महत्त्वाचा सामंजस्य करार आज राजधानी दिल्लीत पार पडला पुणे मेट्रोसाठी 2000 कोटी रुपये अर्थसहाय्यासाठी महत्त्वाचा सामंजस्य करार आज राजधानी दिल्लीत पार पडला त्यावेळी ब्रजेश दीक्षित बोलत होते त्यावेळी ब्रजेश दीक्षित बोलत होते पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा दोन फेजमध्ये एकूण 31 किमी मेट्रोचं काम पहिल्या फेजमध्ये सुरु आहे पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा दोन फेजमध्ये एकूण 31 किमी मेट्रोचं काम पहिल्या फेजमध्ये सुरु आहे विशेष म्हणजे पुणे मेट्रोची जी खास वैशिष्ट्ये आहेत, त्यात संभाजी पार्क आणि डेक्कन ही दोन स्टेशन पुणेरी पगडीच्या आकारात बनवली जाणार असल्याचीही माहिती यावेळी महामेट्रोकडून देण्यात आली विशेष म्हणजे पुणे मेट्रोची जी खास वैशिष्ट्ये आहेत, त्यात संभाजी पार्क आणि डेक्कन ही दोन स्टेशन पुणेरी पगडीच्या आकारात बनवली जाणार असल्याचीही माहिती यावेळी महामेट्रोकडून देण्यात आली महामेट्रोची ही संकल्पना पुणेकरांना आवडली असून, त्याला भरभरुन प्रतिसाद मिळतोय, असंही ते म्हणाले महामेट्रोची ही संकल्पना पुणेकरांना आवडली असून, त्याला भरभरुन प्रतिसाद मिळतोय, असंही ते म्हणाले फ्रान्स डेव्हलपमेंट बँकेकडून 1 फ्रान्स डेव्हलपमेंट बँकेकडून 12 टक्के दराने हे कर्ज 20 वर्षासाठी महामेट्रोला मिळणार आहे2 टक्के दराने हे कर्ज 20 वर्षासाठी महामेट्रोला मिळणार आहे या कर्जामुळे पुणे मेट्रोची पहिली फेज 2020 पर्यंत सुरु करण्याचं जे लक्ष्य आहे ते गाठण्यात मदत होईल, असा विश्वास ब्रजेश दीक्षित यांनी व्यक्त केला या कर्जामुळे पुणे मेट्रोची पहिली फेज 2020 पर्यंत सुरु करण्याचं जे लक्ष्य आहे ते गाठण्यात मदत होईल, असा विश्वास ब्रजेश दीक्षित यांनी व्यक्त केला एकूण 11 हजार 400 कोटी रुपयांचा पुणे मेट्रोचा प्रकल्प आहे एकूण 11 हजार 400 कोटी रुपयांचा पुणे मेट्रोचा प्रकल्प आहे त्यात पुढच्या दोन तीन आठवड्यात युरोपियन इन्वेस्टमेंट बँकेकडूनही 4 हजार कोटी रुपयांचं कर्ज मंजूर होईल, असा आशावाद महामेट्रोच्या एमडींनी व्यक्त केला त्यात पुढच्या दोन तीन आठवड्यात युरोपियन इन्वेस्टमेंट बँकेकडूनही 4 हजार कोटी रुपयांचं कर्ज मंजूर होईल, असा आशावाद महामेट्रोच्या एमडींनी व्यक्त केला सध्या महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नागपूर या तीन शहरांमध्ये मेट्रोचं काम सुरु आहे सध्या महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नागपूर या तीन शहरांमध्ये मेट्रोचं काम सुरु आहे महामेट्रोच्या मॅपवर महाराष्ट्रातलं पुढचं शहर कुठचं असणार, या प्रश्नावर त्यांनी ठाण्यात डीपीआरला मंजुरी मिळाली असून नाशिकमध्येही मेट्रोचा डीपीआर बनवण्याचं काम सुरु आहे असं सांगितलं\nनियमभंग केल्याप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाल�� नोटीस\nपुणे मेट्रोची दोन स्टेशन पुणेरी पगडीच्या रुपात बनणार\nफर्ग्युसन विद्यापीठाला मान्यता, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nअजिंक्य राहणेच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल\nसोलापूर विद्यापीठ नामांतर वाऱ्यावर\n...तीन वाहनांची धडक होऊन पाच जणांचा मृत्यू\nकोपर्डी खटला मोफत लढविला नाही\nस्मार्ट सिटी प्रकल्प नापासच\nअण्णाचा पुन्हा सत्याग्रह ......\nकोथळेच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न, सांगलीत खळबळ\nकोपर्डी प्रकरण- तिघाही आरोपींना फाशीची शिक्षा\nसरकार स्थापन होण्यास अजून भरपूर वेळ लागेल : पवार\nउद्धव ठाकरे आज सांगली जिल्हा दौऱ्यावर\nनाशिकमधील प्रसिद्ध गायिका गीता माळींचे अपघाती निधन\nदोन अंध शिक्षकांकडून अंध मुलीवर बलात्कार\nसासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\nयूपी: हिंदू महासभेच्या नेत्याचा दिवसाढवळ्या खून\nरणवीरसोबतच्या लग्नानंतरच्या नात्याविषयी दीपिका म्हणाली\nबघा पानिपत चित्रपटातील गाणे 1300 डान्सर्ससोबत 13 दिवस शूट केले\nपानिपत:कृती सेनन साकारणार पार्वती बाईंची भूमिका\nकलर्स मराठी अवॉर्ड २०१९\nरक्तदान महावितरणात सामाजिक योगदानाचे कौतुक\nऔरंगाबाद : सिडकोला पाणी देण्यास नागरिकांचा विरोध, काम बंद पाडले\nऔरंगाबाद : शिवसेना-काँग्रेस आघाडी तुटली\nऔरंगाबादमध्ये काँग्रेसला मोठा झटका, अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला\nऔरंगाबाद : पडेगाव येथील गोदामे पाडण्याची कारवाई सुरू\nबुलढाण्यात मेडिकल कॉलेजला मान्यता\nअकोल्यात उच्चांकी 47.2 अंश तापानाची नोंद\nविदर्भामुळे मराठी रंगभूमीला स्थैर्य\nनागपुरात चक्क नकली क्राईम ब्रान्च आणि भाड्याच्या घरात कार्यालय\nशहिद कुटुंबियांच्या मदतीसाठी विदर्भाकडून इनामाची रक्कम\nमुंबईकरांसाठी 'बेस्ट'ची खुशखबर, प्रवास होणार स्वस्त\nमुंबईला आजपासून दूध दरवाढीचा फटका\nमुंबईत १३ ते २७ मार्चदरम्यान सुरक्षेसाठी जमावबंदी आदेश लागू\nएमएमआरडीएचा 16 हजार 909 कोटींचा अर्थसंकल्प, 10 मेट्रो प्रकल्पांसाठी 7 हजार 400 कोटी\nमध्य, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक\nनियमभंग केल्याप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस\nपुणे मेट्रोची दोन स्टेशन पुणेरी पगडीच्या रुपात बनणार\nफर्ग्युसन विद्यापीठाला मान्यता, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nअजिंक्य राहणेच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल\nसोलापूर विद्यापीठ नाम���ंतर वाऱ्यावर\nभारताच्या दोन्ही वनडे रद्द\nटीम इंडियाचा ऐतिहासिक विजय\nभारत-पाकिस्तान टी-20 सामने होणार असल्याचे संकेत\nरवी शास्त्री यांना निवड समितीच्या बैठकीला प्रवेश नाही\nजागतिक शेतीची वाटचाल काटेकोर शेती कडुन डिजिटल शेतीकडे\n४० टक्के कापूस शेतकऱ्यांकडेच; दरात पुन्हा १०० रू पयांची घट\nगांडूळ खत कसे करावे \nशेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज आज\nमुंबई महापालिकेत मेगा भरती\nमेगाभरतीत 4 हजार जागांसाठी 8 लाख अर्ज\nनोकरीची संधी : अॅमेझॉन' मध्ये तरुणांना मिळणार 1300 नोकऱ्या\nकेसांना तेल लावताना घ्या ‘ही’ काळजी\nइलेक्ट्रिक बाइक अल्ट्राव्हायलेट एफ ७७ लाँच\nकशी राखाल जीन्स पॅंटची निगा...\n‘मारुती सुझुकी’ची ‘ऑल्टो ८००’ लॉन्च\nनिर्माती म्हणून आपल्या पहिल्या चित्रपटाबद्दल अनुष्का म्हणाली, 'सर्वांनी मला निर्मिती क्षेत्रात पदार्पण करू नकोस असे सांगितले होते'\nमिस्ट्री आणि थ्रिलने भरलेला द बॉडीचा ट्रेलर रिलीज\n‘एकदा काय झालं’ ....सलील कुलकर्णी यांचा आगामी चित्रपट\nचालणे हा उत्तम व्यायाम\nउपाशी पोटी तूप खाण्याचे फायदे\nशॅम्पू वापरताना ही काळजी घ्या\nनिरोगी राहण्याची सोपी पद्धत...मॉर्निंग वॉक\nवर्धा जिल्ह्यातील ३.४६ लाख विद्यार्थ्यांना देणार जंतनाशक गोळ्या\nविद्यार्थ्यांच्या वजनानुसार राहणार दप्तराचे ओझे\nशिक्षणासाठी मोजावे लागत आहे हजारो रुपये\nबीए, बीएस्सी बंद होणार\nयूपीएससी पूर्वपरीक्षेत नव्या योजना\nसाखरेचा पैसा शेतकऱ्यांना द्या\nसाखरेचा गोडवा, तेलाचा तडका\n...शेतीतील उत्पन्न क्लास वन अधिकाऱ्याएवढं\nटेक्स्टाईल इंजिनिअरची विषमुक्त भाज्यांची शेती...\nजालन्यातील शेतकऱ्याचा ‘हायटेक’ जुगाड \nपपई पिकातून लाखोंचा नफा..\nनोकरी सोडून शेळीपालन करणारा बुलडाण्याचा पठ्ठ्या\nसाखरेचा पैसा शेतकऱ्यांना द्या\nसाखरेचा गोडवा, तेलाचा तडका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vechitchaalalo.blogspot.com/2015/07/blog-post.html", "date_download": "2021-06-22T11:19:38Z", "digest": "sha1:EIOPHQW6R3G3T2F22RYGU3B4BJSGUTW4", "length": 44250, "nlines": 205, "source_domain": "vechitchaalalo.blogspot.com", "title": "वेचित चाललो...: ट्रॉली प्रॉब्लेम, गेम, द गुड प्लेस आणि नैतिकतेचे प्रश्न", "raw_content": "\nव्हॉट्सअ‍ॅपपे आया था जैत रे जैत : I couldn't go home again (पुन्हा) काय रेऽ देवा... आजच्या बातम्या लॉकडाऊनची धुळवड बालक - पालक मी पुन्हा येईन... न्याय, निवाडा आणि घरबसले न्यायाधीश 'लंगोटाची उपासना' ऊ���्फ... शंख चर्चा अजून संपलेली नाही... समीक्षक\nमंगळवार, ५ जानेवारी, २०२१\nट्रॉली प्रॉब्लेम, गेम, द गुड प्लेस आणि नैतिकतेचे प्रश्न\n'याकूब मेमन'च्या फाशीच्या सुमारास 'फाशीची शिक्षा असावी का नसावी' या तात्त्विक प्रश्नावर चर्चा चालू असताना 'ती नसावी' अशी बाजू मी मांडत होतो. पुढे पुरावे खोटे वा अपुरे होते, वकील आणि न्यायाधीश यांनी कदाचित त्यांची संगती योग्य तर्‍हेने लावली नव्हती, असे समोर आले तर घेतला जीव परत देता येत नसतो. व्यवस्थेने एखादा जीव हिरावून घेणे हा उलट फिरवता न येणारा निर्णय असतो. (न्यायालयांच्या उतरंडीत वरच्या न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा फिरवलेला निर्णय आपण अनेकदा पाहात असतो. त्यामुळे ही शक्यता नगण्य अजिबात नाही.) पुरावे, माणसांची तसेच व्यवस्थांची निर्णयक्षमता, यांना मर्यादा असतात, त्यात पूर्वग्रहांचे हीण मिसळलेले असते आणि म्हणून या सार्‍यांमधे पुनरावलोकनाची, पुनर्विचाराची शक्यता शिल्लक ठेवावी लागते.\nतपशीलातले लहानसे बदलही परिस्थितीच्या आकलनावर मोठे परिणाम घडवू शकतात असा तर्क मी देत असतानाच नेमकी योगायोगाने सुबोध जावडेकर यांनी लिहिलेली ’गेम’ नावाची कथा वाचण्यात आली. माणसाच्या निर्णयक्षमतेबाबतच्या मर्यादा, उपलब्ध पर्याय, निर्णयाभोवतालची परिस्थिती यांच्या गुंतागुंतीतून निर्माण होणारी विलक्षण परिस्थिती समोर मांडत वाचकाला गुंग करून टाकत कल्पत-वास्तवाचे, सत्या-सत्यतेचे, निर्णयप्रक्रियेबद्दलचे अनेक प्रश्न ती आपल्यासमोर उभे करते.\nपूर्वी ऐकलेलं समस्यापूर्तीचं एक कोडं आहे. शक्यतांचा पर्यायांचा विचार करत निर्णय घेण्याची आवश्यकता ठसवण्यासाठी ते वापरले जाते. मॅनेजमेंटच्या, टीम बिल्डिंगच्या, निर्णयप्रक्रियेच्या ट्रेनिंगमधे याचा वापर केला जातही असावा. प्रसंग असा आहे की तुम्ही रेल्वे रुळांजवळ पोचला आहात. समोरच्या रुळांवर काही मुले खेळताहेत. तुम्हाला दूरवरून गाडी येताना दिसते आहे जी त्या पाचांच्या अगदी जवळ पोचली आहे. पण तिकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही. गाडीचा वेग पाहता तुम्ही धावत गेलात तरी त्या मुलांपासून हाकेच्या अंतरावर पोचून त्यांना ओरडून इशारा देण्याइतका वेळ तुमच्याकडे नाही हे ध्यानात येते आहे. पण अचानक तुमच्या लक्षात येते की तुमच्या जवळच रुळ बदलण्यासाठीची लिवर आहे, जी खेचून तुम्ही येणार्‍या गाडीचे रूळ बदलू शकता. गाडी ज्या रुळांवरून येते आहे त्या शेजारी वापरात नसलेला एक मार्ग आहे. तुमच्या जवळची लिवर सांधा बदलून त्या मार्गावर गाडी नेण्यास सहाय्य करू शकते. पण त्या मार्गावरही एक मुलगा एकटाच खेळत बसला आहे. तुमच्यासमोर आता प्रश्न आहे की तुम्ही तो सांधा बदलून गाडी दुसर्‍या मार्गावर न्याल का\nया प्रश्नाला कसे सामोरे जाता त्यावरून तुमचे उत्तर बदलत जाते. उदाहरणार्थ तुम्ही केवळ पाच विरूद्ध एक असा संख्येचा विचार केला तर तुम्ही गाडीचे रूळ बदलण्याचा निर्णय घ्याल. परंतु हा केवळ संख्यात्मक विचार झाला. गुणात्मक बाजूने पाहिले तर गाडी ज्या रुळांवरून येते आहे त्यावर खेळणारी मुले ही बेफिकीर आहेत, तिथे खेळणे हे चूक आहे हे त्यांना समजायला हवे. याउलट वापरात नसलेल्या मार्गावर खेळणारा मुलगा हा सुज्ञ आहे. त्याने सुरक्षित जागा निवडली आहे. तेव्हा पाच बेफिकीर व्यक्तींना वाचवण्यासाठी तुम्ही एका सुज्ञाचा बळी देत आहात. आता या पार्श्वभूमीवर आपला निर्णय वेगळा असेल का एखादा तरीही संख्यात्मक विचारांपाशी ठाम राहू शकतो. पण त्याच्यासाठी पुढची समस्या आहे.\nजो वापरात नाही, ज्याची देखभाल होत नाही अशा जुन्या मार्गावर गाडी गेल्यास तिला अपघात होण्याची शक्यता वाढते. यातून ती रुळावरून घसरली तर कदाचित त्या खेळणार्‍या मुलांच्या संख्येहूनही अधिक बळी जाऊ शकतात. आता निव्वळ संख्यात्मक निकषांवरही तुमचा निर्णय चुकीचा ठरू शकतो. ही शक्यता नव्याने ध्यानात घेतली तर निर्णय तोच राहील का असा प्रश्न विचारला जाऊ शकतो.\nया मूळ समस्येचा गाभा घेऊन जावडेकरांनी 'गेम' लिहिली आहे. या समस्येमधील शक्यता या त्या खेळाच्या पायर्‍या - लेवल्स - आहेत. प्रत्येक लेवलवर एक एक समस्या देऊन त्यासंबंधी तुम्हाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयाचे परिणामही ताबडतोब तुम्हाला समोर दिसताहेत. पहिली लेवल वर दिलेल्या मूळ समस्येशी बरेचसे नाते सांगणारी. इथे खेळणार्‍या मुलांऐवजी पाच जणांना रुळाला बांधून ठेवले आहे. पर्यायी रूळ वापरात नसल्याचा तपशील इथे नाही, किंबहुना त्या रुळाबद्दल कोणतेच निश्चित असे विधान त्यात नाही. तेव्हा त्याबद्दलची पूर्ण अनिश्चितता हा एक भाग त्यात गृहित धरला आहे. तो वापरातला असेल वापर बंद केलेलाही.\nपण त्याहीपूर्वी या 'गेम'ची इन्��्रोडक्शन देणारी 'झीरो' लेवल आहे. ज्यात फक्त गाडी आणि ती येत असलेल्या रुळावर बांधलेली माणसे आहेत. तुमच्या जवळच ती लिवर तुम्हाला दिसते आहे. बस इतकेच. ती लिवर गाडी येत असलेल्या रुळालाच जोडलेली आहे का, ती अजून वापरात आहे का, ती खेचल्याने गाडी येणार्‍या रुळाचाच सांधा बदलतो का, त्या सांध्याची सध्याची स्थिती रुळ बदलण्याची आहे की आता ज्या रुळावरून गाडी येते आहे ती कायम ठेवणारी आहे असे अनेक प्रश्न कथेतील खेळाडूसमोर आहेत. म्हणजे आपण गाडीचे रुळ बदलून तिला पाच जणांना जिथे बांधून ठेवले आहे त्या रुळावरून बाहेर काढणार आहोत की उलट त्यावरच वळवणार आहोत याची त्याला कल्पना नाही. आणि तरीही त्याला लिवर ओढावी की ओढू नये हा निर्णय घ्यावा लागणार आहे. लिवर ओढली नाही आणि गाडी त्या पाचांच्या चिंधड्या उडवत गेली तर शक्य असूनही आपण त्यांचा जीव न वाचवल्याची बोच त्याला सलत राहणार आहे (तो तितपत संवेदनशील आहे असे मानू या). आणि लिवर ओढूनही तेच घडेल ही शक्यताही आहेच, कारण सांध्याची सध्याची स्थिती त्याला ठाऊक नाही.\nजगण्यात अशा प्रश्नांना सतत सामोरे जावे लागते, पण शक्यतांच्या भाषेत विचार करण्याची आपल्याला सवय नसते आणि चुकल्या निर्णयाची अपरिहार्यता नशीब किंवा नियती नावाच्या 'रिसायकल बिन' ऊर्फ कचरापेटीत टाकून देऊन आपण आपली जबाबदारी झटकून टाकत असतो, आणि फाशी द्यावी की नाही याचा निर्णय फाशी जाणारा याकूब आहे की जयसिंह आहे की मिलिंद आहे यावर अवलंबून ठेवत असतो. थोडक्यात तो प्रश्न आपल्या दृष्टीने नैतिकतेचा नव्हे तर गटाच्या बांधिलकीचा आणि विकृत सूडभावनेचा असतो.\nखेळाडू धीर करून लिवर ओढतो आणि गाडीची दिशा बदलून ती शेजारील रुळावरून धडधडत निघून जाते. रुळावर बांधून ठेवलेल्यांचे प्राण वाचतात. गेमच्या पुढच्या - पहिल्या - लेवलवर पुन्हा तेच चित्र दिसते आहे. खेळाडू मागचा निर्णय आठवून बेफिकीरपणे पुन्हा लिवर ओढायला जातो इतक्यात त्याच्या ध्यानात येते की आता पलिकडचा रुळ मोकळा नाही, तिथे एका माणसाला बांधून ठेवले आहे. निर्णयाची पार्श्वभूमी बदलली आहे निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. निर्णयही कसा, कुण्या जीवांच्या जन्ममरणाचा अधिकारच त्याच्या हाती आला आहे. अधिकाराबरोबरच ती जबाबदारीही (अधिकार देणारी व्यवस्था अधिकाराला जोडून काही जबाबदार्‍या, काही कर्तव्ये��ी नेमून देत असते याची जाणीव बहुतेकांना नसतेच) त्याला जाणवते आहे. वर दिलेल्या मूळ समस्येला तो सामोरा जातो आहे, संख्येच्या आधारे निर्णय घ्यावा की कसे. समजा ती पाच माणसे गुन्हेगार असतील ताणि तो एकटा निरपराध, सर्वसामान्य माणूस असेल तर निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. निर्णयही कसा, कुण्या जीवांच्या जन्ममरणाचा अधिकारच त्याच्या हाती आला आहे. अधिकाराबरोबरच ती जबाबदारीही (अधिकार देणारी व्यवस्था अधिकाराला जोडून काही जबाबदार्‍या, काही कर्तव्येही नेमून देत असते याची जाणीव बहुतेकांना नसतेच) त्याला जाणवते आहे. वर दिलेल्या मूळ समस्येला तो सामोरा जातो आहे, संख्येच्या आधारे निर्णय घ्यावा की कसे. समजा ती पाच माणसे गुन्हेगार असतील ताणि तो एकटा निरपराध, सर्वसामान्य माणूस असेल तर तर मग केवळ पाचांना वाचवण्यासाठी त्याला मारण्याचा निर्णय योग्य कसा ठरेल तर मग केवळ पाचांना वाचवण्यासाठी त्याला मारण्याचा निर्णय योग्य कसा ठरेल या सार्‍या तणावातून तो अखेर एकट्या माणसाला ठार मारण्याचा निर्णय घेतो (बहुतेक लोक संख्येआधारेच निर्णय करतात) आणि धडधडत जाणारी गाडी त्या माणसाच्या चिंधड्या करत जाताना त्याचा गेम कन्सोल त्याला दाखवतो.\nहे दृश्य प्रत्यक्ष पाहणे हे महत्त्वाचे आहे, तो मृत्यू आता केवळ शक्यता राहिलेला नाही तर वास्तव - गेममधील जगातील का होईना - झाले आहे आणि त्याचा खेळाडूच्या मनावर परिणाम होतो आहे, त्याच्या पुढच्या स्टेजवरील निर्णयाला या निर्णयाच्या परिणामाची पार्श्वभूमी राहणार आहे, हे ध्यानात घ्यायला हवे.\nपुढच्या लेवलवर पुन्हा तेच दृश्य दिसते, फक्त एक फरक असतो. दुसर्‍या रुळावर कुणा माणसाला बांधून ठेवलेले नसते तर तिथे एक लहान मूल रांगत असते. आता पुन्हा एकवार निर्णयाच्या आवर्तात फेकला गेलेला खेळाडू अपेक्षेप्रमाणे पाच जणांपेक्षा लहान मुलाला वाचवण्याचा निर्णय घेतो. आता निर्णयामागचा विचार संख्येचा नाही, तो गुणात्मकही नाही. रांगते लहान मूल पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या तुलनेत शून्य गुण-कौशल्ये घेऊन उभे असते. त्याच्या अस्तित्वावर अन्य कुणाचे अस्तित्वही अवलंबून नाही. ते पाच जण आणखी काही जणांचे पोशिंदे असू शकतात. यांचा मृत्यू आणखी काही आयुष्यांची वाट खडतर करणार आहेत. तरीही खेळाडू त्या पाचांऐवजी त्या लहान मुलाला वाचवण्य���चा निर्णय घेतो आहे. यात काही जणांना 'वर्तमान आणि भविष्य' अशी तुलना दिसू शकेल. कुणी असा विचार करील की त्या पाचांचा वाट्याला आजवर बरेच आयुष्य आले आहे, ते लहान मूल या जगात येऊन फारसा काळ झालेला नाही. म्हणून त्या पाचांऐवजी जगण्याची संधी मिळण्याचा त्याचा हक्क अधिक आहे. खेळाडूने इतका विचार केलेला दिसत नाही. पण त्याच्या निर्णयावर त्याहुनही अधिक प्रभाव आहे तो आपल्या भावनिक जडणघडणीचा, संस्कारांचा, उत्क्रांतीच्या वाटे आपल्या रक्तात रुजलेल्या पुढच्या पिढीच्या रक्षणाच्या प्रेरणेचा.\nखेळाडू लिवर न खेचता गाडी आहे त्याच मार्गावरून पुढे जाऊ देतो आणि त्या पाच जणांच्या अंगावरून धडधडत गेलेली गाडी आणि तिच्यामागे झालेला रक्तामांसाचा चिखल त्याला पहावा लागतो. गाडी जसजशी जवळ येते तसे त्याचे ध्यान मरु घातलेले ते पाच जीव आणि त्याना चिरडायला येत असलेली ती गाडी यांच्यावर केंद्रित होते आहे. या दरम्यान त्याचे मुलाकडे दुर्लक्ष होते आणि ते मूलही दरम्यान रूळ ओलांडून नेमके पहिल्या रुळावरच पोचते आणि त्या पाचांबरोबर त्याचाही मृत्यू खेळाडूला पहावा लागतो. इथे प्रथमच वास्तव स्थिर नसते तर ते बदलत असते आणि निर्णयाची अंमलबजावणी होईतो तो निरुपयोगी वा क्वचित घातकही होऊन बसतो याची जाणीव त्याला होते.\nइतक्यात खेळाडूच्या लक्षात येतं की अरे हा तर गेम आहे. ही दुसरी लेवल तो पुन्हा खेळू शकतो. तेव्हा तो पहिल्या लेवलला रिसेट करून दुसरी लेवल पुन्हा खेळू लागतो. यावेळी त्याला पुढे काय होणार ठाऊक असल्याने तो लिवर खेचून गाडी मूल रांगत असलेल्या रुळावर वळवतो. पण... आता ते मूल रांगत दुसर्‍या रुळावर जात नाही आणि त्याचा मृत्यू पुन्हा एकवार खेळाडूला पहावा लागतो. वास्तव नुसतेच अस्थिर असते असे नव्हे तर ते 'नियत' देखील नसते याचे भान खेळाडूला ही लेवल देऊन जाते. कदाचित यामुळेच आणखी एकदा लेवल रीसेट करून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न तो करताना दिसत नाही. उलट एकाचा बळी देऊन पाचांचे प्राण वाचवल्याचे समाधान करून घेतो. यावेळी संख्येचा विचार हा निर्णयापूर्वी केलेला विचार नाही, ती त्याची पश्चातबुद्धी आहे. पहिल्या लेवलवर निर्णयाचे 'कारण' म्हणून आलेला विचार आता 'समर्थन' म्हणून समोर येतो आहे. ही घडल्या गोष्टीचे समर्थन करण्याची, आपल्या निर्णय योग्यच असल्याचा समज करून घेण्याची ही प्रवृत्ती स��ातन आहे, झाल्या परिणामांची भरपाई होणे शक्य नसेल तर भविष्यातील मन:स्वास्थ्याच्या दृष्टीने अपरिहार्यही.\nकदाचित त्याची संवेदनशीलता, त्याची हवे ते घडवण्याची इच्छा इतकी प्रबळ नसावी की रीसेट करून हवा तो परिणाम घडेतो ती लेवल खेळत रहावी. इतरांच्या जीवनमरणाचा प्रश्न असला नि उत्तराचे पर्याय आपल्या हाती असले तरी योग्य ते उत्तर सापडेपर्यंत ते तपासत राहण्याइतकी चिकाटी आपल्यात नसते. पण त्यात जर स्वार्थ किंवा आपण स्वतः गुंतलेले असू तर... जर समोर दिसणार्‍या त्या लहान मुलाच्या जागी आपले स्वतःचे मूल दिसत असते तर खेळाडूने आणखी एकवार, नव्हे पुन्हा पुन्हा लेवल रीसेट करून ते मूल वाचण्याचा परिणाम साध्य केला असता का जर समोर दिसणार्‍या त्या लहान मुलाच्या जागी आपले स्वतःचे मूल दिसत असते तर खेळाडूने आणखी एकवार, नव्हे पुन्हा पुन्हा लेवल रीसेट करून ते मूल वाचण्याचा परिणाम साध्य केला असता का गेममधे का होईना आपलेच मूल चिंधड्या होऊन मृत्यूच्या स्वाधीन होताना त्याला पाहवले असते का गेममधे का होईना आपलेच मूल चिंधड्या होऊन मृत्यूच्या स्वाधीन होताना त्याला पाहवले असते का निदान या प्रश्नाच्या उत्तरासाठी फार विचार करण्याची गरज आहे असे नाही.\nतिसर्‍या लेवलवर या दृश्यात सांधा बदलणारी लिवर दिसतच नाही, गाडी तर येतच असते. तितक्यात त्याला एक जाडा माणूस त्या रुळालगत चाललेला दिसतो. सांधा बदलणे शक्य नसल्याने तो त्या जाड्या माणसाला रुळावर ढकलून गाडी 'डी-रेल' होईल, घसरेल असा विचार करून त्या निरपराध जाड्याला त्याच्या केविलवाण्या हाकांना न जुमानता त्या रुळांवर ढकलून देतो. गाडी डी-रेल होते, पाच माणसांचे जीव वाचतात. (इथे मोठा अपघात होऊन गाडीतील काही बळी जातील अशी एक शक्यता पुढच्या टप्प्यात येऊ शकली असती. पण जावडेकरांनी तो धागा जोडून घेतलेला नाही.)\nयाआधीच्या टप्प्यावर निर्णय त्याचा असला तरी मधे लिवर, रुळांचे सांधे वगैरे अन्य व्यवस्थांचा सहभाग होता. अपेक्षित परिणाम न घडता तर खेळाडूबरोबरच या यंत्रणांवरही त्याची जबाबदारी येत असते. त्यांनी योग्य तर्‍हेने किंवा अपेक्षित काम करणे वा न करणे हे खेळाडूच्या निर्णयाव्यतिरिक्त परिणाम निश्चित करणारे आणखी एक कारण असू शकते. पण इथे मात्र आपल्या कृतीच्या बर्‍यावाईट परिणामाला सर्वस्वी तोच जबाबदार आहे. इतकेच नव्हे तर त्याने एका व्यक्तीचा स्वतःच्या हाताने प्रत्यक्ष खून केलेला आहे. खेळाडू हा प्रथमच त्या गेमचा भाग बनतो आहे.\nपुढच्या लेवलवर पुन्हा तीच स्थिती, गाडी येते आहे, लिवर गायब आहे. आता पुन्हा बाजूला कुणी माणूस असेल त्याला ढकलावे म्हणून खेळाडू पुढे होतो. पण त्याला दिसते की आता तिथे जाडा माणूस नाही, खेळाडूच्या इमारतीत राहणारी कुणी एक देखणी स्त्री त्याच्या जागी दिसते आहे. ही स्त्री काहीशी सैल स्वभावाची, छानछोकीने राहणारी, सर्वांना हवीशी वाटणारी; जिच्याबद्दल अभिलाषा असावी पण प्राप्ती न झाल्याने चारित्र्यहीन असल्याचा ग्रह करून घ्यावा अशी. तिला रुळावर ढकलून देऊन तिने आपल्याला वश न झाल्याबद्दल तिचा सूड - गेममधे का होईना - घेता येईल या हेतूने खेळाडू सर्वशक्तीनिशी तिला रुळावर ढकलून देतो नि तिचा जीव घेतो. जाड्या माणसाचा जीव घेताना त्याचा स्वार्थ कुठेही नव्हता, आता स्त्रीला मारताना मात्र त्याचा निर्णय वैयक्तिक सूडाने प्रेरित झालेला होता.\nया सार्‍या खेळात समोर घडू पाहणार्‍या संभाव्य मृत्यूबाबत खेळाडू संवेदनशील आहे, तो टाळण्याचा त्याचा प्रयत्न आहे. या पलिकडे जाऊन त्याबाबत निव्वळ हतबल, किंकर्तव्यमूढ होऊन बसलेला साक्षीदार ही एक वास्तविक शक्यता शिल्लक राहते. त्यापुढे जाऊन आजच्या तंत्रप्रधान जगात संवेदनशीलता तर सोडाच मरत्यांना वाचवणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे याची जाणीवही नसणारा, हा सारा प्रसंग बेमुर्वतपणे मोबाईल कॅमेर्‍याने शूट करणारा नि सोशल मीडियावर तो वीडीओ 'व्हायरल' करणारा खेळाडू ही एक नवी शक्यताही जोडून द्यायला हवी.\nपार्श्वभूमीतला लहानसा बदलही जुन्या निर्णयाला आव्हान देत असतो, वास्तवाची आपल्याला वाटते तितकी आपली जाण निर्दोष नसते, वास्तव बदलत असते, ते नियत नसते; आपला निर्णय समोरच्या व्यक्तीनुसार बदलतो, संख्येनुसार बदलतो. तो निर्णय घेणार्‍याच्या वैयक्तिक हिताहिताची, स्वार्थाची मिसळण झाली तर आणखीनच वेगळ्या वाटेने जातो. वेगवेगळ्या टप्प्यांतून जाताना हा गेम वास्तवाचे नवे रंग दाखवत जातो, माणसाच्या निर्णयक्षमतेची एक प्रकारे खिल्ली उडवत जातो आणि अखेरीस वास्तव - कल्पिताच्या सीमारेषा पुसून टाकत वेगळ्याच मितीमधे घेऊन जातो.\nजावडेकरांनी कथाबद्ध केलेली ही नैतिकतेची समस्या पुढे ’द गुड प्लेस’ या मालिकेत प्रत्यक्ष साकार केलेली पाह���यला मिळाली. तिथे तिचे आणखी काही आयामही समाविष्ट केलेले आहेत. पण ’गेम’ आणि ’द गुड प्लेस’ मधील ट्रॉली प्रॉब्लेम यात किंचित फरक आहे. गेममध्ये खेळाडू हा रेल्वेच्या बाहेर, रुळांजवळ उभा आहे तर ट्रॉली प्रॉब्लेममध्ये तो स्वत:च त्या ट्रॉलीचा ड्रायव्हर आहे. या बदलामुळे दोघांसमोरील नैतिकतेच्या समस्येतही फार फरक पडत नाही.\nत्या मालिकेतच उल्लेख आल्याप्रमाणे हा प्रसिद्ध ’ट्रॉली प्रॉब्लेम’ ब्रिटिश तत्त्वज्ञ फिलिपा फूट (Philippa Foot) यांनी १९६७ मध्ये मांडला होता असे लक्षात आले. 'द गुड प्लेस’ मध्ये यावर माफक चर्चा, ती घटना प्रत्यक्ष साकार होणे आणि त्यानंतर शिल्लक राहणारा नैतिकतेचा आणखी एक पेच अशा तीन टप्प्यात येते. ते तीनही प्रसंग एकामागे एक पाहणे उद्बोधक ठरते. हे तीनही प्रसंग ती व्हिडिओंच्या मार्फत इथे जोडले आहेत.\nप्रकाशक: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: कथा, पुढल्या हाका, पुस्तक, मालिका, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, सुबोध जावडेकर\nबापरे. आपण निर्णय कसे घेतो याचा अत्यंत ढोबळ विचार मनात होता. सुबोध जावडेकरांच्या कथेनिमित्तानं इथं तू विलक्षण नेमक्या शब्दात सगळे पेच सांगितलेस. नैतिक म्हणून घेतलेले किंवा वस्तुनिष्ठ वाटलेले निर्णयसुद्धा कशा पार्श्‍वभूमीवर बेतलेले असू शकतात याच्या कळा बघून मेंदूत आनंदाच्या कळा आल्या. न बघितलेली इंटरेस्टिंग अशी सिरीज सांगितलीस. ती बघेनच. थँक्यू\n१९ जानेवारी, २०२१ रोजी ९:५७ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nएम. टी. आयवा मारू\nथॅंक यू मिस्टर ग्लाड\nपं. नेहरु: एक मागोवा\nपान पाणी नि प्रवाह\nमुखवटे आणि इतर कथा\nदेशमुख आणि कंपनी (1)\nमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस (4)\nमॅजेस्टिक बुक स्टॉल (1)\nमेहता पब्लिशिंग हाऊस (1)\nमौज प्रकाशन गृह (9)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://vechitchaalalo.blogspot.com/2021/02/blog-post.html", "date_download": "2021-06-22T11:12:03Z", "digest": "sha1:VTMUR365J7DZRQMBZMXUHT6V6VMMGJEG", "length": 30801, "nlines": 190, "source_domain": "vechitchaalalo.blogspot.com", "title": "वेचित चाललो...: भाषा: राष्ट्र, धर्म... आणि हत्यार", "raw_content": "\nव्हॉट्सअ‍ॅपपे आया था जैत रे जैत : I couldn't go home again (पुन्हा) काय रेऽ देवा... आजच्या बातम्या लॉकडाऊनची धुळवड बालक - पालक मी पुन्हा येईन... न्याय, निवाडा आणि घरबसले न्यायाधीश 'लंगोटाची उपासना' ऊर्फ... शंख चर्चा अजून संपलेली नाह��... समीक्षक\nमंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१\nभाषा: राष्ट्र, धर्म... आणि हत्यार\n(अलिकडेच द वायर या संस्थळाने हिंदी-उर्दू भाषेच्या राजकारणावर अथेर फारुकी यांनी लिहिलेला एक लेख प्रसिद्ध केला आणि मी पूर्वी फेसबुकवर लिहिलेल्या या पोस्टची आठवण झाली. थोड्या बदलांसह ’वेचित’ वर नोंदवून ठेवतो आहे.)\nराष्ट्र (nation) ही अखेर एक संकल्पना आहे. त्याच्या सीमारेषा तुम्हाला आखाव्या लागतात, समाजाच्या गळी उतरवाव्या लागतात. राष्ट्राच्या भौगोलिक, भाषिक, वांशिक अशा अनेक प्रकारच्या व्याख्या निर्माण केल्या गेल्या, रुजवल्या गेल्या. त्याआधारे राजकीय सत्ता उभ्या राहिल्या, देश (state) निर्माण झाले. 'आमच्या देशाला इतक्या वर्षांचा इतिहास आहे' वगैरे वल्गना वर्तमानात कर्तृत्वाची वानवा असलेले, किंवा त्यासाठी करावे लागणारे कष्ट वा मेहनत करण्याबाबत आळशी असणारे, आणि भविष्याची भीती गाडून टाकण्यास उत्सुक असणारे, भूतकालभोगी समाजच असले आधारहीन दावे कुरवाळत बसतात. वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहिले, तर काळाच्या प्रवाहात देश निर्माण होत असतात, विखंडित होतात, विलयाला जातात, कधी ते पादाक्रांत केले जातात, आणि भूगोल बदलत राहतो...\nअमुक काळात तमुक भूभाग हा ढमुक देशाचा भाग होता म्हणजे आज त्या वारशाने ढमुक देशाचा वारस मिरवणार्‍या देशाने वा गटाने त्यावर हक्क सांगणॆ याला सोयीची भूमिका घेणेच म्हणता येते. इतिहासातील काळाचा कोणता तुकडा आपण निवडतो, त्यानुसार त्या भूभागाची मालकी या वा त्या - कदाचित त्या काळात अस्तित्वातही नसलेल्या - देशाच्या ओटीत टाकता येते. ही कृती स्वार्थप्रेरित आणि आपल्या गटाची पक्षपातीच असते.\nभारतामध्ये मु्स्लिम लीग आणि हिंदु महासभेसारख्या संघटनांनी धार्मिकतेला राष्ट्रवादात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे मध्यपूर्व आशियामध्ये पसरलेल्या अनेक मुस्लिम राष्ट्रांनी आणि युरपभर पसरेल्या ख्रिश्चनाबहुल देशांनी धर्म हे राष्ट्र असल्याची संकल्पना मोडीत काढली, त्याचप्रमाणॆ पूर्व पाकिस्तानने पश्चिम पाकिस्तानपासून दूर होताना उर्दू=मुस्लिम हे गणित मोडीत काढले. तिथे भाषा हा राष्ट्रनिश्चितीचा निकष अधिक प्रबळ ठरला.\nदोन देशांच्या निर्मितीनंतर हिंदू महासभेचा प्रभाव ओसरत गेल्यानंतर तिची जागा घेण्यास सरसावलेल्या संघ परिवाराने त्यासोबतच भाषिक राष्ट्रवादाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी पद्धतशीरपणे भारतातील मुस्लिम हे उर्दू भाषिक असल्याची हाकाटी पसरवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी या दाव्याचे महत्व मुस्लिम कट्टरवाद्यांनीही ओळखले होते. विविध स्थानिक भाषा संवादासाठी वापरणार्‍या भारतीय मुस्लिमांना एकाच सूत्रात बांधण्यास हा धागा उपयुक्त ठरणार होता. हिंदुत्ववाद्यांना द्वेषाला सोयीचे असलेले गृहितच कट्टरतावादी मुस्लिमांना आपला गट बांधण्यास उपयुक्त ठरत होता. थोडक्यात आपापले स्थान बळकट करण्यासाठी दोनही विरोधकांनी अप्रत्यक्षपणॆ एकमेकांच्या हातात हात घेऊन पावले टाकली... आजही टाकत आहेत. आणि सामान्य त्यांच्यामागे फरफटत जात आहेत.\nभूतकालभोगी हिंदुत्ववाद्यांनी संस्कृत ही प्राचीन आणि हिंदी ही अर्वाचीन भाषा आपल्या भाषिक राष्ट्रवादाचे साधन म्हणून पुढे रेटायला सुरुवात केली आहे. आणि त्यासाठी उर्दूला मागे रेटणॆ त्यांना अपरिहार्य ठरले. त्यासाठी याच देशात निर्माण झालेली, गंगा-जमनी संस्कृतीचे एक प्रतीक असलेली उर्दू त्यांनी मुस्लिम समाजाच्या ओटीत टाकली, नव्हे त्यांना करकचून बांधून टाकली. आणि मग त्या ’अमंगळ’ लोकांची भाषा आत्मसात करण्यापासून ’आपल्या’ लोकांना परावृत्त करणे सोपे झाले. द्वेष रुजवणे हा सर्वात सोपा उपाय दोन्ही धार्मिक कट्टरतावादी वापरतात. तो सर्वाधिक परिणामकारकही असतो. एखाद्या झाडाच्या मुळाशी मोरचूद टाकून निश्चिंतपणॆ निघून जाणार्‍या आणि त्या झाडाचा तिळतिळ होत जाणारा मृत्यू समाधानाने पाहात राहणार्‍या विकृत लाकूडतोड्यासारखे हे दोघे गळ्यात गळा घालून या भाषिक लढाईतून समाजातील भेग वेगाने वाढत जाताना पाहून संतोष पावत असतात. माथेफिरु धर्मवेडापायी माणसांचे नरबळी देण्यासही न कचरणारे एखाद्या भाषेच्या हत्येबाबत संवेदनशील असतील ही अपेक्षाच मूर्खपणाची आहे.\nअमंगळ लोकांच्या भाषेचा मुद्दा आला आहे तर हिंदुत्ववाद्यांच्या लाडक्या संस्कृतचा उल्लेखही अपरिहार्य आहे. सोयीचा इतिहास, समाजव्यवस्था, नीतिनियम रुजवणे, त्यासाठी उपयुक्त ठरणारा प्रॉपगंडा ऊर्फ प्रचार-प्रसारासाठी माध्यमांचे महत्व ब्राह्मणांनी फार प्राचीन काळापासून चोख ओळखले होते. त्यामुळॆ देवांशी हॉटलाईन असल्याचा दावा करणार्‍या त्या जमातीने देव-भाषा म्हणत तिला इतर ’अमंगळ’ समाजामध्���े फारसे रुजू दिले नाही. त्यातून पवित्र देव-भाषा विटाळेल असा त्यांचा दावा होता. पुढे विशेषत: ब्रिटिशांसोबत आलेल्या इंग्रजीने आणि त्यातून आलेल्या रोजगारसंधीही सर्वप्रथम साधणार्‍या त्याच समाजाने व्यवहारात संस्कृतचे बोट सोडले. त्यातून नकळत तिची पीछेहाट होत गेली. त्यांच्याच कर्माने मरु घातलेली ही भाषा जिवंत ठेवण्यासाठी आणि प्राचीनत्वाचा सोस मिरवण्यासाठी आता त्याबाबत आक्रोश सुरु आहे. आणि हे करणारे स्वत: आपल्या पुढच्या पिढीला इंग्रजी आणि चोख व्यावहारिक शिक्षणच देत आहेत. संस्कृत ही भाषा त्यांच्या खांद्यावरचा एक अस्मितेचा झेंडा म्हणूनच शिल्लक राहिली आहे.\nथोडक्यात संस्कृतच्या ठेकेदारांनी तिला आपल्याच लोकांपासून दूर ठेवून तिची वाढ खुंटवली आणि इंग्रजीच्या आगमनानंतर स्वत:ही तिचा हात सोडून तिला वार्‍यावर सोडली. आता केवळ देव्हार्‍यातल्या शाळिग्रामासारखी तिची पळभराची पूजा उरकून दिवसभराची इंग्रजीची चाकरी करायला ते चालते होतात.\nहिंदुत्ववाद्यांनी आणि मुस्लिम कट्टरतावाद्यांनी कितीही भेग पाड्ण्याचा प्रयत्न केला तरी, संस्कृतला ज्या दुर्भाग्याला सामोरे जावे लागले तसे उर्दूला सामोरे जावे लागलेले नाही. उर्दू ही भारतीय मुस्लिमांची भाषा ही हाकाटी दोन्ही बाजूंनी केल्याने, भाषांनी विभागलेल्या मुस्लिम समाजाला एक सामायिक ओळख मिळत असल्याने ती आनंदाने स्वीकारली. पण असे असूनही तिच्यामध्ये निर्माण झालेल्या दर्जेदार साहित्यामुळे, विशेषत: शायरीमुळे, ती मुस्लिम समाजाबाहेरही अंगीकारली नि अभ्यासली गेली आणि वाढत गेली. भाषेच्या आणि लिपीच्या पावित्र्याच्या खुळचट कल्पनांनी आपल्याच भाषेची हत्या करणार्‍यांच्या हाती उर्दूचा द्वेष करण्यापलिकडे काही उरलेले नाही.\nज्यांच्या ’तरक्कीपसंद’ भूमिकेमुळे हिंदुत्ववादी आणि कट्टर मुस्लिम असे दोघेही ज्यांचा मनापासून द्वेष करतात त्या जावेद अख्तर यांचा एक व्हिडिओ दोन-एक वर्षांपूर्वी पाहायला मिळाला.\nया माणसाचे उर्दूवर मनापासून प्रेम आहे. त्या भाषेला एका धर्माच्या दावणीला बांधल्यामुळे होणारी त्याची तडफड समोरूनही अनुभवता येते. या व्हिडिओमध्ये समोरच्या पंजाबी तरुणांना जावेद तळमळीने विचारतात, ’अरे तुम्ही सर्वाधिक उत्तम साहित्य यात निर्माण केले, ही तुमची भाषा आहे. मग तुम्ही असे कसे तिला इतरांच्या ओटीत टाकून मोकळे होतात, आपल्याच अपत्याला असे कसे नाकारता’ खरंतर त्यांना हा प्रश्न पडायला नको. इथला करंटा हिंदू समाज ब्रेड खाल्ला म्हणून तू बाटलास म्हणत आपल्याच लोकांना ख्रिश्चन धर्माच्या ओटीत टाकून मोकळा होत असे. एखाद्याची जबरदस्तीने सुन्नत केली गेली म्हणून, मूळ धर्म, देव-विचार-परंपरा-रीतीभाती यावरची श्रद्धा कितीही अभंग असली तरी त्याला मुस्लिम मानू लागे. काहीही नि कुणालाही आपलेसे करण्यापेक्षा दूर ढकलण्यास उत्सुक असलेला हा समाज आहे. अगदी त्यातील पुरोगामी मंडळींमध्येही मला हा दोष ओतप्रोत भरलेला दिसतो.\n१७९८ मध्ये, म्हणजे जेमतेम सव्वादोनशे वर्षांपूर्वी कुराण उर्दूमध्ये प्रथम अनुवादित केले गेले. सिंधीतील त्यापूर्वी सातशे वर्षे (तपशील त्यांनी दिलेला, बरोबर चूक मला माहित नाही) आणि हे करणार्‍याविरोधात मौलवींनी फतवा जाहीर केला होता की अशा अमंगळ भाषेत आमचे पवित्र पुस्तक लिहिले म्हणून) आणि हे करणार्‍याविरोधात मौलवींनी फतवा जाहीर केला होता की अशा अमंगळ भाषेत आमचे पवित्र पुस्तक लिहिले म्हणून थोडक्यात मौलवी लोक अठराव्या शतकाच्या शेवटी उर्दूला अमंगळ भाषा मानत होते थोडक्यात मौलवी लोक अठराव्या शतकाच्या शेवटी उर्दूला अमंगळ भाषा मानत होते ती मुस्लिमांची असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता ती मुस्लिमांची असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता पण द्वेषाचे राजकारण करणार्‍यांच्या सोयीसाठी ती मुस्लिमांची भाषा ठरली.\nअख्तर यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे तो असा की बहुतेक भाषांमधले पहिले साहित्य हे धार्मिक आहे. उर्दू ही अशी पहिली आणि कदाचित एकमेव भाषा आहे जिचे पहिले साहित्य हे विद्रोही आहे. आणि अगदी अख्तर म्हणतात ते शब्दश: खरे असले/नसले तिचा प्रचार प्रसार हा शायरीच्या माध्यमातून झाला ज्यात तरक्कीपसंद शायरीचा वाटा मोठा (सर्वात मोठा आहे की नाही मला ठाऊक नाही. अभ्यासकच ते सांगू शकतील. ) आहे. उर्दू ही या देशातच तयार झालेली भाषा आहे, सर्वात अर्वाचीन, सर्वात तरुण भाषा आहे. त्या अर्थी ती तरुणांची आहे तशीच दार्शनिक शायरांचीही. एका धर्माच्या दावणीला तिला बांधणारे द्वेषाने आंधळे झालेले असतात किंवा आधी द्वेष नि मग ’आमचीच’ म्हणणारी टिपिकल धार्मिकांची द्वेष-आप्पलपोटेपणा अशी दुभंग व्यक्तिमत्वच दाखवत असतात.\nवैय्यक्���िक अनुभवाचा उल्लेख करायचा झाला तर संस्कृतला गीर्वाणभाषा, देवभाषा म्हणत अठ्ठावीस इंची छाती साडेअठ्ठावीस इंची फुगवणार्‍या समाजातच मी जन्मलो. शाळेत तीन वर्षे अभ्यासक्रमातले संस्कृत शिकलो. त्यापलिकडे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या तीन परीक्षाही दिल्या. पण त्या भाषेचे वळण मला कधीच परिचयाचे, आपले असे वाटले नाही. पण गजल, शायरीच्या माध्यमातून ओळख झालेली उर्दू मात्र भावली. आजतागायत तिची साथ मिळते आहे. ’आमची पवित्र लिपी अशा अमंगळ भाषेला दिल्याने ती अपवित्र होईल’ म्हणत नागरी लिपीत उर्दू लिहिण्यास मज्जाव करणार्‍या माथेफिरु मुखंडांच्या कृपेने ही भाषा फारसी-अरेबिक लिपीमध्ये लिहिली जाते. मला ती अवगत नाही. तरीही माझे फारसे बिघडत नाही. ज्या तरक्कीपसंद शायरीच्या माध्यमातून ती माझ्यापर्यंत पोचते, ती खिडकी आमच्या संवादास पुरेशी आहे. ’आपले तेच चांगले’ असा दुराग्रहाचा कारभार न करता ’भावले ते आपले’, ’पटले ते आपले’ किंवा थोडे अधिक ठोस विधान करायचे तर ’चांगले ते आपले’ असा माझा बाणा असल्याने मी तिला आपले म्हटले आहे.\nमुळात सजीवांनी भाषा विकसित केली ती संवादासाठी, संदेशांच्या वा विचारांच्या देवाणघेवाणीसाठी. माणसांची भाषा तर अधिक समृद्ध. अन्य सजीवांप्रमाणॆ तिला केवळ वर्तमानाचे बंधन नाही. भूतकाळाचे, भविष्यकाळाचे, इतकेच काय निखळ विचाराचेही पैलू तिला मिळत गेले आहेत. अशा वेळी तिला द्वेषाचे, फाटाफुटीचे साधन बनवणार्‍या विकृतांच्या झुंडींचा विवेकी विरोध अतिशय महत्वाचा ठरत असतो. जावेत अख्तर हे त्या विवेकी विरोधाचे एक अध्वर्यू म्हणून उभे आहेत.\nजावेद अख्तर यांचे आणखी काही संवाद\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: कार्यक्रम, प्रासंगिक, भाषा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nएम. टी. आयवा मारू\nथॅंक यू मिस्टर ग्लाड\nपं. नेहरु: एक मागोवा\nपान पाणी नि प्रवाह\nमुखवटे आणि इतर कथा\nदेशमुख आणि कंपनी (1)\nमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस (4)\nमॅजेस्टिक बुक स्टॉल (1)\nमेहता पब्लिशिंग हाऊस (1)\nमौज प्रकाशन गृह (9)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/forksiga-treatment-heart-failure-patients-nashik-marathi-news-321531", "date_download": "2021-06-22T11:10:38Z", "digest": "sha1:LWWKC2A2IW7Z5KNFGBZNBAU2MTNAAP3I", "length": 31873, "nlines": 237, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ‘हार्ट फेल्युअर’ साठी आत��� प्रगत उपचाराचा नवीन पर्याय..रुग्णांसाठी ठरणार वरदानच!", "raw_content": "\nभारतातील ‘टाइप २’ मधुमेह असलेल्या प्रौढांमध्ये ‘ग्लाइसेमिक’वरील नियंत्रण सुधारण्यासाठी आहार आणि व्यायाम यांच्या बरोबरीने ‘डेपाग्लिफ्लोझिन’ (फोर्क्झिगा) हे औषध आनुषंगिक गोष्ट ठरणार आहे. ‘टाइप २’ मधुमेह रुग्णांमध्ये ‘हार्ट फेल्युअर’मुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी करण्यासाठीदेखील हे औषध मंजूर झालेले आहे. ​\n‘हार्ट फेल्युअर’ साठी आता प्रगत उपचाराचा नवीन पर्याय..रुग्णांसाठी ठरणार वरदानच\nप्रशांत कोतकर : सकाळ वृत्तसेवा\nनाशिक : अ‍ॅस्ट्राजेनेका इंडिया (अ‍ॅस्ट्राजेनेका फार्मा इंडिया लिमिटेड) या विज्ञानप्रणीत बायोफार्मास्युटिकल कंपनीच्या ‘डेपाग्लिफ्लोझिन’ (फोर्क्झिगा) या हार्ट फेल्युअर (एचएफ) या आजारावरील औषधाला शासकीय मान्यता नुकतीच मिळाली. ‘एचएफ’ आजारावरील उपचारासाठी मंजुरी मिळालेले हे पहिलेच ‘अँटिडायबेटिक’ औषध आहे. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी मृत्यूचा आणि रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याचा धोका कमी करण्यासाठी हे पहिलेच सिद्ध औषध आहे. ही मंजुरी ‘डीएपीए-एचएफ’ अभ्यासाच्या निकालांवर आधारित असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.\nहार्ट फेल्युअर’ रुग्णांच्या उपचारांसाठी ‘फोर्क्झिगा’\nसध्याच्या उपचारांमध्ये ‘फोर्क्झिगा’चा समावेश झाला, तर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी मृत्यूचा किंवा ‘हार्ट फेल’ होण्याचा धोका २६ टक्क्यांनी कमी होतो, असे या अभ्यासात सिद्ध झाले आहे. या अभ्यासात सहभागी असलेल्या एकूण रुग्णांपैकी सुमारे एकचतुर्थांश रुग्ण भारत व अन्य आशियाई प्रदेशातील होते. भारतातील ‘टाइप २’ मधुमेह असलेल्या प्रौढांमध्ये ‘ग्लाइसेमिक’वरील नियंत्रण सुधारण्यासाठी आहार आणि व्यायाम यांच्या बरोबरीने ‘डेपाग्लिफ्लोझिन’ (फोर्क्झिगा) हे औषध आनुषंगिक गोष्ट ठरणार आहे. ‘टाइप २’ मधुमेह रुग्णांमध्ये ‘हार्ट फेल्युअर’मुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी करण्यासाठीदेखील हे औषध मंजूर झालेले आहे.\nहेही वाचा > धक्कादायक ऑटो गॅरेज, कोल्ड्रींक्स अन् मोबाईलच्या दुकानात चोरीछुपे सुरू प्रकार...शोध घेताच मोठा खुलासा\n६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे रुग्ण होतात शिकार\nपुरुषांमध्ये प्रोस्टेट व मूत्राशयाच्या कर्करोगाने आणि स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगाने जितके मृत्यू होतात, तितकेच ‘हार्ट फेल’ होण्यामुळे होतात. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. यातून या रुग्णांना आपल्या अनारोग्याचे व आर्थिक स्वरूपाचे ओझे किती सहन करावे लागते, हे दिसून येते. ‘हार्ट फेल्युअर’मुळे मृत्युमुखी पडणाऱ्या भारतीय नागरिकांचे सरासरी वय ६१.२ वर्षे इतके आहे. पाश्चिमात्य देशांमधील रुग्णांच्या सरासरीपेक्षा हा आकडा दहा वर्षांनी कमी आहे.\nहेही वाचा > आम्हाला पैसे दे.. नाहीतर पुलावरून फेकून देऊ\" उड्डाणपुलावरील प्रकार पाहून पोलीसही थक्क\n‘एचएफ’ रुग्णांसाठी वरदानच ठरणार\n‘अ‍ॅस्ट्राजेनेका इंडिया’चे वैद्यकीय कार्य व नियामक विभागाचे उपप्रमुख डॉ. अनिल कुकरेजा यांनी सांगितले, की ‘हार्ट फेल्युअर’ या आजारावर सध्या उपचारपद्धती उपलब्ध असूनही, जागतिक पातळीवर तसेच भारतातही त्यासंबंधीच्या गरजा पूर्ण होत नाहीत. डेपाग्लिफ्लोझिन (फोर्क्झिगा) या औषधाच्या क्लिनिकल स्वरूपाच्या चाचण्या यशस्वी झाल्यावर त्यास मंजुरी मिळाल्यामुळे ‘हार्ट फेल्युअर’च्या रुग्णांना उपचार देण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. रुग्णालयांत वारंवार दाखल होणे, रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात तातडीने दाखल करण्याची वेळ येणे आणि अनेक उपचारपद्धती उपलब्ध असूनही ‘एचएफ’च्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी न होणे, या परिस्थितीमुळे या औषधाला मंजुरी मिळणे हे भारतातील ‘एचएफ’ रुग्णांसाठी वरदानच ठरणार आहे.\nभारतातील ‘हार्ट फेल्युअर’ आजार\nभारतात ‘एचएफ’च्या रुग्णांचे प्रमाण सध्याचे सुमारे ८० लाख ते एक कोटी इतके आहे. त्यात ‘इजेक्शन फ्रॅक्शन’ कमी असणाऱ्यांचे (हृदयातून रक्त कमी प्रमाणात ढकलले जाणाऱ्यांचे-एचएफआरइएफ) प्रमाण ५३ टक्के इतके आहे. भारतीयांमध्ये तरुण वयातच ‘एचएफ’चे प्रमाण मोठे आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे दोन्ही आजार एकाच वेळी असणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. हे आजार एकत्रित स्वरूपात असण्यामुळे भारतीय एचएफ रुग्णांमध्ये रुग्णालयात राहण्याचे प्रमाण जास्त आढळते. भारतात ‘हार्ट फेल्युअर’चे निदान झाल्यावर रुग्णालयातच मृत्यू पावण्याचे रुग्णांचे प्रमाण ९.७ टक्के इतके आहे, तर एक वर्षानंतरचा मृत्युदर २३ टक्के आणि तीन वर्षांनंतरचा मृत्युदर ४४.८ टक्के आहे. भारतीय रुग्णांमधील बहुविध आज��रांच्या गुंतागुंतीमुळे, ‘एचएफ’च्या रुग्णांपैकी निम्म्या जणांना (बीबी ४८.८ टक्के, एसीईआय/एआरबी-४७.६ टक्के) ‘ऑप्टिमल थेरपी’ (ओएमटी) सुरू करावी लागते.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल���यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने ���अरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/photo-gallery/winter-look-for-young-people-57029/", "date_download": "2021-06-22T11:26:42Z", "digest": "sha1:77OHC6FBGPY22Y5IBEHASNOF2VK44WH6", "length": 12277, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Winter look for young people | तरुणांसाठी विंटरमधला हटके लुक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nफॅशनतरुणांसाठी विंटरमधला हटके लुक\nमुलांची फॅशन मर्यादित असते, असा आपल्याकडे गैरसमज आहे. पण हा ट्रेंड आता बदलला असून आजकाल थंडीच्या दिवसातही मुलांच्या वस्तू फॅशनेबल रूपामध्ये आपल्यासमोर येत आहेत.\n१. ओव्हर कोट हा कोट घातल्यानंतर अगदी राजेशाही थाट केल्य��सारखा भास होतो. ओव्हर कोटची सध्या बाजारात चांगलीच चलती असून त्यात काळा, राखाडी रंग चांगले दिसतात.\n२. लेदर जॅकेट जिन्सवर आजकाल सर्रासपणे लेदर जॅकेट वापरले जाते. लेदर जॅकेटमध्ये खास रंगसंगती व डिझाईनही आहेत. हे जॅकेट घातल्यानंतर तुम्हाला नक्कीच हटके लूक मिळू शकतो.\n३. ट्राऊजर तुमच्या रोजच्या वापरातील ट्राऊजरही तुम्ही या हिवाळ्यात वापरू शकता. यात राखाडी रंगाच्या ट्राऊजरची जास्त चलती असून त्यासोबत तुम्ही लेदर जॅकेट किंवा टी-शर्ट सोबत चांगले दिसाल.\n४. श्रग श्रगचा वापर फॅशनेबल जॅकेट म्हणून केला जात असला तरी तो थंडीच्या दिवसात आपले नक्कीच सरंक्षण करतो. श्रग हे कोणत्याही कपड्यांवर मॅच होत असल्याने त्याचा वापर थंडीच्या दिवसात अगदी सर्रास केला जातो.\n५. टोपी कानाला गार हवा न लागण्यासाठी कानटोपी बऱ्याच हटके प्रकारात बाजारात दिसू लागली आहे. यात मुलांसाठी बंडी कॅप, देव आनंद स्टाईल कॅप, ब्रिटीश कॅप यासह वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत.\n६. स्कार्फ स्कार्फ म्हटल की बरीच मुलं नाक मुरडतात. पण स्कार्फमध्येही आता बऱ्याच डिझाईन आल्या असून त्यात विविध रंगसंगतीही उपलब्ध आहे.\n७. बुट हिवाळ्यात गमबुटप्रमाणे दिसणारे बुट्सही तुम्ही वापरू शकता. सध्या काळा, ब्राउन या रंगाला जास्त चलती असून त्यात वेगवेगळे डिझाईनही उपलब्ध आहेत.\n८. गॉगल्स थंडीमध्ये त्वचेसोबत डोळ्यांची काळजी घेणेही फार गरजेचे असते. गॉगल्स फॅशनमध्येही नवनवीन डिझाईनची भर पडत चालली आहे. त्यातच गोलाकार, चौकोनी, अंडाकृती गॉगल्सचा ट्रेंड सध्या बघायला मिळतोय.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2021/04/thay-nidhan.html", "date_download": "2021-06-22T11:01:58Z", "digest": "sha1:33AZ5VMWDVO3LYMHKZE76EEXC2A76APL", "length": 8375, "nlines": 56, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "वाढत आहे थायरॉईड कँ’स’र’चा धो’का, इथे जाणून घ्या याच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल !", "raw_content": "\nवाढत आहे थायरॉईड कँ’स’र’चा धो’का, इथे जाणून घ्या याच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल \nYesMarathi एप्रिल १५, २०२१ 0 टिप्पण्या\nथायरॉईड सामान्यतः लोकांच्या गळ्यामध्ये होतो. लोक गळ्यामध्ये आलेल्या सुजेला घेंगा रोग समजत होते पण हे कँ’स’र’चे देखील लक्षण असू शकतात. तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि सध्या बहुतेक लोकांमध्ये थायरॉईड कँ’स’र’चा धोका यामुळे वाढत आहे कारण बहुतेक लोक गळ्यामध्ये होणाऱ्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करतात आणि पुढे जाऊन ते कँ’स’र’चे रूप घेते जे खूप धोकादायक असू शकते.\nयाशिवाय थायरॉईड कँ’स’र’ला आणखीन इतर काही लक्षणे आहेत ज्याबद्दल जर वेळेवर माहिती झाले तर याचा इलाज करून घेणे खूप सोपे होते आणि वेळेवर यामधून आपल्याला सुटका देखील मिळवता येते. चला जाऊन घेऊया याच्या काही लक्षणांबद्दल.\nथायरॉईड कँ’स’र’च्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये सामान्यतः असे आढळते कि जर गळ्यामध्ये वेदनेसोबत सूज सारखी समस्या असेल तर याला दुर्लक्ष करू नये तर जवळच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. याशिवाय या धोकादायक आजाराचे आणखीन एक मुख्य लक्षण आहे ज्याचे वेळेवर निदान झाले तर या रोगापासून त्वरित सुटका मिळवली जाऊ शकते.\nथायरॉईड कँ’स’र’च्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये पेशंटला शरीरामध्ये खूप कमजोरी आणि प्रमाणापेक्षा जास्त सांध्यामध्ये आणि स्नायूंमध्ये वेदना होतात. जर एखाद्या व्यक्तीला थायरॉईड कँ’स’र’ने जखडले तर यामधून बाहेर निघणे खूप कठीण होते. सुरुवातीला याने पिडीत व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे काम करण्यास किंवा वजन उचलण्यास खूप थकवा जाणवतो जे थायरॉईड कँ’स’र’च्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे.\nमहिलांना थायरॉईड कँ’स’र होण्याचे लक्षण: महिलांमध्ये थायरॉईड कँ’स’र’च्या सुरुवातीच्या लक्षणांच्या रुपामध्ये पाहिले गेले आहे कि त्यांना पी’रि’य’ड्स दरम्यान सामान्यपेक्षा जास्त वेदना होतात. असे झाल्यास महिलांनी एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. याशिवाय महिलांमध्ये जर प्रे’ग्नं’सी संबंधी कोणतीही समस्या होत असेल तर सर्वात पहिला थायरॉईड कँ’स’रचे निदान देखील करून घ्यावे कारण हे या आजाराचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2019/03/", "date_download": "2021-06-22T09:55:11Z", "digest": "sha1:SFVASKLVSPSCRQMF5V4HJZOK3UDDREMG", "length": 24757, "nlines": 576, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: मार्च 2019", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि ��ीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nरविवार, ३१ मार्च, २०१९\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मार्च ३१, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nशुक्रवार, २९ मार्च, २०१९\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मार्च २९, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nबुधवार, २७ मार्च, २०१९\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मार्च २७, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गंभीर, दत्तात्रेय\nमंगळवार, २६ मार्च, २०१९\n(मी माता निर्मला देवीचा भक्त नाही किंवा त्यांचा सहज योगाचा अनुयायी सुद्धा नाही\nतरीही एक दिवस एका ठिकाणी अनपेक्षितरित्या जाणे झाले\nतिथे निर्मला देवींचा एक छान मोठा फोटो होता\nत्यासमोर नुसताच बसलो होतो तेव्हा आलेला हा अनुभव .)\nकां ग माय अशी\nकैसी ही घडी नि\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मार्च २६, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २५ मार्च, २०१९\nजरी तिचे छत तोडी\nपुन्हा पुन्हा मासे वाली\nघेण्या तिजसी रे पंगा\nकमी जास्त जरी चाले\nरुद्र शांत दिसे काली\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मार्च २५, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, सामजिक कविता\nरविवार, २४ मार्च, २०१९\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मार्च २४, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गजानन, गणेश गणपती\nशनिवार, २३ मार्च, २०१९\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मार्च २३, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nशुक्रवार, २२ मार्च, २०१९\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मार्च २२, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: दत्तात्रेय, भक्तीगीत, षडाक्षरी\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे क���पेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nदत्त रांगेत माझा नंबर\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/many-leaders-in-touch-with-congress-information-of-mumbai-congress-president-bhai-jagtap-67226/", "date_download": "2021-06-22T11:52:03Z", "digest": "sha1:JHDVL5KVHKAYGJ3Q4TA36JSBMRIEAUAT", "length": 11817, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Many leaders in touch with Congress Information of Mumbai Congress President Bhai Jagtap | अजित पवारांच्या बोलण्यात दम असतो पण... काँग्रेसच्या इनकमींग बाबात भाई जगताप यांचा गौप्यस्फोट | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nराजकारणअजित पवारांच्या बोलण्यात दम असतो पण… काँग्रेसच्या इनकमींग बाबात भाई जगताप यांचा गौप्यस्फोट\n\"अजित पवार जेव्हा बोलतात, तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी दम असतो. त्यांना त्यांचा पत्ता ओपन करू द्या. बघू समोर काय होतं. असे अनेक पत्ते आहेत. आम्ही सुद्धा आमच्या छातीजवळ धरलेले आहेत. वेळ येईल तेव्हा आम्हीही आमचे पत्ते खेळू,\" असं म्हणत भाई जगताप यांनी काँग्रेसच्याही संपर्कात काही नेते असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.\nमुंबई : राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसमध्येही मोठ्या काळात इनकमिंग होणार असल्याची चिन्हे आहेत. नव निर्वाचीत मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी एक लक्षवेधी वक्तव्य केले आहे.\n“अजित पवार जेव्हा बोलतात, तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी दम असतो. त्यांना त्यांचा पत्ता ओपन करू द्या. बघू समोर काय होतं. असे अनेक पत्ते आहेत. आम्ही सुद्धा आमच्या छातीजवळ धरलेले आहेत. वेळ येईल तेव्हा आम्हीही आमचे पत्ते खेळू,” असं म्हणत भाई जगताप यांनी काँग्रेसच्याही संपर्कात काही नेते असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.\nभाजपचे आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याचा गौप्यस्फोट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुराळा उडवून दिला. तर, पक्षात मेगा भरती होणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती.\nमुंबईतील काँग्रेसचे ‘भाई’ राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे टेन्शन वाढवणार\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-most-favorite-serial-winding-up-from-23rd-jan-5222182-NOR.html", "date_download": "2021-06-22T10:55:37Z", "digest": "sha1:4KAZC7L7LF2HQUKJT5LLDPOBHSG72TWC", "length": 5919, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Most Favorite serial winding up from 23rd Jan | श्री-जान्हवीचा प्रेक्षकांना बाय-बाय, शेवटचा भाग २३ जानेवारीला, सिक्वल येणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nश्री-जान्हवीचा प्रेक्षकांना बाय-बाय, शेवटचा भाग २३ जानेवारीला, सिक्वल येणार\nमुंबई - गेल्या अडीच वर्षांपासून घराघरांत पोहोचलेल्या व तमाम महिला वर्गाच्या गळ्यातील ताईत बनलेल्या श्री- जान्हवीच्या जोडीची \"होणार सून मी या घरची' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. श्री आणि जान्हवी यांना कन्यारत्न झाल्याचे दाखवल्यानंतर या मालिकेचा शेवट होणार असून २३ जानेवारीला याचा अखेरचा भाग दाखवण्यात येणार आहे.\nगेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा होती. तसेच जान्हवीला बाळ कधी होणार, असा प्रश्न राज्यातील घराघरांत विचारला जात होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर चाहत्यांना लवकरच मिळणार आहे. मालिकेच्या शेवटी जान्हवीला मुलगी होणार आहे. मुलीच्या बारशाचा समारंभ करून या मालिकेचा शेवट गोड होईल.\nमालिकेतील प्रेम रिअल लाइफमध्ये\n‘होणार सून मी या घरची’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मने जिंकली. श्री म��हणजेच शशांक केतकर आणि जान्हवी अर्थातच तेजश्री प्रधान यांचे मालिकेच्या सेटवर फुललेले प्रेम आयुष्याच्या पटलावरही बहरले. या दोघांनी मालिकेच्या यशस्वितेनंतर विवाह उरकला. त्यानंतर दोघे विभक्त होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, मालिकेतील घडामोडी प्रत्यक्ष आयुष्यात उतरवून मालिकेचा ग्राफ उंचावण्याचा तो प्रयत्न होता, हे आता सिद्ध झाले.\nश्री आणि जान्हवी जोडीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मालिकेतील रटाळपणामुळे ती बंद करण्याची मागणी होऊ लागली होती. तसेच जान्हवीच्या \"काहीही हं श्री' आणि गरोदरपणावर छोट्यांपासून राजकीय मंडळीपर्यंत चर्चा होती. एका कार्यक्रमात तर एका माजी उपमुख्यमंत्र्याने विरोधकांवर टीका करताना जान्हवीच्या डिलिव्हरीबाबत मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान, ही मालिका आता संपत असली तरी भविष्यात या मालिकेचा सिक्वल प्रेक्षकांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.\nन्युझीलँड 113 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-i-am-confident-that-ipl-2014-will-be-a-success-sunil-gavaskar-4564580-NOR.html", "date_download": "2021-06-22T11:52:30Z", "digest": "sha1:VTKRJ7VZBR55DJXIIUSRYNFOUBA2K32V", "length": 3076, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "I am confident that IPL 2014 will be a success: Sunil Gavaskar | आयपीएल यशस्वी होईल : गावसकर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआयपीएल यशस्वी होईल : गावसकर\nमुंबई - सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आज दुबईमध्ये आयपीएल चेअरमन रणजित बिस्वाल आणि आयपीएल व्यवस्थापन कर्मचार्‍यांची भेट घेतली.\nया बैठकीदरम्यान बिस्वाल आणि गावसकर यांनी 16 एप्रिलपासून दुबईत सुरू होणार्‍या आयपीएल ‘सात’च्या पहिल्या टप्प्यासंबंधी चर्चा केली. यंदाच्या हंगामातील सर्व फ्रँचायझी, संघ, नियम, निकष, अटी, शर्ती यासंदर्भात सुनली गावसकरांनी माहिती जाणून घेतली. या बैठकीनंतर गावसकरांनी यंदाची सातव्या सत्रातील आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा यशस्वी व निष्कलंक होण्यासंबंधीचा आत्मविश्वास जाहीर केला. तसे सुनील गावसकर यांनी या वेळी एका पत्रकाद्वारे कळवले आहे.\nन्युझीलँड 94 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0809-2/", "date_download": "2021-06-22T11:30:16Z", "digest": "sha1:JWRC6WL75UVUOX2QDSIUJ3KRDEBDUJ46", "length": 9726, "nlines": 63, "source_domain": "panvelvarta.com", "title": "लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त संत वामनभाऊ भगवानबाबा सेवा मंडळ आणि बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने,अनाथ आश्रमात केले ब्लँकेट वाटप… - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nलोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त संत वामनभाऊ भगवानबाबा सेवा मंडळ आणि बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने,अनाथ आश्रमात केले ब्लँकेट वाटप…\nलोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त संत वामनभाऊ भगवानबाबा सेवा मंडळ आणि बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने,अनाथ आश्रमात केले ब्लँकेट वाटप…\nस्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांनी नेहमीच तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी संघर्ष केला,त्यांच्या उद्धारासाठी प्रयत्नशील राहिले आणि अश्या सर्वच दीन दलीत शोषित पीडितांसाठी त्यांची ‘मायेची ऊब’ कायम होती;त्याचेच एक प्रतीक म्हणून अनाथ बालकांना मायेची ऊब मिळावी या उद्देशाने भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष श्री विक्रांत जी पाटील आणि पनवेल च्या महापौर डॉ.सौ.कविताताई चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत हे ब्लँकेट वाटप करण्यात आले.स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त श्री विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले,त्याचाच एक भाग म्हणून संत वामनभाऊ भगवानबाबा सेवा मंडळ आणि बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चीपळे,पनवेल येथील अनाथ आश्रमात बालकांना मोफत ब्लँकेट आणि खाऊ चे वाटप केले गेले.\nलॉक डाऊन च्या काळात उबदार भेट मिळाल्याबद्दल लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून उपस्थित सर्व मान्यवरां��े मन भारावून गेले.\nयावेळी पनवेलच्या महापौर सौ. काविताताई चौतमोल, मा.उपमहापौर तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री विक्रांत पाटील,श्री सुनील जी खाडे,डॉ.राजेंद्र खाडे,मंडळाचे सचिव श्री देविदास जी खेडकर,भटके विमुक्त आघाडीचे उ.रायगड जिल्हा अध्यक्ष श्री बबन बारगजे,भटके विमुक्त आघाडीचे पनवेल शहर अध्यक्ष श्री.गोपीनाथ जी मुंडे,दिलीप नाकडे,विष्णू वायभासे, रामदास नाकाडे,विश्वास वारे व इतर मान्यवर उपस्थित होते…\nपनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष श्री अभिजित पांडुरंग पाटील यांची मध्य रेल्वेच्या सल्लागारपदी नियुक्ती →\nअल्पवयीन मुलीला गरोदर करून त्यानंतर नवजात बाळाची वाढ होवू न देता त्याच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल..\nयुनिकॉर्न मोटार सायकलसह इसम बेपत्ता..\nमुख्यमंत्री चांगलं काम करतायेत; राज्यपालांचा पवारांजवळ निरोप\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/blood-donation-camp-conducted-on-behalf-of-sant-nirankari-charitable-foundation-69216/", "date_download": "2021-06-22T10:11:54Z", "digest": "sha1:QR3B7WW72RGFD4FZM77NGYPEAZJ55FHE", "length": 11379, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Blood donation camp conducted on behalf of Sant Nirankari Charitable Foundation | संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्य�� आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nपुणेसंत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न\nकोरोना काळामध्ये संत निरंकारी मिशनच्या १७० अनुयायांनी यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये जाऊन गरजेनुसार रक्तदान करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले. तसेच वेळोवेळी कोरोनाग्रस्त रुग्णांना प्लाझ्मादान करून माणुसकीचे दर्शन घडवले.\nपिंपरी: संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन, भोसरी शाखेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण २९३ दात्यांनी रक्तदान केले. भोसरीतील संत निरंकारी सत्संग भवन येथे गुरुवारी शिबिर संपन्न झाले. संत निरंकारी मंडळाचे पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले.\nससून रुग्णालय रक्तपेढी यांनी १३९ युनिट, तर यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी यांनी १५४ युनिट रक्त संकलन केले. विशेषतः कोरोना काळामध्ये संत निरंकारी मिशनच्या १७० अनुयायांनी यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये जाऊन गरजेनुसार रक्तदान करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले. तसेच वेळोवेळी कोरोनाग्रस्त रुग्णांना प्लाझ्मादान करून माणुसकीचे दर्शन घडवले. मिशनच्या या नि:स्वार्थ कार्याची रुग्णालय प्रशासनाने प्रशंसा केली. भोसरी शाखेचे प्रमुख अंगद जाधव यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मिशनच्या भोसरी शाखेच्या सर्व अनुयायांचे योगदान लाभले.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रि�� सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0819-2/", "date_download": "2021-06-22T09:57:20Z", "digest": "sha1:TP46SLAYE6CNSI76NCNRO54O5JLPNHYQ", "length": 6415, "nlines": 62, "source_domain": "panvelvarta.com", "title": "ज्योती देशमाने यांची मुंबई सेन्सॉर बोर्डवर नियुक्ती.. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nज्योती देशमाने यांची मुंबई सेन्सॉर बोर्डवर नियुक्ती..\nज्योती देशमाने यांची मुंबई सेन्सॉर बोर्डवर नियुक्ती..\nपनवेल, दि.10 (वार्ताहर) ः वैद्यकीय सेलच्या संयोजिका सौ.ज्योती देशमाने यांची मुंबई सेन्सॉर बोर्डवर नियुक्ती करण्यात आल्याबद्दल स्थानिक नगरसेवक राजू सोनी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन केले आहे.\nकेंद्रीय फिल्म प्रमाणपत्र बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र भाकर यांनी तशा आशयाचे नियुक्तीपत्र ज्योती देशमाने यांना दिले आहे. या त्यांच्या नियुक्तीबद्दल पनवेल परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.\n← शिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीद्वारे साजरा..\nनगरसेवक रविंद्र अनंत भगत यांच्या पाठपुराव्याला यश →\nकोकण आयुक्तांनी दिले चौकशी करून कारवाईचे करण्याचे आदेश.\nपनवेल तालुक्यात शुक्रवारी आढळले तीन कोरोना रुग्ण, एक भिंगारवाडीत\n*ठाकरे सरकारच्या विरोधात भाजपाचे “दार उघड उद्धवा दार उघड” घंटानाद आंदोलन*\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-06-22T10:46:23Z", "digest": "sha1:6IPKHPJWL4PYRSZD6JVQIIMP3P56L3WI", "length": 3304, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चिनी माती - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nचिनी माती हे 'काओलिनाइट' या प्रकारचे एक औद्योगिक खनिज आहे.हे चीन मध्ये सापडते म्हणून यास चिनी माती म्हणतात.या मातीची फुगण्याची व आक्रसण्याची क्षमता फारच कमी असते.याचा वापर भांडी बनविण्यासाठी,औषधासाठी व टूथपेस्ट मध्ये करतात. चिनी माती प्रामुख्याने रत्नागिरी,कोल्हापूर जिल्ह्यात सापडते\nLast edited on ३ फेब्रुवारी २०२१, at ०७:३२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ फेब्रुवारी २०२१ रोजी ०७:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्��ेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-22T10:53:11Z", "digest": "sha1:RPRFJ4ZW7HK6X6PUG26SMEV3ATBLEVSN", "length": 5834, "nlines": 101, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "बलात्कार || BALATKAR MARATHI POEM", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \nसुरुवात होती या जगात माझी\nचूक नी बरोबर काही माहीत नव्हते\nराक्षस मला दिसले नव्हते\nस्त्रीचं शरीर म्हणजे भोगायची गोष्ट\nतेवढच यांना माहित होते\nमाझ्या कवळ्या शरीराची लालसा\nएवढच त्यांनी पाहिले होते\nमी ओरडत होते ,रडत होते\nकित्येक वेदनेने विव्हळत होते\nपण त्या राक्षसी मनाला तेव्हा\nवासने शिवाय काहीच दिसत नव्हते\nजिवंत मला मारले होते\nकोण त्या मेलेला समाजातील लोक\nजाती धर्मात मला वाटून घेत होते\nकित्येक नात्याची आता लाज वाटते\nवयाच आता त्यांना भान नव्हते\nज्या समाजात स्त्रीला मान नाही\nतिथे जिवंत राहून काय करायचे होते\nकित्येक वेळा वासनेने या जगात\nमाझ्यासारखे बळी घेतले होते\nनिर्भया,कोपर्डी या माझ्या बहिणींचे\nकित्येक आक्रोश समाजास बोलत होते\nकुठे मेणबत्ती लावली होती\nकुठे दुःख वाटत होते\nबदल झालाच पाहिजे असे\nकाही लोक म्हणत होते\nकिती दिवस आठवणीत राहील मी\nमला काहीच माहीत नव्हते\nकदाचित मला न्याय न मिळताच\nअसेच विसरून जायचे होते\nमी गेले सोडून माझ्या आई बाबांना\nएवढंच दुःख मला वाटतं होते\nबलात्कार म्हणजे काय असतो\nकळायचा आत वासनेची शिकार झाले होते\nसुरुवात होती माझी या जगात\nचूक की बरोबर काहीच माहीत नव्हते\nएकट वाटेन ज्यावेळी साथ नसेल कोणाची साद घाल भावा साथ मिळेल मित्रांची मैत्री तुझी नी माझी साथ कशाला कोणाची आठवणींत आपल्या साथ होती मैत्रीची\nतुझी आणि माझी मैत्री समुद्रातील लाट जणु प्रत्येक क्षण जगताना आनंदाने उसळणारी तुझी आणि माझी मैत्री ऊन्ह आणि सावली जणु सतत सोबत असताना साथ न…\nमनात माझ्या विचारात तु हे प्रेम सखे मझ आठवणीत तु हे प्रेम सखे मझ आठवणीत तु क्षण हे जगावे सोबतीस तु क्षण हे जगावे सोबतीस तु नकोच चिंता मोकळ्या मनात तु\nबास कर नाटक माणुसकीची दगडाला फासलेल्या शेंदुराची अरे ते कधी बोलत नाही देव आहे की कळत नाही अमाप पैसा लुठताना तिजोरी कुठे भरत नाही\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-22T10:45:22Z", "digest": "sha1:YOWV5T766UIEZJ5T34NX7TM5KTCXXSA5", "length": 4107, "nlines": 81, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "भावना || BHAVANA Marathi KAVITA ||", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \nकधी वादळा सारखी यावी\nप्रेमाची ही लाट आता\nसतत मनात का असावी\nनाव किनारी का जावी\nनजरेने धडपड का करावी\nसाथ तुझी अशी असावी\nभेट तुझी रोज व्हावी\nवेळ अनावर का व्हावी\nमला माझी शुद्ध नसावी\nतुच मझ का सापडावी\nहे प्रेम की भावना असावी\nसुटताच येऊ नये अशा बंधनात\nमला कायमची का अडकावी\nतिला कळावे मला कळावे शब्द मनातील असे शब्द तयाचे शब्द न राहिले हासु उमटे जिथे\nदिवस माझे नी तुझे गोड त्या स्वप्नातले चांदण्या रात्रीचे क्षण परतुन आज यावे सखे सोबत तुझी अंधारल्या त्या रात्री लागी मनाला ओढ आज मिठीत यावे\nप्रेम केलं तरी राग येतो नाही केलं तरी राग येतो तुच सांग प्रेम आहे की नाही पाहील तरी राग येतो नाही पाहिल म्हणून राग येतो…\nनकळत तेव्हा कधी चुक ती झाली होती प्रेम झाल अचानक जेव्हा ती लाजली होती ठरवल होत तेव्हाच आपल्याला हीच पाहिजे होती कस विचारू तिला जेव्हा…\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.arogyavidya.net/dangers-tests-diabetes/", "date_download": "2021-06-22T09:56:06Z", "digest": "sha1:KV75FVMLQVCHN7IZEFMAAWCTVNXBOZDQ", "length": 38843, "nlines": 176, "source_domain": "www.arogyavidya.net", "title": "मधुमेहातले धोके व तपासण्या – arogyavidya", "raw_content": "\nबालकाची वाढ आणि विकास\nमधुमेहातले धोके व तपासण्या\nकिटॉसीस मधुमेहात साखरेचा वापर नीट होत नाही. म्हणून शरीराला साखरेव्यतिरिक्त इतर पदार्थापासून (म्हणजे प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ यांपासून) कार्यशक्ती तयार करून वापरण्याची सवय होते. हे पदार्थ जास्त वापरल्याने काही दोष निर्माण होतात. यामुळे रक्तातील आम्ल घटकांचे (किटो आम्ल) प्रमाण वाढते. किटो आम्लांचे हे प्रमाण फार वाढले तर एकदम गंभीर परिस्थिती तयार होते. खूप घाम, चक्कर, श्वसनाचा वेग वाढणे, बेशुध्दी व योग्य वेळी उपचार न झाल्यास मृत्यू संभवतो. अशा रुग्णाच्या श्वसनाला एक विशिष्ट गोड वास असतो. काही व्यक्तींमध्ये मधुमेहाची पहिली ओळखच या गंभीर प्रकाराने होते. अशी लक्षणे दिसल्यास व्यक्तीला ताबडतोब रुग्णालयात पाठवले पाहिजे.\nरक्तातली साखर कमी होणे\nमधुमेहात आणखीही एक गंभीर धोका असतो. रक्तातील साखरेचे प्रमाण उपचारामुळे अचानक कमी झाले तर पेशींचे ���ामकाज मंदावून ग्लानी (चक्कर) येते. खूप डोके दुखणे, छातीत धडधड, घाम, भीती, थरथर, मळमळ, खूप भूक, थकवा, चक्कर, डोळयाला अंधारी, गोंधळलेली मानसिक अवस्था, कधीकधी झटके आणि बेशुध्दी, इत्यादी परिणाम साखरेचे प्रमाण उतरल्याने होतात. मधुमेहात कडक उपास किंवा जास्त व्यायाम यांपैकी कशानेही रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते. ही अवस्था ओळखता आल्यास रुग्णाला साखर (साधी)किंवा ग्लुकोज खायला दिल्यास लगेच आराम पडू शकतो. हा प्रथमोपचार अगदी साधा आणि जीवरक्षक आहे.\nरक्तातील किटो आम्लता वाढणे किंवा साखरेचे प्रमाण कमी होणे या दोन्हीही अवस्था धोकादायक असतात. यावर ताबडतोब उपचार होणे आवश्यक असते.\nमधुमेह हा बहुधा मांजराच्या पावलांनी येणारा आजार आहे. त्याचे शरीरावर गंभीर परिणाम व्हायच्या आधी तो ओळखून नियंत्रण ठेवणे आवश्यक असते.\nलवकर येणारा मधुमेह (तरुणमधुमेह) अगदी जन्मजातही असू शकतो. पण हा आजार बहुधा तिशीपर्यंत दिसून येतो. हा मधुमेह अगदी वेगाने वाढतो. यात रुग्णाचे वजन कमी राहते. उशिरा येणारा मधुमेह (प्रौढमधुमेह) सहसा चाळिशीनंतर येतो. यात वजन वाढण्याची प्रवृत्ती असते.\nवयाचा आणि स्थूलतेचा एवढा फरक सोडला तर या दोन प्रकारांत इतर अनेक चिन्हे, लक्षणे समान असतात.\nमुख्य म्हणजे लघवी वारंवार व जास्त होणे, लघवीसाठी रात्री उठायला लागणे.\nसारखी तहान, कपडयावर लघवीचे पांढरट डाग पडणे.\nस्त्रियांमध्ये मायांगाला (योनिद्वाराची) खाज सुटणे, जन्मतः बाळाचे वजन जास्त भरणे, किंवा मुले पोटातच दगावणे हे दुष्परिणाम आढळतात.\nपुरुषांमध्ये लैंगिक इच्छा कमी होणे, शिश्नाच्या टोकाला दाह, खाज हे परिणाम जाणवतात.\nकोठलीही जखम लवकर भरून न येणे, त्वचेवर पुळया, गळवे तयार होणे.\nहातापायांस मुंग्या येणे किंवा बधिरता, चक्कर, खूप थकवा, निरुत्साह.\nपायाच्या तळव्यावर दबावबिंदूवर फोड व जखमा होणे.\nपोटरीत वांब येणे तळपायाची आग.\nदिसायला त्रास (डबल दिसणे)\nयांपैकी काहीही लक्षणे व चिन्हे असल्यास तज्ज्ञाकडे पाठवून तपासणी करून घेणे आवश्यक असते. लघवीची तपासणी सोपी असते. पण लघवीत साखर आढळली नाही तरी मधुमेहाची शंका राहतेच. कारण काही व्यक्तींच्या बाबतीत रक्तातील साखर वाढली तरी मूत्रपिंडे साखर सहसा लघवीत उतरू देत नाहीत. म्हणून सर्वच रुग्णांच्या बाबतीत रक्तातल्या साखरेची तपासणी करणे आवश्यक असते.\nमात्र प��राथमिक तपासणी म्हणून लघवीच्या तपासणीचा मोठा उपयोग आहे. ही तपासणी सहज करता येते. (गरोदरपणात लघवीत काही प्रमाणात साखर आढळणे नैसर्गिक आहे, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.)\nयाबरोबर रक्तातील किटोआम्लांचे प्रमाण वाढणे किंवा साखरेचे प्रमाण खूप कमी होणे या दोन धोक्यांचे भान ठेवले पाहिजे.\nही तपासणी सोपी आहे. खालीलपैकी एक पध्दत वापरता येईल.\nबेनेडिक्टचे निळे औषध (सुमारे पाच मि.ली) काचेच्या परीक्षानळीत उकळून घेऊन त्यात लघवीचे पाच थेंब टाकल्यावर मूळ रंग बदलून हिरवा, तपकिरी, लाल, काळा यांपैकी बदल झाल्यास लघवीत साखर आहे असा निष्कर्ष काढता येईल. रंग निळाच राहिल्यास साखर नाही असे ठरते.\nडिपस्टिक : ही दुसरी पध्दत आहे, त्यात टोकाला विशिष्ट रासायनिक पदार्थ लावलेली पट्टी वापरतात. ही पट्टी लघवीत बुडवून काही सेकंदांनंतर पाहायची असते. विशिष्ट रंग बदलावरून साखर आहे किंवा नाही ते समजू शकते. चाळिशीनंतर दर वर्षी लघवी तपासून घेणे केव्हाही चांगले.\nहे कोणालाही सहज वापरता येईल असे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. याची किंमत एक हजार रुपयांच्या आसपास असते. यात रक्ताचा एक ठिपका रासायनिक पट्टीवर घ्यायचा असतो. उपकरण चालू करून ही पट्टी त्यात सरकवायची असते. यानंतर रक्तातल्या साखरेचे (ग्लुकोज) प्रमाण आकडयांमध्ये दिसते.\nस्वत:च तपासणी करण्यासाठी हे उपकरण अनेक लोक वापरतात. आपण आपल्या बोटावर टोचून रक्ताचा थेंब काढणे सुरुवातीला त्रासदायक वाटेल. पण याची सवय होते. या उपकरणामुळे रुग्ण स्वत: रक्तातली साखर तपासणी कधीही स्वत:च करू शकतो.\nरक्तातील साखर वाढल्यावर सामान्यपणे लघवीतही साखर उतरते. पण काही व्यक्तींची रक्तातील साखर वाढलेली नसतानाही लघवीत साखर कधीकधी उतरते. (उदा. गर्भारपण किंवा किशोरवयीन मुलांमध्ये) त्यामुळे लघवीत साखर असली तरी मधुमेह निदानासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासावे लागते.\nरक्ततपासणीचे नीलेतून 2 नमुने घ्यावे लागतात. रक्ततपासणीमध्ये प्रथम उपाशीपोटी रक्तातील साखर तपासतात व जेवणानंतर दोन तासांनी परत रक्त नमुना तपासतात.\nउपाशीपोटी व जेवणानंतरच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणाचा एकदा संबंध पाहिल्यानंतर पुरेसे निदान होते. पुढे रुग्णाच्या उपचाराची देखरेख लघवीतील व रक्तातील (जेवणानंतर दोन तासांनी) साखर तपासणी पुरेशी असते.\nनीलेतील रक्तातील साखरेचे प्र���ाण उपाशीपोटी 125 पेक्षा कमी व जेवणानंतर 2 तासांनी 200 च्या खाली असल्यास मधुमेह नाही असे समजावे. मात्र बोटात टोचून रक्त घेतल्यास हेच आकडे 110 व 200 असे धरावेत. यापेक्षा जास्त साखर प्रमाण आढळल्यास मधुमेहाची शक्यता धरावी.\nया तपासणीमध्ये गेल्या महिन्याभरात रुग्णाची रक्तातील साखर नियंत्रणात होती की नाही याचा अंदाज येतो. मात्र रक्तपांढरी (ऍनिमिया) तसेच गर्भारपणात ही तपासणी अचूक ठरत नाही.\nमधुमेहातल्या तपासण्या व उपचार..\nप्रत्येक मधुमेही रुग्णाचा उपचार ठरवून घ्यायला लागतो. यासाठी डॉक्टर आणि रुग्ण या दोघांमध्ये सुसंवाद पाहिजे. ही एक कायमची जबाबदारी आहे. याची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे-\nशरीरातली साखर आणि मेदाम्ले (स्निग्ध पदार्थ) यांचे योग्य नियंत्रण.\nशरीराचे वजन योग्य राखणे.\nसमतोल आहार आणि व्यायामाची सवय\nमधुमेहाची लक्षणे/तक्रारी न उद्भवता जीवन जगणे.\nव्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदा-या आणि व्यवहार सांभाळणे, यामध्ये मधुमेहाची बाधा न येऊ देणे.\nमधुमेहातून येणारे पुढचे आजार (अतिरक्तदाब, डोळा, मूत्रपिंड, यांचे आजार टाळणे)\nयशस्वी उपचारासाठी आवश्यक गोष्टींचे ज्ञान मधुमेही रुग्णाला असणे.\nमधुमेहाचे उपचार तज्ज्ञानेच करावेत. मात्र एकदा तज्ज्ञाने ठरवून दिल्यानंतर संबंधित व्यक्तीही नीट काळजी घेऊ शकते. मधुमेह हा ‘कायमचा’ आजार असल्यामुळे स्वतः रुग्णाची जबाबदारी यात बरीच असते, उपचारातली तत्त्वे नीट समजावून घेणे आवश्यक आहे. उपचाराची चार अंगे आहेत ती अशी : आहार, व्यायाम, इन्शुलिन संप्रेरक किंवा इतर औषधे आणि इतर काळजी.\nअन्नपदार्थांची निवड, समतोल प्रमाण आणि आवश्यक बंधने समजून घेऊन वजन नियंत्रण करणे निकडीचे असते. आहाराचे तक्ते मिळतात.\nमधुमेही व्यक्तीची उष्मांकाची व प्रथिनांची गरज इतरांपेक्षा काही वेगळी नसते. पण जेवढी गरज असेल त्यापैकी उष्मांक कसे पुरवायचे हाच मुद्दा असतो. समजा 2000 कॅलरीची (उष्मांक) गरज असल्यास ती 500 ग्रॅम पिठूळ पदार्थातूनही भागते (एक ग्रॅम पिठूळ पदार्थ = चार उष्मांक) किंवा ही गरज केवळ 250 ग्रॅम स्निग्ध पदार्थातूनही मिळू शकते. मात्र मधुमेही व्यक्तीला हे पिठूळ : स्निग्ध पदार्थाचे परस्पर प्रमाण ठरवून घ्यायला लागते. लागणा-या एकूण उष्मांकापैकी 60 टक्के पिठूळ पदार्थातून, 18 टक्के स्निग्ध पदार्थातून तर 22 टक्के प्रथिनांपासून मिळेल अशा बेताने आहार आखून घ्यायला लागतो. याचे तयार तक्ते मिळतात.\nआहारात ताबडतोब रक्तातील साखरेत वाढ करू शकतील असे पदार्थ टाळणे अथवा कमी ठेवणे आवश्यक असते. (उदा. साबुदाणा, भात, साखर, मध, उसाचा रस, इ.) हे तत्त्व पाळून अन्नपदार्थ बदलते ठेवता येतात. उदा. पिठूळ पदार्थापैकी आज भात, उद्या भाकरी, परवा चपाती असे जेवण आवडीप्रमाणे बदलता येते. असे वेगवेगळे पदार्थ असलेले जेवणाचे तक्ते तयार मिळतात. याबरोबर हेही लक्षात ठेवावे, की आहारातले बहुतेक पदार्थ (काही अपवाद सोडता) मिश्र असतात. उदा. भात म्हटला, की त्यात पिठूळ पदार्थाबरोबर प्रथिनेही येतात. तूरडाळ म्हटली, की पिठूळ पदार्थाबरोबर प्रथिने, शेंगदाण्यात प्रथिनांखेरीज पिठूळ पदार्थ आणि तेल, इत्यादी घटक असतातच. हे पदार्थ योग्य प्रमाणात खायला काहीच हरकत नाही. आवडीप्रमाणे भाज्या, पालेभाज्या भरपूर प्रमाणात घ्यायला हरकत नाही, कारण त्यामुळे उष्मांक वाढत नाहीत. खाण्यापिण्याच्या वेळा नियमित ठेवणे आवश्यक असते.\nयासाठी दोन पध्दती आहेत.\nआपली उंची (से.मी.)-100 x9/10 या गणिताने आदर्श शरीर वजन मिळते. उदा. एखाद्याची उंची 170 से.मी. असेल तर आदर्श वजन पुढील प्रमाणे काढता येईल. 170-100×9/10 = 70 x9/10 = 63 किलो.\nबॉडी मास इंडेक्स – यात वजन कि.ग्रॅ/उंची2 (मीटरमध्ये) यानुसार जो आकडा येईल तो 18-23 या दरम्यान असल्यास ठीक समजावे.\nव्यायामामुळे शरीरातील इन्शुलिन-निरुपाय कमी होऊन इन्शुलिनचा योग्य वापर होतो. त्यामुळे रक्तातली साखर कमी राहते. याचबरोबर हृदयाला योग्य व्यायाम मिळतो. शरीरवजन कमी राहते आणि आनंद मिळतो. मात्र ‘हवेसे’ म्हणजे दमसांसाचे व्यायाम जास्त चांगले. (उदा. सायकल चालवणे, पोहणे, मध्यम गतीने पळणे, चालणे.) मात्र वजन उचलणे, बुलवर्कर, इ. व्यायाम याला फारसे उपयोगी नाहीत.\nनियमित सौम्य व्यायामाने (उदा. चालणे, संथ सायकल चालवणे या प्रकारचे व्यायाम) मधुमेही व्यक्तीस उत्साह टिकून राहण्यास व रक्तातल्या साखरेचा नीट वापर व्हायला चांगली मदत होते. विशेषतः प्रौढ मधुमेहात याचा फार चांगला उपयोग होतो. मात्र व्यायामात संयम पाळणे आवश्यक आहे. गरजेपेक्षा जास्त श्रम झाल्यास रक्तातले साखरेचे प्रमाण एकदम घटून चक्कर किंवा बेशुध्दी येऊ शकते. यासाठी व्यायामाची नेहमीची वेळ, व्यायाम किती काळ करायचा, कोणता व्यायाम करायचा यासंबंधी सर्व तपशील डॉक्टरकडून ठरवून घेणे आवश्यक असते.\nमधुमेहाच्या लवकर येणा-या प्रकारात (तरुण मधुमेह) इन्शुलिन संप्रेरकाचा नियमित वापर बहुधा अटळ असतो. ठरावीक प्रमाणात ठरावीक प्रकारचे इन्शुलिन रोज घेऊन रक्तातील साखरेची पातळी व शरीरातील रासायनिक क्रिया योग्य पातळीवर राखता येतात. इन्शुलिनचे इंजेक्शन ठेवायला शीतकपाट (फ्रीज) लागते. इन्शुलिनचा रोजचा ठरावीक डोस इन्शुलिन सिरींजचा वापर करून वैद्यक-प्रशिक्षित कार्यकर्त्याकडून देणे मधुमेही व्यक्तीला अगदी उपयुक्त ठरू शकेल. प्रौढ व्यक्ती स्वत: इंजेक्शन घेणे शिकू शकतात.\nमधुमेही व्यक्तीला इन्शुलिन किंवा औषध गोळया चालू असतील तर जेवण नियमित असणे फारच आवश्यक आहे. उपाशीपोटी रक्तातील साखरेची पातळी अचानक उतरू शकते. एखाद्या वेळेस जेवण कमी झाल्यास गोळी टाळावी हे बरे.\nगोळी, इंजेक्शनचा वापर वेळापत्रक आणि इतर दिनचर्या (जेवण-व्यायाम) हे सर्व ठरल्याप्रमाणे करावे लागते. औषध घेऊन जेवण न केल्यास रक्तातील साखर कमी होऊन (ग्लुकोजची कमतरता निर्माण होऊन) चक्कर येते. तसेच औषध चुकल्यास साखर वाढू शकते.\nहल्ली इन्शुलिनच्या विशेष सिरिंजेस मिळतात. त्यावर किती युनिट ते छापलेले असते. 40 युनिटसाठी तीच सिरिंज वापरावी. 100 साठी 100 ची सुई त्याबरोबरच येते. यामुळे वेदना अजिबात होत नाही. खांदा, पोट, कमर, मांडी यापैकी ठरावीक जागेवर त्वचेखाली इंजेक्शन द्यायचे असते.\nप्रौढ मधुमेहात इन्शुलिनची गरज थोडयाच जणांना लागते. बहुतेकांना तोंडाने घ्यायच्या गोळयांचा उपचार पुरतो. यासाठी दोन प्रकारची औषधे आहेत. यातले कोणते औषध किती द्यायचे याबद्दल डॉक्टर ठरवतील. या गोळयांनी शरीरातल्या साखरेचा वापर सुधारतो व रक्तातल्या साखरेची पातळीही खाली येते. याबरोबरच योग्य आहारविहाराची व कधीकधी इन्शुलिन संप्रेरकाची गरज असते.\nआपल्याला मधुमेह आहे, कोणता औषधोपचार चालू आहे हे रुग्णाने नवीन डॉक्टरला भेटताना आधी सांगून टाकावे. खरे म्हणजे अशी चिट्ठीपण खिशात किंवा डायरीत बाळगावी. यामुळे अपघात वगैरे प्रसंगानंतर रुग्णालयात अशा माहितीचा विशेष उपयोग होतो.\nमधुमेह हा एकदा जडला, की न जाणारा आजार असून त्यात औषधोपचार व आहारविहाराबरोबरच अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते. पायांची नखांची काळजी घेणे महत्त्वाचे असते.\nमधुमेहात मज्जातंतू कमकुवत होऊन कधी कधी संवेदना कमी होतात. बधिरपणा येतो. भाजणे किंवा इ��र इजा झालेली पटकन समजून येत नाही व जखम लवकर बरी होत नाही म्हणून जास्त काळजी घ्यावी लागते. उदा. योग्य पादत्राणे वापरणे.\nमधुमेहात नेत्रपटलांना इजा होऊ शकते. त्यामुळे दीर्घकाळ मधुमेह असेल तर डोळयांच्या डॉक्टरांकडे वर्षातून एकदा तपासणी व्हावी. नेत्रपटलांमध्ये होणारे बदल वेळीच लक्षात आले तर अंधत्व टाळता येते.\nजखमा टाळाव्यात-जखमा होतील असे काम टाळावे व जखमा झाल्याच तर लगेच स्वच्छता, मलमपट्टी करावी. जंतुदोष झाल्यास मधुमेहातल्या जखमा फार दीर्घकाळ चालतात. जखम चिघळत राहिली तर रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असल्याची शक्यता असते. म्हणून लघवी व रक्त तपासणी आवश्यक ठरते. अशा वेळी तज्ज्ञाकडे पाठवले पाहिजे.\nदर आठवडयास लघवीची तपासणी करून साखर आहे किंवा नाही याची शहानिशा करून त्याप्रमाणे नोंद ठेवणे आवश्यक असते. यामुळे औषधांचा डोस कमीजास्त करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळते. हे गावपातळीवर कार्यकर्त्याने अथवा रुग्णाने स्वतः करणे सहज शक्य आहे. याची माहिती वर येऊन गेलेली आहे. शंका असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व परिचारिका यांचेकडून शिकता येईल.\nमधुमेह हा काही प्रमाणात आनुवंशिक आहे आणि काही प्रमाणात जीवनपध्दतीवर अवलंबून आहे. तरुण मधुमेह जास्त आनुवंशिक असतो. दोन मधुमेही व्यक्तींनी लग्न केले तर होणा-या संततीस मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते. अशी लग्ने टाळावीत. पण खरे तर लग्न करायच्या वयात प्रौढमधुमेह आहे किंवा नाही हे समजणे सहसा शक्य नसते. त्यामुळे ही काळजी वेळीच घेता येत नाही. मात्र लवकर येणारा मधुमेह असल्यास जोडीदार निवडतना काळजी घ्यायला हवी.\nदारूने मधुमेही व्यक्तींना साखरेचा जास्त चढउतार होतो; म्हणून त्यांनी दारू टाळावी. (दारूमुळे साखरेसारखीच शक्ती मिळते, त्यामुळे एकूण उष्मांकांचा पुरवठा वाढतो.) दारूप्रमाणेच मांसाहार व धूम्रपानही टाळणे आवश्यक आहे. गोड औषधातही साखर असते म्हणून अशी औषधे घेताना तेवढे अन्न कमी करणे आवश्यक आहे.\nमधुमेह लवकरात लवकर शोधण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात.\n40 वर्षे वयानंतर प्रत्येक व्यक्तीची लघवी व रक्त तपासणी करावी.\nअशी तपासणी दर तीन वर्षांनी करावी.\nकाही व्यक्ती जास्त वजनदार/लठ्ठ असतात, त्यांची निदान दरवर्षी तपासणी करावी.\nज्यांचे वजन आदर्श वजनाच्या 120% पेक्षा अधिक आहे किंवा शरीरवजनभार 27 पेक्षा जास्त आहे अशांची तपासणी दरवर्षी करावी.\nज्यांचे रक्ताच्या नात्यात मधुमेही व्यक्ती आहे अशांची तपासणी तिशीनंतर दरवर्षी करावी.\nज्यांचा रक्तदाब 145/90 पेक्षा जास्त आहे अशांचीही मधुमेह तपासणी करावी.\nज्या स्त्रीचे बाळ जन्मताना 3.5 किलोंपेक्षा जास्त वजनाचे आहे तिचीही अशी तपासणी करायला पाहिजे.\nमधुमेही व्यक्तींनी आपसात लग्न करू नये.\nज्यांच्या रक्ताच्या नात्यात मधुमेह आहे अशांनी पण शक्यतो आपसात विवाह टाळावा.\nआदर्श वजन, शरीरभार ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे.\nयासाठी आहार, व्यायाम यांचा समतोल ठेवायला पाहिजे.\nमधुमेह लवकरात लवकर शोधण्यासाठी विशेष प्रयत्न केला पाहिजे. यासाठी सर्वांनाच लक्षणांची व कारणांची नीट माहिती पाहिजे.\nऔषध विज्ञान व आयुर्वेद\nरोगनिदान मार्गदर्शक / तक्ते\nलेखकाची परिचय व भूमिका\nडॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/how-invest-mutual-funds-during-lockdown-and-corona-361759", "date_download": "2021-06-22T11:20:17Z", "digest": "sha1:NTFNOPGGDM5D7KIVXMFNFAM67YOQWHBE", "length": 16947, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनाकाळात Mutual Fundमध्ये गुंतवणूक कुठे आणि कशी कराल?", "raw_content": "\nसध्या Mutual Fundमध्ये कशी गुंतवणूक करायची हा प्रश्नही बऱ्याच जणांना सतावत असेल\nकोरोनाकाळात Mutual Fundमध्ये गुंतवणूक कुठे आणि कशी कराल\nनवी दिल्ली: सध्या जगभरात कोरोनाचा प्रभाव असल्याने जागतिक अर्थव्यवस्था मोठी नाजूक स्थितीत आहे. त्याचा परिणाम जागतिक भांडवली बाजारासोबतच भारतीय भांडवली बाजारावरही दिसत आहे. या काळात कमॉडिटी मार्केटमध्येही मोठी अस्थिरता दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर गेल्याचे दिसले होते.\nअशा काळात Mutual Fundमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आताच्या काळात Mutual Fundमध्ये कशी गुंतवणूक करायची हा प्रश्नही बऱ्याच जणांना सतावत असेल. त्यासाठीच काही उत्तम पर्याय खाली दिलेले आहेत.\nMutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; उद्यापासून लागू होणार नवीन नियम\n1. लिक्विड म्युचअल फंडमध्ये गुंतवणूक केला तर फायदा होऊ शकतो-\nसध्याच्या काळात लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते कारण ते कमी जोखमीचे फंड आहेत. इथली गुंतवणूक वेगवेगळ्या ठेवी, T-Bill, व्यावसायिक कागदपत्रे आणि मुदत ठेवींच्या प्रमाणपत्रात केली जाते. महत्वाचे म्हणजे तुम्ही तुमचे पैसे 24 तासांच्या कालावधीत काढू शकता. काही एएमसीकडे ( AMCs) तरल निधीत त्वरित सुटका करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.\n2. SIPमध्ये गुंतवणूक ठरू शकते फायदेशीर-\nएसआयपी हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक आदर्श मार्ग आहे. अनेक एएमसी व्हिडिओ केवायसीचा पर्यायही यामध्ये देतात. अशा प्रकारे तुम्ही बँकेत न जाता गुंतवणूक सुरू करू शकता. पॅन कार्ड फोटो, आधार कार्ड ची प्रत अपलोड करुन आवश्यक गरजा पूर्ण करणे बंधनकारक आहे.\nGold prices: मागील 3 दिवसांत सोने दुसऱ्यांदा उतरले; जाणून घ्या आजची किंमत\n2020 - 2021 मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम एसआयपी (SIP) म्युच्युअल फंड-\nम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे कारण तुम्ही ते कमी किंमतीत विकत घेऊ शकाल. तज्ज्ञांच्या मते काही वेळातच बाजारपेठा पुन्हा सुरळीत होतील.\nपोर्टफोलियोच्या फेरसंतुलनाच्या ताणातून मुक्तता हवीय\nदीर्घ मुदतीत संपत्तीनिर्माणाचा प्रवास आपण सुरू केला असल्यास, योग्य पद्धतीने ‘अ‍ॅसेट ॲलोकेशन’ अर्थात मालमत्ता विभाजन केलेले असणे, ही त्या प्रवासातील अत्यावश्यक गोष्ट ठरते. तथापि, यशस्वी गुंतवणुकीच्या मार्गावरील सर्वांत मोठे अडसर म्हणजे लोभ आणि भीती. हे अडसर वाटेत आडवे आल्यास, गुंतवणूकदार ठर\nसंधी नोकरीच्या... : करिअर शेअर बाजारातील...\nशेअर बाजारातील व्यवहार आता ब्रोकरच्या ऑफिसमध्ये किंवा इंटरनेटच्या माध्यमातून कॉम्प्युटर टर्मिनल्सवर होतात. शेअर बाजारात आपण आपले करिअर मजबूतपणे घडवू शकतो. (पण हे लक्षात ठेवले पाहिजे, की भांडवल बाजार शेअर्स निवडण्यापेक्षा आणि पैसा कमावण्यापेक्षा अधिक आहे. ते वैविध्यपूर्ण, बहुआयामी आहे आणि त\nम्युच्युअल फंड्स : नव्या आर्थिक वर्षातील पंचसूत्री\nभारतीय म्युच्युअल फंडांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षात उत्तम कामगिरी केली. नव्या म्हणजे २०२१-२२ या आर्थिक वर्षात देखील म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळेल, अशी अपेक्षा ठेवूया. त्या दृष्टीने पुढील पाच मुद्दे लक्षात ठेवावेत.\nICICI बँकेने श्रीलंकेला ठोकला रामराम; सगळे व्यवहार केले बंद\nकोलंबो- भारताची खाजगी क्षेत्रातील मोठी आणि प्रसिध्द बॅंक आईसीआईस��आई बैंकने (ICICI Bank) श्रीलंकेतील आपला सगळा व्यवसाय आणि सेवा बंद केली आहे. यापूर्वी हा व्यवसाय बंद करण्यासाठी बँकेला श्रीलंकेच्या आर्थिक प्राधिकरणाकडून (Monetary Authority) मंजुरी मिळाली होती. बँकेने कामकाज बंद करून परवाने\nशेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्सवर टायटनची एकाकी झुंज\nअमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा स्वीकारत शेअर विक्रीला प्राधान्य दिल्याने सोमवारी शेअर बाजारात मोठी पडझड झाली. परिणामी मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 787.98 अंशांनी घसरून 40,676.63 वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजार\nम्युच्युअल फंड : बिझनेस सायकल फंड : काळाच्या कसोटीवर खरे ठरेल\nआपण जसे वेगवेगळे ऋतुचक्र अनुभवतो, अगदी तसेच अर्थव्यवस्थाही वेगवेगळ्या चक्रांतून जात असते. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत चार प्रमुख टप्पे लक्षात घेतले पाहिजेत. तेजी आणि फेरउभारीच्या टप्प्यांमध्ये अर्थव्यवस्थेच्या तुलनेने चांगली कामगिरी आपण अनुभवतो, तर मंदी आणि पीछेहाटीच्या टप्प्यांत एकूण अर्थचक्र\nशेअर बाजारातून गुंतवणूकदारांनीं 'इथून' मिळविला मोठा नफा\nमुंबई : एकापाठोपाठ एक याप्रमाणे बाजारात येत असलेल्या बड्या कंपन्यांच्या प्राथमिक समभागविक्रीच्या (आयपीओ) ऑफरला गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून, एकूणच 'आयपीओं'च्या बाजारपेठेला सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसत आहे.\nनवीन गुंतवणुकदारांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं; कुठे, केव्हा, कशी गुंतवणूक करावी, वाचा...\nपुणे: योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या बचतीची चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करु शकता. बरेचजण पैसे गमावण्याच्या भीतीने गुंतवणूक करत नाहीत. पण योग्य मार्गदर्शनाने पैशांची गुंतवणूक केली तर त्याचा फायदा होतो.\nभाष्य : उद्योगस्नेहावर ‘पूर्वलक्ष्यी’ सावट\nपूर्वलक्ष्यी प्रभावाने कर लावण्याचे धोरण उद्योगस्नेही वातावरणाला तडा देते. आंतरराष्ट्रीय लवादापुढे ते टिकत नाही, हेही सिद्ध झाले आहे. तात्पुरत्या फायद्यासाठी देशातील आणि देशाबाहेरील गुंतवणूकदारांच्या विश्‍वासाला धक्का बसता कामा नये, याची काळजी घेण्याची गरज आहे.\nॲक्सिस बॅंक, एसबीआय, एचडीएफसी आणि कोटक बॅंकेची रिलायन्सच्या एनसीडीत १०,००० कोटींची गुंत��णूक\n* ॲक्सिस बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, एचडीएफसी बॅंक आणि कोटक महिंद्रा बॅंकेची रिलायन्सच्या एनसीडीत गुंतवणूक * आयडीएफसी, एल अँड टी, डीएसपी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, सुंदरम, एसबीआय, ॲक्सिस आणि एचडीएफसीसारख्या मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्यांचीही गुंतवणूक * कर्जमुक्त होण्यासाठी रिलायन्सकडून मोठ्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/food-drinks", "date_download": "2021-06-22T10:45:20Z", "digest": "sha1:4S7UBHOPTUUQADJ5ND5CVYWTOLMHZNY6", "length": 6622, "nlines": 150, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईतील नवीन रेस्टॉरन्ट्स, बार, रस्त्यावरचे पदार्थ, क्लब संबंधी बातम्या", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nचहा प्या आणि कप खा\n'या' हॉटेलमध्ये बुलेट थाळी खा आणि बक्षिस म्हणून मिळवा रॉयल इनफिल्ड\nकेंद्र सरकारची व्हॉट्सअ‍ॅपला तंबी, पत्राद्वारे केला विरोध\nChristmas Special: आहारात 'असा' समाविष्ट करा नैसर्गिक गोडवा\nलॉकडाऊनमध्ये बिअरच्या विक्रित मोठी घट, 'हे' आहे कारण\nहळद आणि च्यवनप्राश फ्लेवर आईस्क्रिम, नेटिझन्सचे भन्नाट रिप्लाय\nParle G नंतर लॉकडाऊनमध्ये मॅगीची रेकॉर्ड ब्रेक विक्री\nParle G पॅकेटवरील ‘तो’ फोटो कोणाचा\nParle G ट्रेंडिंगमध्ये, नेटिझन्सनी 'असं' व्यक्त केलं प्रेम\nCoffee By Di Bella आता घऱपोच देणार डिलिव्हरी\nगरजूंसाठी एक लाख जम्बोकिंगचं वाटप\n डॉमीनोज, स्विगीची 'झिरो कॉन्टॅक्टलेस डिलीव्हरी'\nहोळी निमित्त Googleची मजेदार ट्रिक\nफूड डिलीव्हरीच्या व्यवसायात अॅमेझॉनची उडी\nZomato आणि Swiggy वर सरकारची नजर\nअंडा समोसा ते चॉकलेट समोसा, इथं मिळतात हटके समोसे, नक्की ट्राय करा\nजवळ्याची भजी, खिम्याचे पॅटीस आणि बरंच काही चाखा सीकेपी खाद्य महोत्सवात\nभारतात UberEats बंद, जाणून घ्या यामागचं कारण\nतंदूर मासे, खेकड्याचे कालवण आणि भाकरी, याला म्हणतात फक्कड बेत\nखेकडा तंदुरी, भरलेले मासे आणि बरंच काही, आलाय 'वर्सोवा सी फूड फेस्टिव्हल २०२०'\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/10/mahasanyog.html", "date_download": "2021-06-22T10:52:32Z", "digest": "sha1:IEXH76IAFV5VHMFI2AQ4Q56YMNWIC3GX", "length": 9733, "nlines": 59, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "१९, २० आणि २१ ला बनत आ��े महासंयोग, या ६ राशींचे खुलणार नशीब, होणार धनलाभ", "raw_content": "\n१९, २० आणि २१ ला बनत आहे महासंयोग, या ६ राशींचे खुलणार नशीब, होणार धनलाभ\nYesMarathi ऑक्टोबर १७, २०२० 0 टिप्पण्या\nशास्त्रानुसार बोलायचे झाले तर १९, २० आणि २१ ऑक्टोबरला महासंयोग बनत आहे. या महासंयोगाच्या प्रभावाने काही राशी अशा आहेत ज्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. तथा यांच्या बंद नशिबाचे कुलूप उघडणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये शुभ काळाचे आगमन होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार आज आपण जाणून घेणार आहोत कि त्या ६ राशी कोणत्या आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये महासंयोगामुळे मोठा बदल पाहायला मिळणार आहे.\nधनु आणि सिंह: शास्त्रानुसार १९,२० आणि २१ ऑक्टोबरला बनत असलेला महासंयोग धनु आणि सिंह राशीसाठी खूपच उत्तम राहणार आहे. या महासंयोगाच्या प्रभावाने बंद नशीब खुलणार आहे. यांच्या आयुष्यामध्ये शुभ काळाचे आगमन होणार आहे आणि यांना प्रत्येक कामामध्ये सफलता मिळणार आहे. या राशींचे लोक एक सफल आणि यशस्वी आयुष्य व्यतीत करणार आहेत.\nनोकरीच्या क्षेत्रामध्ये प्रगती मिळण्याचे संकेत दिसत आहेत आणि घर परिवारामध्ये आनंद कायम राहणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले परिणाम पाहायला मिळतील. महासंयोगाच्या प्रभावाने यांच्या आयुष्यामध्ये धन लाभ मिळण्याचे योग बनत आहेत. भगवान शंकराची आराधना करणे फलदायक ठरेल.\nतूळ आणि वृश्चिक: १९, २० आणि २१ ऑक्टोबरला बनत असलेल्या महासंयोगामुळे तुल आणि वृश्चिक राशींच्या लोकांचे भाग्य बदलणार आहे. यांच्या बंद नशिबाचे कुलूप उघडणार आहे आणि यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे संचार होणार आहे. या राशींचे लोक आपल्या शत्रूवर विजय मिळण्यात सफल होतील.\nसमाजामधील मानसन्मान वाढेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नशिबाच्या बळावर चांगली नोकरी मिळेल. हे लोक आपल्या आयुष्यामध्ये सफल होतील. नशिबाच्या मदतीने यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार येणार आहे तथा घरामध्ये समृद्धी येईल. भगवान शंकराचे दर्शन करणे यांच्यासाठी खूपच शुभ राहील.\nमकर आणि कर्क: शास्त्रानुसार १९, २० आणि २१ ऑक्टोबरला बनत असलेला महासंयोग मकर आणि कर्क राशींच्या लोकांसाठी खूपच लाभदायक ठरणार आहे. यांच्या आयुष्यामध्ये सुरु असलेल्या समस्या दूर होतील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा काळ खूपच ���ांगला राहणार आहे.\nनोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. सफलतेच्या अनेक संधी उपलब्ध होतील. आयुष्यामध्ये आनंदाचा संचार होईल. नशिबाच्या बळावर व्यापारामध्ये आर्थिक लाभ होण्याचे योग बनत आहेत. जमीन किंवा घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. जर तुमची मकर आणि कर्क असेल तर भगवान शंकराची आराधना जरू करावी.\nतुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये खुशहाली हवी असेल आणि भगवान शंकराची कृपा दृष्टी मिळवायची असेल तर या पोस्टला लाईक आणि शेयर अवश्य करा आणि कमेंट मध्ये ●●जय भोलेनाथ●● अवश्य लिहा.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95", "date_download": "2021-06-22T11:56:31Z", "digest": "sha1:K5YMM7VMMQLZOPBTZG4OT66TM2NSJBMO", "length": 8601, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रणय प्रतीक - विकिपीडिया", "raw_content": "\nआविष्कारात्म कलाप्रकारांमधील स्वतःच्या अभिनयातून किंवा अंगभूत सौंदर्यामधून अनेकांच्या प्रणय भावनांना आवाहन करू शकणारी व्यक्ती म्हणजे प्रणय प्रतीक होय. विशेषतः स्त्री-पुरुष अभिनेते, संगीतकार, मॉडेल, किशोरवयातील व्यक्तींचे आदर्श, क्रीडापटू अशा क्षेत्र���ंतील ख्यातनाम व्यक्ती प्रणय प्रतीक असतात. मूलतः ही संज्ञा १९५० च्या दशकाच्या मध्यात काही हॉलिवूड तारकांच्या, विशेषतः मॅरिलीन मन्रो आणि ब्रिजिट बार्दो या अभिनेत्र्यांच्या संदर्भात वापरली गेली होती.\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मे २०२० रोजी ११:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.samirkunawar.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-22T11:48:39Z", "digest": "sha1:XPVCMUK43CH7ABSOZ26UXHYEKGR2OUOI", "length": 5267, "nlines": 37, "source_domain": "www.samirkunawar.in", "title": "जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर. - MLA Samir Kunawar Official Website जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर. - MLA Samir Kunawar Official Website", "raw_content": "\n« १० लक्ष रुपयांच्या निधीतून कांढली सर्कल येथे खडीकरण व गावांतर्गत रस्त्याचे बांधकाम.\n१० कोटी ८५ लक्ष रुपयांच्या निधीतून साकार होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाचा भूमिपूजन समारंभ. »\nजिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर.\nजिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर करवून आणली आहेत.यांतर्गत सेलू तालुक्यातील मौजा हिवरा येथे ५ लक्ष रुपयांमधून रस्ता बांधकाम,२९ लक्ष रुपयांच्या निधीतून हिवरा पाटी ते दिदोडा रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण,६ लक्ष रुपयांच्या निधीतून टाकळी येथे स्मशानभूमी संरक्षक भिंत,\nटाकळी येथे १३.४२ लक्ष रुपयांच्या निधीतून सामाजिक सभागृह बांधकाम संपन्न होणार आहे.सदर विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.\nSeptember 12, 2019 / In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर.\nफेसबुक पेज लाईक करा\n१० कोटी ८५ लक्ष रुपयांच्या निधीतून साकार होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाचा भूमिपूजन समारंभ.\nजिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर.\n१० लक्ष रुपयांच्या निधीतून कांढली सर्कल येथे खडीकरण व गावांतर्गत रस्त्याचे बांधकाम.\nहिंगणघाट विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विविध ग्रामीण भागांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर.\nमत्स्य व्यवसाय महिला शेतकरी गटाकरिता मासळी विक्रीसाठी १२ लक्ष रुपयांच्या निधीतून फिरते वाहन उपलब्ध.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2016/10/blog-post_76.html", "date_download": "2021-06-22T10:16:17Z", "digest": "sha1:KZXE2JF33SQKGRUETVXIHH3K3LKQLFFK", "length": 6083, "nlines": 46, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: श्रावणबाळ रॉकस्टार ची दिवाळी मस्ती", "raw_content": "\nश्रावणबाळ रॉकस्टार ची दिवाळी मस्ती\nझी युवा या वाहिनीवरील श्रावणबाळ रॉक स्टार या मालिकेच्या सेटवर नुकतीच दिवाळी साजरी करण्यात आली . यावेळीसर्वच कलाकारांनी भरपूर मस्ती केली . यात बऱ्याच कलाकारांचे नवे नवे कलागुण दिसून आले . केतकी म्हणजेचकामिनी हि सुंदर अभिनेत्री , उत्तम कलाकार आहे हे आपल्या सर्वानाच माहित आहे . ती उत्तम नाचते हे हि जगजाहीर आहे , पण ती एक उत्तम गायिका सुद्धा आहे . सेटवर सर्वांबरोबर मस्ती करताना तिने सुंदर गाणंही गायले . त्याच प्रमाणेसंचिता म्हणजेच नितु हि अतिशय उत्तम मिमिक्री करते . तिने डोरेमॉन नामक कार्टून मधील नोबेतो या केरेक्टर चाहुबेहूब आवाज काढत सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या . या दिवाळी सेलेब्रेशन मध्ये मालिकेतील नीरज गोस्वामी ,केतकी पालव , संचित कुलकर्णी , राजेश देशपांडे , सुप्रिया विनोद , आशिष कापिसकर पार्थ घाटगे आणि जयवंत वाडकरहे सर्वच कलाकार उपस्थित होते . झी युवा च्या या सर्वच कलाकारांनी सर्वाना इको फ्रेंडली दिवाळी सेलिब्रेट करण्याचंआवाहन केले आहे . श्रावणबाळ रॉकस्टार हि मालिका झी युवा ह्या वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रोज ७:३० वाजतालागते .\n‘प्रवास’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nजगण्याचा आनंद घेत अन् जगण्यातला आनंद देत आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या आगळ्या प्रवासाची गोष्ट सांगणारा ‘प्रवास’ हा...\n‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\nवयात आलेल्या मुला-मुली चं लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो; विशेषतः मुलीचं लग्न हा अंमळ जास्तच मह त्त्वाचा असतो. त्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-implement/fieldking/2020/443/", "date_download": "2021-06-22T10:57:00Z", "digest": "sha1:AB77P4INJ4RS75SMPJGADWWKME2R3NSQ", "length": 21387, "nlines": 164, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले फील्डकिंग 2020 मध्ये उत्तर प्रदेश, जुने फील्डकिंग 2020 विक्रीसाठी", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो ट्रेलर\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या अंमलबजावणी खरेदी करू शकता. विक्रेता तपशील खाली प्रदान केले आहेत.\nविक्रेता नाव Rohit Kumar\nफिरोजाबाद , उत्तर प्रदेश\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nफिरोजाबाद , उत्तर प्रदेश\nविकत घ्या मच्याबरोबर फील्डकिंग 2020 ऑनलाइन. हा दुसरा हात प्रभावी आणि कार्यक्षम कार्य प्रदान करणारे सर्व आवश्यक गुण फील्डकिंग 2020 आहे. हे जुने फील्डकिंग 2020 is अ 2020 वर्षांचे मॉडेल. हे फील्डकिंग 2020 is किंमत 42000 रुपये.\nआपण या वापरलेल्यांमध्ये स्वारस्य असल्यास फील्डकिंग 2020 नंतर दिलेला फॉर्म भरा. तुम्ही प्रयुक्त फील्डकिंग 2020 विक्रेताशीही थेट संपर्क साधू शकता. हे फील्डकिंग 2020 आहे Rohit Kumar वरून फिरोजाबाद,उत्तर प्रदेश.\nआपणास ऑनलाइन बजेट खरेदी करायचे असेल तर बजेटमध्ये फील्डकिंग 2020 नंतर ट्रॅक्टर जंक्शनला भेट द्या. येथे आपण जुन्या फील्डकिंग 2020 आणि अस्सल विक्रेता संबंधित प्रत्येक तपशील शोधू शकता. आपण हे देखील शोधू शकता फिल्टर लागू करुन फील्डकिंग 2020 राज्य निहाय आणि बजेटनिहाय. या वापरलेल्याबद्दल अधिक अद्यतनांसाठी फील्डकिंग 2020 आणि त्याची किंमत, दिलेला फॉर्म भरा.\n*येथे दिसणारे तपशील वापरलेल्या अंमलबजावणी विक्रेत्याने अपलोड केले आहेत. हा एक पूर्णपणे शेतकरी ते शेतकरी करार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने आपल्याला अशी जागा उपलब्ध करुन दिली आहे जिथून आपण वापरलेली औजार खरेदी करू शकता. सुरक्षिततेच्या सर्व नियमांची चांगली तपासणी करा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत अंमलबजावणी तपशील जुळत नाहीत अंमलबजावणी विकली जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/mother-died-after-knowing-her-son-had-died-due-to-corona-infection-heart-wrenching-incident-in-osmanabad-rm-545469.html", "date_download": "2021-06-22T11:52:41Z", "digest": "sha1:7BLHR5NRF4FPOVNX4GVBJT2FRRJOFYET", "length": 19393, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुलाचं निधन झाल्याचं कळताचं मातेनं सोडला प्राण; उस्मानाबादमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nपालकांनो अभ्यासासोबतच मुलांना शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; नक्की होतील यशस्वी\nWTC Final : ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा\nराजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; महापौरांनी दिले चौकशीचे आदेश\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\nWTC Final : ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\nWTC Final, LIVE : अखेर पाऊस थांबला, टीम इंडियापुढे किवींना रोखण्याचं कठीण आव्हान\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nपालकांनो अभ्यासासोबतच मुलांना शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; नक्की होतील यशस्वी\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज���ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nडायबेटिज रुग्णांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, फायदे माहिती झाले तर, रोज प्याल\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात संचारबंदी\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nलग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\nमुलाचं निधन झाल्याचं कळताचं मातेनं सोडला प्राण; उस्मानाबादमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी पडला रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nकाखेत कळसा अन् गावाला वळसा घरातच लपलेली पत्नी, संशयातून पतीनं शेजाऱ्याच्या घरी केली जाळपोळ\nहिंदूसोबत लग्न करण्याची मुस्लीम त���ुणीला मिळाली भयंकर शिक्षा, घरच्यांनीच केलं संतापजनक कृत्य\nमंत्रालय बॉम्बनं उडवण्याची धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक, धक्कादायक कारण समोर\nमुलाचं निधन झाल्याचं कळताचं मातेनं सोडला प्राण; उस्मानाबादमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना\nमहाराष्ट्रातील उस्मानाबाद याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका मुलाचा कोरोनानं मृत्यू झाल्याची माहिती मिळताचं घरी आईनंही आपला प्राण सोडला आहे.\nतेर, 30 एप्रिल: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूचा प्रकोप (Corona cases in Maharashtra) वाढतचं चालला आहे. त्यामुळे दररोज असंख्य रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू (Corona patients death) होतं आहे. दरम्यानच्या काळात अनेक कुटुंबं परकी झाली आहेत. तर अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या लोकांना गमावलं आहे. महाराष्ट्रातील उस्मानाबाद याठिकाणी अशीच हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका मुलाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती कळताचं घरी आईनंही आपला प्राण सोडला आहे. या घटनेनं तेर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nउस्मानाबादजवळील हिंगळजवाडी येथील रहिवासी असणाऱ्या 50 वर्षीय रमाकांत मधुकर नाईकनवरे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्यानं ते लवकरच बरे होतील, अशी कुटुंबीयांना आशा होती. पण गुरूवारी सकाळी अचानक त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताचं 70 वर्षीय आई सुशिला मधुकर नाईकनवरे यांना हृदयविकाराचा झटका आला.\nहे वाचा-Covid Update: तुमचं शहर कंटेनमेंट झोनमध्ये येणार गृहमंत्रालयाने जारी केले नियम\nएकिकडे कोरोनामुळं मुलाचं निधन झाल्यानं नाईकनवरे कुटुंबीय दुःख सागरात असतानाच 70 वर्षीय आईचाही हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. एकाच दिवशी अवघ्या काही मिनीटांच्या अंतराने दोघांचा मृत्यू झाल्यानं नाईकनवरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हिंगळजवाडी येथील शेतात एकाच वेळी माय लेकरावर अंत्यसंस्कार करण्याला आला आहे. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nहे वाचा-उध्वस्त झालं पुण्यातील 10 वर्षाच्या चिमुरडीचं आयुष्यसमोर दिसले आई-भावाचे मृतदेह\nकोरोना विषाणूची दुसरी लाट शहरी भागासह ग्रामीण भागातही अत्यंत घातक ठरत आहे. दिवसे��दिवस कोरोना विषाणूच्या संसर्गासोबतचं मृतांची संख्याही वाढताना दिसत आहे. कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेत गंभीर आजार असणारे रुग्ण दगावत होते. मात्र कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत धडदाकट नव्या रक्ताचे तरुणही दगावत आहेत.\nआता सरकार ई-चार्जिंग स्टेशन लावण्यासाठी देणार सब्सिडी; जाणून घ्या डिटेल्स\nपालकांनो अभ्यासासोबतच मुलांना शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; नक्की होतील यशस्वी\nWTC Final : ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/80626/", "date_download": "2021-06-22T11:42:58Z", "digest": "sha1:VXCI4EELILSLQY2MI6YMWGOCTM26WRMA", "length": 14635, "nlines": 201, "source_domain": "lokshahilive.com", "title": "समाजातील विधवा व परित्यक्त्या महिलांना समानतेची वागणूक द्या ; प्रा. सौ.निलीमा माळी – लोकशाही", "raw_content": "\nसमाजातील विधवा व परित्यक्त्या महिलांना समानतेची वागणूक द्या ; प्रा. सौ.निलीमा माळी\nभडगाव (प्रतिनिधी) : जोशाबा सरकार युवा मंडळ नवापूर आयोजित रमाबाई आंबेडकर जयंती निमित्ताने जानकीनगर येथे सायंकाळी सहा वाजता विधवा व परित्यक्त्या महिलांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यात नवापूर शहरातील विधवा व परित्यक्ता महिलांना एकत्रित करून त्यांच्यासाठी स्नेहमिलन आयोजित करून त्यांना स्नेहवस्त्र गुलाब पुष्प व सावित्रीबाई फुले यांच्या पुस्तिक देऊन सत्कार करण्यात आला.\nया माध्यमातून सुखदुःखाची देवाण-घेवाण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व महिलांना समान अधिकार असतात त्यांच्यावरील अचानक निर्माण झालेली परिस्थिती महिलांचा आनंद हिरावून घेऊ ��कत नाही म्हणून अशा निराधार महिलांना समाजात समान स्थान देण्याची गरज असल्याचे जोशाबा सरकार युवा मंडळाच्या सचिव नीलिमा माळी यांनी सांगितले. सदर कार्यक्रमात डॉ मंदा मोरे यांनी अभिप्राय व्यक्त करताना संवेदनशील आठवणींना उजाळा दिला. जुन्या पूर्वापार चालत आलेल्या रुढींना झुगारून आपण सौभाग्याचे सर्व अलंकार परिधान करावेत अशी विनंती याप्रसंगी करण्यात आली.\nविधवापण किंवा परितक्त्या असणं हा आपला दोष नसून अचानक ओढवलेली परिस्थिती असल्याचे सर्व महिलांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ नितीनकुमार माळी यांनी केले असून त्यांनी जमलेल्या सर्व महिला भगिनींचे कृतज्ञता व्यक्त केली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा डॉ मंदा मोरे, मंगला पाटील, इंदुबाई पाटील, मंगलाबाई पाटील, कल्पना पाटील, लताबाई हिरे, विजयाबाई खैरनार, मीराबाई महारु, सुमित्रा कांबळे त्याचप्रमाणे जमलेल्या सर्व विधवा व परित्यक्त्या महिला तसेच जोशाबा सरकार युवा मंडळाच्या सर्व संचालकांनी परिश्रम घेतले\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nराष्ट्रवादी ची संवाद यात्रा ११ रोजी पारोळ्यात\nअसे रत्न देशात कुठेही सापडणार नाहीत ; देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका\nडेल्टा प्लस कोविड विषाणूचे जिल्ह्यातील सर्व रुग्ण ठणठणीत\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nअसे रत्न देशात कुठेही सापडणार नाहीत ; देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका\nडेल्टा प्लस कोविड विषाणूचे जिल्ह्यातील सर्व रुग्ण ठणठणीत\nखामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली, पथदिवे बंद असल्याने चोरांचे फावले\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी ��ातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/81913/", "date_download": "2021-06-22T11:19:51Z", "digest": "sha1:44O62HLP5L53NZGPCLUQ25ZLB7ODDERP", "length": 13709, "nlines": 201, "source_domain": "lokshahilive.com", "title": "यावलसह विविध कोरोना विषयी बिडच्या समता कला पथकाव्दारे जनजागृती मोहीम – लोकशाही", "raw_content": "\nयावलसह विविध कोरोना विषयी बिडच्या समता कला पथकाव्दारे जनजागृती मोहीम\nयावल (प्रतिनिधी) : प्रादेशिक लोक कला ब्युरो पुणे व महाराष्ट्र आणी गोवा राज्य माहीती आणी प्रसारण मंत्रालय यांच्या माध्यमातुन जळगाव जिल्ह्यातील विविध ठीकाणी कोरोना विषाणु संसर्गा विषयी लोककला पथकाच्या वतीने नागरीकांमध्ये जनजागृती महाअभीयान राबविले जात आहे.\nजगासह संपुर्ण देशात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीच्या संकटाशी लढा देण्यासाठी शासनाच्या वतीने आरोग्य विभागाच्या वतीने तथा विविध पातळीवर कोरोना संसर्गा विषयी जनजागृती मोहीम राबवली जात आहे . दरम्यान भारत सरकार गीत आणी नाट्य विभाग संलग्न समता कला पथक बिडच्या वतीने आज यावल शहरातील जुन्या तहसील कार्यालया समोर, बुरूज चौक मध्ये कोरोना विषाणु संसर्गा विषयी जनजागृती मोहीम राबवली जात असुन , या कोरोनाविषयी जनजागृती मोहिमेस नागरीकांच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे . या कला पथकाच्या माध्यमातुन जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड ,रावेर, यावल, चोपडा ,अमळनेर या ठीकाणी या पथकाच्या माध्यमातुन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलीत.\nयात समता कला पथक बीड च्या वतीने या लोक कला पथकाच्या जनजागृती महाअभीयानात शाहीर मीना कांडेकर, आनंद डोळस , युवराज डोळस, अरूण कांबळे , सुशिला पाखे, गीरीष लटींगे , ज्ञानेश्वर शिंदे यांचा या कोरोना संसर्गा विषयी जनजागृती अभीयानात सहभाग आहे.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nकोरोना चा वाढता प्रभाव लक्षात घेता पहूर येथे विनामास्क फिरणार्या २४ जणांवर दंडात्मक कारवाई\nशिक्षक सेना संघटनेतर्फे उज्जैनकर यांचा सत्कार\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशिक्षक सेना संघटनेतर्फे उज्जैनकर यांचा सत्कार\nखामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली, पथदिवे बंद असल्याने चोरांचे फावले\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी र���ंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/9430", "date_download": "2021-06-22T11:52:15Z", "digest": "sha1:4AHIN7OHVHMQDU4TTWGQ7ZOHWWN4GVXB", "length": 14899, "nlines": 145, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Vidarbha । विदर्भात 12 ते 14 जूनदरम्यान मॅान्सूनचं आगमन होणार | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\n विदर्भात 12 ते 14 जूनदरम्यान मॅान्सूनचं आगमन होणार\n विदर्भात 12 ते 14 जूनदरम्यान मॅान्सूनचं आगमन होणार\nनागपूर ब्युरो : महाराष्ट्राच्या विदर्भात 12 ते 14 जूनदरम्यान मॅान्सूनचं आगमन होणार आहे. नागपूर हवामान विभागानं असा मॅान्सुनचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने मान्सूनचा एकंदरित अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार यंदा मान्सून काळात देशात सरासरीच्या 101 टक्के तर विदर्भात 106 टक्के पर्जन्यमानाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.\nयंदा मान्सून 30 मे रोजी केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, काही कारणांमुळे मान्सून आगमनाला उशीर झाला आहे. मान्सूनच्या आगमनाला उशीर होत असून गेल्या पंधरा दिवसात दोन चक्रीवादळांनी हजेरी लावली आहे. याचा विपरित परिणाम मान्सूनवर परिणाम होणार का अशी चिंता सतावत होती. मात्र, हवामान खात्याने मंगळवारी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार यंदा देशात पावसाची स्थिती उत्तम राहणार आहे.\nयंदा देशात मान्सून काळात सरासरीच्या तुलनेत 101 टक्के पर्जन्यमानाची अपेक्षा आहे. मध्य भारतात तर 106 टक्के पर्जन्यमानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातसुद्धा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाच्या 4 टक्के कमी अधिक प्रमाणात पाऊस होतो. त्यामुळे यंदा विदर्भात नक्कीच सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.\nगडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातून करणार प्रवेश\nनागपूर हवामान विभागानं असं देखील म्हट्लं आहे की गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातून मॅान्सुन विदर्भात प्रवेश करणार. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण विदर्भात धानाची शेती केली जाते. याकरिता चांगला पाऊस लागतो. आजपासून विदर्भाच्या बऱ्याच भागात पुर्वमौसमी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. 11 तारखेला पूर्व विदर्भात चांगला पाऊस पडणार असे देखील हवामान विभागानं म्हटले आहे.\nPrevious articleNagpur | तालुका भाजयुमो अध्यक्षपदी हरीश कंगाली\n खासदार नवनीत राणा यांच जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने केलं रद्द\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nनागपूरमधील प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाचे देशात अनुकरण होईल\n विदर्भात कोरोनाचा नवा स्ट्रेन नाही; आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण\nअमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यांत कोरोना प्रादुर्भाव असलेल्या भागात तातडीने कंटेनमेंट झोन जाहीर करा\nशरद पवार-प्रफुल्ल पटेल की अमित शाह से मुलाकात की खबरों को नवाब मलिक ने...\nआत्मनिर्भर खबर - March 28, 2021\nनामप्रविप्राचे नवे आयुक्त म्हणून मनोज सूर्यवंशी यांनी स्वीकारला पदभार\nमार्केटिंग छोड़ चुनी आत्‍मनिर्भरता की राह\nआत्मनिर्भर खबर - August 5, 2020\n कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा – डॉ. संजीव कुमार\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-girna-dam-going-one-hundred-percent-36134", "date_download": "2021-06-22T11:37:14Z", "digest": "sha1:QPZKQCHYTLWWAUAC6N2FFUC7WVYTTYVE", "length": 15582, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi water of Girna dam going to one hundred percent | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगिरणा धरणातील पाण्याची शंभर टक्क्यांकडे वाटचाल\nगिरणा धरणातील पाण्याची शंभर टक्क्यांकडे वाटचाल\nशनिवार, 12 सप्टेंबर 2020\nजळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत अनेक धरणांच्या लाभक्षेत्रात पाऊस झाला आहे. गिरणा धरणातील साठाही वाढत आहे. तसेच तापी नदीवरील हतनूर धरणातही पाण्याची आवक वाढली आहे.\nजळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत अनेक धरणांच्या लाभक्षेत्रात पाऊस झाला आहे. गिरणा धरणातील साठाही वाढत आहे. तसेच तापी नदीवरील हतनूर धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे पिकांची स्थिती बिकट बनत आहे. परंतु, धरणांमधील जलसाठा वाढत आहे.\nचाळीसाव व नाशिक जिल्ह्याच्या सिमेनजीकच्या गिरणा धरणातील जलसाठा गेल्या दोन दिवसांत वाढला आहे. तो शुक्रवारी (ता.११) दुपारी ९० टक्क्यांपर्यंत पोचला. गिरणा धरणाची एकूण साठवण क्षमता १८.४८ टीएमसी आहे. त्यात सुमारे १७ टीएमसी एवढा जलसाठा झाला आहे. या धरणातील जलसाठा १०० टक्के होऊ शकतो, असा अंदाज आहे. या धरणामुळे जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्राला रब्बी हंगामात सिंचनासाठी लाभ होतो.\nजामनेर तालुक्यातील वाघूर धरण १०० टक्के भरले आहे. त्यातून विसर्ग सुरू असून, वाघूर नदीला पूरस्थिती आहे. वाघूरमुळे जामनेर, भुसावळ व जळगाव या तालुक्यांना लाभ होतो. वाघूर धरणाची साठवण क्षमता ८.७६ टीएमसी एवढी आहे. तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणातील साठा सतत वाढत आहे. त्यात गुरुवारी (ता.१०) सकाळी ७९ टक्के जलसाठा होता. परंतु, धरणाचे लाभक्षेत्र असलेल्या सातपुडा पर्वत, मध्य प्रदेशमधील बैतुल व इतर भागात गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे धरणाची पाणीपातळी वाढली.\nधरणाची धोकापूर्व पातळी २१३ मीटर एवढी आहे. गुरुवारच्या जोरदार पावसात धरणाची पातळी २३१.०८ मीटर एवढी झाली. यामुळे पाण्याचा अतिवेगवान विसर्ग तातडीने सुरू करावा लागला. शुक्रवारी धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले. कुठल्याही वेळी विसर्ग सुरू होऊ शकतो. तापी नदीला यंदा तिसऱ्यांचा चांगला पूर आला आहे.\nजळगाव jangaon धरण ऊस पाऊस नाशिक nashik रब्बी हंगाम सिंचन पूर floods भुसावळ सकाळ पाणी water\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...\nजनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...\nखानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...\nनांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...\nपरभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...\nदेशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...\nकांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...\nअन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...\nआंबेओहळ प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...\nवनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...\nनुकसान टाळण्यासाठी मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...\nयवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...\nसांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...\nसूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...\nप्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...\nकाळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...\nसंत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमर���वती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...\nमॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...\nशेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bihar-election-criminals-contesting-election-bihar-361612", "date_download": "2021-06-22T11:39:21Z", "digest": "sha1:LEWI5KTVA632NWJNWBPKLVQ63FKPGU3R", "length": 18938, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गुन्हेगारांची 'बिहार निवडणूक'; २० जणांवर महिला अत्याचार, २१ जणांवर हत्येचे गुन्हे", "raw_content": "\nबिहार विधानसभा निवडणूकीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांचे प्राबल्य असल्याचे बिहार इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिसर्च (एडीआर) या संस्थांच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.\nगुन्हेगारांची 'बिहार निवडणूक'; २० जणांवर महिला अत्याचार, २१ जणांवर हत्येचे गुन्हे\nनवी दिल्ली- गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना राजकीय पक्षांनी निवडणूकीत उमेदवारी देऊ नये या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे सरसकट उल्लंघन बिहार विधानसभा निवडणूकीत झाले असून राष्ट्रीय जनता दल, भाजप, संयुक्त जनता दल, लोक जनशक्ती पक्ष, काँग्रेस या सर्वच पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. पहिल्या टप्प्यातील 1064 पैकी 31 टक्के उमेदवारांवर गुन्ह्यांची नोंद असून 29 जणांवर महिलांवरील अत्याचाराचे तर 21 जणांवर हत्येचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.\nबिहार विधानसभा निवडणूकीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांचे प्राबल्य असल्याचे बिहार इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिसर्च (एडीआर) या संस्थांच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. आज पत्रकार परिषदेत हे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांमधील 71 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी रिंगणात असलेल्या 1066 पैकी 1064 उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. यातील 328 म्हणजे 31 टक्के उमेदवारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असून 23 टक्क्यांविरोधात म्हणजेच 244 जणांविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे 375 उमेदवार (35 टक्के) कोट्यधीश असून त्यांची सरासरी संपत्ती प्रती उमेदवार 1.99 कोटी रुपये आहे.\nजगाला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं; कोरोना रुग्णांबाबत केंद्राने दिली माहिती\nगुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे सर्वाधिक म्हणजे 41 पैकी 30 उमेदवार आहेत. तर पार्टी विथ डिफरन्स म्हणविल्या जाणाऱ्या भाजपचे 29 पैकी 21 उमेदवार आहेत. या व्यतिरिक्त लोकजनशक्ती पक्षाचे 41 पैकी 24, काँग्रेसचे 21 पैकी 12 संयुक्त जनता दलाचे 35 पैकी 15 आणि बहुजन समाज पक्षाचे 26 पैकी 8 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. यातील 29 उमेदवारांवर महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे असून तीन उमेदवारांवर बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर 21 उमेदवारांवर हत्येच्या गुन्ह्यांची नोंद आहे.\nदरम्यान, राष्ट्रीय जनता दलाच्या 41 पैकी 39 उमेदवार कोट्यधीश आहेत. तर जदयुचे 31 पैकी 31, भाजपचे 29 पैकी 24, लोकजनशक्ती पक्षाचे 41 पैकी 30, काँग्रेसचे 21 पैकी 14 आणि बहुजन समाज पक्षाचे 26 पैकी बारा उमेदवार करोडपती आहेत.\nBihar Election - शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीही उतरणार बिहारच्या रणांगणात; पण युती नाहीच\nपाटना - बिहारच्या निवडणुकीत आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसुद्धा उतरणार आहे. एनसीपी बिहारमध्ये स्वबळावर लढणार असून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्टार प्रचारक असणार आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की, बिहारमध्\nराहुल गांधींनी शेअर केला मोदींची खिल्ली उडवणारा व्हिडिओ\nनवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांचा डेन्मार्कच्या पंतप्रधानांबरोबरील चर्चेदरम्यानचा एक व्हिडिओ राहुल गांधी यांनी शेअर करत आमच्या पंतप्रधानांना काही समजत नाही, असे म्हटले आहे. 'खरा धोका हा\nबिहारमध्ये हिंदीतून प्रचार आणि मांडणार भाजपच्या बंडखोरीचा मुद्दा : पालकमंत्री पाटील\nजळगाव : शिवसेनेवर भाजपकडून हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून होणाऱ्या टीकेबाबत आम्ही बिहारमध्ये हिंदीतून प्रचार करू, म्हणून विरोधक टीक��� करत आहेत. पण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. आम्ही हिंदुस्थानात असतो, तेव्हा हिंदुस्थानी असतो आणि महाराष्ट्रात असतो तेव्हा मराठी असतो. शिवसेनाप्रमुख\nकाँग्रेसला शालजोडीतले हाणत प्रफुल्ल पटेल यांनी दिला स्वबळाचा नारा\nमुंबई, ता. 13 - राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रदेश कार्यालयात माध्यमांना दिली. काँग्रेस इतर पक्षांना महत्त्व देत नसल्याचा टोलाही प्रफुल्ल पटेल यांनी हाणला आहे.\nबिहार निवडणुकीसाठी नगरचे विनायक देशमुख निरीक्षक\nनगर : अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा बिहार निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख रणदीप सुरजेवाला व निमंत्रक मोहनप्रकाश यांनी काल फोनवर कळविल्याचे देश\n'महाराष्ट्रातील फडणवीसांचे पंटर पचकले, वर्षभरापूर्वीचे दुःख विसरायला ते तयार नाही' - संजय राऊत\nमुंबई - बिहार निवडणूकांमद्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे. भाजपने नितीश कुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले. बिहारच्या निवडणूकीत ज्यांचे नेतृत्व उजळून निघाले ते सर्वात मोठ्या पक्षाचे नेत तेजस्वी विरोधी पक्षात बसले. महाराष्ट्रातही सर्वात मोठा पक्ष विरोधात बसला. त्याचेच प्रतिबिंब बिह\nठाण्यातील 206 ग्रामपंचायतीत कोरोनामुक्तीचा हिरवा झेंडा; 45 गावांमध्ये कोरोनाचा शिरकावही नाही\nठाणे : ठाणे जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये 28 दिवसांत एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही, अशा ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात हिरवा झेंडा लावणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून जाहीर करण्यात आले होते. त्याला ग्रामपंचायतींनीही सकारात्मक प्रतिसाद देत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययो\nबिहार निवडणूक - माजी DGP गुप्तेश्वर पांडेंवर भारी पडला माजी पोलिस कॉन्स्टेबल\nबिहार निवडणूक पाटणा - Bihar Election 2020 बिहारच्या निवडणुकीत तिकीट मिळविण्यात एका माजी पोलिस कॉन्स्टेबलने राज्याचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे यांच्यावर मात करून उमेदवारी मिळविली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात व���दग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या\nBihar Election : राजदच्या दिवंगत रघुवंश प्रसाद सिंहाच्या मुलाचा जेडीयूत प्रवेश\nपाटना : बिहार निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असातनाच अनेक उलथापालथी घडत आहेत. येत्या महिन्याभरातच निवडणुका पार पडणार आहेत. अशातच आणखी एक राजकीय उलथापालथ समोर आली आहे. लालू प्रसाद यादव यांचे जेष्ठ सहकारी राहिलेले दिवंगत नेते रघुवंशप्रसाद सिंह नुकतेच निधन झाले होते. त्यांच्य निधनाला लालू\nबिहारमध्ये एनडीएचं जागावाटप ठरलं; जदयू 122 तर भाजप 121 जागांवर लढणार\nपाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआमध्ये (एनडीए) जागा वाटप झाले आहे. 243 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत जदयूला 122 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये जदयू आपल्या कोट्यातून जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाला 7 जागा देणार आहे. त्यामुळे स्वतः जदयू 115 जागांवर निवडणूक लढणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/aadidev-shree-ganesha/?vpage=3", "date_download": "2021-06-22T10:59:05Z", "digest": "sha1:UYTEK63H5YNZSP6LIKNJPSLCRG35X5VJ", "length": 11255, "nlines": 186, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आदिदेव श्री गणेशा !! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ June 22, 2021 ] टपरी नेहमीचीच ठरलेली..\tकथा\n[ June 22, 2021 ] प्रेरणा\tललित लेखन\n[ June 22, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] सारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\tविशेष लेख\n[ June 21, 2021 ] टेलिफोन\tनोस्टॅल्जिया\n[ June 21, 2021 ] स्वप्न स्वरांचे\tकविता - गझल\n[ June 21, 2021 ] डायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] तिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\tयुवा-विश्व\n[ June 21, 2021 ] गुलज़ार समजून घेताना…\tपरिक्षणे - परिचय\n[ June 21, 2021 ] कृतज्ञता – एक कौटुंबिक संस्कार\tवैचारिक लेखन\n[ June 21, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २७)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] मराठी ‘माय’\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] जगप्रसिद्ध आयबीएम कंपनी\tउद्योग / व्यापार\n[ June 20, 2021 ] हुक्का पार्लर\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] प्रेरणा\tवैचारिक लेखन\n[ June 20, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २६)\tललित लेखन\nHomeअध्यात्मिक / धार्मिकआदिदेव श्री गणेशा \nSeptember 19, 2019 श्वेता संकपाळ अध्यात्मिक / धार्मिक, कविता - गझल, संस्कृती\nमहाबली बालेश अससी तूच दुरजा,\nमहं महामती अंबिकेय श्री गणेशा,\nअवतरी सुरेख अंगमळी गौरीनंदन,\nशार्दुल मनोमया तुज साष्टांग वं���न…\nॠध्दी सिध्दी द्वि सुंदर पत्नी,\nपार्वती अलक्ष इष्ट जननी,\nआखूरथ वाहे, नेसे पितांबरी वस्त्र…\nयशस्वीन तु, भासे हरिद्ररूपी,\nगोल लंबोदर, चतुर्भुज वाढवी किर्ती,\nअवनीश मोहक कनिष्ठ इशानपुत्र,\nशोभले पिता पुत्रासी नाव भालचंद्र…\nशिवानंदन म्हणुनी रूप प्रकटले,\nवरद गजमुख, शुभ्र गजदन्त लाभले,\nअथर्व अवनेश आदिदेव जाहले,\nकवीश गणपती रूद्र प्रिय भावले…\n— कु. श्र्वेता काशिनाथ संकपाळ.\n(काही शब्दांचे अर्थ खालीलप्रमाणे :-\nबालेश :- दुष्टांचा नाश करणारा\nदुरजा :- ज्याचा कुणी विनाश करु शकत नाही असा\nमहामती :- बुध्दीची देवता\nअंबिकेय :- पर्वतावर निवास करणारे ईश्र्वर\nमनोमया :- भक्तांचे ह्रदय जिंकणारा\nअलक्ष :- ईश्वर, देव\nइष्ट :- आवडती या अर्थाने\nआखूरथ :- मुषक (उंदिर) वाहन असलेला\nयशस्वीन:- आनंद आणि यश घेऊन येणारा ईश्वर\nहरिद्ररूपी :- सोनेरी त्वचा असलेला.\nचतुर्भुज:- चार हात असलेला.\nअवनीश:- सगळ्या जगावर राज्य करणारा.\nअथर्व:- सर्व अडथळे पार करणारा\nअवनेश :- धरतीचा अधिपती.\nआदिदेव:- ज्या देवतेची सर्वात आधी उपासना केली जाते असा\nकवीश :-श्री. गणेशाचे नाव.\nरूद्रप्रियं:- शिव प्रिय असा तो श्री गणेश ., ई.)\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\nसारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\nडायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\nतिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/42-persons-arrested-from-an-illegal-call-centre-from-peeragarhi-nrvk-67204/", "date_download": "2021-06-22T10:20:04Z", "digest": "sha1:CQCCCS4LX53XSZSPWMHZJ5Z7AMGVM2EQ", "length": 11334, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "42 persons arrested from an illegal call centre from Peeragarhi nrvk | फक्त बॉसलाच नाही तर स्टाफलाही माहित हो��े की ते खुप मोठा गुन्हा करतायत; शेवटची सगळेच पकडले गेले | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nही असली कामं चालतात का कॉल सेंटरमध्येफक्त बॉसलाच नाही तर स्टाफलाही माहित होते की ते खुप मोठा गुन्हा करतायत; शेवटची सगळेच पकडले गेले\nदिल्ली : दिल्ली पोलिसांनी पीरागढी येथील एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. याठिकाणी अवैधरित्या माहिती गोळा करुन अमेरिकेतील नागरीकांची फसवणुक केली जात होती. फक्त बॉसलाच नाही तर स्टाफलाही माहित होते की ते खुप मोठा गु्न्हा करतायत. मात्र, तरी देखील ते हे काम करत होते.\nया प्रकरणी कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या ४२ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच ९० हून अधिक डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. तसेच ४.५ लाखांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.\nमोबाइल फोनद्वारे अमेरिका, कॅनडामधील नागरिकांना लक्ष्य करत, कोट्यवधी डॉलर्सना गंडविले आहे. महसूल सेवा, युएसए सिटिझनशिप किंवा इमिग्रेशन अधिकारी असल्याचे भासवून सरकारकडे थकबाकी रक्कम न भरल्यास अटक, तुरुंगवास, दंड, हद्दपारीची भीती घालून पैसे उकळत होते. यात, डाटा ब्रोकर आणि अन्य स्रोतांकड़ून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही फसवणूक सुरू होती. बिटकॉइन्समार्फत पैसे हस्तांतरित करण्यासाठी धमकावले जात होते.\nबॉसने या कर्मचाऱ्यांना टार्गेट दिले होते. अधिकाअधिक लोकांना जाळ्यात ओढणाऱ्या कर्मचाऱ्याला चांगला मोबदला दिला जात होता. अखेरीस दिल्ली पोलिसांनी या कॉल सेंटरवर कारवाई केली आहे.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्य��� 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajyaseva.com/course-category/combined/", "date_download": "2021-06-22T10:53:29Z", "digest": "sha1:T4MNYNHK4G2T6V3S3QPKNBNDDJ3T6RDI", "length": 5589, "nlines": 212, "source_domain": "www.rajyaseva.com", "title": "Courses - Rajyaseva Academy MPSC UPSC", "raw_content": "\nहा फॉउंडेशन बॅच चा कोअर कोर्स आहे. या कोर्स चा प्रमुख उद्देश्य PSI, STI, ASO या परीक्षा आहेत. कोर्स ची व्हॅलिडिटी ३ वर्षांपर्यंत असेल....\nEnglish Grammar – इंग्रजी व्याकरण\nहा मराठी व्याकरण हा भाषाविषयाचा कोर्स आहे. या कोर्स चा प्रमुख उद्देश्य MPSC आणि Combined या परीक्षा आहेत. कोर्स ची व्हॅलिडिटी ३ वर्षांपर्यंत असेल....\nMaths and Reasoning – गणित आणि बुद्धिमत्ता\nहा गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा कोर्स आहे या कोर्स चा प्रमुख उद्देश्य UPSC, MPSC आणि कम्बाइन्ड या परीक्षा आहेत. कोर्स ची व्हॅलिडिटी ३...\nहा भारतीय सरकारी योजना या विषयाचा कोर्स आहे या कोर्स चा प्रमुख उद्देश्य UPSC, MPSC आणि कम्बाइन्ड या परीक्षा आहेत. कोर्स ची व्हॅलिडिटी ३...\nहा प्रायोगिक तत्वावर सुरु केलेला एक कोर्स आहे. अश्याप्रकारचे मोफत कोर्सेस डिसेंबर पासून सुरु होतील.\nPrevious Year Current Affairs Marathon – गत वर्षीच्या चालूघडामोडींचे मॅरथॉन\nया कोर्स मधून फेब्रुवारी २०१९ ते ऑगस्ट २०२० अश्या १.५वर्षाच्या सर्व महत्वाच्या चालूघडामोडी तुम्हाला सखोल शिकवल्या जा���ार आहेत. या कोर्स चा प्रमुख उद्देश्य UPSC,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1523", "date_download": "2021-06-22T10:01:54Z", "digest": "sha1:Z4OD5YFVWAO5IKCHETHTIDSCB22BQFBS", "length": 14834, "nlines": 224, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गणित : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गणित\nगोष्ट सांगा आणि गणित शिकवा .... 8\nमाझ्यासाठी विंडो सीट बुक कराल का प्लिज एरेटॉसथिनिस काका सायलीने पटकन आपला क्लेम लावला.\nमला पण ... चिंट्याने सूर मिसळला. नेहा आणि सॅमीच्या मनातही हेच होत, पण स्वभावामुळे बोलले नाही इतकेच.\nआत्ता पर्यंत: अंतराळात भ्रमण करून ज्ञानाच्या सीमा वाढवण्याच्या मोहिमेवर टीम पुणेला आय आर एस आर्यभट्टवर कॅप्टन नेमोंनी सहकारी म्हणून स्वीकारलं होतं. सध्या त्रिकोणी ग्रहावर... एरेटॉसथिनिस काकाबरोबर समद्वीभुज खंडाकडे जायला निघाले...\nRead more about गोष्ट सांगा आणि गणित शिकवा .... 8\nगोष्ट सांगा आणि गणित शिकवा .... 7\n13 मे रोजी दु. 12:31 वा. पुण्यात तुमची सावली \"गायब\" होईल\n खाली लिंक्स आणि सविस्तर माहिती दिली आहे ती बघा.\nRead more about गोष्ट सांगा आणि गणित शिकवा .... 7\nगोष्ट सांगा आणि गणित शिकवा... 6\nTo every problem, there is a most simple solution. हे चिंट्या जितके सहज म्हणाला, तितके सहज उत्तर मिळेल याची कुणालाच खात्री नव्हती. पण शोधले तर पाहिजेच\nगोष्टीचा आधीचा भाग.... इथे टिचकी मारा\nRead more about गोष्ट सांगा आणि गणित शिकवा... 6\nगोष्ट सांगा आणि गणित शिकवा... 5\nनेहा, चिंट्या सायली तिघे ही चक्रावले... सॅमीने त्याचा खुर्चीच्या मागे, त्याला न दिसणाऱ्या दिव्याचा रंग कसा ओळखला असेल कॅप्टन नेमोंच्या उत्तरात काय क्लु होता कॅप्टन नेमोंच्या उत्तरात काय क्लु होता काय दिसले असेल त्यांना\nगोष्टीचा आधीचा भाग .... इथे टिचकी मारा\nRead more about गोष्ट सांगा आणि गणित शिकवा... 5\nगोष्ट सांगा आणि गणित शिकवा... 4\n“मला तर वाटलं भूत काका मुलांना छळायला फक्त गणिताचेच प्रॉब्लेम विचारतात ही काय नवीन गेम टाकताहेत ही काय नवीन गेम टाकताहेत” चिंट्या वैतागून म्हणाला ... मुलांना यंदा प्रश्नच समजत नव्हतं. पुन्हा पुन्हा वाचत होते... अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते... काय करायचं आहे आपल्याला” चिंट्या वैतागून म्हणाला ... मुलांना यंदा प्रश्नच समजत नव्हतं. पुन्हा पुन्हा वाचत होते... अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते... काय करायचं आहे आपल्याला\nRead more about गोष्ट सांगा आणि गणित शिकवा... 4\nगोष्ट सांगा आणि गणित शिकवा ... ३\nघाबरलेली मुलं एकमेकांना बिलंगुनच उभी होती. आजूबाजूला बघून कानोसा घेत होती. भिंतीवरची अक्षरं दिसत होती पण कोणी वाचत नव्हते...\nगोष्टीचा आधीचा भाग ... इथे टिचकी मारा\nRead more about गोष्ट सांगा आणि गणित शिकवा ... ३\nमी ती पटापट पुसली\nमनाचा शिक्षक आहे थोर\nझाली पळता भुई थोडी\nमाझे मनच होऊनी मैत्र\nआता माझी शिकवणी घेई\nनवे अनुभव बांध गाठीला\nमी आहेच तुझ्या सोबतीला\nबालभारतीचे मराठी संख्यावाचनाचे नवे नियम\nमहाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने मराठी क्रमांक शिकवताना ते दहा दोन(१२) , दहा आठ(१८), तीस दोन(३२) असे शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.\nविद्यार्थ्यांना क्रमांकातील जोडाक्षरे जमत नाहीत म्हणुन हे सोपे केले आहे असे त्यांचे म्हणने आहे.\nहा निर्णय घेताना भाषातज्ञांना, पालकांना व शिक्षकांना विश्वासात घेतले होते का त्यांचे मत विचारले होते का\nकाही सर्वेक्षण केले होते का त्याचा सँपल साईझ किती\nया प्रयोगाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होणार त्याची जबाबदारी कुणाची\nRead more about बालभारतीचे मराठी संख्यावाचनाचे नवे नियम\nझळाळलं गं वरून, अंधारलं आतमंदी...\nमीराचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं. ऑस्ट्रेलियाला जाऊन MS केलं आणि तिकडेच पुढे PhD देखील करण्याची तिची इच्छा होती. पण आई-वडिलांच्या मते वय वाढत चालल्याने आता तिच्या लग्नाचं बघायला सुरुवात करणं आवश्यक होतं. 'तुझं कुठं काही आहे का आत्ताच सांग बाई नंतर अभ्रूचे धिंडवडे नकोत आमच्या.' असं तिच्या वडिलांनी विचारल्यावर तिचं कोणावरही प्रेम नाही किंवा तिच्या मनात देखील कोणी नाही असे सांगताच 'आम्ही आता तुझ्यासाठी स्थळ बघायला मोकळे, हो की नाही' असे तिच्या वडिलांनी विचारले. जरा नाराज होऊनच तिने 'हो' म्हणून सांगितले. तिला पुढे अजून शिकायचं होतं. अगदी परदेशातच नाही तर भारतात सुद्धा तिला चाललं असतं.\nRead more about झळाळलं गं वरून, अंधारलं आतमंदी...\nसाधी-सोपी गणित शिकवणारी साईट वा पुस्तके हवी आहेत.\nमाझी मुलगी ५ वी मध्ये आहे. गणितात तिला उत्तम मार्क्स असुनही ती त्यात रस दाखवत नाही. त्यामुळे वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये मागे पडते. नेट वर आपल्याला हवी ती माहिती मिळु शकते पण मराठी वा ईंग्लिश मध्ये गणित सोपे करुन समजवणारी पुस्तके आहेत का कुणी वापरली आहेत का कुणी वापरली आहेत क��� असल्यास इथे कृपया माहिती द्यावी ही विनंती.\nRead more about साधी-सोपी गणित शिकवणारी साईट वा पुस्तके हवी आहेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thehealthsite.com/marathi/diseases-conditions/shatavari-benefits-for-skin-and-hair-natural-remedies-in-marathi-808311/", "date_download": "2021-06-22T10:28:47Z", "digest": "sha1:H6ZIKY4BVHXVD24LH6K4CVAREMUVJWC7", "length": 13298, "nlines": 149, "source_domain": "www.thehealthsite.com", "title": "Beauty Benefits of Shatavari: त्वचा आणि केसांसाठी शतावरीचे फायदे |", "raw_content": "\nBeauty Benefits of Shatavari: त्वचा आणि केसांसाठी शतावरीचे फायदे\n'शतावरी' या शब्दाचा शब्दश: अर्थ 'शंभर पती असणारी स्त्री' असा होतो. शतावरी ही औषधी वनस्पती फार पूर्वीपासून स्त्रिच्या शरीरात पुनरूत्पादनासाठी वापरली जाते.\nशतावरी (Shatavari) हे एक आयुर्वेदीक औषधी आहे. इंग्रजीत त्याला एसपरॅगस (Asparagus) असं संबोधलं जातं. तर ‘शतावरी’ या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘शंभर पती असणारी स्त्री’ असा होतो. शतावरी ही औषधी वनस्पती फार पूर्वीपासून स्त्रिच्या शरीरात पुनरूत्पादनासाठी वापरली जाते. (shatavari benefits in Marathi) शतावरी एक पर्णहीन, काटेरी, बहुवार्षिक आरोहिणी वेल आहे. त्याची लांबी 1-2 मीटर असते. आयुर्वेदेत शतावरीची महत्त्व सांगण्यात आलं आहे. त्याला एक आरोग्यदायी वनस्पती देखील मानलं जातं. Also Read - Covid-19 Third Wave: महाराष्ट्रात चिंता वाढली पुढच्या काही आठवड्यात येणार कोरोनाची तिसरी लाट\nआयुर्वेदामध्ये शतावरीला (Ayurvedic Medicine shatavari) स्त्रियांसाठी शक्तीवर्धक औषध मानले आहे. कारण, यामुळे स्त्रियांच्या प्रजननक्षमतेवर प्रभाव पडतो. मासिक पाळी येण्याअगोदरचा आणि मोनोपॉजनंतरचा त्रास कमी करण्यास शतावरी मदत करते. स्तनपान देणाऱ्या मातांचे दूध वाढण्यासाठीही शतावरी उपयुक्त आहे. शतावरी प्रामुख्याने भारत व श्रीलंका या देशांत पाहावयास मिळते. Also Read - Yami Gautam Beauty Secret: चेहऱ्यावर लावते तांदळाचा मास्क आणि ओठांवर साजूक तूप\nशतावरीच्या मुळामध्ये शतावरीन 1-4 आणि सर्सेपोजीनीन नामक सॅपोनीनचे 4 घटक असतात. शतावरीमध्येरूटिन, क्वेर्टेसिन आणि केमफ्युरोल नामक फ्लॅवेनोइड घटक असतात. तसेच ते एक एंटीऑक्सिडेंट, एंटीकॅन्सर देखील आहे. लिव्हरच्या आजारावर ते रामबाण औषध आहे. हृदयविकार, वजन कमी करण्य��त फायदेशीर ठरतं. कारण त्यात विरघळणारे आणि अविरघळणारे फायबर असतात. बहुगुणी शतावरीचे अनेक फायदे आहेत. आज आम्ही आपल्याला शतावरीचे त्वचा आणि केसांसाठी काय फायदे आहेत, याबाबत माहिती घेऊन आलो आहे. (shatavari benefits for skin and hair)…. Also Read - Covid 19 Recovery Tips: कोरोनातून बरे झाल्यानंतर काय खावं आणि काय प्यावं\nएंटी एजिंग आहे शतावरी\nशतावरीमध्ये एंटीऑक्सिडेंट घटक असल्यामुळे ते एंटी एजिंगचं काम करते. कमी वयात चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्यापासून संरक्षण होते. शतावरीमध्ये असलेल्या क्लिंजिंगमुळे तुम्ही चेहरा, हात-पाय स्वच्छ करण्यासाठी करू शकतात.\nमुरुम नाहिसे करते शतावरी (Shatavari cures pimples)\nतुम्ही मुरुमांनी त्रस्त असाल तर शतावरीच्या मुळांची पेस्ट चेहऱ्यावर लावा. मुरुम नाहिसे होऊन चेहऱ्यावर ग्लो येईल. शतावरी पावडर दूधात मिसळून त्याचा लेप चेहऱ्यावर लावावा. शतावरीमध्ये असलेल्या एंटीऑक्सिडेंट ग्लूटाथियोन नामक घटकामुळे चेहऱ्यावर मुरुम पुन्हा येत नाहीत.\nतुमच्या शरीरावर फोड, पुटकळ्या, घामोळ्या झाल्या आहेत. किंवा त्यांच्या जखमी झाल्या असतील त्यावर तुम्ही शतावरीचा वापर करू शकतात. जखम लवकर भरते. विटॅमिन ई मुळे चेहऱ्यावरील काळे दाग दूर होऊन ग्लो येतो. त्वचेवर उन्हाचा विपरित परिणाम होऊ देत नाही. ओठ काळे पडले असतील तर शतावरी पावडर आणि मध यांची पेस्ट ओठांवर लावावी.\nकेसांसाठी शतावरीचे फायदे (Hair Benefits of Shatavari)\nशतावरीचे केसांसाठी देखील अनेक फायदे आहेत. शतावरी पावडर लावल्यानं केस मजबूत होतात. तसेच त्यांची वाढ देखील उत्तम होते. केस आणखी दाट करण्यासाठी शतावरी आणि अश्वगंधा पाउडर दूधात मिसळून सेवन करावी. केस चमकदार होतात. कोंडा देखील दूर होतो.\n शतावरीचे दुष्परिणामही आहेत… (How to use shatavari on face)\nअस्पॅरॅगसची अॅलर्जी असणाऱ्या लोकांना शतावरीचे सेवन केल्याने अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे अशा लोकांनी शतावरीचे सेवन करणे टाळावे. तसेच हृदयाचे आणि मूत्रपिंडाचे विकार असणाऱ्या लोकांचा अपवाद वगळता शतावरी सर्वांसाठी सुरक्षित मानली जाते. काही लोकांचे शतावरीचे सेवन केल्याने वजन वाढल्याचे लक्षात आले आहे.\n कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कमजोर होऊ शकते इम्युनिटी\nएका मिनिटात दूर करा दातदुखीची भयंकर वेदना, करून पाहा हे घरगुती उपाय\nशिल्पा शेट्टी ने कोरोना से जल्दी स्वस्थ होने के लिए सुझाए ये आसन, जरूर करें नियमित रूप से अभ्यास\nNipah Virus Antibodies in Bats: महाराष्ट्र में चमगादड़ों में मिली निपाह वायरस के खिलाफ एंटीबॉडीज़, नयी स्टडी में हुआ खुलासा\nभारत बायोटेक ने कोवैक्सीन के तीसरे फेज के ट्रायल का डेटा डीसीजीआई को सौंपा: सरकारी सूत्र\nअध्ययन में खुलासा, कोरोना काल में बहुत तेजी से लोग हो रहे हैं मानसिक समस्याओं के शिकार, तनाव, अवसाद से कमजोर होती है इम्यूनिटी\nअगर अचानक पता चले बच्‍चा LGBTQ है तो क्‍या करें इस तरह अच्‍छे पेरेंट्स बनकर कायम करें मिसाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2021/03/manukychya-panyache-fayde.html", "date_download": "2021-06-22T10:53:14Z", "digest": "sha1:XBFZU5KGXICJN4CUM5I7CXTA7W6YEL5C", "length": 8439, "nlines": 59, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "रोज सकाळी अशाप्रकारे प्या मनुक्याचे पाणी, जे होईल ते पाहून तुम्ही देखील चकित व्हाल !", "raw_content": "\nरोज सकाळी अशाप्रकारे प्या मनुक्याचे पाणी, जे होईल ते पाहून तुम्ही देखील चकित व्हाल \nYesMarathi मार्च ०७, २०२१ 0 टिप्पण्या\nबहुतेक लोकांना ड्राई फूट्स पचत नाहीत. यामुळे त्यांच्या बॉडीचे तापमान वाढते. अशामध्ये ते कोणतेही गरम वस्तू डाइजेस्ट करू शकत नाहीत. ड्राई फ्रूट्स आरोग्यासाठी चांगले असतात आणि यामुळे इम्युनिटी देखील वाढते यामुळे हे खाणे देखील जरुरीचे असते.\nअशा स्थितीमध्ये जर ड्राई फ्रूट्स भिजवून खाल्ले तर ते लवकरच पचतात. काही ड्राई फ्रूट्स असे देखील असतात ज्याचे पाणी पिल्याने देखील आपल्या शरीराला फायदे मिळतात. मनुके त्यामधीलच एक ड्राई फ्रूट्स आहे.\nकसे बनवावे मनुक्याचे पाणी\nमनुक्याचे पाणी बनवण्यासाठी १५० ग्रॅम मनुके घ्या आणि हे दोन कप पाण्यामध्ये भिजवत ठेवा. हे पाणी उकळलेले असावे. मनुके या पाण्यामध्ये रात्रभर चांगले भिजू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून कोमट करून घ्या. हे पाणी दररोज सकाळी उपाशी पोटी प्या. पाणी पिल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नये.\nमनुक्याचे पाणी पिण्याचे फायदे\nमनुक्याचे पाणी पिल्याने यकृताची जैवरासायनिक प्रक्रिया सुधारते. यामुळे रक्त देखील साफ होते. इतकेच नाही तर मनुक्याचे पाणी शरीरामधील सर्व विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी मनुक्याचे पाणी फायदेशीर आहे. हे आपल्या बॉडीच्या बेड कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करण्याचे काम करते. यामुळे रक्ताचे शुद्धीकरण चांगल्या प्रकारे होते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर मनुक्याचे पाणी फायदेशीर सिद्ध होऊ शकते.\nसकाळी सकाळी मनुक्याचे पाणी पिल्याने आपल्याला दिवसभरासाठी उर्जा मिळते. असे यामुळे कि मनुक्यामध्ये फ्रुक्टोज आणि ग्लूकोज अधिक प्रमाणात असतात. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या दूर होतात. हे आपल्या पाचन तंत्राला मजबूत बनवण्याचे काम करते.\nमजबूत हाडांसाठी देखील आपण दररोज मनुक्याचे पाणी पिले पाहिजे. यामध्ये असलेले बोरोन आपल्या हाडांच्या निर्मितीसाठी मदत करते. याशिवाय मनुक्यामध्ये कॅल्शियमदेखील असते ज्यामुळे आपली हाडे हेल्दी राहतात. मनुक्याच्या पाण्याने लोहची कमतरता दूर होते. तर रक्त वाढण्यास देखील मनुके मदत करतात.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=38061", "date_download": "2021-06-22T09:54:24Z", "digest": "sha1:EKG4WDA3A33OYYY73L3UX32YYTL2JZAA", "length": 9816, "nlines": 62, "source_domain": "newspcmc.com", "title": "प्राधिकरण विलीनीकरणाच्या निर्णयाविरोधात पी.आय.एल दाखल करणार.. - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीम��टरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nहक्काच्या पगारासाठी राज्य शासनाविरोधात आशा सेविकांचे पुण्यात आंदोलन..\nHome ठळक घडामोडी प्राधिकरण विलीनीकरणाच्या निर्णयाविरोधात पी.आय.एल दाखल करणार..\nप्राधिकरण विलीनीकरणाच्या निर्णयाविरोधात पी.आय.एल दाखल करणार..\nभूखंडवरील श्रीखंड बांधकाम व्यवसायिकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न…\nपिंपरी (दि. ०६. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (PCNDTA) पुणे महानगर विकास प्राधिकरण (PMRDA) मध्ये विलीनीकरणाचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णयला मी विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नक्रमांक २०८३६ द्वारे आवाज उठविला होता एका महानगरपालिका क्षेत्रात दोन प्रशासकीय यंत्रणा नको म्हणून एकीकडे विलिनीकरणाचा प्रस्ताव केला तर पिंपरी चिंचवड महानगरपालिके हद्दीमध्ये (PCNDTA) चे विलीनीकरण करणे, आवश्यक होते परंतु PMRDA मध्ये विलीनीकरण करणे म्हणजे एक प्रकारची पिंपरी-चिंचवड करांची लूट आहे.\nपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अंदाजे सातशे कोटींच्या ठेवी व सुमारे दोन हजार हेक्टर पेक्षा जास्त मोकळ्या जमिनीची अंदाजे वीस हजार कोटींची किमतीचे निधीची उद्योगनागरीच्या विकासासाठी उपयोग वर डल्ला मारून राज्य शासनाच्या वापरा साठी केलेला कुटिल डाव आहे. शासनाने लादलेला विलीनीकरणाचा एकतर्फी निर्णय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकासाला खीळ घालणारा तुगलकी फर्मान आहे. १९७२ साली शेतकऱ्यांच्या जमीन ताब्यात घेऊन औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांना स्वस्त दरात घरकुल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने PCNDTA स्थापन करण्यात आले परंतु मागील पन्नास वर्षांपासून एकीकडे जमीन ताब्यात घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या १���.५ टक्के प्रमाणे मोबदला नाही मिळाला, आणि अधिकृत बांधकामांचे नियमितीकरण, वाढीव बांधकामाचे नियमितीकरण, भूखंड लीज होल्ड फ्री करणे इत्यादी प्रश्न प्रलंबित असताना दुसरीकडे पीएमआरडीए च्या आवाक्याबाहेर झालेल्या भौगोलिक विस्तारात पिंपरी PCNDTA चे विलिनीकरण केल्याने प्राधिकरण च्या विकासाला चालना मिळणे ऐवजी बकाल स्वरूप येण्याची शक्यता आहे.\nPCNDTA च्या ताब्यातील हजारो एकर मोकळ्या जमिनीचे भूखंडवरील श्रीखंड मोठ्या बांधकाम व्यवसायिकाच्या संगनमताने घशात घालण्याकरता राज्य सरकारने केलेला हा जनमताचा विरोधातील लोकप्रतिनिधीना डावलून प्रशासकीयराज आणणारा लोकशाहीविरोधी निर्णय आहे.\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0700-2/", "date_download": "2021-06-22T10:36:53Z", "digest": "sha1:JTBHBUQ5STHJ75E5M6ORV2I6JA2ON65C", "length": 9988, "nlines": 62, "source_domain": "panvelvarta.com", "title": "थ्री स्टार हॉटेल मध्ये पोलिसांनी केले मॉक ड्रील.. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nथ्री स्टार हॉटेल मध्ये पोलिसांनी केले मॉक ड्रील..\nथ्री स्टार हॉटेल मध्ये पोलिसांनी केले मॉक ड्रील.\nपनवेल, दि.28 (वार्ताहर) ः खारघर मधील थ्री स्टार हॉटेल मध्ये अतिरेकी घुसल्याचा संदेश खारघर परिसरात पसरल्याने एकच गोंधळ आणि घबराट निर्माण झाली. पोलीस यंत्रणा सतर्क झाली. तत्काळ बॉम्ब शोध पथकासह मोठा पोलीस फौजफाटा गोळा झाला. लपलेल्या अतिरेक्यांना शोधण्यासाठी सुरु असलेल्या या कोंबिंग ऑपरेशन द्वारे लपलेल्या दोन अतिरेक्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्याचे चित्र हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांचे झोप उडविणारे होते. मात्र, सदर दृश्य म्हणजे पोलिसांनी केलेले ‘मॉक ड्रील’ होते, असे समजल्यावर सर्वांचाच जीव भांड्यात पडला.\nसायन-पनवेल महामार्ग लगत नेहमी गर्दीने गजबजलेल्या खारघर हिरानंदानी पुलजवळील थ्री स्टार हॉटेल मध्ये पोलिसांचे मॉक ड्रील झाले. हॉटेल मध्ये दोन अतिरेकी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क होऊन कामाला लागली. तत्काळ घटनास्थळी बॉम्ब शोध पथक, श्‍वान पथक, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, वाहतुक आणि स्थानिक पोलीस या रंगीत तालीममध्ये सहभागी झाले. हॉटेलमध्ये लपून बसलेल्या अतिरेक्यांचा माग काढण्यासाठी पोलीस यंत्रणेने या परिसराची रेकी करुन कारवाई करण्यासाठी ठिकाणे निश्‍चित केली. त्यानंतर तुकड्यांमध्ये विभागून पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केले. या कोंबिंग ऑपरेशमध्ये दोन अतिरेक्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. खारघर सेक्टर-7 मधील क्रिस्टल प्लाझा इमारतीत थ्री स्टार हॉटेलसह इतर छोटी हॉटेल, चायनीज शॉप, बँक एटीएम, खानावळ, टुरिस्ट बुकिंग दुकाने मिळून जवळपास 200 दुकाने आणि रहिवासी संकुल आहे. क्रिस्टल प्लाझा इमारती शेजारी रॉयप ट्युलिप हॉटेल, विविध शोरुम असल्याने आणि लागूनच सायन-पनवेल महामार्गावर बस थांबा असल्याने या भागात नागरिकांची गर्दी असते. ‘कोरोना’च्या परिस्थितीत अचानक अतिरेक्यांनी हल्ला केल्यास त्यांचा बिमोड करण्यासाठी सदर रंगीत तालीम घेण्यात आले. यावेळी ‘खारघर पोलीस स्टेशन’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, जलद प्रतिसाद पथक प्रमुख मानसिंग दुबल यांच्यासह आग्नशमन आणि वाहतुक पोलीस अधिकारी उपस्थित होते..\n← दि बा पाटील यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ.\nराज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा. →\nमहाराष्ट्र राज्यातील मुदत संपल��ल्या ग्रामपंचायतींना सहा महीन्याची वाढ द्यावी.. सरपंच सेवा संघाची मागणी\nटेंपोतील कॉईलच्या बंडलची चोरी…\nश्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट व पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे गरजवंतांना धान्याचे वाटप\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-shruti-haasan-will-aged-role-in-tigmanshu-film-4576717-NOR.html", "date_download": "2021-06-22T11:06:42Z", "digest": "sha1:EWQBHS5W4UOHDXWCV2NOT3EBKMVVRQNT", "length": 4597, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shruti Haasan Will Aged Role In Tigmanshu Film | तिग्मांशुच्या सिनेमात श्रुती हसन साकारणार मध्यमवयीन स्त्रीची भूमिका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतिग्मांशुच्या सिनेमात श्रुती हसन साकारणार मध्यमवयीन स्त्रीची भूमिका\n'बिछडे सभी बारी बारी' सिनेमामध्ये श्रुती हसन एक तरुणी ते मध्यमवयीन स्त्रीची भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक तिग्मांशु धुलियाच्या या सिनेमात इरफान खान, मनोज वाजपेयी, विद्युत जामवाल आणि अमित साध यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. श्रुतीच्या भूमिकेकडे तिचे वडील कमल हसन यांनी त्यांच्या करिअरमध्ये साकारलेल्या भूमिकांसारखे बघितल्या जात आहे. एवढेच नाही तर, जॉन अब्राहमच्या 'द मॅन फ्रॉम नोवेअर' या कोरियान सिनेमाचा बनवण्यात येणा-या 'रॉकी हँडसम' रिमेकसाठीसुध्दा तिच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यामध्ये तिची भूमिका एका 8 वर्षांच्या मुलीच्या आईची असणार आहे. दिग्दर्शक निशीकांत कामतचा हा सिनेमा फेब्रुवारी 2015मध्ये रिलीज होणार असल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहे.\nश्रुती 2014मध्ये 'वेलकम बॅक' सिनेमात दिसणार आहे. हा एक क��मेडी सिनेमा आहे. या सिनेमात श्रुतीचा हीरो जॉन अब्राहम आहे. अनीस बज्मीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा सिनेमा 19 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. जानेवारी 2015मध्ये श्रुतीचा अक्षय कुमारसोबतचा 'गब्बर' सिनेमासुध्दा रिलीज होणार आहे.\n2013मध्ये तिने दोन बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले. परंतु तिचे हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस पडले नाही. 2013मध्ये श्रुतीचे 'डी-डे' आणि 'रमैय्या वस्तावैया' हे दोन सिनेमे आले होते.\nन्युझीलँड 111 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-CRI-india-vs-new-zealand-rohit-sharma-included-in-mumbai-squad-for-practice-game-aga-5413678-NOR.html", "date_download": "2021-06-22T10:45:12Z", "digest": "sha1:WOVY2LD4RSFSSRKX4QMSUWH6AMWWPN57", "length": 3386, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India vs New Zealand: Rohit Sharma included in Mumbai squad for practice game against visitors | न्यूझीलंडविरुद्ध सामन्यासाठी मुंबई संघात रोहितचा समावेश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nन्यूझीलंडविरुद्ध सामन्यासाठी मुंबई संघात रोहितचा समावेश\nमुंबई- न्यूझीलंडविरुद्ध येत्या १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान नवी दिल्लीत होणाऱ्या सराव सामन्यासाठी मुंबई संघात रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्ध मुंबई संघ आदित्य तरेच्या नेतृत्वाखाली खेळेल. मुंबई संघात अजिंक्य रहाणेचा समावेश करण्यात आलेला नाही. मुंबई संघात अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर, धवल कुलकर्णी यांचा समावेश करण्यात आलेला नाही.\nआदित्य तारे (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, कौस्तुभ पवार, जय बिस्त, सुफियान शेख, अरमान जाफर, परीक्षित वेलसेंगकर, विशाल दाभोळकर, विजय गोहिल, बलविंदरसिंग संधू ज्यू., तुषार देशपांडे, रोस्टन डायस, हर्षल सोनी.\nन्युझीलँड 115 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/controversial-statement-news-in-marathi-politics-4577756-NOR.html", "date_download": "2021-06-22T11:22:14Z", "digest": "sha1:2XZZ3A3PQAI6YPHM2KFVUDVRCR2HZBYP", "length": 6198, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Controversial statement news in Marathi, politics | ANALYSIS: मते मिळविण्यासाठी वादग्रस्त वक्तव्ये, असा आहे प्रचाराचा अनोखा फंडा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nANALYSIS: मते मिळविण्यासाठी वादग्रस्त वक्तव्ये, असा आहे प्रचाराचा अनोखा फंडा\nमुंबई- लोकसभा निवडणुकीतील म��दानाचा टप्पा जसा जवळ आला तशी वादग्रस्त वक्तव्यांमध्ये वाढ झाली आहे. आपल्या नावावर एखादा वाद ओढवून घ्यायचा आणि स्वतःला लाईम लाईटमध्ये आणायचे, अशी निवडणूक प्रचाराची अनोखी पद्धत रुजू होताना दिसून येत आहे. ही वादग्रस्त वक्तव्ये करताना एखाद्या समाजाचा किंवा समूहाचा त्याला पाठिंबा असावा, एवढा सोपा ताळमेळ यावेळी ठेवला जात आहे. परंतु, या वक्तव्यांमुळे खरेच मते मिळतात... समाजाचा एखादा घटक नेत्यांकडे आकर्षित होतो... नेते माथेफिरू असल्याचे सिद्ध तर होत नाही... समाजाचा विश्वास तर नेते गमावून बसत नाहीत, असे अनेक तर्क आहेत. त्यावर अजून ठोस निष्कर्ष निघालेला नसला तरी भावनिक वाद असला तर निवडणुकीत लाभ होतो, हे मात्र सिद्ध झाले आहे.\nभारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन-तीन दशके कॉंग्रेसची पाळेमुळे भारतीय समाजमनात खोलवर पसरलेली होती. परंतु, त्यानंतर पकड सैल होत असल्याचे लक्षात आल्यावर भावनिक मुद्दे मांडून त्यांचे रुपांतर मतदानात करण्याचा हुकमी प्रयोग करण्यात आला, असे राजकीय विश्लेषक सांगतात. याचे उदाहरण घ्यायचे तर इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर कॉंग्रेसला विक्रमी मतदान झाले होते. त्यामुळे भावनिक मुद्द्यांचा लाभ होतो हे दिसून येते. परंतु, वादग्रस्त वक्तव्यांचा लाभ होतो, की नाही हे अद्याप सिद्ध झालेले नाही. येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर निश्चितच ते सिद्ध होईल, यात काही दुमत नाही.\nकाही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जात होते. परंतु, आता निवडणुकीच्या धामधुमीत वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या नवख्यांनी दिग्विजयसिंह यांनाही मागे टाकले असून वादाला प्रचाराचे साधन केले आहे. यांना नया है वह... असे म्हणायची सोयही नाही. एवढे त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखविले आहे. यात महाराष्ट्रातील नेते मंडळीही मागे नाहीत.\nविवाहबाह्य संबंध वाईट, अशा लोकांना दगडांनी ठेचून ठार मारायला हवे, म्हणाले अबू आझमी.... वाचा पुढील स्लाईडवर\nन्युझीलँड 105 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/80864/", "date_download": "2021-06-22T10:37:12Z", "digest": "sha1:YL6K5CBRPESHTBJGCTAXUYEZ2KM76UYS", "length": 14329, "nlines": 201, "source_domain": "lokshahilive.com", "title": "विना अनुदानित शिक्षकांचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांना साखळे – लोकशाही", "raw_content": "\nविना अनुदानित शिक्षकांचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांना साखळे\nचोपडा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे मुंबईतील आझाद मैदानावर २९ जानेवारी २०२१पासून आंदोलन सुरू आहे. नैसर्गिक टप्पा वाढीने १००% अनुदान द्यावे या प्रमुख मागणीसह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. १४ दिवस झाले तरी शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने राज्यात शिक्षकांच्या हितासाठी झटणाऱ्या २३ संघटना एकत्र आले असून शिक्षक समन्वय संघाची स्थापना केली आहे.\nया शिक्षक समन्वय संघातर्फे चोपडा तालुक्यातील विना अनुदानित शिक्षकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आज दिनांक १२/०२/२०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. जयंत पाटील साहेब यांना दिले. पुरोगामी महाराष्ट्रात २० वर्षापासून विना अनुदानित शिक्षकांची होत असलेली हेळसांड थांबवावी व दिनांक १३/०९/२०१९ नुसार घोषित अनुदान मंजूर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कॉलेजच्या २०% व २०% अनुदान घेत असलेल्या शाळांच्या ४०% चा टप्पा निधी वितरणाच्या आदेश काढण्यास आपण सभागृहात वारंवार आश्वासित केल्यानुसार याच महिन्यात तात्काळ आदेश काढून प्रचलित वेतन सुरू करावे व अघोषित सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कॉलेज तसेच नैसर्गिक वाढीच्या तुकड्या निधीसह घोषित करावे अशी मागणी या निवेदन मध्ये करण्यात आलेली आहे.\nयावेळी मुख्याध्यापक श्री व्ही. आर. पाटील, प्रा. डॉ. अझहर शेख, प्रा. अभिजित पाटील, श्री.संजय पाटील, श्री.विजयानंद शिंदे सर यांच्या सह तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील अनेक विनाअनुदानित शिक्षक हजर होते.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nराज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत\nपंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमीत्य भाजपा कार्यालयात अभिवादन\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा ��िलाव\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nपंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमीत्य भाजपा कार्यालयात अभिवादन\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\nबोहरा सेंट्रल स्कूल पारोळा शाळेत जागतिक योगा दिवस साजरा\nविविध विकास कामाचे लोकार्पण करुन वाढदिवस साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/81953/", "date_download": "2021-06-22T10:38:11Z", "digest": "sha1:2UOLS7FGR4GD2SWW4TJVZE44RP7FLLHQ", "length": 13003, "nlines": 217, "source_domain": "lokshahilive.com", "title": "कोरोनाचा उद्रेक, महाराष्ट्रात 8,807 नवीन रुग्ण – लोकशाही", "raw_content": "\nकोरोनाचा उद्रेक, महार��ष्ट्रात 8,807 नवीन रुग्ण\nin slider, जळगाव, जळगाव ग्रामीण, महाराष्ट्र, मुंबई परिसर\nथोडक्यात ~ महाराष्ट्रातिल कोरोना स्थिती\nआज २,७७२ रुग्ण बरेहोऊन घरी\nराज्यात आजपयंत एकूण २०,०८,६२३ करोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७०% एवढे झाले आहे.\nआज राज्यात ८,८०७ नवीन रुग्ण\nराज्यात आज ८० करोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूची नोंद .\nसध्या राज्यातील मृत्यू दर २.४५ %\nआजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५९,४१,७७३ प्रयोगशाळा नमनुयाांपैकी २१,२१,११९ (१३.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.\nसध्या राज्यात २,९५,५७८ व्यक्ती होमक्वारांटाईन मध्ये आहेत तर २,४४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईन मध्ये आहेत.\nमहाराष्ट्रासाठी अत्यंत चिंताजनक बातमी आहे. अचानक कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. तब्बल 8,807 नवीन कोरोना रुग्ण आज आढळले आहेत. मंगळवारी राज्यात 6218 कोरोना रुग्ण आढळले होते. यात अचानक वाढ झाली आहे. दरम्यान 80 जणांचा आज कोरोनाने मृत्यू झाला आहे.\nएकूण कोरोना रुग्ण – 21,21,119\nएकूण कोरोनामुक्त – 20,08,623\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nजिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच ; आज ३६३ नवे रुग्ण आढळले\nलातूर जिल्हावासीयांनी शनिवार व रविवार स्वतःहून जनता कर्फ्यू पाळावा – जिल्हाधिकारी पृथवीराज बी. पी.\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nलातूर जिल्हावासीयांनी शनिवार व रविवार स्वतःहून जनता कर्फ्यू पाळावा - जिल्हाधिकारी पृथवीराज बी. पी.\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दि��� उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\nबोहरा सेंट्रल स्कूल पारोळा शाळेत जागतिक योगा दिवस साजरा\nविविध विकास कामाचे लोकार्पण करुन वाढदिवस साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/83537/", "date_download": "2021-06-22T11:24:02Z", "digest": "sha1:O43B7VV5KPMKPMFUFVEPB5F5FZF5EICL", "length": 14588, "nlines": 236, "source_domain": "lokshahilive.com", "title": "सब घोडे बारा टक्के – लोकशाही", "raw_content": "\nसब घोडे बारा टक्के\nin slider, जळगाव, जळगाव ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, लेख\nराजकीय कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी वाचलीच पाहिजे\n१९५२ च्या निवडणुकीवेळी विंदांनी लिहलेली कविता\nज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, लेखक गिविंद करंदीकर…. विंदां\nप्रासंगिक कवितेला क्षणभंगुरतेचा शाप असतो. प्रसंग झाला की संदर्भ बदलतात आणि कविता मागे पडते.\n१९५२ च्या निवडणुकीवेळी विंदांनी ही कविता लिहिली.\nआज व्यंगचित्र सुचले नाही परंतु ही ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, लेखक गिविंद करंदीकर यांची ही कविताच आठवली….\nही कविता आजच्याही परिस्थितीवर तंतोतंत लागू पडते… – प्रा. डॉ. आशिष विखार (कार्टुनिस्ट)\nअगदी शेवटपर्यंत ते तिल��� “काही केल्या मरत नाही म्हणुन ही दुर्दैवी कविता आहे” असे म्हणत असत. ज्या दिवशी मरेल (लाक्षणिक अर्थाने) तो दिवस भारताचा सुदीन.\nसब घोडे बारा टक्के\nजितकी डोकी तितकी मते; जितकी शिते तितकी भुते|\nकोणी मवाळ, कोणी जहाल; कोणी सफेद, कोणी लाल|\nकोणी लट्ठ, कोणी मट्ठ; कोणी ढिले कोणी घट्ट|\nकोणी कच्चे, कोणी पक्के; सब घोडे बारा टक्के ||\nगोड गोड जुन्या थापा; तुम्ही पेरा तुम्ही कापा |\nजुन्या आशा नवा चंग| जुनी स्वप्ने, नवा भंग|\nतुम्ही तरी करणार काय; आम्ही तरी करणार काय|\nत्याच त्याच खड्डया मध्ये; तोच तोच पुन्हा पाय|\nजुना माल नवे शिक्के; सब घोडे बारा टक्के ||\nजिकडे सत्ता तिकडे पोळी\nजिकडे सत्य तिकडे गोळी\nजिकडे टक्के तिकडे टोळी|\nज्याचा पैसा त्याची सत्ता; पुन्हा पुन्हा हाच कित्ता|\nपुन्हा पुन्हा जुनाच स्वार; मंद घोडा अंध स्वार|\nयांच्या लाथा त्यांचे बुक्के; सब घोडे बारा टक्के ||\n चंदी कमी; कोण देईल त्याची हमी\nडोक्यावरती छप्पर तरी; कोण देईल माझा हरी\nकोणी तरी“देईन” म्हणा; मीच फसविन माझ्या मना\nभुकेपेक्षा भ्रम बरा; कोण खोटा कोण खरा\nकोणी तिर्र्या कोणी छक्के, सब घोडे बारा टक्के ||\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nशेतकऱ्यांनो काळजी घ्या ; राज्यात 18-21 मार्च दरम्यान पावसाचा इशारा\nRoyal Enfield ची 2.13 लाखांची बाईक अवघ्या 85 हजारात खरेदी करा\nखामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली, पथदिवे बंद असल्याने चोरांचे फावले\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nRoyal Enfield ची 2.13 लाखांची बाईक अवघ्या 85 हजारात खरेदी करा\nखामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली, पथदिवे बंद असल्याने चोरांचे फावले\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहि���्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/compare-naerendra-modi-shivaji-maharaj-bjp-realease-book-251561", "date_download": "2021-06-22T11:21:34Z", "digest": "sha1:3JTFTT42A2BMYOT3L726QVQZBMC376EU", "length": 16241, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करत भाजपकडून पुस्तकाचे प्रकाशन", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्षाने आज (ता.१२) आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.\nमोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करत भाजपकडून पुस्तकाचे प्रकाशन\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्षाने आज (ता.१२) आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. भाजपचे ��्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nनरेंद्र मोदी आजचे शिवाजी महाराज आहेत, असा आशय या पुस्तकात दिला असल्याचे बोलले जात आहे. आज (ता.१२) दिल्ली येथील भाजप कार्यालयात प्रकाशन करण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणार नाहीत. \"आज के शिवाजी नरेंद्र मोदी\" हे मनाला पटत नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.\nमोदी यांची तुलना थेट शिवाजी महाराजांसोबत करण्यात आल्याने सर्वच स्तरातून टीका होत आहे. पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर भाजप नेते भगवान गोयल यांनी आपल्या फेसबुक व ट्वीटर खात्यावरून पोस्ट करत ही माहिती दिली आहे. भाजपकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाला मात्र सोशल मिडियावरून विरोध होत असल्याचे दिसत आहे. मोदींची तुलना शिवाजी महाराजांबरोबर करणे चुकीचे असल्याचे नेटीझन्सचे म्हणणे असून महाराष्ट्रासह देशात यावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे.\nकेजरीवाल यांचे यश; भाजपला धडा\nदिल्ली विधानसभेच्या 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तिसऱ्या वेळेस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (आप) 70 पैकी 62 जागा मिळाल्या. त्यांची ही हॅटट्रिक भारतीय जनता पक्षाला केवळ चक्रावून टाकणारी नाही, तर भाजपच्या धार्मिक राजकारणाची झापडे उघडणारी आहे. निवडण\nमोदींची अवस्था डोनाल्ड ट्रम्पपेक्षाही बिकट होईल\nकोलकता/ साहागंज (पश्‍चिम बंगाल) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे दंगेखोर असून अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही त्यांची स्थिती वाईट होईल, अशी टीका आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. हुगली जिल्ह्यातील साहागंज येथे आयोजित सभेत ममता यांनी मोदींवर हल्लाब\nशिवराज्याभिषेक दिनासंबंधी भाजप नेत्याचे आक्षेपार्ह ट्विट; पुण्यात पोलिसांत तक्रार दाखल\nपुणे : दिल्लीच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनासंबंधी आक्षेपार्ह ट्वीट केले. याप्रकरणी आम आदमी पक्षाचे (आप) राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी संबंधिताविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.\nDelhi Election : 'आप'पाठोपाठ भाजपचीही यादी जाहीर; केजरीवालांच्या विरोधात कोण\nदिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 70 पैकी 57 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात 11 उमेदवार अनुसूचित जातीचे असून, चार महिला उमेदवार आहेत. विजेंद्र गुप्ता यांच्यासह तिन्ही आमदारांना तिकिटे देण्यात आली आहेत. दिल्लीत भाजपसमोर आप\nDelhi Election : तिवारी म्हणाले होते 'ट्विट जपून ठेवा'; निकालनंतर होतायेत ट्रोल\nनवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. आम आदमी पक्षाने जवळपास ६३ जागा मिळवत दिल्लीत पुन्हा एकदा विजयी पताका फडकवली आहे. एकीकडे अरविंद केजरीवाल यांनी विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली असताना दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी सो\nDelhi Elections:भाजप मुख्यालयाकडे नेते, कार्यकर्ते फिरकलेच नाही\nनवी दिल्ली Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपच्या केवळ तीन जागा होत्या. या निवडणुकीत भाजप 15 ते 17 जागा जिंकेल असं चित्र दिसत आहे. पण, भाजपसाठी हा पराभवच मानला जात आहे. जवळपास 400 नेत्यांची फौज मैदानात उतरवूनही भाजपला\nDelhi Election : भाजपचा पराभव झाला असला तरी...\nनवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला असला, तरी दिल्लीच्या बहुतांश भागांत भाजप उमेदवारांच्या मतांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा, गृहमंत्री अमित शहा यांची रणनीती आणि पक्षनेत्यांचा प्रचार शंभर टक्के अ\nCoronavirus : भाजपही घाबरलं कोरोनाला; घेतला मोठा निर्णय\nनवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे देशवासीयांनी अजिबात घाबरून जाऊ नये असे आवाहन करताना सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने पक्षपातळीवरील सर्व आंदोलने- सभा पुढच्या महिनाभरासाठी रद्द केल्या आहेत. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंतप्रधानांच्या निर्देशांनुसार ही घोषणा केली.\nरावसाहेब दानवे म्हणाले, भाजपााल यश मिळणारच \nअकोला : भारतीय जनता पक्ष हा व्यक्तीगत आधारित पक्ष नसून सामूहिक नेतृत्वाचा पक्ष आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजप बद्दल नेहमीच आदर राहिला आहे, परंतु भाजपला मात देण्यासाठी तीन वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आले आहेत.\nWest Bengal Election : अमित शहांच्या उपस्थितीत बैठक; नवे चेहरे आणण्याची भाजपची रणनीती\nनवी दिल्ली, ता. ४ : पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सारा जोर लावून तृणमूल कॉंग्रेसडून सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता प्रत्यक्ष उमेदवारांच्या नावांच्या निश्‍चिती प्रक्रियेला वेग दिला असून मुख्यतः युवक व नवे चेहरे आणि तारे तारकांना बंगाली जनतेसमोर आणण्याची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/a-grand-civic-felicitation-with-the-help-of-a-crane-wearing-a-501-kg-flower-garland/", "date_download": "2021-06-22T10:38:33Z", "digest": "sha1:2S46NL6SUYG23XK5XITNNRI2JXKAC4MB", "length": 11439, "nlines": 81, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "क्रेनच्या साह्याने ५०१किलो फुलांचा हार घालून भव्य नागरी सत्कार – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nक्रेनच्या साह्याने ५०१किलो फुलांचा हार घालून भव्य नागरी सत्कार\nवैराग (प्रतिनिधी )सासुरे ता . बार्शी येथील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांचा भव्य नागरी सत्कार क्रेनच्या साह्याने 501 किलो फुलांचा हार घालून करण्यात आला .युवा उद्योजक सोमनाथ गिरी ,मेजर जगन्नाथ आदमाने ,अतुल मलमे मित्र मंडळ , अशोक खेंदाड व मित्रपरिवार , तसेच वैराग भागातील मित्र परिवार व सासुरे ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा अनोखा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला . यावेळी गावातील पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व मार्गदर्शक यांचाही सत्कार करण्यात आला .सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन युवा उद्योजक सोमनाथ गिरी यांच्यावतीने करण्यात आले होते .\n← धामणगाव सरपंचपदी एस के पाटील तर ,उपसरपंच सवीता कदम\nवैरागचा मुक्ताई वॉटर पार्क ठरतोय पिकनिक पॉईन्ट , आनंद घेण्यासाठी वाढतेय गर्दी →\nपुन्हा पेटला उजनीच्या पाण्याचा प्रश्न…. शेतकरी संघटनांचे धरणात जलसमाधी आंदोलन…\nबार्शीच्या तहसीलदार पदी शेरखाने यांची नियुक्ती\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्य��स सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/mundada-and-nandsawangi-is-being-built/", "date_download": "2021-06-22T10:45:45Z", "digest": "sha1:DXYNHU3EBWK2L5SE5HZQGHT2YYGBGIOG", "length": 12745, "nlines": 159, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "मूंदडा ते नांदसावंगी दरम्यान पुल करते आहे मौत का कुवाॅ, पाटबंधारे विभागाचा भ्रष्टाचारी कारभार...", "raw_content": "\nमूंदडा ते नांदसावंगी दरम्यान पुल करते आहे मौत का कुवाॅ, पाटबंधारे विभागाचा भ्रष्टाचारी कारभार…\nबडनेरा – मच्छिंद्र भटकर\nनांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजा मुंदवाडा ते नांदसावंगी या गावा दरम्यान अमरावती पाटबंधारे खात्याच्या जलसंपदा विभागा तर्फे जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत कंत्राटदाराला कंत्राट देऊन रस्त्यावरिल नाला खोलीकरण व रूंदीकरणाचे, कामनिकृष्ट दर्जाचे केल्याने व खड्डै निर्माण झाल्याने अपघाताची माली का सुरुच आहे, असा नागरिकांची आरोप आहे.\nअमरावती पाटबंधारे विभागाध्यक्ष जलसंपदा विभागा मार्फत जलयुक्त शिवार अभियान अंतर्गतनांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मुंदवाडा ते नांदसावंगी या गावांदरम्यान रस्त्यावर नाला खोलीकरण व रूंदीकरणाचे काम नुकतेच करण्यात आले मात्र पाटबंधारे विभागा च्या व कंत्राटदाराच्या अर्थपूर्ण व्यवहारिक संबंधा मुळे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले त्याचेच परिणाम म्हणून काही दिवसातच रपट्यावर मोठ मोठे खड्डे निर्माण झाले, व अपघाताची माली का सुरु झाली.\nसध्या शेतकर्याच्या रब्बीपिकासाठी कालव्यां मधून पाणी सोडण्यात येत आहे, येथे तयार करण्यात आलेल्या नाल्याचे खोलीकरण व रूंदिकरण योग्य प्रमाणात करण्यात न आल्या मुळे पाणी रपट्यवरून वाहत आहे, पाण्यामुळे रपट्यावर असलेल्या खड्याचा अंदाज वाहन धारकांना येत नाही,\nत्याकारणाने येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहें, आमचे प्रतिनिधि मच्छिंद्र भटकर या नाल्या चे चित्रिकरण करीत असतांनाच दुचाकीवरून एक महिला कोसळल्याची दूर्दैवी घटना चित्रीत केली.सुदैवाने महीलेला गंभीर ईजा झाली नाही,तरी पाटबंधारे विभागाने या पुलाच्या रपट्याची ताबडतोब दुरूस्ती करावी अशी या परिसरातील नागरिकांची मागणी जोर धरत आहे.\nPrevious articleनांदेडकरांनो काळजी घ्या आज ७२ कोरोना बाधितांची भर; ३७ बधितांना औषधोपचानंतर सुट्टी…\nNext articleशासकिय कर्मचारी विरोधातील अर्ज मागे घेण्यासाठी पाच हजाराची खंडणी स्विकारतांना एकाला रंगेहात पकडले…\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nHealth Tips | ‘या’ सवयी तुम्हाला लवकर म्हातारं बनवतात, दीर्घकाळ तरूण दिसण्यासाठी टिप्स.\nBank Privatisation | या केंद्रीय बँकांचंही होणार खासगीकरण.\nGold Price Today | आजचे सोन्याच्या भाव वेगवेगळ्या शहरांमध्ये असे आहेत…\nबायको घरात दिसली म्हणून नवऱ्याने केला ‘हा’ धिंगाणा…अमरावती येथील घटना…\nलोकशाहिच्या चौथ्या स्तंभाला श्रीमती दिव्या ढोले यांच्यातर्फे अन्नधान्यसह मास्क व सँनिटायझरचे वाटप…\nनागपूर हत्याकांड | ‘या’ कारणाने केली पाच जणांची हत्या …आणि स्वतःला हि संपविल…\nरामजन्मभूमी ट्रस्ट अयोध्याच्या नावावर ५०० लोकांना गंडविले…पाच जणांना अटक\nइंटक महानगर सचिवपदी विशाल जाधव यांची नियुक्ती…\nमूर्तिजापूर येथील शिल्पा नगर रपटा खोदुन ठेवल्यामुळे रहदारीस त्रास…\nचक्क अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी अवैध गुटखा पकडला…पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह\nन्यूज डेस्क Mi 11 Lite : शाओमीने भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो 90 Hz Amoled Display सुसज्ज आहे. शाओमी इंडियाने आपला नवीन स्मार्टफोन,...\nNavi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच...\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nWTC Final: बुमराहची ने केली चूक, VVS लक्ष्मण आश्चर्यचकीत.\nBreaking | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा…\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nधक्कादायक | Buddhist Law लिहणारी ऍड.शताब्दी मुकुंद खैरे हिचे कोरोनाने निधन…\nNavi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच नाव, राज ठाकरेंना कृती समितीचा विरोध.\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nWTC Final: बुमराहची ने केली चूक, VVS लक्ष्मण आश्चर्यचकीत.\nBreaking | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nNavi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच...\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nWTC Final: बुमराहची ने केली चूक, VVS लक्ष्मण आश्चर्यचकीत.\nBreaking | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा…\nHealth Tips | ‘या’ सवयी तुम्हाला लवकर म्हातारं बनवतात, दीर्घकाळ तरूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/rape-accused-absconding-after-being-sentenced-to-life-imprisonment-mhkp-528055.html", "date_download": "2021-06-22T10:50:06Z", "digest": "sha1:RHWHDQQVYRTAIS3A32ISY3BJPX2W4D4U", "length": 18678, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जन्मठेपेची शिक्षा ऐकून न्यायालयातूनच फरार झाला आरोपी, बलात्काराचा होता आरोप | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nICUमधील रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा नातेवाईकांचा आरोप; मुंबईतील प्रकार\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलैपासून, दोनच दिवस चालणार कामकाज\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\n'मालविका' फेम आदिती सारंगधर घेणार निरोप; वाचा नेमकं काय घडलं\nपाकिस्तान��्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\nWTC Final, LIVE : अखेर पाऊस थांबला, टीम इंडियापुढे किवींना रोखण्याचं कठीण आव्हान\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\n चुकीवर बोट ठेवत लक्ष्मणनं व्यक्त केलं आश्चर्य\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nNational Kiss Day: 'किस'विषयी या 7 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\n इथं कपल एकमेकांना I Love You म्हणत नाही; मग प्रेम व्यक्त करतात कसे\nअगदी सहज ओळखा बेसन पिठातली भेसळ; ही आहे सोपी ट्रिक\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात संचारबंदी\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n4, 6 ते 8 की 12 ते 16 आठवडे; नेमका कधी घ्यावा कोरोना लशीचा दुसरा डोस\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nलग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' ���ंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\nजन्मठेपेची शिक्षा ऐकून न्यायालयातूनच फरार झाला आरोपी, बलात्काराचा होता आरोप\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी पडला रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nकाखेत कळसा अन् गावाला वळसा घरातच लपलेली पत्नी, संशयातून पतीनं शेजाऱ्याच्या घरी केली जाळपोळ\nहिंदूसोबत लग्न करण्याची मुस्लीम तरुणीला मिळाली भयंकर शिक्षा, घरच्यांनीच केलं संतापजनक कृत्य\nमंत्रालय बॉम्बनं उडवण्याची धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक, धक्कादायक कारण समोर\nजन्मठेपेची शिक्षा ऐकून न्यायालयातूनच फरार झाला आरोपी, बलात्काराचा होता आरोप\nबलात्कार प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावली. हे ऐकून आरोपीच्या पायाखालची जमीनच सरकली. अशात संधीचा फायदा घेत आरोपी जितेंद्र भील न्यायालयातूनच फरार झाला.\nभोपाळ 06 मार्च : मध्य प्रदेशच्या राजगड जिल्हा कोर्टात न्यायाधीशांनी पॉक्सोंतर्गत (POCSO) बलात्कार प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावली. हे ऐकून आरोपीच्या पायाखालची जमीनच सरकली. अशात संधीचा फायदा घेत आरोपी जितेंद्र भील न्यायालयातूनच फरार झाला. ही घटना राजगड जिल्हा न्यायालयाच्या परिसरातील आहे.\nन्यायालयानं पॉक्सो काद्यांतर्गत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा आरोपी जितेंद्र याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही शिक्षा ऐकताच आरोपी न्यायालयाच्या परिसरातूनच फरार झाला. यानंतर राजगड एसपी प्रदीप शर्मा यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र भीलनं दोन वर्षांपूर्वी मनोरुग्ण असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. यानंतर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानं कुटुंबीयांना तिच्याकडे विचारपूस केली असता मुलीनं या घटनेची माहिती दिली. यानंतर 2018 मध्ये दोन वर्षांनी पीडितेचे कुटुंबीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी राजगड ठाण्यात पोहोचले. याच प्रकरणी आरोपीला अटक करणायात आली होती.\nसरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आलोक श्रीवास्तव यांचं असं म्हणणं आहे, की 2 ऑक्टोबर 2018 ला पीडितेच्या आईनं तक्रार दाखल केली होती, यावेळी मुलगी मानसिक रुग्ण असल्याचंही तिच्या आईनं सांगितलं होतं. आरोपी जितेंद्र भील तिच्यासोबत बळजबरीनं शारिरीक संबंध ठेवत असे. याच कारणामुळे ती गरोदर झाली. पीडितेची आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, की ती गर्भवती आहे. तिच्या पोटाचत 15 आठवड्यांचा गर्भ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पीडितेचं म्हणणं आणि डीएनए रिपोर्टच्या आधारावर कोर्टानं आरोपी जितेंद्रला जन्मठेपेची शिक्षी सुनावली आणि 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. मात्र, शिक्षा ऐकल्यानंतर आरोपी फरार झाला.\nICUमधील रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा नातेवाईकांचा आरोप; मुंबईतील प्रकार\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलैपासून, दोनच दिवस चालणार कामकाज\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=38064", "date_download": "2021-06-22T10:58:39Z", "digest": "sha1:2HLL6GVU7JKEHGYXNC5IJGDWNZZTLRDD", "length": 10179, "nlines": 63, "source_domain": "newspcmc.com", "title": "पिंपरी चिंचवड शहरात आज २५१८ जणांना बाधा; ४२ रुग्णांचा मृत्यू तर, १३१८ जणांना डिस्चार्ज… - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nHome ठळक घडामोडी पिंपरी चिंचवड शहरात आज २५१८ जणांना बाधा; ४२ रुग्णांचा मृत्यू तर, १३१८ जणांना डिस्चार्ज…\nपिंपरी चिंचवड शहरात आज २५१८ जणांना बाधा; ४२ रुग्णांचा मृत्यू तर, १३१८ जणांना डिस्चार्ज…\nपिंपरी (दि. ०६. मे. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ०६) रोजी २५१८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १३१८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nपिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २२३९६६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १९८६९० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ३२१५ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ४२ एवढी आहे.\nपिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २५पुरुष–चिंचवड(५९, ४२, ३५, ७५वर्षे), सांगवी (५६, ८३, ६१वर्षे), पिंपरी (७०, ७०, ८०वर्षे), निगडी (७३वर्षे), भोसरी (४८, ७५, ४८वर्षे), च-होली (६३, ५७वर्षे), तळवडे (४५वर्षे), आकुर्डी (६५वर्षे), वाकड (५२वर्षे), संत तुकारामनगर (६४वर्षे), दिघी (३०, ५४वर्षे), मोशी (४०वर्षे), पिं. गुरव (४६वर्षे), काळेवाडी (७८वर्षे)१७स्त्री–कासारवाडी (७०वर्षे), भोसरी (४५, ८५वर्षे),चिंचवड (७०वर्षे), चिखली (३७, १००वर्षे), फुगेवाडी (४२वर्षे), निगडी (८०, ५७वर्षे), संत तुकारामनगर (६६वर्षे), थेरगांव (७३वर्षे), शाहू नगर (४८वर्षे), पिं. सौदागर (५८ , ६८वर्षे), प्राधिकरण (६५, ३१वर्षे), चिंचवड (८०वर्षे)येथीलरहिवासी आहेत.\nपिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे१९पुरुष–पाषाण(४७, ७८वर्षे), वडगाव (५९वर्षे), मरकळ (७२वर्षे), खेड (५५, ८०, ६० वर्षे), पुणे (५९वर्षे), नाशिक (६७वर्षे), खडकी (५२वर्षे), धनकवडी (५४, ७१वर���षे), औंध (७०वर्षे), घोरपडी (३६वर्षे), आंबेगाव (३६वर्षे), सिंहगड रोड (६२वर्षे), उंड्री (५८वर्षे), तळेगाव (४५वर्षे), फलटण (६३वर्षे)०६स्त्री–खेड (७४, ७४ वर्षे), दौंड(६२वर्षे), पाषाण (६८वर्षे), वडगांव बुद्रुक (३०वर्षे), बिबवेवाडी (७७वर्षे)येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १० मृत्यु झालेले आहेत.\nपिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ -१८८, ब – ३९८५, क – ३१७, ड – ३८६, इ – ४४७, फ – २८१, ग – ३१३, ह – १८८ एकूण २५१८.\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95", "date_download": "2021-06-22T11:10:17Z", "digest": "sha1:DOH5QUKVML5O7ERPZZJHBBHB5JGNY6KU", "length": 5455, "nlines": 135, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमनसेच्या नव्या झेंड्यावरून वाद, निवडणूक आयोगाची मनसेला नोटीस\nवाचाळविरांमुळे युतीत दरी, मुख्यमंत्र्यांची अप्रत्यक्ष राऊतांवर टीका\nमलाही न्याय मिळेल : एकनाथ खडसे\nजिंकून मुंबईतील 'या' आमदाराने केला विक्रम\nAssembly Elections Live : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात, कोण मारणार बाजी\nनिकालापूर्वीच काँग्रेसने पराभव स्विकारला\nप्रदीप शर्मांनी दिली निवडणूक अधिकाऱ्याला धमकी\nसिटी बँकेच्या खातेदारांचा मतदानावर बहिष्कार, 'हे' आहे त्यामागचं कारण\nमहायुती २०० च्या पुढं जाणार नाही, मनोहर जोशी यांचा दावा\nMaharashtra assembly election 2019 - कुलाब्यातून राहुल नार्वेकर विश्वासास पात्र ठरणार का\nईव्हीएम मशीनची अफवा पडू शकते महागात\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5", "date_download": "2021-06-22T10:07:46Z", "digest": "sha1:J3FX3HPU7PYKHXZ2IPMOVBCGRN24AOXM", "length": 11677, "nlines": 62, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गणेश चतुर्थी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव\n(गणेशोत्सव या पानावरून पुनर्निर्देशित)\nश्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.[१][२]गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.[३] गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा \"शिवा\" असेही म्हटले जाते.[३]\n१ गणेश चतुर्थी व्रत\nगणेश चतुर्थी व्रतसंपादन करा\nगाणपत्य संप्रदायाचे हे एक व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी जाऊन, स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून ती एका नदीतच विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे[३].\nगणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.[१] श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा केली जाते.[४] यामध्ये त्याला विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यत: उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत.[५]मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणतात. ’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम् इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात.[६] काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार दीड, पाच,सात, दहा दिवस केले जाते.[७][८] काही कुटुंबात २१ दिवस हे व्रत करतात तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते.\nगणपती ha संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते गणपतीबाप्पांचे स्वागत कसे करावे, कोणता देखावा उभारावा, कोणत्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, कोणत्या स्पर्धा घ्याव्यात, व्याख्यानाला कुणाला निमंत्रण द्यावे या विचारात दंग असतात.\nसार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात :-\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला, ही बाब कुणी नाकारणार नाही. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगांचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला.\nगणेश चतुर्थी हा शब्द/शब्दसमूह\nविकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.\n↑ a b c गाडगीळ, अमरेंद्र (२०११ (चौथी आवृत्ती)). श्रीगणेश कोश. पुणे: गोकुळ मासिक प्रकाशन. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी (मराठीत)\".\n^ आयुर्वेद औषधी संशोधिका, ज्ञान प्रबोधिनी. गणेश पत्री. पुणे: कार्यवाह, ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्था. pp. १-४.\nLast edited on २० एप्रिल २०२१, at १२:०८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० एप्रिल २०२१ रोजी १२:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AE%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-06-22T11:10:54Z", "digest": "sha1:ONWLM3Y7H57QYCX4UPK527XAUEGVLFPU", "length": 2379, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५८७ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १५८७ मधील जन्म\n\"इ.स. १५८७ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nLast edited on ८ फेब्रुवारी २०१४, at १४:५९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ फेब्रुवारी २०१४ रोजी १४:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=39550", "date_download": "2021-06-22T09:57:27Z", "digest": "sha1:VJOIBJ754H4PUEHTFLYZD6BDND357RGR", "length": 7116, "nlines": 62, "source_domain": "newspcmc.com", "title": "तरुणावर कोयत्याने सपासप वार; तरुण रक्ताच्या थारोळ्यात.. - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nहक्काच्या पगारासाठी राज्य शासनाविरोधात आशा सेविकांचे पुण्यात आंदोलन..\nHome क्राईम तरुणावर कोयत्याने सपासप वार; तरुण रक्ताच्या थारोळ्यात..\nतरुणावर कोयत्याने सपासप वार; तरुण रक्ताच्या थारोळ्यात..\nथेरगावातील घटना; पोलिसांकडून आरोपींना बेड्या…\nपिंपरी (दि. ०७ जून २०२१) :- भांडणाचा राग मनात धरून आरोपी गेल्या दोन-तीन दिवसांपासून तरुणाच्या शोधत होते. रविवारी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास थेरगाव येथील सोळा नंबर बसस्टॉप येथे तो तरूण दिसला.\nआरोपींनी त्याच्यावर केले. यामध्ये तरूण गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दखल केले. मात्र उपचार सुरू असताना रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.\nधोत्रे (रा. थेरगाव) असे खून झालेल्या इसमाचे नाव असून त्याच्यावर देखील गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. वैभव गायकवाड, प्रथमेश शिंदे आणि मंथन चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bihar-election-commission-free-vaccination-promise-not-breach-code-conduct-366230", "date_download": "2021-06-22T10:42:12Z", "digest": "sha1:TJ6QC4BXHXOCLVHCJVBMUEVPSKISAGJ3", "length": 18543, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Bihar Election - मोफत लसीच्या आश्वासनाने आचारसंहितेचा भंग झाला का? निवडणूक आयोगानं दिलं उत्तर", "raw_content": "\nभाजपने आपल्या बिहार निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात कोरोनावरील लस येताच ती बिहारमध्ये मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन वादग्रस्त ठरले होते.\nBihar Election - मोफत लसीच्या आश्वासनाने आचारसंहितेचा भंग झाला का निवडणूक आयोगानं दिलं उत्तर\nपाटणा : बिहार निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. या निवडणुकीत येनकेन प्रकारे बाजी मारण्यासाठी आश्वासनांची खैरात मांडली जात आहे. या निवडणुकीला कोरोना प्रादुर्भावाची पार्श्वभूमी आहे. कोरोना काळात देशांत होणारी ही पहिलीच निवडणुक आहे. कोरोनाने देशात हाहाकार माजवलेला असताना अद्याप यावर लस उपलब्ध झालेली नाहीये. यामुळे मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी म्हणून भाजपने आपल्या बिहार निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात कोरोनावरील लस येताच ती बिहारमध्ये मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन वादग्रस्त ठरले होते. यावर आता निवडणुक आयोगाने आपली भुमिका स्पष्ट केली आहे.\nहेही वाचा - धक्कादायक अमेठीत दलित गाव प्रधानाच्या पतीला जाळले जिवंत\nभाजपच्या या आश्वासनावर विरोधकांनी गदारोळ केला होता. कोरोना लशीची वाट सगळं जग पाहत असताना या विषयाचे भांडवल भाजप राजकारणासाठी कसा करु शकतो असा सवाल विरोधकांकडून विचारला जात होता. यावर आम आदमी पार्टीने तसेच काँग्रेसनेही कडक शब्दात टीका केली होती. तसेच निवडणुकीच्या आचारसंहितेचा हा भंग असल्याचेही आरोप विरोधकांनी केले होते. याप्रकारे लशीच्या विषयाचा वापर आपल्या राजकारणासाठी करणे लज्जास्पद आहे तसेच हा प्रकार निवडणुकीत गैर असल्याचा ठपका ठेवत विरोधकांनी निवडणुक आयोगाचे याकडे लक्ष वेधले होते. मात्र आता अशाप्रकारचे आश्वासन देणे गैर नसल्याचा निर्वाळा निवडणुक आयोगाने दिला आहे. याप्रकारची घोषणा निवडणुकीत करणे म्हणजे केंद्र सरकारच्या अधिकारांचे सरळसरळ उल्लंघन आहे. तसेच हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी केला होता. त्यांनी यासंदर्भात निवडणुक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.\nहेही वाचा - भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्यामागे ‘तैय्यबा’\nनिवडणुक आयोगाने आता या तक्रारीवर उत्तर दिले आहे. आयोगाने आचारसंहितेतील तीन तरतुदींचा उल्लेख केला आहे. यामध्ये म्हटलंय की, राज्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राज्यघटनेच्या विरोधातील कोणत्याही बाबीचा समावेश नसावा. तसेच निवडणूक प्रक्रिया बाधित होईल अथवा मतदारांवर प्रभाव टाकला जाईल, याप्रकारची आश्वासने टाळली जावीत. तसेच जे आश्वासन दिले आहे त्यामागील तर्क प्रतिबिंबित व्हावा, अशा तीन बाबींचा उल्लेख निवडणूक आयोगाने केला आहे. तसेच विशिष्ट निवडणुकीला गृहीत धरुनच जाहीरनामे काढले जातात, असेही आयोगाने म्हटले आहे. भाजपने दिलेल्या मोफत लशीकरणाच्या आश्वासनांमुळे कोणत्याही प्रकारच्या तरतुदीचे उल्लंघन झालेले नाहीये, असा निर्वाळा आयोगाने दिला आहे. भाजपने मात्र आपल्या आश्वासनाचे समर्थनच केले होते. आयोगाच्या या निर्णयामुळे आता भाजपला आणखी बळ मिळाले आहे.\nBihar Election 2020 : भल्याभल्यांना टक्कर देताहेत 'या' चार महिला उमेदवार\nBihar Election 2020 : यंदा बिहार निवडणुकीत नेत्यांच्या मुलांबरोबर त्यांच्या मुलींनीही मैदान गाजवण्यास सुरवात केली आहे. सर्वसाधारणपणे राजकारणाच्या मैदानात आधी मुलांना संधी देणाऱ्या नेत्यांनी यंदा मात्र मुलींना संधी दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश नारायण यादव, दिवंगत माजी केंद्रीय मं\nबिहार निवडणूक - माजी DGP गुप्तेश्वर पांडेंवर भारी पडला माजी पोलिस कॉन्स्टेबल\nबिहार निवडणूक पाटणा - Bihar Election 2020 बिहारच्या निवडणुकीत तिकीट मिळविण्यात एका माजी पोलिस कॉन्स्टेबलने राज्याचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे यांच्यावर मात करून उमेदवारी मिळविली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या\nबिहारमध्ये एनडीएचं जागावाटप ठरलं; जदयू 122 तर भाजप 121 जागांवर लढणार\nपाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआमध्ये (एनडीए) जागा वाटप झाले आहे. 243 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत जदयूला 122 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये जदयू आपल्या कोट्यातून जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाला 7 जागा देणार आहे. त्यामुळे स्वतः जदयू 115 जागांवर निवडणूक लढणार आहे.\nBihar Election : काँग्रेसचे 'ब्राह्मण' कार्ड तर 'सुशांत'च्या चुलत भावाला भाजपकडून तिकीट\nपाटणा : बिहार विधानसभेची निवडणुक ही अत्यंत चुरशीची निवडणुक मानली जाते. या निवडणुकीत जातीय समीकरणांचे गणित ज्या पक्षाला नीटपणे सोडवता येते, तो पक्ष सत्तेच्या राजकारणात बाजी मारण्यात यशस्वी ठरतो, असं म्हणतात. जात हा घटक बिहारच्या राजकारणात प्रभावी ठरणारा महत्त्वपूर्ण घटक असल्याचे आजवर दिसून\nBihar Election:भाजपच्या आश्वासनावर, राहुल गांधींचा जबरदस्त टोला\nनवी दिल्ली - बिहारमध्ये निवडणूक (Bihar Election 2020) प्रचाराची रंगत वाढली असून आता विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याशिवाय राजकीय पक्षांकडून जनेतला आश्वासनांची खैरातही करण्यात येत आहे. यातच भाजपने (BJP) त्यांच्या जाहीरनाम्यात फ्री कोरोना व्हॅक्सिन देण्याचं आश्वासन दिलं आहे. यान\nभाजपने दोन विद्यमान आमदारांसह 7 जणांची केली हकालपट्टी\nपटना - बिहारच्या निवडणुकीची (Bihar Election 2020) रंगत आता वाढत चालली आहे. अखेरच्या टप्प्यात निवडणूक आली असतानाच आता भाजपने (BJP) मोठा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच दोन विद्यमान आमदारांसह सात नेत्यांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. बिहार भाजपचे अध्यक्ष संजय जयस्वाल य\nBihar Election: प्रचाराला निघालेल्या उमेदवाराची हत्या, जमावाच्या मारहाणीत हल्लेखोराचाही मृत्यू\nपाटणा Bihar Election 2020 - प्रचारासाठी निघालेल्या उमेदवार आणि त्याच्या समर्थकाची शनिवारी हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवहर येथील जनता दल राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार नारायण सिंह आणि त्यांच्या समर्थकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एका हल्लेखोराचा समर्थकांनी केलेल्या म\nBihar Election: तेजस्वींचा आज वाढदिवस, बिहारची जनता देणार मोठं 'गिफ्ट' \nनवी दिल्ली Bihar Election 2020 - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यातील मतदान शनिवारी संपुष्टात आले. मंगळवारी (दि.10) मतमोजणी आहे. सर्वांचे लक्ष आता तिकडे लागले आहे. बिहारची सत्ता कोणाच्या हाती येईल, यावरील पडदा लवकरच उठणार आहे. परंतु, बहुतांश एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत\nBihar Election - शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा पिछाडीवर; ट्विट करून म्हणाला,'भाजप सत्तेसाठी काहीही करेल'\nपाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Election 2020) मतमोजणी सुरू असून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार एनडीए (NDA) आघाडीवर दिसत आहे. भाजपनंतर (BJP) राज्यात राजदला (RJD) आघाडी मिळत आहे. तर काँग्रेसला (Congress) जेमतेम २० जागांवर आघाडी घेता आली आहे. काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughn S\nBihar Election : 'नो कन्फ्यूजन', नितीशकुमारच असतील मुख्यमंत्री; मोदींचं स्पष्टीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/niranjan-part-23-maunam-sarvartha-sadhanam/", "date_download": "2021-06-22T11:25:52Z", "digest": "sha1:O5I5JZBPK4PXJSMHZ4QRS3Y2HRS3K7ZJ", "length": 16577, "nlines": 212, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "निरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम् – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ June 22, 2021 ] टपरी नेहमीचीच ठरलेली..\tकथा\n[ June 22, 2021 ] प्रेरणा\tललित लेखन\n[ June 22, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] सारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\tविशेष लेख\n[ June 21, 2021 ] टेलिफोन\tनोस्टॅल्जिया\n[ June 21, 2021 ] स्वप्न स्वरांचे\tकविता - गझल\n[ June 21, 2021 ] डायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] तिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\tयुवा-विश्व\n[ June 21, 2021 ] गुलज़ार समजून घेताना…\tपरिक्षणे - परिचय\n[ June 21, 2021 ] कृतज्ञता – एक कौटुंबिक संस्कार\tवैचारिक लेखन\n[ June 21, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २७)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] मराठी ‘माय’\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] जगप्रसिद्ध आयबीएम कंपनी\tउद्योग / व्यापार\n[ June 20, 2021 ] हुक्का पार्लर\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] प्रेरणा\tवैचारिक लेखन\n[ June 20, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २६)\tललित लेखन\nHomeअध्यात्मिक / धार्मिकनिरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\nनिरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\nSeptember 28, 2020 स्वाती पवार अध्यात्मिक / धार्मिक, वैचारिक लेखन\nमौन म्हणजे एक विलक्षण सामर्थ्य आहे.\nमौन धारणा साधल्यामुळे आपल्या जिभेवर आपला संयम हा कायम राहतो आणि आपल्या या जीभेवरचा संयमच खूप अद्वितीय कार्य घडवून आणतो.\nहाती घेतलेल्या एखाद्या कामाची चांगली सुरुवात म्हणजे कार्य अर्ध्यापेक्षा जास्त पूर्ण झाले आहे असे समजले जाते. जे कार्य एकाग्रतेने सुरू केले जाते ते अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण होते. मौनावस्था धारण करून केलेली प्रार्थना, तप आणि साधना हे ज्ञानाचे प्रतीक आहे ते कधीच निष्फळ ठरत नाहीत. इतर वेगवेगळी कारणे आहे मौन राहण्याची…भिती, अहंकार, उदासीनता, चिंता…सततचे येणारे विचार…पण इथे विषय घेतला आहे तो मौनसाधनेचा. संयमस्वरुपी मौनावस्थेचा…\nकधी कधी जे कार्य बोलुन साधता येत नाही, ते फक्त मौन धारण करूनच साधता येते कारण जेव्हा आपण मौन बाळगतो त्या वेळेला आपल्या अंतर्मनातली उर्जा अधिकाधिक कार्यरत होते. आपली इच्छाशक्ती जास्त कार्य करते. आपली परिपूर्ण एकाग्रता एखाद्या कार्यामध्ये कितीतरी पटीने एकवटली जाते.\nमौनावस्थेचा खरा अर्थ म्हणजे शक्तीला विखरु न देता त्याला संयमस्वरु���ी धाग्यामध्ये एकवटणे. मौन हे एक बुद्धिमान व्यक्तीचे लक्षण आहे. जी व्यक्ती ज्ञानाने जितकी सखोल असते ती व्यक्ती मौन बाळगणारी असते. ज्याप्रमाणे एक संथ वहात असलेली नदी ही अतिशय खोल असते. मौन हे व्यक्तीच्या वाणीला मार्मिकता प्राप्त करून देते. मौन हे व्यक्तीला ऋषी स्वरूप प्राप्त करून देते. अशा व्यक्तीचे आचरण हे इतरांसाठी एक आदर्श असते.\nमी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे \"निरंजन\" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या \"ॐश्री\" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nयाच मालिकेतील इतर लेख\nनिरंजन – गाभार्‍यातले ध्यानस्थ चिंतन\nनिरंजन – भाग १\nनिरंजन – भाग २ – आत्मविश्वास भक्ती\nनिरंजन – भाग ३ – स्मरण भक्ती\nनिरंजन – भाग ४ – इच्छा भक्ती\nका रमाकृष्ण ना कोणी वदले \nनिरंजन – भाग ५ – कल्पना भक्ती\nनिरंजन – भाग ६ – ग्रहण भक्ती\nनिरंजन – भाग ७ – बुद्धी भक्ती\nनिरंजन – भाग ८ – प्राणभक्ती\nनिरंजन – भाग ९ – गुरु भक्ती\nनिरंजन – भाग १० – कथा श्री दत्तगुरुंची\nनिरंजन – भाग ११ – अंत अहंकाराचा\nनिरंजन – भाग १२ – क्षमाभाव\nनिरंजन – भाग १३ – दृष्टी तसे दृश्य\nनिरंजन – भाग १४ – मन माझे सबल\nनिरंजन – भाग १५ – विटंबना\nनिरंजन – भाग १६ – गुरुपौर्णिमा\nनिरंजन – भाग १७ – आस्तिकता\nनिरंजन – भाग १८ – निंदा\nनिरंजन – भाग १९ – गुणधर्म\nनिरंजन – भाग २० – गुंजन दोन मनांचे\nनिरंजन – भाग २१ – अन्न हे पूर्णब्रम्ह…\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nनिरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\nनिरंजन – भाग २४ – माता दुर्गा\nनिरंजन – भाग २५ – शैलपुत्री\nनिरंजन – भाग २६ – माता ब्रह्मचारिणी\nनिरंजन – भाग २७ – माता चंद्रघण्टा\nनिरंजन – भाग २८ – माता कुष्माण्डा\nनिरंजन – भाग ३१ – माता कालीरात्री\nनिरंजन – भाग ३२ – महागौरी\nनिरंजन – भाग ३३ – सिद्धीदात्री\nनिरंजन – भाग ३४ – वास्तु म्हणते “तथास्तु”\nनिरंजन – भाग ३५ – चैतन्य\nनिरंजन – भाग ३६ – संयम\nनिरंजन – भाग ३७ – संघर्ष\nनिरंजन – भाग ३८ – “सा विद्या या विमुक्तये”\nनिरंजन – भाग ३९ – निर्भयी प्रयत्न\nनिरंजन – भाग ४० – पाऊले श्रीमहालक्ष्मीची\nनिरंजन – भाग ४१ – इच्छा मार्ग दर्शवते\nनिरंजन – भाग ४२ – अहंकाराला चुकीची कबुली नसते\nनिरंजन – भाग ४३ – मिटला वाद हरिहराचा…..\nनिरंजन – भाग ४४ – दंगले देऊळ संतध्यानात\nनिरंजन – भाग ४५ – स्पर्श परिसाचा!\nनिरंजन – भाग ४६ – रहस्य\nनिरंजन – भाग ४७ – आपल्या प्रत्येक देण्यामध्ये येणं हे आहेच\nनिरंजन – भाग ४८ – स्वभाव…\nनिरंजन – भाग ५० – शुभ असावा लोभ…\nनिरंजन – भाग ५१ – गुरुतत्व\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\nसारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\nडायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\nतिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/89606/", "date_download": "2021-06-22T11:01:43Z", "digest": "sha1:55HSTLUJIAMOV7GYIX6M7BBKYX5P7JVQ", "length": 13125, "nlines": 203, "source_domain": "lokshahilive.com", "title": "जळगाव जिल्ह्यात आज १०६ नवे बाधित ; एकाचा मृत्यू – लोकशाही", "raw_content": "\nजळगाव जिल्ह्यात आज १०६ नवे बाधित ; एकाचा मृत्यू\nजळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यात आज बुधवारी दिवसभरात १०६ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज २६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या २४ तासात ०१ जणांचा मृत्यू झाला आहे.\nजिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या बाधित रुग्णापेक्षा अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संक्रमित रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. सध्या आता जिल्ह्यात केवळ २४६१ रुग्णांवर उपचार सुरू आहे.\nतर जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४१ हजार २०९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३६ हजार १९० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच ०१ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २५५८ वर गेला आहे. जिल्ह्यात सध्या २४६१ रुग्णांवर उपचार सुरू आहे\nजळगाव शहर-१४, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-१६, अमळनेर-०, चोपडा-३, पाचोरा-७, भडगाव-० , धरणगाव-०, यावल-१०, एरंडोल-६४, जामनेर-१४, रावेर-३, पारोळा-८, चाळीसगाव-१९, मुक्ताईनगर-२, बोदवड-२ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १६६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nकोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन\nयावल सह तालुक्यात अवैध्द वृक्षाची वाहतुक थांबवावी ; मनसे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nयावल सह तालुक्यात अवैध्द वृक्षाची वाहतुक थांबवावी ; मनसे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर\nखामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली, पथदिवे बंद असल्याने चोरांचे फावले\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; व��चा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95", "date_download": "2021-06-22T11:54:24Z", "digest": "sha1:AABOQG7IKQVH2UIBIDYLLQMHKCDRLMX6", "length": 2972, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ट्रक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nट्रक किंवा लॉरी हे रस्तामार्गाने मालाची वाहतूक करणारे डीझेलवर चालणारे चार किंवा त्याहून अधिक चाकांचे वाहन आहे.\nभारतातील टाटा कंपनीचे ट्रक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१९ रोजी २३:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-impact-cotton-procurement-govt-maharashtra-39787", "date_download": "2021-06-22T10:51:41Z", "digest": "sha1:WE3DLCUBCLI7UA5FCSGFJN45U6NVECEJ", "length": 14403, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi impact on cotton procurement of govt. Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशासकीय कापूस खरेदीवर परिणाम\nशासकीय कापूस खरेदीवर परिणाम\nबुधवार, 6 जानेवारी 2021\nखानदेशात सुमारे २६ लाख क्विंटल कापसाची शासकीय खरेदी विविध केंद्रांमध्ये झाली आहे. गेल्या आठवड्यात खरेदी रखडत झाली.\nजळगाव ः खानदेशात सुमारे २६ लाख क्विंटल कापसाची शासकीय खरेदी ��िविध केंद्रांमध्ये झाली आहे. गेल्या आठवड्यात खरेदी रखडत झाली. त्यामुळे आवक कमी झाली असून, एका केंद्रात रोज फक्त दोन ते अडीच हजार क्विंटल कापसाची खरेदी किंवा आवक झाली आहे.\nडिसेंबरच्या मध्यापर्यंत कापसाची आवक सर्वच केंद्रांमध्ये वेगात सुरू होती. कापूस महामंडळ (सीसीआय), पणन महासंघाची खरेदी जळगाव, धुळे व नंदुरबारात सुरू आहे. गेल्या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात प्रतिदिन सरासरी चार हजार क्विंटल कापसाची आवक एका केंद्रात झाली. चोपडा (जि.जळगाव) येथील एका खरेदी केंद्रातील कापसाला आग लागली होती.\nयामुळे ‘सीसीआय’ने एका केंद्रात रोज फक्त अडीच हजार क्विंटल कापसाची खरेदी करा, खरेदी केंद्रात कापसाचे ढीग तयार होवू देवू नका, खरेदीनंतर प्रक्रियेला वेग द्यावा आणि कापूस गाठी, सरकीचा साठा व्यवस्थित, सुरक्षित करावा, अशा सूचना दिल्या होत्या. यातच खरेदी करताना दुय्यम दर्जाच्या कापसाचा दर देण्यास ‘सीसीआय’ने सुरवात केली.\nडिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर खानदेशात विविध केंद्रांमध्ये सुमारे चार लाख क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढे ‘सीसीआय’कडील आवक आणखी कमी होईल, अशी स्थिती आहे.\nयामुळे खरेदी केंद्रांकडे पाठ\nकापसाला ५५५० ते ५६१५ रुपये दर\nवाहनांच्या रांगा, वाहतूक खर्च अधिक\nखानदेश जळगाव कापूस धुळे नंदुरबार\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nराज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...\nदेशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...\nआयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...\nमध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...\nप्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...\nसंकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...\nपावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...\nकोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...\nसोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...\nराज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...\nराज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...\nकोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...\nराज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...\nउत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...\nतुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...\nचिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...\nफळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...\nचार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...\nद्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...\nराज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.savitakanade.com/2018/10/blog-post.html", "date_download": "2021-06-22T09:50:54Z", "digest": "sha1:NLP4EZZHYSCE3AR36LQMYQNEX5BGKXJN", "length": 20219, "nlines": 127, "source_domain": "www.savitakanade.com", "title": "सविता कानडे : साखरगड, वर्धनगड, महिमानगड, संतोषगड ट्रेक, ७ ऑक्टोबर २०१८", "raw_content": "\nमी आणि माझ्या ट्रेकिंग ब्लॉग विषयी थोडेसे.........\nसाखरगड, वर्धनगड, महिमानगड, संतोषगड ट्रेक, ७ ऑक्टोबर २०१८\nआज तू येणार म्हणून खुश आहोत आम्ही😃 😃😃😃 स्वप्नील भेटला. त्याच्याकडूनच समजल. तुला म्हणे डेंग्यू झालेला. थोड बरं वाटतय तोच निघालीस आम्हाला भेटायला. ऐकणार नाहीस. अर्थात स्वप्नीलला तुझ्यातील क्षमतेची खात्री आहे म्हणूनच तुला आमच्या भेटीला घेऊन आलाय.\nएक ध्यानात घे आम्हा तिघांना भेटण्याच टेन्शन घेऊ नको. एखाद्या गडाला भेटू नाही शकलीस तर पुन्हा भेटशीलच. आम्ही इथेच आहोत तुझ्या स्वागतासाठी. ठीक आहे\nसातारा जिल्ह्यातील म्हसोबा उपरांगेत आम्ही तिघ वास्तव्यास आहोत. वर्धनगड, महिमानगड आणि संतोषगड.\nसाखरगड निवासिनी: देवी यमाई अर्थात अंबाबाई:\nअंबाबाई देवीच दर्शन तू आत्ताच घेतलस. खूप प्राचीन मंदिर आहे. गाभाऱ्यात देवी अंबाबाई आहे तर मंदिराच्या प्रवेशद्वाराशी नंदी. हे या मंदिराच एक वैशिष्ट्य. मंदिराच्या प्रांगणात भव्यदिव्य दीपमाळा आहेत. एका दीपमाळेवर शिलालेख कोरला आहे. मंदिराच्या पायऱ्या चढून मजबूत अवाढव्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर पायरीवर पण एक शिलालेख आहे. पाहिलास नाआणि मंदिराचा कळस देवादिकांच्या किती सुंदर, रेखीव , रंगीत आणि सुबक प्रतिमा कोरल्या आहेत. नुकतेच त्यांचे नूतनीकरण झाले आहे.\nमंदिरावर असंख्य दगडी कोरीव शिल्प आहेत.\nकिन्हई गावातील साखरगडावर वसलेल्या ह्या साखरगड निवासीनी चा नवरात्रात उत्सव भरतो.\nसातारा-पंढरपूर मार्गावर पुसेगाव सोडल की वर्धनगड नावाच गाव आहे. गावातून माझ्याकडे यायला पायवाट आहे. गडावर वर्धनीमातेचे मंदिर आहे. ही देवी माता नवसाला पावते. नवस पूर्ण झाला म्हणून काही भाविकांनी पायऱ्या बांधून दिलेल्या आहेत. तू सुरुवातीला ज्या पायऱ्या चढून आलीस त्या पायऱ्या भाविकांची मनोकामना पूर्ण झाली म्हणून बांधलेल्या आहेत.\n हळू ये. आजारातून नुकतीच बरी झालीस आहेस. गड चढायला जास्त कठीण नाही. जास्तीत जास्त अर्ध्या तासात गडावर येशील.\nहनुमानाचे हे अनाच्छादित मंदिर. \"उघडा मारुती\" म्हणतात. असंख्य भाविकांनी श्रीराम भक्त हनुमानाला मंदिर देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही.\nआलीस की गडाच्या मुख्य दरवाज्याजवळ. अत्यंत मजबूत आणि भव्य दरवाजा. उंची फारशी नाही त्यामुळे वाकून यावे लागेल. किती थंडावा आहे इथे. इथूनच गड परिसर , गडाची तटबंदी सुरु होते.\nहनुमानाचे आणि शंकराचे छोटे खानी मंदिर आहे. मंदिराजवळ पाण्��ाचे मोठे टाके आहे.\nह्या समोरच्या टेकडीवर आहे वर्धनीमातेच मंदिर. जागृत देवी. सभामंडपातील कासव बघितलस का सुरेख आहे ना नवरात्र जवळ आलाय ना त्यामुळे लगबग सुरु आहे. साफसफाई, रंगरंगोटी आणि स्पीकर सुविधा.\nमंदिराच्या सपाटीवर असणारे हे \"आवळे-जावळे' पाण्याचे जोडटाके.\nगडावरून दिसणारी सातारा-पंढरपूर सुंदर मार्गवळणे. चौफेर गड तटबंदी आहे. तटबंदी सरळसोट नाही. नागमोडी आहे. तटबंदी फारशी उंच नाही. ह्याच कारण की ह्या मार्गावर लक्ष ठेवता याव. सैनिकांना पहारा करता यावा म्हणून फांजी बांधलेली आहे. तिची रचना आजही शाबूत आहे.\n गडाच्या सौदर्याचा रत्नजडीत अलंकारासारखी वाटली ना तटबंदी तू छान मोसमात आली आहेस. सपाटीवर हिरवळ आहे. हिरवळीच्या पार्श्वभूमीवर तटबंदीची कातळ भिंत खुलून दिसते आहे.\n हे गडाच्या शौर्याचे प्रतिक.\nगडाला खूप भारी चोर दरवाजा आहे बरं का. तिकडेच जातोय आपण. पायऱ्या हळू उतर. एकावेळी एकच जण अंगचोरून येऊ शकेल अशी ही चोरवाट.\n\"सादिकगड\" असे गडाचे नामकरण औरंगजेबाने केले होते.\n स्वप्नीलने सांगितल आधी गडभेट, मग जेवण. चालतय ना\nगडाची चढण तीव्र आहे. हळू ये. तुझा वेळ घेत ये. दिसली का तटबंदी\nकाही पायऱ्या चढून आलीस की पडझड झालेला कमानी दरवाजा आहे.\nदरवाज्यावर सुंदर हस्तीशिल्प कोरल आहे.\nहनुमानाचे शेंदूर अर्चित प्रतिमा आहे इथे.\nपुढे जाऊ ..समोर बुरुज आणि ढासळलेली तटबंदी दिसतेय ना इथून पुढे लांब पसरलेली सोंड आहे.\nसोंडेवर, माचीवर जाण्यासाठी बुरुजवजा चोर दरवाजा आहे. कमी उंचीचा आणि चटकन ध्यानात येणार नाही अशी त्याची रचना आहे.\nसोंड किंवा माचीवरून दिसणारा नजारा अलौकिक आहे म्हणतेस\nगडावर महिमान शाहवली या संताचे वास्तव्य होते. त्यांच्या वास्तव्यामुळे गडाला \"महिमानगड\" नाव पडले.\nदोन गड केलेस की तू\nमंदिरात भोजन करा आणि पुढे संतोषगडा कडे जा.\nउशीर झालाय पोहोचायला तुला ..काही हरकत नाही. थकली नाहीस ना चढाई आहे जरा खडी. हळूहळू ये. तुषार आहे तुझ्या सोबतीला.\nपायथ्याच गाव आहे ताथवडे. गावावरून गडाला \"ताथवडे चा किल्ला\" म्हणूनही ओळखतात.\nयेताना पाटीवर \"शिवकालीन मंदिर\" वाचलेस ना\nआता अंधार होत आहे त्यामुळे काही ठळक अवशेष आपण पाहू. पहिला आणि दुसरा दरवाजा पूर्णत: ढासळला आहे.\"शिवसह्याद्री दुर्गसंवर्धन\" ह्या संस्थेने गडाचा कायापालट केला आहे.\nएकदा दिवसा भेट दे. गडावरच्या वैभवाची त��ला कल्पना येईल. आता टॉर्च च्या प्रकाशात आपण फारसे स्पष्ट पाहू शकणार नाही.\nशिवकालीन विहिरी कडे जातोय आपण. गडावरची सर्वांग सुंदर कलाकृती. विहिरीच्या कोरीव पायऱ्या चक्क बसून उतर. खोल आहे विहीर. पाणी पण आहे. विहीरीच काम अति भव्यदिव्य आणि मजबूत आहे बघितलस ना काठावरच्या वटवृक्षाच प्रतिबिंब पाण्यात पडत.अतिशय नयनरम्य\nकाठावर महादेवच मंदिर आहे.\nआता जातोय राजसदरे कडे. गवत जरा वाढलय. जपून. इथे थोड हळू दगडी खाच उतरून जायचं आहे. राजसदर प्रशस्त आहे. राजा आणि प्रजा ऐसपैस बसू शकतील. बांधकाम अजून भरभक्कम आहे.\nचिलखती बुरुज, गडावरचा अजून एक भारी अवशेष. नजर हटणार नाही अशी कलाकृती. धान्यकोठार खोली वजा आहे.\n एकदा दिवसा नक्की भेट दे.\nआपण आता खाली उतरू..अंधार पडलाय आणि साडेसात वाजत आलेत.\nतुला मनात धाकधूक होती ना की तू आम्हा तिघांना भेटू शकशील की नाहीस बघ आत्ता. तिन्ही जणांची भेट झाली तुझी. आम्ही पण खुश आहोत.\nसाताऱ्या जिल्ह्यात जवळ जवळ २५ गड आहेत. काही छोटे काही मोठे. जमेल तसे पाहून घे.\nतुला कमळगड आणि दातेगड खासकरून पाहण्याची इच्छा आहे ना. नक्की पूर्ण होईल. जिद्द कायम अशीच ठेव.\nबरं निघा तुम्ही आता. पुण्यात पोहोचायला उशीर व्हायला नको. जय शिवराय\nगाडीतून पुण्याकडे निघाले. सकाळपासूनचा फेरफटका मारला. मनातल्या मनात . वर्धनगड, महिमानगड आणि संतोषगड किती सुरेख गड आहेत . उंचीला कमी, चढायचा अवधी कमी. इतिहासाने मात्र परिपूर्ण. दुर्गावशेष संपन्न. मनात आलं ट्रेकिंगची सुरुवात ह्याच गडापासून हा करत नाहीत किती सुरेख गड आहेत . उंचीला कमी, चढायचा अवधी कमी. इतिहासाने मात्र परिपूर्ण. दुर्गावशेष संपन्न. मनात आलं ट्रेकिंगची सुरुवात ह्याच गडापासून हा करत नाहीत ह्या गडांना इतिहास आहे, दूर्गअवशेष संपन्न आहे, किल्ला समजून घ्यायला आणि गड/किल्ल्यांच्या संज्ञा माहित करून घ्यायला ह्यासारखे दुसरे किल्ले नाहीत.\nखूप समाधानी आहे. तीन गडांना भेटू शकले. त्यांच्या आपलेपणाने आणि वैभवशाली दुर्गावशेषांनी भारावून गेले. स्वप्नील आणि तुषारने ने माझ्यातला आत्मविश्वास दृढ केला म्हणूनच तीन गडांना भेटू शकले.\nअशाच काही अनोख्या किल्ल्यांना भेटण्याची इच्छा आहे. स्वप्नील सोबत ही गडभेट अधिक समृध्द होते हे मात्र नक्की.\n(डावीकडून: स्वप्नील, अमित, आशिष, मी, मोनिशा, धनश्री आणि सुशील सर)\nफोटो, खास आभार: अमि�� तागुंदे आणि सुशील दुधाने सर\nइतके सुरेख गड आणि ट्रेक चे सुंदर नियोजन केल्याबद्दल खास आभार: Travorbis Outdoors👍👍👍👍\nवैराटगड ट्रेक, विथ Travorbis Outdoors, १२ ऑगस्ट २०१८\nसाखरगड, वर्धनगड, महिमानगड, संतोषगड ट्रेक, ७ ऑक्टोब...\nकमळगड/कमालगड ट्रेक विथ झेनिथ ओडिसी, १४ ऑक्टोबर २०१८\nनांदगिरी चे तपोलेणे: एक चित्त थरारक अनुभव, १८ ऑगस्ट २०१९\nजानेवारी २०१९ वर्षारंभी अनेक संकल्प केले. त्यातील एक होता, आजपर्यंत न केलेले ट्रेक्स करणे. \"नांदगिरी किल्ला\" म्हणूनच माझ्यासा...\nश्रद्धा मेहता : ट्रेकिंग क्षेत्रातील एक \"झेनिथ\"\n“ एव्हरी संडे आय ट्रेक विथ धिस गर्ल”. सात वर्षाची एक मुलगी असं अभिमानाने सांगते. तिची आई विश्वासाने तिला पाठवते . ती बाबांसोबत ट्रेकल...\nनंदनकानन अर्थात व्हॅली ऑफ फ्लावर्स (इंद्राची बाग/फुलों की घाटी), बियॉन्ड वाइल्ड सोबत , ७ ते १५ ऑगस्ट २०१६\n“व्हॅली ऑफ फ्लावर्स” अर्थात “फुलों की घाटी” विथ बियाँड वाईल्ड: ७ ते १५ ऑगस्ट २०१६ “देवभूमी उत्तराखण्ड में आपका स्वागत हैं” देहर...\nपिंपळगुंजन: अनेक सुरेल मुरलीस्वर......\nआमच्या घराच्या खिडकीतलं कुंजविश्व इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान आमच्या घराच्या खिडकीबाहेर दोन मुख्य वृक...\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६ जंगल, प्लॅटयू (पठार), पर्वत..सर्व काही एकाच ट्रेकमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/81795/", "date_download": "2021-06-22T09:51:35Z", "digest": "sha1:NNHAMEQLTNJUF3WA3JZSK454L77R3Q4L", "length": 15918, "nlines": 202, "source_domain": "lokshahilive.com", "title": "राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती निमित्त पाच गावात स्वच्छता अभियान – लोकशाही", "raw_content": "\nराष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती निमित्त पाच गावात स्वच्छता अभियान\nअंबे वडगांव येथील युवकाने जनजागृती करुन राबविली मोहीम\nपाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील अंबे वडगांव तांडा येथील मुळचे रहिवासी असलेले व अंधेरी (मुंबई) येथे कार्टुन फ्लिमचे निर्मार्ते विजय रणजीत राठोड यांनी विजयदादा युवा फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती निमित्त अंबे वडगाव, वरखेडी, लोहारा, कळमसरा व कुऱ्हाड येथे ३० ते ४० युवकांना सोबत घेऊन सोशल डिस्टंससिंगचे पालन करुन‌ स्वच्छता अभियान राबविले. या अभियानाचे उद्घाटन अंबे वडगांव येथील महानुभाव पंथाचे ज्येष्ठ अनुयायी रवि शास्त्री वेळणकर (मोठे बाबा) यांचे हस्ते करण्यात आले. येथील महानुभाव पंथाच्या आश्रमातील श्रीकृष्ण मंदिरापासून अभियानाची सुरुवात झाल्यानंतर परिसरातील रस्ते, ग्रामपंचायत परिसर विजय राठोड, गोपाल वाघ, पितांबर महाराज, किशोर हडप, श्रीराम राठोड, राहुल राठोड, सिध्देश राठोड, अमोल पाटील, अनिल चव्हाण, योगेश चौधरी, विश्वनाथ राठोड, सोनु झेरावते, आदेश पवार, रुपेश पवार, पितांबर महाजन, वामन पवार यांनी सहभाग नोंदविला.\nश्रीकृष्ण मंदिरात स्वच्छता अभियानाचे उद्घाटन झाल्यानंतर महानुभाव पंथाचे रवि शास्त्री वेळणकर (मोठे बाबा) यांनी स्वच्छता अभियानाबाबत बोलताना सांगितले की, माणसांनी भेदभाव न करता आपल्यातील अंतर्गत व बाह्य मनाची स्वच्छता करायला हवी. आराध्य दैवत श्रीकृष्ण यांचा मंत्र “गोपाला गोपाला” हा घेऊन स्वच्छता मोहीम राबवली होती. श्रीकृष्ण यांनी द्वापार युगात हे अभियान चालविले होते. त्या काळात अहंकारी वृत्तीच्या लोकांचे आपल्या कलेने त्यांचे अहंकार उजळुन शुध्द केले होते.\nसंत गाडगेबाबा यांचे विचार आचरणात आणुन प्रत्येकाने आपले घर, परिसर व गाव स्वच्छ ठेवल्यास कोरोना सारख्या महामारीला थारा मिळणार नसुन त्यांनी विजय राठोड यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. विजयदादा युवा फाऊंडेशनच्या माध्यमातून ३० ते ४० युवकांना टी शर्ट, हॅण्ड ग्लोज, फेस शिल्ड व सॅनिटायझरचा वापर करत सोशल डिस्टंससिंग पाळुन अभियान राबविण्यात आले. अभियान राबविणाऱ्या युवकांमध्ये प्रामुख्याने राहुल राठोड, अमोल राठोड, अनिल चव्हाण, आकाश राठोड, सोनु शेरे, नितीन राठोड, सचिन शेरे, वामन पवार, विशाल जाधव, अश्र्विन पवार, सतिष पवार, दिनकर चव्हाण यांचेसह गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी सहभाग नोंदविला.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nपूजा चव्हाण प्रकरणावर संजय राठोड अखेर बोलले, म्हणाले.\nखानदेशावासीयांसाठी आनंदाची बातमी : भुसावळ- सुरत पॅसेंजर पुन्हा एकदा धावण्यासाठी सज्‍ज\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nज��गावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nखानदेशावासीयांसाठी आनंदाची बातमी : भुसावळ- सुरत पॅसेंजर पुन्हा एकदा धावण्यासाठी सज्‍ज\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\nबोहरा सेंट्रल स्कूल पारोळा शाळेत जागतिक योगा दिवस साजरा\nविविध विकास कामाचे लोकार्पण करुन वाढदिवस साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/82686/", "date_download": "2021-06-22T10:16:41Z", "digest": "sha1:NZRFWHWRYGNJKMSCJOLHD6UB53BTU7NM", "length": 15409, "nlines": 204, "source_domain": "lokshahilive.com", "title": "अमळनेर बाजार समितीत सत्तेचे नाट्य रंगले – लोकशाही", "raw_content": "\nअमळनेर बाजार समितीत सत्तेचे नाट्य रंगले\nएकाच वेळी सभापती व मुख्य प्रशासक उपस्थित\nअमळनेर(प्रतिनिधी): अमळनेर बाजार समितीत दोन दिवसापूर्वी माजी सभापती प्रफुल पवार यांनी न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत पदभार स्वीकारला होता. यावर आक्षेप घेत शासनाने नेमून दिलेल्या व अशासकीय संचालक मंडळाच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील या आज बाजार समितीच्या सभापती आसनावर आरूढ झाल्या, त्यांच्यासोबत महा विकास आघाडी चे नियुक्त अशासकीय सदस्य हजर होते. त्याच वेळी न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा सभापती झालेले प्रफुल पवार देखील त्या ठिकाणी आसनस्थ झाले.त्यामुळे बाजार समितीत एकाच वेळी दोन सभापती पाहायला मिळाले. न्यायालयाचा किंवा प्रशासनाचा कुठलाच आदेश मला मिळाला नसल्यामुळे मी सभापती म्हणून विराजमान आहे,न्यायालयाचा निर्णय अमळनेर बाजार समितीला लागू होत नाही,शासनाचे आदेश प्राप्त होत नाही तोवर मीच मुख्य प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहे. असे मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील यांनी सांगितले.\nतर न्यायालयाच्या आदेशाने आम्ही पुन्हा एकदा सत्तेत आलो आहोत,त्या आदेशाचे पालन करून आम्ही कामकाज सुरू केलेले आहे,न्यायालयाच्या निर्णयात अमळनेर बाजार समितीचा स्पष्ट शब्दात उल्लेख केलेला आहे.आम्हाला बाजार समितीत यायला कुणीही आडवू शकत नाही,आम्ही पुन्हा पुन्हा येणार, असे सभापती प्रफुल्ल पवार यांचे म्हणणे होते.\nकायदेशीर कार्यवाही न केल्यास उपोषणाचा इशारा\nन्यायालयाच्या आदेशाने आम्ही पुन्हा कार्यभार हाती घेतला आहे,त्यावर कुठलाही आक्षेप घेऊ नये, तरी देखील शासनाकडून नियुक्त केलेले अशासकीय संचालक मंडळ बाजार समितीच्या कामात आम्हाला भाग घेण्यास मनाई करत आहे.यावरून बाजार समितीचा कारभार कुणी पहावा हा प्रश्न उपस्थित झाला आहे.\nआमच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात,तरी यावर कार्यवाहीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांना पाचारण करण्यात यावे, अन्यथा होणाऱ्या परिणामांना आपण स्वतः जबाबदार रहाल तसेच सदर न्यायालयाच्या निर्णयावर कायदेशीर तोडगा काढावा किंवा लेखी खुलासा करावा अन्यथा उपोषण करण्यात येईल असे पत्रात नमूद केलेले आहे सदर पत्रावर सभापती ��्रफुल्ल पवार,संचालक श्रावण ब्रम्हे,पराग पाटील,प्रकाश पाटील,डी.ए.धनगर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\n जिल्ह्यात आज ५४८ नवे बाधित रुग्ण आढळले\nभारतीय रेल्वेकडून प्लॅटफॉर्मसह प्रवाशी गाड्यांच्या तिकीटात वाढ\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nभारतीय रेल्वेकडून प्लॅटफॉर्मसह प्रवाशी गाड्यांच्या तिकीटात वाढ\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्याप���ठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\nबोहरा सेंट्रल स्कूल पारोळा शाळेत जागतिक योगा दिवस साजरा\nविविध विकास कामाचे लोकार्पण करुन वाढदिवस साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2021-06-22T11:57:19Z", "digest": "sha1:QZ2SDZTNRUYAZ3PHP2B27ZDFW2J53N2F", "length": 4538, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रोहिणी (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(रोहिणी या पानावरून पुनर्निर्देशित)\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nरोहिणी या शब्दाशी संबंधित खालील लेख विकीवर आहेत:\nरोहिणी (अभिनेत्री) - एक तमिळ चित्रपट अभिनेत्री.\nरोहिणी (उपग्रह) - भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमांतर्गत भारताने सोडलेला एक कृत्रिम उपग्रह.\nरोहिणी (नस) - मानवी शरीरातील शुद्ध रक्तवाहिनी\nरोहिणी (नक्षत्र) - सत्तावीस नक्षत्रांपैकी एक नक्षत्र.\nरोहिणी (महाभारत) - महाभारतातील एक व्यक्तिरेखा.\nरोहिणी भाटे - एक मराठी कथक-नर्तिका.\nरोहिणी (मासिक) - एक मराठी मासिक.\nरोहिणी (वनस्पती) - एका वनस्पतीचे नाव.\nरोहिणी सालियन - एक प्रसिद्ध वकील\nरोहिणी हट्टंगडी - संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेती तसेच मराठी नाट्य व चित्रपट अभिनेत्री.\nLast edited on १५ फेब्रुवारी २०२१, at १२:५५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०२१ रोजी १२:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mu.ac.in/registrar-office", "date_download": "2021-06-22T10:46:37Z", "digest": "sha1:57PZCHNO4ALAJACZ7WPLI2YWJEVOZKY7", "length": 15807, "nlines": 177, "source_domain": "mu.ac.in", "title": "Registrar Office - University of Mumbai", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्यात Mission Begin Again या अंतर्गत मर्यादित उपस्थितीच्या काळात विद्यापीठाचे शैक्षणिक विभागातील शिक्षक व प्रशासकीय शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत Mission Begin – Unlock 5 dated 4-10-2020 for University\nमहाराष्ट्र राज्यात Mission Begin Again या अंतर्गत मर्यादित उपस्थितीच्या काळात महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत Mission Begin Unlock 5 dated 04-10-2020 For College\nमहाराष्ट्र राज्यात Mission Begin Again या अंतर्गत मर्यादित उपस्थितीच्या काळात विद्यापीठाचे शैक्षणिक विभागातील शिक्षक व प्रशासकीय शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत\nमहाराष्ट्र राज्यात Mission Begin Again या अंतर्गत मर्यादित उपस्थितीच्या काळात महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत\nकोविड-१९ या जागतिक महामारीमुळे उदभवलेल्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क संदर्भात\nमहाराष्ट्र राज्य Mission Begin Again या अंतर्गत मर्यादित उपस्थितीच्या काळात महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर यांच्या कार्यालयातील उपस्थितीबाबत (सुधारित परिपत्रक)\nमहाराष्ट्र राज्य Mission Begin Again या अंतर्गत मर्यादित उपस्थितीच्या काळात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील (University Department) शिक्षक यांच्या कार्यालयातील उपस्थितीबाबत (सुधारित परिपत्रक)\nमहाराष्ट्र राज्य Mission Begin Again या अंतर्गत मर्यादित उपस्थितीच्या काळात शैक्षणिक विभाग/ प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत\nविद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्यात होणाऱ्या दैनंदिन तसेच कार्यालयीन खर्चात कपात करण्याबाबत\nकोविड – १९ या जागतिक महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क संदर्भात\nमहाराष्ट्र राज्यात Mission Begin Again या अंतर्गत मर्यादित उपस्थितीच्या काळात महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कार्यालयातील उपस्थितीबाबत\nराज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड -१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय (Circular for University)\nमुख्यमंत्री सहाय्यता निधी कोव्हीड १९ मध्ये मदत करण्���ासंदर्भात\nराज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड -१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय (Circular for University)\nराज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड -१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय (Circular for Colleges)\nराज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड -१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय\nमहाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६० वा वर्धापन दिन समारंभ – १ मे, २०२०\nमुख्यमंत्री सहाय्यता निधी कोव्हीड १९ मध्ये मदत करण्यासंदर्भात\nमुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये/ मान्यताप्राप्त संस्थांचे शैक्षणिक (Academic Audit) परीक्षण करण्याबाबत\nमुख्यमंत्री सहाय्यता निधी कोव्हीड १९ मध्ये मदत करण्यासंदर्भात\nमुख्यमंत्री सहाय्यता निधी कोव्हीड १९ मध्ये मदत करण्यासंदर्भात\nकोव्हीड -१९ च्या उद्रेकादरम्यान आणि नंतर विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि कल्याणाबाबत\nगुणवत्तावाढीसाठी करावयाची शैक्षणिक कार्ये\nदिनांक १४ एप्रिल, २०२० पर्यंत अंतरिम उन्हाळी सुट्टी (Interim Summer Vacation) बाबत /a>\nमुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोव्हीड १९ मध्ये मदत करण्याचे आवाहन\nराज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड -१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय (For Colleges)\nराज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड -१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय (For University)\nराज्यात कोरोना विषाणू (कोव्हिड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांची उपस्थिती नियंत्रित करण्याबाबत\nराज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत\nराज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत\nराज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत\nसर्व अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद व विद्या परिषद सदस्य: मुंबई विद्यापीठ, फोर्ट परिसर, खोली क्रमांक ११२ पहिला मजला हा कक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे सदर कक्षाचे उदघाटन दिनांक १२ मार्च २०२० रोजी होणार आहे\nसंविधान पालन दिन साजरा करण्यासदर्भात\nमुंबई आणि एम एम आर क्षेत्रात असणा-या महाविद्यालयांना दिनांक ०९ जुलै २०८ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे\n���र्यावरणाचा विचार करता तसेच प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी यापुढे सदर ई-मेल पत्र संबंधित विभागाला ई मेल द्वारेच पाठविण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=38067", "date_download": "2021-06-22T09:45:18Z", "digest": "sha1:V3XZIUHHAPTAKNQ2ZGLOFGEM4PQYQKQW", "length": 8859, "nlines": 62, "source_domain": "newspcmc.com", "title": "४५ वर्षापुढील नागरीकांच्या दुसऱ्या डोससाठी पालिकेला पाच हजार डोस प्राप्त.. - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nहक्काच्या पगारासाठी राज्य शासनाविरोधात आशा सेविकांचे पुण्यात आंदोलन..\nHome ठळक घडामोडी ४५ वर्षापुढील नागरीकांच्या दुसऱ्या डोससाठी पालिकेला पाच हजार डोस प्राप्त..\n४५ वर्षापुढील नागरीकांच्या दुसऱ्या डोससाठी पालिकेला पाच हजार डोस प्राप्त..\nकोविशिल्ड लसीकरणासाठी वाचा केंद्रांची नावे…\nपिंपरी (दि. ०६. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कोविशिल्ड लस ५००० डोस प्राप्त झालेले असून फक्त वय वर्षे ४५ वर्षापुढील नागरीकांनी पहिला डोस घेतलेला आहे, त्याच नागरीकांनी दुसरा डोस घेण्यासाठी उद्या दि. ०७.०५.२०२१ रोजी पुढील केंद्रावर उपस्थित रहावे.\nप्रत्येक लसीरकण केंद्राच्या ठिकाणी मर्यादित नागरीक/लाभार्थी यांना लसीकरण करण्यात येणार आहे. नागरीकांनी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गर्दी करु नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.\nभोसरी- सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, छत्रपती शाहू महाराज शाळा दिघी, संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुल इंद्रायणीनगर, पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालय च-होली, प्राथमिक शाळा ���ोशी, सांगवी- कासारवाडी दवाखाना, पिंपळे गुरव माध्यमिक शाळा पिंपळे गुरव, शितोळे शाळा सांगवी, बालाजी लॉन्स सांगवी, गणेश इंग्लिश मिडियम स्कुल दापोडी, तालेरा- तालेरा रुग्णालय, बिजलीनगर दवाखाना, किवळे दवाखाना, गुरुव्दार वाल्हेकरवाडी, मनपा शाळा वाल्हेकरवाडी, मनपा शाळा पुनावळे, सेक्टर २९ रावेत, आकुर्डी- हेगडेवार भवन, संजय काळे, आरटीसीसी, जाधववाडी, चिखली , थेरगांव- मनपा शाळा वाकड, मंगलनगर शाळा, भुमकरवस्ती शाळा, यशवंतराव चव्हाण स्कुल ग प्रभाग, कस्पटेवस्ती शाळा, वाय.सी.एम.एच- वाय.सी.एम.रुगणालय, नेहरुनगर दवाखाना, जिजामाता- अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, काळेवाडी पवनानगर शाळा, यमुनानगर- यमुनानगर रुग्णालय, स्केटींग ग्राऊंड सेक्टर २१, प्राथमिक शाळा म्ह्त्रेवस्ती या लसीकरण केंद्रावर प्राधान्याने उपस्थित रहावे.\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-full-response-bharat-bandh-solapur-district-38948", "date_download": "2021-06-22T10:32:59Z", "digest": "sha1:LHUDMH4JM5TLX7CFWFYKVOFW5BGNKAAY", "length": 18356, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Full response to 'Bharat Bandh' in Solapur district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापूर जिल्ह्यात ‘भारत बंद’ला भरभरून प्रतिसाद\nसोलापूर जिल्ह्यात ‘भारत बंद’ला भरभरून प्रतिसाद\nबुधवार, 9 डिसेंबर 2020\nसोलापूर : नव्या कृषी कायद्यांना विरोधासाठी देशभर पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात बंदचे वातावरण अधिक राहिले.\nसोलापूर : नव्या कृषी कायद्यांना विरोधासाठी देशभर पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात बंदचे वातावरण अधिक राहिले. सोलापूर, पंढरपूर, सांगोला, कुर्डुवाडी, मंगळवेढा, दुधनी, बार्शी येथील प्रमुख बाजारपेठा पूर्णपणे बंद राहिल्या.\nपंढरपुरात काँग्रेसने, सोलापुरात वंचित आघाडीने निदर्शने करत लक्ष वेधले. तर, सोलापुरात महाविकास आघाडीने शहरात फिरून विक्रेत्यांना बंदचे आवाहन करत फेरी काढली. दुसरीकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा पोलिसांनी रोखला. त्यामुळे ‘रास्ता रोको’चा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धरपकड करत ताब्यात घेतले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पण, नंतर वातावरण निवळले.\nसोलापुरात सकाळपासूनच प्रमुख बाजारपेठ असलेल्या नवीपेठ, मधला मारुती, टिळक चौक, विजापूरवेस, बाळीवेस, एस. टी. स्टॅण्ड परिसरात अनेक दुकाने बंद होती. सोलापूर बाजार समितीचे सभापती, आमदार विजयकुमार देशमुख यांनी आम्ही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. पण, व्यापाऱ्यांनी त्यास विरोध करत बंदमध्ये स्वंयपूर्तीने सहभाग घेत बंद पाळला. त्यामुळे बाजारात पूर्णपणे शुकशुकाट राहिला. कांद्यासह सर्वच व्यवहार बंद राहिले.\nवंचित बहुजन आघाडीने नगरसेवक आनंद चंदनशिवेंच्या नेतृत्वाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने केली. तसेच अधिकाऱ्यांना भाजीपाला भेट देऊन गांधीगिरी केली. बहुजन समाज पक्षाने देवा उघडे यांच्या नेतृत्खाली चार हुतात्मा पुतळा चौकात निदर्शने करत लक्ष वेधले.\nमहाविकास आघाडीचे नेते प्रकाश वाले, पुरुषोत्तम बरडे यांनी शहरात फेरी काढून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. पंढरपुरात काँग्रेसचे नेते प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. त्याशिवाय कुर्डुवाडी, मंगळवेढ्यात पूर्णपणे बंद पाळण्यात आला. करमाळ्यात बाजार समिती, भाजी मार्केट व धान्य बाजारासह सर्व व्यवहार बंद राहिले. बार्शीतही अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वत्र व्यवहार बंद होते. सांगोल्यातही महूद आणि परिसरात बंद पाळण्यात आला.\nमाकपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या दत्तनगर येथील कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. परंतु, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. पण, तरीही हा मोर्चा सुरुच राहिला. तेव्हा कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडत, रास्ता- रोको करण्याचा निर्णय घेतला.\nतेव्हा पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतले. त्यात एक कार्यकर्ता जखमी झाला. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईचा जोरदार निषेध सुरु झाला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण राहिले. पण, नंतर ते निवळले.\nसोलापूर पूर floods भारत भारत बंद bharat bandh पंढरपूर विकास आमदार तण weed बाजार समिती agriculture market committee विजयकुमार वंचित बहुजन आघाडी vanchit bahujan aghadi नगरसेवक प्रकाश पाटील जिल्हाधिकारी कार्यालय\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...\nजनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...\nखानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...\nनांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...\nपरभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...\nदेशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...\nकांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...\nअन्नद्रव्या��वरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...\nआंबेओहळ प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...\nवनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...\nनुकसान टाळण्यासाठी मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...\nयवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...\nसांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...\nसूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...\nप्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...\nकाळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...\nसंत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...\nमॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...\nशेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-proposal-rabbi-crop-insurance-scheme-38277", "date_download": "2021-06-22T10:45:42Z", "digest": "sha1:I3YWFX2M26M57C3KNWAAKL4JG64VRAXJ", "length": 17327, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Proposal for Rabbi Crop Insurance Scheme | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरब्बी पीकविमा योजनेसाठी प्रस्ताव\nरब्बी पीकविमा योजनेसाठी प्रस्ताव\nगुरुवार, 19 नोव्हेंबर 2020\nपंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील रब्बी ज्वारी, गहू (बागायत), हरभरा, उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा संरक्���ण घेता येईल. रब्बी ज्वारीसाठी सोमवारपर्यंत (ता. ३०) विमा प्रस्ताव दाखल करता येतील.\nपरभणी : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील रब्बी ज्वारी, गहू (बागायत), हरभरा, उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण घेता येईल. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीसाठी सोमवारपर्यंत (ता. ३०) विमा प्रस्ताव दाखल करता येतील. गहू आणि हरभऱ्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत तर उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२१पर्यंत विमा प्रस्ताव सादर करता येतील. जिल्ह्यातील जास्ती जास्त शेतकऱ्यांनी रब्बी पीकविमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.\nरब्बी हंगामात अन्नधान्य आणि गळितधान्य पिकांसाठी विमा हप्ता दर १.५० टक्के तर नगदी पिकांसाठी पाच टक्के आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे सर्व पिकांसाठी त्या हंगामातील मागील सात वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाच्या पाच वर्षांचे उत्पादन गुणिले त्या पिकांचा जोखीम स्तर असेल. उंबरठा उत्पादन संपूर्ण 3 वर्षे कालावधीकरिता स्थिर असेल. या योजनेअंतर्गत २०२२-२३ पर्यंत जोखीम स्तर सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. पीक पेरणीपासून ते काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसाचा खंड, कीड, रोग या टाळता न येणाऱ्या जोखमीमुळे पिकांच्या उत्पादनात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण मिळणार आहे.\nजिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इंन्सूरन्स कंपनी लि. मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. विमा प्रस्ताव दाखल करण्यासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी टाळता यावी तसेच या प्रक्रियेत सुलभता यावी यासाठी शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव आणि हप्ता जनसुविधा केंद्र (सामाईक सुविधा केंद्र-सीएससी) मार्फत ऑनलाइन पद्धतीने निःशुल्क भरावा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, राष्ट्रीयकृत बॅंका या ठिकाणी सुद्धा विमा प्रस्ताव सादर करता येतील.\nविमा प्रस्तावासोबत, आधारकार्ड, सातबारा उतारा, अधिसूचित पिकांचे पेरणी स्वयंघोषणापत्र, करारनामा, बँक पासबुकाची प्रत, भाडे पट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामा, संमतिपत्र कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत. कर्जदार शेतकरी या योजन���त सहभागी व्हायचे किंवा नाही या बाबत निर्णय घेऊ शकतात. या योजनेत सहभागी होऊ न इच्छिणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांनी त्या बाबतचे घोषणापत्र अंतिम मुदतीच्या ७ दिवस आधी देणे अपेक्षित आहे. मुदतीत घोषणापत्र प्राप्त झाल्यास कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येईल.\nपरभणी parbhabi ज्वारी jowar गहू wheat बागायत भुईमूग groundnut रब्बी हंगाम floods आग वीज\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...\nजनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...\nखानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...\nनांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...\nपरभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...\nदेशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...\nकांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...\nअन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...\nआंबेओहळ प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...\nवनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...\nनुकसान टाळण्यासाठी मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...\nयवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...\nसांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...\nसूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...\nप्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...\nकाळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...\nसंत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...\nमॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...\nशेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajsatya.page/2020/03/ATS2Rd.html", "date_download": "2021-06-22T10:01:09Z", "digest": "sha1:4ODOITEGQ3YMJHDDNCNX5TWFAXPXORH5", "length": 10813, "nlines": 38, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "जनतेच्या कर्फ्यूमध्ये कराड शंभर टक्के सहभागी...दोन मयत व्यक्तींचे नातेवाईकांच्या उपस्थितीत दहन", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nजनतेच्या कर्फ्यूमध्ये कराड शंभर टक्के सहभागी...दोन मयत व्यक्तींचे नातेवाईकांच्या उपस्थितीत दहन\nजनतेच्या कर्फ्यूमध्ये कराड शंभर टक्के सहभागी...दोन मयत व्यक्तींचे नातेवाईकांच्या उपस्थितीत दहन\nकराड - कराड शहरासह संपूर्ण तालुक्यात आज 100% बंद पाळण्यात आला. कराड शहरात सर्वत्र शुकशुकाट होते. सकाळी दशक्रिया विधी एकाची नातेवाईकांच्या उपस्थितीत झाले. दरम्यान कराडमधील दोन व्यक्ती मयत झाल्यामुळे सकाळी ९ व दुपारी ४ वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले.\nजनता कर्फ्यू तंतोतंत पालन करण्यात आले. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री दहानंतर शहरातील साफसफाई केली होती. पोलीस खात्याचे अधिकारी व कर्मचारी सर्वत्र फिरवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. वैद्यकीय अधिकाऱ्य���ंची पथके तयार असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये घ्यावयाची काळजी व उपाय योजना तयार करण्यात आले आहेत.अपवादात्मक काही व्यक्ती बाहेरून आल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली जात होती. कशासाठी शहरांमध्ये आलेत याबाबत माहिती घेऊन त्यांना सदर घटनेचे गांभीर्य सांगून परत पाठवले जात होते.दरम्यान ५ वाजता नागरिकांनी घराबाहेर व गलरीत येवून घंटानादद, थाळीनाद, टाळ्यांचा निनाद केला.लहान मुले \"कोरोना गो\"करीत होते. पाच मिनिटांसाठी घराबाहेर आलेल्या लोकांना पुन्हा पोलिसांनी आवाहन करून घरांमध्ये परत पाठवले. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दिवसभर एक वाहनही दिसत नव्हते.\nदरम्यान सहकार मंत्री बाळासाहेब पाटील कराड येथील निवासस्थानी तर राज्यमंत्री शंभूराज देसाई सातारे येथील निवासस्थानी पेंटिंग कामाचा निपटारा केला. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून परिस्थितीबाबत माहिती घेत होते.राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत दोन्ही मंत्रीमहोदय वारंवार सूचना करीत होते.कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी होणारे नियमित लसीकरण सत्र रद्द करण्यात आले आहे.\nकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी रविवारी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनीही वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला होता. दिवसभर निवासस्थानी राहत वाचन व इतर कामे करून त्यांनी कुंटुबियां समवेत आपला वेळ घालविला.\n‘स्वतःसहित कुटुंबातील सर्वांच्या तब्येतीची काळजी घ्या. घराबाहेर पडू नका’ असे आवाहन यानिमित्ताने खासदार पाटील यांनी नागरिकांना केले आहे. तसेच काळजी घ्यायची पक्के ठरवू आपण कोरोनाला नक्की हरवू आपण कोरोनाला नक्की हरवू असे म्हणत खासदार पाटील यांनी जनतेला स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सारंग पाटील यांनीही वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडत आपल्या मुलांसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला.\nआम्ही पोलीस सदैव आपल्यासाठी रस्त्यावर आहे. आपण स्वतः साठी, आपल्या कुटुंबासाठी घरी रहा. अलिप्त रहा, गर्दी टाळा. विनाकारण बाहेर पडू नका, संपर्क टाळणे हा फार मोठा उपचार आहे..मला काहीही होणार नाही.कोरोना मला काय करतोय.हे काही दिवस आपल्या डोक्यातून काढून टाकावे. वैद्यकीय तज्ज्ञ लोकांचा सल्ला आपण पाळावा.व इतरांनाही पालन करण्यास भाग पाडावे.. काळजी घेण्यास स्वतः पासून सुरुवात करून इतरांचे संरक्षण करावे असे आवाहन पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव यांनी केले आहे.\nशिवसैनिक वैभव शिंदेंच्या पोस्टची दखल\nशिवसैनिक वैभव शिंदे हे सध्या पोलंड येथे आहेत. ते मूळचे वनसगाव येथील असून त्यांनी कोरोना आजारासंबंधी सांगितलेल्या अनुभवाची पोस्ट कराडमध्ये सोशल मीडियावर चांगलीच प्रसारित होत असून दक्षता घेण्याबाबत केलेल्या आवाहनाची गांभीर्याने लोक दखल घेत आहेत.\nडॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले त्यांना तुरूंगात का जावे लागले त्यांना तुरूंगात का जावे लागले या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\nपिपरी येथील शेतकरी सुपुत्राची लग्नाचा खर्च टाळुन मुख्यमंत्री सहाय्यता निधिला ५१ हजाराची मदत\nजयवंतराव भोसले पतसंस्थेला 1 कोटी 29 लाखांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले\nउपजिल्हा रुगणालय, कराड येथे दाखल अणाऱ्या पाच नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह, 22 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 167 जणांना केले दाखल\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/shalechya-1st-day-la-parent-ne-dile-500-mask-gift/", "date_download": "2021-06-22T11:41:02Z", "digest": "sha1:X6MO4O3OP4OPMWQ7L2SV2EX2OS73D5HT", "length": 14302, "nlines": 88, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकाने दिली पाचशे मास्कची भेट – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nशाळेच्या पहिल्याच दिवशी पालकाने दिली पाचशे मास्कची भेट\nकोरोनाच्या संकटातील कितीही कठीण कालावधी असला तरी आपले सा���ाजिक कर्तव्य जोपासण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. याच जाणीवेतून पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथील पालक सलीम पठाण यांनी रोपळे येथील श्री. शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसाठी पाचशे मास्क भेट दिले.\nएकीकडे कोरोना महामारीचा संसर्ग वाढत चालला असतानाच शासनाच्या नियमांचे पालन करीत शाळा सुरू करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे. तर सर्वाच्या सुरक्षिततेसाठी लागणारी साधन सामुग्री उभा करणे डोकेदुखी ठरत आहे . मुख्य म्हणजे संसर्ग वाढुच नये या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना शिस्त लावणे हे सर्वात मोठे अव्हान शिक्षकांसमोर आहे. या सर्व परिस्थितीत तणावामध्ये शाळेचे कामकाज सुरू असताना पालक सलीम पठाण यांनी\nमास्क भेट देण्याचा सामाजिक उपक्रम राबविल्याने शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी एकप्रकारचे सुरक्षाकवच निर्माण झाले आहे. तर या सामाजिक उपक्रमा बाबत सलीम पठाण यांचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे.\nशिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून आज शाळेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची डॉ विजयकुमार सरडे, डॉ .अनुजा शेडगे यांनी थर्मल व आक्सीमिटरव्दारे टेस्ट करून विद्यार्थ्यांना वर्गामध्ये सोडण्यात आले. यावेळी बीडीओ- घोडके केंद्रप्रमुख भोसले यांनी सुचना देवून आरोग्याची माहिती दिली. तर आशा सेविका यांनी सहकार्य केले. तर मुख्याध्यापक पाटील बी.यु. पर्यवेक्षक सी.एस. पाटील, शिक्षक व कर्मचारी यांचेसह पन्नास टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.\nविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मास्क –\nसध्या कोरोनाच्या दृष्टीकोनातून शाळा सुरू करणे आव्हानात्मक झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी सुरक्षीत रहावे म्हणून सुमारे बाराशे मास्क दिले. माझी शाळा …मी शाळेचा याप्रमाणे शाळेसाठी सतत प्रयत्नशील राहून सामाजिक कर्तव्य जोपासण्याचा यापुढे प्रयत्न करणार आहे. सलीम पठाण ( पालक )\n← वात्रटिका- लाल रंग आणि कुत्रं\nवैराग येथे पत्रकारांचा गौरव करून संविधान दिन साजरा →\nसोलापूर जिल्हयात ७४१ कोरोनाचे नवे रुग्ण ; पैकी बार्शी शहर व तालुक्यात २०६\nसमाजकंटकांकडून एसटी बस पेटविण्याचा प्रयत्न,विहिंपच्या चौघांना अटक\nरमजानमध्ये जिकरे कुटूंबाकडून रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या टाक्याचे पवित्र दान\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि व��रसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/30204/", "date_download": "2021-06-22T10:23:02Z", "digest": "sha1:VI53RYKYNVALTIPRSDFBRTWCGULCF2UK", "length": 15518, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मीन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १�� विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमीन : भारतीय राशिचक्रातील बारावी म्हणजे शेवटची रास. या राशीत पूर्वाभाद्रपदाचा चौथा चरण, उत्तराभाद्रपदा व रेवती अशी सव्वा दोन नक्षत्रे येतात. मत्स्यजोडी अशी या राशीची आकृती मानलेली आहे व हिच्यात ठळक असा एकही तारा नाही. ही रास स्त्री, द्विस्वभावी, जलतत्त्वाची, आर्द्र व बहुप्रसव अशी आहे. गुरू हा या राशीचा स्वामी असून शुक्र या राशीत उच्चीचा असतो. बुध, मंगळ व शनी हे या राशीत निर्बल मानतात. या राशीच्या व्यक्तींना गायन प्रिय असते. या सायन (संपात चलन लक्षात घेतलेल्या) राशीत सूर्य २१ फेब्रुवारी ते २१ मार्च असतो, भारतीय व पाश्चात्य पद्धतींत मीन राशीच्या मर्यादेत फरक आढळतो. उदा., पूर्वाभाद्रपदा व उत्तराभाद्रपदा या चार ताऱ्यांचा पेगॅसी चौकोन, पाश्चात्य पद्धतीत वेगळा मानतात म्हणजे तो मीनेमध्ये नाही परंतु भारतीय पद्धतीत तो मीनेत आहे. हा चौकोन फार मोठा असून वरवर पाहता आकाशात अगदी मोकळा दिसतो परंतु यात १६२ तेजोमेघांचा (तेजोमय अभ्रिकांचा) एक संघ दहा कोटी प्रकाशवर्षे अंतरावरून जात आहे. त्यातील एकेक तेजोमेघ हे विश्वच आहे.\nया राशीच्या क्षेत्रातील सर्वांत तेजस्वी तारा चौथ्या प्रतीचा [→ प्रत] आहे. या राशीत वसंत संपात व क्रांतिवृत्ताचा मोठा भाग येतो. V आकाराची ही मंद पेगॅसी चौकोनाच्या खाली दिसते. हिचा मध्य होरा ० ता. ३० मि. व क्रांति + १५° या ठिकाणी आहे [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति]. चांगल्या दुर्बीणीतून यात काही द्वित्त तारे (ताऱ्यांच्या जोड्या) दिसतात. सूर्य या राशीत असताना २१ मार्च हा विषुवदिन येतो. या राशीत झीटा हा ५·४ प्रतीचा मंद तारा होरा १ ता. ११ मि. ०·३६ से., क्रांति +७° १८′ २″ या ठिकाणी आहे त्याला ‘जयंती तारा’ म्हणतात आणि येथून राशिचक्रारंभ किंवा नक्षत्रचक्रारंभ होतो, असे काही पंचांगकर्ते मानतात. ही रास नोव्हेंबरच्या मध्याला रात्री नऊ वाजता मध्यमंडलावर असते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postमीराबो, ऑनॉरे गाब्रीएल रीकेती काँत द\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर���जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/32987/", "date_download": "2021-06-22T09:59:23Z", "digest": "sha1:J32IIVTIY5SUZGHYBPHNAD7WXTIOCC2W", "length": 41460, "nlines": 237, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "वेदन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अ��र ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nवेदन : (सेन्सेशन). ज्या प्रक्रियेमुळे व्यक्तीला एखाद्या उद्दीपकाचे ज्ञान मिळते त्या प्रक्रियेलाच ‘वेदन’ असे म्हणतात. या प्रक्रियेत ‘वेदनेंद्रिये’ किंवा ‘ज्ञानेंद्रिये’ (सेन्स ऑर्गन्स) आणि ⇨तंत्रिका तंत्र वा मज्जासंस्था यांचा कार्यभाग महत्त्वाचा असतो. डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ या ज्ञानेंद्रियांमुळे व्यक्तीला बाह्य जगतातील उद्दीपकांचे ज्ञान होत असते. या ज्ञानेंद्रियांमध्ये विशिष्ट अशा ‘ग्राही पेशी’ असतात. प्रत्येक ज्ञानेंद्रियातील ग्राही पेशी विशिष्ट प्रकारच्या उद्दीपकामुळे उत्तेजित होत असतात. ग्राही पेशी उत्तेजित झाल्यावर ही उत्तेजना विद्दुत्‌ रासायनिक प्रक्रियेद्वारा मज्जास्फुरणांत (नर्व्ह इम्पल्सेस) रुपांतरित होते. ही मज्जास्फुरणे ज्ञानेंद्रियांना केंद्रीय तंत्रिका तंत्राशी जोडणाऱ्या मज्जातंतूच्या द्वारा मेंदूकडे पाठविली जातात व यामुळॆ उद्दीपकासंबंधीचे जे ज्ञान मेंदूला मिळते त्यालाच ‘वेदन’ असे म्हणतात. अशा प्रकारे ज्ञानवाही मज्जातंतूंच्या द्वारे वेदनेंद्रिये मेंदूकडे उद्दीपकांची माहिती संप्रेषित करतात. आपल्या भोवतालच्या बाह्य जगाचे ज्ञान करुन देणारे माध्यम असे वेदन या प्रक्रियेचे वर्णन केले जाते. वेदन हे बोधात्मक अनुभवाचे अत्यंत मूलभूत आणि प्रारंभिक स्वरुप होय. वेदनांशिवाय आपल्याला बाह्य जगाचे ज्ञान होऊ शकत नाही.\nतथापि आपल्या सभोवतालच्या जगाची जी जाणीव वेदनांद्वारा आपल्याला होत असते, त्यात निव्वळ वेदनांशिवाय अधिक काहितरी असते. बोधात्मक अनुभवांच्या बारकाईने केलेल्या परिक्षणातून ही बाब स्पष्टपणे दिसून येते. जेव्हा एखाद्या वस्तूकडे आपण पाहतो तेव्हा त्या वस्तूचा आकार, रंग इत्यादींचा प्रत्यय येतो. पण त्या वस्तूचा आकार आणि रंग या ज्ञानाबरोबरच ती वस्तू कोणती आहे, तिचे नाव काय आहे, तिचा उपयोग काय आहे इत्यादींचीही जाणीव त्या वस्तूकडे पाहताना आपल्याला होते. म्हणजेच त्या वस्तूपासून ‘वेदनेंद्रियातर्फे प्राप्त झालेले वेदन’ आणि ‘पूर्वानुभव, स्मृती, कल्पना इत्यादींच्या साहाय्याने त्या वेदनाचा लावला गेलेला अर्थ’ या दोहोंचाही वस्तुविषयक अनुभवात अंतर्भाव झालेला असतो. अशा प्रकारे आपल्याला होणारे वेदन हे निव्वळ वेदन नसून ते अर्थयुक्त असते. अशा अर्थपूर्ण वेदनालाच ‘संवेदन’ (परसेप्शन) असे म्हणतात. यावरुन वेदनाला बोधात्मक अनुभवातील प्रारंभिक किंवा मूलभूत अवस्था असे म्हटले जाते. वेदनाशिवाय वस्तूंची किंवा उद्दीपकांची जाणीव आपल्याला होऊ शकत नाही. पण वस्तुंविषयक प्रत्यक्ष अनुभवांमधील ही जाणीव अर्थपूर्ण असल्यामुळे आपला बोधात्मक अनुभव हा केवळ ‘वेदनात्मक’ नसून तो ‘संवेदनात्मक’ असतो ही याबाबतची वस्तुस्थिती होय. [→ संवेदन].\nआपल्याला प्राप्त होणारी वेदने ही ज्याप्रमाणे बाह्य वस्तूंशी संबंधित असतात, त्याचप्रमाणे ती शरीरांतर्गत अवस्थांशीही संबंधित असू शकतात. शरीरांतर्गत अवस्थांमध्ये बदल झाल्याने जी वेदने निर्माण होतात, त्यांना ‘आंतरिंद्रिय वेदने’ असे म्हणतात. मळमळणे, गुदमरणे, भूक किंवा तहान लागणे, थकवा येणे इ. अनुभव आंतरिंद्रिय वेदनांमुळे येतात. अशा वेदनांचा आणखी एक प्रकार म्हणजे ‘स्नायुवेदन’ हा होय. स्नायुवेदनांमुळे आपल्याला शरीराची स्थिती, अवयवांचे परस्परसंबंध व त्यांच्या गतीसंबंधी ज्ञान मिळते. अवयवांच्या निरनिराळ्या हालचालींमध्ये सुसूत्रता निर्माण होण्यासाठी स्नायुवेदने अत्यंत महत्त्वाची असतात. स्नायूंमधील ग्राही पेशींचा ज्या मज्जातंतूंद्वारा मेंदूशी संबंध येतो ते मज्जातंतू दुखावले गेले, तर शरीराच्या स्थितीची व गतीची नीट ओळ��� आपल्याला होऊच शकणार नाही.\nज्ञानेंद्रियांमुळे प्राप्त होणाऱ्या वेदनांमध्ये खालील वैशिष्ट्ये दिसून येतात : (१) गुण : वेदनांचे जे निरनिराळे प्रकार आहेत, त्यांच्या गुणांमध्ये फरक आढळून येतो. उदा., आवाज आणि रंग या वेदनांमुळे प्राप्त होणाऱ्या अनुभवांमध्ये अगदी स्पष्टपणे फरक जाणवतो. पण एकाच प्रकारच्या वेदनक्षेत्रातही गुणात्मक फरक अनुभवता येतो. उदा., निळा आणि हिरवा हे दोन प्राथमिक आणि विशुध्द असे रंग बघत असताना त्यांच्यातील वेगळेपण अगदी स्पष्टपणे जाणवते. (२) तीव्रता : वेदनांच्या तीव्रतेत फरक असतात. एका विशिष्ट स्वरमानाचा आवाज ऐकत असताना जे वेदन जाणवते, ते त्याच्या विशिष्ट गुणाचे निदर्शक असते. पण याच आवाजाची तीव्रता वाढविली किंवा कमी केली असताना जो बदल घडून येतो, तोदेखील आपल्या लक्षात येतो. एकाच स्वरमानाच्या आवाजातील या चढउताराला ‘ध्वनिमहत्तेतील’ (लाउडनेस) बदल असे म्हणतात. अशा प्रकारे सर्वच वेदनक्षेत्रांत तीव्रतेनुसार बदल घडतात. (३) व्याप्ती : वेदनांचे हे वैशिष्ट्य व्यापकतेशी किंवा आकारमानाशी संबंधित आहे. विशेषतः दृष्टीच्या बाबतीत हे वैशिष्ट्य अगदी ठळकपणे लक्षात येते. उदा., खूप दूर अंतरावर असलेली वस्तू अतिशय लहान म्हणजे एखाद्या ठिपक्यासारखी दिसत असली, तरी ती आपल्या जवळ आली की बरीच मोठी दिसू लागते. हा बदल दृष्टिवेदनाची व्याप्ती वाढली आहे असे सूचित करतो. (४) कालावकाशता : कोणताही वेदनाचा अनुभव घेता येण्यासाठी काही काळपर्यंत ते टिकून राहणे जरुरीचे असते. अर्थात ते किती काळपर्यंत चालू असते, यावर त्याची परिणामकारता अवलंबून राहील. म्हणूनच एकाच तीव्रतेचा ध्वनी एक सेकंद एवढया कालावधीसाठीच ऐकला आणि तोच ध्वनी बऱ्याच काळपर्यंत ऐकला, तर त्याचा जो परिणाम घडून येईल त्यात फरक राहील. एवढे मात्र खरे की, कोणतेही वेदन काही काळपर्यंत टिकून राहणे आवश्यक आहे. (५) स्थानिक चिन्ह : दृष्टी आणि स्पर्श वेदनांच्या बाबतीत हे वैशिष्टय विशेषत्वाने लागू पडते. उदा., एकाच वस्तूचा त्वचेवर दोन ठिकाणी सारख्याच दाबाने स्पर्श झाला, तर स्थानिक चिन्हानुसार त्यांच्या वेदनगुणात फरक जाणवतो.\nप्रत्येक ज्ञानेंद्रियाचा एका विशिष्ट प्रकारच्या उद्दीपकाशी संबंध येत असतो. उदा., प्रकाशमान ऊर्जा ही नेत्रेंद्रियाचा उद्दीपक होय. [→ डोळा]. अंधकारात किंवा मंद प्रकाशात ‘शला��ा’ क्रियाशील होतात, तर तेजस्वी प्रकाशात ‘शंकू’ क्रियाशील होत असतात. म्हणूनच मंद प्रकाशातील वस्तूंचे वेदन शलाकांमुळे होते, तर तेजस्वी प्रकाशातील वस्तूंचे वेदन शंकूंमुळे होते. तसेच वर्णवेदन शंकूंमुळेच होते. अर्थात कोणत्या रंगाचे वेदन होईल हे शंकूंना उद्दीपित करणाऱ्या प्रकाशलहरींच्या लांबीवर अवलंबून असते. प्रकाशलहरींची लांबी ४०० नॅनोमीटर असेल, तर जांभळ्या रंगाचे वेदन होईल आणि ७०० नॅनोमीटरच्या आसपास असेल, तर लाल रंगाचे वेदन होईल. द्विनेत्रीय दृष्टीमुळे वस्तूंच्या घनतेचा व अंतराचा बोध होतो.\nश्रवणाच्या ग्राही पेशी कर्णेंद्रियाच्या आतील भागात असलेल्या शंखकवचातील तलपत्रात आढळतात. ध्वनिलहरींनी उद्दीपित झाल्याने या ग्राही पेशींद्वारे श्रवणवेदन अनुभवले जाते. श्रवण उद्दीपकाचे ‘स्वर’ आणि ‘कोलाहल’ असे दोन प्रकार आहेत. ध्वनिलहरी अनुकालिक व नियमित असल्या तर स्वरनिर्मिती होते. अनियमित लहरींनी कोलाहल निर्माण होतो. गुरुत्व (ध्वनिमहत्ता), स्वरमान आणि नाद हे श्रवणवेदनाचे विशेष गुण होत. ‘उंच स्वर’ किंवा ‘खालचा स्वर’ असे जे आपण म्हणतो ते स्वरमानाचेच निदर्शक होय. ध्वनिलहरींच्या वारंवारतेवर स्वरमान अवलंबून असते. ध्वनिमहत्ता तरंगांच्या उच्चत्वावर अवलंबून असते. निरनिराळ्या स्पंदनांच्या मिश्रणाने निर्माण होणाऱ्या संकीर्ण स्पंदनावर नादगुण अवलंबून असतो. [→ कान].\nशीत, उष्ण, दुःख व स्पर्श ही प्रमुख त्वचावेदने असून त्यांच्या ग्राही पेशींचे त्वचेवर बिंदूमय वितरण झालेले आढळते. या वेदनांच्या संदर्भात त्वचेचे वेगवेगळे भाग कमीअधिक प्रमाणात वेदनक्षम असल्याचे आढळून येते. त्वचा किंचित दबली किंवा ताणली गेली, की स्पर्शाची जाणीव होते. त्वचा कापली जाणे, अत्यंत उष्ण वस्तूचा स्पर्श होणे, विद्युत्‌ प्रवाहामुळे झटका बसणे, काही रासायनिक द्रव्यांचा (उदा., ॲसिड) त्वचेशी संबंध येणे इत्यादींचा दुःखवेदनांचे उद्दीपक या नात्याने उल्लेख करता येईल. ‘रुतणे’ आणि ‘जळणे’ या अनुभवांमुळे निर्माण होणाऱ्या दुःखवेदनात गुणात्मक फरक असतो असे काही तज्ज्ञांनी (उदा., वेडेल) मत व्यक्त केले आहे. रुतल्यावर किंवा टोचल्यावर इजा झालेला शरीराचा भाग एकदम मागे घेणे ही अनुक्रिया घडून येते. त्वचेच्या उष्णतामानापेक्षा अल्पांशाने कमी किंवा अधिक उष्णतेच्या उद्दीपक��मुळे शीत किंवा उष्ण वेदन निर्माण होते. त्वचेत विविध प्रकारच्या ग्राही पेशी असल्यामुळे विविध वेदनांचा अनुभव येतो. [→ त्वचा].\nगोड, कडू, आंबट व खारट ही प्रमुख रुचिवेदने होत. जिभेवर रुचिवेदनाची काही अंशी वेगवेगळी स्थाने आढळतात. उदा., अग्रभागी गोडाचे, तर घशाकडील बाजूला कडू स्वादाचे वेदन होते. तसेच जिभेच्या अग्रभागी पण दोन्ही बाजूंना खारट, तर दोन्ही बाजूंकडे पण थोडया मागील भागात आंबट ही चव अनुभवता येते. [→ जीभ रुचि].\nगंधवेदन निर्माण करणाऱ्या, ग्राही पेशी नाकातील एका अस्तरात आढळतात. श्वासाबरोबर येणाऱ्या गंधकणांनी त्या रासायनिक रीत्या उद्दीपित होतात. गंधवेदनांचे उद्दीपक वायुरुप असतात. मसालेदार गंध, राळगंध, दूषित गंध, जळकट गंध इ. गंधवेदने आपण अनुभवत असतो. [→ गंध नाक].\nप्रत्येक ज्ञानेंद्रियाला त्याच्याशी संबंधित मेंदूतील वेदनकेंद्राशी जोडणारी एक वेदनवाहक चेता वा नस असते. ज्ञानेंद्रिय व मेंदू यांच्यातील या संबंधामुळेच आपल्यावर विविध उद्दीपकांचा परिणाम होत असतो. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा मेंदूमधील त्याच्याशी संबंधित वेदनकेंद्राशी स्वतंत्रपणे संबंध प्रस्थापित झालेला असतो व म्हणून विशिष्ट वेदनकेंद्राशी संबंधित मज्जातंतू उद्दीपित झाल्याने येणारा वेदनात्मक अनुभव त्या केंद्राद्वारा नियंत्रित केल्या जाणाऱ्या वेदनाशी संबंधित असतो. दृष्टिवेदन, श्रवणवेदन, गंधवेदन इ. भेद आपल्याला त्यामुळेच स्पष्टपणे जाणवतात.\nएकाच वेदनक्षेत्रातील भेद ओळखता येण्यामागील कारणांचा शोध घेण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. एकाच वेदनप्रकारातील गुणात्मक फरक काही अंशी स्थानविषयक संघटनावर, तर काही अंशी ग्राही पेशींच्या वैशिष्ट्यांवर अवलंबून असतो असे म्हणता येईल.\nपंडित, र. वि. कुळकर्णी, अरुण\nवेदन, तत्त्वज्ञानातील : पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासात सोळाव्या शतकात प्रत्यक्षाचे स्वरुप आणि त्याची वैधता यांसंबंधीचा विचार मुख्यतः ज्ञानमीमांसेच्या संदर्भात होऊ लागला. ⇨रने देकार्त, ⇨जॉन लॉक यांसारख्या आधुनिक तत्त्ववेत्त्यांनी या प्रश्नांचा विचार करताना प्रतिबिंबात्मक वास्तववाद (रिप्रेझेंटेटिव्ह रीॲलिझम) स्वीकारला. लॉकच्या मते भौतिक वस्तूंच्या रंग, गंध, नाद, स्पर्श इत्यादींसंबंधी आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या संवेदना या आपल्याला वस्तूंच��या गुणधर्मांचे पूर्णतः वस्तुनिष्ठ ज्ञान देऊ शकत नाहीत. या संवेदना भौतिक वस्तू आणि ज्ञानेंद्रिये यांच्या आंतरक्रियांमधून निर्माण होतात. त्यामुळे अंशतः तरी त्या ज्ञातृसापेक्ष असतात. त्यांचे वस्तूंच्या विद्यमान गुणधर्मांशी साम्य नसते आणि त्यांचे स्वरुप हे प्रातिनिधिक असते. याचाच अर्थ असा, की बाह्य वस्तूंचे आपल्याला होणारे ज्ञान हे परोक्ष, अप्रत्यक्ष आणि प्रतिबिंबात्मक असते. या सिद्धांताची तार्किक परिणती ही संशयवाद किंवा चिद्वाद यामध्ये होते.\nविसाव्या शतकातील ⇨जॉर्ज एडवर्ड मुर, ⇨बर्ट्रंड रसेल यांसारख्या विश्लेषणवादी तत्त्वज्ञांनी चिद्वादाला विरोध करताना वेदन या शब्दाचे चिकित्सक विश्लेषण केले. वेदनाचे अस्तित्त्व हे ज्ञात्याला ते जेवढा काळ होत राहील, तेवढा काळ असते. म्हणजेच वेदनांचे अस्तित्व ज्ञात्यावर अवलंबून असते. मुरप्रणीत क्रिया- वस्तू विश्लेषणानुसार (ॲक्ट/ ऑब्जेक्ट ॲनॅलिसिस) प्रत्यक्षात, वेदनांची जाणीव किंवा वेदन (सेन्सिंग) आणि त्यांचे विषय असे दोन भाग असतात. जाणिवेचे अस्तित्व ज्ञात्यावर अवलंबून असले तरी जाणीव-विषयांचे अस्तित्व ज्ञात्यावर अवलंबून असेलच असे नाही. हा फरक स्पष्ट करण्यासाठी मुरने या जाणीव- विषयांचे ‘वेदनदत्त’ (सेन्स-डेटम) असे नामाभिधान केले. वेदन हे व्यक्तिगत असते, तशीच वेदनदत्तेही व्यक्तिगत असतात पण त्याचबरोबर वेदनाचे विषय असल्यामुळे वेदनदत्तेही व्यक्तीपेक्षा वेगळी, बाह्य असतात संवेदनांप्रमाणे पूर्णतः अंतर्गत नसतात. वेदनाचे विषय हे व्यक्तीने निर्माण केलेले नसतात, तर तिला ‘दिले गेलेले’ असतात म्हणून त्यांना वेदनदत्ते असे म्हटले जाते.\nवेदनदत्ते ही वेदनाचे अपरोक्ष आणि प्रत्यक्ष विषय आहेत असे मानले गेले. याचाच दुसरा अर्थ असा, की वेदनदत्तांच्या बाबतीत संशयाला थारा राहत नाही. याचमुळे वेदनदत्तांचे ज्ञान प्रमादरहित आणि भविष्यातही कुठल्याही दुरुस्त्या करण्याची आवश्यकता नसलेले असे मानले गेले. या संशयातीत ज्ञानाच्या पायावर अनुभवाधिष्ठित ज्ञानाची इमारत रचता येईल, अशी आशाही बाळगली गेली. मात्र वेदनदत्तांचे बाह्य वस्तूंशी असलेले नाते वा संबंध नक्की कशा प्रकारचे आहे, तसेच असंवेदित (अन्‌सेन्स्‌ड) वेदनदत्तांना अस्तित्व असू शकते का, असल्यास त्यांचे स्वरुप काय असेल, या प्रश्नांची समा���धानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे हा सिद्धांत नंतर बराच वादग्रस्त ठरला. भाषिक तत्त्वज्ञान अंगीकारणाऱ्या जे. एल्‌. ऑस्टिन, गिल्बर्ट राइल या तत्त्ववेत्त्यांनीही त्यातील महत्त्वाच्या त्रुटी दाखवून त्यावर टीका केली आहे. मात्र हे मान्य करायला हवे, की वेदनदत्तांच्या सिद्धांताने ज्याप्रमाणे बर्क्लीप्रणीत आत्मनिष्ठ चिद्वादाला (सब्जेक्टिव्ह आयडीॲलिझम) छेद देणे शक्य झाले, त्याचप्रमाणे वास्तववादाच्या भिन्न सिद्धांतासंबंधी तत्त्वतः तटस्थ भूमिका घेणेही शक्य झाले.\nपहा: मानसभौतिकी मेंदू शरीरक्रिया मानसशास्त्र संवेदन ज्ञानेंद्रिये.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postवेलणकर, विष्णु रामचंद्र\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-stop-collection-compulsory-electricity-bill-immediately-road-block-solapur", "date_download": "2021-06-22T10:20:02Z", "digest": "sha1:4YQXWEWGHWDWWS6TORRFFM7XMJEP625F", "length": 15788, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Stop the collection of compulsory electricity bill immediately, road-block in Solapur district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसक्तीची वीजबिल वसुली त्वरित थांबवा, सोलापूर जिल्ह्यात रास्ता-रोको\nसक्तीची वीजबिल वसुली त्वरित थांबवा, सोलापूर जिल्ह्यात रास्ता-रोको\nशनिवार, 20 मार्च 2021\nवीजबिलासाठी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन कट करणे, ट्रान्स्फार्मर बंद करणे, संपूर्ण गावात एकच तास वीज देणे, हे सर्व प्रकार त्वरित थांबवा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल\nसोलापूर : वीजबिलासाठी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन कट करणे, ट्रान्स्फार्मर बंद करणे, संपूर्ण गावात एकच तास वीज देणे, हे सर्व प्रकार त्वरित थांबवा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी (ता. १९) जिल्ह्यातील प्रमुख नऊ महामार्गावर रास्ता-रोको आंदोलन करत लक्ष वेधले.\nजिल्हाध्यक्ष महमूद पटेल, युवा अध्यक्ष विजय रणदिवे, सरचिटणीस उमाशंकर पाटील, पप्पू पाटील, तानाजी बागल यांच्या नेतृत्वाखाली ही आंदोलने जिल्ह्यात झाली. शेतकऱ्यांना राज्य सरकारने कृषी संजीवनी योजना आणून वीज बिलात ३३ टक्के सवलत व बिले भरण्यासाठी मार्च २०२२ पर्यंतची मुदत दिलेली आहे. तरीही महावितरणकडून शेतीपंपांची व घरगुती वीज तोडणी सुरू आहे.लॉकडाउनच्या काळात सर्वाचे व्यवसाय उद्योग रोजगार बंद होते.\nलॅाकडाउननंतर महावितरणकडून अव्वाच्या सव्वा दराने घरगुती वीजबिल आल्यामुळेच सर्व सामान्यांना वीजबिल भरणे शक्य नव्हते. त्यामुळे किमान तीन महिन्यांचे घरगुती वीजबिल माफ करावे, तसेच शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्याची मोहीम त्वरित थांबवा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष पटेल यांनी केली.\nशेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करा\nलॅाकडाउन काळातील घरगुती वीजबिल माफ करा\nथकीत एफआरपी त्वरित जमा करा\nया ठिकाणी झाली आंदोलने\nबार्शी-सोलापुर रोडवर शिवाजी चौक, वैराग\nमाढा-वैराग रोडवर शिवाजी चौक, माढा\nमोहोळ-कुरुल रोडवर, एमएसईबी समोर मोहोळ\nटेंभुर्णी-नगर रोडवर कुंभेज फ���टा\nअक्कलकोट-सोलापुर रोडवर एमएसईबीसमोर अक्कलकोट\nवीज पूर floods सोलापूर महामार्ग आंदोलन agitation विजय victory तानाजी tanhaji वन forest शेती farming व्यवसाय profession रोजगार employment पंढरपूर पुणे नगर\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...\nजनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...\nखानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...\nनांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...\nपरभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...\nदेशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...\nकांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...\nअन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...\nआंबेओहळ प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...\nवनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...\nनुकसान टाळण्यासाठी मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...\nयवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...\nसांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...\nसूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...\nपुण्याचा पर्यटन विकास आर���खडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...\nप्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...\nकाळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...\nसंत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...\nमॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...\nशेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/protests-shevgaon-electricity-bills-during-lockdown-period-375416", "date_download": "2021-06-22T11:26:06Z", "digest": "sha1:2WFZAMPK7XYCDUHQULSJDR7TABBZUFX5", "length": 17256, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ करण्यासाठी भाकपतर्फे शेवगावात निदर्शने", "raw_content": "\nकोरोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या काळातील वीजबिलात सवलत देण्याऐवजी ते सक्तीने वसुलीची तयारी करणाऱ्या महावितरण कंपनीचा निषेध करीत, शासनाने टाळेबंदीच्या काळातील सर्व वीजबिल माफ करावे.\nलॉकडाऊन काळातील वीजबिले माफ करण्यासाठी भाकपतर्फे शेवगावात निदर्शने\nशेवगाव (अहमदनगर) : कोरोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या काळातील वीजबिलात सवलत देण्याऐवजी ते सक्तीने वसुलीची तयारी करणाऱ्या महावितरण कंपनीचा निषेध करीत, शासनाने टाळेबंदीच्या काळातील सर्व वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी शेवगाव येथे महावितरणच्या कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ॲड. सुभाष लांडे, ज्येष्ठ नेते शशिकांत कुलकर्णी, संजय नांगरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.\nनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nकोरोनामुळे मार्च ते ऑगस्ट या टाळेबंदीच्या काळातील वीजबिलात सवलत देण्याची भूमिका राज्य सरकारने जाहीर केली होती. मात्र, ती मागे घेऊन वीजबिलाची सक्तीने वसुली करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. टाळेबंदीमुळे अनेक जणांना रोजगारास मुकावे लागले. त्यातच, उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना वीजबिल भरणे अशक्‍य असताना, याच काळात सरकारने वीज दरवाढीची घोषणा करून त्यानुसार वीजबिले ग्राहकांना देण्यात आली. आता त्यात सवलत देण्याऐवजी सक्तीने वसुलीचा निर्णय महावितरणने घेतल्याने नागरिकांच्या अडचणींत भर पडली आहे.\nकोरोना संसर्गाच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका ॲड. सुभाष लांडे यांनी केली. विजेची दरवाढ रद्द करावी, टाळेबंदीच्या काळातील व शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, तसेच सक्तीने सुरू असलेली वसुली थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला. किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशीनकर, बाजार समितीचे संचालक अशोक नजन, आत्माराम देवढे, दत्ता आरे, रत्नाकर मगर, प्रेम अंधारे, विश्वास हिवाळे, बापूराव लांडे, अक्षय खोमणे आदींसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nकाळे विधेयक रद्द केल्याशिवाय परतणार नाही, दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांचा निर्धार\nतिवसा (जि. अमरावती ) : गेल्या एक महिन्यापेक्षाही अधिक काळापासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी दिल्लीला निघाले आहेत. अनेक शेतकरी हे रात्रीपासूनच तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरीमध्ये\nशेतकरी व कामगारांना उध्वस्त करणारे कायदे त्वरीत रद्द करा : कॉ. माधव नेहे\nसंगमनेर (अहमदनगर) : संसदेतील संख्याबळाच्या जोरावर केंद्र सरकार कामगार व शेतकर्‍यांना उध्वस्त करण्याचे कायदे करीत आहे. सरकारी कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात खासगीकरण सुरु झाल्याने कामगारांचे जीवन भांवलदारांच्या हातात जाणार असल्याची भिती युनियन अध्यक्ष कॉ. माधव नेहे यांनी व्यक्त केली.\nघरातच राहू या. घरात राहणाऱ्या कष्टकऱ्यांना अन्न पोहोचू या\nऔरंगाबाद : कोरोनाच्या अनुशंगाने सुरु असलेल्या संचारबंदीत शहरातील हातगाडीवाले, रिक्षावाले, वाहनचालक, बांधकाम मजूर, कचरा वेचक, सफाई कामगार, घरेलू कामगार, वृत्तपत्र विक्रेते, कंत्राटी कामगार, दुकानातील कामगार, हॉटेल कामगार, सिनेमा कामगार, अशा हजारोंच्या संख्येने शहरात असणाऱ्या कामगार कुटुंबां\nऔरंगाबादच्या लासूर स्टेशनवर जनशताब्दी एक्स्प्रेस डाव्या संघटनांनी रोखली, केंद्र सरकारचा केला निषेध\nलासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : लासूर स्टेशन (ता.गंगापूर) येथे किसान सभा, लाल बावटा शेतमजूर युनियन, जिल्हा धरणग्रस्त समिती, सम‌ृ्द्धी महामार्ग विरोधी कृती समिती, जनआंदोलन संघर्ष समिती व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी (ता.18) लासूरच्या रेल्वेस्थानकावर जनशताब्दी एक्सप्रेस अडवत रेल र\nनांदेड जिल्ह्यातील शासकीय आरोग्यसेवा बळकट करा- डावी आघाडी व नागरी विकास समितीची मागणी\nनांदेड : कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम करून तिचा सर्वत्र विस्तार करावा अशी मागणी नांदेड जिल्हा डावी लोकशाही आघाडी व नागरी विकास समितीच्या वतीने पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांना देण्यात आलेल्या वेगवेगळ्या निवेदना\nCoronaVirus : सरकारचे निर्देश धुडकावून बॅंकांची तुघलकी वसुली\nऔरंगाबाद : कर्जाच्या हप्त्यासंबंधी पंतप्रधान व आरबीआयने निर्देश दिलेले असतानाही अनेक फायनान्स कंपन्या कर्ज वसूल करीत आहेत. अशा कंपन्यांवर व बॅंकांवर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nभाकप, किसान सभेने शेवगावात केला चक्का जाम\nशेवगाव : कोरोना काळात मोदी सरकारने शेतक-यांना मदत करण्याऐवजी त्यांना देशोधडीला लावण्याचे धोरण घेतले आहे. अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई विम्याच्या जोखीम रकमेइतकी मिळावी, अशी मागणी भाकपचे राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे यांनी केली आहे.\nखबरदारी घेऊन महाविद्यालयांचे वर्ग सुरू करणे गरजेचे\nशेवगाव (अहमदनगर) : ऑनलाइन शिक्षण हे वर्गातील शिक्षणाला पर्याय होऊ शकत नाही. ग्रामीण भागातील पालकांची व विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती, तसेच नेटवर्कच्या अडचणीमुळे हुशार अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन वर्ग सुरू करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी\n\"नोकरी गेली अन् घरी जाण्याची सोय नाही\" संचारबंदीमुळे \"त्या' सहा मुली अडकल्या नाशिकमध्येच\nनाशिक : गोंदे येथील औद्योगिक कारखान्यात काम करणाऱ्या शिरपूर येथील मूळ रहिवाशी असलेल्या कंपनीतील 6 कंत्राटी कामगार मुल��� संचारबंदीमुळे नाशिकला अडकून पडल्या आहेत.\nCoronaVirus : मजुर कष्टकऱ्यांना जगण्यासाठी साडेसात हजार रुपये द्या\nऔरंगाबाद : देशभरात लाखो मजूर, कामगारांचा रोजगार हिरावला गेल्याने त्यांना अन्नासाठी दाही दिशा हिंडावे लागत आहे. त्यांच्याकडे खायला अन्न नाही की घरापर्यंत पोहचण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळेच असंघटीत कामगारांना, मजुराला प्रतिमहा साडेसात हजार रुपये द्यावेत या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/anurag-kashyap-bjp-manifesto-bihar-election-363029", "date_download": "2021-06-22T11:54:52Z", "digest": "sha1:S6KGCQOIV2VB5OAQZHJLDECEW7MRF2IV", "length": 18081, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भाजपाच्या जाहिरनाम्याची अनुराग कश्यपने उडवली टर", "raw_content": "\nबिहार निवडणुकीसाठी भाजपाने ११ संकल्प असणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अगदी करोनाच्या लसीपासून ते रोजगार आणि अल्पबचत गटांपर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे.\nभाजपाच्या जाहिरनाम्याची अनुराग कश्यपने उडवली टर\nमुंबई - बिहारमधल्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यावरुन इलेक्शन फिव्हर तयार होऊ लागला आहे. मागील काही दिवसांपूर्वी भाजपचा जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यावरुन लगेचच वादाला सुरुवात झाली. सोशल माध्यमांतून चर्चेला तोंड फुटले. यात अनेकांनी त्यांच्या जाहिरनाम्यावर टीका केली आहे. प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप याने त्या जाहिरनाम्यावर आगपाखड केली आहे. वादा तेरा वादा अशा शब्दांत त्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे.\nबिहार निवडणुकीसाठी भाजपाने ११ संकल्प असणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अगदी करोनाच्या लसीपासून ते रोजगार आणि अल्पबचत गटांपर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. आयसीएमआरने परवानगी दिल्यानंतर बिहारमधील सर्व व्यक्तींना करोनाचा लस मोफत दिली जाईल असं जाहीरमान्यात म्हटलं आहे.\nबिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनाम्यामधील एक आश्वासन सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोनाची लस मोफत देण्यात येईल, असं आश्वासन भाजपाने दिलं आहे. त्यांच्या या आश्वासनावर दिग्दर्शक अनुराग कश्यप याने प्रतिक्रिया दिली. त्याने राजेश खन्ना यांच्��ा ‘दुश्मन’ चित्रपटातील ‘वादा तेरा वादा’ या गाण्याचा व्हिडाओ ट्विट करुन भाजपावर उपरोधिक टोला लगावला आहे.\nबिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्याचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.भाजपाच्या जाहीरनाम्यात कोरोनाची लस आल्याबरोबर निःशुल्क देणार, मेडिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण हिंदी भाषेत देणार, ३ लाख शिक्षकांची भरती करणार, बिहारला आयटी हब बनवणार, ५ लाख रोजगार देणार, १ कोटी महिलांना स्वावलंबी बनवणार, मायक्रो फायनान्स संस्था उभ्या करणार, एक लाख लोकांना आरोग्य क्षेत्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध करुन देणार, दरभंगामध्ये २०२४ पर्यंत अखिल भारतीय आरोग्य संस्थानची उभारणी याशिवाय धान्य आणि गहूसोबत सरकार डाळीही विकत घेण्याचे, २०२२ पर्यंत ३० लाख लोकांना पक्की घर बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे.\nबिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात OBC जनगणना करा - छगन भुजबळ\nमुंबई - महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत महत्त्वाची मागणी केलीये. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील OBC समाजाच्या जनगणनेची मागणी छगन भुजबळ यांनी केलीये. दरम्यान OBC समाजा\nश्रीलंका अन्‌ सौदी अरेबियासह कांद्याची 25 टक्के निर्यात \"ऑर्डर' रद्द..\nनाशिक : बदलते हवामान आणि अवकाळीच्या भीतीमुळे उघड्यावर ठेवलेला कांदा विक्रीसाठी आणण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई केल्याने कांद्याच्या भावातील घसरण कायम आहे. बुधवारी (ता. 18) क्विंटलला सरासरी 900 ते बाराशे रुपये भावावर शेतकऱ्यांना समाधान मानावे लागले. निर्यात सुरू असतानाही भाव का कोसळत आहेत, याचा\nकरुन तर पहा, म्हणे भगवा उतरविणार; सामनातून भाजपला खडेबोल\nमुंबईः आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरुन आता राजकारणात चढाओढ सुरु झाली आहे. यावरुनच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेवर फक्त भाजपचा भगवा झेंडा फडकणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यावर शिवसेनेनं आता भाजपला थेट आव्हान\nगेल्या काही वर्षात रियाच्या संपत्तीत सातत्याने वाढ; ईडीकडून होणार मालमत्तांविषयी चौकशी\nमुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे देण्यास केंद्र सरकारन��� बिहार सरकारची शिफारस मान्य केली. त्यापाठोपाठ सुशांतच्या बँक खात्यातून झालेल्या पैसे हस्तांतरणाबाबत तक्रारी आल्याने अंमलबजावणी संचलनालयानेही (ईडी) या प्रकरणात एन्ट्री घेतली. सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण\n२१ वर्षांनंतर त्याला झाली अटक; केलं होतं कृत्य...\nमुंबई : बिहारच्या पाटणा शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत अधिकाऱ्याच्या मुलाची खंडणीसाठी हत्या करून फरारी असलेल्या आरोपीस २१ वर्षांनी नवी मुंबईतून बुधवारी (ता.१९) अटक करण्यात रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. साजिद अब्दुल रशीद अरई असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.\n'या' वादग्रस्त विधानामुळे कोळसे पाटील पुन्हा चर्चेत, भाजयुमो कार्यकर्ते संतापले\nनागपूर : माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी शहीद हेमंत करकरे आणि माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्याबाबत वादग्रस्त वक्‍तव्य केले. यामुळे हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊ शकते. त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवा\nचार राज्यात गाडगेबाबा कॅन्सर केअर सेंटर\nअकोला : गाडगेबाबांची दशसुत्री देशभरात पोहोचविण्याचा चंग दादरच्या (मुंबई) धर्मशाळेचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांनी बांधला आहे. आगामी काळात देशातील चार राज्यात गाडगेबाबा कॅन्सर केअर सेंटर उभारले जाणार आहे. त्यासंदर्भातील हालचाचील सुरु झाल्या असून मुंबईतून कर्करोगातून बरे झालेले रुग्णच त्या\nया भाजप नेत्याने उड्डाणपुलाला दिले बाळासाहेबांचे नाव, अजूनही मैत्री कायम\nचंद्रपूर : शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या जुना वरोरा नाका चौकातील रेल्वे उड्डाणपुलाचे बुधवारी (ता. 19) शिवजयंतीच्या मुहुर्तावर उद्‌घाटन करण्यात आले. या उड्डाणपुलाला \"स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल' असे नाव देण्यात आले. उड्डाणपुलाला शिवसेना प्रमुखांचे नाव देण्याचा व युती पुन्हा ज\nलॉकडाऊनमुळे जेव्हा नाशिकला अडकलेल्या चिमुकल्याचा होतो \"हॅपी बर्थडे' निवारा शेडमध्ये येतो माणुसकीचा प्रत्यय\nनाशिक : कोरोना साथरोगाच्या प्रादुर्भावाने जगभरातील नागरिकांचे बळी घेतले. गावोगावी अनेकांना बंदिस्त केले आहे. तसे कुठलाही संबंध नसलेल्या विविध प्रांतांतील लोकांना एकत्रही आणले. निवाराशेडवर शुक्रवारी (��ा. 10) अशाच एका विविध प्रांतीय माणुसकीचा प्रत्यय आला. विविध प्रांतांतील निराश्रित, मराठी अ\nवर्षभरातील ठाकरे सरकारची भूमिका आणि 5 वादग्रस्त घटना\nमुंबई : 'तीन तिगाड काम बिघाड' अशी एक म्हण आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकार ही गोष्ट एक अफवा आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे ही उक्ती खरी होऊन मी पुन्हा येईन ही नारेबाजीचे स्वप्नही विरोधी बाकावरील नेत्यांना पडत असेल तर त्यात वाईट काहीच नाही. सरकार टिकण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-police-arrested-a-medical-coordinator-for-molesting-a-female-corona-positive-patient-mhds-540166.html", "date_download": "2021-06-22T09:47:02Z", "digest": "sha1:JKGSZ67ZXMBFWBTWRWRY66H5FN2KQ6BC", "length": 19123, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai: कोरोना बाधित महिलेसोबत छेडछाड, मुंबईतील धक्कादायक घटना | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nWTC Final, LIVE : साऊथम्पटनमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, सामना उशीरा सुरू होणार\nमुख्यमंत्र्यांची भाजप नेत्यांनी थांबवली कार 'यांना गाडीत टाका, शिवबंधन बांधूया'\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\n'मालविका' फेम आदिती सारंगधर घेणार निरोप; वाचा नेमकं काय घडलं\n'तूच खरी विश्वसुंदरी' उर्वशीच्या पारंपरिक लुकवर चाहते घायाळ; पाहा Latest Photo\nWTC Final, LIVE : साऊथम्पटनमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, सामना उशीरा सुरू होणार\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\n चुकीवर बोट ठेवत लक्ष्मणनं व्यक्त केलं आश्चर्य\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nNational Kiss Day: 'किस'विषयी या 7 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\n इथं कपल एकमेकांना I Love You म्हणत नाही; मग प्रेम व्यक्त करतात कसे\nअगदी सहज ओळखा बेसन पिठातली भेसळ; ही आहे सोपी ट्रिक\n‘वर्क फ्रॉम होम’ला कंटाळलात; मुलांबरोबर क्वालिटी टाइम कसा घालवाल\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n4, 6 ते 8 की 12 ते 16 आठवडे; नेमका कधी घ्यावा कोरोना लशीचा दुसरा डोस\n महाराष्ट्रावर आता Delta Plus कोरोनाचं संकट; 6 जिल्ह्यांत सापडले रुग्ण\n...तरी महाराष्ट्रात 18+ नागरिकांना मिळाली नाही लस; राजेश टोपेंनी दिली नवी डेट\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\nतरुणांनी वाघाच्या गळ्यात बांधला पट्टा, शेपटी ओढली आणि..; पाहा Shocking Video\n मुंबईत कोरोना बाधित महिलेसोबत छेडछाड; मेडिकल कोऑर्डिनेटला अटक\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी पडला रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'स��ा' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nकाखेत कळसा अन् गावाला वळसा घरातच लपलेली पत्नी, संशयातून पतीनं शेजाऱ्याच्या घरी केली जाळपोळ\nहिंदूसोबत लग्न करण्याची मुस्लीम तरुणीला मिळाली भयंकर शिक्षा, घरच्यांनीच केलं संतापजनक कृत्य\nमंत्रालय बॉम्बनं उडवण्याची धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक, धक्कादायक कारण समोर\n मुंबईत कोरोना बाधित महिलेसोबत छेडछाड; मेडिकल कोऑर्डिनेटला अटक\nFemale Corona Positive Patient molested in Mumbai: एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेसोबत छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे.\nमुंबई, 14 एप्रिल : मुंबईतील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन (Quarantine) असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेसोबत छेडछाड (Covid positive woman molested) केल्याचा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तातडीने कारवाई करत मेडिकल कोऑर्डिनेटर असलेल्या आरोपीला बेड्या (Medical Co-ordinator arrested) ठोकल्या आहेत.\nमिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मुंबईतील अंधेरी (Andheri, Mumbai) परिसरात घडली आहे. पीडित महिला ही पनवेलची निवासी असून ती अंधेरीतील एका हॉटेलमध्ये तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये होती. यावेळी तिच्यासोबत मेडिकल कोओर्डिनेटर असलेल्या व्यक्तीने छेडछाड केल्याचा आरोप महिलेने केला आहे.\nपीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, एकटीला पाहून आरोपीने गैरफायदा घेत मला अनेकदा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत छेड काढली. या प्रकरणी अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांनी मेडिकल को-ऑर्डिनेटर असलेल्या सरफराज मोहम्मद खान या आरोपीला अटक केली आहे.\nहे पण वाचा: कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानं संतप्त मुलाची डॉक्टरांना मारहाण; गुन्हा दाखल\nआरोपी सरफराज मोहम्मद खान याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. पीडित महिलेचा कोरोना टेस्ट रिपोर्ट 7 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला होता आणि तेव्हापासून ही महिला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये होती.\nमुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहेत. यामध्ये अनेक हॉटेल्स, शासनाच्या इमारतींचाही समावेश आहे. अशाच प्रकारे अंधेरीतील या हॉटेलमध्येही क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे आणि कोरोना बा���ित रुग्णांना तेथे ठेवण्यात येते. मात्र, क्वारंटाईन असलेल्या बाधित महिलेसोबत असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही महाराष्ट्रातील विविध भागांत अशा प्रकारे कोरोना बाधित महिलांसोबत छेडछाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.\nWTC Final, LIVE : साऊथम्पटनमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, सामना उशीरा सुरू होणार\nमुख्यमंत्र्यांची भाजप नेत्यांनी थांबवली कार 'यांना गाडीत टाका, शिवबंधन बांधूया'\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/6569", "date_download": "2021-06-22T11:15:54Z", "digest": "sha1:FRLXF7SVYO4RW6HG3H7P2QPCQKUXCZNT", "length": 17628, "nlines": 150, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Nagpur Metro | नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मेट्रो प्रवाश्यांची रेकॉर्ड रायडरशीप | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओ��न स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\nHome मराठी Nagpur Metro | नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मेट्रो प्रवाश्यांची रेकॉर्ड रायडरशीप\nNagpur Metro | नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मेट्रो प्रवाश्यांची रेकॉर्ड रायडरशीप\nऍक्वा लाईन मार्गिकेवर तब्ब्ल 15411 प्रवाश्यांनी केला मेट्रो ने प्रवास\nनागपूर ब्यूरो : 1 जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवासी सेवामध्ये तुफान गर्दी आढळून आली तब्बल 15411 पेक्षा जास्ती नागरिकांनी नागपूर मेट्रोच्या ऍक्वा लाईन मार्गिकेवर मेट्रोने प्रवास केला. हा आता पर्यंतच्या सर्वात मोठा ऊंचाक आहे महत्वपूर्ण म्हणजे 1 जानेवारी 2021 (शुक्रवार) रोजी छत्रपती मेट्रो स्टेशन येथील प्रस्तावित बांधकामा करीता ऑरेंज मार्गिकेवरील (रिच – 1) सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवासी सेवा बंद होती. काल एक मेट्रो लाईन बंद असून देखील मेट्रोच्या प्रवासी सेवा मध्ये वाढ ही महत्वपूर्ण बाब आहे.\nमेट्रोच्या प्रवासी संख्येत गेले काही दिवस सातत्याने वाढ होत असून मागच्या रविवारी प्रवासी सेवामध्ये तुफान गर्दी आढळून आली होती ज्यामध्ये तब्बल 22123 नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला होता .एवढच नव्हे तर सुटीचा दिवस वगळता इतर दिवसाला देखील मेट्रोची सरासरी रायडरशिप 10 हजाराच्या वर आहे.\nनागपूर शहरामध्ये 25 कि.मी. अंतराचे मेट्रोचे जाळे नागरिकांन करिता उपलब्ध असून या मार्गिकेवर दर 15 मिनिटांनी मेट्रो ट्रेन प्रवाश्यांच्या सेवेकरता सज्ज आहे. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी व सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान नियमित मेट्रो सेवेचा लाभ घेत येत आहे.\nमहा मेट्रो तर्फे प्रवाश्यान करिता विविध सोई सुविधा मल्टी मॉडेल इंट्रिग्रेशन अंतर्गत उपलब्ध करण्यात येत असून मेट्रो प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा महा मेट्रोने सुरु केली असून नागरिकांना याची पसंती मिळत आहे. तसेच शहरातील प्रतिष्टीत व्यक्ती, अधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील नागरिक मेट्रोने प्रवास करून नागरिकांनी ज���स्तीत जास्ती मेट्रोचा उपयोग करावा या करिता नागरिकांना प्रेरित करीत आहेत तसेच महा मेट्रोने शहरातील व स्टेशन परिसरातील प्रतिष्टीत व्यक्तीना महा मेट्रोच्या स्टेशनचे अम्बेसेडर म्हणून महा मेट्रोशी जोडले आहे.\nया व्यतिरिक्त महा मेट्रोतर्फे नागरिकांन करता सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ अनोखी योजना आखण्यात आली असून फक्त 3000 रुपये मध्ये संपूर्ण 3 कोचच्या मेट्रो ट्रेन मध्ये वाढदिवस, प्री-व्हेंडिंग शूट,लग्नाचा वाढदिवस व इतर कार्यक्रम साजरा करू शकतात तसेच प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा सुरु केली असून नागरिकांची याला देखील पसंती मिळत आहे. महा मेट्रोच्या वतीने नव वर्षाच्या निमित्याने न्यू ईयर कार्निवलचे आयोजन मेट्रो स्टेशन येथे करण्यात आले आहे. जेथे विविध प्रकारचे 17 स्टॉल्स उपलब्ध आहे. या शिवाय आयुर्वेदिक तसेच पर्यावरण पूरक वस्तू देखील विक्रीला असतील. नागपूरकरांनी राईड करून या सर्व सोईंचा लाभ घ्यावा, असे आवाहन महा मेट्रो तर्फे करण्यात येत आहे.\n असं वागणं बरं नव्हं\nNext articleGram Panchayat Election | लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, चार्जर, ब्रेड टोस्टर \nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\nकेंद्रीय सचिव ने ट्वीट कर महा मेट्रो के कामों की तारीफ की\nआत्मनिर्भर खबर - October 4, 2020\nNagpur | पुण्यतिथि पर ‘लौह पुरुष’ सरदार पटेल को याद किया\nChandrapur : वायु प्रदूषण में राज्य में फिर पहले स्थान पर पहुंचा जिला\nसर्वोत्तम परिवहन साधन के तौर पर मेट्रो का उपयोग करें : प्रा. जोगेंद्र कवाडे\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर ग���ड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/8945", "date_download": "2021-06-22T11:41:58Z", "digest": "sha1:3ZVVCD465JKHQHTGVW7PJJ5HXHMZFIUE", "length": 20183, "nlines": 153, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Maharashtra Lockdown | महाराष्ट्रात कडक निर्बंधांचा नवा लॅाकडाऊन? | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\nHome Health Maharashtra Lockdown | महाराष्ट्रात कडक निर्बंधांचा नवा लॅाकडाऊन\nMaharashtra Lockdown | महाराष्ट्रात कडक निर्बंधांचा नवा लॅाकडाऊन\nमुंबई ब्यूरो : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कठोर निर्बंध लादण्यात आले असून ��ीकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nआज यासंदर्भात टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार असून त्यानंतरच याबद्दलचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे. काल (शनिवारी) राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक पार पडली.\nसर्वपक्षीय बैठकीत काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकडक निर्बंध, थोडी सूट असं चालणार नाही. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही. आज टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर याबद्दल निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही. 1 रुग्ण 25 जणांना बाधित करतो, त्यामुळे ही चैन तोडणं गरजेचं आहे. तरुण, लहान मुलं बाधित होत आहेत, त्यामुळं एकमुखानं निर्णयाची वेळ आली आहे. यात राजकारण नको. केंद्राकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची मागणी केली आहे. आता लॅाकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. सर्वांनी एकमुखानं निर्णय घेऊन सर्वांनी जनजागृती केली पाहिजे. सर्वांच्या साथीची गरज आहे, असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.\n…15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर : मुख्य सचिवांचा इशारा\nराज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. शनिवारी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्वाचा इशारा दिला आहे. राज्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे नाहीतर 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल, असा इशारा मुख्य सचिवांनी दिला. मुख्यमंत्र्यांसह सर्वांसमोर यावेळी त्यांनी कोरोना परिस्थिती संदर्भात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले.\nआम्ही राजकारण बंद करतो पण… : देवेंद्र फडणवीस\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही राजकारण बंद करतो पण तुमच्या मंत्र्यांना आणि सहकाऱ्यांनाही समज द्या, आम्ही सहकार्य करू पण त्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या. मंदिरावर अवलंबून असलेले, केशकर्तनालय यांच्या मदतीचा विचार व्हावा. पूर्ण नुकसान भरपाई नको पण ही लोकं जगली पाहिजे याचा विचार व्हावा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले की, कोरोना रिपोर्ट तातडीनं मिळावेत म्हणजे प्रसार कमी होईल. रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. राज्यानं हस्तक्षेप करावा. परराज्यात, परदेशात जाणारे रेमडेसिवीर रोखलं पाहिजे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा,ऑक्सिजन बेड उपलब्ध करा, असंही ते म्हणाले.\nदेवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, राजेश टोपेंचं आवाहन\nबैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्याला मदत व्हावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा. किमान मी तरी कोरोनाबद्दल राजकारण करत नाही. पुणे, मुंबई, नागपूरमध्ये व्हेंटिलेटर वाढवण्याची गरज असल्याचं टोपे म्हणाले.\nकोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी कमी होण्याचं नाव घेत नाहीय. त्यात शनिवारी राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. काल (शनिवारी) राज्यात तब्बल 53 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज राज्यात 55 हजार 411 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यात आजपर्यंत एकूण 27,48,153 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.18 % एवढे झाले आहे.\nराज्यात काल 309 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यदूर 1.72% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,18,51,235 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 33,43,951 (15.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 30,41,080 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,297 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.मुंबई महानगरपलिका क्षेत्रात आज 9330 रुग्णांची नोंद आज झाली आहे.\nPrevious articleगडकरी ने किया एक कॉल और नागपुर को मिले 5 हजार रेमडेसिवर इंजेक्शन\n ऑक्सीजन बेड और रेमडेसिविर की कमी को लेकर डॉक्टरों ने दिया धरना\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\nNagpur | मेयोमध्ये आम्ही भारतीयच्या सुपर हिरोंचा सत्कार\n झोपडपट्ट्या कोरोनामुक्तीच्या मार्गावर; कोणत्या भागात किती कंटेनमेंट झोन\nअच्छी खबर | नागपुर-काटोल फोरलेन के कार्य काे मंजूरी, जल्द होगा भूमिपूजन\nआत्मनिर्भर खबर - March 5, 2021\nआज दोपहर तक ‘बंदर की तस्वीर’ पर कैप्शन बताओ, मुफ्त में मिलेगी ‘कार’\nExamination | इस साल सीबीएसई और आईएसई के 12वीं के एग्जाम नहीं होंगे\nआत्मनिर्भर खबर - June 2, 2021\nएलन नागपुर के स्मित आनंद वाल्के ने हासिल की एआईआर 470 वीं रैैंक\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/gopikrishnan-presents-five-feet-idol-sai-kumbhari-devasthan-372567", "date_download": "2021-06-22T10:37:31Z", "digest": "sha1:BJH7QIXUFVZUIWHIDXTVF422CL5QHLSH", "length": 16585, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हैद्राबादमधील एस. गोपीकृष्णन यांच्याकडून कुंभारी देवस्थानला पाच फुटाची साईंची मूर्ती भेट", "raw_content": "\nऐतिहासिक वारसा असलेल्या कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थानाला हैद्राबाद येथील साईभक्त एस. गोपीकृष्णन यांनी 5 फुट 3 इंच उंचीची साईंबाबाची संगमरवरी मूर्ती व पादुका भेट स्वरू��ात दिली.\nहैद्राबादमधील एस. गोपीकृष्णन यांच्याकडून कुंभारी देवस्थानला पाच फुटाची साईंची मूर्ती भेट\nकोपरगाव (अहमदनगर) : तालुक्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थानाला हैद्राबाद येथील साईभक्त एस. गोपीकृष्णन यांनी 5 फुट 3 इंच उंचीची साईंबाबाची संगमरवरी मूर्ती व पादुका भेट स्वरूपात दिली. त्यांच्या या कार्याचे राघवेश्वर देवस्थानचे श्री श्री श्री 1008 प. पु. राघवेश्वरा नंदगिरी तथा उंडे महाराज यांनी आभार मानले आहे.\nनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nगोदावरी तीरावर वसलेल्या राघवेश्वर देवस्थानला कै. मोहन यादव परिवाराने सदिच्छा भेट दिली त्या प्रसंगी त्यांचे मित्र व कुंभारी येथील रहिवासी सतीश नीलकंठ यांच्याकडे साईबाबा मंदिराबाबत आणि साईंची मूर्ती भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.कै यादव यांनी त्यांचे हैद्राबाद येथील मित्र एस.गोपीकृष्णन यांचेशी चर्चा करून राघवेश्वर देवस्थानला साई बाबांची 5 फुट 3 इंच मूर्ती भेट दिली. गेल्या आठवड्यात जयपूर (राजस्थान)येथून ही मूर्ती कुंभारी मध्ये दाखल झाली असून नव्याने बांधलेल्या साई मंदिरात लवकरच या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.\nकुंभारी येथील स्थानाला मोठे अध्यात्मिक महत्व असून भव्य गोशाले मध्ये जवळपास 50 गावरान गायींची देखभाल केली जात आहे. दक्षिणवाहिनी गोदावरी गंगेकाठी असलेल्या या पवित्र तीर्थक्षेत्री अनेक दूरदूरचे भाविकांना सामर्थ्याची प्रचीती येत असते. धार्मिक अनुष्ठानाचे तपासाठी उंडे महाराजांचे मार्गदर्शनाखाली कुंभारी येथील श्रीक्षेत्र राघवेश्वर देवस्थान येथे भाविक नेहमी दर्शनासाठी येत असतात. देवस्थानच्या वतीने रोज 50 भक्तांना मोफत प्रसाद वाटप तर दरमहा प्रदोष व शिवरात्रीला कुंभारी मोठी जत्रा भरते.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nअसा आहे अहमदनगरचा श्री विशाल गणपती\nनगर : अहमदनगर या नावातच वैशिष्ट्य आहे. कोणता काना नाही, मात्रा नाही आणि वेलांटी, उकारही नाही... अगदी सरळसाधे. जगात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच शहरांना स्वतः चा जन्मदिवस माहिती आहे. त्यात नगर आहे. या शहराचे ग्रामदैवत म्हणजे श्री विशाल गणेश या गणेश मूर्तीचे आणि मंदिराचेही वैशिष्ट्य\nरस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आठ दिवसांची मुदत; अन्यथा परिणामाला सामोर जा\nपो���ेगाव (अहमदनगर) : झगडे फाटा ते पुणतांबा फाटा या आठ किलोमीटर रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजवा, अशी मागणी चांदेकसारे ग्रामपंचायतीने सहाय्यक अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग संगमनेर यांच्याकडे केली आहे. आठ दिवसात खड्डे बुजवले गेले नाहीत तर परिसरातील ग्रामस्थांनाबरोबर घेऊन तीव्र स्वरूपा\nकोपरगाव तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीवर नविन वर्षात नविन कारभारी येणार\nकोपरगाव (अहमदनगर) : निवडणुक आयोगाने राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा पंचवर्षीक निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. कोरोनाच्या काळात राज्यातील अनेक ग्रामपंचायतीचींची निवडणुक मुदत संपली होती. त्यानुसार एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवड\n पारनेर तालुक्यात रुग्णांची अर्धशतकाकडे वाटचाल\nपारनेर (अहमदनगर) : तालुक्यात कोरोनाने हळूहळू पाय पसारण्यास सुरूवात केली आहे. शनिवार (ता. 18) अखेर रूग्णांची संख्या 35 झाली आहे. तालुक्याची कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण संख्या आता अर्ध शतकाकडे वाटचाल करत असल्याने तालुक्यातील जनतेने आता तरी सावध होणे गरजचे आहे. सुरूवातीस मुंबई, पुणे येथून कोरोना आ\n नगर दीड हजाराच्या उंबरठ्यावर; जिल्ह्यात आणखी 54 कोरोनाबाधित\nनगर : जिल्ह्यात शनिवारी आणखी 54 जण कोरोनाबाधित आढळून आले, तसेच 132 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1493वर पोचली आहे.\nहा तर आदिवासी समाजाचे अधिकारी संपविण्याचा प्रयत्न\nअकोले (अहमदनगर) : अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना लाचलुचपत सापळ्यात अडकविण्याचे मोठे षडयंत्र आहे. या षडयंत्राचा बोलविता धनी वेगळाच आहे. आदिवासी समाजाचे अधिकारी संपविण्याचे काम सुरू असून त्यामुळे आदिवासीच्या विकासाला खीळ बसणार आहे, आदिवासी समाजचे अधिकारी संबविण्याचा\nकोरोनामुळे यंदा ऑनलाइन गणेशमूर्ती खरेदीला पसंती\nश्रीरामपूर (अहमदनगर) : कोरोनामुळे जनजीवन बदलले असुन सण- उत्सव साजरे करण्यावर अनेक बंधने आली आहेत. दरवर्षी सार्वजनिक उत्सव सोहळे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकताच येवुन ठेपलेला गणेशोत्सव यंदा साध्या पद्धतीत गर्दी विरहित आणि रोग विरहित साजरा केला जात आहे\nकॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा विश्वास असल्यानेच सोपवल्या विविध जबाबदाऱ्या\nसंगमनेर (अहमदनगर) : घरातून रुजलेल्या कॉंग्रेसच्या विचारधारेशी निष्ठा राखल्याने, आमदारकीपासून प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास घडला. या पदांचा वापर करुन निळवंडे धरणाचे काम पूर्ण करता आले, याचे मनस्वी समाधान आहे. निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागातील लाभार्थीपर्यंत पोचेल, तो जीवनातील सर्वोच्च\nराहुल सोलापूरकर म्हणाले ‘हे’ दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीले जातील\nसंगमनेर (अहमदनगर) : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून समान नागरिक कायद्याची केवळ चर्चा सुरु होती. 1955 मध्ये राज्यघटनेत या कायद्याचे कलम समाविष्ट करण्यात आले.\nस्वच्छ भारतमध्ये सहा राज्यातून संगमनेरचा पाचवा क्रमांक\nसंगमनेर (अहमदनगर) : केंद्र सरकार पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सेव्हन स्टार स्पर्धेत संगमनेर नगरपालिका सहभागी झाली होती. यात संगमनेर नगरपालिकेने राबवलेल्या ओला व सुका तसेच प्लॅस्टिक कचरा वर्गिकरण, घंटागाडी, कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मीती, शहरातील गार्डन, शौचालये व एक रुपयात एक लिटर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/crowd-peoples-came-telangana-vehicles-and-walk-288835", "date_download": "2021-06-22T11:09:17Z", "digest": "sha1:BQEVNB33PGJI7XOLGHH4O42OTRU2CM64", "length": 19485, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बापरे! किती हे लोंढे? कुणी वाहनाने, तर कुणी पायदळ", "raw_content": "\nलॉकडाउन देशात कायम असला, तरी परराज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी शिथिलता देण्यात आली. यामुळे तेलंगणात अडकलेले महाराष्ट्रातील सुमारे चार हजार मजूर रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात पोडसा सीमेवर आले.\n कुणी वाहनाने, तर कुणी पायदळ\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : परराज्यातील मजुरांना परत आणण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला. त्यानंतर राज्य शासनाने त्यांना आणण्यासाठी नियोजन सुरू केले. मात्र, त्याआधीच तेलंगणातील हजारो मजुरांचे लोंढे आपआपल्या सोईने सीमावर्ती भागातील पोडसा गावात पोहोचले. याची माहिती कळताच प्रशासनाची तारांबळ उडाली. मात्र, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी खासगी बसची व्यवस्था करून रविवारी हजारो मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले. पण, अद्यापही हजारो मजूर गावाकडे पोहोचण्यासाठी आतूर आहेत. शेतातच डेरा टाकून ते स्वयंपाक बनवीत आह��त.\nलॉकडाउन देशात कायम असला, तरी परराज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी शिथिलता देण्यात आली. यामुळे तेलंगणात अडकलेले महाराष्ट्रातील सुमारे चार हजार मजूर रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात पोडसा सीमेवर आले. तेलंगणा सरकारने या मजुरांना जाण्याची परवानगी दिली. मात्र, वाहनांची कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे पदरचे पैसे खर्च करून या मजुरांनी भाड्‌याने वाहने केली आणि सीमेपर्यंत आले. गोंडपिंपरी तालुक्‍यातील पोडसा पुलावरून हे सर्व मजूर रविवारी महाराष्ट्रात म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले.\nअवश्य वाचा- लॉकडाउनने बैलबाजार बंद केला हो कशी होणार मशागतीची कामे\nमिरची तोड करण्यासाठी तेलंगणात हजारो मजूर दरवर्षी जातात. पण यावेळी कोरोना संकटामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले. या लोकांना गावाबाहेर राहावे लागले. लहान-लहान मुलं घेऊन या लोकांनी दीड महिना तेलंगणात कसातरी घालवला. आता आपल्या राज्यात परतल्यावरही त्यांच्या यातना कमी होताना दिसत नाही. अंगाची लाही लाही करणाऱ्या कडक उन्हात हे लोक डोक्‍यावर ओझं आणि खांद्यावर मुलांना घेऊन पायदळ आपल्या गावाकडे निघाले आहेत. उन्हापासून बचावासाठी ते कधी झाडाखाली तर कधीबसस्थानकात आश्रयाला आहेत. असे अनेक मजूर-कामगार तेलंगणातून महाराष्ट्रात येण्यासाठी निघाले असून, सीमेवर मदतीची वाट बघत आहेत.\n25 हजार मजूर तेलंगणात\nराज्यातील सुमारे 25 हजार मजूर तेलंगणात गेले आहेत. ते आपल्या परीने येत आहेत. अशातच रविवारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, राजुरा विधानसभा मतदार संघाचे आमदार सुभाष धोटे यांचा ताफा दुपारनंतर पोडसा सीमेवर धडकला. राज्याच्या सीमेवर जमलेल्या गर्दीचे त्यांनी सांत्वन केले. अखेर जमलेल्या मजुरांना स्वगृही परतण्यासाठी मदत करणार असल्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले व प्रशासनाला प्रत्येक मजुराची जेवणाची व्यवस्थादेखील करण्याचे आदेश दिले.\n मंदिर उघडताच चोरट्यांनी फोडली दानपेटी; सीसीटीव्हीवर झाकले होते पोते\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : महाराष्ट्र व तेलंगणातील शेकडो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या धाबा येथील कोडंया महाराज देवस्थानातील दानपेटी भामट्यांनी फोडली. घटनेची माहिती कुणालाही होऊ नये यासाठी चोरट्यांनी मंदिर परिसरा��ील सीसीटीव्हीला पोत्यांनी झाकून वायर कापले व दानपेटी फोडली. राज्य सरकारने म\nतळीराम दारूतस्कराचा गेला तोल अन रस्त्यावरच पडला दारूचा सडा; चंद्रपुर जिल्ह्यातील घटना\nचंद्रपूर: दारूबंदीला पाच वर्ष लोटली पण राजरोसपणे दारूविक्री सुरू आहे. गोंडपिपरी तालुक्याला लागून तेलंगणाची सिमा आहे.छुप्या मार्गाने या मार्गातून दारूतस्करी होते. पण धाब्यातील काही दारूतस्कर आता दिवसाढवळया तस्करी करू लागले आहेत.\nझिंगे झाले स्वस्त; कोरोना आणि नवरात्रीमुळे मागणीत घट; व्यवसायाला फटका\nधाबा (जि. चंद्रपूर) ः नवरात्रीचा आजचा चौथा दिवस. कोरोनाचा फटका नवरात्र उत्सवाला बसला. दुसरीकडे नवरात्र उत्सवाचा फटका मासेमारीला बसला आहे.नवरात्रीत अनेकजण उपवास पकडतात. मांसाहार बंद असतो. याचा परिणाम झिंगा विक्रीवर झाला आहे.सहाशे ते सातशे प्रति किलो विकला जाणारा झिंगा आज चारशे रुपये प्रती क\nएकेकाळी होते ब्रिटिशांचे 'शूटिंग ब्लॉक' आता झाले अभयारण्य; कन्हाळगाव अभयारण्यात ताडोबानंतरचे वनवैभव\nगोंडपिपरी(जि. चंद्रपूर) ः कन्हाळगावच्या घनदाट जंगलाने ब्रिटिशांना भुरळ घातली होती. येथे वाघांची आणि इतर वन्यजीवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे इंग्रज राजवटीत याला 'शूटिंग ब्लॉक' म्हणून घोषित करण्यात आले होते. जिल्ह्यातील तत्कालीन इंग्रज अधिकारी शिकारीसाठी यायचे. आता राज्यशासनाने\n चक्क महिलांनी टाकले मटणाचे दुकान; आत्मनिर्भराची ‘उमेद’\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : गावात महिलांनी एकत्र येत बकरा कापायला सुरवात केली अन् एकत्र गर्दी झाली. नेमक यांचे चाललच काय हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आणि महिलांनी बकऱ्याच्या मटणाच दुकान उघडल्याची माहिती मिळाली. मग काय मटणप्रेमींनी दुकानात एकच गर्दी केली. अगदी काही वेळातच महिलांच्या दुकानातून\nपूर आला, पंचनामे झाले अन् काहीशी मदतही मिळाली; मग आता केंद्रीय पथकानं कशाची केली पाहणी\nचंद्रपूर : केंद्रीय पथकाने शुक्रवारी (ता. 25) जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्‍यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. पूर येऊन गेल्यानंतरच्या कालावधीत शासनाकडून पंचनामे पूर्ण झाले आहेत. आत्तापर्यंत 42 कोटींची मदत देण्यात आली. मात्र, तरीही पायाभूत सुविधांमधील अनेक मोठी कामे अपूर्ण असून यासाठी आणखी\n#HumanInterestStory : ‘आदर्श’ने ‘समाजापुढे ठेवला आदर्श; महाराष्ट्रात��न केवळ दोन तरुणांनी बजावली अशी कामगिरी\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : येथील आदर्श साईनाथ माष्टे या तरुणाने मनाली येथील चार हजार २२० मीटर उंच शिखर सर केले. महाराष्ट्रातून केवळ दोन तरुणांनी ही कामगिरी बजावली आहे. पर्वतरांगा सर केल्यानंतर तिरंगा फडकवीत आदर्शने मोहीम फत्ते केली. गोंडपिपरी तालुक्‍यात आदर्शच्या कामगिरीची माहिती कळताच अने\n`कन्हाळगाव' अभयारण्य जाहीर; राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निर्णय\nनागपूर ः चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर आणि गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्याला आज झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. हे राज्यातील ५० वे अभयारण्य झाले असून पश्चिम महाराष्ट्रातील आठ संवर्धन\nआमदार होईल म्हटल्यावर लोकांनी टिंगलटवाळी केली अन् आता शिक्कामोर्तब होताच त्यांनाच आलं भरून\nगोंडपिपरी (चंद्रपूर): गावात बाबासाहेबाच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम होता. मान्यवरांच्या हस्ते सोपस्कार संपन्न झाले अन् रात्री अनिरूद्ध वनकरच्या प्रबोधनाचा कार्यक्रम सुरू झाला. 'निळे वादळ' हे नाटक बघण्यासाठी समोर हजारोंची गर्दी. यावेळी तो म्हणाला गावातल पोरगा म्हणून लहान समजू नका. एक दिव\nगोंडपिपरीच्या आदर्शने 'माउंट पतालसू'वर फडकविला तिरंगा, 4220 मीटर उंच शिखर केले सर\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर ) : आदर्श साईनाथ माष्टे या तरुणाने मनाली येथील चार हजार 4220 मीटर उंच शिखर सर केले. महाराष्ट्रातून केवळ दोन तरुणांनी ही कामगिरी बजावली. पर्वतरांगा सर केल्यानंतर तिरंगा फडकवित आदर्शने मोहिम फत्ते केली. गोंडपिपरी तालुक्‍यात आदर्शच्या कामगिरीची माहिती कळताच अनेकांनी अ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/26-thousand-804-people-were-vaccinated/05101147", "date_download": "2021-06-22T11:14:26Z", "digest": "sha1:VCWBYKU27FB3Z3H22ZULCMUJ3LTE5LM6", "length": 10267, "nlines": 64, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "२६हजार८०४ लोकांचे लसीकरण करण्यात आले Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\n२६हजार८०४ लोकांचे लसीकरण करण्यात आले\nपारशिवनी :-पारशिवनी तालुकात लसीचा साठा संपुष्टात आल्याने शनिवारी पारशिवनी ग्रार्मिण रुग्णालय सह ग्रामीण भागातील पांच आरोग्य केन्द्र व १३ सह केंद्रां सह व सर्व गावांत व शिबीर लावले जात आहे. सर्व ठिकाणी लसीचा साठा मोठया प���रमाणात उपलब्ध आहे, . एकंदरीत पारशिवनीत लसीकरणाला प्रतिसाद मिळत असतानाच मुबलक प्रमाणात लसीचा साठाच उपलब्ध असुन लसीकरणाला बाधा येणार नाही अस जाणकारांचे म्हणणे आहे. तर शनिवारी पर्यत शहर व ग्रामीण भागातील एकुण १९ केंद्रावर एकूण २७ हजार ८०४ लोकांचे लसीकरण झाले\n(१)ग्रामिण रुग्णालय येथे ५२४३\n(२)दहेगाव जोशी प्रा आ केन्द्र येथे १८०३\n(३)डोरली प्रा आ केन्दात २८४५\n(४)नवेगाव खैरी प्रा आ केन्दात १३८७\n(५)कन्हान प्रा आ केन्दांत ७९२४ लोकाना लशीकरण लावायात आले यात (१८वर्ष ते ४४वर्षा पर्यत १६३९ चा समावेश)असुन\nदररोज अधिकाधिक लसीकरण होत आहे. परंतु आता लसीकरणासाठी नागरिक तयार असताना लशिकरणात वेग आला असुन शानेवारी पर्यत ग्रामीण भागातील १९ केंद्रांवर म्हणजेच २६हजार ८०४लोकांचे लसीकरण झाले. यामध्ये आरोग्यसेवक, सह व्याधी व्यक्ती (कोमॉर्बिड) ज्येष्ठ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स व ६१वर्षा वरिल अधिक जेष्ठ नगारीका एकुण ८७२०लोकानी लाशिकरण लावली, ४५ वर्ष पासुन ६०वर्ष पर्यत एकुण ८४७३लोकानी लशिकरण लावली ,व पारशिवनी तालुका १८वर्षांवरील ४४वर्ष पर्यत चे लाशिकरण तालुकात एक मात्र कन्हान प्राथमिक आरोग्य केद्रात याथिला प्राथोमक आरोग्य केन्द्र येथे शुरु असुन शानिवार पर्यत एकुण १६३९ व्यक्ती अशा लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला.\nलसीचा पारशिवनी शहरातील ग्रमिण रुगणालय केंद्रावर एकूण ५ हजार २४३ लोकांचे लसीकरण झाले. यामध्ये ४१०० लोकांना लसीचा पहिला डोस, तर ११४३ लोकांना दुसरा डोस देण्यात आला पारशिवनी तालुकाचे .५प्राथमिक आरोग्य केन्द्र व १२उपकेन्द्र ,१नेहरू दवाखानात व तालुकाचे पाराशीवनी शहरातील ग्रामिणा रूग्णालायअसेएकुण१९केन्द्रान्दरे लाशिकरण चे डोज देण्यात येत आहे अशी माहीती तालुका वैद्यकिय अधिकारी प्रशांत वाद्य व तालुका कोरोणा विभाग प्रमुख डॉः तारीक अंसारी व ग्रामिणा रुग्णालय चे वैद्यकिय अधिकारी गजानन धुर्वे डॉ दिप्ति पुसदेकर, डॉः बर्वे , डॉः रवि शेडे, डॉ वैशालि हिगें, डॉ योगेश चोधरीयांनी दिली .\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nप्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\nप्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा : महापौर दयाशंकर तिवारी\nकीड नियंत्रणासाठी शेतकऱ्य��ंनी ट्रायकोकार्ड निर्मिती उपक्रम राबवावा -जिल्हाधिकारी ठाकरे\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आम्हीं ग्रामरक्षक अभियानाला सुरुवात\nदीनदयालनगर आजी-आजोबा उद्यानात योग दिन साजरा\nगोंदिया: शरीर को स्वस्थ और निरोगी बनाएं , योग को जीवनशैली का हिस्सा बनाएं – डॉ. परिणय फुके\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nमहिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nसोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nJune 21, 2021, Comments Off on प्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nJune 21, 2021, Comments Off on ऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nमहिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nJune 21, 2021, Comments Off on महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nसोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nJune 21, 2021, Comments Off on सोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nप्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\nJune 21, 2021, Comments Off on प्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://kasegaon.com/gpmembers.html", "date_download": "2021-06-22T09:51:31Z", "digest": "sha1:WVMHJWVKMRWN4FG76YU7KJR5GDUBMCJA", "length": 2345, "nlines": 53, "source_domain": "kasegaon.com", "title": "Members of Grampanchayat :: Welcome To Kasegaon", "raw_content": "\nश्री. किरण विलासराव पाटील सरपंच\nश्री दाजी बाळकृष्ण गावडे उपसरपंच\nश्री पांडुरंग यशवंत वाघमोडे ग्रामपंचायत सदस्य\nसौ. देवल संपत माळी ग्रामपंचायत सदस्या\nसौ. सुमन संपत गावडे ग्रामपंचायत सदस्या\nसौ. सिद्धी अभिजित पाटील ग्रामपंचायत सदस्या\nश्री. संतोष महादेव पाटील ग्रामपंचायत सदस्य\nसौ. संध्या यशवंत सन्मुख ग्रामपंचायत सदस्या\nसौ. सिमा अरविंद पाटील ग्रामपंचायत सदस्या\nश्री. कृष्णा प्रल्हाद कांबळे ग्रामपंचायत सदस्य\nश्री. फिरोज रमजान आत्तार ग्रामपंचायत सदस्य\nसौ. वैशाली नेताजी पाटील ग्रामपंचायत सदस्या\nसौ. अरुणा शंकरराव पाटील ग्रामपंचायत सदस्या\nश्री.सुरेश भाऊ माने ग्रामपंचायत सदस्य\nसौ. शुभांगी विजय पाटसुते ग्रामपंचायत सदस्या\nश्री. दिनकर दादू जाधव ग्रामपंचायत सदस्य\nश्री. ज्ञानदेव रामचंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य\nसौ. जयमाला प्रदीप पाटील ग्रामपंचायत सदस्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/delhi-blast/news/", "date_download": "2021-06-22T11:11:49Z", "digest": "sha1:35NISDBRDACO4ACI2BIZHRNHL7WYNIMN", "length": 13848, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Get the latest news about Delhi Blast- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nअपघातात गमावलेला अवयव माणसाला परत मिळू शकतो\nराज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल,संभाजीराजेंनी दिली माहिती\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\n'मालविका' फेम आदिती सारंगधर घेणार निरोप; वाचा नेमकं काय घडलं\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\nWTC Final, LIVE : अखेर पाऊस थांबला, टीम इंडियापुढे किवींना रोखण्याचं कठीण आव्हान\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\n चुकीवर बोट ठेवत लक्ष्मणनं व्यक्त केलं आश्चर्य\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nडायबेटिज रुग्णांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, फायदे माहिती झाले तर, रोज प्याल\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nNational Kiss Day: 'किस'विषयी या 7 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात संचारबंदी\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nलग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\nताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची सूचना, चौकशीनंतर 'हे' सत्य आलं समोर\nजगप्रसिद्ध ताजमहाल (Taj Mahal) इमारतीमध्ये बॉम्ब ठेवल्याची सूचना अज्ञात व्यक्तीनं फोनवरुन दिल्यानं एकच खळबळ उडाली होती.\nदिल्ली स्फोट प्रकरणाच्या तपासासाठी इस्त्रायलची 'मोसाद' रिंगणात\nहल्ल्याच्या 18 तासानंतर समोर आली ही संघटना, ब्लास्ट घडवून आणल्याचा केला दावा\nDelhi Blast : इस्रायल दूतवासाजवळ सापडलं बंद पाकीट, दोन संशयीत CCTV मध्ये दिसले\nDelhi Bomb blast Update : घटनास्थळावरील CCTV फुटेजमुळे नेमका प्रकार उघड\nदिल्ली बाँबस्फोटानंतर मुंबईत High Alert; विमानतळ, सरकारी इमारती बंदोबस्तात\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nअपघातात गमावलेला अवयव माणसाला परत मिळू शकतो\nराज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल,संभा���ीराजेंनी दिली माहिती\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/83101/", "date_download": "2021-06-22T10:54:26Z", "digest": "sha1:DPIK5KQN36R5F3AI5C7OM6B3SKDBGDR3", "length": 15138, "nlines": 203, "source_domain": "lokshahilive.com", "title": "रिक्षा चालकांनी मीटरप्रमाणे भाडे नाकारल्यास होणार परवाना निलंबनाची कारवाई – लोकशाही", "raw_content": "\nरिक्षा चालकांनी मीटरप्रमाणे भाडे नाकारल्यास होणार परवाना निलंबनाची कारवाई\nउप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही\nजळगाव : जळगाव शहरातील सर्व ऑटोरिक्षा चालकांना सुचित करण्यात येते की, ज्या ऑटोरिक्षा चालकांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांचेकडून प्रवासी वाहतूकीसाठी परवाना घेतला आहे. त्यासर्व ऑटोरिक्षा चालकांना परवाना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक करतांना मीटरप्रमाणे भाडे घेणे बंधनकारक आहे. प्रत्येक परवाना धारक ऑटोरिक्षाला मोटर वाहन नियम 119 व 137 अन्वये इलेक्ट्रॉनिक्स मीटर असणे बंधणकारक आहे. त्याचप्रमाणे ते सुस्थीतीत असणे देखील बंधनकारक आहे. कुठल्याही परिस्थीत परवाना अटींने उल्लंघन करता येत नाही.\nएखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे देऊ असे म्हटल्यास रिक्षा चालकाने मीटरप्रमाणे भाडे घेणे अनिवार्य असुन ही बाब कायदेशिर आहे. परंतु उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे शहरातील अनेक प्रवाशांनी तक्रार केली आहे की, रिक्षा चालक मीटरप्रमाणे भाडे घेण्यास नकार देतात व ही बाब रिक्षा परवान्याचे उल्लंघन करणारी आहे.\nसर्व ऑटोरिक्षा परवाना धारकांना आवाहन व सुचित करण्यात येते की, त्यांनी ऑटोरिक्षा फेअरमीटर कॅलिब्रेशन करुन घ्यावे तसेच प्रवाश्यांचा मागणी असल्यास फेअरमीटरचा वापर करुन प्रवाशी वाहतूक करावी अन्यथा अशाप्रकारचे पालन न करणाऱ्या परवाना धारकाविरुद्ध मोटार वाहन कायाद्यातील तरतुदीनुसार परवाना निलबंनाची दंडात्मक कारवाई करण्यात येईल.\nतसेच जळगाव शहरातील तमाम नागरिकांना कळविण्यात येते की, जळगाव शहरात ऑटो रिक्षाचालक आपणाकडून मीटरप्रमाणे भाडे आकारणी करीत नसतील तर आपण अशा ऑटो रिक्षा चालकाविरुद्ध उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव कार्यालयाच्या दुरध्वनी क्रं. 0257-2262619 किंवा [email protected] या संकेतस्थळावर तक्रार करावी. त्यानुसार संबंधित परवाना धारकाविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असे श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nभातखंडे माध्यमिक विद्यालय १००% तंबाखूमुक्त शाळा\nनियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत करणार\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nनियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत करणार\nखामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली, पथदिवे बंद असल्याने चोरांचे फावले\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती न���र येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=15399", "date_download": "2021-06-22T11:30:17Z", "digest": "sha1:CAEM2SMOSHUBVQ5LXN6UJG24Y3TDJEJD", "length": 5704, "nlines": 57, "source_domain": "newspcmc.com", "title": "(जाहिरात) कै. शंकरराव हनुमंतराव तापकीर यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रती इंदुरीकरांचे सुश्राव्य कीर्तन…! - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कु���दाताई भिसे..\nHome जाहिराती (जाहिरात) कै. शंकरराव हनुमंतराव तापकीर यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रती इंदुरीकरांचे सुश्राव्य कीर्तन…\n(जाहिरात) कै. शंकरराव हनुमंतराव तापकीर यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रती इंदुरीकरांचे सुश्राव्य कीर्तन…\n(जाहिरात)… लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…\n(जाहिरात)… आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…\n(जाहिरात)… शहरवासियांना २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…\n(जाहिरात)… पिंपरी चिंचवड शहरवासियांना २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा…\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=35397", "date_download": "2021-06-22T10:53:00Z", "digest": "sha1:YWG3F2SRSGNBDXJBIBDQV5JVV43GHIKM", "length": 10345, "nlines": 64, "source_domain": "newspcmc.com", "title": "मराठी लोकसाहित्य मनाला झंकारणारे आहे – प्रा. विजय लोंढे.. - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भ��से..\nHome ठळक घडामोडी मराठी लोकसाहित्य मनाला झंकारणारे आहे – प्रा. विजय लोंढे..\nमराठी लोकसाहित्य मनाला झंकारणारे आहे – प्रा. विजय लोंढे..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा…\nपिंपरी (दि. ०१ मार्च २०२१) :- चिंचवडमधील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ‘मराठी भाषा गौरव दिन ‘ विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात साजरा झाला.\nकार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. विजय लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठी भाषेचे महत्त्व सांगत मराठी लोकसाहित्यातील लोकगीते याविषयी माहिती दिली. लोकगीते कशी निर्माण झाली -अगदी साध्या सोप्या बोली भाषेतून मानवी जीवनाचे अनुभव ,भाव भावना या काव्यांतून व्यक्त होतात असे सांगत ती कशा पद्धतीने गायली जात हे प्रत्यक्ष सादरीकरणातून गाऊन दाखविली. यामुळे विद्यार्थ्यांना याचा छान आनंद घेता आला.\nसंस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी आपले मनोगत मांडताना आपल्या मराठी भाषेचे शिक्षण बाहेरच्या देशातही दिले जाते त्यामुळे आपल्याच देशात मराठी भाषेचे महत्त्व कमी होऊ नये यासाठी तिचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे मत मांडले. नंतर पिंपरी चिंचवडच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र लाखे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मराठी शब्दांचे उच्चारण व्याकरणीक दृष्टया योग्य व्हावे. तसेच मराठी एकच शब्द अनेक अर्थानी वापरता येतो हे मराठी भाषेचे सौंदर्य आहे, असे सांगत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, त्यासाठी जास्तीत जास्त वापर व्हावा, असे मनोगत व्यक्त केले.\nकार्यक्रमात कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. कला शाखा विभाग प्रमुख डॉ रूपा शहा व सहकारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, सी.ए.ओ.डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ क्षितिजा गांधी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे उपस्थित होते. तसेच सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर वर्ग आणि विद्यार्थी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.\nया कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी तर, सूत्रसंचालन प्रा. देवांगी कुलकर्णी यांनी व मराठी विभाग प्रमुख प्रा. सुरेखा कुंभार यांनी आभार मानले.\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2021/01/jibhechya-rangavarun-janunghya-ajaar.html", "date_download": "2021-06-22T10:48:19Z", "digest": "sha1:VZ2O4YLSB32ZBJN7AURYTTKOEXSYPXEH", "length": 7223, "nlines": 56, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "जिभेच्या रंगावरून जाणून घेऊ शकता कि तुम्ही कोणत्या आजाराचे शिकार आहात, काळे डाग पडणे खतरनाक होऊ शकते !", "raw_content": "\nजिभेच्या रंगावरून जाणून घेऊ शकता कि तुम्ही कोणत्या आजाराचे शिकार आहात, काळे डाग पडणे खतरनाक होऊ शकते \nYesMarathi जानेवारी २९, २०२१ 0 टिप्पण्या\nजीभ आपल्याला स्वादाची जाणीव करून देते. जिभेच्या रंगावरून आपण जाणून घेऊ शकतो कि तुमचे आरोग्य चांगले आहे का नाही. जिभेवर पिवळा थर खाण्यापिण्यामुळे आणि धु’म्र’पा’ना’मुळे होतो. पण बऱ्याचदा जिभेचा रंग लाल, काळा होतो. अपूर्ण झोप, आजाराशिवाय, बॅक्टेरिया देखील जिभेचा रंग बदलू शकतात.\nएका निरोगी जिभेचा रंग हलका गुलाबी असतो. तथापि जिभेवर पांढरा थर असणे सामान्य मानले जाते. अशक्तपणा, तापामुळे जिभेचा रंग गडद लाल होतो. याशिवाय व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे देखील असे होऊ शकते. जर जिभेचा खालचा भाग गडद लाल रंगाचा झाला तर समजून जा कि आतड्यांमध्ये गरमी वाढली आहे.\nजीभेवरील पिवळा थर हे संकेत देतो कि तुम्ही ओवरराइट करत आहात. याशिवाय पाचन, यकृत किंवा तोंडामध्ये बॅक्टेरियांच्या अस्तित्वामुळे जिभेवर एक पिवळा थर जमा होतो. यामुळे श्वासामध्ये दुर्गंधी, थकव�� आणि ताप येऊ शकतो.\nअतिरिक्त कॅ’फि’न, धू’म्र’पा’न किंवा म’द्य’पा’न केल्याने जिभेचा रंग असा होऊ शकतो. तथापि याला दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. जिभेवर काळे डाग शरीरामध्ये रक्ताच्या प्रवाहाच्या कमीचे संकेत देते. ज्यामुळे मधुमेह होऊ शकतो. याशिवाय तोंडामध्ये असलेल्या बॅक्टेरियामुळे देखील जिभेवर काळे डाग पडू शकतात.\nटीप: या लेखामध्ये दिलेली माहिती हि सर्वसामान्य माहितीच्या आधारावर दिलेली आहे. YesMarathilive.in याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/sushant-katmore-news/", "date_download": "2021-06-22T11:01:53Z", "digest": "sha1:MXAEOSMFKOLCMDBEM6UW6WL2KRJVEPKB", "length": 12303, "nlines": 84, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "सुशांत काटमोरे ची राहुरी विद्यापीठ क्रिडा संघटनेच्या अध्यक्षपदी निवड – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न ��िळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nसुशांत काटमोरे ची राहुरी विद्यापीठ क्रिडा संघटनेच्या अध्यक्षपदी निवड\nवैराग (प्रतिनिधी) बार्शी तालुक्यातील पिंपरी (सा)येथील सुशांत काटमोरे यांची राहुरी विद्यापीठ क्रिडा संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.कृषि पदवीधर संघटना राज्यभर कृषि व संलग्न पदवीधर आणि शेतकरी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी गेले नऊ वर्षे कार्य करीत आहे.\nआता नव्याने कृषि पदवीधर संघटनेचा क्रिडा विभाग सुरु करण्यात आला आहे. क्रीडा विभागाचे राज्य मुख्य समन्वयक तथा अध्यक्ष सचिन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सुशांत काटमोरे यांची निवड करण्यात आली.\nसदर विभाग हा संघटनेने कृषि क्षेत्रात शिक्षण घेत असलेले विदयार्थी व खेळाडूंच्या विविध समस्या सोडवण्यासाठी निर्माण केला आहे. भविष्यात ICAR च्या क्रिडा स्पर्धा,\nअश्वमेध,देशपातळीवरील आंतर विद्यापिठ क्रिडा स्पर्धा मधील पदक धारक अथवा सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या या विभागाच्या माध्यमातुन समस्या सोडविल्या जाणार आहेत.\nक्रीडा संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शांताराम काटमोरे,तानाजी काटमोरे,अनिल काटमोरे,हेमंत काटमोरे,प्रमोद काशीद,सुजित सातपुते व पिंपरी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.\nमळेगाव ग्रामस्थांनी केला बालकलाकार सहयाद्रीचा सत्कार →\nरमजानमध्ये जिकरे कुटूंबाकडून रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या टाक्याचे पवित्र दान\nवैराग ग्रामपंचायत निवडणूक न लढवण्याचा पार्टी प्रमुखांसह ग्रामस्थांचा निर्णय\nलोकमंगल कृषी महाविद्यालया तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकन���ते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/24205/", "date_download": "2021-06-22T10:50:36Z", "digest": "sha1:U5JEONV3XOOYUIIPGNMYUDECX7LGIAY5", "length": 13604, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "आर्निका माँटॅना – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nआर्निका माँटॅना : (इं. आर्निका, मौंटन टोबॅको कुल – कंपॉझिटी). सु. ०·३ मी. उंचीची ही लहान बहुवर्षायु (पुष्कळ वर्षे जगणारी) ðओषधी मूळची उत्तर अमेरिका, आशिया, यूरोप येथील आहे. हिचे मूलक्षोड खोड बारीक, चिवट व तपकिरी रंगाचे असून त्याला खाली मुळे व जमिनीवर बिनदेठाच्या, रुंदट भाल्यासारख्या गुळगुळीत, अखंड पानांचा गुच्छ असतो. हिचा पिवळा स्तबक [→ कंपॉझिटी] फुलोरा लांब केसाळ दांड्यावर येतो.\nसुके स्तबक, मूलक्षोड आणि मुळे औषधी असून ठेचलेल्या, लचकलेल्या व खरचटलेल्या भागांवर बाहेरून मद्यार्कातून लावतात. वनस्पतीचे वरील भाग शक्तिवर्धक, जखम भरून काढणारे व क्षोभकारक आहेत. या वनस्पतीत आर्निसीन नावाचे कटुद्रव्य व शेकडा ०·५ बाष्पशील तेल असते. आर्निका-मद्यार्क शरीरात टोचल्यास प्रथम रक्तदाब कमी होतो परंतु नंतर बराच वाढतो. ही ओषधी उत्तेजक, शामक व सूज उतरविणारी आहे. ती बागेत शोभेकरिता वाफ्याच्या कडेने लावतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postआर्थिप्रेस्टे डे इटा\nNext Postआलार्कॉन, पेद्रो आंतोन्यो दे\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C/", "date_download": "2021-06-22T11:24:26Z", "digest": "sha1:GRQY22AU4GWGIW2K2CDBEVMMWJNEFKLG", "length": 13310, "nlines": 174, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मराठी कवी व गीतकार कवी संजीव – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ June 22, 2021 ] टपरी नेहमीचीच ठरलेली..\tकथा\n[ June 22, 2021 ] प्रेरणा\tललित लेखन\n[ June 22, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] सारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\tविशेष लेख\n[ June 21, 2021 ] टेलिफोन\tनोस्टॅल्जिया\n[ June 21, 2021 ] स्वप्न स्वरांचे\tकविता - गझल\n[ June 21, 2021 ] डायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] तिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\tयुवा-विश्व\n[ June 21, 2021 ] गुलज़ार समजून घेताना…\tपरिक्षणे - परिचय\n[ June 21, 2021 ] कृतज्ञता – एक कौटुंबिक संस्कार\tवैचारिक लेखन\n[ June 21, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २७)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] मराठी ‘माय’\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] जगप्रसिद्ध आयबीएम कंपनी\tउद्योग / व्यापार\n[ June 20, 2021 ] हुक्का पार्लर\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] प्रेरणा\tवैचारिक लेखन\n[ June 20, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २६)\tललित लेखन\nHomeव्यक्तीचित्रेमराठी कवी व गीतकार कवी संजीव\nमराठी कवी व गीतकार कवी संजीव\nFebruary 28, 2017 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nकवी संजीव यांचे नाव कृष्ण गंगाधर दीक्षित. आपल्या लहानपणी वडिलांचे छत्र हरवलेले संजीव त्यांच्या काकांच्या घरी वाढले. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९१४ रोजी सोलापुराजवळील ‘वांगी’ गावात झाला.त्यांचे शालेय शिक्षण सोलापुरात झाले. पुढे कलाशिक्षणाकरता त्यांनी मुंबईच्या ‘बाँबे स्कूल ऑफ आर्ट’ या संस्थेत प्रवेश घेतला. तेथून १९३९ साली ते जी.डी. आर्ट पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले. मा.संजीव व्यवसायाने छायाचित्रकार व मूर्तिकार होते. त्यांनी काही काळ सोलापूर महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत कलाशिक्षकाची नोकरी केली. तात्यासाहेब श्रोत्रिय यांच्या संपर्कात संजीवांना काव्यशास्त्राची, वृत्तछंदांची गोडी लागली. सुरुवातीच्या काळात गणेशोत्सवाच्या मेळ्यांकरता त्यांनी पुष्कळ गाणी लिहिली. १९३०-३२ च्या सुमारास ‘माझा राजबन्सी राणा कोणी धुंडून पहाना’ हे कवी संजीव यांनी लिहिलेले आणि लोकप्रिय गायिका मेहबूबजान हिने गायलेले गाणे अतिशय लोकप्रिय झाले. १९३५ साली ‘दिलरुबा’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९५०-६० सालांच्या दशकांत संजीवांनी मराठी चित्रपटांची गीतेही लिहिली. मा.संजीव यांचे २८ फेब्रुवारी १९९५ रोजी निधन झाले.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nआजचा विषय केळी भाग एक\nकेळ्याचा वापर पूर्वापार केला जात आहे. केळ्याला वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. सर्वांत उत्तम जातीच्या केळ्यांचे ...\nअळूच्या पानांची पातळ भाजी फदफदं म्हणून हिणवली जात असली तरी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत मात्र भलताच ...\nआजचा विषय केळी भाग तीन\nफळं जास्त वेळ चांगल्या अवस्थेत राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. त्या अवस्थेत ती ताजी राहतात. मात्र ...\nआजचा विषय केळी भाग दोन\nकेळीच्या संपूर्ण झाडाचा औषधी गुणधर्मासाठी उपयोग होतो. केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा या रोपाच्या ...\nकवठ हे फळ साधारण जानेवारी ते मार्च या महिन्यात मिळते. कठीण कवच वा आवरण असलेल्या ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nसारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\nकविवर्य प्रा. शंकर वैद्य\nज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी\nजागतिक वारा दिवस – १५ जून\nसुप्रसिद्ध विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर\nआकाशवाणी कलावंत नीलम प्रभू अर्थात करुणा देव\nजागतिक ब्रेन ट्यूमर दिवस\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8-mtr/", "date_download": "2021-06-22T11:46:19Z", "digest": "sha1:GQXC6WHQYDCDJU2C32BL6FEYC2YEQHHW", "length": 8472, "nlines": 158, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मावल��� टिफीन रिम्स MTR – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nHomeओळख भारताचीमावली टिफीन रिम्स MTR\nमावली टिफीन रिम्स MTR\nखवैय्या बंगलोरला गेला व एमटीआर मध्ये नाश्ता जेवण्यास गेला नाही असे होत नाही. १९२४ साली स्थापना झालेल्या या उपहारगृहातील इडली, दोसे कॉफी आदिंची चव राष्ट्रपिता महात्मा गांधी पासून अनेक मोठमो:्या नेत्यांनी चाखली आहे. ७ तासांचा २१ हजार लोकांना नाश्ता, कॉफी देत जगातील पहिले फास्ट फुड सेंटर होण्याचा दावा एमटीआर करतात. परिसराचे नाव उपहारगृहाला देण्यात आले आहे.\nसिद्धटेकचा श्री सिद्धी विनायक\nआम्ही कुठेही मोट्या हॉटेलमध्ये खाल्ले तरीपण चहा प्यायला टपरीवर जायचो. ठाण्याच्या गडकरीमध्ये चहा प्यायला जायचो ...\nगावातल्या नाक्यावर असलेली जमीन डेव्हलपला देऊन बाळ्याला बिल्डर कडून बिल्डिंग मध्ये तळमजल्यावर चार गाळे मिळाले ...\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\nशिक्षणतज्ञ, ज्येष्ठ साहित्यिक गुरुवर्य डॉ. न.म. जोशी सरांचा उल्लेख मी बहुतेक सर्वच भागामध्ये केलेला आहेच ...\nसारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\nसमृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी' आहे. नामांकित शिक्षणसंस्थांमुळे ...\nआमच्या टेलिफोनमुळे काही विनोदी घटनाही अनुभवास येत होत्या. जेंव्हा सुरवातीला आमच्याकडे टेलिफोन आला तेव्हा आमच्या ...\nनरसिंह चिंतामण (न.चिं.) केळकर\nसाहित्य व राजकारण क्षेत्रातील पुढारी, साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण (तात्यासाहेब) केळकर यांनी टिळकांच्या निधनानंतर तब्बल ...\nबळवंत मोरेश्वर (बाबासाहेब) पुरंदरे\nबळवंत मोरेश्वर पुरंदरे हे मराठी इतिहाससंशोधक आहेत. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक म्हणून ...\n२ महावीर चक्रे, एक परम विशिष्ट सेवापदक, एक अति विशिष्ट सेवा पदक अशी बहुमानाची पदके ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2020/03/", "date_download": "2021-06-22T09:48:33Z", "digest": "sha1:B5TPVY2JQYI53AJZWMMH5A75LWRC3GUQ", "length": 38930, "nlines": 888, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: मार्च 2020", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nमंगळवार, ३१ मार्च, २०२०\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने\nयेथे मार्च ३१, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nरविवार, २९ मार्च, २०२०\nव्यर्थ चिंता नको मना ॥\nमग काळजी कशाला ॥\nहोवो तयास जे होणे ॥\nकरू नकोस मागणे ॥\nमृत्यु तुजला तो वरी ॥\nघेई ते हे स्वीकारूनी ॥\nफक्त कर्तव्य करणे ॥\nहेच भक्ती तपासणे ॥\nमर्जी मान्य भगवंता ॥\nवा ये मरण घेऊनी ॥\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने\nयेथे मार्च २९, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nशुक्रवार, २७ मार्च, २०२०\nयेथे मार्च २७, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गुरुदेव दत्त, गुरू\nगुरुवार, २६ मार्च, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मार्च २६, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, स्वामी समर्थ\nमंगळवार, २४ मार्च, २०२०\nयेथे मार्च २४, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, मृत्यू, शिव\nसोमवार, २३ मार्च, २०२०\nमाझे गाणे वेडे व्हावे\nजागे मज करू नको\nउगा उगा खुडू नको\nनको करू छळ बाई\n.डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मार्च २३, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, २२ मार्च, २०२०\nसदा तारीतो मजला ||\nनाम देई रे दव्याला ||\nदूर सारतो काळाला ||\nजग तयाचा झोपाळा ||\nदत्त करूणेचा मेघ ||\nदारी रक्षक ठेवला ||\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने\nयेथे मार्च २२, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, दत्तात्रेय, भक्तीगीत\nशनिवार, २१ मार्च, २०२०\nसारे ते समान ॥\nयेथे मार्च २१, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: गंभीर, चिंतन, षडाक्षरी\nशुक्रवार, २० मार्च, २०२०\nभक्त तो रे कैसा\nडॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोने\nयेथे मार्च २०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १८ मार्च, २०२०\nत्याची कीर्ती किती थोरू\nकाय वानू त्या कृपाळा\nथोर नाथांची ती कथा\nशिष्य भित्री नि अस्थिर\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मार्च १८, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १७ मार्च, २०२०\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मार्च १७, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nसोमवार, १६ मार्च, २०२०\nपण तो आहे हे\nअगदी सहजच व्यक्त होतो\nतिथे कमी पडत असते\nरूढ अर्थाने म्हणाल तर\nते भक्त गीतही नसते\nदत्त दिसला नाही तर\nती कविता माझी नाही\nअसे तुम्ही खुशाल समजा\nयेथे मार्च १६, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: कविते बद्दल, दत्तात्रेय, भक्तीगीत\nरविवार, १५ मार्च, २०२०\nनिळ्या जलावर नील नभाचे\nचित्र आता उमटत नाही\nहिरव्या कच्च झाडाना त्या\nस्वप्न पाखरांचे पडत नाही\nमन वाटही पाहत नाही\nछपराविना मी रडत नाही\nजळून गेली स्वप्न अवघी\nदेही दुःख पण सलत नाही\nसुख कशाचे दुःख कुणाला\nनित्य काहीच दिसत नाही\nविक्रांत नाणे उंच उडविले\nकाटा छापा पडत नाही\nही न समाधी साम्यावस्था\nमाझे मलाच कळत नाही\nकाही केल्या पडत नाही\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मार्च १५, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: गंभीर, चिंतन, जीवन, ध्यान, मुक्तछंद\nशनिवार, १४ मार्च, २०२०\nतुझा रंग तू कृपाळा\nमाझा रंग पण मला\nमाझा रंग तेलाचा का\nतुझा रंग पाण्याचा का\nमेळ इथे बसेना का\nसांग आता या चोथ्याचे\nकाय मी ते करावे रे \nकुठे तया ठेवावे रे \nतुझा रंग तुला पुन्हा\nघेता तो येणार नाही\nमाझा रंग मुळी आता\nभक्ती कशी मी म्हणावे\nचित्र कसे पुरे व्हावे \nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मार्च १४, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १३ मार्च, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मार्च १३, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nगुरुवार, १२ मार्च, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मार्च १२, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, भक्तीगीत, स्वामी समर्थ\nबुधवार, ११ मार्च, २०२०\nतू ही व्यर्थ कथा\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मार्च ११, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/pune-metro/", "date_download": "2021-06-22T09:41:01Z", "digest": "sha1:J32RFGLARZ5WS4GJOIX5SXZGHWHWCGXQ", "length": 15435, "nlines": 163, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pune Metro Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांची भाजप नेत्यांनी थांबवली कार 'यांना गाडीत टाका, शिवबंधन बांधूया'\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\nमुंबईत 500हून अधिक जागांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा सुरु; आता लेगच करा रजिस्ट्रेशन\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\n'मालविका' फेम आदिती सारंगधर घेणार निरोप; वाचा नेमकं काय घडलं\n'तूच खरी विश्वसुंदरी' उर्वशीच्या पारंपरिक लुकवर चाहते घायाळ; पाहा Latest Photo\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\n चुकीवर बोट ठेवत लक्ष्मणनं व्यक्त केलं आश्चर्य\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nNational Kiss Day: 'किस'विषयी या 7 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\n इथं कपल एकमेकांना I Love You म्हणत नाही; मग प्रेम व्यक्त करतात कसे\nअगदी सहज ओळखा बेसन पिठातली भेसळ; ही आहे सोपी ट्रिक\n‘वर्क फ्रॉम होम’ला कंटाळलात; मुलांबरोबर क्वालिटी टाइम कसा घालवाल\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n4, 6 ते 8 की 12 ते 16 आठवडे; नेमका कधी घ्यावा कोरोना लशीचा दुसरा डोस\n महाराष्ट्रावर आता Delta Plus कोरोनाचं संकट; 6 जिल्ह्यांत सापडले रुग्ण\n...तरी महाराष्ट्रात 18+ नागरिकांना मिळाली नाही लस; राजेश टोपेंनी दिली नवी डेट\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\nतरुणांनी वाघाच्या गळ्यात बांधला पट्टा, शेपटी ओढली आणि..; पाहा Shocking Video\nPune Metro सोबत काम करण्याची संधी, विविध पदांसाठी भरती सुरू\nPune Metro Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, पुणे मेट्रोमध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे.\n मेट्रोतून सायकलसह प्रवास करता येणार, महामेट्रोची मोठी घोषणा\nमहाराष्ट्रात मेट्रोमध्ये नोकरीची संधी;टेक्निशियन, इंजिनियर्ससह अनेक जागांवर भरती\nPune Metro पुन्हा एकदा वर्षभराने दिसली कामाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पाहा PHOTO\nअजित दादा अॅक्शनमध्ये; पहाटे 6 वाजता पुणे मेट्रो पाहणीसाठी हजर\nअजित पवारांचा धडाका सुरूच, पहिल्याच बैठकीत बदललं 'पुणे मेट्रो'चं नाव\nपुण्यातील मेट्रोच्या भुयारी स्टेशनचा तिढा सुटला असं होणार मार्गिकेचं काम\nमहाराष्ट्र Mar 29, 2019\nVIDEO: पुण्यात मेट्रोचं कामावेळी सापडले दोन भुयारी मार्ग\nपुण्यातील मोदींचा कार्यक्रम, निमंत्रण पत्रिकेवर सुप्रिया सुळेंची 'लेट एंट्री'\nVIDEO: पुण्यात अशी धावणार भुयारी मेट्रो\nपुणे मेट्रो प्रकल्पासाठी केंद्राकडून 1300 को���ी मंजूर\nब्लॉग स्पेस Jul 27, 2017\nशिवसृष्टी की मेट्रो, का दोन्हीही \nतृतीयपंथी सुषमा निवडणुकीच्या रिंगणात\nमुख्यमंत्र्यांची भाजप नेत्यांनी थांबवली कार 'यांना गाडीत टाका, शिवबंधन बांधूया'\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vechitchaalalo.blogspot.com/", "date_download": "2021-06-22T10:08:30Z", "digest": "sha1:FE7FSONRLON7G4UHRGBGU5XCQ66KQDMJ", "length": 137932, "nlines": 379, "source_domain": "vechitchaalalo.blogspot.com", "title": "वेचित चाललो...", "raw_content": "\nव्हॉट्सअ‍ॅपपे आया था जैत रे जैत : I couldn't go home again (पुन्हा) काय रेऽ देवा... आजच्या बातम्या लॉकडाऊनची धुळवड बालक - पालक मी पुन्हा येईन... न्याय, निवाडा आणि घरबसले न्यायाधीश 'लंगोटाची उपासना' ऊर्फ... शंख चर्चा अजून संपलेली नाही... समीक्षक\nरविवार, २० जून, २०२१\nअमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास\n’क्लॅश ऑफ टायटन्स’१ या चित्रपटातील हा एक प्रसंग आहे. पर्सिअस२ हा झ्यूस या ऑलिम्पिअन देवांच्या पहिल्या पिढीतील देवाचा पुत्र आहे. पण तो जन्मापासून वडिलांपासून दूर वाढल्यामुळे त्याला ते ठाऊक नाही. आयो त्याला त्याचे जन्मरहस्य सांगते आहे. पण तो तिलाही ओळखत नसल्याने तिच्याबद्दल विचारणा करतो, तेव्हा ती आपण कोण त्याचा उलगडा करते आहे. ही डेमिगॉड म्हणजे निम्नदेवता किंवा साहाय्यक देवता आहे, साधारणत: आपल्याकडील यक्ष व अप्सरांसारखी. हे देवांप्रमाणेच चिरंजीव आहेत, पण त्यांना देवत्व मिळालेले नाही. देवांचे साहाय्यक अशीच त्यांची कायम भूमिका आहे. आपली पार्श्वभूमी सांगताना ती ’चिरंजीवित्वाचा श��प’ असा उल्लेख करते. सर्वस्वी मानवी आयुष्य जगलेल्या (आणि म्हणून त्या जमातीमधील चिरंजीवित्वाची, दीर्घायुष्याची आस वारशाने मिळालेल्या) पर्सिअसला तो उल्लेख आश्चर्यकारक वाटतो. तो त्याचा उपहास करतो आहे. पण त्यावरचे आयोचे उत्तर मात्र त्याला नि प्रेक्षकालाही अंतर्मुख करुन जाते.\nशतायुषी झालेला सामान्य मनुष्य आपल्या कुटुंबातील किमान चार पिढ्या पाहात असतो. त्याचे आयुष्य जितके लांबते, तितके त्याला कुटुंबियांच्या मृत्युचा साक्षीदार व्हावे लागण्याची शक्यता वाढत जाते. आपल्या हातांचा पाळणा करुन वाढवलेल्या, पाहता-पाहता आपल्या हातातून निसटून आपलाच हात धरुन चालवत नेणार्‍या, पोशिंदा झालेल्या मुलालेकरांचा, नातवंडांचा मृत्यू त्याच्यावर किती क्रूर आघात करत असेल याची कल्पना करता येईल. शंभराचे वय दीडशेपर्यंत पोचले, तर त्याच्या पुढच्या दोन पिढ्या अस्तंगत झाल्याचे पाहण्याचे दुर्भाग्य त्याला सहन करावे लागते. नातवंडे मोठी होऊ लागताच मुलांच्या कुटुंबात आई-वडिल हळूहळू अडगळ वा बिनमहत्वाचे होऊ लागतात. याला मुला-नातवंडाच्या आयुष्यात इतर अनेक नवे संदर्भ जोडले जात असतात हे कारण असतेच, पण त्याशिवाय मुलांचेच वय उताराला लागते नि त्यांना स्वत:चीच काळजी घेण्यासाठी आपल्या मुलांवर अवलंबून राहण्याची वेळ येते हे ही कारण असते. त्या तिसर्‍या पिढीला आपल्या पुढच्या नि मागच्या पिढीचे संगोपन करताना या आणखी मागच्या पिढीसाठी कितपत वेळ, ऊर्जा नि आस्था शिल्लक राहणार याचा तर्क सहज करता येतो.\nकुटुंबात नाही पण पण कुटुंबापलिकडेही समाजात त्याचे काही स्थान राहू शकेल का एखादी प्रसिद्ध, महत्वाची अथवा यशस्वी व्यक्ती कदाचित कुटुंबाबाहेरील काही जगण्याचे संदर्भ सांभाळून राहूही शकेल. पण धार्मिक आणि सामाजिक सनातन्यांनी कितीही त्याला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी समाज नि संस्कृती ही प्रवाही असतात. त्यांत कालानुरूप बदल होत असतात. पुढच्या पिढ्या त्या बदलांसकटच जन्माला येत असल्याने मागील पिढ्यांचे संदर्भ फिकट होऊन त्यांच्या जगण्याला बदलत्या सामाजिक चौकटीचे संदर्भ अधिक बळकट होत जातात. काही पिढ्यांमध्ये जगण्याच्या चौकटी बर्‍याच बदलेल्या दिसतात.\nगेल्या शतकात उद्योग आणि तंत्रज्ञान- विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स, यांच्या वेगाने झालेल्या प्रगतीमुळे समाजाचे जगण्याचे संदर्भ नि चालीरिती आमूलाग्र बदलून गेल्या आहेत. आज शंभरीत असलेली एखादी वृद्धा तिच्या तरुणपणी चुलीवर अन्न शिजवत असेल. महानगरी जीवन जगणारी तिची नातसून घरात नळीने आलेल्या गॅसवर स्वैपाक करताना पाहते, तेव्हा तिला ते गौडबंगाल कितपत समजत वा रुचत असेल गाडग्या-मडक्यात वा धान्याच्या डब्यात पैसे साठवून ठेवणारा तिच्या नवर्‍याला आज धान्यच काय पण शिजवलेले अन्नच थेट दारी येते, नि आणून देणार्‍याला आपला नातू वा पणतू कोणतेही पैसे देत नाही ही व्यवस्था कितपत समजेल वा रुचेल गाडग्या-मडक्यात वा धान्याच्या डब्यात पैसे साठवून ठेवणारा तिच्या नवर्‍याला आज धान्यच काय पण शिजवलेले अन्नच थेट दारी येते, नि आणून देणार्‍याला आपला नातू वा पणतू कोणतेही पैसे देत नाही ही व्यवस्था कितपत समजेल वा रुचेल रेल्वे प्रथम आली तेव्हा ती आपला पाठलाग करुन चिरडून टाकेल या भीतीने सैरावैरा पळणार्‍याचा पणतू, हजारो मैल दूर असलेल्या अमेरिकेतून आपल्या बापाशी समोरासमोर बोलतो, यावर त्याचा कितपत विश्वास बसत असेल रेल्वे प्रथम आली तेव्हा ती आपला पाठलाग करुन चिरडून टाकेल या भीतीने सैरावैरा पळणार्‍याचा पणतू, हजारो मैल दूर असलेल्या अमेरिकेतून आपल्या बापाशी समोरासमोर बोलतो, यावर त्याचा कितपत विश्वास बसत असेल स्त्रियांना जिवंतपणी माजघराबाहेरही पाऊल टाकू न देणार्‍याची नातसून वा तिची मुलगी जिम नावाच्या कुठल्याशा ठिकाणी जाऊन चार पुरुषांसमोर, पुरुषांसारखेच कपडे घालून व्यायाम करते, याने त्याच्या संस्कारांच्या चौकटी उध्वस्त होत असतील की हा बदल तो सहज स्वीकारत असेल\n'तंत्रज्ञान युगाचा वेग आपण पकडला आहे. त्यावर आपण स्वार झालो आहोत. होणारे बदल आवश्यक वेगाने आत्मसात करत आहोत. थोडक्यात आपल्याला कालप्रवाहाशी जुळवून घेण्यास काहीच समस्या नाही.' असे समजणार्‍या मध्यवयीन मंडळींनी आपली तरुण, कमावती मुले वा नातवंडे मोबाईलचा नि त्यावर आधारित सेवांचा वापर जितक्या सफाईने करतात , तितक्याच आपणही करु शकतो का याचा एकदा अदमास घेऊन पाहायला हरकत नाही. कोणतीही बॅंक वा देश जामीन नसलेले चलन- नव्हे चलने आज बाजारात वापरली जातात. त्यांच्या आधारे आपण सहज व्यवहार करु शकतो का, आपली कमाई त्या चलनांत रूपांतरित करुन पुढच्या आयुष्याची बेगमी करण्याचे धाडस करु शकतो का याचाही अंदाज घेऊन पाहावा. आण��� हे बदल जेमतेम एका दशकातील आहेत हे ध्यानात घेणे महत्वाचे.\n’लिव्ह-इन’ स्वरूपाचे नाते समाजातील बहुसंख्य व्यक्ती सहज स्वीकारत नाहीत. संस्कृतीच्या, नैतिकतेच्या टेंभ्याच्या प्रकाशात त्याला नाकारले जाते. पण न्यायव्यवस्था त्याला दोन सज्ञानांनी परस्परसंमतीने जोडलेले नाते मानते. वारसाहक्क कायद्याच्या दृष्टीने कदाचित अजूनही ते कायदेशीर नसेल, पण गुन्हा ठरत नाही. पण आज लिव्ह-इन नात्याला सहज मानणारे अपत्यप्रेमासाठी लग्नाचे नाते आवश्यक न मानणार्‍या, वात्सल्यपूर्तीसाठी विवाहाखेरीज मातृत्वाचा स्वीकार करणार्‍या एकलमातांकडे आजही तितक्याच खुल्या मनाने पाहतात का आणि हे ’आजचे’ प्रागतिक म्हणवणारे दीर्घायुषी झाले नि त्यांच्या आयुष्यातच एकास-एक जोडीदार ही संकल्पना मोडीत निघून कम्युनिटी लिव्हिंगची संकल्पना पुनरुज्जीवित झाली, तर त्या व्यवस्थेत कितपत सहज वावरु शकतील आणि हे ’आजचे’ प्रागतिक म्हणवणारे दीर्घायुषी झाले नि त्यांच्या आयुष्यातच एकास-एक जोडीदार ही संकल्पना मोडीत निघून कम्युनिटी लिव्हिंगची संकल्पना पुनरुज्जीवित झाली, तर त्या व्यवस्थेत कितपत सहज वावरु शकतील त्या समाजात वावरताना नव्या सामाजिक नियमांशी जोडून घेणे त्यांना कितपत अवघड जाईल\nजुन्या ग्रीक आणि रोमन (आणि तुर्कस्थानसारख्या काही राष्ट्रांत अजूनही अस्तित्वात असलेली) सामूहिक स्नानगृहांसारखी ’कम्युनिटी किचन’ची अथवा सामूहिक स्वयंपाकघराची व्यवस्था सार्वत्रिक झाली तर (बोहरा समाजात अशी कम्युनिटी किचन आताच अस्तित्वात आहेत) अशा सामूहिक अन्न शिजवण्याने घरात अन्न शिजवण्याचा वेळ, ऊर्जा, त्यानंतरच्या स्वच्छतेची आणि मुख्य म्हणजे स्वयंपाकघर नावाच्या स्वतंत्र खोलीची गरज वगैरे बर्‍याच कटकटी कमी होऊन त्यातून वाचलेला वेळ माणसे अधिक क्रिएटिव्ह, सर्जनशील कामासाठी वापरु शकतील. अन्नाची नासाडीही अनेक पटीने कमी होईल. अन्नाच्या वासाने जमा होणार्‍या झुरळ, मुंग्या वगैरे कीटकांपासूनही घर मुक्त होईल. महानगरांत जागोजागी दिसणारी पोळी-भाजी विक्री केंद्रे या कम्युनिटी किचनचे बीज रोवणारीच आहेत. आता ही मागच्या पिढीतील प्रागतिक म्हणवणारी माणसे त्याच्याशी जुळवून घेतील की हट्टाने ’घरच्या अन्नाची सर बाजारच्या अन्नाला नाही’चे पालुपद पुढच्या पिढ्यांना ऐकवत त्यांचे डोके पिकवत राहतील\nसोळा वर्षाचे झाले, की आई-बापापासून दूर होऊन, स्वत: कमावते होत पोराने स्वतंत्र आयुष्याची सुरुवात करण्यास उद्युक्त करणारी अमेरिकन संस्कृती जगभर हातपाय पसरते आहे. अशा समाजात तिसर्‍या-चौथ्या पिढ्यांचे आपल्या दीर्घायुषी खापरपणजोबाशी असणारे भावनिक नाते कितपत दृढ असणार आहे आर्थिक, तांत्रिक संपन्नतेमुळे सरासरी आयुष्यमान वाढलेल्या अमेरिकेमध्ये वृद्धांचे एकाकीपण ही भेसूर समस्या बनली आहेच. फ्लोरिडासारख्या ठिकाणी अशा ज्येष्ठांचे कम्युनिटी लिव्हिंगचे प्रयोगही सुरु आहेत. पण इतर प्रवाही समाजापासून दूरच असल्याने त्यांनाही एक प्रकारच्या घेट्टो अथवा गावकुसाबाहेरच्या वस्त्यांचे रूप येणे अपरिहार्य असते. जगणे आणि जिवंत असणे यातील फरक त्या वयात नि त्या परिस्थितीमध्ये जितका नेमका समजतो, अथवा जाणवतो, तितका तर्काची गिरणी निरंतर चालवूनही उमगत असेल असे मला वाटत नाही.\nथोडक्यात दीर्घायुष्य हे माणसाला अधिकाधिक एकाकी करत नेत असते. शंभरीच्या टप्प्यानंतर तर तो/ती डोक्यावर छत असूनही अनिकेत ठरत असतो. स्वत:च्या कुटुंबाच्या संदर्भातही परकी होत जाणारी ही व्यक्ती समाजाच्या दृष्टीने कधीच इतिहासाचा भाग झालेली असते, बाजूला पडलेली असते.\nआता याच तर्काला लांबवून अमर असलेल्या व्यक्तीचे आयुष्य कसे असेल याची कल्पना करता येईल. महाभारतकारांनी अश्वत्थाम्याला चिरंजीवित्वाचा शाप दिला आहे. पण दीर्घायुष्याची, चिरंजीवित्वाची आस असलेल्या माणसांना चिरंजीवित्व म्हणजेच शाप हे गणित ध्यानात येणार नाही हे ओळखून, प्रतीक म्हणून त्याच्या कपाळावर सदैव भळभळणारी जखमही ठेवून दिली आहे. त्याचबरोबर अमरत्वामधील एकाकीपण, सामाजिक तुटलेपण अधोरेखित करण्यासाठी त्याला अरण्यातले परागंदा आयुष्य दिले आहे. आणि म्हणून आयो जेव्हा 'चिरंजीवित्वाचा शाप' म्हणते तेव्हा त्याची नाळ जगभरातील संस्कृतीशी, समाजांशी त्यांच्या प्रवाही असण्याशी जोडलेली असते.\nपण संवाद नीट ऐकला तर लक्षात येते आयो अजर (ageless) असा शब्द वापरते आहे अमर (immortal) नव्हे अजरत्व आणि अमरत्व हे दोन्ही एक नाही. निव्वळ अमरत्वामध्ये शरीराची नैसर्गिक वाढ, झीज वगैरे सामान्य मनुष्याच्या शरीराशी निगडित बाबींचा अपवाद नाही. अजरत्वामध्ये शारीरक्षयापासूनही मुक्ती आहे. कोणत्याही संस्कृतीच्या पुराणात अशा व्य��्ती बहुधा ’अजन्मा’ असतात किंवा खरंतर चमत्कारजन्मा असतात. पूर्ण वाढ झालेली व्यक्ती म्हणूनच त्यांचे अस्तित्व निर्माण होते. कारण अर्भक ते तारुण्य ही जीवविकासाची वाट जे शरीरातील जे जीवनद्रव्य घडवून आणते ते तारुण्यात अचानक क्रियाशून्य होणे शक्य नसते. क्वचित अशा व्यक्तीच्या जन्माचा उल्लेख असलाच, तर तारुण्यात तिला एखाद्या देवाच्या वराने वा तत्सम चमत्कृतीजन्य कारणाने अमरत्व अथवा अजरत्व बहाल केले जाते. जन्मच नसल्याने त्यांना कुटुंब नाही आणि वाढीच्या वयातील कौटुंबिक स्नेहाची, बांधिलकीची ऊब नाही. जगण्याशी संबंधित विविध बाबी, ज्ञान आत्मसात करत पुढे जाताना मिळणारी उमज पडल्याची, साफल्याची भावना त्यांना अनुभवता आलेली नसते. जगणे सेंद्रीय पद्धतीने विकसित होत जातानाच सापडत जाणारे सामाजिक स्थान त्यांना मिळत नाही.\nपण असे असूनही ते मानवाचेच शरीर घेऊन वावरत असल्याने, सर्वसाधारण मानवाला अनुभवाव्या लागणार्‍या हर्षखेदादी भावभावनांना त्यांना सामोरे जावे लागतेच. त्यांना आयुष्यातील प्रत्येक बंध हा स्वत:, कृत्रिमरित्या जोडत जावा लागतो. आणि त्या बंधाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्यांच्या मर्त्य अस्तित्वाच्या विलयाबरोबरच तो विरूनही जातो. मग पुन्हा नवी व्यक्ती, नवे बंध या चक्रातून जात असताना सतत जमा होत जाणार्‍या गमावलेपणाच्या दु:खाने त्या पिचून जात असतील. आणि शारीर अजरत्वासोबतच अक्षय स्मृतिंचे शाप असतील, मर्त्य मानवाला असलेली विस्मृतीची देणगीही त्यांना नसेल, तर या वेदनाही चिरंतन होऊन राहात असतील. आपल्या भवतालाचे खचत जाणे हताशपणे साक्षीभावाने पाहात राहण्यापलिकडे त्यांना काहीच करता येत नसेल. असे आयुष्य मृत्यूहूनही भयंकर असण्याची शक्यताच अधिक. पण दीर्घायुषी मर्त्य मानवापेक्षा या अजरामर व्यक्तींना एक फायदा असेल. कोणत्याही सकारात्मक, रचनात्मक अशा नव्या अनुभवाला सामोरे जाताना दुर्बळ शारीरतेची मर्यादा त्यांना नसेल. पण हे सुख-दु:खाचे गाठोडे जेव्हा साचत जाते, तेव्हा त्या ओझ्याखाली त्यांचे आयुष्य पिचून जाण्याची शक्यताही वाढते.\nइथवर आपण चिरंजीवित्वाकडे आयोच्या नजरेतून पाहिले. आता थोडे पर्सिअसच्या- म्हणजे एका मानवाच्या नजरेतूनही पाहू. पर्सिअस जरी तथाकथित देवपुत्र असला तरी तो मानव आहे नि मानवसमाजातच वाढला आहे. त्यामुळे त्याचे संस्कार नि जगणे दोन्ही मानवी आहे. अन्नाची वा एकुणात आर्थिक असुरक्षितता, अनारोग्य नि त्यातून येणारी वेदना आणि अखेर मृत्यू या तीन गोष्टींचे भय माणसाच्या मनाला कायम व्यापून राहिलेले असते. त्यामुळे माणसाची जाणीव विकसित झाल्यापासून या तीन भयांचे परिमार्जन करण्याच्या दृष्टीने त्याचा आटापिटा चालू असतो. प्राचीन काळापासून सर्वच समाजातील किमयागार(alchemist) शिशापासून किंवा अन्य सहज उपलब्ध असलेल्या धातूपासून सोने, पॅनासिया(Panacea) म्हणजे 'हर मर्ज की दवा' आणि मुख्य म्हणजे चिरंजीवित्व देणारे द्रव्य (elixir of immortality) तयार करण्याच्या प्रयत्नात होते. मानवी आयुष्यातील तीन मोठ्या भयांपासून मुक्त होण्याचा हा प्रयत्न होता३. धन, आरोग्य आणि मृत्यु-मुक्ती हे तीन हेतू यामागे होते. केवळ मृत्यूपासून मुक्ती पुरेशी नव्हती. कारण जगण्याच्या धबडग्यामध्ये तो अनेक धोक्यांना, लहान लहान समस्यांना सामोरे जात होता. त्यातून त्याच्या शरीराची झीज होत होती. अनारोग्याची अनेक कारणे आसपास होती. त्यामुळे अनारोग्याने भरलेले शरीर आणि चिरंजीवित्व यांचा संयोग मृत्यूहून वेदनादायी असेल हे त्यांनी जाणले होते. त्यामुळे चिरंजीवित्वासोबतच आरोग्याचा विचारही ते करत होते.\nपण अमरत्व देणारे द्रव्य विकसित करण्यासाठी मुळात असे द्रव्य अस्तित्वात आहे का, असू शकेल का निर्माण करता येईल का निर्माण करता येईल का अमरत्व साध्य करणे शक्य आहे का अमरत्व साध्य करणे शक्य आहे का या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर मिळण्याची गरज होती. कारण तरच पुढच्या धडपडींमागे पुरेसे मानसिक नि आर्थिक बळ उभे करणे शक्य होते. यासाठी आधी कुठेतरी असे अमरत्व अस्तित्वात आहे अशी मानवाने कल्पना सुरू केली. कल्पनाविस्ताराची मोठी कुवत असलेल्या माणसांनी मग पुराणकथांना जन्म दिला. वास्तव आयुष्यात दिसणारे आकाशातील सूर्य, तेथूनच पडणारा पाऊस, तो घेऊन येणारे पाणी हे जसे चिरंजीव आहेत तसेच दोन हात, दोन पाय नि डोके असणारे मानवसदृश जीव कुठेतरी आहेत, नि ते चिरंजीव आहेत ही कल्पना देवांना नि पारलौकिकाला जन्म देऊन गेली. यामुळे चिरंजीवित्वाला कल्पित का होईना आधार मिळाला नि त्याचा पाठपुरावा सुकर झाला.\nमुळात सार्‍या पुराणकथा माणसाच्या मेंदूचीच निर्मिती असल्याने अमरत्वासारखी कल्पनाही त्याच्याच मेंदूतून निर्माण झालेली आहे. अमरत्वासहित स्वत:च्या आयुष्यात जे हवेसे वाटते, पण जे अप्राप्य आहे, अशा सर्व ईप्सितांची जंत्री जमा करुन त्यातून तो देव-देवतांची निर्मिती करतो. शारीर वेदना आणि मृत्यू हे मानवाच्या असंस्कृत, आदिम काळापासून असलेल्या वेदनेचे उगम आहेत. त्याच्यापासून त्याला मुक्ती हवी असते. पण ती मिळण्याचे मार्ग त्याच्याकडे उपलब्ध नसतात. त्यातून येणारे वैफल्य दूर करण्यासाठी तो त्या स्रोतांना नाहीसे करण्याचे बळ असणार्‍या आणि म्हणून स्वत: त्यांच्यापासून मुक्त असणार्‍या देवतांना जन्म देतो. पण हे करत असतानाही त्या देवतांचे गुणधर्म नकळतपणे त्याच्या वैयक्तिक जगण्यातील अनुभवांतूनच उतरत असल्याने त्या अ-वास्तव जगातही वास्तव जगासारखी सामाजिक उतरंड दिसते. काही देव श्रेष्ठ तर काही कनिष्ठ भूमिकेत दिसतात. खरेतर ही उतरंड त्या त्या देवांना शिरी घेणार्‍या तथाकथित भक्तांनीच लावलेली असते. कालानुरूप लष्करी ताकदीचे, राजकीय-आर्थिक बलाचे गणित बदलले की त्याला अनुसरून ती बदलतेही. नवे देव जन्माला येतात, जुन्यांची सद्दी संपुष्टात येते. आणि हे साध्य करण्यासाठी हे देवही षड्रिपुंनी लिप्त असणे अपरिहार्य असते.\nजगभरातील देवसंकल्पनेचा इतिहास पाहता ग्रीक देव-देवता या सर्वाधिक मानवी आहेत. आसक्ती, प्रेम, द्वेष, सूड, क्रौर्य आदी भावनांची त्यांच्या कथेमध्ये रेलचेल असते. आपल्या सत्तेचा प्रसंगी गैरवापरही करताना ते आढळून येतात. आयोवर आसक्त झालेल्या देवाबाबत असेच घडले आहे. आपल्या आसक्तीला प्रतिसाद न दिल्याने त्याने तिला अजरामरत्वाचा शाप दिला आहे. झ्यूस हा देव तर अनेक मानवी स्त्रियांशी संग करण्याबाबत प्रसिद्धच आहे. पर्सिअसच्या जन्माची जी दंतकथा ’क्लॅश ऑफ टायटन्स’मध्ये चित्रित केली आहे, त्यातही झ्यूस हा राजा अक्रिसिअसचे रुप घेऊन त्याच्या पत्नीशी म्हणजे दनाईशी संग करतो. त्यातून दनाई गर्भार राहते. हे ऐकून संतप्त झालेला अक्रिसिअस आपल्या पत्नीची हत्या करतो नि त्या अत्याचारातून जन्मलेल्या मुलाला तिच्या मृतदेहासोबत एका पेटीत घालून समुद्रार्पण करतो. ऐनवेळी झ्युस हस्तक्षेप करतो. अक्रिसिअसला तो विरूप करतो नि पर्सिअसला वाचवतो. पुढे स्पायरोस आणि त्याची पत्नी मार्मरा हे कोळी दांपत्य त्याचा सांभाळ करते.\nझ्युस आणि दनाईच्या कथेचे इंद्र-अहल्येच्या कथेशी या कथेशी विलक्षण साम्य आहे. त्याचप्रमाणे पेटीतून अथवा परडीतून वाहात आलेल्या मुलाचा कोळ्याने अथवा दत्तक पालकांनी सांभाळ करणे या कथायुक्तीचा वापर जगभरातील महानायकांच्या सामान्य कुळाच्या जागी श्रेष्ठ-कुलदीपक असल्याचा इतिहास रुजवण्यासाठी केला गेला आहे. ग्रीकांनी पर्सिअसबाबत, ज्यूंनी मोझेसबाबत, भारतीयांनी कर्ण आणि कृष्ण यांच्याबाबत ही युक्ती वापरली आहे. मोझेसचा अपवाद वगळता अशा बहुतेक सर्वांचेच दत्तक() पालक हे सामान्य कुळातले आहेत सामान्य कुळातून असे श्रेष्ठ मानव जन्माला आले नि आपल्यासारख्या श्रेष्ठकुलजनांना त्यांचे श्रेष्ठत्व अमान्य करता येत नाही हे उच्चवर्गीय समाजाला डाचत होते. अशा कथायुक्तीच्या साहाय्याने त्यांनी या नायकांना ’आपलेसे’ करुन घेतले. पुढे वैष्णवांनी दशावतारांची कल्पना मांडून राम-कृष्णादी महानायकांचे श्रेय बिनबोभाटपणे आपल्या देवाच्या दानपेटीत जमा केले. मर्त्य कौरवांचा निष्ठावान आणि प्रबळ सहकारी असलेल्या सूतपुत्र कर्णासारख्या प्रबळ विरोधकाला सूर्यपुत्र बनवून वेगळा काढला. तसेच सामान्य कुलातील असामान्य लढवय्या असलेल्या पर्सिअसला देवपुत्र बनवून त्याच्या माता-पित्यांकडून त्यांचे श्रेय हिरावून घेत काल्पनिक देवाच्या बीजाच्या पदरी बांधण्यात आले. अशा बर्‍याच घटना, प्रसंग हे जगभरातील पुराण-इतिहासातून पुनरावृत्त होताना आढळतात. विविध संस्कृतींच्या पुराणकथांचा महत्तम साधारण विभाजक (म.सा.वि.) काढायचा झाला तर अशा बर्‍याच गोष्टी त्यात जमा करता येतील.\nग्रीकांचे असो की भारतीयांचे, सुरुवातीच्या काळात कदाचित प्राकृतिक घटकांना, महानायकांना दिले गेलेले देवत्व मागे पडून अध्याहृत, मानवकल्पनानिर्मित देवांनी त्यांची जागा घेतल्यावर त्यांच्या गुणांमध्येही बदल होत गेले. त्यांच्यातला मानवी अंश अस्तंगत होऊन ते अधिकाधिक पारलौकिकाकडे ढकलले गेले. इंद्रादी देवांची सद्दी हळूहळू संपत आल्यानंतर पुढे आलेल्या शिव, विष्णू वगैरे देवांच्या पुढच्या पिढीत, आपले देव मर्यादापुरुषोत्तम अथवा सर्वस्वी दुर्गुणविरहित असल्याचा दुराग्रह आपण धरू लागलो आहोत. आणि त्यातून मग त्या दनाईसारख्या, अहल्येसारख्या पीडितांनाच व्यभिचाराचा काळा रंग फासून आपल्या पीडक देवतांचा, तथाकथित आदर्शांचा रंग उजळून घेतो आहोत.\nअखेरचा मुद्दा असा की मृत्यू म्हणजे अस्तित्वाचा अंत अथवा विलय ही जाणीव फक्त मनुष्यप्राण्यातच असावी. एखादं काळवीट जेव्हा सिंह वा वाघ यांसारख्या शिकारी प्राण्यांपासून जिवाच्या आकांताने दूर पळतं, तेव्हा ते मृत्यूला घाबरुन पळतं की पाठलागाला मृत्यू म्हणजे आपल्या अस्तित्वाचा अंत हे त्याला उमजत असेल का मृत्यू म्हणजे आपल्या अस्तित्वाचा अंत हे त्याला उमजत असेल का माझ्या मते नसावं. वाघ वा सिंह काळवीट कळपाशेजारुन निवांत चालत जातो, तेव्हा काळवीटेही त्याच्याकडे दुर्लक्ष करुन निवांत चरत-फिरत असतात. वर्तनवैज्ञानिक(ethologist) याचा अर्थ असा लावतात, की शिकारी प्राणी त्याक्षणी शिकारीसाठी बाहेर पडलेला नाही हे त्या प्राण्यांना समजत असते. परंतु माझ्या मते हा पर्यवसायी निष्कर्ष आहे. सध्या तो आपला पाठलाग करत नाही इतकेच त्यांना समजत असावे. कारण जर त्याक्षणी तो शिकार करण्यासाठी बाहेर पडलेला नाही, किंवा त्याचे पोट भरलेले आहे, आपल्या जिवाला बिलकुल धोका नाही हे त्यांना समजत असते, तर एखादे काळवीट सरळ त्याच्याकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारताना, वा तंबाखूच्या चिमटीची देवाणघेवाण करताना दिसले असते. पण तसे होत नाही. कारण वाघ या क्षणी आपल्या मागे लागलेला नसला, तरी तो आपला पाठलाग करणारा, आपली मानगूट पकडणारा प्राणी आहे, त्यापूर्वी बळी गेलेल्या सोबत्यांवरून त्या काळवीटांना पक्के ठाऊक असते. त्यामुळे आता तो पाठलाग करत नसला तरी केव्हाही करु शकतो, याचे भान राखून, निवांत असूनही ती अंतर राखून असतात.\nथोडक्यात ते मृत्यूला नव्हे तर पाठलागाला, पकडले जाण्याला घाबरत असतात. मृत्यू म्हणजे अस्तित्वाचा विलय याची उमज त्यांना पडली असती, तर त्या भीतीने एव्हाना त्यांनीही देवांची, पारलौकिकाची नि कर्मकांडांची निर्मिती केली असती. एखाद्या वृक्षाखाली एखाद्या वाटोळ्या दगडासमोर आपल्या बळी गेलेल्या सहकार्‍यांना श्रद्धांजली वाहताना ती दिसली असती. आणि मृत्यूपासून किंवा जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांमधून मुक्ती देण्याचा दावा करणारी कुरंगबाबांची प्रवचने सुरू झाली असती. आणि त्यांतून वाघांच्या कुठल्याशा देवाचा अंश असलेल्या एखाद्या वाघाकडून ’मुक्ती’ मिळालेले काळवीट स्वर्गात जाते वगैरे भाकड तत्त्वज्ञानाची उतरंड रचली जाऊ लागली असती.\n१. टायटन्स (Titans) ही ग्रीक देवांची पहिली पिढी. यात Oceanus, Coeus, Crius, Hyperion, Iapetus, Cronus हे सहा देव ��ि Theia, Rhea, Themis, Mnemosyne, Phoebe, आणि Tethys या सहा देवतांचा समावेश होतो. ही सर्व युरेनस आणि गाया या आद्य माता-पित्याची अपत्ये. युरेनस आकाशाचा देव तर गाया धरित्रीची देवता. Oceanus हा समुद्राचा देव. तो आणि Tethys यांची अपत्ये ही नद्यांचे देव नि देवता... एकुणात देवांची ही पिढी म्हणजे प्राकृतिक देवांचे मनुष्यीकरण होण्याचा टप्पा आहे. ऑलिम्पियन म्हणून ओळखली जाणारी दुसरी पिढी प्राकृतिक संदर्भ सोडून संपूर्णपणे मानवी झालेली आहे.अलिकडे बर्‍याच गाजलेल्या ’गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेमध्ये बरीच पात्रे वचन देताना, शपथ घेताना ’बाय द ओल्ड गॉड्स अ‍ॅंड द न्यू’ असा उल्लेख करतात. त्याचा संदर्भ इथे आहे.\n२. त्याच्या जन्माच्या कथेचे कृष्णजन्माशी निगडित कथेशी विलक्षण साम्य आहे. साधारणत: कृष्णजन्माशी निगडित कथा नि कर्णजन्माशी निगडित कथा यांचे एकत्रिकरण केले की पर्सिअसची कथा मिळते. आता पुन्हा ही पुराणकथेची लोकल ’अप’ आहे की ’डाऊन’ याचा निवाडा करण्याच्या फंदात मी पडत नाही. त्यातून दोन्ही बाजूच्या स्टेशनांवर बसलेल्या अस्मितेची मुळव्याध झालेल्या रुग्णांना उगाच आणखी त्रास नको.\n३. किमया अथवा किमिया हे अल्केमीचे पर्शियन नाव. या धडपडीतूनच पुढे रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीचा उदय झाला.\nयेथे १६:२३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: क्लॅश ऑफ टायटन्स, चित्रपट\nमंगळवार, १५ जून, २०२१\nकुठल्यातरी जमावाचा भाग म्हणून स्वत:ला ओळखण्याची सवय माणसांच्या इतकी हाडीमासी रुजली आहे की स्वतंत्रपणे स्वतःचा वा इतरांचा विचार करणे त्याला शक्यच होत नाही. 'तू/तुम्ही कोण' या प्रश्नाचा गर्भित अर्थ बहुधा 'तू नक्की कुठल्या गटाचा' या प्रश्नाचा गर्भित अर्थ बहुधा 'तू नक्की कुठल्या गटाचा' असा असतो. तुझ्याशी मी कसे वागावे या निर्णयावर सर्वात मोठा परिणाम घडवणारा घटक म्हणजे तू कोणत्या गटाचा आहेस हा' असा असतो. तुझ्याशी मी कसे वागावे या निर्णयावर सर्वात मोठा परिणाम घडवणारा घटक म्हणजे तू कोणत्या गटाचा आहेस हा हा अनुभव तर आपण वारंवार घेत असतोच, पण त्या पूर्वग्रहांना मोडून काढण्याऐवजी त्याच व्यवस्थेत आपल्यासाठी जागा शोधू लागतो.\nदुसरीकडे त्याचबरोबर गुणवत्तेचा, प्रगतीचा विचार करताना आपले मापदंड आपण निर्माण करावेत, त्यासाठी त्या त्या क्षेत्रातला आवश्यक तो अभ्यास करावा, याची माणसाला फिकीर नसते. त्या जमावाने जे ठरवले तेच आपले. बरं प्रगतीच्या वाटाही नव्या शोधायची गरज नाही, जमावाने त्या आधीच ठरवल्या आहेत. आता त्याच वाटांवर सारेच चालणार म्हणजे गर्दी तर होणारच. पण इलाज नाही, आमच्याकडे पर्यायच नसतो, मग खेकड्यांच्या ढिगात जसे एक खेकडा दुसर्‍याच्या डोक्यावर पाय देऊन पुढे सरकतो तसे जगायचे. थोडक्यात शेजार्‍यापेक्षा एक पाऊल पुढे राहण्याची अहमहमिका सुरू होते. त्यातच भांडवलशाहीच्या उगमानंतर ’व्हॅल्यू डिस्कव्हरी’ सिद्धांतानुसार स्पर्धेतूनच मूल्यनिर्धारण सुरु झाल्यानंतर या तुलनात्मक गुणवत्तेच्या संकल्पनेला आणखी एक अधिष्ठान मिळाले.\nगणितात कार्यकारणभावाचा, अन्योन्यतेचा सिद्धांत सिद्ध करायचा तर आवश्यक (Necessary) आणि पुरेसा (Sufficient) अशा दोन प्रकारच्या संबंधांचा शोध घेतला जातो. 'अभ्यास केल्याने परीक्षेत चांगले गुण मिळतात' असे विधान केले तर त्यातून 'अभ्यास करणे' ’पुरेसे’ असल्याचे सांगितले जाते. पण ते 'आवश्यक' असल्याचे सांगितलेले नाही. यातून परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त अन्य मार्ग उपलब्ध असण्याची शक्यता शिल्लक ठेवली आहे. (आणि तसे ते असतात, निर्माण केले जातात हे उघड गुपित आहेच.) पण एका ’च’चा फरक करुन केलेले , ’अभ्यास केल्यानेच परीक्षेत चांगले गुण मिळतात’ हे विधान मात्र अन्य शक्यता खोडून काढून अभ्यास करण्याला परीक्षेतील यशासाठी पुरेशीच नव्हे तर आवश्यक कृती मानते आहे\nआता स्पर्धेच्या युगात यश मिळवायचे, तर शेजार्‍याच्या एक पाऊल पुढे रहायला हवे ही आवश्यक बाब झाली. पण पाहता पाहता ती पुरेशी कधी होऊन जाते हे आपल्या ध्यानातच येत नाही. 'पुढे जायचे आहे' हे व्यापक साध्य सोडून 'शेजार्‍याच्या पुढे जायचे आहे' हे मर्यादित साध्य स्वीकारले जाते. आणि सारी धडपड, सारे नियोजन त्या मर्यादित साध्यापुरते केले जाऊ लागले आहे.\nआता एकदा हे झाले की, पुढे मग शेजार्‍याच्या पुढे जाण्याचा प्रयत्नही करायची गरज उरत नाही, शेजार्‍याला मागे ठेवण्याचा प्रयत्न केला तरी पुरते. मग सारे प्रयत्न, सारे बळ त्यासाठी खर्चले जाऊ लागते. स्पर्धाव्यवस्थेने दिलेला हा ही एक वारसा, संकुचित साध्य आणि नकारात्मक कृतीचा काही आळशी पण चतुर लोक स्वत: शेजार्‍याच्या पुढे जाण्याचा आटापिटा करण्यापेक्षा शेजार्‍याला आपल्या मागे ढकलण्याचे उपाय शोधून काढतात. हे उपाय बहुधा कमी कष्टाचे नि खर्चाचे असतात.\nजाहिरात करताना एखादा उत्पादक आपल्या उत्पादनाचे गुण सांगण्याऐवजी इतर उत्पादकांच्या त्याच उत्पादनामधील धोके, न्यून सांगत बसतो. अनेकदा असे काही न्यून नसले तर थेट न सांगता तसे अप्रत्यक्ष सूचित करणारी जाहिरात करुन कायद्याच्या कचाट्यापासून दूर राहतो. ’आमच्या टूथपेस्टमध्ये मिठासारखे वा कोळशासारखे खरखरीत पदार्थ नाहीत.’ ’आमची उत्पादने केमिकल-फ्री आहेत.’ ’आमच्या उपचारांचे काही साईड-इफेक्ट्स नाहीत.’ दुर्दैवाने सामान्य जनतेची तर्कक्षमता कमी असल्याने स्पर्धक वाईट वा कमी गुणवत्तेचा ठरला की हे सांगणारा आपोआपच अधिक गुणवत्तेचा असे ती गृहित धरत असते... त्याला वेगळी सिद्धता ती मागत नाही व्यावसायिक स्पर्धेपासून राजकीय स्पर्धेपर्यंत सर्वत्र हाच अनुभव येत असतो. आणि त्यामुळे एकुणात उद्योगधंदे असोत, राजकारण असो की वैयक्तिक आयुष्य, शेजार्‍यापेक्षा पुढे आहोत हे पुरेसे साध्य आहे. आणि 'जिंकण्याची स्पर्धा' केव्हाच मागे पडून 'हरवण्याची स्पर्धा' सुरू झाली आहे. आणि गंमत म्हणजे हे दोन्ही एकच असाही समज रूढ होत चालला आहे.\nआणखी एक पाऊल पुढे... चुकलो, मागे पडून आपण मागे पडलो, तरी आपल्याहून इतर अनेक मागे आहेत याकडे बोट दाखवून आपल्या मागे पडण्याचे समर्थन करणे हा प्रकार अलीकडे वारंवार अनुभवण्यास मिळतो आहे. आमच्या अंधश्रद्धांबद्दल का बोलता, त्यांना सांगा की.’, ’मी तर रोज एक क्वार्टरच दारु पितो. शेजारचा गण्या तर वर आणखी नाईंटी पण मारतो.’ ’इथल्या कायदा-सुव्यवस्थेबद्दल का बोलता, पाकिस्तानपेक्षा तर बरी आहे ना.’ ’आमच्या मुलाला कमी गुण मिळाले म्हणून काय झालं, आमच्या चुलतभावाचा भाचा तर नापास झाला आहे.’ या धर्तीचे तर्क देत आपले न्यून झाकण्याचा प्रयत्न आपल्या नित्य अनुभवाचा भाग असतो, जगभरात कुठेही आपल्याहून कमअस्सल दाखवता येते, तोवर आपल्याला धडपड करुन स्वत:मध्ये सुधारणा करण्याची काही गरज नाही, असा बहुसंख्य लोकांचा आळशी तर्क असतो. त्याला अस्मिता नावाच्या मुळव्याधीची जोड मिळाली की यात अधिक निर्ढावलेपण येत असते.\nम्हणूनच रेमंडला मायकेल आणि जेफ्री या आपल्या पोरांच्या प्रगतीची चिंता नाही. मायकेलमध्ये असलेले न्यून कसे भरून काढावे, याचा विचार तो करत नाही, त्यासाठी आपल्याला, आपल्या कुटुंबाला काय करता येईल हा प्रश्न त्याला पडत नाही मायकेलशी तुलना करून 'त्यापेक्षा तरी मायकेल बरा' म्हणण्याची सोय करण्यासाठी एक स्पर्धक त्याने निवडला आहे. आता मायकेल पुढे जातो की नाही, हा त्याच्यासमोरचा प्रश्न नाही; 'तो बोर्ड चाटणारा मुलगा मायकेलबरोबर मागे राहणार की नाही' हा प्रश्न उरलेला आहे. सुरुवातीला म्हटले तसे ’सोबतीमध्ये सुरक्षितता’ शोधण्याचा प्रयत्न तो करतो आहे. तो ’बोर्ड चाटणारा मुलगा’ जर मायकेलच्या सोबतीने मागे राहणार असेल, तर आपल्या मुलाच्या प्रगतीचा वेग अपेक्षित नसल्याचे शल्य त्याला पुसून टाकता येणार आहे. ’त्यात काय, तो मुलगाही मागे राहिलाय की’ असे समर्थन करण्याची सोय त्याला मिळणार आहे.\nआपल्यासारखेच वैगुण्य इतरांमध्ये असले की ते तितके गंभीर नाही असे समजणे हा मानवी स्वभाव आहे. त्याहून पुढे जाऊन आपल्या वैगुण्यामागे जर मोठा जमाव, शक्य झाल्यास बहुमत, ते न जमल्यास आवाजी बहुमत उभे करुन त्या वैगुण्याचे गुणात रुपांतर करता आले तर सोन्याहुन पिवळे. अशा झुंडींच्या बळावर क्रौर्याला शौर्याचे नाव देता येते हा मानवी इतिहासात असंख्य उदाहरणे असलेला अनुभव आहे.\nआपली गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने आपल्याहून अधिक गुणवान व्यक्ती शोधून त्याच्याकडून काही गुण आत्मसात करण्यापेक्षा, आपल्यापेक्षा गुणवत्तेने कमी असलेला एखादा ’बोर्डचाट्या’ शोधून त्या तुलनेत आपल्या तुटपुंज्या गुणवत्तेलाच बुद्धिमत्ता म्हणून खपवण्याचा आपला प्रयत्न असतो. त्यासाठी आपले मा्णसांचे वर्तुळ काळजीपूर्वक निवडून त्याच्या केंद्रस्थानी आपण असू असा ’वासरांत लंगडी गाय’ म्हणून राहण्याचा प्रयत्न करणार्‍यांना हा रेमंड आपलासा वाटेल यात शंकाच नाही.\nयेथे २०:२१ २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: एव्हरिबडी लव्ज रेमंड, मालिका\nसोमवार, २४ मे, २०२१\nगोनींदांच्या ’जैत रे जैत’ मधील वेचा शेअर करताना चिंधीबद्दल म्हटलं होतं की भारतीय साहित्यात अशी कणखर नि स्वयंपूर्ण स्त्री व्यक्तिरेखा क्वचितच आढळते. जगभरातील बहुतेक नागर संस्कृतींनी आणि त्यांना वेटाळून राहिलेल्या संघटित धर्मांनी स्त्रीला दुय्यम स्थान देऊन तिला जखडून टाकले आहे. अनागर संस्कृतीचा वारसा सांगणारी चिंधी किंवा जिला कोणत्या एका संस्कृतीचा वारसाच नाही अशी शरत्‌चंद्रांच्या ’शेषप्रश्न’मधील कमल या दोघी या परिघाबाहेर असल्यामुळेच तथाकथित नागर संस्कृतीच्या जाचातून सुटू शकल्या असाव्यात.\nडिस्ने स्टुडिओजच्या प्रिन्सेसची- नायिकांची मांदियाळी पाहिली, तर त्यातही कॉकेशन अथवा गोर्‍या वंशाच्या स्नो-व्हाईट, सिंडरेला, अथवा स्लीपिंग ब्यूटी सारख्या नाजूक-साजुक बाहुल्या वा पुरुषांकरवी होणार्‍या उद्धाराची वाट पाहणार्‍या, परंपरेने स्त्रीला दिलेले परावलंबी स्थानच अधोरेखित करणार्‍या असतात. तथाकथित संस्कृतींनी आखून दिलेल्या रेषेला ओलांडून पुरुषी एकाधिकारशाही असलेल्या क्षेत्रात पाऊल टाकणार्‍या त्यांच्या नायिका मात्र अन्य वंशाच्या आहेत. चिनी वंशाची मूलान अवघड प्रसंगी शस्त्र परजून रणमैदानात उडी घेते. समोअन-पॉलिनेशिन वंशाची मो’आना समुद्राचे उधाण बेगुमानपणे अंगावर घेत हरवलेल्या जीवनदृष्टीला अंधश्रद्धेच्या जाचातून मोकळी करते. पोकहोन्ताससारखी नेटिव अमेरिकन एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यास आसुसलेल्या दोन जमातींमध्ये समेट घडवणारी शांतिदूत ठरते आणि अरेबियन वंशाची जॅस्मिन युवराज्ञी असून रस्त्यावरच्या फाटक्या पोराला जोडीदार म्हणून निवडण्याइतके स्वातंत्र्य घेते आहे.\nजॅस्मिन-अलादिनच्या कथेवर डिस्ने स्टुडिओने यापूर्वी चलच्चित्र- म्हणजे अ‍ॅनिमेशन स्वरूपात ’अलादिन’(१९९२), ’रिटर्न ऑफ जफ़र’ (१९९४), ’अलादिन अ‍ॅंड द किंग ऑफ थीव्ज’(१९९६) हे चित्रपट आणि अलादिन (१९४-९५) ही मालिका सादर केली आहे. दोन वर्षांपूर्वी (२०१९) त्यांनी विल स्मिथ या प्रसिद्ध अभिनेत्याला सोबत घेऊन त्याच कथेवर ’अलादिन’ हा चित्रपट तयार केला होता. चित्रपट जरी मागच्या चलच्चित्रपटांपेक्षा (माझ्या मते) बराच डावा उतरला असला तरी त्यातील जॅस्मिनचे हे गाणे मात्र चांगलेच लक्षात राहिले.\nपूर्वी Family Reunion नावाची एक विनोदी मालिका पाहात होतो. त्यातील आजी नको तिथे बोलणार्‍या आपल्या नातवाला दम देताना म्हणते, 'In my days, children were seen but not heard. And those which are heard are not seen.' त्या गर्भित धमकीवरची त्या नातवाची प्रतिक्रिया पाहून त्यावर खळखळून हसलो होतो. पण इथे संदर्भ बदलताच तेच वाक्य... \"Better seen and not heard\" किती भेदक भासते. अनेक शतकांच्या नि अनेक समाज/संस्कृतींमधील स्त्रियांचे स्थान त्या एका वाक्यातून व्यक्त होते आहे.\nहे गाणे म्हणजे सर्वच समाजात शोषित असलेल्या स्त्रीच्या सबलतेचा जाहीरनामाच आहे. च��ंधी आणि कमलच्या पावलावर पाऊल टाकत यातील जॅस्मिन पुरुषप्रधान समाजाला ’मी मूक राहणार नाही’ असे ठणकावून सांगते आहे. तुमच्या दबावाखाली मी ढासळणार नाही, कोसळणार नाही असा आत्मविश्वास ती व्यक्त करते आहे. स्वत:च्या ताकदीचे भान तिला असल्याचे ती स्पष्टपणे सांगते आहे. ’आपली पायरी सांभाळ’ म्हणत दुय्यम स्थान देणार्‍या संस्कृतीला मी आता जुमानणार नाही असा निर्धार तिने केला आहे. संस्कृतीचे ठेकेदार मला मागे खेचण्याचा, गाडून टाकण्याचा प्रयत्न करतील, पण ते अयशस्वीच होतील असा विश्वास तिला आहे. माझी मुस्कटदाबी ते करु शकत नाहीत; निर्भयपणे, मोकळेपणाने जगण्याचा माझा हक्क ते हिरावून घेऊ शकत नाहीत असा उद्घोष तिने केला आहे.\n’उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही.’ मध्ये गुरफटलेल्या भारतीय स्त्रीलाही जॅस्मिनप्रमाणे ’मूक राहणार नाही, भिणार नाही, ढासळणार नाही की मोडणार नाही.’ हा नवा वसा घेण्याची गरज आहे.\nमूळ चित्रपटातील वर शेअर केलेले गाणे दृश्य बाजूने जरा आक्रस्ताळे भासते.गाण्याच्या शब्दातील ठामपणा, निग्रह, आत्मविश्वास उलगडण्याऐवजी एखाद्या लाडावलेल्या मुलीचा आक्रस्ताळा हट्ट पाहिल्याचा भास होतो. पण चित्रपटाच्या पूर्व-जाहिरातीसाठी अधिकृतरित्या प्रसिद्ध केला गेलेला व्हिडिओ त्यामानाने बराच सुसह्य आहे. तो इथे जोडतो आहे.\nचित्रपटातील गाण्याचा पहिला व्हिडिओ आणि हा व्हिडिओ यांत थोडा फरक आहे. चित्रपटातील गाण्यात पहिल्या कडव्याच्या प्री-कोरसमध्ये दोनदा can't असा शब्द आहे तर या दुसर्‍या व्हिडिओमध्ये तो won't अस बदलून घेतला आहे, जो अधिक सयुक्तिक आहे. Can't मध्ये असलेली शरणागत, हताशेच्या भावनेची छटा Won't मुळे निर्धारात रूपांतरित होते. याशिवाय शेवटच्या कडव्यातील ’'Cause I'll breathe...’ ने सुरु होणार्‍या प्री-कोरसच्या चार ओळी इथे पहिल्या कडव्यालाही जोडून घेतल्या आहेत.\nयेथे १८:०० २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अलादिन, गीत, चित्रपट, संगीत\nरविवार, २३ मे, २०२१\nडोंगरावरला महादेव पुन्हा म्हातारा झाला. त्याच्या अंगावरलं लांबलांब गवत सगळं वाळून गेलं. भरारा वारा सुटे. त्याच्या लाटांबरोबर ते ठिकच्या ठिकाणी आपटू लागलं. महादेवाच्या डुईवरल्या झाडाची पानं गळून पडली. नाग्या उसासून म्हणाला,\n कशी रं तुजी दशा \nनागलीवरीच्या कणग्या पार मोकळ्या झाल्या. आढ्याच्या लगीला टांगून ठेवलेल्या, क्वचित कुठं दिसणाऱ्या मकईच्या माळाही दिसेनाश्या झाल्या. भात कधीच गुप्त झालं होतं. जेमतेम बी बियाणाची डालगी शेणानं लिंपून ठेवलेली शिल्लक राहिली. कुठं कुणाकडं तर तीही फुटली. जगू वाचू तर वाढीदिढीनं आणून पेरू. पोटाला अन्न तर पाहिजे \nठाकर जवानांच्या छातीच्या फासळ्या दिसायला लागल्या. गालफडं बसली. मोसमात तीनतीनदा भाताची भुगणी सफै केलेल्या ठाकरांच्या मुखी एका वेळी पेज लागणंही कठीण झालं. मग त्यांनी फासे अन् वाघुरा बाहेर काढल्या. शेतातली कामं जेमतेम उरकली, की ठाकरगडी पाखरांच्या अन सशांच्या मागे धावू लागले. त्यांनी मारलेले फेकलेले धोंडे जाळ्याजाळ्यांतून अडकू लागले. जाळ्यात बसलेले ससे बावरे होऊन पळू लागले. आरडाओरड्यानं रानं गर्जून गेली.\nथोरल्या भगताचं ठीक चाललं होतं. उन्हाळा लागला असला, तरी भुताखेतांची काही काशीयात्रेसाठी प्रस्थान ठेवलं नव्हतं. ती झाडांना धरीत होती. झाडं घुमत होती. भगताच्या हातच्या छड्या खात होती. कोंबड्या अंड्यांची निवदबोणी देत होती. भुतं तेवढ्यावर संतुष्ट होऊन झाडं सोडून मुक्कामावर जात होती. भगताच्या घरी सुपं भरभरून कोंडाकणी पोचत होती. नाग्या पेज पीत होता. रात्रंदिवस ढोल घेऊन बसत होता. कधी नानापरीचे चमत्कारिक परण काढीत होता. कधी ढोलाच्या खोडावर डोकं टेकून रितेपणात बुडून जात होता.\nतो सशाघोरपडींच्या शिकारीला जात नव्हता. पाखरांमागे धावत नव्हता. मासळीसाठी ओढाखोड्यातली डबकी उपशीत नव्हता. असा तो बामणावाणी पुन्येवंत व्हायला धडपडत होता, तरी ठाकरांच्या गळ्यातला तन्मणी होता. त्याला हजार अपराध माफ होते. त्याच्या ढोल वाजवण्यावरून अवघा राहाळ ओवाळून जात होता.\nभुत्या अन् चौघेजण तीन ससे अन् दोनतीन पाखरं मारून परतले. भुत्या एकदम थांबून म्हणाला,\n लई दिसात नाच झाला नही \n\"नाग्याचा ढोल आइकला का सगळे जमा होत्याल.\"\nपरतता परतता भुत्यानं नाग्याला निरोप दिला. नाग्या थरारला. सांज होताच तो ढोल घेऊन भुत्याच्या अंगणात जाऊन बसला. अंगणाच्या मधुमध बसून त्यान ढोलावर कांडकं टाकलं, तशी ठाकरवाडी सजग झाली.\nआज नाग्यानं निराळंच वाजवणं काढलं होतं.\nउन्हाळी वाहुटळी रहाळभर हिंडू लागल्या, अन् त्यांनी नाग्याला झपाटलं. वाहुटळी गरगरत निघून जात. रितेपण मागं ठेवून. एक पोकळी. एक उदासी. ती उदासी बाणासारखी नाग्याच्या हिरद्यात शिरे. त्याला वाटे. काही करू नये. हात वर उचलावेत. मोकळं व्हावं. वाहुटळीमागं धावत सुटावं. धाडकन जाऊन लिंगोबाच्या डोंगरावर आदळावं. देवाला विचारावं, असं का हे भकासपण का ही चहूबाजूंनी दाटलेली, भाजू घातलेल्या शेतातल्या धुराची काळोखी का ही वाहुटळीतली पानं गरगरत वर का चढतात ही वाहुटळीतली पानं गरगरत वर का चढतात पुन्हा पंख तुटल्या पाखरांसारखी खाली का गळतात पुन्हा पंख तुटल्या पाखरांसारखी खाली का गळतात वेळूच्या बेटातून भिरभिरणारा वारा काय बोलतो वेळूच्या बेटातून भिरभिरणारा वारा काय बोलतो पानझड झालेल्या सागाच्या धुडांशी तो का झुंजतो पानझड झालेल्या सागाच्या धुडांशी तो का झुंजतो ठिपक्या एवढ्या दिसणाऱ्या घारी या दिवसात काय निरखतात ठिपक्या एवढ्या दिसणाऱ्या घारी या दिवसात काय निरखतात गगन दिवसा उंच का जातं गगन दिवसा उंच का जातं रातचं खाली का येतं \nअशा मनीच्या वाहुटळीनं तो अगदी गांगरून गेला होता. आचाचं आवतण मिळताच त्याची जाडी बोटं फुरफुरू लागली. भुत्याच्या अंगणात त्यानं ढोलावर कांडकं टाकलं अन् काही चमत्कारिक वाजवलं.\nकांडक्यानं धुमपुडावर संथ लयीत एकेक दमदार ठोका. उजव्या हातानं घुमित्कार. ढोल गंभीरवाणा बोलू लागला. डाव्या हाताचे ठोके तसेच सुरू. उजवीकडलं पूड शोकगीतं गाऊ लागलं. कळ थेट मनाला भिडू लागली. अस्वस्थ ठाकर गोळा झाले. त्यांनी घुंगरांच्या माळांच्या ढिगातली एकेक माळ उचलली. पायाभवती गुंडाळली, अन् मुकाट्यानं डाव्या ठोक्याबरोबर पाऊल टाकीत ढोलाभवती फिरू लागले. दोन्ही हात सैल सोडून.\nकाय नाचावं ते उमगेना. तोंडातून शब्द फुटेना. एरवी ठाकरगीत अन् ढोल असं दोघांचं राज्य चाले. आज एकटाच ढोल उदासवाणा घुमू लागला. गाणं सुचेना झालं. भुत्या अगदी गोंधळून गेला. काठीच्या आधारानं उभा असलेला सुंभा कातावून म्हणाला,\n\"तसं गप गप रं का\nपावलं टाकणं न थांबवता भुत्या म्हणाला,\nढोलाकडे हात करून भुत्यानं म्हटलं,\n थांबूबी द्येत नहीं- गाऊंबी देत नहीं-\"\nनाचियांनी धरलेल्या रांगेतून आत शिरून संभा नाग्याजवळ बसत म्हणाला,\n का रे तसलं ते वाजविनं \nनाग्यानं डोळे उघडून एकदा केवळ सुंभाकडे बघितलं, अनू पुन्हा ते मिटून घेतले.\nवाजवण्यातली आर्त वाढली. जणू वाजवणारा सगळ्या सृष्टीशी एकाकार झालाय़्‌. उन्हाळ्यामुळं तिचं हृदय फुटतंय. उकलतंय. दोन शकलं होता��ेत. तो आर्त भाव याच्या उरी उमटला आहे. उजव्या हातावाटे तो पुडावर वाजतो आहे. बारीक, सुक्षम होऊन. नाचियांची मनं कलबलताहेत. खच्चून आरडावंस वाटत पण शब्द काही फुटत नाही. चेतना केवळ पायात उरली आहे. ते गतिमंत झाले आहेत. डाव्या पुडाच्या ठोक्याबरोबर भुईवर पडताहेत. पुन्हा आपोआप उचलले जाताहेत. ठोका वाजताक्षणी भुईखाली उतरताहेत.\nसगळे ठाकर गप्प. नाचियेही, बघियेही. निवळ ढोलाचा वा घुंगरांचा. अशी जादू होऊन गेली. जणू कुणी मंतर घातला आहे.\nरात्रीचं पाऊल पुढं पडत चाललं. नाच मात्र होता तिथंच थबकला. स्वतःभोवती फिरणाऱ्या भोवऱ्यासारखा. काही गावं, हा भावही मनीच्या मनी मुरला. जणू दारू खाल्ल्यासारखे झुलत ठाकर नाचिये नुसते गोल गोल फिरत राहिले-\nथोरला भगत औशीद द्यायला शेजारच्या पाड्यावर गेला होता. तिथून परतताना अंधारात त्याचा नागावर पाय पडला. नागानं करायचं ते केलं. फणा उंच करून पिंडरीला दोन ठिकाणी कडाडून डसला. भगतानं बोंब ठोकली. ढोलाचं वाजवणं ऐकून वाडीकडे निघालेल्या चारदोन ठाकरांनी ती ऐकली. त्यांनी भगताला खांद्यावर उचललं. धावत वाडीकडे निघाले. नाग्याजवळ पोचले, तंवर भगत काळानिळा पडला होता.\nनाग्याचं वाजवणं हादरलं. त्यानं डोळे उघडले. क्षणभर त्याला अर्थबोध झालाच नाही. पण कुणी मारलेली हाक त्यानं ऐकली-\nतसा तो उठून एकदम उडालाच. ठाकरांनी घेरलेल्या बावर कोसळला. थोरल्या भगताला झंडू फुटला होता. अंग थरथरत होते. दातांच्या फटीतून रक्त वाहात होतं. कुणी धरून नाग्याला मागं ओढलं. म्हणालं,\n\"आरं, त्याला नांगानं खाल्ला रे \n नाग्या पुण्यवंत होतोय. तो पडवळ खात नाही. उंदीर खात नाही. मोराला तोंड लावीत नाही. खोटं बोलत नाही. कुण्या बाईबापडीकडे ढुंकूनही पाहात नाही. कडक साधना चालली आहे त्याची. त्याच्या बाला नाग चावणार नाही. तो चावू शकत नाही.\nपिसाटासारखा नाग्या उठला. उधळत तो दरड उतरून निघाला. खाली लवणात हिरडीखाली नागदेवाचा धोंडा होता. त्याच्यासमोर जाऊन बसला. धोंड्यावर डोस्कं आदळू लागला. आक्रंदू लागला,\n\"अरे नांगदेवा, कंदी तुज्यासंबूरून नमिस्कार केल्याबिना गेला नहीं तुजी सम्दी पालना केली. माज्या बानंबी तुजी सम्दी पालना केली. माज्या बानंबी मींबी तू बाला डसू नको \nनाग्यानं त्या धोंड्याला गच्च मिठी मारली. धोंडाछाती एक केली. अगदी श्वास कोंडू आला, तरी धोंडा सोडला नाही. जणू तो त्या धोंड्याश�� एक होणार. दगड छातीत रुतवून घेणार-\nतोवर रडू फुटलं. सगळा कालवा झाला. ठाकरांनी धावू धावू झाडपाल्याचं औषध आणलं. भगताला चाटवलं. पण तो काहीही उपाय करण्यापलीकडे पोचला होता. त्यानं एकदा चहूदिशांना नाग्याला शोधलं, अन् आयशीच्या मांडीत मान कलथी केली. तिनं हंबरडा फोडला.\nतो हंबरडा नाग्याची छाती चरचरा चिरीत गेला. त्याच्या विश्वासाला एक बारीकसा तडा गेला. धोंड्यापासून दूर सरून तो आक्रंदला,\n त्वा माजा बा खाल्ला चण्डाळा \nपुस्तक: ’जैत रे जैत’\nलेखक: गो. नी. दाण्डेकर\nआवृत्ती पहिली (१९६५) पाचवे पुनर्मुद्रण (२०११)\nयेथे १७:०५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: कादंबरी, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, गो. नी. दाण्डेकर, जैत रे जैत, पुस्तक\nशुक्रवार, २१ मे, २०२१\nवेचताना... : जैत रे जैत\nमाणूस प्रथम निसर्गजीवी होता, तो निसर्गाच्या सोबतीने राहात होता. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी तो निसर्गाकडून घेई. तेव्हा जगण्यासाठी आवश्यक गोष्टी निसर्गातून घेताना हा आपला हक्क नाही याचे त्याला भान होते. केवळ जगण्याची गरज म्हणून आपण ते काढून नेतो, हे तो विसरत नसे. म्हणून त्याबद्दल निसर्गाकडे आपली कृतज्ञता रुजू करत असे.\nगो. नी. दाण्डेकरांच्या ’जैत रे जैत’मधला ठाकरांचा नाग्या जळणासाठी फांदी तोडण्यासाठी झाडदेवाची अनुमती मागतो, केवळ वाळलेलीच फांदी तोडेन, ओली तोडणार नाही असे वचन देतो. त्या झाडावरच्या पोळ्यातील माशांची माफी मागतो. नागदेवाच्या पाया पडतो. वाघदेवाला त्याचे देणे देत जातो. नाग्याच्या वाडीत उंदीर फार झाले म्हणून त्यांना मारतानाही एखादा वृद्ध तरुणांना सबुरीचा सल्ला देतो. ’धाईस उंद्र र्‍हाऊ द्या जिते. पार बेणं काढून टाकू नका.’ हे अनुभवजन्य शहाणपण आहे. ’तोही देवाघरचा जीव. भाताचा एकेक दाणा वेचून आणतात. रानातल्या बिळांमधून साठवतात. त्यांचा मागोवा घेत बिळं खोदली की पायलीपसा धान्य मिळतं. त्यासाठी कष्ट कसलेच करायचे नाहीत. तेवढं बीळ उकरलं की झालं” अशी पुस्ती तो जोडतो. यात स्वार्थाबरोबरच तो ही देवाघरचा जीव म्हणजे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शिकार केवळ त्रास कमी करण्यापुरती वा अन्न गोळा करण्यापुरती करावी अशी त्याची धारणा आहे. तसंच पावसाला सुरुवात झाल्यावर अन्नाचा तुटवडा असतानाही ठाकर गडी निसर्गाला ओरबाडण्याची घाई कर�� नाहीत. पावसाचा पहिला भर ओसरल्यावर, भादव्यातच भारंगी, कुर्डू, तरोटा वगैरे भाज्यांना हात घालतात. आणि ती खाण्यापूर्वी देवांच्या, पितरांच्या नावे घास सोडतात नि मगच तिला तोंड लावतात.\n’गॉड्स मस्ट बी क्रेझी’ नावाच्या सुरेख चित्रपटातील बुशमेन आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हरणाची शिकार करतो. ते पडल्यावर प्रथम हात जोडून त्याची माफी मागतो. ’माझ्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी मांसाची गरज म्हणून मला तुला मारावे लागते आहे. एरवी माझे तुझ्याशी कोणतेही शत्रुत्व नाही.’ असे त्याला सांगतो. आफ्रिकेतील जंगलवासींमध्ये प्रत्येक टोळीचा एक देव असतो. हा देव निसर्गातील एखादा प्राणी, पक्षी वा सजीव असतो. त्यातून त्या त्या टोळीकडून त्या एका प्राण्याची शिकार केली जात नाही, त्याला संरक्षण दिले जाते. यातून त्या प्राण्याचा निर्वंश होणे टळते. विविध प्राण्यांना, पक्ष्यांना वेगवेगळ्या टोळ्यांकडून संरक्षण मिळाल्याने निसर्गाचा तोल राखला जातो.\nजोवर सर्व उत्पादन माणूस केवळ शारीर बळ नि कौशल्याआधारे करत होता, तोवर निसर्गातून तो किती घेईल याला मर्यादा होत्या. हाताने होईल तितकेच काम तो करु शकत होता, आणि त्या कामाला आवश्यक तितकेच निसर्गातून काढून आणत होता. आणि माणूस काढून नेईल त्याहून कैकपट अधिक निसर्ग पुन्हा निर्माण करत होता. स्वयंचलित अथवा वेगवान यांत्रिक उत्पादन सुरू झाल्यावर उत्पादनक्षमता अफाट वाढली, त्याला लागणार्‍या कच्च्या मालाची गरज वाढली आणि त्याच्या पूर्ततेसाठी निसर्गाला ओरबाडण्याचा वेगही वाढला. या अफाट वेगवान आयुष्यात माणसाला निसर्गाची माफी मागून, मागणी करुन सामुग्री जमा करण्याची फुरसद आणि इच्छा दोन्ही उरली नाही. आणि त्या विनाशाच्या वेगाने पुनर्भरण करण्याची शक्तीही निसर्गात नव्हती.\nवेगवान आणि यांत्रिक उत्पादकतेने समाजात आणखी एक बदल घडवला तो म्हणजे माणूस नागरी आयुष्याकडे- आणि म्हणून निसर्गापासून दूर सरकला. निसर्गापासून दूर वा त्याचा विध्वंस करुन उत्पादनकेंद्रे, व्यवस्थापनकेंद्रे आदींची उभारणी करून त्याभोवती मानवी समाजाची वस्ती आकाराला येऊ लागली. या नागर, पांढरपेशा आयुष्याची नाळ निसर्गातील फारच थोड्या मनुष्येतर सजीवांशी जोडली गेली होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील देव-संकल्पनांचा संदर्भही निसटत गेला आणि देवत्व हे निसर���गाकडून अध्याहृताकडे सरकले. जगण्याशी त्याची नाळ तुटली आणि स्वर्ग-नरक, मृत्यूपूर्व नि पश्चात जीवन, पूर्वजन्माचे ओझे वगैरे संकल्पनांच्या आधारे त्याचा विस्तार होत गेला.\nदेव-संकल्पना निसर्गापासून दुरावली नि माणसाच्या मनातील तिचा धाकही नाहीसा झाला. निसर्गातील नागाचा नि वाघाचा, नागदेव नि वाघदेव होऊन त्याची पूजा करणे, त्याला मान देणे, त्याच्या वाटेस जाणे टाळणे हा ’जगा नि जगू द्या’ दृष्टीकोन मागे पडून वर्चस्ववादी वृत्ती वाढली. नागापासून दूर राहण्यापेक्षा त्याला ठार मारण्याचे उपाय सहजपणे योजले जाऊ लागले. वाघनखे गळ्यात घालून शौर्याचा आव आणला जाऊ लागला. औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि त्यातील उत्पादनांसाठी आवश्यक कच्च्या मालासाठी कोणत्याही माणूस निसर्गाची अनिर्बंध लांडगेतोड करु लागला. 'गरजेनुसार उत्पादन ऐवजी उत्पादनानुसार गरज' निर्माण करण्याची युगत सापडलेल्या भांडवलशाहीने तर आपल्या मांडणीतून, जमाखर्चातून, ताळेबंदातून निसर्गाच्या नावे काही शिल्लक टाकणेही सोडून दिले. देवत्व देणे तर सोडा, ’निसर्ग आपल्या हक्काचा आहे, हवे तितके नि हवे तेव्हा ओरबाडून घेणे हा आपला हक्कच असल्याचे’ माणूस आता समजू लागला. ’माणसाचे हित... नव्हे स्वार्थ सर्वोच्च. त्यासाठी निसर्गाला वाटेल तसे ओरबाडले तरी चालेल. कंपनीचा नफा वाढला पाहिजे, क्वार्टरली टार्गेटस अचिव व्हायला हवीत’ ही मानसिकता आकाराला येऊ लागली.\nदेवत्व हे निसर्गाकडून अध्याहृताकडे सरकले आणि ब्राह्मणांच्या इंद्र, ब्रह्मा, शिव, विष्णू, त्यांचे अवतार वगैरे संकल्पनारूप देवांचे महत्व वाढू लागले. हे सर्व देव मानवी तोंडावळा असणारे आहेत. पुढे निसर्गाशी निगडित देवांचे या देवांशी वा त्यांच्या अवताराशी अभिन्नत्व प्रतिपादन करत त्यांचे स्वतंत्र अस्तित्व नाहीसे करण्यात आले. पावसाचा देव असलेल्या वरुणाचे कार्य यथावकाश इंद्राच्या झोळीत टाकून त्याचे महत्व कमी करण्यात आले. धनगरांचा कल्याणकारी राजा, बहुजनांचा देव असलेला विठोबाला विष्णूचा अवतार घोषित करून पदुबाई(पद्मावती), तुळसा यांना मागे सारून विठोबा-रखुमाईचा घोष होऊ लागला. इतकेच काय तुळशीच्या लग्नात विष्णूला वर करुन त्यांचे अभिन्नत्व आणखी अधोरेखित केले गेले. माध्यमांचे महत्व फार प्राचीन काळी ओळखणार्‍या ब्राह्मणांनी त्��ाचा चोख वापर करुन आपली देव-संकल्पना रुजवली, विस्तारत नेली. 'पुन्येवंत' होऊ पाहणार्‍या नाग्याच्या मनात जोशीभटाने सरकवली तशीच इतरांच्या मनात अलगद सरकवून दिली.\nठाकराच्या जमातीत जन्माला आलेला नाग्या पुन्येवंत होण्याच्या इर्षेने ’बाम्हून’ होऊ पाहतो आहे. (पुढे चिंधी त्याला समजावून सांगताना पुन्येवान होण्याचा ब्राह्मणाचा मार्ग हा एकच नाही असे सांगते. तिला जे उमगले ते त्याला समजलेले नाही.) नाग्या पुन्येवंत होण्याच्या ध्यासाने ब्राह्मणाला मार्ग विचारतो, तेव्हा ब्राह्मणाचे हे देव त्या ठाकराच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू लागतात. प्रथिनांचा हुकमी साठा असणारे आणि ज्यांना मारण्याने अन्नधान्याची नासाडीही टाळता येते असे उंदीर ’गणपतीचे वाहन’ म्हणून आहारातून वर्ज्य करावेत असे ब्राह्मण सांगतो. चविष्ट मांसासाठी सठीसहामासी खाल्ले जाणारे मोरही ’सरस्वतीचे वाहन’ म्हणून नाग्याला वर्ज्य करावे लागतात. इथे मेख अशी आहे की तर ब्राह्मणांच्या देव-संकल्पनेत यांना देवांचे साहाय्यक म्हणून दुय्यम स्थान दिले जाते. ’देवाचे वाहन ही संकल्पनाच निसर्गातील काही जीवांचे आणि पर्यायाने त्यांना देवत्व देणार्‍या समाजगटांचे दुय्यमत्व अधोरेखित करण्यासाठी जन्मली असावी का’ असा प्रश्न मला पडलेला आहे. या वर्चस्ववादी प्रवृत्तीचा पुढचा टप्पा अस्पृश्यता, गुलामगिरीमध्ये रूपांतरित झाला असावा.\n’पुन्येवंत’ होण्याच्या कल्पनेच्या आहारी जाऊन नाग्या ब्राह्मणी आचाराविचारांना स्वीकारु पाहतो आहे. पण दुसरीकडे निसर्गाबद्दल चौकसवृत्ती त्याच्यात ठासून भरली आहे. त्यामुळे त्याला निसर्गाशी निगडित अनेक प्रश्न पडतात. सुरुवातीलाच दहा-बारा वर्षांचा नाग्या बाला प्रश्न विचारुन भंडावून सोडतो. लिंगोबाच्या डोंगरानं बोट का उचललं असेल असा प्रश्न त्याला पडतो. मग तो डोंगर नाही महादेव आहे, ध्यानस्थ बसलेला असं बानं सांगताच त्यावर त्याचे आणखी प्रश्न सुरु होतात. पुढे पुनवेच्या राती डोंगरारूपी महादेव जागा होऊन फेरफटका मारून येतो हे ऐकताच, ’पण परत ध्यानस्थ बसताना त्याचा तो ढवळा बईल, त्याच्या गळ्यातील ती पोळ्यांची माळ पुन्हा सगळं नेमकं जागच्याजागी कसं बसतं’ याचं कुतूहल त्याला घेरुन राहतं. ते कुतूहल शमवण्यासाठी आपण पुन्येवंत व्हावं नि पुनवेच्या राती ते आचीर स्वत:च्या नजरेनं पाहावं असा ध्यास तो घेतो. पुढेही प्रत्येक टप्प्यावर तो अशा विविध प्रश्नांना सामोरा जातो, त्यातून उद्भवणारा संभ्रम त्याला वेटाळून राहतो. निसर्गजीवी ठाकर आणि अनुत्पादक कार्य करणारे असल्याने परोपजीवी ब्राह्मण अशा दोन संस्कृतींच्या या टकरीमध्ये दामटी वळली गेलेला नाग्या सदैव द्विधा मनस्थितीमध्ये जगतो.\nआधी पुन्येवंत होण्याच्या ईर्षेने जपलेली श्रद्धा; मग त्या श्रद्धेचा मान राखला न गेल्याने केलेला विद्रोह, त्यातून केलेला सूडाचा निर्धार... मग पुन्हा चौकस बुद्धीने लहान्या माश्यांच्या पोळ्याशी तद्रूप होत असतानाच त्यांच्यामध्ये आतडे गुंतून गेल्याने दुसर्‍या दिशेने घेतलेला हेलकावा... पण ’लहान असो वा आगमाशी शेवटी एकाच जातीची असल्याने आपल्या शत्रूच’ असा सर्वंकष सूडाचा मानवी स्वभाव पुन्हा उफाळून येणं... नवे प्रश्न, नवे संभ्रम यातून नाग्याचा प्रवास होत राहातो. त्याचा सूड एकरेषीय अथवा एकदिश प्रवास करत नाही. नागमोडी चालीने, दोन पावले पुढे एक पाऊल मागे असाच त्याचा प्रवास आहे. आणि या संभ्रमाचा उगम त्याच्या पुन्येवंत होण्याच्या ध्यासामध्ये आणि त्या ध्यासादरम्यान त्याने स्वीकारलेल्या ब्राह्मणी मूल्यांच्या त्याच्या मूळ जन्मदत्त मूल्यांशी झालेल्या संघर्षामध्ये आहे. त्यातून त्याचे प्रश्न त्याच्या जगण्याशी निगडित असलेल्या वस्तू, व्यक्ती, सजीव-निर्जीवापासून निसटून पाहतापाहता श्रद्धेसारख्या, देवासारख्या अध्याहृताकडे सरकू लागतात. पुन्येवंत होण्याच्या प्रयत्नात तो अधिकाधिक जीवनविन्मुख होत जातो. अध्यात्माच्या, अध्याहृताच्या, देवाच्या, श्रद्धेच्या अधीन झालेले कृतीची प्रेरणा आणि निर्णयाचा भार त्या देव नावाच्या संकल्पनेवर टाकून निश्चिंत आणि म्हणून बरेचदा कृतिशून्य होतात. उलट त्यापासून दूर, जगण्याशी एकरुप झालेले त्यातील झगड्यांची तोड काढण्याची जबाबदारी स्वीकारून अधिक कृतिप्रवण होऊ शकतात, चिंधीसारखे\nसतत जीवनसंमुख असणारी चिंधी नाग्याला आपलेसे करण्याच्या ध्यासाने अधिकच क्रियाशील होते. ती जोडीदार स्वत: निवडते, त्याला मिळवण्यासाठी सर्वस्व झोकून देते. आपल्याहून लहान असलेल्या नाग्याला ’बाला’ म्हणत असताना ती त्याची आई होते, प्रेयसी होते. त्याचबरोबर ती त्याच्या देवीमाशीवरील सूडाच्या कामातील बरोबरीची साथीदा��� आहे. गावात जेव्हा लोक नाग्याविरोधात बोलतात, तेव्हा त्याची बाजू भक्कमपणे मांडणारी त्याची सहकारी/वकील/सचिवही आहे. अगदी ’ललितेकलाविधौ’ नसली तरी ’गृहिणी,सचिव, मिता, प्रियशिष्या... नव्हे माताच आहे. उलट नाग्याच तिचा शिष्य म्हणावा लागेल. पुन्येवंत होण्यासाठी ब्राह्मणाप्रमाणे वागू पाहणार्‍या नाग्याला \"बांम्हून पुन्येवंत हुतो, त्याची रीत येगली. आपली रीत येगली, सूर्याचा चालना येगला. चांदव्याचा येगला. चांदनीचा येगला. गिर्‍या*चा वेगला. समदा येक कसा आसंल \" असे समजावणारीही तीच आहे. वाचता वाचता असं ध्यानात येतं की कादंबरीत नाग्याच्या मित्रांचा उल्लेख आहे पण चिंधीच्या मैत्रिणींचा नाही (हे हेतुत: की पुरुष लेखकाचे कल्पनादारिद्र्य\" असे समजावणारीही तीच आहे. वाचता वाचता असं ध्यानात येतं की कादंबरीत नाग्याच्या मित्रांचा उल्लेख आहे पण चिंधीच्या मैत्रिणींचा नाही (हे हेतुत: की पुरुष लेखकाचे कल्पनादारिद्र्य). तिला आई नाही. एकुणात तिच्या आयुष्यात स्त्रीसहवास फारसा नाही. कदाचित सदैव दारुच्या नशेत राहणार्‍या बापासोबत राहिल्यानेच ती स्वत:च्या बळावर जगण्यास शिकली असावी.\nचिंधी हे भारतीय साहित्यातील एक दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे. इतके स्वयंपूर्ण, कणखर स्त्री व्यक्तिमत्व- ते ही कथानकाच्या दृष्टीने मध्यवर्ती, क्वचितच पाहायला मिळते. गंमत अशी असते की असे व्यक्तिमत्व बहुधा समाजाच्या मुख्य प्रवाहातील, धुरिण समाजातील नसते. चिंधी ठाकरांची लेक, तर शरत्‌चंद्रांच्या ’शेषप्रश्न’मधील कमल ही अ‍ॅंग्लो-इंडियन आहे. विस्तारभयास्तव दोघींची सविस्तर तुलना करण्याचा मोह टाळतो आहे. पण एक उदाहरण पुरेसे होईल. चिंधी नकोसे लग्न ठामपणे नाकारते. ते मोडण्यासाठी त्यासाठी तिच्या बाने घेतलेले वधूशुल्क परत करावे लागणार म्हणून राब राब राबते. पै-पैसा जोडून नवर्‍याचे देणे फेडून टाकते नि मग ज्याच्यावर जीव जडला त्या नाग्याकडे जाते. ’शेषप्रश्न’मध्ये शिवनाथ कमलशी कुठल्याशा अगम्य पद्धतीने लग्न करतो. काळजीत पडलेले आशुबाबू ’असल्या लग्नातून तो सहजपणे निसटून जाऊ शकेल’ अशी धोक्याची जाणीव करुन देऊ पाहतात. पण ’त्याचा जायचा निर्णय झालाच असेलच, तर मी तरी त्याला जबरदस्तीने रोखण्याचा प्रयत्न का करेन’ असा रोकठोक प्रश्न कमल विचारते. नाते हे दोघांना हवे असते तेव्हाच अर्थपूर्ण असते. ���्याक्षणी एकाकडून त्यातील सहभाग संपतो, तेव्हाच ते संपते हे उमजलेली नि खंत, दु:ख वा अकांडतांडव न करता त्या तुटल्या नात्याला मागे सोडून ताठ मानेने पुढे जाणारी कमल चिंधीच्याच जातकुळीची.\nज्याप्रमाणे नाग्या अनुभवाच्या आधारे देवाला आव्हान देऊ पाहतो त्याचप्रमाणे चिंधीही. 'सर्व देवांचा-देवीमाशीचाही, मान राखूनही नाग्याचा डोळा तिने का फोडला' या प्रश्नावर भुत्या म्हणतो, \"देवानी मारला, तो साह्यला पायजे ' या प्रश्नावर भुत्या म्हणतो, \"देवानी मारला, तो साह्यला पायजे \" (देवसंकल्पनेला कर्मसिद्धांताची पळवाट इथेच येऊन मिळते.) पण चिंधी उसळून म्हणते, \"वाईट वकटा केला नही, तरी मारनार, असा कसा हा देव \" (देवसंकल्पनेला कर्मसिद्धांताची पळवाट इथेच येऊन मिळते.) पण चिंधी उसळून म्हणते, \"वाईट वकटा केला नही, तरी मारनार, असा कसा हा देव देव कसला, हा तर खईस देव कसला, हा तर खईस \" देव जर कल्याणकारी आहे तर खरेतर त्याने चूकही पोटात घ्यायला हवी. इथे तर त्यांचा सार्‍यांना मान राखूनही नाग्याच्या वाट्याला दु:ख आले आहे. आपली सर्वकल्याणकारी देवाच्या संकल्पनेची वास्तवाशी सांगड बसत नाही हे नाग्या नि चिंधी दोघेही मान्य करत आहेत. याचा अर्थ ते अश्रद्ध आहेत असा नाही. देवाने केलेल्या अन्यायाबद्दल ते त्याला जाब विचारु पाहात आहेत, त्याच्या न्यायबुद्धीला आव्हान देत आहेत इतकेच.\nया कादंबरीची ओळख झाली ती त्यावर निर्माण केल्या गेलेल्या चित्रपटामुळे. पण मला चित्रपटापासून कादंबरीपर्यंत पोचण्यास दोन दशके जावी लागली. दृश्य बाजू असल्याचा फायदा मिरवणार्‍या चित्रपटानंतर वाचूनही कादंबरी काकणभर नव्हे तर मणभर सरस असल्याची भावना निर्माण झाली. प्रेक्षकांच्या मागास भावनांशी तडजोड करण्याच्या नादात चित्रपटाने काही महत्वाचे तपशील पातळ केले हे जाणवले. त्याबद्दल रमतारामाच्या विश्रांतीस्थळी थोडे लिहिले आहे.\n’गोनीदां’ची ’जैत रे जैत’ एका संभ्रमित पण निर्धार जपणार्‍या पुरुषाची नि त्याच्या पाठीशी ठाम उभ्या असलेल्या त्याच्या अस्तुरीची कथा आहे. यात नाग्याचा सूड जरी सूत्र म्हणून येत असला, तरी दोघांच्या आयुष्यातील काही हळवे, काही कोवळे क्षणही गोनीदांनी सुरेख रंगवले आहेत. सूडाचे नियोजन करण्यासाठी महादेवाच्या डोंगरावरील पठारावर हे दोघे प्रथम पोचतात तो प्रसंग त्यांनी अतिशय तरलतेने रंगवला आहे. चिंधीनेही तो अलगद पकडून ठेवला आहे.\nया कादंबरीचा प्रतिनिधी म्हणून वेचा निवडणे हे सर्वाधिक दुष्कर काम होते. विविध टप्प्यांवर येणारी वळणे, दिसणारी व्यक्तिमत्वे, घडणार्‍या घटना यांत कुणाला प्राधान्य द्यावे याचा निवाडा अवघड होता. नाग्याचे निसर्गाशी एकरुप होणे असेल, चिंधीने त्याला एकटा गाठून रोकठोकपणे ’तू पायजेस’ म्हणणे असेल, नाग्याचे मोहोळावर जीव जडवून बसणे असेल, लिंगोबाच्या डोंगरावरील पठारावरच्या मोहक निसर्गसौंदर्यावर लुब्ध झालेले नाग्या-चिंधीचे जोडपे असो, की बाच्या मृत्यूनंतर नाग्याच्या श्रद्धेला गेलेला पहिला तडा असेल... असे अनेक प्रसंग नि टप्पे उल्लेखनीय आहेत.\nदोन संस्कृतींच्या टकरीत सापडलेल्या, स्वत:ची सूडभावना नि नैसर्गिक असलेली आपुलकीची भावना यांच्या संघर्षात संभ्रमित झालेला नाग्या हाच प्रातिनिधिक मानून द्विधा हा वेचा निवडला आहे.\nदुसरा वेचा कथानकातील नाग्याच्या मनातील प्रश्नांचे काहूर, त्याची अस्वस्थता मांडणारा. या प्रसंगाअखेर त्याच्या श्रद्धेला पहिला ’तडा’ गेला आहे.\nयेथे १९:२६ २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nएम. टी. आयवा मारू\nथॅंक यू मिस्टर ग्लाड\nपं. नेहरु: एक मागोवा\nपान पाणी नि प्रवाह\nमुखवटे आणि इतर कथा\nदेशमुख आणि कंपनी (1)\nमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस (4)\nमॅजेस्टिक बुक स्टॉल (1)\nमेहता पब्लिशिंग हाऊस (1)\nमौज प्रकाशन गृह (9)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mmarathi.peepingmoon.com/exclusive/news/13700/exclusive-riteish-deshmukh-to-make-his-foray-into-digital-world-with-a-netflix-film.html", "date_download": "2021-06-22T10:06:30Z", "digest": "sha1:ZIX67OALHPUUMSUSSDOG54EHFVF4SS3I", "length": 5707, "nlines": 85, "source_domain": "mmarathi.peepingmoon.com", "title": "Exclusive: रितेश देशमुख नेटफ्लिक्ससोबत डिजीटल डेब्यु करण्यास सज्ज, शशांक घोषचं दिग्दर्शन", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Bollywood NewsExclusive Bollywood GossipExclusive: रितेश देशमुख नेटफ्लिक्ससोबत डिजीटल डेब्यु करण्यास सज्ज, शशांक घोषचं दिग्दर्शन\nExclusive: रितेश देशमुख नेटफ्लिक्ससोबत डिजीटल डेब्यु करण्यास सज्ज, शशांक घोषचं दिग्दर्शन\nओटीटी आता मोठ्या कलाकारांसाठीचं माध्यम म्हणूनही उदयास येत आहे. अनेक कलाकार आता ओटीटीकडे वळताना दिसत आहेत. आता अभिनेता रितेश देशमुखही आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पिपींगमूनला एक्सक्लूसिव्हली मिळालेल्या माहितीनुसार, रितेश देशमुख नेटफ्लिक्ससोबत डिजीटल डेब्यु करण्यास सज्ज झाला आहे. शशांक घोषचं दिग्दर्शन असलेल्या नेटफ्लिक्स सिनेमातून तो डेब्यु करणार आहे.\nशशांक यांनी यापुर्वी खुबसुरत आणि वीरे दी वेडिंग सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. रजत अरोरा हे या सिनेमाची पटकथा लिहित आहेत. याशिवाय सिनेमाचे निर्मातेही तेच आहेत. रितेशसोबत या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री असल्याचं बोललं जात आहे.\nया सिनेमाचं शुटिंग फेब्रुवारीमध्ये होणार होतं. पण करोनाचं प्रमाण वाढल्याने हे आता जुलैमध्ये होणार आहे. या सिनेमात रितेश लार्जर दॅन लाईफ व्यक्तिरेखा साकारणार आहे. याशिवाय रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बायोपिकची तयारीही सुरु केली आहे. याशिवाय तो रॉनी स्क्रूवालांच्या सिनेमातही दिसणार आहे.\nPeepingMoon Exclusive: साजिद नाडियडवाला यांचा अक्षय कुमार व अहान शेट्टीसोबत कुठलाही सिनेमा अद्यापतरी नाही\nPeepingmoon Exclusive: ‘बेल बॉटम’ साठी कमी मानधन घेण्याची बातमी फेक : अक्षय कुमार\nExclusive: पर्ल वी पुरीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी नाही, 12 जूनपर्यंत कोठडीतच रवानगी\nPeepingMoon Exclusive: महाराष्ट्र पोलिसांनी पर्लला वैद्यकीय चाचणीसाठी नेलं, सोमवारी कोर्टात होणार सुनावणी\n‘ड्रीमगर्ल’ सिनेमातील अभिनेत्री रिंकू सिंग निकुंभचे करोनाने निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-06-22T11:12:05Z", "digest": "sha1:MQSEYHBPLJGHNUBS2OOPWWKBCSRSM4Z6", "length": 2243, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२००९ ब्रिटिश ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१४ रोजी २३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/18989/", "date_download": "2021-06-22T11:03:16Z", "digest": "sha1:LHVI4VHONEYNRPGNZV2AUIGC6KEWNKUZ", "length": 267937, "nlines": 354, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "जर्मन साहित्य – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nजर्मन साहित्य: इ. स. ८०० पर्यंतचे जर्मन साहित्य हे मौखिक परंपरेने जपलेले लोकसाहित्य होते. काही जर्मानिक जमातींची वीरगीते, पेगन धर्मसूक्ते इत्यादींचा त्यात समावेश होतो. रोमन इतिहासकार टॅसिटस ह्याने गेरमानिआ ह्या इ. स. ९८ मध्ये लिहिलेल्या आपल्या ग्रंथात जर्मानिक जमातींचे वर्णन केले आहे. ह्या जमातींपैकी गॉथ हे विशेष प्रगत होते. ते ‘गॉथिक’ ही पूर्व–जर्मानिक भाषा बोलत. त्यांचा बिशप ⇨वुल्फिला (३११–सु. ३८२) ह्याने गॉथिकमध्ये बायबलचा अनुवाद केला. हा अनुवाद लेखनिविष्ट करण्यासाठी त्याला ग्रीक, लॅटिन व रूनिक मूळाक्षरांच्या आधारे सोयीस्कर अशी मूळाक्षरे तयार करावी लागली. ह्या अनुवादाचा फार थोडा भाग आज उपलब्ध असला, तरी तोही जर्मानिक भाषांच्या अभ्यासकांना मोलाचा वाटेल असा आहे. गॉथिक भाषेचा वाङ्‌मयीन उपयोग करून तिच्या विकासासाठी त्याने एक दिशा उपलब्ध करून दिली होती. तथापि चौथ्या शतकाच्या अखेरीस हुणांच्या हल्ल्यांनी ह्या जर्मानिक जमातींच्या जगाला फार मोठा धक्का दिला. त्यांच्यावर स्थानांतराची वेळ आली व त्या युरोपभर पसरल्या. त्यासाठी त्यांना करावी लागलेली भ्रमंती, धडपड, लढाई ह्यांतूनच जर्मानिकांच्या पुढे झालेल्या लोकमहाकाव्यांच्या व सागांच्या रचनेला योग्य अशी पार्श्वभूमी व सामग्री निर्माण झाली. आईसलँडिकमध्ये तिने एड्डांचे रूप धारण केले, [⟶ आइसलँडिक साहित्य] तर जर्मन भाषेत ⇨ नीबलुङगन्‌लीडसारख्या लोकमहाकाव्याचे. ह्या महाकाव्यासंबंधीचे विवेचन पुढे येईलच.\nआपणास उपलब्ध असलेले जुन्यातील जुने जर्मन लेखन म्हणजे आठव्या शतकातील काही टीपा होत. भाषाशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने त्या उपयुक्त आहेत.\nजर्मन साहित्यातील आरंभीची ग्रंथरचना ख्रिस्ती मठवासीयांनी केलेली आहे. नीत्युपदेश हा त्यांचा गाभा आहे. काही ग्रंथ लॅटिनवरून अनुवादिलेले आहेत. अशा अनुवादांत सेंट गॉलच्या मठातील एक संन्यासी नोटकर ह्याने बोईथिअस ह्या रोमन तत्त्वज्ञाच्या द कन्सोलाशिओन फिलोसोफीचा केलेला अनुवाद उल्लेखनीय आहे. बायबलच्या काही भागांचेही त्याने भाषांतर केले आहे. स्वतंत्र ग्रंथरचनेत ओटफ्रीड फोन वायसेनबुर्गच्या एव्हान्गेलीएनबूख (८६५) ह्या काव्याचा उल्लेख आवश्यक आहे. क्रिस्ट ह्या नावानेही ते ओळखले जाते. ख्रिस्तजीवनावर आधारलेल्या ह्या काव्यात जर्मानिक काव्यपरंपरेत सामान्यतः रुढ असलेल्या अनुप्रासयुक्त रचनेऐवजी अंत्ययमकाचा वापर केलेला आढळतो. ख्रिस्तजीवनाचे विशेष परिणामकारक दर्शन हेलिआंड (इं. शी. द सेव्हर) ह्या काव्यात आढळते. त्याचा कर्ता मात्र अज्ञात आहे. संपन्न श���्दकळा, वेधक प्रतिमा व छंदहाताळणीतील कौशल्य ही त्याची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. लोकपरंपरेला हे काव्य अधिक जवळचे आहे. लुडविगस्लिड (८८१, इं. शी. साँग ऑफ लुडविग) हे ख्रिस्ती वीरगीताचे एक उदाहरण. ख्रिस्ती धर्मासाठी लढणाऱ्या राजांची अशा गीतांत प्रशंसा असे. जर्मन भाषेतील ख्रिस्ती मठप्रणीत धर्मसाहित्यातील दस वेसोब्रुनर गेबेट (८००, इं. शी. प्रेअर ऑफ वेसोब्रुनर) आणि मुसपिलि (सु. ८३०) ही दोन काव्येही उल्लेखनीय होत. पहिल्यात जगन्निर्मितीसंबंधी काही ओळी आलेल्या असून दुसऱ्यात निवाड्याच्या दिवसाचे चित्रण आहे.\nख्रिस्ती मठातील संन्याशांनी लेखनबद्ध करून ठेवलेले काही पेगन साहित्यही आहे. त्यात हिल्डब्रांडस्‌लीड (सु. ८००, इं. शी. साँग ऑफ हिल्डब्रांड) आणि मेर्सबुर्गर त्साउबर श्प्रुश ह्यांचा समावेश होतो. जर्मानिकांचे शौर्य, त्यांचे मानबिंदू आणि त्यांचा नियतिवाद ह्यांचा प्रत्यय हिल्डब्रांडस्‌लीडमधून येतो. हिल्डब्रांड हा एक सैनिक. अनेक वर्षे इटलीतील आपल्या घरापासून तो दूर असतो. तो इटलीत परततो, तेव्हा प्रत्यक्ष त्याचा मुलगाही त्याला ओळखू शकत नाही. उलट तो त्याला युद्धाचे आव्हान देतो. ते स्वीकारून हिल्डब्रांड त्याच्याशी लढतो आणि त्याला ठार करतो. मेर्सबुर्गर… मध्ये काही मंत्र आहेत. जखमा भरून काढणे, सर्दीसारखे विकार नाहीसे करणे, तुरुंगातील कैद्यांना मुक्त करणे अशा विविध हेतूंच्या पूर्ततेसाठी हे मंत्र आहेत.\nप्राचीन हाय जर्मन कालखंडात जर्मन भाषेला अधिकृत वाङ्‌मयीन भाषा म्हणून स्थान मिळविण्यासाठी लॅटिनशी झगडावे लागले परंतु विद्वज्जनांचे ग्रंथ मुख्यतः लॅटिनमध्येच रचिले जात. परिणामतः लॅटिनमध्ये काही लेखन झाले. सेंट गॉलच्या मठातील एकेहार्ट ह्या भिक्षूने लिहिलेले वाल्टरिउस मानुफोर्टीस (सु. ९३०, इं. शी. वॉल्टर ऑफ द स्ट्राँग हँड) हे लॅटिन महाकाव्य उल्लेखनीय होय. हे काव्य लॅटिन भाषेत लिहिलेले असले, तरी हुणांचा हल्ल्यांमुळे जर्मानिकांना कराव्या लागलेल्या स्थानांतरांच्या इतिहासाची प्रेरणा त्याच्या मागे आहे. काही बोधवादी नाटकेही लिहिली गेली. ख्रिस्ती धर्म आणि पेगनिझम ह्यांतील संघर्ष त्यांतून मांडलेला आढळतो.\nमध्ययुगीनहायजर्मनकालखंड (१०५०—१४५०) : दहाव्या-अकराव्या शतकांत आध्यात्मिक पुनरुत्थानाच्या चळवळीने आकार घेतला. ख्रिस्ती धर्मा���ा स्वीकार केल्यानंतर आरंभीच्या काळात जर्मनांकडून ख्रिस्ती धर्मतत्त्वांचे कठोर पालन होत नसे. उदा., त्यांच्यातील अनेक धर्मगुरू विवाह करून सांसारिक जीवन जगत. तथापि काळाच्या ओघात ख्रिस्ती धर्माच्या आंतरिक शिस्तीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. मठवासीयांनी त्या शिस्तीचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असा विचार बळावला. क्लूनी येथील बर्गंडियन मठाने ह्या विचाराचे नेतृत्व केले. मठवासीयांनी पूर्णपणे विरक्त होऊन ऐहिक सुखांचा त्याग केला पाहिजे, लौकिक साहित्यनिर्मितीपासूनही त्यांनी अलिप्त राहिले पाहिजे इ. नियम प्रचारात आणले गेले. सर्वसामान्यांकडून एवढ्या कडक शिस्तीची अपेक्षा नसली, तरी त्यांनी ख्रिस्तोपदेशाचे गंभीरपणे पालन करून ख्रिस्ताचे सुजाण अनुयायी व्हावे, असे मत व्यक्त केले जाऊ लागले. ह्या वातावरणाचा साहित्यावर प्रतिकूल परिणाम झाला. सु. एक शतकाच्या कालावधीत फारसे लेखन झाले नाही. पुन्हा ग्रंथनिर्मिती होऊ लागली, तेव्हा जर्मन भाषेच्या स्वरूपात महत्त्वाचे फेरबदल घडून आलेले होते. तसेच ख्रिस्ती नीत्युपदेशापेक्षा सरदारी—शिलेदारीचा प्रभाव साहित्यावर पडू लागला होता. ही परिवर्तने प्राचीन जर्मन साहित्य आणि मध्ययुगीन जर्मन साहित्य ह्यांच्यामधील संक्रमणकालाची सूचक होत.\nह्या संधिकालीन साहित्यात बामबेर्कचा डीकन एझो ह्याने लिहिलेले सूक्त उल्लेखनीय आहे. सुंदर प्रतिमा—रूपकांतून मानवाच्या अंतिम पारलौकिक कल्याणाचे तत्त्वज्ञान त्याने मांडले आहे. कोलोनचा बिशप आनो ह्याच्या स्तुतिपर आनोलीड (सु. १०९०, इं. शी. साँग ऑफ सेंट आनो) रचिले गेले. त्यात आनोचे जीवन आणि स्तुती ह्यांबरोबरच बरेचसे ऐतिहासिक आणि अन्य तपशीलही आलेले आहेत. जगदुत्पत्ती, ख्रिस्तजन्म, ख्रिस्ती धर्माचा प्रसार, युद्धे, आनोच्या थडग्यापाशी झालेले चमत्कार इत्यादींचा त्यांत समावेश होतो.\nमध्ययुगीन हाय जर्मन कालखंडात प्रेमकविता (मिन्निसाँग) आणि महाकाव्य हे दोन साहित्यप्रकार विशेष हाताळले गेले.\nप्रेमकविता : मध्ययुगीन जर्मन प्रेमकविता सु. ११७० ते १२३० ह्या कालखंडात मध्य आणि दक्षिण जर्मनीत बहरली. ती रचिणारे कवी ⇨मिनस्येंगर (प्रेमकवी) ह्या नावाने ओळखले जात असत. दक्षिण फ्रान्समधील ⇨ त्रूबदूरांचा आदर्श त्यांच्यासमोर होता. शिलेदार-सरदारांच्या प्रेमभावनेचा उत्कट आवि��्कारह्याप्रेमकाव्यांतूनआढळतो. ह्याप्रेमकवींपैकीकाहीविविध सरदारांच्या सेवेत होते, तर काही सरदारवर्गातील होते. त्यांच्या कवितांतून मांडला जाणारा प्रेमसंबंध सरदार आणि विवाहित स्त्री अशा प्रकारचा आहे, हे लक्षणीय. वॉल्टर फोन डर फोगेलवायड (सु. ११७०—सु. १२२८) हा सर्वश्रेष्ठ प्रेमकवी. जर्मन भावकवितेवर त्याचा दीर्घकाल प्रभाव होता. उत्कट प्रेमकविता तर त्याने लिहिल्याच परंतु देशभक्तिपर सुंदर गीतेही लिहिली. सूक्ष्म सौदर्यदृष्टी आणि निसर्गप्रेम ही त्याच्या कवितेची अन्य वैशिष्ट्ये.\nमहाकाव्य : जर्मन महाकाव्यांची परंपरा ठिकठिकाणच्या दरबारांतून वीरगीते गाणाऱ्या चारणांनी (स्पीललॉयट) निर्माण केली, असे दिसते. विविध वीरगीतांतील कथादुवे एकत्र जुळवून त्यांतून महाकाव्ये उभी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. क्योनिग रोथर (सु. ११६०, इं. शी. किंग रोथर) हे अशा महाकाव्याचेएकउदाहरणहोय. वाग्‌निश्चितवधूचेअपहरणहाह्या महाकाव्याचा विषय. कॉन्स्टँटिनोपलच्या राजाची मुलगी राजा रोथर पळवून आणतो. ह्या महाकाव्याच्या नायकाने पौर्वात्य वधू प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा, हे लक्षणीय आहे. यूरोपीय धर्मयुद्धांचा प्रभाव असावा. असा प्रभाव अन्य काही काव्यांवरही पडलेला आढळतो. हेर्त्सोग एर्न्स्ट (सु. ११८०) मध्ये ड्यूक एर्न्स्ट हा धर्मयुद्धासाठीपूर्वेकडेजातो. असेदाखविलेआहे. युरोपिय धर्मयुद्धांनी धर्मवीर सरदाराची एक सर्व-यूरोपीय प्रतिमा निर्माण केली होती. प्रेमाचे, साहसाचे विविध रंग तीत मिसळले गेले आणि ती प्रतिबिंबित करणारे वैशिष्ट्यपूर्ण साहित्यही निर्माण होऊ लागले. फ्रान्समधील प्रॉव्हान्स हे त्याचे मूलकेंद्र ठरले आणि तेथून विविध यूरोपीय साहित्यांत हा नवा प्रवाह येऊन मिसळला. ह्या संदर्भात फ्रेंच महाकाव्यांच्या आधारे रचिलेली दस अलेक्झांडर लीड व दस रोलांडस्लीड ही दोन जर्मन महाकाव्ये उल्लेखनीय ठरतात. पहिले लाम्‌प्रेख्टनामक धर्मगुरूने लिहिलेले असून त्यात अलेक्झांडरच्या पूर्वेकडील स्वाऱ्यांचे वर्णन आहे. रोलंड हा शार्लमेनचा पुतण्या. बास्क लोकांच्या फौजांशी लढत असताना त्याला मृत्यू आला. उपर्युक्त दुसऱ्या महाकाव्याचा तो नामक. कोनराट नावाच्या एका धर्मगुरूने ते लिहिलेले आहे.\nनीबलुङगन्‌लीड हे जर्मनांचे राष्ट्रीय महाकाव्य ह्याच क���लखंडात लिहिले गेले. ह्या महाकाव्याचा आपणास उपलब्ध असलेला सर्वांत जुना पाठ सु. १२०० चा आहे. जर्मन चारणांच्या कलेचा प्रकर्ष त्यात आढळतो. ह्या महाकाव्यास फार मोठी लोकप्रियता लाभली. बर्गंडियन राजा ग्यूंटर ह्याची बहीण क्रीमहिल्ड ही ह्या महाकाव्यातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा होय. ग्यूंटरच्या सांगण्यावरून त्याचा नोकर हागेन क्रीमहिल्डच्या पतीचा–सीगफ्रीडचा–वध करतो. पतिनिधनांतर हूणांचा राजा एत्सेल (ॲटिला) ह्याच्याशी क्रीमहिल्ड विवाह करते व यथावकाश सीगफ्रीडच्या वधाचा सूड घेते. ह्या महाकाव्याचा कर्ता अज्ञात आहे तथापि त्यातून त्याने निर्मिलेले सूडनाट्य विलक्षण प्रत्ययकारी आहे.\nजर्मनांच्या राष्ट्रीय महाकाव्यांत ⇨ गुड्रूनलीड किंवा कुड्रूनलीड ह्या तेराव्या शतकात रचिल्या गेलेल्या महाकाव्याचा उल्लेखही आवश्यक आहे. अनेक आपत्तींना धैर्याने तोंड देऊन स्वतःच्या प्रियकराशी एकनिष्ठ राहणाऱ्या गुड्रून नावाच्या स्त्रीभोवती हे काव्य मुख्यतः गुंफले गेले आहे. ह्या महाकाव्याचा कर्ताही अज्ञात आहे. गुड्रूनलीडला नीबलुङगन्‌लीड एवढी लोकप्रियता लाभल्याचे दिसत नाही. ऑस्ट्रोगॉथांचा राजा डीट्रिख अथवा थीओडोरिक द ग्रेट ह्याच्या जीवनाभोवती गुंफलेले काही रोमान्सही चारणांनी लिहिले. डीट्रिख हा जर्मनांच्या दृष्टीने राष्ट्रीय वीरांचे प्रतीक होय.\nराष्ट्रीय महाकाव्यांबरोबरच फ्रेंच साहित्याच्या प्रभावातून दरबारी महाकाव्ये लिहिली गेली काहींची जर्मन रूपांतरे झाली. आइलहार्ट फोन ओबेर्ग (बारावे-तेरावे शतक) ह्याचे ट्रिस्टान उंड इसोल्ट हे काव्य अशा रूपांतरांपैकी पहिले होय. तथापि हाइन्रिख फोन फेल्डेके (बारावे शतक) हा खऱ्याखुऱ्या अर्थाने दरबारी महाकाव्याचा जनक मानला जातो. व्हर्जिलच्या ईनिड ह्या महाकाव्यातील इनीअस आणि डायडो ह्यांची प्रेमकथा मध्ययुगीन शिलेदारी मूल्यांच्या चौकटीत बसविण्याचा प्रयत्न त्याने एनायट (सु. ११८६) हे महाकाव्य रचून केला. तथापि हे करीत असताना ईनिडवर आधारलेला एक फ्रेंच रोमान्स त्याच्यासमोर होता. ह्या रोमान्सची वैशिष्ट्ये एनायटमध्ये उतरलेली असली, तरी फेल्डेकेने आपली स्वतंत्र वृत्तीही अनेक ठिकाणी दाखविलेली आहे. तथापि दरबारी महाकाव्यांची परंपरा समृद्ध करण्याचे श्रेय मुख्यतः ⇨ हार्टमान फोन औए (सु. ११७०-१२२०), ⇨ व्होल्फ्राम फोन एशेनबाख (११७०–१२२०) व ⇨ गोट्‌फ्रीट फोन श्ट्रासबुर्ग (तेरावे शतक) ह्यांच्याकडे जाते. जातिवंत सरदाराला आवश्यक अशा संयम, निष्ठा, श्रद्धा, नम्रता, निर्भयपणा आणि ईश्वरभक्ती ह्या गुणांचा गौरव त्यांनी आपल्या महाकाव्यांतून केला. एरेक, इवाइन व डर आर्म हाइन्रिख ही हार्टमानची उल्लेखनीय महाकाव्ये. डर आर्म हाइन्रिखमध्ये ईश्वर व माणूस ह्यांच्यातील नातेसंबंध त्याने परिणामकारकपणे दाखविला आहे. सुबोध शैली आणि प्रभावी निवेदन ही त्याच्या महाकाव्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये. व्होल्फ्रामचे पार्झिवाल हे दरबारी महाकाव्यांत सर्वश्रेष्ठ गणले जाते. एक सामान्य तरुण स्वप्रयत्नांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा घडवून आणतो, हे दाखविणारी ही कथा प्रतीकात्मक पातळीवर ईश्वराचा शोध घेण्यासाठी धडपडणाऱ्या मानवाची कथा ठरते. ट्रिस्टान आणि इसोल्ट ह्या प्रेमी युगुलाची कहाणी गोट्फ्रीटने आपल्या ⇨ ट्रिस्टान उंड इसोल्टमध्ये मांडली आहे. ह्या विषयावर लिहिल्या गेलेल्या मध्ययुगीन महाकाव्यांत गोट्फ्रीटचे हे महाकाव्य सर्वश्रेष्ठ गणले जाते. गोट्फ्रीटचा दृष्टीकोण ऐहिकतेकडे विशेष झुकलेला दिसतो.\nह्या तीन महाकवींच्या नंतर दरबारी महाकाव्य ऱ्हासाला लागल्याचे दिसते. ह्या तिघांचे अनुकरण करण्याचे प्रयत्न मात्र झाले. हाइन्रिख फोन डेम ट्यूर्लीन आणि कोनराट फ्लेक (तेरावे शतक) ह्यांनी अनुक्रमे हार्टमान आणि गोट्फ्रीट ह्यांच्या अनुकरणाने महाकाव्ये लिहिली परंतु ती यशस्वी ठरली नाहीत. रूडोल्फ फोन एम्स (तेरावे शतक) ह्या बोधवादी प्रवृत्तीच्या कवीने एका बौद्ध कथेवर बारलाम उंड जोसाफट (इं. शी. बारलम अँड जोसाफट) हे महाकाव्य लिहिले.\nकोनराट फोन व्युर्झबुर्ग (तेरावे शतक) ह्याचे डेर ट्रोयानीश क्रीग हे मध्ययुगीन जर्मन साहित्यातील सर्वांत दीर्घ महाकाव्य असले, तरी रचनेच्या दृष्टीने ढिसाळ आहे. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात दरबारी महाकाव्यांचा काळ संपुष्टात आला. व्हेर्नर डर गेर्ट्‌नरचे मायर हेल्मब्रेश्ट (सु. १२५०) हे त्या दृष्टीने विशेष लक्षणीय. सरंजामी समाजव्यवस्थेच्या अवनतीचे वास्तववादी चित्रण त्यात केले आहे.\nअन्यसाहित्य : मध्ययुगीन जर्मन साहित्यात गद्यनिर्मिती फारशी झाल्याचे दिसत नाही. तत्कालीन गद्याच्या स्वरूपाचा शोध घेण्यासाठी ख्रिस्त��� संन्याशांची प्रवचने, काही विधिविषयक ग्रंथ ह्यांकडे वळावे लागते. तथापि ह्या अल्पशा गद्यातही सुंदर परिपक्व शैलीचे नमुने आढळतात. बेर्टोल्ट फोन रेगन्सबुर्ख ह्या ख्रिस्ती संन्याशाची प्रवचने त्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. ती साधी, सुबोध पण नाट्यात्म असून त्यांतून वेधक प्रतिमांचा परिणामकारक उपयोग केलेला आहे. त्यानंतर ⇨ माइस्टर एक्‌हार्ट (१२६० –१३२७ ) आणि त्याच्या प्रभावाखालील टाऊलर आणि झूझो ह्या गूढवाद्यांच्या लेखनाने जर्मन गद्यात आणखी मोलाची भर घातली.\nतेराव्या शतकापासून जर्मन भाषेत धार्मिक स्वरूपाची नाटके लिहिली जाऊ लागली. अशा नाट्यलेखनाचे नमुने त्रुटित स्वरूपात आढळतात. ह्या धार्मिक नाटकांखेरीज फार्सवजा लौकिक नाटकेही केली जात. त्यांना ‘फास्टनाख्टस्पील’ असे म्हणतात. पंधराव्या शतकाच्या मध्यास हान्स रोझेन्‌प्लूट आणि हान्स फोल्झ ह्या दोघांनी अशा प्रकारची नाटके रचिली.\n१४५०–१६०० : १४५० नंतरच्या जर्मन साहित्यात मुख्यतः मानवतावादाचा प्रभाव दिसून येतो. १४५३ मध्ये तुर्कांनी काँन्स्टँटिनोपल जिंकून घेतल्यानंतर प्रबोधनाचे वारे यूरोपात वाहू लागले. ह्या प्रबोधनाकडून जर्मन मानवतावादाने स्फूर्ती घेतली. यूरोपीय प्रबोधनाचा प्रवाह जर्मनीत मुख्यतः इटलीतून आला. पीत्रार्क, बोकाचीओ इ. श्रेष्ठ इटालियन साहित्यिकांच्या साहित्याचे तसेच ग्रीक-लॅटिन अभिजात साहित्यकृतींचे जर्मनमध्ये अनुवाद केले गेले. ते करणाऱ्या अनुवादकांमध्ये आल्ब्रेख्त फोन आइप (१४२०–७५), हाइन्रिख स्टाइनहॉवेल (१४१२–७८), नीक्लास फोन व्हील (सु. १४१०– सु. १४९८) इत्यादींचा समावेश होतो. त्यांच्या अनुवादांनी जर्मन गद्याच्या विकासाला महत्त्वाचा हातभार लावला. तथापि पंधराव्या शतकाच्या अखेरच्या पादात आणि त्यानंतर सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत केवळ लॅटिन ग्रंथनिर्मितीवर भर राहिला. लॅटिन ग्रंथांचा प्रभाव सर्वसामान्यांपर्यंत फारसा पोचू शकला नाही. नाटकाच्या क्षेत्रात मात्र मानवतावाद्यांनी एक महत्त्वाची कामगिरी केली. विद्यापीठीय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून रोमन नाटकांचे प्रयोग करण्याची पद्धत त्यांनी पाडली. त्या नाट्यकृतींचा घाट, त्यांची अंकवार विभागणी, मर्यादित पात्रे इ. वैशिष्ट्यांच्या प्रभावातून जर्मन नाटकाच्या विकासाला चालना मिळाली.\nबाराव्या-तेरा��्या शतकांत बहरलेले शिलेदारी साहित्य सरदारवर्गाचे होते. ज्या यूरोपीय धर्मयुद्धांनी सरदाराची एक अद्‌भुतरम्य प्रतिमा निर्माण केली होती, ती प्रमुख धर्मयुद्धेच तेराव्या शतकाच्या अखेरीस संपुष्टात आल्यामुळे त्या शिलेदारी साहित्याचा मूलाधारच नाहीसा झाला. बंदुकीच्या दारूचा शोध लागला आणि युद्धांमध्ये व्यक्तिगत पराक्रमापेक्षा सामूहिक कृतीला विशेष महत्त्व आले. जुनी उमरावशाही यथावकाश नाहीशी होऊन मध्यम वर्गाचा उदय झाला व त्या वर्गाच्या जाणिवा साहित्यातून अवतरू लागल्या. शिलेदारी साहित्याच्या पार्श्वभूमीवर हे मध्यम वर्गीय साहित्य कलात्मकतेच्या संदर्भात फार उणे वाटते. बोधवादी आणि व्यावहारिक प्रवृत्ती मात्र त्यात प्राधान्याने आढळतात. शिलेदारी साहित्याची परंपरा टिकविण्याचे काही प्रयत्न झाले परंतु बदललेल्या सामाजिक परिस्थितीत ते तग धरू शकले नाहीत. ह्या संदर्भात ‘अखेरचा सरदार’ म्हणून ओळखला जाणारा जर्मनीचा राजा व पवित्र रोमन साम्राज्याचा सम्राट पहिला माक्सिमीलिआन (१४५९–१५१९) ह्याचा उल्लेख आवश्यक आहे. मध्ययुगीन शिलेदारी साहित्याचा हा अखेरचा आश्रयदाता. टॉयरडांक (१५१७) हे दरबारी महाकाव्य त्याच्या नावावर मोडते. दरबारी महाकाव्याच्या अवनतावस्थेची सर्व लक्षणे त्यात दिसून येतात.\nदरबारी प्रेमकवितेचा जोरही हळूहळू ओसरला. तेराव्या शतकाच्या आरंभापासून तिच्या ऱ्हासाची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर माइस्टरसिंगर संप्रदायाचा उदय झाला. ⇨ माइस्टरसिंगर (मास्टरसिंगर) हे संगीत जाणणारे कवी मुख्यतः कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या वर्गांतून आलेले होते. जर्मनीतील शहरी मध्यम वर्गीयांना वाटू लागलेल्या काव्यविषयक आस्थेचे हा संप्रदाय म्हणजे एक प्रतीक होते. पूर्वकालीन बारा श्रेष्ठ कवींचा (मास्टर्स) वारसा ते सांगत. उत्स्फूर्त काव्यस्रोतापेक्षा कवितेच्या काटेकोर तंत्रनियमांवर त्यांचा विशेष भर होता. ते शिकविण्यासाठी त्यांनी स्वतंत्र गीतशाळा स्थापन केलेल्या होत्या. हान्स रोझेन्‌प्लूट आणि हान्स फोल्झ हे उल्लेखनीय मास्टरसिंगर. ⇨ हान्स झाक्स हा सर्वश्रेष्ठ मास्टरसिंगर. त्याने माइस्टरसिंगर संप्रदायातील गीते तर लिहिलीच परंतु सु. २०८ नाटकेही लिहिली. आकृतिबंधाच्या दृष्टीने ती काहीशी विस्कळितच असली, तरी खरीखुरी, जिवंत पात्���े निर्माण करण्याचे व उत्तम संवाद लिहिण्याचे सामर्थ्य त्याच्या नाटकांत होते.\nस्वेबीया येथे काही रूपक कथाकाव्ये लिहिली जात होती. शिलेदारी साहित्यनिर्मितीची उणीव मात्र या काव्यांनी भरून निघाली नाही. अशा काव्यांत हेर्मान फोन झाक्सेनहाइम ह्याने लिहिलेली स्पीगेल्स आबेनटॉयर (इं. शी. द मिरर्स अडव्हेंचर) आणि म्योरिन ह्यांचा समावेश होतो. बॅलड आणि लोकगीते ह्यांचीही रचना झाली. तथापि मध्यम वर्गीयांना विनोदी, साहसप्रधान कथा विशेष आवडत. एकाच नायकावर आधारित अशा अनेक कथांची एक मालाच तयार होई. टिल ऑयलेनश्पीगेल हा असाच एक नायक. हा एक हुषार, हजरजबाबी तरुण. एका शेतकऱ्याचा तो मुलगा. शहरातील अनेक भोळसटांना तो ठकवतो. ऑयलेनश्पीगेलच्या कथांचा स्ट्रॅस्‌बर्ग येथे १५१५ मध्ये प्रसिद्ध झालेला एक संग्रह उपलब्ध आहे. ह्या कथांना सर्व-यूरोपीय कीर्ती प्राप्त झाली. पशुकथांनाही बरीच लोकप्रियता लाभली. इसापच्या नीतिकथा जर्मन भाषेत आणण्यात आल्या. धार्मिक वादांमध्येही त्यांचा उपयोग केला जाई. रायनेकफुक्स (१४९८, इं. शी. रेनार्ड द फॉक्स) ह्या लो जर्मनमध्ये लिहिलेल्या एका रोमान्समध्ये एका कोल्ह्याच्या कथेआडून मानवी स्वभावावरच उपरोधप्रचुर भाष्य केले आहे. झेबास्टिआन ब्रांट (१४५७–१५२१) ह्याने नारेनशिफ (१४९४, इं. शी. शिप ऑफ फूल्स) हे उपरोधपर काव्य लिहिले. त्याचा उपरोध अधिक उघड आणि स्पष्ट असा होता. त्याने विविध प्रकारच्या मूर्खांची वर्गवारी करून तत्कालीन जीवनातील विसंगतींवर आणि अपप्रवृत्तींवर टीका केली. तत्कालीन धार्मिक जीवनातील दोषही त्याला दिसत होते पण धर्मविषयक नवा दृष्टिकोण देण्याची क्षमता त्याच्या अंगी नव्हती. रोमन साम्राज्याचे ख्रिस्ती वैभव टिकवून धरण्याच्या जर्मन सम्राटाच्या प्रयत्नांना त्याचा पाठिंबा होता. तथापि ह्या कृतीला सर्व-यूरोपीय कीर्ती मिळाली तिचे अनुवाद-अनुकरणही झाले.\nसोळाव्या शतकात मार्टिन ल्यूथरने आरंभिलेल्या धर्मसुधारणेच्या चळवळीने जर्मनीतील सामाजिक-राजकीय जीवन ढवळून निघाले. चर्चमधील अपप्रवृत्ती नाहीशा व्हाव्यात, असे मानवतावाद्यांनाही वाटत होते. तथापि सैद्धांतिक बदलांना त्यांचा विरोध होता त्यामुळे काही अपवाद वगळता ह्या चळवळीपासून ते सामान्यतः अलिप्तच राहिले. अशा अपवादांत उल्‍रिख फोन हुटेन (१४८८–१५२३) ह्याचा समाव��श होतो. अनेक पुस्तपत्रे लिहून त्याने ल्यूथरला आपला पाठिंबा व्यक्त केला. हुल्ड्राइख त्स्व्हिंग्‌ली ह्या स्विस धर्मसुधारकाने धर्मसुधारणेची आपली चळवळ स्वतंत्रपणे चालू ठेवली होती. काही सैद्धांतिक मुद्यांवर ल्यूथरचे आणि त्याचे मतभेद होते. धर्मसुधारणेच्या चळवळीमागे प्रखर उपरोधपर लेखन करणाऱ्या व्यक्ती फारशा आढळत नाहीत. नीक्लास मानूएल (१४८४-१५३०) ह्या स्विस लेखकाने धर्मसुधारणेच्या बाजूने काही उपरोधप्रचुर नाटके लिहिली तथापि कॅथलिक पंथीय टोमास मुर्नर (१४७५–१५३७) ह्याचा उपरोध फारच तीव्र होता. फोम ग्रोसेन ल्यूथरिशेन नारेन (इं. शी. अबाउट द ग्रेट ल्यूथरन फूल) हे पुस्तक लिहून कॅथलिक पंथाचे त्याने जोरदार समर्थन केले. धर्मसुधारक व त्यांचे विरोधक ह्यांच्या झगड्यातून वादप्रवण असे काही लेखन झाले तरीही धर्मसुधारणेच्या चळवळीचा जर्मन साहित्यावर प्रत्यक्षपणे काही परिणाम झाला, असे दिसत नाही. ह्याला अपवाद सामान्यतः ल्यूथरच्या लेखनाचाच. जर्मन भाषेत बायबलचा सुंदर अनुवाद करून जोमदार जर्मन शैलीचा त्याने एक आदर्शच निर्माण केला. त्याने प्रॉटेस्टंट पंथीयांसाठी सामूहिक स्तोत्रगायनाची पद्धत घालून दिली आणि त्यासाठी स्वतः काही उत्कृष्ट स्तोत्रे रचिली. त्याच्या स्तोत्रांनी धर्मस्तोत्ररचनेची एक परंपराच निर्माण केली. बायबलमधील अनेक विषयांवर नाट्यरचना करण्याची प्रेरणा दिल्यामुळे अनेक नाटककारांनी लक्षणीय स्वरूपाचे नाट्यलेखन करून ल्यूथरची शिकवण सर्वसामान्यांपर्यंत पोचवली. अशा नाटककारांत बुर्क्‌हार्ट व्हाल्डिस आणि पाउल रेबहून ह्यांचा समावेश होतो.\nधर्मसुधारणेच्या चळवळीची लाट ओसरल्यानंतर निर्भेळ रंजनासाठी निर्मिलेल्या साहित्यास महत्त्व आले. त्याचा वाचकवर्ग मुख्यतः शहरवासीयांचा होता. जुन्या रोमान्समधून घेतलेल्या कथा, संतचरित्रे, आख्यायिका ह्यांच्या आधारे मनोरंजक पुस्तके लिहिली जाऊ लागली. त्यांना ‘फोल्क्सब्युशर’ (इं. शी. चॅपबुक्स) म्हणत. सोळाव्या शतकानंतरही ती आवडीने वाचली जात होती. विनोदी गद्यकथाही लोकप्रिय होत्या. योहानेस पाउली ह्याचा शिम्फ उंड एर्न्स्ट (१५२२), आणि यर्ख विक्राम ह्याचा दस रोलवागेन ब्युशलाईन (१५५५, इं. शी. कोच ट्रॅव्हलर्स कंपॅनिअन) हे कथासंग्रह उल्लेखनीय आहेत. पाउलीचा दृष्टिकोण बोधवादी, तर विक्रामचा ��हवादी रंजनवादी. विक्रामने काही कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. फ्रेंच साहित्याच्या प्रभावातून त्याने आरंभी अद्‌भुतरम्य साहसांवर भर दिला परंतु डेअर गोल्डफाडेन (१५५७) ह्या कादंबरीपासून तो वास्तववादाकडे झुकला. क्नाबेन स्पीगेल (१५५४, इं. शी. मिरर ऑफ बॉइज) मध्ये त्याने सामान्य माणसालाही स्वप्रयत्नाने मोठ्या पदावर कसे जाता येते, हे दाखविले आहे. आधुनिक कादंबरीची आरंभचिन्हे विक्रामच्या ह्या कादंबऱ्यांत दिसून येतात.\nयोहान फिशार्ट हा सोळाव्या शतकाच्या अखेरच्या पादातील सर्वश्रेष्ठ लेखक. प्रॉटेस्टंट पंथाचा पुरस्कार करून कॅथलिकांना आणि जेझुइटांना त्याने आपल्या उपरोधिकांतून प्रखर विरोध केला. त्या दृष्टीने दस येसूइट्‌टेन ह्युटलाइन (१५८०, इं. शी. द जेझुइट्स कॅप) हे उपरोधपर काव्य लक्षणीय आहे. ह्याशिवाय दस ग्लयूकहाफ्ट शिफ फोन त्सुरिच (१५७६ इं. शी. द लकी शिप फ्रॉम झुरिक) हे महाकाव्य त्याने लिहिले राब्लॅ ह्या विख्यात फ्रेंच लेखकाच्या गारगान्टुआ ह्या विनोदी रोमान्सचा गेशीश्टसक्लिटरुंग हा विस्तृत अनुवाद केला. बोधवादी प्रवृत्ती फिशार्टच्या लेखनातही दिसून येतातच.\nगेओर्ग रोलेनहागेन हा आणखी एक उल्लेखनीय कवी. डेअर फ्रोशमॉयझेलर (१५९५, इं. शी. द फ्रॉग्ज वॉर अगेन्स्ट द माइस) ही त्याची महाकाव्य-विडंबिका प्रसिद्ध आहे. बेडूक-उंदीर युद्धाच्या रूपकातून रोलेनहागेनने प्रॉटेस्टंट आणि कॅथलिक ह्यांच्यातील वादावर उपरोधपूर्ण भाष्य केले असून उपरोधाचा रोख कॅथलिकांविरुद्ध विशेष आहे.\nसतरावेशतक : ह्या शतकाच्या पूर्वार्धात तीस वर्षांच्या युद्धाची छाया जर्मनीवर पडलेली होती. कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट सत्तांमधील हे युद्ध मुख्यतः जर्मनीच्या भूमीवर लढले गेले. त्यात मनुष्यहानी फार मोठ्या प्रमाणावर झाली जीविताची आणि मालमत्तेची शाश्वती राहिली नाही दारिद्र्य वाढले लोकांचे मनोधैर्य खचले. ल्यूथरप्रणीत धर्मसुधारणेच्या चळवळीला उत्तर देण्यासाठी सोळाव्या शतकात कॅथलिकांनीही मर्यादित धर्मसुधारणेची चळवळ सुरू केली होती. प्रतिधर्मसुधारणा (काउंटर रेफॉर्मेशन) ह्या नावाने ती ओळखली जाते. ल्यूथरपंथीय आणि हे प्रतिधर्मसुधारक ह्यांच्यामधील झगडाही ह्या शतकात चालू होता. सोळाव्या शतकात ल्यूथरच्या चळवळीमुळे निर्माण झालेल्या धार्मिक संघर्षाच्या प्रभावाने जर्मनीचे वातावरण भारलेले असल्यामुळे यूरोपीय प्रबोधनाच्या प्रवृत्तींना तेथे फारसा वाव मिळाला नव्हता परंतु ह्या शतकात त्या दिसू लागल्या. बरोक कलेचा उदय हे ह्या शतकाचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. चित्रकला, वास्तुकला, संगीत, साहित्य इ. विविध कलाक्षेत्रांवर तिचा प्रभाव पडला. वाङ्‌मयाच्या संदर्भात साहित्यकृतीच्या घाटाची काटेकोर जाणीव, भव्यता आणि अत्यलंकृतता हे तिचे विशेष होत. धर्मसुधारणेला विरोध करण्यासाठी बरोक साहित्याचा उपयोग करण्यात आला. भाषाशुद्धीचे प्रयत्न झाले. त्यासाठी संस्था उभारण्यात आल्या. त्यांपैकी फ्रुख्टब्रिंगेंड गेसेलशाफ्ट (इं. शी. द फ्रूटबेअरिंग सोसायटी) ही सर्वांत महत्त्वाची संस्था १६१७ मध्ये स्थापन झाली. जर्मन कवितेचा विकास हे ह्या संस्थेचे उद्दिष्ट असले, तरी काव्य आणि भाषा ह्यांचे निकटचे नाते लक्षात घेऊन भाषेच्या विचाराला तीत प्राथम्य देण्यात आले होते. भाषाशुद्धीकरणाच्या संदर्भात ⇨ ओपिट्स फोन बोबरफेल्ट (१५९७–१६३९) ह्या जर्मन कवी-समीक्षकाचे कार्य उल्लेखनीय आहे. प्रगल्भ अभिव्यक्तीची क्षमता विशुद्ध जर्मन भाषेच्या ठायी कशी आहे, हे सप्रमाण दाखविण्याचा त्याने प्रयत्न केला. ‘द फ्रूटबेअरिंग सोसायटी’चा तो सदस्य होता. बूख डेर डॉयशेन पोएटेराय (१६२४, इं. शी. बुक ऑन जर्मन पोएट्री) ह्या त्याच्या ग्रंथातून त्याने जर्मन कवितेच्या विकासास मार्गदर्शक असे विचार व्यक्त केले तिला तिचे नियम आणि भूमिका दिली. कवी म्हणून ओपिट्स श्रेष्ठ नव्हता परंतु काव्यविचाराच्या संदर्भांतील त्याचे कार्य मोलाचे आहे. जर्मन प्रबोधनाचा तो नेता होता, असे म्हटले तरी चालेल.\nह्या शतकातील जर्मन साहित्यात मुख्यतः भावकविता, नाटक व कादंबरी हे साहित्यप्रकार हाताळले गेले. मानवी जीवनाची दैवाधीनता व क्षणजीवित्व, इहलोकीच्या सुखांचे भ्रामक स्वरूप, मरणापलीकडील चिरंतनत्व असे विषय ह्या साहित्यातून पुन्हापुन्हा येत राहतात.\nकविता : ओपिट्स फोन बोबरफेल्ट याने पुरस्कारिलेल्या काव्यरचनातंत्राच्या अनुरोधाने सतराव्या शतकातील बरोक कविता मुख्यतः लिहिली गेली. ती व्यक्तिनिष्ठ असण्यापेक्षा प्रातिनिधिक आहे. कविता समाजासाठी लिहिली जात होती बोधवादाला तीत प्राधान्य होते. साहजिकच ह्या शतकात कलात्मक सुभाषितवजा कवितांची (एपिग्रॅम्स) लक्षणीय निर्मिती झाली. अशा सुभाषितकारांत फ्रीड्रिख फोन लोगाऊ (१६०४–५५) ह्याची रचना विशेष उल्लेखनीय आहे. जर्मनांकडून होणाऱ्या परकीयांच्या–विशेषतः फ्रेंचांच्या–पोषाखादी अनुकरणावर त्याने आपल्या उपरोधप्रचुर सुभाषितांतून टीका केली. योहानेस शेफलर (१६२४–७७, अँजेलस सिलीशिअस ह्या टोपण नावाने त्याने काव्यरचना केली) ह्याच्या कवितेवर याकोप ब्योम ह्या तत्त्वज्ञाच्या आरोरा ओडर मोर्गेन रोट इन अन्‌फांग (१६१२, इं. शी. अरोरा ऑर मॉर्निंग रेडनेस इन बिगिनिंग) ह्या ग्रंथातील विचारांचा प्रभाव होता. शेफलर हा पुढे कॅथलिक झाला, तरी त्याने रचिलेली अनेक सुंदर धार्मिक स्तोत्रे प्रॉटेस्टंटांच्या स्तोत्रपाठातही अठराव्या शतकात अंतर्भूत केली गेली. जेझुइट कवी फ्रीड्रिख फोन श्पे ह्याच्या ट्रुटझनाख्टिगाल (१६४९, इं. शी. इन स्पाइट ऑफ द नाइटिंगेल) ह्या संग्रहातील काव्यरचना लोकगीतांच्या परंपरेतील आहेत. याकोप बाल्ड (१६०४–६८) याच्या काव्यात जर्मन भावकवितेचे परिणत रूप आढळते. देशभक्तीने भारलेल्या सुंदर उद्देशिका त्याने लिहिल्या. पाउल फ्लेमिंग याने आपल्या काव्यातून स्टोइक विचारांचा प्रभावी आविष्कार घडवून आणला आहे. उत्कट धर्मश्रद्धा आणि जीवनाच्या क्षणभंगुरत्वाच्या जाणिवेतून आलेली विरक्ती ⇨आंड्रेआस ग्ऱ्युफिउस (१६१६–६४) याच्या काव्यातून लक्षणीयपणे प्रत्ययास येते. होफमान फोन होफमान्सवाल्डाऊ याच्या कवितेवर समकालीन इटालियन कवितेचा प्रभाव प्राधान्याने जाणवतो. विविध इंद्रियसंवेदनांची प्रभावी अभिव्यक्ती त्याने आपल्या कवितेतून घडवून आणली.\nनाटक : आरंभीची जर्मन नाटके इंग्रजी नाट्यकृतींच्या अनुकरणाने लिहिली गेली. डानिएल कास्पार फोन लोहेन्‌श्टाइन (१६३५–८३) हा प्रॉटेस्टंट नाटककार. कॅथलिक पंथाचा विजय हा अशिवाचा (इव्हिल) विजय होय, असा विचार आपल्या नाटकांतून रूपकात्मक पद्धतीने त्याने मांडला. त्याच्यावर सेनीका ह्या रोमन नाटककाराचा प्रभाव दिसून येतो. क्रौर्य, रक्तपात ह्यांच्या वर्णनात त्यास विशेष रस असल्याचे क्लेओपात्रा, सोफेनिस्ब, अग्रीप्पिना ह्यांसारख्या त्याच्या नाटकांतून दिसून येते. या शतकातील सर्वश्रेष्ठ नाटककारांमध्ये आंड्रेआस ग्ऱ्यूफिउस आणि याकोप बिडरमान (मृ. १६३९) यांचा उल्लेख आवश्यक आहे. शब्दांची कौशल्यपूर्ण आणि परिणामकारक मांडणी ही बरोक साह���त्यशैलीची वैशिष्ट्ये ग्ऱ्युफिउसच्या नाट्यकृतींत दिसून येतात. अनिश्चिततेची दुःखद जाणीव आणि स्टोइक जीवनदृष्टी हे त्याच्या नाटकांचे लक्षणीय विषय. तथापि ही नाटके मुख्यतः वाङ्‌मयीन स्वरूपाची आहेत. त्यांच्या सर्वसामान्यांवर आणि पुढील पिढ्यांवरही फारसा प्रभाव पडू शकला नाही.\nकादंबरी : जर्मन बरोक साहित्य मुख्यतः अन्य यूरोपीय साहित्यांच्या प्रभावातून उभे राहिले. जर्मन कादंबरीनेही परभाषांतील कादंबऱ्यांच्या जर्मन अनुवादांतून स्फूर्ती घेतली. स्वतः ओपिट्सने कादंबरीचा आदर्श निर्माण करण्यासाठी जॉन बार्क्ले या स्कॉटिश लेखकाच्या आर्गेनिस ह्या लॅटिन कादंबरीचा अनुवाद केला. इजीडिअस आल्बेर्तेनुस याने जर्मन भाषेला ‘पिकरेस्क’ कादंबरीचा परिचय करून दिला. या शतकात दोन श्रेष्ठ कादंबरीकार निर्माण झाले. योहान बीअर आणि हान्स याकोप क्रिस्टोफेल फोन ग्रिमेल्सहाउझेन हे ते होत. बीअरच्या कादंबऱ्यांतून आढळणारी वास्तववादी दृष्टी लक्षणीय आहे. ग्रिमेल्सहाउझेन याने लिहिलेली … सिंप्लीसिसिमुस (१६६८–६९) ही जर्मन साहित्यातील एक श्रेष्ठ कादंबरी होय. तीस वर्षांच्या युद्धाच्या काळातील जर्मनीचे वास्तववादी, परिणामकारक चित्र त्याने या कादंबरीत रंगविलेले आहे. फिलिप फोन त्सेझेन (१६१९–८९) आणि डानिएल कास्पार फोन लोहेन्श्टाइन हेही ह्या शतकातील उल्लेखनीय कादंबरीकार. त्सेझेनसमोर फ्रेंच रोमान्सलेखनाचा आदर्श होता. आड्रिआटिश रोझमुंड (१६४५, इं. शी. रोझमुंड फ्रॉम व्हेनिस ऑन द ॲड्रिॲटिक सी) ही प्रेम आणि मृत्यू ह्या विषयावर त्यानेलिहिलेली कादंबरी. ह्या कादंबरीत काही आत्मचरित्रात्मक संदर्भही आहेत. आर्मिनिउस (१६८९) ही त्याची कादंबरी अपूर्णच आहे. गुंतागुंतीचे कथानक असलेल्या ह्या कादंबरीत जर्मानिक जमातींचा इतिहास, शौर्य, सद्‌गुण ह्यांचे चित्रण आहे.\nअठरावेशतक : धर्मविचार ही सतराव्या शतकातील घडामोडीमागील महत्त्वाची प्रेरणा होती, तर अठराव्या शतकात बुद्धिवाद प्रभावी ठरला. लायप्‌निट्ससारख्या बुद्धिवादी तत्त्वज्ञांनी आपले विचार रुजवले. ईश्वर आणि मानव ह्यांच्या नातेसंबंधाचा विचार ख्रिस्ती धर्मश्रद्धेच्या काटेकोर चौकटीत करण्याची प्रवृत्ती मंदावली. विश्व सुसूत्र, सुसंवादी आणि आकलनीय आहे तथापि माणसाने आपली प्रज्ञा अधिकाधिक समर्थ आणि कार्यक्ष��� करीत राहिले पाहिले, अशी भूमिका दृढावली. पारलौकिकापेक्षा इहलोकाचा विचार निकटचा ठरला. कोणत्याही जगापेक्षा आपण राहतो ते जग-ही पृथ्वी-अधिक श्रेष्ठ आहे, असा विचार लायप्‌निट्सने मांडला. तीस वर्षांच्या युद्धाने ढासळलेले जर्मनीतील बौद्धिक जीवन पुन्हा स्थिरस्थावर होऊ लागले. नव्या वातावरणात व्यावहारिक दृष्टी व उद्दिष्टे ह्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. बोधवादी प्रवृत्ती वाढल्या जोपासल्या गेल्या.\nअठराव्या शतकातील पहिल्या सु. चाळीस वर्षांतील जर्मन साहित्य मुख्यतः अनुकरणात्मक आहे. सतराव्या शतकातील फ्रेंच साहित्य हा त्याचा आदर्श. सतराव्या शतकाच्या अखेरीसच बरोक साहित्यशैलीचा प्रभाव ओसरू लागला. फ्रीड्रिख रूडोल्फ फोन कानिटझ (१६५४–९९), बेंजामिन नॉयकिर्श (१६६५–१७२९) ह्यांसारख्या कवींच्या संयत व सुबोध अभिव्यक्तीतून ह्याचा प्रत्यय येतो. त्यांचे कवित्व मात्र सामान्यच होते. योहान क्रिस्टिआन ग्यूंटर (१६९५–१७२३) हा ह्या काळातील एक विशेष उल्लेखनीय कवी. अकाली मृत्यूमुळे त्याचे काव्यकर्तृत्व परिणतावस्थेत पोचण्यापूर्वीच संपुष्टात आले. तथापि त्याच्या मरणोत्तर प्रसिद्ध झालेल्या गेडिश्ट (१७२४) ह्या त्याच्या काव्यसंग्रहातून त्याच्या श्रेष्ठ प्रतिभेची बीजे जाणवतात.\nसुसूत्र आणि सुसंवादी विश्वाच्या संकल्पनेशी सुसंगत असा साहित्यविचार पुढे आला. साहित्यकृतीचा सुनिश्चित घाट व तिला नियंत्रित करणारे सुसूत्र नियम अभिजाततावाद देऊ शकत होता. सतराव्या शतकातील अभिजाततावादी फ्रेंच साहित्याच्या प्रभावातून ⇨ योहान ख्रिस्टॉफ गोट्शेट (१७००–६६) ह्याने जर्मन साहित्यासाठी अभिजाततावादी मानदंडांचा प्रखर पुरस्कार केला. फरसुख आयनर क्रिटिशेन डिस्टकुन्स्ट (१७३०, इं. शी. अटेंप्ट ॲट अ क्रिटिकल आर्ट ऑफ पोएट्री) हा त्याचा ग्रंथ त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. गोट्शेटच्या प्रभावामुळे जर्मन नाटकांत काही इष्ट परिवर्तने घडून आली त्या नाटकांना वाङ्‌मयीन अंग लाभले. तथापि फ्रेंच आदर्शांच्या आग्रहामुळे जर्मन नाटकांतील विकासोन्मुख अशा अनेक बाबींची उपेक्षा झाली. गोट्शेटने फ्रेंच साहित्याच्या केवळ बाह्य रूपाकडे व नियमांकडे पाहिले. त्याचे अंतःसामर्थ्य त्याने जाणले नाही. ही त्याच्या अभिजाततावादाची मर्यादा होती. छद्म अभिजाततावाद (स्यूडोक्लासिसिझम) म्हणून तो ओळखला जातो.\nगोट्शेटच्या वाङ्‌मयीन भूमिकेस योहान बोड्मर व योहान ब्रायटिंगर ह्या दोन स्विस समीक्षकांकडून लवकरच विरोध सुरू झाला (१७४०). साहित्यकृतीत प्रतिभेच्या उत्स्फूर्त आविष्काराला वाव असला पाहिजे सर्जनशील कल्पनाशक्तीवर बुद्धीने सत्ता गाजवणे अनिष्ट आहे, अशी ह्या समीक्षकांची भूमिका होती. स्वतःला गोटशेट्चे अनुयायी म्हणवणाऱ्या अनेक साहित्यिकांनी बोड्मर आणि ब्रायटिंगर ह्यांना बऱ्याच प्रमाणात आपला पाठिंबा दिला. गोट्लीप व्हिल्हेल्म राबेनर हा उपरोधकार, क्रिस्टिआन फ्यूर्‌ख्टेगोट गेलर्ट हा कवी आणि बोधकथाकार (फॅब्यूलिस्ट), योहान श्लेगेल हा नाटककार ह्यांचा त्यांत समावेश होतो. हाल येथे १६९४ मध्ये स्थापन झालेल्या विद्यापीठातील बाउमगार्टेनसारख्या गुरूंनी आणि अनेक छात्रांनी बोड्मर व ब्रायटिंगर ह्यांच्या विचारांचे स्वागत केले.\nहाल येथे इमान्युएल प्यूरा आणि साम्युएल गोट्होल्ड लांग हे दोन कवी उदयाला आले. प्यूराच्या कवितेवर मिल्टनचा प्रभाव होता, तर लांगच्या कवितेवर बायबलच्या भाषेचे संस्कार होते. ह्या दोघांनी निर्यमक पद्यरचनाही केली. त्यांच्यानंतर प्रसिद्धी पावलेल्या ⇨ फ्रीड्रिख गोट्लीप क्लोपश्टोक (१७२४–१८०३) ह्यानेही निर्यमक छंदाचा पुरस्कार केला. डर मेसिआस (१७४८–७३, इं. शी. द मेसिआ) ह्या ख्रिस्तजीवनावर लिहिलेल्या त्याच्या महाकाव्याने क्लोपश्टोकला फार मोठी कीर्ती मिळवून दिली. ह्या महाकाव्याचा काही भाग क्लोपश्टोकने विद्यार्थिदशेतच लिहिला होता. त्याच्या उद्देशिकादी भावकविताही ख्याती पावल्या. यमकांच्या बंधनातून त्याने जर्मन भावकवितेची मुक्तता केली तीतून विशुद्ध आत्मनिष्ठेची जोपासना केली. त्याच्या महाकाव्यापेक्षाही त्याचे हे कर्तृत्व अनेक अभ्यासकांना अधिक मोलाचे वाटते. बायबलमधील विषयांवर त्याने काही नाटकेही लिहिली.\nजेम्स मॅक्फर्सन (१७३६–९६) ह्या स्कॉटिश कवीने १७६३ मध्ये ओसियनच्या गेलिक काव्यांचा इंग्रजी अनुवाद म्हणून काही काव्यखंड प्रसिद्ध केले. गेलिक साहित्यात ओसियन ही एक आख्यायिकीय व्यक्तिरेखा आहे. गेलिकमधील काही काव्ये त्याची, असे परंपरा मानते. ह्या अनुवादांत मॅक्फर्सनचे स्वतःचेच कवित्व जास्त होते आणि मूळ गेलिक कवितांचा फार थोडा भाग होता [→ मॅक्फर्सन, जेम्स]. तथापि ह्या कविता लोकप्रिय झाल्या. त्यांचा जर्मन अनुवाद १७६४ मध्ये प्रसिद्ध होताच जर्मन साहित्यविश्वावरही त्याची मोहिनी पडली आणि तथाकथित ‘ओशियॅनिक’ कवितांचे अनुकरण होऊ लागले. स्वतःला चारण (बार्ड) म्हणवून घेण्यात अनुकारकांना धन्यता वाटू लागली. अशा अनुकारकांत हाइन्रिख व्हिल्हेल्म फोन गेर्स्टेनबेर्ख हा विशेष उल्लेखनीय. त्याचे गेडिश्ट आयनेस श्काल्डेन (१७६६, इं. शी. पोएम ऑफ अ स्काल्ड) हे काव्य ह्या दृष्टीने वाचनीय आहे.\nयोहान व्हिल्हेल्म लूटव्हिख ग्लाइम, योहान पेटर ऊट्स, योहान निकोलाउस ग्योटझ, व्हिल्हेल्म रामलर, एवाल्ड फोन क्लाइस्ट ह्यांसारख्या कवींनी प्राचीन ग्रीक भावकवी ⇨आनाक्रेऑन ह्याच्या काव्यानुकरणाने कविता लिहिल्या. मद्य, प्रेम, राजकारण, उत्सवप्रसंग असे विषय आनाक्रेऑनने आपल्या काव्यांतून हाताळलेले आहेत. ह्या ‘आनाक्रेआँटिक’ कवींनी इंद्रियानुभवांचे मोल मान्य केले, तरी बुद्धीला डावलले नाहीच, हे लक्षात घेण्याजोगे आहे. दुसऱ्या फ्रीड्रिखच्या मोहीमांनी प्रभावित होऊन ग्लाइमने देशभक्तिपर कविताही लिहिल्या.\nलेसिंग : अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ⇨गोट्होल्ट एफ्राइम लेसिंग (१७२९–८१) हा श्रेष्ठ जर्मन समीक्षक उदयाला आला. ह्याने सर्व-यूरोपीय कीर्ती संपादन केली. लेसिंग हाही अभिजाततावादी होता तथापि त्याचे अभिजाततावादी आदर्श त्याने थेट ग्रीक साहित्यातून स्वीकारले होते गोट्शेट्प्रमाणे फ्रेंचमधून घेतलेले नव्हते. लेसिंगने नाट्यलेखनही केले. नाट्यलेखनाच्या संदर्भात इंग्रज नाटककारांचा त्याच्यावर विशेष प्रभाव होता. कोणत्याही नाटककाराने शेक्सपिअरचा आदर्श समोर ठेवला पाहिजे, असे त्याचे मत होते. ॲरिस्टॉटलचे नाट्यनियम शेक्सपिअरला ज्ञात नसतानाही त्यांचे पालन फ्रेंच नाटककारांपेक्षा त्याच्याकडूनच अधिक कसोशीने झालेले आहे, अशी लेसिंगची धारणा होती. मिस सारा सँप्‌सन (१७५५), मिना फोन बार्नहेल्म (१७६७), एमिलिआ गालोटी (१७७२) आणि नाथान डेर वायज (१७७९, इं. शी. नाथान द वाइज) ही लेसिंगची काही नाटके. मिस सारा सँप्‌सन ही सर्वसामान्यांच्या जीवनावर आधारलेली पहिली जर्मन कौटुंबिक शोकात्मिका. हांबुर्गिश ड्रामाटुर्गी (१७६७–६८ इं. शी. ड्रॅमॅटिक नोट्स फ्रॉम हँबर्ग) हा त्याचा नाट्यसमीक्षात्मक ग्रंथही प्रसिद्ध आहे. लाओकून … (१७६६, इं. शी. लाओकून ऑर द लिमि��ेशन्स ऑफ पोएट्री अँड पेंटिंग) हा त्याचा आणखी एक उल्लेखनीय समीक्षात्मक ग्रंथ. लाओकून … मध्ये काव्य आणि चित्रकला ह्यांच्या सीमारेषा स्पष्ट केल्या आहेत … ब्रीफ, डी नॉयेस्ट लिटराटूर बेट्रेफेंड (इं. शी. लेटर्स ऑन द मोस्ट रिसेंट लिटरेचर) ह्या साप्ताहिकातही त्याने मोझेस मेंडेल्स्झोन हा जर्मन ज्यू तत्त्वज्ञ आणि क्रिस्टोफ फ्रीड्रिख नीकोलाई हा जर्मन समीक्षक ह्यांच्याबरोबर दर्जेदार समीक्षात्मक लेख लिहिले. पुढील जर्मन समीक्षेला हे लेखन मार्गदर्शक ठरलेले आहे.\nफ्रेंच साहित्याच्या वर्चस्वातून आणि अनुकरणातून बाहेर पडून स्वत्व शोधण्याची प्रेरणा लेसिंगने जर्मन साहित्यिकांना दिली तसेच हे स्वत्व अधिक सामर्थ्यशील करण्याच्या दृष्टीने इंग्रजी साहित्यही प्रेरक ठरू शकेल, ह्याची जाणीव त्यांना करून दिली. लेसिंगमुळे जर्मन साहित्याने प्रगतीचा एक मोठा टप्पा गाठला. अठराव्या शतकाच्या प्रथमार्धातील आणि उत्तरार्धातील जर्मन साहित्याचा तौलनिक विचार केल्यास हे सहज ध्यानात येते.\nकादंबरी : कादंबरीच्या क्षेत्रात ⇨क्रिस्टोफ मार्टीन व्हीलांट (१७३३–१८१३) ह्याने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. व्हीलांटवर फ्रेंच साहित्यिकांचा प्रभाव होता. आगाथोन (१७६६–६७) व डी आबडेरिटेन (१७७४, इं. शी. द पीपल ऑफ ॲब्डिरा) ह्या त्याच्या प्रसिद्ध कादंबऱ्या. आगाथोन ही जर्मन भाषेतील पहिली यशस्वी मनोविश्लेषणात्मक कादंबरी म्हणता येईल. बुद्धी आणि इंद्रिये ह्यांतील संघर्ष हा ह्या कादंबरीचा विषय. ग्रीसमधील ॲब्डिरा शहरातील रहिवाशांवर विनोदपूर्ण टीका करण्याची भूमिका घेऊन व्हीलांटने समकालीन सामाजिक-राजकीय वास्तवातील दोष आणि विसंगती उघड केल्या आहेत. ओबेरोन (१७८०) हे एक महाकाव्यही त्याने लिहिले. सुंदर परीकथेचे वातावरण त्यात आहे. अरेबियन नाइट्स व शेक्सपिअरच्या अ मिडसमर्स नाइट्स ड्रीम ह्या नाटकांचा त्यावर प्रभाव पडलेला आहे.\nजर्मन कादंबरीच्या विकासात आगाथोनला एक निश्चित स्थान असले, तरी जर्मन कादंबरीवर इंग्रजी कादंबरीकारांचे झालेले संस्कारही लक्षणीय आहेत. स्वतः व्हीलांटवर आगाथोन लिहिताना सॅम्युएल रिचर्ड्‌सनच्या तंत्राचा प्रभाव होता, हे जाणवते. व्हीलांटने शेक्सपिअरच्या २२ नाटकांचे जर्मन अनुवाद केले, ही त्याची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी. व्हीलांटला काही अनुया���ी लाभले. त्यांत मोरिट्झ आउगुस्ट फोन थ्युमेल, योहान बाप्टिस्ट फोन आलक्सिंगर, योहान आलॉयस ब्लुमावर, कार्ल आर्नोल्ट कोर्टुम ह्यांचा समावेश होतो.\nक्रिस्टिआन फ्यूर्‌ख्टेगोट गेलर्ट (१७१५–६९) ह्याने लिहिलेली लेबेन डेअर श्वेडिशेन ग्रेयफिन फोन गे (१७४६, इं. शी. लाइफ ऑफ द स्वीडिश काउंटेस जी …) ही कादंबरीही प्रसिद्ध आहे. गेलर्टसमोरही सॅम्युएल रिचर्ड्‌सनचा आदर्श होता.\nउद्‌बोधनात्मकलेखन : योहान त्सिमरमान, मोझेस मेंडेल्स्‌झोन, योहान पेस्टालोत्सी आदींनी असे लेखन केले. त्सिमरमानच्या बेट्राख्टुंगेन युबर डी आइनसामकाइट (१७५६, इं. भा. सॉलिट्यूड : ऑन माइंड अँड द हार्ट, सर्वोत्कृष्ट आवृ. १८२५) ह्या ग्रंथातील विचार मौलिक आणि आधुनिक आहेत. मेंडेल्स्‌झोनने आत्म्याच्या अमरत्वावर लिहिलेला फाडोन (१७६७) हा प्लेटॉनिक संवाद त्याच्या उल्लेखनीय लेखनापैकी होय. पेस्टालोत्सीने शिक्षणविषयक विचार मांडले. वी गेर्ट्रूट ईर किंडर लेअर्ट (१८०१, इं. भा. हाउ गर्ट्रूड एज्युकेट्स हर चिल्ड्रन, १८९४) हा त्याचा महत्त्वाचा ग्रंथ. त्यात त्याने आपली शिक्षणपद्धती स्पष्ट केली आहे. डी आबेंडस्टुंड आयनेस आइनसीडलर्स (१७८०, इं. शी. ईव्हनिंग अवर्स ऑफ अ हर्मिट) ही बोधवादी कादंबरीही त्याने लिहिली.\nस्टुर्मउंडड्रांग : अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बुद्धिवादाला विरोध होऊ लागला. बुद्धीला तिच्या मर्यादा असल्यामुळे केवळ बुद्धी हीच संस्कृतीचे अधिष्ठान असणे अयोग्य ठरेल संस्कृतिसंवर्धनाच्या प्रक्रियेत मानवी भावनेचेही मोल ओळखणे आवश्यक आहे भावना आणि बुद्धी ह्यांच्या सुसंवादातूनच व्यक्तित्वाचा पूर्ण विकास साधता येईल, असे विचार व्यक्त होऊ लागले. बुद्धिवादविरोधी भूमिकेचा पहिला संघटित आविष्कार ‘स्टुर्म उंड ड्रांग’ (इं. अर्थ स्टॉर्म अँड स्ट्रेस) ह्या चळवळीने घडविला. ह्या चळवळीतील एक नाटककार फ्रीड्रिख माक्सिमीलिआन क्लिंगर ह्याच्या स्टुर्म उंड ड्रांग ह्या नाट्यकृतीचेच नाव ह्या चळवळीला देण्यात आले होते.\nह्या चळवळीतील साहित्यिकांनी आत्मनिष्ठा जोपासली व्यक्तिगत सदसद्‌विवेकबुद्धी हाच अंतिम कायदा मानला प्रतिभा व मौलिकता ह्यांचे महत्त्व प्रतिपादिले निसर्गाचा गौरव केला त्याच्या ठायी देवत्व पाहिले. मध्ययुगाबद्दल त्यांना आकर्षण होते, तर समकालीन संस्कृतीबद्दल असमाधान वाटत होते. फ्रेंच विचारवंत रूसो ह्याच्या विचारांचा प्रभाव ह्या चळवळीवर होता. मध्ययुगाबद्दल आकर्षण असलेला जेम्स मॅक्फर्सनसारखा कवी ह्या चळवळीला जवळचा वाटत होता. योहान गेओर्ग हामान ह्या बुद्धिवादविरोधी तत्त्वज्ञाचे विचारही ह्या चळवळीस फार प्रेरक ठरले. अस्तित्वविषयक मूलभूत सत्यांचे आकलन श्रद्धा आणि इंद्रियानुभव ह्यांच्या द्वारा करून घेतले पाहिजे अशी हामानची शिकवण होती. ⇨योहान गोट्फ्रीट हेर्डर (१७४४–१८०३) हा हामानचा शिष्य. स्टॉर्म अँड स्ट्रेस ह्या चळवळीला त्याने मोलाचे विचार दिले. हेर्डरने भावनेला विचाराचे माध्यम मानले. आदिमतेचे त्याला आकर्षण होते. फ्रेंच वाङ्‌मयीन आदर्शांचा तो विरोधक होता. शेक्सपिअरबद्दल त्याला आदर होता. शेक्सपिअर हा पेरिक्लीझच्या काळानंतर झालेला सर्वश्रेष्ठ नाटककार होय, असे त्याचे मत होते. लोकसाहित्याबद्दल त्याला जिव्हाळा वाटे. राष्ट्राची अंतःप्रतिभा त्यातून व्यक्त होते, अशी त्याची धारणा होती. विविध देशांची लोकगीते त्याने जमविली होती.\nफ्राग्मेंट युबर डी नॉयर डायच लिटराटूर १७६६–६७ (१७६७, इं. शी. फ्रॅगमेंट्स ऑन मॉडर्न जर्मन लिटरेचर १७६६–६७), क्रिटिश वेल्डर (१७६९, इं. शी. फॉरेस्ट्स ऑफ क्रिटिसिझम), उरस्प्रुंग डेर स्प्राख (१७७२, इं. शी. एसे ऑन द ऑरिजिन ऑफ लँग्वेज), शेक्सपिअर (१७७३), श्टिमेन डेअर फ्योय्‌लकर इन लीडर्न (१७७८, इं. शी. व्हॉइसीस ऑफ द पीपल इन साँग्ज), इडेएन त्सूर फिलोसोफी डेअर गेशिश्ट डेअर मेन्शहाइट (४ खंड, १७८४–९१, इं. भा. आयडियाज ऑन द फिलॉसॉफी ऑफ हिस्टरी ऑफ मनकाइंड, १८००) हे त्याचे उल्लेखनीय ग्रंथ होत. भाषा, साहित्यसमीक्षा, इतिहासाचे तत्त्वज्ञान इ. विविध क्षेत्रात हेर्डरने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला.\nअठराव्या शतकाच्या उत्तरार्धात उदय पावलेला विश्वविख्यात जर्मन साहित्यिक ⇨ गटे (१७४९–१८३२) ह्याच्यावरही हेर्डरचा प्रभाव पडला आणि आपल्या वाङ्‌मयीन कारकीर्दीच्या आरंभीच्या काळात गटे स्टॉर्म अँड स्ट्रेसकडे ओढला गेला. ग्योय्‌त्स फोन बेर्लिशिंगेन (१७७३, इं. शी. गट्स ऑफ बेर्लिशिंगेन) ही त्याने लिहिलेली शोकात्मिका आणि डी लायडेन डेस युंगेन वेर्थरस (१७७४, इं. शी. द सॉरोज ऑफ यंग वेर्थर) ही त्याची कादंबरी ह्या स्टॉर्म अँड स्ट्रेसच्या प्रभावातून निर्माण झालेल्या श्रेष्ठ साहित्यकृती होत. गटेच्या फाउस��ट ह्या जगद्‌विख्यात साहित्यकृतीचा आरंभीचा काही भाग तो ह्या चळवळीच्या प्रभावाखाली असतानाच लिहिला गेला.\nविख्यात जर्मन नाटककार ⇨ योहान क्रिस्टोफ फ्रीड्रिख फोन शिलर (१७५९–१८०५) हाही काही काळ ह्या चळवळीत होता. डी रॉयबर (१७८१, इं. शी. द रॉबर्स), डी फरश्वोयरुंग डेस फिएस्को इन गेनुआ (१७८२, इं. शी. द कॉन्स्पिरेसी ऑफ फिएस्को इन जीनोआ) आणि काबाल उंड लीब (१७८३, इं. शी. इंट्रिग अँड लव्ह) ह्या त्याच्या तीन गद्यनाटकांवर स्टॉर्म अँड स्ट्रेसचा प्रभाव आहे. नंतरच्या डॉन कार्लोस (१७८७) ह्या निर्यमक छंदात रचिलेल्या पद्यनाटकात मात्र तो कमी झालेला दिसतो.\nस्टॉर्म अँड स्ट्रेसमधील अन्य नाटककारांत याकोप मिखाइल राइनहोल्ट लेंट्स, फ्रीड्रिख माक्सिमीलिआन क्लिंगर, फ्रीड्रिख म्यूलर (मालर म्यूलर) ह्यांचा अंतर्भाव होतो. गटेच्या ग्योय्‌त्स फोन बेर्लिशिंगेन ह्या नाट्यकृतीचा प्रभाव त्यांच्या नाट्यलेखनावर जाणवतो.\nस्टॉर्म अँड स्ट्रेसमधील नाटककारांपुढे शेक्सपिअरने निर्मिलेल्या व्यक्तिरेखांचा आदर्श होता व नाट्यलेखनाच्या इतर अंगांना व्यक्तिरेखनाच्या मानाने त्यांनी दुय्यम स्थान दिले होते, असे सामान्यतः दिसून येते. जर्मनीच्या राष्ट्रीय रंगभूमीच्या उभारणीत ह्या चळवळीतील नाटककारांनी उचललेला वाटा मोठा आहे.\nओ. एच्. फोन गेमिंगेन, एफ्. एल्. श्रडर आणि ए. डब्ल्यू. इफ्लांट हे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील आणखी काही नाटककार. गेमिंगेन हा दीद्रोचा अनुकारक. श्रडर आणि इफ्लांट हे दोघे श्रेष्ठ नट. श्रडरने काही इंग्रजी नाटकांचे जर्मन अनुवाद केले, तर इफ्लांटने दैनंदिन जीवनावर आधारलेली बोधवादी नाटके लिहिली.\n‘द सॉरोज ऑफ यंग वेर्थर’ ह्या गटेच्या कादंबरीने स्टॉर्म अँड स्ट्रेसमधील काही कादंबरीकार प्रभावित झाले होते. योहान मार्टीन मिलर याची सीगवार्ट : आयन क्लोस्टरगेशिश्ट (१७७६) ही कादंबरी त्या दृष्टीने लक्षणीय आहे. काहींनी आत्मचरित्रपर कादंबऱ्या लिहिल्या. कार्ल फिलिप मोरिट्स ह्याच्या आंटोन रायझरचा (१७८५–९०) त्यांत अंतर्भाव होतो.\nआपल्या भावकवितांतून क्लोपश्टोकने निर्माण केलेला आत्मनिष्ठेचा आदर्श ही स्टॉर्म अँड स्ट्रेसच्या आगमनाची एक पूर्वखूण होती. क्लोपश्टोकचा प्रभाव असलेले परंतु स्टॉर्म अँड स्ट्रेसच्या मुख्य प्रवाहापासून अलिप्त असलेले काही साहित्यिक ह���ते. १७७२ मध्ये गटिंगेन येथे स्थापन झालेल्या ‘ग्योयटिंगर हायनबुंड’ ह्या कविमंडळातील कवी त्यांपैकीच होत. ग्योय्‌टिंगर मुझेनअलमनाक ह्या पत्रिकेत त्यांच्या कविता त्यांनी प्रसिद्ध केल्या. मैत्री, देशभक्ती व स्वातंत्र्य ही त्यांची तत्त्वत्रयी होती. योहान हाइन्रिख फोस, लूटव्हिख हल्टी, क्रिस्टिआन त्सू श्टोलबेर्ख आणि फ्रीड्रिख लेओपोल्ट श्टोलबेर्ख हे बंधू, माटीआस क्लाउडिउस, जे. एम्. मिलर, ब्यूर्गर हे ह्या मंडळातील काही कवी होत. धार्मिक, देशभक्तिपर इ. विविध प्रकारची भावकविता त्यांनी लिहिली. फोसचे लुईझ (१७८३) हे जानपद महाकाव्य प्रसिद्ध आहे. हल्टी हा स्वप्नाळू वृत्ती़चा कवी होता. हळुवार भावकाव्ये त्याने लिहिली. स्वातंत्र्य आणि देशभक्ती हे श्टोलबेर्ख बंधूंच्या कवितांचे प्रमुख विषय. उत्कट धर्मभावना क्लाउडिउसच्या कवितेत आढळते. मिलरच्या साध्या, सुंदर भावकविता लोकगीतांच्या जवळपास येतात. ह्या सर्व कवींपैकी ब्यूर्गर हा स्टॉर्म अँड स्ट्रेसला अधिक जवळचा. ब्यूर्गर हा त्याच्या लेनोर (१७७३) ह्या बॅलडमुळे प्रसिद्धी पावला. ह्या बॅलडने वॉल्टर स्कॉटला प्रभावित केले होते.\nअभिजाततावाद : स्टॉर्म अँड स्ट्रेस ही चळवळ हळूहळू क्षीण होत गेली. ह्या चळवळीत असलेले गटे आणि शिलर ह्यांसारखे श्रेष्ठ साहित्यिक अभिजाततावादाचा पुरस्कार करू लागले. १७७५ मध्ये व्हायमारच्या ड्यूकने गटेला आपल्या मंत्रिमंडळात घेतले होते. ड्यूकच्या नोकरीत असताना गटेला शासकीय जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. त्यामुळे शिस्त आणि संयम हे गुण त्याच्या ठायी विकसित झाले. १७८६–८८ ह्या काळात गटेचे वास्तव्य इटलीत होते. तेथे प्रबोधनकालीन श्रेष्ठ कलाकृती पाहिल्यानंतर अभिजाततावादी कला-साहित्यपरंपरांविषयी त्याला आदर वाटू लागला. जर्मन पुरातत्त्वज्ञ आणि कलासमीक्षक योहान व्हिंकेलमान ह्याच्या गेडांकेन युबर डी नाखआमुंग डेअर ग्रीशिशेन वेर्क (१७५५, इं. शी. थॉट्स ऑन द इमिटेशन ऑफ ग्रीक वर्क्स) व गेशिश्ट डेअर कुन्स्ट डेस आल्टरटुम्स (१७६४, इं. शी. हिस्टरी ऑफ द आर्ट ऑफ अँटिक्विटी) ह्या ग्रंथांचाही प्रभाव त्याच्यावर पडला. उदात्त साधेपणा आणि प्रशांत भव्यता ह्या अभिजाततावादी कलाकृतींच्या वैशिष्ट्यांचा तो गौरव करू लागला. ही नवी जाणीव त्याच्या इफिगेनीअ (१७८७), एग्मोंड (१७८८), तोरक्‍वातो तास्सो (१७९०) ह्या नाट्यकृतींतून दिसून येते. व्हिल्हेल्म माइस्टर्स लेरयार (४ खंड, १७९५–९६, इं. शी. व्हिल्हेल्म माइस्टर्स अप्रेंटिस्‌शिप) ही त्याची शैक्षणिक कादंबरीही त्या दृष्टीने लक्षणीय आहे.\nडॉन कार्लोसच्या लेखनानंतर शिलर इतिहास आणि तत्त्वज्ञान ह्या विषयांकडे वळला. ह्या विषयांच्या अभ्यासातून त्याच्याही विचारांना वेगळे वळण मिळाले. स्वातंत्र्याच्या उथळ कल्पना सोडून देऊन संयम आणि स्वयंशिस्त निर्माण केली पाहिजे, असे तो प्रतिपादू लागला. जर्मन तत्त्वज्ञ कांट ह्याचा शिलरवर प्रभाव पडला आणि त्यातून तो सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासाकडे वळला. तात्त्विक आशयाच्या सुंदर भावकविता त्याने लिहिल्या युबर आनमूट उंड व्युर्ड (१७९३, इं. शी. ऑन ग्रेसफुलनेस अँड डिग्निटी) आणि युबर डी एस्थेटिश एर्त्सिहुंग डेस मेन्शन (१७९५, इं. शी. ऑन द एस्थेटिक एज्युकेशन ऑफ मॅन) सारखे विवेचक ग्रंथ लिहिले. डेअर आब्फाल डेअर नीडरलांड (१७८८, इं. शी. द रिव्होल्ट ऑफ द नेदरलँड्स) आणि डी गेशिश्ट डेस ड्रायसिगयेरिगेन क्रीगेस (१८०२, इं. शी. द हिस्टरी ऑफ द थर्टी यीअर्स वॉर) हे त्याचे उल्लेखनीय इतिहासग्रंथ.\nगटेच्या आग्रह-उत्तेजनाने शिलर पुन्हा ललित साहित्याकडे वळला व त्याने वालेन्श्टाइन (१७९९), मारिआ स्टुअर्ट (१८००), डी युंगफ्राउ फोन ओर्लेआन्स (१८०१, इं. शी. द मेड ऑफ ओर्लेआन्स), डी ब्राउट फोन मेसिना (१८०३, इं. शी. द ब्राइड ऑफ मेसिना) इ. श्रेष्ठ अभिजात नाट्यकृती रचिल्या. फाउस्टचा पहिला भाग गटेने पूर्ण करण्यास शिलरचे उत्तेजन कारणीभूत झाले. हेर्मान उंड डोरोथेआ हे श्रेष्ठ महाकाव्यही गटेने लिहिले (१७९७, इं. शी. हेर्मान अँड डोरोथेआ).\nजर्मन साहित्याच्या अभिजाततावादी कालखंडात गटे आणि शिलर ह्यांसारख्या काही श्रेष्ठ साहित्यिकांचा अपवाद वगळता, प्रतिभाशाली व्यक्ती फारशा आढळत नाहीत.\nआउगुस्ट फोन कोट्सेबू (१७६१–१८१९) हा ह्या काळातील लोकप्रिय नाटककार. श्रेष्ठ दर्जाची प्रतिभा त्याच्यापाशी नव्हती परंतु रंगभूमीच्या गरजा काय आहेत, ह्याची उत्तम समज त्याला होती. मेन्शेनहास उंड रॉय (१७८९, इं. शी. मिसँथ्रॉपी अँड रिपेंटन्स) आणि डी स्पानिअर इन पेरू (१७९६, इं. शी. द स्पॅनिआर्ड्‌स इन पेरू) ही त्याची काही विशेष लोकप्रिय नाटके.\nफ्रीड्रिख फोन माटिसोन, जी. एल्. कोझेगार्टेन, क्रिस्टोफ आउगुस्ट टीट्‌गे हे काही ���ल्लेखनीय कवी. माटिसोनवर गटिंगन कविमंडळाचा काही प्रभाव जाणवतो, तर कोझेगार्टेनवर फोसचा. टीट्‌गेची कविता बोधवादी आहे. कॅप्टन कुकबरोबर जगपर्यटनास गेलेल्या गओर्ग फोर्स्टरची प्रवासवर्णने उत्कृष्ट गद्यशैलीने नटलेली आहेत.\nस्वच्छंदतावाद : गटे आणि शिलर ह्यांनी अभिजाततावादाचा आदर्श आपल्या साहित्यकृतींतून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्या दोघांच्या हयातीतच अभिजाततावाद मंदतेज होऊन स्वच्छंदतावादी संप्रदाय उदयाला आला. अभिजाततावादी संप्रदायाचे प्रभावक्षेत्र समजल्या जाणाऱ्या बर्लिन शहरातच १७९८ मध्ये ⇨ लूटव्हिख टीक (१७७३–१८५३), श्लेगेल बंधू, फ्रीड्रिख फोन हार्डेनबेर्ख ऊर्फ ⇨ नोव्हालिस (१७७२–१८०१) ह्यांसारख्या साहित्यिकांनी एकत्र येऊन ह्या नव्या संप्रदायाची स्थापना केली. आथेनेउम (१७९८–१८००) ह्या नावाचे एक मुखपत्रही त्यांनी चालू केले. १७९९ पासून येना हे शहर ह्या संप्रदायाचे प्रमुख केंद्र बनले.\nस्वच्छंदतावादाचा उदय ज्या काळात झाला तो काळ नव्याच्या आगमनासाठी उत्सुक होता. केवळ कला-साहित्याच्याच नव्हे, तर जीवनाच्या विविध क्षेत्रांतील प्रस्थापित प्रातिनिधिक मूल्यांचा पुनर्विचार उमलत्या पिढीला आवश्यक वाटत होता. सान्ताच्या माध्यमातून अनंताचे आकलन करण्याची ईर्षा प्रबल झाली होती. काव्य, तत्त्वज्ञान, संगीत, राजकारण, धर्म इ. क्षेत्रांचे पृथक्‌त्व अप्रस्तुत वाटत होते. व्यक्तिवादाला प्राधान्य मिळू लागले होते. स्टॉर्म अँड स्ट्रस ह्या चळवळीनेही व्यक्तिवाद जोपासला होता पण ह्या चळवळीमागे परिपक्व विचार नव्हता. स्वच्छंदतावाद्यांनी व्यक्तिस्वातंत्र्य हे एक मूलभूत तत्त्व मानले असले, तरी तिच्या मागे व्यक्तिविकासाची प्रगल्भ जाणीव होती. व्यक्तिवादाच्या पायावर बुद्धी आणि भावना जीवन आणि कला ह्यांच्यात एक विलोभनीय सुसंवाद साधण्याचा स्वच्छंदतावाद्यांचा प्रयत्न होता. काव्य ही मानवाची मातृभाषा होय, असे हेर्डर म्हणत असे. स्वच्छंदतावाद्यांना काव्य हे विश्वव्यापी तत्त्व वाटत होते आणि निसर्ग, धर्म, विज्ञान, भाषा, संगीत, मानवी मनाची अज्ञात सृष्टी इत्यादींतून मिळणाऱ्या ह्या महान तत्त्वाच्या प्रत्ययाची अभिव्यक्ती करणे, हे त्यांना आपले कर्तव्य वाटत होते.\nलूटव्हिख टीक हा स्वच्छंदतावादी चळवळीतील एक प्रमुख साह���त्यिक. कादंबऱ्या, नाटके, समीक्षा, परीकथा इ. विविध प्रकारचे लेखन त्याने केले. शेक्सपिअर-साहित्याचा आणि एलिझाबेथकालीन अन्य इंग्रजी साहित्याचा त्याचा गाढ व्यासंग होता. परभाषेतील विविध साहित्यकृतींचे त्याने अनुवाद केले श्लेगेल बंधूंपैकी आउगुस्ट ह्यास शेक्सपिअरच्या नाट्यकृतींचे जर्मन अनुवाद करण्यासाठी मोलाचे साहाय्य दिले. टीकने केलेली शेक्सपिअरसमीक्षाही उल्लेखनीय आहे. स्वच्छंदतावादाची तात्त्विक भूमिका श्लेगेल बंधूंनी सिद्ध केलेली होती. आपल्या वाङ्‌मयीन प्रकृतीशी प्रामाणिक राहण्याचा प्रत्येक प्रतिभावंताला हक्क आहे, असे ते मानीत. आकलन व आस्वाद ही समीक्षेची आद्य कर्तव्ये होत, अशी त्यांची धारणा होती. फ्रीड्रिख श्लेगेलने लुसिंड (१७९९) ही कादंबरी लिहून मुक्त प्रेमाचा आणि भावविवशतेचा उद्‌घोष केला समीक्षात्मक लेखनही केले. आउगुस्टने केलेला शेक्सपिअरच्या नाट्यकृतींचा अनुवाद व व्हिएन्ना व बर्लिन येथे दिलेली कला-साहित्यावरील व्याख्याने महत्त्वाची आहेत. त्यांनी त्याला यूरोपीय कीर्ती प्राप्त करून दिली. व्हिल्हेल्म व्हाकेनरोडर ह्याने स्वच्छंदतावादी कलाकल्पना मांडण्यासाठी लिहिलेले हेर्त्सेन्सएअरगिसुंगेन आयनेस कुन्स्टलीबेण्डेन क्लोस्टरबुडर्स (१७९७, इं. शी. एफ्यूजन्स ऑफ ॲन आर्ट-लव्हिंग फ्रायर) हे पुस्तक जर्मन स्वच्छंदतावादाची १७९८ मध्ये अधिकृतपणे स्थापना होण्याच्या आधीचे. कलानिर्मितीस त्याने धर्मकृत्याचे महत्त्व दिले आहे. ईश्वराचे गुणगान गात चित्रशिल्पादी कलाकृती निर्मिणाऱ्या मध्ययुगीन कलावंतांमध्ये त्याने संतत्व पाहिले. ह्या पुस्तकातील काही लेखन टीकचे आहे. नोव्हालिस हा श्रेष्ठ भावकवी. ह्युमनेन आन डी नाख्ट (१८००, इं. शी. हिम्स टू नाइट) हे त्याचे एक उत्कृष्ट भावकाव्य. वेन इश ईन नूर हाब ही ख्रिस्ताला आणि कुमारी मेरीला उद्देशून त्याने लिहिलेली सूक्तेही सुंदर आहेत. हायन्रिश फोन ओफ्टर-डिंगेन ह्या त्याच्या कादंबरीने नीलपुष्पाच्या शोधात असलेला नायक दाखविलेला आहे. अप्राप्य ध्येयासाठी झुरणे हे स्वच्छंदतावाद्याचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. ह्या कादंबरीतील नीलपुष्प हे एका अप्राप्य ध्येयाचेच प्रतीक होय. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ⇨फिक्टे आणि ⇨शेलिंग ह्या दोन तत्त्वज्ञांनी स्वच्छंदतावाद आणला, तर ⇨फ्रीड्रिख शायरमाखर ह्या ईश्वरविद्यावेत्त्याने धर्मविचारात व्यक्तिवादाचे महत्त्व प्रतिपादिले.\nस्वच्छंदतावादाच्या उत्कर्षकाळातच ⇨फ्रिड्रिख हल्डरलीन (१७७०–१८४३) हा श्रेष्ठ भावकवी होऊन गेला. जर्मनीतील स्वच्छंदतावादी संप्रदायाचा तो सदस्य नव्हता तथापि त्याचे आत्मनिष्ठ काव्य स्वच्छंदतावादाला जवळचे होते. प्राचीन ग्रीसच्या सांस्कृतिक वैभवाची त्याला ओढ होती. प्राचीन ग्रीसमध्ये होते, तसे आदर्श युग जर्मनीत अवतरावे अशी त्याची इच्छा होती तथापि ह्या अप्राप्य ध्येयामुळे अटळपणे येणारी निराशा त्याने अनुभवली. त्याच्या उत्कट पण चिंतनशील कविता त्याच्या हयातीत अनेकांना समजल्या नाहीत. ह्युपेरिओन (१७९७) नावाची एक कादंबरीही त्याने लिहिली. तुर्कांच्या जोखडातून ग्रीसची मुक्तता करण्यासाठी झगडणाऱ्या एका ग्रीक तरुणाची ही कथा आहे.\nझां पाउल रिक्टर ऊर्फ ⇨ झां पाउल (१७६३–१८२५) हा ह्या काळातील एक उल्लेखनीय आणि लक्षणीय कादंबरीकार. झां पाउलच्या कादंबऱ्यांना घाट असा नव्हताच. त्याची गद्यशैलीही विक्षिप्त होती. त्याच्या कादंबऱ्या म्हणजे अभिजाततावादी सुसंबद्धतेचे विरुद्ध टोक होते. त्याची सहृदय विनोदबुद्धी मात्र त्यांतून स्पष्टपणे प्रत्ययास येते. ट्रिस्ट्रम शँडी लिहिणारा इंग्रज कादंबरीकार ⇨लॉरेन्स स्टर्न ह्याचा झां पाउलवर प्रभाव जाणवतो. हेस्पेरुस (१७९५), टिटान (१८००–०३), फ्लेगेलयार (१८०४) ह्या त्याच्या काही उल्लेखनीय कादंबऱ्या. झां पाउलचे लेखन त्यातील नावीन्यामुळे त्याच्या काळात खूपच लोकप्रिय झाले होते.\nएकोणिसावेशतक : लूटव्हिख टीक, श्लेगेल बंधू, नोव्हालिस आदींनी प्रवर्तिलेल्या जर्मन स्वच्छंदतावादाचे पहिले पर्व १८०४ च्या सुमारास संपले. १८०१ मध्ये नोव्हालिस मरण पावला आणि १८०४ मध्ये टीक दीर्घकालीन वास्तव्यासाठी इटलीत निघून गेला. त्यानंतर दोन वर्षांनी हायड्लबर्ग येथे स्वच्छंदतावादाचे दुसरे पर्व सुरू झाले. क्लेमेन्स ब्रेंटानो (१७७८–१८४२), आखिम फोन आर्निम (१७८१ – १८३१) आणि याकोप योझेफ फोन गरेस (१७७६–१८४८) हे त्याचे नेते होते. मध्ययुगात रमलेले पहिल्या पर्वातील साहित्यिक जर्मन जनतेपासून काहीसे दूरच होते. तथापि नव्या पर्वातील स्वच्छंदतावाद्यांनी चळवळीतील हे न्यून नाहीसे केले. स्वच्छंदतावादाला प्रखर राष्ट्रवादाचे एक प्रभावी परिम���ण त्यांनी प्राप्त करून दिले. आपल्या कलाकल्पना जोपासताना प्रचलित काळाचे भान सुटू न देण्याची खबरदारी त्यांनी घेतली त्यामुळे जर्मन लोकजीवनावर त्यांचा पडलेला प्रभाव अधिक होता. इतिहासग्रंथ लिहून त्यांनी जर्मन जनतेत देशाच्या इतिहासाविषयीची आस्था जागृत केली. मध्ययुगीन साहित्याच्या आणि भाषाशास्त्राच्या आस्थेवाईक अभ्यासाचे मोल त्यांनी जाणले. राष्ट्रीय संचितातील एक मोलाचा ठेवा म्हणून लोकसाहित्याकडे त्यांनी पाहिले. ब्रेंटानोने आखिम फोन आर्निमच्या साहाय्याने डेस क्नाबेनवुंडरहोर्न (१८०५, इं. शी. द बॉइज मॅजिक चार्म) हा जर्मन लोकगीतांचा संग्रह प्रसिद्ध केला. १८०७ मध्ये गरेसने डॉयचेन फोल्क्‌सब्यूशर (इं. शी. जर्मन चॅपबुक्स) प्रसिद्ध केले. ⇨याकोप ग्रिम (१७८५–१८६३) आणि व्हिल्हेल्म ग्रिम (१७८६–१८५९) ह्या दोघा बंधूंचा स्वच्छंदतावाद्यांशी संपर्क आलेला होता. याकोपने डॉयच ग्रामाटिक (४ खंड, १८१९–३७) हा ऐतिहासिक आणि तौलनिक जर्मन व्याकरण-विषयक ग्रंथ लिहून जर्मानिक भाषाशास्त्राचा पाया घातला. कींडर उंड हाउसमेयर्शेन (३ खंड, १८१२, १८१५, १८२२ इं. शी. हाउसहोल्ड टेल्स) हे ह्या बंधूंनी केलेले परीकथासंकलन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ठरले.\nहायड्लबर्ग येथील स्वच्छंदतावाद्यांनी नेपोलियनविरुद्ध प्रतिकाराची भावना चेतवली. एर्न्स्ट मोरिट्स आर्न्ट, कार्ल टेओडोर कर्नर आणि माक्स फोन शेंकेनडोर्फ ह्यांसारख्या कवींच्या उत्कट देशभक्तिपर कवितांतून ती व्यक्त झालेली आहे.\nब्रेंटानो आणि आखिम फोन आर्निम हे १८०८ मध्ये हायड्लबर्ग सोडून बर्लिन येथे गेले आणि स्वच्छंदतावाद्यांचे हे दुसरे मंडळ विस्कळित झाले. तथापि बर्लिनमध्ये ह्या दोघांनी ए. फोन शामिसो आणि ⇨ योझेफ फोन आयकेन्‌डोर्फ (१७८८–१८५७) ह्यांसारखे नवे साहित्यिक जमविले. जर्मन स्वच्छंदतावादाचे हे तिसरे पर्व. डी क्रोनेन वेश्टर (१८१७, इं. शी. द गार्डिअन्स ऑफ द क्राउन) ही आपली उत्कृष्ट ऐतिहासिक कादंबरी आखिम फोन आर्निमने ह्याच पर्वात लिहिली. शामिसो हा फ्रेंच होता तथापि जर्मन भाषेत श्रेष्ठ दर्जाचे काव्यलेखन त्याने केले. मध्ययुगीन इतिहासावर, साध्यासुध्या जानपद विषयांवर त्याने सुंदर कविता रचिल्या. आयकेन्‌डोर्फ हा एक श्रेष्ठ कवी. जन्मभूमीबद्दलचा जिव्हाळा, निसर्गप्रेम, मनःशांतीची ओढ ही त्याच्या काव्याच�� काही लक्षणीय वैशिष्ट्ये. त्याची भाषा साधी पण गेयोत्कट आहे. आयकेन्‌डोर्फने कादंबऱ्याही लिहिल्या.\nअन्य उल्लेखनीय कवींत ⇨फ्रीड्रिख ऱ्यूकर्ट (१७८८–१८६६) आणि ⇨व्हिल्हेल्म म्यूलर (१७९४ – १८२७) ह्यांचा अंतर्भाव होतो. ऱ्यूकर्ट हा पौर्वात्य भाषांचा अभ्यासकही होता. पौर्वात्य काव्यांपासून त्याने स्फूर्ती घेण्याचा प्रयत्न केला. ओस्टलिश रोजेन (१८२२) हा त्याचा काव्यसंग्रह त्या दृष्टीने उल्लेखनीय. म्यूलरने ग्रीसबद्दलचे आपले उत्कट प्रेम आपल्या भावकवितांतून व्यक्त केले. स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या ग्रीक जनतेविषयी जर्मनीत सहानुभूती निर्माण करण्याचा त्याने प्रयत्न केला.\nएकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात ⇨हाइन्रिख फोन क्लाइस्ट (१७७७–१८११) ह्या प्रशियाच्या सर्वश्रेष्ठ नाटककाराने स्वच्छंदतावादी वळणाची नाटके लिहिली काव्यात्म कथा लिहिल्या. स्वच्छंदतावाद्यांच्या गटापासून मात्र क्लाइस्ट काहीसा अलिप्तच राहिला. अँफिट्रिऑन (१८०७), डेअर त्सरब्रोखेन क्रूग (१८०८, इं. शी. द ब्रोकन जार), डी हेरमान्सश्लाख्ट (इं. शी. हर्मान्स बॅट्ल इन टोइटोबुर्क फॉरेस्ट), डेअर प्रिन्स फोन हामबुर्ग (इं. शी. द प्रिन्स ऑफ हँबर्ग) ही त्याची काही उल्लेखनीय नाटके. ताणतणाव, हिंसा आणि नैराश्य ह्यांचे प्राबल्य त्याच्या नाट्यकृतींतून आढळते. गटेला त्याची नाटके आवडली नव्हती पण आज अभिव्यक्तिवाद्यांना आणि अस्तित्ववाद्यांना क्लाइस्टमध्ये आपला आद्य समानधर्मा दिसतो. क्लाइस्टने उत्कृष्ट कथाही लिहिल्या. ‘मिशाएल कोलहास’ ही त्याची दीर्घकथा जागतिक कथासाहित्यात मान्यता पावली आहे. त्साखारीआस व्हेर्नर हा असंतुलित प्रतिभेचा नाटककार. गूढवाद आणि नियतिवाद ह्यांनी तो भारलेला होता. डेअर २४ फेब्रुआर (१८१०, इं. भा. द ट्‌वेंटिफोर ऑफ फेब्रुवारी, १९०३) ही त्याची विशेष उल्लेखनीय शोकात्मिका म्हणजे एक नियतिनाट्यच आहे.\n⇨एर्न्स्ट टेओडोर आमाडेउस होफ्मान (१७७६–१८२२) ह्या कादंबरीकाराला अतिमानुष, भेदक विषयांचे आकर्षण होते. डी एलिक्झिअर डेस टॉयफेल्स (२ खंड, १८१५–१६, इं. शी. द डेव्हिल्स एलिक्झिर्स) ही त्याची विख्यात कादंबरी.\nस्वच्छंदतावादाचा प्रभाव हळूहळू क्षीण होत गेला. त्याचा अखेरचा टप्पा स्वेबीया येथे योहान लूटव्हिख ऊलांट ह्या कवीच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. इतरत्र ऱ्हासाला ला��लेल्या स्वच्छंदतावादी परंपरांची जपणूक करण्याचा हा प्रयत्न होता. युसटीनुस कर्नर, गुस्टाफ श्व्हाप, व्हिल्हेल्म व्हाइबलिंगर, व्हिल्हेल्म हाउफ आणि ⇨एडुआर्ट मरिके (१८०४–७५) हे स्वेबीया येथील स्वच्छंदतावादी होत. श्रेष्ठ बॅलडरचनेबद्दल ऊलांटचा लौकिक झाला. जर्मनीचा इतिहास, भाषाशास्त्र आणि समकालीन राजकीय प्रश्न ह्यांबद्दल त्याला आस्था होती. कर्नरनेही बॅलड लिहिले परंतु ऊलांटची प्रतिभा त्याच्यापाशी नव्हती. श्व्हाप ह्याने संपादिलेले जर्मन फोल्क्सब्युशर (१८३६–३७) प्रसिद्ध आहे. त्याने लिहिलेली अनेक गीतेही लोकप्रिय झाली. व्हाइबलिंगरने ग्रीसवर उत्कृष्ट भावकविता लिहिल्या. हाउफ हा कथा-कादंबरीकार. वॉल्टर स्कॉटच्या ‘वेव्हर्ली कादंबऱ्यां’चा विशेष प्रभाव त्याच्यावर होता. मरिके हा चिंतनशील कवी. लोकगीतांशी नाते जोडणाऱ्या साध्यासुध्या भाषेत त्याने आपल्या उदात्तगंभीर भावकविता लिहिल्या. निसर्गाची आणि ग्रामजीवनाची हृद्य चित्रे त्याने आपल्या कवितांतून रंगविली. स्वेबीयन कविमंडळातील ऊलांट, कर्नर, हाउफ ह्यांसारख्या कवींपेक्षा त्याची कविता श्रेष्ठ दर्जाची होती.\n१८३२ मध्ये गटे मरण पावला आणि जर्मन साहित्यातील एक महान पर्व संपुष्टात आले. जर्मन अभिजाततावादाचा गटे हा अखेरचा श्रेष्ठ प्रतिनिधी. अभिजाततावादानंतर उदयाला आलेला स्वच्छंदतावादही आता ऱ्हासालाच लागलेला होता. त्याच्या परंपरांच्या जपणुकीचे स्वेबीयात प्रयत्न झाले, तरी इतरत्र त्याचा प्रभाव बव्हंशी संपला होता. ऑस्ट्रियात मेटरनिखच्या कारकीर्दीत विचारस्वातंत्र्याची गळचेपी चालू होती. त्यामुळे जर्मन साहित्यिकांत आणि विचारवंतांत वैफल्याची तीव्र जाणीव निर्माण झालेली होती. औद्योगिकीकरणाच्या आरंभापासून निर्माण झालेली सामाजिक अस्वस्थता जाणवत होती. भ्रमनिरासाचे वातावरण होते. राजकीय-सांस्कृतिक ध्येयांची पूर्तता होण्याची आशा दुरावली होती. ह्या नैराश्यजनक परिस्थितीचे प्रतिबिंब साहित्यातून पडू लागले.\nआनास्टासिउस ग्ऱ्यून (आंटोन आलेक्झांडर फोन औअर्सपेर्ख) ह्याच्या श्पात्सिएरंगेग आइनेस वीनर पोएटेन (१८३१, इं. शी. प्रॉमिनेड्स ऑफ अ व्हिएन्नीज पोएट) मधील कवितांतून मेटरनिखच्या दडपशाहीविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त झालेली आहे. ⇨ फ्रांट्स ग्रिल्पार्ट्‌सर (१७९१–१८७२) ह्या ���स्ट्रियन नाटककाराचे नाट्यलेखन ह्याच काळातले. निरंकुश, जुलुमी सत्तेची त्याला चीड होती. मेटरनिखच्या कारकीर्दीत विचारस्वातंत्र्यावर पडलेल्या बंधनांमुळे त्याने आपले काही लेखन प्रसिद्ध केले नाही. इच्छाशक्तीचे दौर्बल्य हा त्याच्या नाटकांतून लक्षणीयपणे येणारा विषय. औदासीन्याची छाया त्यांवर पडलेली आहे. ग्रिल्पार्ट्‌सरच्या नाट्यकृतींचे विषय स्वच्छंदतावादाला जवळचे असले, तरी त्याने त्यांना अभिजाततावादी घाट देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. कोय्‌निक ओटोकार्स ग्ल्युक उंड एंड (१८२५, इं. भा. किंग ओटोकार, हिज राइझ अँड फॉल, १९३८), डेअर ट्राउम आइन लेबेन (१८३४, इं. भा. अ ड्रीम इज लाइफ, १९४६), लिबुसा (१८७२) ह्या त्याच्या काही उल्लेखनीय नाट्यकृती. ग्रिल्पार्ट्‌सरने भावकविताही लिहिल्या. त्याच्या व्यक्तिगत दुःखांचा उत्कट आविष्कार त्यांत आढळतो. ग्रिल्पार्ट्‌सरच्या नाट्यकृतींतून प्रत्ययास येणारी नैराश्यवृत्ती ह्या काळातील अन्य काही नाटककारांच्या नाट्यलेखनातूनही दिसून येते. उदा., क्रिस्टिआन ग्राब आणि कार्ल गेओर्ग व्यूख्नर. परीकथांतील अद्‌भुतरम्य प्रसंगांवर फर्डिनांड रायमुंटने आपल्या सुखात्मिका रचिल्या, तथापि त्यांतूनही विषण्णतेचा एक अंतःसूर जाणवतोच. योहानेस नेस्ट्रॉयच्या सुखात्मिकांतून येणाऱ्या विनोदाचे लक्ष्य समाज आणि राजकारण हे होते.\nनैराश्यवादाने पछाडलेल्या भावकवींत नीकोलाउस लेनाऊ (१८०२–५०) हा विशेष उल्लेखनीय. मानवी आकांक्षांचे वैयर्थ्य त्याच्या कवितांतून प्रभावीपणे व्यक्त झालेले आहे. आउगुस्ट ग्राफ फोन प्लाटेन ह्याने आपल्या सोनेट्‌ट आउस व्हेनेडिग (१८२५, इं. भा. सॉनेट्स, १९२३) मध्ये परभाषासाहित्यातील सुनीतासारखा काव्यप्रकार जर्मन भाषेच्या प्रकृतीशी कौशल्याने जुळवून घेतला. ऱ्यूकर्टप्रमाणे प्लाटेननेही पौर्वात्य साहित्याचा अभ्यास केलेला होता. त्याच्या घासेलेन (१८२१) मध्ये पौर्वात्य छंदात रचिलेल्या त्याच्या कविता संगृहीत आहेत. नेटकी रचना आणि घोटीव शैली ही प्लाटेनच्या काव्यरचनेची वैशिष्ट्ये.\nउत्कट धर्मभावना आणि सूक्ष्मवास्तव निसर्गचित्रण ही ⇨आनेट फोन ड्रोस्ट–ह्यूत्सहोफ (१७९७ – १८४८) ह्या कवयित्रीच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये. आधुनिक माणसाची परिवेदना आणि अस्वस्थ आत्मशोध तीतून प्रत्ययास येतात.\nतरुणजर्मनी : स्वच्छंदतावाद्यांनी जर्मन राष्ट्रवादाला अधिक चैतन्यशील आणि प्रखर बनविले परंतु ह्या राष्ट्रवादातून निर्माण झालेली स्वप्ने नेपोलियनचा पराभव झाल्यानंतरही पूर्ण होऊ शकली नाहीत. उलट स्वातंत्र्याचा अपहार आणि वाढती दडपणूक अनुभवास आली. स्वच्छंदतावाद्यांच्या साहित्यातून उमटलेल्या स्वप्नाळू राष्ट्रवादाची आवाहकता नव्या आशा निर्माण करण्याच्या कामी अपुरी पडू लागली. सामाजिक-राजकीय परिस्थितीचा डोळसपणे विचार करण्याची प्रवृत्ती दृढावली. स्वच्छंदतावाद्यांनी राष्ट्रवादाचा आणि देशभक्तीचा उद्‌घोष केला, तरी एक प्रकारच्या अ-भौतिक आदर्शाची त्यांची ओढ कायमच राहिली. तथापि नव्या परिस्थितीच्या संदर्भात व्यावहारिक, भौतिक दृष्टीची आवश्यकता तीव्रतेने जाणवू लागली. सर्वदेशीय (कॉस्मॉपॉलिटन) दृष्टीचे परिमाण राष्ट्रवादाला लाभले पाहिजे, अशी धारणा निर्माण होऊ लागली. ह्या वातावरणात काही तरुण जर्मन साहित्यिक पुढे आले. ह्या साहित्यिकांचा गट नव्हता. त्यांच्यापैकी प्रत्येकजण स्वतंत्रपणेच आपले कार्य करीत होता त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला संघटित चळवळीचे स्वरूप नव्हते. तथापि ह्या नसलेल्या चळवळीचा ‘तरुण जर्मनी’ म्हणून उल्लेख करण्याची प्रथा पडली. ⇨हाइन्रिख हाइन (१७९७–१८५६), लूडोल्फ व्हीनबार्ख, कार्ल गुट्सको, हाइन्रिख लाउबे, टेओडोर मुंट, लूटव्हिख बोर्न ही ‘तरुण जर्मनी’ मध्ये अंतर्भूत केली जाणारी काही नावे होत. उदारमतवाद आणि स्वातंत्र्यप्रेम ‘तरुण जर्मनां’ना मोलाचे वाटत होते. त्याबद्दल त्यांच्यापैकी काहींना अन्य देशांत परागंदा व्हावे लागले. १८३५ मध्ये सरकारने त्यांच्या लेखनावर कायद्याने बंदी आणली.\nहाइन्रिख हाइन हा ‘तरुण जर्मनां’तील सर्वश्रेष्ठ साहित्यिक. आरंभी स्वच्छंदतावादाने प्रभावित झालेला हाइन पुढे ‘तरुण जर्मन’ बनला. त्याच्या उदारमतवादी प्रवृत्तीला जर्मनीत थारा नसल्यामुळे १८३१ मध्ये तो पॅरिसला आला. तेथे असताना जर्मन आणि फ्रेंच ह्यांच्यात अर्थपूर्ण सांस्कृतिक संवाद साधण्याचे कार्य तो करू लागला. फ्रेंचांनी आणि जर्मनांनी परस्परांच्या साहित्यविषयक भूमिका समजावून घ्याव्या, असे त्याला वाटे. जर्मनीवर त्याचे प्रेम असले, तरी परागंदा झाल्याची कडवट जाणीवही होती. ‘आट्टा ट्रोल’आणि ‘डॉइचलांड’ यांसारख्य��� काव्यांतून त्याने स्वदेशातील दांभिकतेवर उपरोधपूर्ण टीका केली राष्ट्रीय दुर्गुणांवर प्रहार केले. हाइन हा श्रेष्ठ कवी तसाच समर्थ गद्यलेखक. विशुद्ध भावनांची उत्कट अभिव्यक्ती साधणारी, भव्यतेची प्रचीती देणारी कविता त्याने समर्थपणे लिहिली तसेच सुंदर, सफाईदार ओघवत्या गद्यशैलीचा एक आदर्श निर्माण केला. राइझबिल्डर (१८२६–३१) ही प्रवासचित्रे आणि डी रोमांटिश शूल (१८३६, इं. शी. द रोमँटिक स्कूल) हे त्याचे दोन गद्यग्रंथ विशेष उल्लेखनीय होत.\n‘तरुण जर्मनां’ पैकी लूडोल्फ व्हीनबार्ख ह्याने आपल्या लेखनातून सामाजिक-राजकीय प्रश्नांना भिडणाऱ्या नव्या साहित्याची आवश्यकता प्रतिपादन केली. कार्ल गुट्सको ह्याने आपल्या वाली डी त्स्वाइल्फरिन (१८३५, इं. शी. डाउटिंग वाली) ह्या कादंबरीतून सांकेतिक नैतिक मूल्यांवर टीका केली. हाइन्रिख लाउबेच्या दस युंग ऑयरेपा (१८३३, इं. शी. द यंग यूरोप) मध्ये सामाजिक जीवनाचे परिणामकारक विश्लेषण आले आहे. टेओडोर मुंटने आपल्या माडोन्ना आयन हायलिग (१८३५) ह्या कादंबरीत परंपरानिष्ठ, सनातन धार्मिक मते आणि समकालीन नीतिमूल्ये ह्यांतून मुक्ती मिळविण्याची आस व्यक्त केली. लूटव्हिख बोर्न हा हाइनप्रमाणेच फ्रान्समध्ये परागंदा झालेला होता. त्याच्या ब्रीफ आउस पारीस (१८३०–३३, इं. शी. लेटर्स फ्रॉम पॅरिस) मधून त्याची लोकशाहीवरील श्रद्धा आणि पददलितांबद्दलची सहानुभूती व्यक्त झालेली आहे. ही पत्रे जर्मन भाषेतील उत्कृष्ट गद्याचे नमुने आहेत. स्वदेशातील अन्यायावर मुंटनेही टीकाच केली.\nस्थितिवादी : ‘तरुण जर्मनां’चे लेखन चालू असताना पारंपरिक, स्थितिवादी वृत्तीचे (कन्सर्‌व्हेटिव्ह) लेखक-कवी होतेच. इमान्यूएल गायबेल ह्याच्या देशभक्तिपर कवितांना त्या काळी लोकप्रियता लाभली असली, तरी त्यांची भाषा आणि त्यांतील प्रतिमा सांकेतिक आहेत. बव्हेरियाचा राजा दुसरा माक्‌सिमीलिआन ह्याच्या आश्रयाने उभ्या राहिलेल्या म्यूनिक संप्रदायातील गायबेल हा प्रमुख कवी. तरुण जर्मनांनी निर्माण केलेल्या वाङ्‌मयप्रवृत्तींना प्रतिरोध करण्यासाठी म्यूनिक येथे हा साहित्यसंप्रदाय स्थापण्यात आला होता. ⇨ पाउल हाइंझ (१८३०–१९१४) ह्याच्या कादंबऱ्या घाटाच्या दृष्टीने सफाईदार असल्या, तरी त्यांची मांडणी सांकेतिकच आहे. हाइंझ हाही म्यूनिक संप्रदायातील एक प्रमुख साहित्यिक होय. १९१० साली साहित्याचे नोबेल पारितोषिक त्यास मिळाले. योझेफ व्हिक्टोर फोन शेफेल ह्याने डेअर ट्रोम्पेटर फोन सेयकिंगेन (१८५३, इं. शी. द ट्रंपेटर ऑफ सेयकिंगेन) हे महाकाव्य व एकेहार्ट (१८५५) ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली. ह्या दोन्ही कृती त्या काळी फार लोकप्रिय होत्या.\nवास्तववाद : अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत जर्मन साहित्यात अभिजाततावाद आणि स्वच्छंदतावाद ह्या दोन साहित्यसंप्रदायांचे उदयास्त झाले आणि हळूहळू ते साहित्य वास्तववादाकडे झुकू लागले. साहित्यकृतींतून दैनंदिन जीवनातील वास्तव प्रकटले पाहिजे, असा विचार वास्तववादाला पायाभूत होता. ह्या वाङ्‌मयीन स्थित्यंतराला विशिष्ट सामाजिक परिस्थितीही कारणीभूत होती. शहरीकरणाची आणि औद्योगिकीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली होती. त्यांतून निर्माण झालेल्या सामाजिक प्रश्नांवर टीकात्मक भाष्ये होऊ लागली होती. कार्ल मार्क्सच्या दास कापिटाल ह्या ग्रंथाचा पहिला खंड १८६७ मध्ये प्रकाशित झाला. वैज्ञानिक प्रगतीमुळे विकसित झालेला वस्तुनिष्ठ दृष्टिकोण माणसाचा विचार करताना वापरला जाऊ लागला. हेगेलच्या तत्त्वज्ञानाने इतिहाससंकल्पनेत तर्कशास्त्र आणून उभ्या केलेल्या बुद्धिवादाच्या चौकटीत स्वच्छंदतावादी आत्मनिष्ठेला वाव नव्हता. अशा परिस्थितीत जीवनातील समकालीन वास्तवतेचे भान हरवून चालणार नव्हते.\nविशिष्ट प्रदेशातील जीवनाचे चित्रण साहित्यकृतींतून घडविण्याचे प्रयत्न झाले. त्यासाठी संबंधित प्रदेशांतील बोलींचा उपयोग करण्यात येऊ लागला. ऊट ड फ्रान्त्सोझेनेटयीड (१८५९, इं. शी. ड्यूरिंग द टाइम ऑफ द फ्रेंच काँक्वेस्ट) आणि ऊट मिन स्त्रोमटयीड (१८६४, इं. शी. ड्यूरिंग माय अप्रेंटिसशिप) ह्या फ्रिट्झ रॉइटर ह्याच्या लो जर्मन कादंबऱ्यांत बोलीभाषेचा प्रभावीपणे उपयोग करून घेण्यात आलेला आहे. प्रसन्न विनोद हे ह्या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य. रॉइटरने आपल्या कादंबऱ्यांसाठी लो जर्मनचा उपयोग केला ही गोष्ट विशेष महत्त्वाची. क्लाउस ग्रोट ह्या कवीने आपल्या काव्याभिव्यक्तीसाठी लो जर्मनचा उपयोग केला. त्याच्या क्विकबोर्न (१८५३) ह्या कवितासंग्रहाने त्याला मोठी कीर्ती मिळवून दिली. ⇨येरेमीआस गोट्हेल्फ (१७९७–१८५४) ह्या स्विस कादंबरीकाराने उली डेअर क्नेश्ट (१८४१, इं. भा. अल्‌रिक द फार्म सर्��्हंट, १८८६) आणि उली डेअर प्रेश्टर (१८४९, इं. शी. उली द फार्मर) ह्यांसारख्या आपल्या कादंबऱ्यांतून बर्न व त्याच्या आसमंतातील ग्रामीण जीवन ह्यांचे वास्तववादी दर्शन घडविले. स्विस शेतकऱ्यांच्या जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण त्यांतून प्रत्ययास येते. बेर्टोल्ट आउअरबाख ह्याच्या श्वार्त्सवेय्‌ल्डर डोर्फगेशिश्टेन (४ खंड, १८४३–५४, इं. भा. ब्लॅक फॉरेस्ट व्हिलेज स्टोरीज) मधून व कार्ल इमरमान ह्याच्या ‘डेअर ओबरहाफ’ ह्या दीर्घकथेतूनही कृषिजीवनाचे चित्रण आलेले आहे. वास्तववादी जर्मन साहित्यात पुढे बहरास आलेल्या ग्रामीण कथा-कादंबऱ्यांचे ते पूर्वसूरी म्हणता येतील. तथापि अशा प्रकारच्या साहित्याचा येरेमीआस गोट्हेल्फ हा पहिला महत्त्वपूर्ण प्रतिनिधी.\n⇨ आडालबेर्ट श्टिफ्टर (१८०५–६८) हा बोहीमियात जन्मलेला लेखक. तेथील निसर्गाने तो भारावून गेलेला होता. तेथील अरण्ये आणि डोंगरदऱ्या त्याच्या साहित्यातून सचेतन झाल्या आहेत. दैनंदिन जीवनातील घटनांतून भावगर्भ आशयाची प्रतीके त्याने पाहिली आणि आपल्या साहित्यकृतींतून ती प्रामाणिकपणे गोचर करण्याचा प्रयत्न केला. स्टुडिएन (१८४४–५०, इं. शी. स्टडीज) आणि बुंटश्टाइन (१८५३, इं. शी. स्टोन्स ऑफ मेनी कलर्स) हे त्याचे उल्लेखनीय कथासंग्रह. डेअर नाख्‌झोमर (१८५७, इं. शी. द इंडियन समर) ही त्याची एक श्रेष्ठ कादंबरी. गटेच्या व्हिल्हेम माइस्टरप्रमाणे ह्या कादंबरीत एका तरुणाच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचे चित्रण आढळते. विटिको (१८६५–६७) ह्या कादंबरीत त्याने मध्ययुगीन बोहीमियन इतिहासातील घटनांच्या प्रतीकातून न्याय आणि शांतता ह्यांच्या प्रस्थापनेसाठी चाललेल्या मानवाच्या लढ्याचे दर्शन घडविले. ओटो लूटव्हिख (१८१३–६५) हा कादंबरीकार आणि नाटककार. त्याच्या वास्तववादी लेखनात मनःचित्रणाची जाणीव दिसून येते. त्स्विशेन हिमेल उंड एर्ड (१८५६, इं. भा. बिट्‌वीन हेव्हन अँड अर्थ, १९२८) ह्या कादंबरीत एका कुटुंबातील दोन भावांतील संघर्ष प्रभावीपणे रंगविलेला आहे. डेअर एर्बफोय्‌र्स्टर (१८५०, इं. शी. द हिरेडिटरी फॉरेस्टर) ह्या त्याच्या नाट्यकृतीत एका वनाधिकाऱ्याची शोकात्मिका परिणामकारकपणे मांडली आहे. शेक्सपिअरच्या नाट्यकृतींचा त्याने अभ्यास केला होता. शाक्सपिआर–स्टुडिएन (१८७१, इं. शी. शेक्सपिअर स्टडीज) ह्या त्याच्या ग्रंथातू��� नाट्यकलातंत्राचे त्याचे उत्तम ज्ञान दिसून येते.\nस्विस कथा-कादंबरीकार ⇨गोट्‌फ्रीट केलर (१८१९–९०) ह्याच्या डेअर ग्ऱ्यून हाइन्रिख (४ खंड, १८५४–५५, इं. भा. ग्रीन हेन्री ) ह्या कादंबरीतील कलावंत नायक आपल्या जीवनाचा हेतू आणि तत्त्वज्ञान शोधून काढण्याचा प्रयत्न करतो जीवनातील विविध अनुभव घेतो. कलावंताने दैनंदिन जीवनातील वास्तवाशी जुळवून घेण्याची आवश्यकता केलरने ह्या कादंबरीत दाखवून दिली आहे. ‘डी लॉयट फोन सेल्टवीला’ (१८५६–७४, इं. भा. द पीपल ऑफ सेल्टवीला, १९२९) ह्या कथेतून त्याच्या विनोदबुद्धीचा प्रत्यय येतो.\nकवि-कथाकार ⇨टेओडोर श्टोर्म (१८१७–८८) हा श्लेस्विगहोलस्टाइनचा रहिवासी. तेथील वातावरण त्याच्या साहित्यकृतींत आलेले आहे. त्याच्या आरंभीच्या कवितांवर आणि कथांवर स्वच्छंदतावादाचा प्रभाव असला, तरी हळूहळू त्याचे लेखन वास्तववादी झाले. जीवनाच्या क्षणभंगुरतेची उदास जाणीव मात्र त्याच्या एकूण लेखनाला व्यापून राहिल्याचे दिसते. व्हिलिबाल्ट आलेक्सिस, ⇨कोनराट फेर्डिनांट मायर (१८२५–९८), गुस्टाफ फ्रायटाख ह्यांनी ऐतिहासिक कथा-कादंबऱ्या लिहिल्या. रोलांड फोन बेर्लिन (१८४०, इं. शी. रोलांड ऑफ बर्लिन) आणि डेअर फाल्श वोल्डेमार (१८४२, इं. शी. द राँग वोल्डेमार) ह्या ब्रांडनबुर्क-प्रशिया ह्यांच्या इतिहासावर व्हिलिबाल्ट आलेक्सिस ह्याने लिहिलेल्या कादंबऱ्या. त्याच्या कथांपैकी ‘डी होझेन डेस हेर्न फोन ब्रेडो’ (१८४६, इं. शी. द होस ऑफ मिस्टर फोन ब्रेडो) ही विनोदी कथा विशेष प्रसिद्ध आहे. सत्तालालसेपायी रसातळाला गेलेल्या थोरांचे चित्रण स्विस लेखक आणि कवी मायर ह्याने प्रभावीपणे केले आहे. प्रबोधनकालाविषयी त्याला आस्था होती. तीतूनच त्याच्या काही साहित्यकृतींना प्रेरणा लाभली. दस आमुलेट (१८७३, इं. शी. द आर्मलेट), युर्ग येनाट्श (१८७६), डेअर हायलिग (१८८०, इं. शी. द सेंट), डी फरझुरवुंग डेस पेस्कारा (१८८७, इं. शी. द टेंप्टेशन ऑफ पेस्कारा) ह्या त्याच्या काही उल्लेखनीय कथा-कादंबऱ्या. साहित्यकृतीच्या घाटाची उत्तम जाणीव आणि रेखीव, प्रासादिक शैली ही त्याच्या लेखनाची वैशिष्ट्ये. त्याने सुंदर भावकविताही लिहिल्या.\nगुस्टाफ फ्रायटाख ह्याने डी आनेन (१८७२–८१, इं. शी. द ॲन्सिस्टर्स) ह्या नावाने लिहिलेल्या आठ ऐतिहासिक कथा फारशा यशस्वी झाल्या नसल्या, तरी झोल उंड हाबेन (१८���५, इं. शी. डेबिट अँड क्रेडिट) ह्या आपल्या कादंबरीत त्याने समकालीन आर्थिक-सामाजिक परिवर्तनांचे परिणामकारक चित्रण केले आहे. फ्रीड्रिख फोन श्पीलहागेन ह्यानेही आपल्या इन राइह उंड ग्लीड (१८६७, इं. शी. इन रँक अँड फाइल), हामर उंड आंबोस (१८६९, इं. शी. हॅमर अँड ॲन्‌व्हिल) ह्यांसारख्या कादंबऱ्यांतून समकालीन सामाजिक समस्या मांडल्या आहेत. ह्या कादंबऱ्यांना त्या काळी मोठी लोकप्रियता लाभलेली होती.\nव्हिल्हेल्म राबने केलेले सामाजिक जीवनाचे विश्लेषण अधिक सखोल आहे. पारंपरिक मूल्यांचा हळूहळू विध्वंस होत असून जीवनात आणि इतिहासात अर्थ शोधण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे, अशी त्याची धारणा जाणवते. डेअर हुंगरपास्टोर (१८६४, इं. शी. द हंग्री पार्सन), आबू टेल्फान (१८६८) आणि डेअर श्यूडरूंप (१८७०, इं. शी. द प्लेग कार्ट) ह्या त्याच्या तीन कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय आहेत. राब हा मूलतः निराशावादी असला, तरी आल्ट नेस्टर (१८८०, इं. शी. ओल्ड नेस्ट्स) आणि श्टोपकुखेन (१८९१, इं. शी. केक ईटर) ह्यांसारख्या नंतरच्या काही कृतींत त्याने जीवनाबद्दल बरेच अगत्य व्यक्त केलेले आहे. त्यांतून प्रत्ययास येणारी त्याची विनोदबुद्धीही लक्षणीय आहे.\nव्हिल्हेल्म बुश हा श्रेष्ठ आणि लोकप्रिय विनोदकार. त्याचा विनोद साधा, सरळ पण खळखळून हसविणारा. आपल्या विनोदातून मानवी जीवनातील विसंगती त्याने मार्मिकपणे टिपल्या आहेत.\nऑस्ट्रियातील कथाकार फेर्डिनांट फोन झार आणि कादंबरीकर्त्री मारी फोन एब्नर-एशेनबाख ह्यांनी ऑस्ट्रियन समाजातील बूर्झ्वांचे आणि कृषक वर्गाचे वास्तववादी चित्रण केले आहे. ⇨ लूटव्हिक आन्त्सेनग्रूबर (१८३९–८९) ह्याच्या नाट्यकृतींतून ऑस्ट्रियन ग्रामीण जीवनाचे वास्तववादी चित्रण आलेले आहे. डेअर फारर फोन किर्शफेल्ड (१८७०, इं. शी. प्रीस्ट ऑफ किर्कफेल्ड) आणि दस फिअर्ट गेबोट (१८७७, इं. भा. द फोर्थ कमांडमेंट, १९१२) ही त्याच्या विशेष उल्लेखनीय नाटकांपैकी काही होत. कादंबरीकार पेटर रोझेगर ह्याच्या इडिलेन आइनर उंटरगेहेंडेन वेल्ट (१८९९, इं. शी. आय्‌डिल्स ऑफ अ व्हॅनिशिंग वर्ल्ड) ह्या कृतीत औद्योगिकीकरणातून निर्माण झालेल्या आधुनिक जीवनातील दुःखे दाखवून देण्याचा प्रयत्न आहे.\nजर्मन साहित्यातील वास्तववादाचा प्रकर्ष ⇨फ्रीड्रिख हेब्बेल (१८१३–६३) ह्याच्या नाट्यकृतींतून प्रत्ययास येतो. सूक्ष्म मनोविश्लेषण हे त्याच्या नाट्यकृतींचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. जगाबरोबर संघर्ष करणाऱ्या स्वत्वनिष्ठ व्यक्तींच्या आयुष्याची होणारी शोकात्मिका त्याच्या नाट्यकृतींतून दिसते. युडिथ (१८४०), हेरोडेस उंड मारिआम्न (१८५०, इं. शी. हेरोड अँड मारिआम्न) आणि गायगेस उंड झाइन रिंग (१८५६, इं. शी. गायगेस अँड हिज रिंग) ह्या त्याच्या शोकात्मिकांत तडजोड नाकारल्यामुळे पराभूत झालेल्या व्यक्ती त्याने रंगविल्या आहेत. आग्नेस बेर्नाउअरमध्ये राजकीय कारणांसाठी आग्नेस ह्या सुंदर तरुणीस ठार केले जाते. तिचे सौंदर्यच तिच्या नाशाला कारणीभूत होते. जर्मनांच्या नीबलुङगन्‌लीड ह्या राष्ट्रीय महाकाव्यावर हेब्बेलने आपले डी नीबेलुङगेन हे त्रिनाट्य (ट्रिलॉजी) लिहिले. आपल्या प्रकृत्यनुसार हेब्बेलने ह्या नाट्यकृतीत मूळ महाकाव्यकथेला मनोविश्लेषणपद्धतीने हाताळून तिचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. हेब्बेलने भावकविताही लिहिल्या.\nप्रथम कवी म्हणून नावारूपास आलेला टेओडोर फोंटान उत्तरायुष्यात कादंबरीलेखनाकडे वळला. फोर डेम श्टुर्म (१८७८, इं. शी. बिफोर द स्टॉर्म) ही त्याची पहिली कादंबरी. त्यानंतर लाद्युल्तेरा (१८८२, इं. शी. द ॲडल्ट्रेस), इरूंगेन, विरूंगेन (१८८८, इं. शी. ट्रायल्स अँड ट्रिब्यूलेशन्स), फ्राउ येनी ट्राइबेल (१८९२), एफी ब्रीस्ट (१८९५) आणि डेअर श्टेशलिन (१८९९) ह्यांसारख्या उत्कृष्ट कादंबऱ्या त्याने लिहिल्या. सूक्ष्म निरीक्षण, प्रभावी व्यक्तिरेखन, सखोल मानसशास्त्रीय दृष्टी आणि सामाजिक समस्यांचे उत्तम आकलन फोंटानच्या कादंबऱ्यांतून प्रत्ययास येते. अटळपणे उद्ध्वस्त होत चाललेल्या जुन्या संस्कृती-मूल्यांकडे एक वस्तुस्थिती म्हणून उघड्या डोळ्यांनी पाहणारा फोंटान औद्योगिकीकरण, शहरीकरण इ. प्रक्रियांतून निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीमधील न्यूने दाखवून देण्याचा प्रयत्न करतो.\n⇨फ्रीड्रिख नीत्शे (१८४४–१९००) ह्या श्रेष्ठ तत्त्वज्ञाने जर्मन साहित्याच्या संदर्भातही मोलाची कामगिरी केली. डी गेबुर्ट डेअर ट्रागोय्‌डी आउस डेम गाइस्ट डेअर मुझीक (१८७२, इं. शी. द बर्थ ऑफ ट्रॅजिडी आउट ऑफ द स्पिरिट ऑफ म्यूझिक) ह्या ग्रंथात अपोलो आणि डायोनायसस ह्यांच्या एकात्मतेतून कला संभवते, असा विचार नीत्शेने मांडला होता. अपोलो हे कलाकृतीच्या घाटाचे, यथामित आकृतिबंधाच���, संयमाचे आणि विवेकाचे प्रतीक तर डायोनायसस हे अनाकृततेचे (फॉर्मलेसनेस), अनियंत्रित भावनोद्रेकांचे आणि उत्कट आनंदाचे प्रतीक. ह्या दोहोंच्या एकसंधनातून ग्रीक शोकात्मिका निर्माण झाली, अशी नीत्शेची भूमिका होती. ह्या भूमिकेवर काही विद्वानांनी टीका केली, तरी अभिजाततावादी साहित्यकृतींच्या विचाराची एक वेगळी दिशा त्याने दाखवून दिली, हे निश्चित. विख्यात जर्मन संगीतकार ⇨रिखार्ट व्हाग्नर (१८१३–८३) हा त्या वेळी आपल्या संगीतिका लिहीत होता. व्हाग्नर हा जर्मन साहित्यातील वास्तववादाच्या काळात वावरत असूनही वृत्तीने स्वच्छंदतावादीच होता. मध्ययुगीन जर्मन कथांचा आणि आख्यायिकांचा त्याने आपल्या संगीतिकांसाठी उपयोग करून त्या लोकप्रिय केल्या होत्या. नीत्शेने व्हाग्नरला आरंभी ग्रीक नाटककारांचा वारसदार मानले तथापि पुढे व्हाग्नरवर कठोर टीका केली. तत्त्वज्ञ ह्या नात्यानेही नीत्शेने पुढील साहित्याला प्रेरक असे विचार दिले.\nनिसर्गवाद : विख्यात फ्रेंच साहित्यिक ⇨एमिल झोला (१८४०–१९०२) ह्याचा आदर्श पुढे ठेवून काही साहित्यिक ⇨ निसर्गवादाचा पुरस्कार करू लागले. कला-साहित्यात वैज्ञानिक वस्तुनिष्ठतेचा आग्रह निसर्गवाद्यांनी धरला. बर्लिनमध्ये हाइन्रिख हार्ट आणि यूलिउस हार्ट ह्या दोघा बंधूंनी आपल्या क्रिटिश वाफेनगेंय्‌ग (१८८२–८४, इं. शी. क्रिटिकल जूस्ट्स) ह्या जर्नलमधून निसर्गवादी विचार मांडले. म्यूनिकमध्ये मिखाएल गेओर्ग कोनराट ह्याच्या डी गेशेलशाफ्ट (१८८५–१९०२) ह्या नियतकालिकानेही निसर्गवादाची बाजू उचलून धरली. आर्नो होल्ट्स हा श्रेष्ठ निसर्गवादी भावकवी उदयाला आला. दस बूख डेअर त्साइट (१८८६, इं. शी. द बुक ऑफ टाइम) आणि फांटासुस (१८९८) ह्या त्याच्या काव्यसंग्रहांतून नव्या निसर्गवादी प्रवृत्ती प्रत्ययास येतात. योहानेस श्लाफ ह्या लेखकाच्या साहाय्याने त्याने पापा हॅम्लेट हा तीन कथांचा संग्रह प्रसिद्ध केला. अत्यंत सूक्ष्म, तपशीलवार वर्णने ह्या कथांतून आलेली आहेत. त्यांपैकी ‘आइन टोड’ (इं. शी. डेथ) ही कथा विशेष उल्लेखनीय. द्वंद्वयुद्धात घायाळ होऊन मरणोन्मुख झालेल्या एका विद्यार्थ्याच्या बिछान्याभोवती त्याचे मित्र गोळा झालेले आहेत आणि ह्या परिस्थितीत एक रात्र कशी जाते, ह्याचे अत्यंत प्रभावी वर्णन त्या कथेत आलेले आहे. होल्ट्सने आपल�� वाङ्‌मयीन भूमिका डी कुन्स्ट, ईर वेझेन उंड ईर गेसेट्त्स (१८९१, इं. शी. आर्ट, इट्स नेचर अँड लॉज) ह्या चिकित्सक लेखनातून मांडली.\nजर्मन निसर्गवाद ⇨गेर्हार्ट हाउप्टमान (१८६२–१९४६) ह्याच्या नाट्यकृतींतून प्रकर्षाने प्रकटला आहे. फोर झोन्नेनआउफगांग (१८८९, इं. शी. बिफोर डॉन), डी वेबर (१८९२, इं. शी. द वीव्हर्स), फ्लोरिआन गायर (१८९६) ही त्याची काही उल्लेखनीय निसर्गवादी नाटके. ‘बिफोर डॉन’ मध्ये मद्यपानामुळे उद्ध्वस्त झालेल्या एका कुटुंबाचे चित्रण आहे, तर ‘द वीव्हर्स’ मध्ये गरीब विणकरांच्या दुःखाचे परिणामकारक दर्शन घडविलेले आहे. ह्या दोन्ही नाटकांत नायक नाही. ऐतिहासिक नाटकात निसर्गवादाचा प्रयोग करण्याच्या हेतूने हाउप्टमानने फ्लोरिआन गायर लिहिले परंतु ते फारसे यशस्वी झाले नाही. निसर्गवादाच्या मर्यादा त्याला जाणवल्या होत्या. हान्नेलेस हिम्मेलफार्ट (१८९४, इं. शी. द ॲसंप्शन ऑफ हान्नेल) ह्या नाट्यकृतीपासून तो प्रतीकवादाकडे वळला. डी फरझुंकेन ग्लोक (१८९६, इं. शी. द संकन बेल) हे त्याने प्रतीकवादी तंत्राने लिहिलेले एक श्रेष्ठ नाटक होय.\nहाउप्टमानने कादंबरीकार म्हणूनही यश मिळवले. डेअर नार इन क्रिस्टो, इमानुएल क्विंट (१९१०, इं. भा. द फूल इन ख्राइस्ट, इमानुएल क्विंट, १९११) आणि आटलांटिस (१९१२) ह्या त्याच्या उल्लेखनीय कादंबऱ्या. त्याच्या प्रभावी निवेदनशैलीचा प्रत्यय त्यांतून येतो. १९१२ मध्ये हाउप्टमानला साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.\nनिसर्गवाद्यांपैकी अन्य उल्लेखनीय साहित्यिकांत ⇨ हेर्मान झूडरमान (१८५७–१९२८), माक्स हाल्ब आणि गेर्हार्ट हाउप्टमानचा बंधू कार्ल हाउप्टमान ह्यांचा अंतर्भाव होतो. झूडरमानच्या डी एर (१८८९, इं. भा. व्हॉट मनी कॅनॉट बाय, १९०६) ह्या नाटकाचा जर्मनीतील निसर्गवादी चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून बोलबाला झाला होता. हायमाट (१८९३, इं. भा. मॅग्डा, १८९६ मराठी रूपांतर गृहपाश, १९४०) ह्या त्याच्या दुसऱ्या एका नाटकात स्त्रीच्या समान हक्कांचा पुरस्कार त्याने केलेला आहे. मध्यमवर्गीय, बूर्झ्वा नीतिमूल्यांचा उपहास झूडरमानच्या ह्या दोन नाटकांतून दिसतो.\nपौगंडावस्थेतील प्रेमावर आधारलेल्या युगेंड (१८९३, इं. शी. यूथ) ह्या शोकात्मिकेसाठी माक्स हाल्ब हा ओळखला जातो. कार्ल हाउप्टमानने आपल्या आइनहार्ट डेअर लेय्‌शलर (१९०७, इं. शी. ��इनहार्ट द स्माइलर) ह्या कादंबरीत कलावंताच्या मानसिक संघर्षांचे चित्रण केले आहे. त्याने काही नाटकेही लिहिली.\nविसावेशतक: ह्या शतकात वाङ्‌मयीन प्रयोगनिष्ठा जोपासली गेली. पारंपरिक अभिव्यक्तितंत्रांच्या मर्यादा अनेक साहित्यिकांना जाणवल्या. त्यांतून विमुक्त होऊन आपल्या स्वतंत्र सर्जनशीलतेचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न साहित्यिक करू लागले. अर्थात ह्या प्रयोगशीलतेलाही एकोणिसाव्या शतकातील वाङ्‌मयीन संचिताचा भक्कम आधार होताच. शिवाय ह्या नव्या, प्रयोगशील प्रवृत्ती एकदम अवतरल्या नाहीत त्यांचा प्रभाव हळूहळूच गोचर होऊ लागला. एकोणिसाव्या शतकात प्रभावी ठरलेल्या निसर्गवादी संप्रदायांचे संस्कार ह्या शतकातील आरंभीच्या साहित्यावर जाणवतात. किंबहुना संस्कारवाद (इंप्रेशनिझम) हा ह्या शतकातील पहिला महत्त्वपूर्ण संप्रदाय निसर्गवादी संप्रदायाशी निकटचे नाते ठेवून होता, असे काही साहित्यकृतींवरून वाटते. अनुभवाचा लेखकाच्या मनावर झालेला केवळ संस्कार विश्लेषणावाचून अथवा स्पष्टीकरणात्मक तपशिलावाचून नमूद करून वाचकाला त्या अनुभवाची पुनर्निर्मिती स्वतःच्या मनात करावयास लावण्याचा आवाहक प्रयत्न संस्कारवादी साहित्यात केला जातो. हेर्मान बार ह्याने संस्कारवादाची उद्दिष्टे आणि भूमिका मांडली. बार हा ऑस्ट्रियन साहित्यिक. विविध संप्रदायांच्या प्रभावातून तो गेलेला होता. ‘त्सुर क्रिटिक डेअर मोडेर्न’ (१८९०) व ‘डी युबरविंडुंग डेस नाटुरालिस्मुस’ (१८९१, इं. शी. द डिस्‌प्लेसमेंट ऑफ नॅचरॅलिझम) हे दोन निबंध लिहून त्याने नव्या संस्कारवादी संप्रदायाची सूचना दिली. आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी संस्कारवादी साहित्यिकांनी आवश्यकतेनुसार नवी शब्दकळाही घडविली. रिखार्ट डेमेल ह्या जर्मन कवीने आपल्या कवितांतून संस्कारवादी शैली आणि निसर्गवादाला साजेसे विषय ह्यांचा समन्वय घडवून आणल्याचे दिसून येते. अधःपतित नागरी जीवन, जीवन आणि कामेच्छा ह्यांतील संघर्ष तो प्रभावीपणे व्यक्त करतो.\nह्या शतकारंभी ⇨गेओर्ग श्टेफान (१८६८–१९३३) ह्या श्रेष्ठ कवीने आपले ‘गेओर्ग मंडळ’ स्थापन केले. सौंदर्यान्वेषी वृत्तीचा हा कवी होता. कवितेचा घाट घोटीव, कातीव असला पाहिजे, हा त्याचा आग्रह होता. कवी म्हणजे प्रेषित आणि काव्यनिर्मिती हाच धर्म असे गेओर्गने मानले. गेओर्गच��या कविता काही काळ अत्यंत खाजगीपणे प्रसिद्ध होत आणि आपल्या मंडळातील कवींवर त्याची पूर्ण हुकमत होती. कवितेतील शब्दांचा वर्णक्रम आणि विरामचिन्हे त्याने आपल्या इच्छेनुसार योजिलेली असत. फ्रेंच प्रतीकवाद्यांचा आणि प्री-राफेएलाइट कवींचा गेओर्गवर मोठा प्रभाव होता. ब्ल्येटर फ्युर डी कुन्स्ट (१८९२–१९१९, इं. शी. पिरिऑडिकल फॉर आर्ट) हे गेओर्ग मंडळाचे मुखपत्र होते. विख्यात कवी ⇨हूगो फोन होफ्‌मान्स्टाल (१८७४ –१९२९) ह्या कवीला आपल्या मंडळात अंतर्भूत करून घेण्याचा गेओर्गने प्रयत्न केला होता. जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव होफ्‌मान्स्टालच्या कवितेला व्यापून राहिलेली आहे. प्रकृतीने तो स्वच्छंदतावादी होता. त्याची काव्यशैली नादमधुर होती. उत्कट भावात्मकता हे त्याच्या कवितेचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. तथापि उत्कट भावाभिव्यक्तीसाठी शब्दांचे माध्यम त्याला अपुरे वाटे. त्याने श्रेष्ठ नाट्यकृतीही लिहिल्या. त्याची नितळ, नादवती भाषा त्याच्या डेअर टोर उंड डेअर टोड (१८९३, इं. शी. डेथ अँड द फूल) सारख्या नाटकांतूनही प्रत्ययास येते. नैतिक समस्यांचे त्याचे भान तीव्र आहे. एलेक्ट्रा (१९०३) आणि ओय्‌डिपुस उंड डी श्पिंक्स (१९०६, इं. शी. ईडिपस अँड द स्फिंक्स) ह्या नाट्यकृती लिहून त्याने ग्रीक नाटकांना आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न केला. ⇨आर्टुर श्निट्‌स्लर (१८६२–१९३१) ह्याच्या नाट्यकृतींतून सूक्ष्म मनोविश्लेषण आढळते. फ्रॉइडचा त्याच्यावर प्रभाव होता. लॉयटनाण्ट गुस्टल (१९०१, इं. शी. नन बट द ब्रेव्ह) ह्या कादंबरीत त्याने संज्ञाप्रवाहपद्धतीचा उपयोग केला होता. ⇨रोबेर्ट मुसिल (१८८०–१९४२) ह्याच्या डेअर मान ओन आयगेनशाफ्टेन (३ खंड, १९३०–५२, इं. शी. अ नॉन्‌डिस्क्रिप्ट मॅन) ह्या कादंबरीतून बूर्झ्वांच्या जगातील कृत्रिमता आणि पोकळपणा प्रभावीपणे दाखवून दिलेला आहे.\nप्रतीकवाद : ह्या शतकात प्रतीकवादाचा प्रभाव पडलेल्या साहित्यिकांत कवी ⇨रायनर मारीआ रिल्के (१८७५–१९२६) आणि कथा-कादंबरीकार ⇨टोमास मान (१८७५–१९५५) हे प्रमुख होत.\nदस श्टुंडेनबुख (१९०५, इं. शी. द बुक ऑफ अवर्स) ह्या काव्यसंग्रहाने रिल्केला ख्याती प्राप्त करून दिली. त्यात रिल्केने आध्यात्मिक मूल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. रिल्के रशियाला दोन वेळा जाऊन आला होता. तेथे टॉलस्टॉयसारख्या श्रेष्ठ मा���वतावाद्यांचा प्रभाव त्याच्यावर पडला होता. भटकणारे संन्यासी त्याने रशियात पाहिले होते. उपर्युक्त काव्यसंग्रहावर रशियाभेटीचा प्रभाव जाणवतो. तथापि रिल्केची ईश्वरकल्पना त्याच्या कलेच्या साफल्याविषयीच्या कल्पनेशी व धडपडीशी निगडित झालेली होती. डी डुइनेझर एलेगीएन (१९२३, इं. शी. डुइनोज एलिजीज) ही तो आपली सर्वश्रेष्ठ कृती मानत असे. दहा कवितांची ही माला. रिल्केचा आध्यात्मिक संघर्ष त्यांतून परिणामकारकपणे व्यक्त झालेला आहे. जीवन आणि मृत्यू ह्यांकडे एका महान साकल्याचे अंश म्हणून रिल्केने पाहिले. मानवी जीवनातील न्यूनांचे भान ठेवूनही त्याने त्याचा गौरव केला. डी सोनेट आन् ओर्फेउस (१९२३, इं. शी. सॉनेट्स टू ऑर्फिअस) मध्ये त्याने कवितेच्या सामर्थ्याचा गौरव केला. त्यात ऑर्फिअस हा त्याचे स्वतःचे प्रतीक म्हणून आलेला आहे.\nप्रतीकांचा आणि मिथ्यकथांचा आपल्या कथा-कादंबऱ्यांसाठी टोमास मानने उपयोग करून घेतला. गुंतागुंतीच्या कल्पनाही त्याने प्रभावी निवेदनशैलीने साकारल्या. यूरोपीय समाजाच्या ऱ्हासाचे वास्तव, सखोल, परिणामकारक चित्र त्याने आपल्या साहित्यातून रंगविले. डेअर त्साउबरबेर्ग (१९२४, इं. शी. द मॅजिक माउंटन) ही कादंबरी त्या दृष्टीने लक्षणीय आहे. कलाकाराच्या समाजातील स्थानाचा विचार त्याच्या सर्वच लेखनात पुन्हा पुन्हा येताना दिसतो. ऱ्हासाच्या कल्पनेबद्दल मानला एक प्रकारचे आकर्षण वाटे आणि त्याच्या आरंभीच्या काही लेखनात कला ही ऱ्हासाचे प्रतीक म्हणूनच येते. बुड्‌डेनब्रुक्स (१९०१) या त्याच्या श्रेष्ठ कादंबरीत एका खानदानी घराण्याच्या चार पिढ्यांचा ऱ्हास दाखविला आहे. कोय्‌निग्लिश होहाइट (१९०९, इं. शी. रॉयल हायनेस) यात लोकसेवा आणि लोकहित ह्यांच्या विचारावर भर दिला आहे. राज्याचा त्याग करून देश वाचविणारा राजा ह्या कादंबरीत दाखविलेला आहे. डेअर टोड इन व्हेनेडिग (१९१२, इं. शी. द डेथ इन व्हेनिस) ह्या कादंबरिकेत नेहमीचे जीवन व कलावंताचे जीवन यांतील संघर्ष दाखविला आहे. डोक्टोर फाउस्टुस (१९४३) या कादंबरीत विसाव्या शतकातील सांस्कृतिक अधःपाताची जाणीव देऊन आजपर्यंतची चांगली मूल्ये राक्षसी शक्तींमुळे नष्ट होणार ही भीती व्यक्त केलेली आहे. टोनिओ क्रोयगर (१९०३) आणि ट्रिस्टान (१९०३) ह्या त्याच्या उल्लेखनीय कादंबरिका. टोमास मानने कथा-कादंबऱ्या��बरोबरच राजकीय-ऐतिहसिक-तात्त्विक स्वरूपाचे लेखनही केले. नीत्शे आणि शोपेनहौअर ह्या तत्त्वज्ञांचा त्याच्यावर प्रभाव होता. पहिल्या महायुद्धाच्या काळात त्याने राष्ट्रीय धोरणाचा पुरस्कार केला होता. तथापि नाझीवादाच्या उदयानंतर तो परागंदा झाला आणि लोकशाहीवादी विचारांचा त्याने उद्‌घोष केला. टोमास मानला १९२९ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.\nअन्यकादंबरीकार-नाटककार : टोमास मानचा भाऊ हाइन्रिख मान ह्याने सामाजिक-राजकीय विषयांवर उपरोधप्रचुर कादंबऱ्या लिहिल्या. ⇨हेर्मान हेस (१८७७–१९६२) ह्याच्या कादंबऱ्यांत नव-स्वच्छंदतावादी प्रवृत्ती दिसते. पेटर कामेन्त्सिंड (१९०४), डेमिआन (१९१९), स्टेप्पेन वोल्फ (१९२७, इं, शी. द वुल्फ ऑफ द स्टेप्स), नार्त्सिस उंड गोल्डमुंड (१९३०, इं. शी. डेथ अँड द लव्हर) आणि दस ग्लासपेर्लेनश्पील (१९४३, इं. शी. द ग्लासपर्ल्‌स प्ले) ह्या त्याच्या उल्लेखनीय कादंबऱ्या. आध्यात्मिक व आधिभौतिक ह्यांच्यातील संघर्ष ‘डेथ अँड द लव्हर’ आणि ‘द ग्लासपर्ल्‌स प्ले’ मध्ये त्याने मांडलेला आहे. डेमिआनमध्ये प्रभावी मनोविश्लेषण आढळते. पौगंडावस्थेतील समस्या त्यात त्याने मांडल्या आहेत. मानवामधल्या पाशवी प्रवृत्ती आणि सांस्कृतिक बंधने ह्यांतील विरोध द वूल्फ ऑफ द स्टेप्समध्ये व्यक्त केला आहे. पेटर कामेन्त्सिंडमध्ये संवेदनशील कलावंताचे चित्रण आहे. माणसांच्या स्वभावातील द्वैत हेस परिणामकारकपणे दाखवून देतो. हेसला १९४६ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.\nरिकार्डा हूख ही एक उल्लेखनीय कादंबरीकर्त्री. स्वच्छंदतावादी वळणाच्या कादंबऱ्या तिने लिहिल्या. जर्मनीतील खानदानी कुटुंबांचा ऱ्हास हा तिच्या कादंबऱ्यांतील एक महत्त्वाचा विषय. तिने कथालेखनही केले.\n⇨श्टेफान त्स्वाइख (१८८१–१९४२) ह्याच्या कादंबरीलेखनात सूक्ष्म मनोविश्लेषण आढळते. एर्स्टेस एर्लेबनिस (१९११, इं. शी. फर्स्ट एक्स्पिरिअन्स), ड्रायमाइस्टर (१९२०, इं. शी. थ्री मास्टर्स) आणि आमोक (१९२२) ह्या त्याच्याविशेषउल्लेखनीयकादंबरिका. कोल्बेनहॉयरह्याने जीवनाच्या प्रश्नांचा जीवशास्त्रदृष्ट्या उलगडा करण्याच्या कामी ऐतिहासिक कथांचा उपयोग केला आहे.\nगुस्टाव्ह फ्रेन्सेन, लूटव्हिख फिन्ख, लूटव्हिख थोमा, फ्रीड्रिख ग्रीज, फ्रीड्रिख लीनहार्ड इत्यादींनी म��ठी शहरे, निरनिराळे प्रांत, प्रदेश ह्यांतील जीवनावर वास्तववादी कादंबरीलेखन करून प्रादेशिक साहित्य निर्माण केले.\nपाउल एर्न्स्ट व व्हिल्हेल्म फोन शोल्त्स ह्यांसारख्या साहित्यिकांनी नव-अभिजाततावादाचा पुरस्कार केला. ब्रूनहिल्ड (१९०९) आणि क्रीमहिल्ड (१९१०) ह्यांसारखी एर्न्स्टची नाटके नव-अभिजाततावादी परंपरेतील आहेत. शोल्त्सवर मॉरिस माटरलिंक ह्या बेल्जियन नाटककाराचा प्रभाव जाणवतो.\nअभिव्यक्तिवाद :पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मनीत ही नवी चळवळ उभी राहिली. १९१० च्या सुमारास जर्मनीतील नव्या पिढीने समकालीन संस्कृतीची समीक्षा आरंभिली होती आणि एका दिशाहीन वातावरणात आपण वावरतो आहोत, असेही तिला वाटू लागले होते. पहिले महायुद्ध १९१४ मध्ये पेटले. तथापि त्याची छाया जाणवत होती. सर्व बूर्झ्वा मूल्ये नष्ट झाल्याची जाणीव झाली होती आणि नव्या मूल्यांची आस निर्माण झाली होती. ह्या पार्श्वभूमीवर ⇨अभिव्यक्तिवादाचा उदय झाला. ह्या असंतोषाच्या सर्व संदर्भांबरोबरच हुसर्ल ह्या जर्मन तत्त्वज्ञाने प्रतिपादिलेला अंतःप्रज्ञावादी रूपविवेचनवाद, फ्रॉइडचे मनोविश्लेषण, स्ट्रिंडबर्ग ह्या स्वीडिश नाटककाराची नाटके ह्यांसारखे संदर्भही ह्या चळवळीच्या उदयामागे आहेत. संस्कारवादाला विरोधी म्हणून अभिव्यक्तिवाद पुढे आला. जीवनानुभवाच्या दृश्य व बुद्धिगम्य स्वरूपाखाली जी अनपेक्षित, चमत्कृतिपूर्ण अशी भावनात्मक सत्ये व अवस्था प्रतीत होतात, त्यांची आवेगपूर्ण, उत्कट व यथार्थ अभिव्यक्ती करणे हे अभिव्यक्तिवादी संप्रदायाचे उद्दिष्ट होते. फ्रांक व्हेदेकिंट (१८६४–१९१८) हा नाटककार चित्रपटीय क्षणचित्रतंत्राचा वापर करून कल्पनारंजित देखाव्यांची माला आपल्या नाटकांत उभी करीत असे. जर्मन अभिव्यक्तिवादी नाटकांचा तो पूर्वसूरी होय. राइनहार्ट योहान्नेस झॉर्ज (१८९२–१९१६) ह्याचे डेर बेटलर (१९१२, इं. शी. द बेगर) हे खऱ्या अर्थाने पहिले अभिव्यक्तिवादी नाटक मानले जाते. अन्य अभिव्यक्तिवादी नाटककारांत वॉल्टर हाझेनक्लेव्हर, पाउल कोर्नफेल्ड, एर्न्स्ट बार्लाख हा मूर्तिकार, ऑस्कर कोकोश्का हा चित्रकार, ⇨एर्न्स्ट टोलर (१८९३–१९३९), गेओर्ग कायझर ह्यांचा समावेश होतो. जर्मन नाटककार कार्ल गेओर्ग ब्यूखनर ह्याचे व्योझेक (१८३६) हे नाटक अभिव्यक्तिवादी आहे. डी मशिनेन श���टुर्मर (१९२२, इं. भा. द मशीन रेकर्स, १९२३) आणि मास मेन्श (१९२१, इं. भा. मॅन अँड द मासेस, १९२४) ही टोलरची दोन विशेष उल्लेखनीय अभिव्यक्तिवादी नाटके राजकीय विषयांवर आहेत. ध्येयवाद्यांचा भ्रमनिरास ह्या दोन्ही नाट्यकृतींतून दाखविलेला आहे. गेओर्ग कायझर हा अभिव्यक्तिवादी चळवळीतील एक प्रमुख साहित्यिक. प्रचलित समाजव्यवस्थेवर टीकात्मक भाष्य करण्यासाठी त्याने नाट्यकृतीचे माध्यम वापरले. डी कोराल (१९१७, इं. शी. द कोरल) गास I व गास II (१९१८–२०, इं. शी. गास फर्स्ट, गास सेकंड) ही त्याची उल्लेखनीय नाटके. यंत्रयुगाचे मानवी जीवनावर होणारे भीषण परिणाम त्याने मांडले. माणूस हा केवळ ऑटोमॅटन होत आहे हे त्याने दाखविले. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेल्या पात्रांऐवजी वर्गवाचक, प्रातिनिधिक स्वरूपाची पात्रे त्याने रंगभूमीवर उभी केली, हेही महत्त्वाचे आहे. विख्यात अमेरिकन नाटककार ⇨ यूजीन ओनील (१८८८–१९५३) ह्याच्यावर कायझरचा प्रभाव पडला होता.\nएर्न्स्ट स्टॅडलर, गेओर्ग हाइम, ⇨गेओर्ग ट्राक्ल (१८८७–१९१४), ⇨फ्रांट्स व्हेर्फेल (१८९०–१९४५), आउगुस्ट श्ट्राम, टेओडोर डायब्लर, गोट्फ्रीट बेन आणि एल्स लास्कर-शूलर ह्यांच्या कवितांतून अभिव्यक्तिवादी वैशिष्ट्ये प्रत्ययास येतात. मृत्यूच्या आणि विनाशाच्या जाणिवेची उदास छाया ट्राक्लच्या कवितेवर पडलेली आहे. आधुनिक संस्कृतीबद्दल त्याच्या मनात उद्‌वेग होता. निरर्थकतेची त्याला येणारी प्रचीती त्याच्या काव्यभाषेतूनही प्रतिबिंबित झालेली आहे. शब्द आणि प्रतिमा निखळलेल्या दुव्यांसारख्या असून केवळ काव्यलयीनेच त्या एकत्र जोडल्यासारख्या वाटतात. आउगुस्ट श्ट्रामची भाषाही तुटक, असंबद्ध आहे. भयाण सर्वनाशाचे चित्र हाइमनेही आपल्या कवितेतून उभे केले. आधुनिक शहरी जीवनातून येणारी अस्वस्थता स्टॅडलरच्या कवितेत आढळते. गोट्फ्रीट बेन हा व्यवसायाने वैद्य होता. त्याच्या कवितेत मानवी दुःखयातनांचे विच्छेदन वैद्यकीय वस्तुनिष्ठतेने केलेले आहे. पुढे तो शून्यवादाकडे वळला. एल्स लास्कर-शूलर ह्या कवयित्रीच्या कवितेत पौर्वात्य देशांची स्वप्नचित्रे आहेत. टेओडोर डायब्लर ह्याने दस नोर्डेलिश्ट (१९१० – २१, इं. शी. लाइट फ्रॉम द नॉर्थ) ह्या महाकाव्यात सूर्य आणि पृथ्वी ह्यांचा संघर्ष रंगविला आहे. अभिव्यक्तिवाद्यांपैकी फ्रांट्स व्हेर्फेल ह्या���ी कविता विख्यात अमेरिकन कवी वॉल्ट व्हिटमन ह्याच्या कवितेशी नाते सांगणारी आहे. मानवतेवरील उत्कट प्रेम त्याने तीतून व्यक्त केले आहे. ‘ब्रूडर मेन्श’ –माणूस माझा बंधू–हा त्याचा उद्‌घोष होता. धर्मभावनेचा उत्कट सूर त्याच्या कवितांतून उमटलेला आहे. व्हेर्फेलने नाटके आणि कादंबऱ्याही लिहिल्या. डेअर श्पीगेलमेन्श (१९२०, इं. शी. द मिरर–मॅन) ह्या त्रिनाट्यातून माणसाचा खरा स्वभाव आणि त्याने चेहऱ्यावर चढविलेला मुखवटा ह्यांतील विरोध प्रत्ययकारीपणे दाखविला आहे. धर्मभावना आणि नैतिक मूल्यांची जाणीव त्याच्या कथा-कादंबऱ्यांतूनही दिसून येते. श्रेष्ठ साहित्यिक ⇨ फ्रांट्स काफ्का (१८८३–१९२४) ह्याने डेर प्रोत्सेस (१९२५, इं. शी. द ट्रायल), डेस श्लोस (१९२६, इं. शी. द कासल), अमेरिका (१९२७) ह्या कादंबऱ्या व काही कथा लिहिल्या. त्याच्या लेखनातही काही अभिव्यक्तिवादी वैशिष्ट्ये दिसून येत असली, तरी त्याच्या प्रतिभेची स्वतंत्र प्रकृतिवैशिष्ट्ये विशेषत्वाने प्रत्ययास येतात. मानवी अस्तित्वाच्या मूलप्रश्नांचे काफ्काने आपल्या साहित्यकृतींतून प्रतीकात्म, प्रत्ययकारी दर्शन घडविले. भयनिराशेने कोंडमारा झालेले आधुनिक मानवी मनच त्याच्या कथा-कादंबऱ्यांतून विस्तारल्यासारखे वाटते. न्याय, सुरक्षितता ह्यांसारख्या मूलभूत मानवी अपेक्षांचे वैय्यर्थ्य काफ्काने आपल्या साहित्यातून भेदकपणे दाखवून दिले आहे. अस्तित्ववादी साहित्यिक म्हणूनही काफ्काचा उल्लेख केला जातो. ⇨ बेर्ट्रोल्ट ब्रेक्ट (१८९८–१९५६) ह्याच्या नाटकांवर अभिव्यक्तिवादाचा प्रभाव जाणवत असला, तरी मार्क्सवादी दृष्टिकोण हे त्याच्या नाटकांचे एक विशेष लक्षणीय वैशिष्ट्य आहे. नाझींच्या राजवटीत त्याला परागंदा व्हावे लागले होते. ब्रेक्टच्या नाटकांत प्रचार असला, तरी त्यांची नाट्यवत्ता मोठी होती त्याने वापरलेले रंगतंत्रही वैशिष्ट्यपूर्ण होते. रंगभूमीवरील घटनांवर ध्वनिवर्धकातून निवेदकाने भाष्य करणे, नटांनी आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत हे प्रेक्षकांना सांगणे इत्यादींचा त्यात अंतर्भाव होतो. मुट्टर कुराज उंड ईर किंडर (१९४१, इं. शी. मदर करेज अँड हर चिल्ड्रन) ही त्याची विशेष लोकप्रिय व गाजलेली नाट्यकृती. तीत एका स्त्रीच्या कथेतून युद्धाची विध्वंसकता दाखविली आहे. डेअर गूट मेन्श फोन सेत्सुआन (१९४३, इं. भा. द गुड वूमन ऑफ सेत्सुआन, १९४३), डेअर कौकाझिश क्रायडक्लाइस (१९४७, इं. शी. कॉकेशियन चॉक सर्कल) ह्या त्याच्या अन्य उल्लेखनीय नाट्यकृती. ‘कॉकेशियन चॉक सर्कल’ चे मराठी रूपांतर चिं. त्र्यं. खानोलकर ह्यांनी अजब न्याय वर्तुळाचा ह्या नावाने केले आहे. लेओनार्ट फ्रांक ह्याने डेअर मेन्श इश्ट गूट (१९१७, इं. शी. मॅन इज गुड) या आपल्या कथासंग्रहातून युद्धविरोधी भूमिका मांडली आहे.\nपहिल्यामहायुद्धानंतर : ह्या काळात अभिव्यक्तिवादाचा प्रभाव कमी होत गेला आणि ‘नॉय साखलिशकाइट’चा म्हणजेच नव्या वस्तुनिष्ठतेचा आग्रह सुरू झाला. युद्धोत्तर काळात एका कठोर वस्तुस्थितीला तोंड द्यावे लागले. चलनवाढ, महामंदी ह्यांसारख्या संकटांनी दारिद्र्य, बेकारी वाढली. नवमूल्यनिर्मितीच्या आकांक्षेतून उभ्या राहिलेल्या अभिव्यक्तिवादालाही मर्यादा आहेत, असे जाणवू लागले आणि एका नव्या, वस्तुनिष्ठ दृष्टिकोणातून परिस्थितीचे निर्विकार, अलिप्त विश्लेषण व मूल्यमापन करण्याची प्रवृत्ती दृढावली. तिच्या प्रभावाखाली लिहिल्या गेलेल्या कादंबऱ्यांत युद्धविषयक कादंबऱ्यांचे प्रमाण अर्थातच मोठे आहे. ⇨आर्नोल्ट त्स्वाइख (१८८७–१९६८) ह्याची डेअर श्ट्राइट उम डेन सेर्जाआंटेन ग्रिशा (१९२७, इं. शी. द केस ऑफ सार्जंट ग्रिशा) आणि ⇨ एरिख मारीआ रेमार्कच्या (१८९८–१९७०) इम वेस्टेन निश्टस नॉयेस (१९२८, इं. शी. ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट) ह्या दोन प्रसिद्ध कादंबऱ्या ह्या संदर्भात विशेष उल्लेखनीय आहेत. युद्धातील अनुभवांचा भेदकपणा त्या प्रत्ययकारीपणे दाखवून देतात. हान्स फाल्लाडाने क्लाइनर मान वास नून (१९३२, इं. शी. लिट्ल मॅन, व्हॉट नाऊ (१९३२, इं. शी. लिट्ल मॅन, व्हॉट नाऊ) ह्या कादंबरीत महायुद्धोत्तर जर्मनीतील सामाजिक-राजकीय परिस्थितीवर विदारक भाष्य केलेले आहे.\nडेअर हाऊप्टमान फोन क्‌योपनिक (१९३१, इं. शी. द कॅप्टन ऑफ क्योपेनिक) ह्या आपल्या नाट्यकृतीत कार्ल त्सुकमायरने लष्करशाहीचा तीव्र उपरोध केला आहे. डेस टॉयफेल्स गेनेराल (१९४६, इं. शी. द डेव्हिल्स जनरल) ह्या त्याच्या नंतरच्या नाटकात हिटलरच्या अन्यायी राजवटीची जाणीव झालेल्या एका सेनानीचे प्रभावी चित्र त्याने रेखाटले आहे. आपण एका सैतानाचे सेनानी आहोत, ही जाणीव झालेला एक जनरल अखेरीस आत्मघात करून घेतो, असे ह्या नाट्यकृतीत दाखविले आहे. बे���्लिन आलेक्सांडर प्लात्स (१९२९, इं. शी. अलेक्झांडर स्क्वेअर, बर्लिन) मध्ये आल्फ्रेड डब्लीन ह्याने संज्ञाप्रवाहतंत्राचा प्रभावी उपयोग करून घेतला आहे. अभिव्यक्तिवादी प्रवृत्ती ह्या कादंबरीत आढळतात. एरिक केस्टनरने नाझींची सत्ता येण्यापूर्वीच्या जर्मनीतील परिस्थितीचे उपरोधपूर्ण चित्र फाबिअन, डी गेशिस्ट आयनेस मोरालिस्टेन (१९३१, इं. शी. फाबिअन, द स्टोरी ऑफ अ मोरलिस्ट) ह्या कादंबरीत रंगविले आहे.\nहेर्मानब्रोखह्याच्याडीश्लाफवांडलर (१९३१–३२, इं. शी. दस्लीपवॉकर्स) ह्याकादंबरीत्रयाचा (ट्रिलॉजी) उल्लेखआवश्यकआहे. एकोणिसाव्याशतकाच्याअखेरीपासूनमहायुद्धापर्यंतजर्मनसमाजाच्याझालेल्याऱ्हासाचाहाइतिहासपटशैलीचेविविधप्रयोगकरीतब्रोखनेउलगडीतनेलाआहे. टोडडेसव्हार्जिल (१९४५, इं. शी. डेथऑफव्हर्जिल) ह्यात्याच्यानंतरच्याकादंबरीतत्यानेसंज्ञाप्रवाहतंत्राचापरिणामकारकवापरकेला. स्वप्नवास्तवांचेएकसंधनसाधणाऱ्याविलक्षणप्रभावीशैलीतब्रोखनेव्हर्जिलचेअखेरचेक्षणटिपलेआहेत. ब्रोखच्याचिंतनशीलव्यक्तिमत्त्वाचावसामाजिक-राजकीयप्रश्नांसंबंधीच्याआस्थेचाठसात्याच्यासाहित्यावरलक्षणीयपणेउमटलेलाआहे. ⇨एर्न्स्टयुंगरचे (१८९५– ) इनश्टालगेविटर्न (१९२०, इं. शी. स्टॉर्मऑफस्टील) हेयुद्धाचेस्वागतकरणारेपुस्तकजर्मनराष्ट्रवादीतरुणांनास्फूर्तिदायकठरलेहोते. एर्न्स्टयुंगरमध्येनाझींनाआपलासमानधर्मादिसतहोता तथापियुंगरने ‘आउफडेनमार्मोरक्लिप्पेन’(१९३९, इं. शी. ऑनदमार्बलक्लिफ्स) हीप्रतीकात्मककथालिहूनसंस्कृतीच्याश्रेष्ठमूल्यांनापायदळीतुडविणाऱ्याशासनपद्धतीचानिषेधकेलाआणिनाझीराजवटीबद्दलनापसंतीव्यक्तकेली.\nएर्न्स्टचा बंधू फ्रीड्रिख युंगर हा कवी होता. क्लोपश्टोक आणि हल्डरलीन ह्यांच्या कवितांचा प्रभाव त्याच्या कवितेवर जाणवतो. परंपरेचे तीव्र भान त्याने ठेवलेले आहे. आर. ए. श्रडर आणि योसेफ व्हाइनहेबर ह्यांच्यातही ते आढळते. अभिजाततावादी परंपरांचे पुनरुज्जीवन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आकृतिबंधाची जाणीव त्यांनी काळजीपूर्वक जोपासली.\nस्विस कवी ⇨कार्ल श्पिटेलर (१८४५–१९२४) ह्याला १९१९ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. तथापि त्याच्या महत्त्वाच्या कृति–प्रोमेथॉयस उंड एपिमेथॉयस आणि ओलिम्पिशर फऱ्यूलि���ग ही दोन महाकाव्ये–अनुक्रमे १८८१ आणि १९०५ मध्ये प्रसिद्ध झाली. नीत्शेच्या आल्झो श्प्राख् त्साराथुस्ट्रा (१८८३) ह्या ग्रंथातील व्यक्तिवादी विचारसरणीशी जुळणारे तत्त्वज्ञान प्रोमेथॉयस … मध्ये आले आहे. नीत्शेचा हा ग्रंथ प्रसिद्ध होण्याआधी दोन वर्षे हे महाकाव्य प्रसिद्ध झाले होते. दुसऱ्या महाकाव्यात प्राचीन मिथ्यकथाधारे आदर्श स्वित्झर्लंडचे स्वप्नप्रतीक उभे केले आहे आणि शिवाशिवांतील संघर्ष दाखविला आहे.\nकॅथलिक धर्मपंथाच्या मूल्यांचा प्रभाव असलेल्या साहित्यिकांत गेर्ट्रूट फोन ल फोर्ट ह्या कवयित्री-कादंबरीकर्त्रीचा आणि व्हेर्नर बेर्गेनग्ऱ्यून ह्या कथा-कादंबरीकाराचा समावेश होतो.\nएमिल लूटव्हिख ह्याने गटे, लिंकन, नेपोलियन, बिस्मार्क इत्यादींची चरित्रे लिहिली. १९०६ ते १९४२ पर्यंत हे चरित्रलेखनाचे कार्य तो करीत होता.\nदुसऱ्यामहायुद्धानंतरचेजर्मनसाहित्य : नाझी चळवळ विनाशक स्वरूपाची होती आणि तिचा परिणाम जर्मनीला भोगावा लागला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी पराभूत झाले त्याची फाळणी झाली. सामाजिक-आर्थिक जीवन उद्ध्वस्त झाले. ह्या परिस्थितीचा परिणाम साहित्यावरही झाला. दर्जेदार साहित्यनिर्मितीला अनुकूल असे वातावरण नंतर हळूहळू निर्माण झाले. नाझी राजवटीत अनेक साहित्यिकांच्या साहित्यावर बंदी आणण्यात आलेली होती. ते साहित्य युद्धोत्तर काळात प्रकाशात आले. नाझींच्या हातून मारली गेलेली गेर्ट्रूट कोल्मार ही एक श्रेष्ठ कवयित्री मरणोत्तर ख्याती पावली.\nओस्कार ल्योर्क आणि व्हिल्हेल्म लेमान ह्या दोन निसर्गकवींचा प्रभाव काव्यक्षेत्रात पडला. निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण त्यांच्या कवितेत आढळून येते. ‘डेअर आटेम डेअर एर्ड’ (१९३०) हे ओस्कार ल्योर्कचे काव्य प्रसिद्ध आहे. आनेट फोन ड्रोस्ट-ह्यूत्सहोफ ह्या कवयित्रीच्या परंपरेतला हा कवी वाटतो. डेअर ग्ऱ्यून गोट्ट (१९४२, इं. शी. ग्रीन गॉड) हा लेमानचा एक उल्लेखनीय काव्यसंग्रह. लेमानची कविता वनस्पतिजीवनाशी आणि प्राणिसृष्टीशी इतकी एकरूप झालेली आहे, की तिच्या परिपूर्ण आकलनासाठी वनस्पतिशास्त्राचे व प्राणिजीवनाचे ज्ञान आवश्यक वाटते.\nइंगबोर्ग बाखमान, रूडोल्फ हागेनश्टांग, कार्ल क्रोलो, हाइन्त्स पिओटेक, ग्यूंटर आइश आणि पाउल सेलान हे आणखी काही उल्लेखनीय कवी. आपापल्या परीने जर्मन का���्य समृद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काव्याच्या आकृतिबंधाच्या संदर्भात ते प्रयोगशील होते. ह्या सर्वांत पाउल सेलान हा विशेष महत्त्वाचा. त्याची कविता तंत्राच्या दृष्टीने सफाईदार आहेच तथापि तिच्यात एक व्यापक आवाहनक्षमताही आहे.\nमाक्स फ्रिश आणि फ्रीड्रिख ड्यूरेनमाट ह्या दोन स्विस नाटककारांनी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जर्मन नाट्यवाङ्‌मयाला महत्त्वाचा हातभार लावला. नून झिंगेन झी वीडर (१९४६) व आंडोरा (१९६२) ही फ्रिशची नाटके म्हणजे आधुनिक जीवनातील नीतिनाट्येच (मोरालिटी प्लेज) होत. आधुनिक जगात बुद्धिमंतांचे स्थान काय, ह्याचा शोध फ्रिशने आपल्या कादंबऱ्यांतून घेतला. डेअर बेसूख डेअर आल्टेन डाम (१९५५) हे ड्यूरेनमाटचे नाटक विख्यात आहे. अप्राप्य ध्येयांची निरर्थकता ड्यूरेनमाटने आपल्या नाटकांतून दाखवून दिली समाजातील तथाकथित प्रतिष्ठितांच्या दंभावर मार्मिकपणे बोट ठेवले.\n⇨हाइन्रिख ब्योल (१९१७– ) हा श्रेष्ठ कादंबरीकार. युद्धोत्तर काळातील वैफल्याचे आणि विस्कटलेल्या जीवनाचे दर्शन ब्योल आपल्या कादंबऱ्यांतून प्रभावीपणे घडवितो. हाउस ओन ह्यूटर (१९५४) ही कादंबरी त्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय. युद्धात मारल्या गेलेल्यांच्या मुलांच्या आणि विधवांच्या उद्ध्वस्त जीवनाचे चित्रण तीत आले आहे. ब्योलला १९७२ चे नोबेल पारितोषिक देण्यात आले.\nगेर्ड गायझरच्या श्लुसबाल (१९५८) ह्या कादंबरीत नाझींच्या गुन्ह्यांबद्दल बेफिकिरी दाखविणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध आहे. डी ब्लेशट्रोमेल (१९५९) ही ग्यूंटर ग्रास ह्याची एक उपरोधपूर्ण कादंबरी. एका वेड्याला डॅन्‌झिग हे शहर नाझीपूर्व आणि नाझी राजवटीच्या काळात कसे दिसले त्याचे वर्णन ह्या कादंबरीत आहे. जर्मनीच्या फाळणीमुळे निर्माण झालेला प्रश्न, ऊव योंझोन ह्याने आपल्या मूटमासुंगेन युबर याकोब (१९५९) ह्या कादंबरीत मांडलेले आहेत.\n११. घारपुरे, न. का. जर्मन वाङ्‌मयाचा इतिहास, पुणे, १९७३.\n१२. फ्रीड्रिख, व्हेर्नर पी. अनु. चापेकर, र. ना. जर्मन वाङ्‌मयेतिहासाची रूपरेषा, पुणे, १९७२.\nकुलकर्णी, अ. र. घारपुरे, न. का.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nऱ्ही, सिंगमन (री, सिंगमान)\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/27007/", "date_download": "2021-06-22T10:19:59Z", "digest": "sha1:J4JBD52OT2YCYECP66IWJ4W3WQCMFV56", "length": 20648, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "अक्षांदोलन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nअक्षांदोलन : पृथ्वीच्या परिभ्रमण अक्षाचे होणारे आंदोलन. पृथ्वीच्या कक्षेची पातळी म्हणजे क्रांतिवृत्ताची पातळी व विषुववृत्ताची पातळी या एकच नसून भिन्न आहेत. त्यांमध्ये सु. २३१/२० चा कोन असतो. अक्षीय परिभ्रमणाच्या मोठ्या गतीमुळे पृथ्वी विषुवृत्तापाशी फुगीर व ध्रुवांकडे चपटी बनलेली आहे. कक्षेतून फिरत असताना तिचा अक्ष नेहमीच कक्षेच्या पातळीशी ६६१/२० चा कोन करीत असतो व तो अक्ष नेहमी स्वत:शी समांतर राहतो. त्यामुळे तो आकाशातील एका स्थिर बिंदूकडे रोखलेला असतो. या स्थिर बिंदूला ‘ध्रुवबिंदू’ म्हणतात. परंतु कित्येक वर्षानंतर हा ध्रुवबिंदूही कायम राहत नाही. याचे कारण विषुववृत्त व क्रांतिवृत्त ही एकाच पातळीत नाहीत आणि सूर्य व चंद्र यांचे पृथ्वीच्या विषुववृत्तावरील फुगवट्यावर इतर भागांपेक्षा जास्त आकर्षण असते, हे होय. विषुववृत्तावरील फुगीर भागाला म्हणजे विषुववृत्तपातळीला क्रांतिवृत्ताच्या पातळीत आणण्याचा एकसारखा प्रयत्न या आकर्षणामुळे होत असतो. परंतु पृथ्वीच्या अक्षीय परिभ्रमणाच्या मोठ्या गतीच्या मानाने हे आकर्षण फारच तोकडे पडते. त्यामुळे दोन्ही एकाच पातळीत आणण्याचा प्रयत्न तितकासा साध्य होत नाही. तरीही अक्षाच्या स्थितीवर सूक्ष्म परि��ाम होत राहतो. या परिणामास परांचन म्हणतात. दीर्घ कालानंतर हा परिणाम दृष्टोत्पत्तीस येतो. या परिणामामुळे पृथ्वीचा अक्ष क्रांतिवृत्ताच्या उत्तर कदंबाभोवती (ध्रुवबिंदूभोवती) शंकूच्या आकाराच्या गतीने भोवऱ्यासारखा फिरत असतो. ही कदंबाभोवतीची प्रदक्षिणा घटिवत् (घड्याळाच्या काट्यांच्या हालचालीच्या) दिशेने सु. २६,००० वर्षांनी पूर्ण होते. भगोलावरील (निरीक्षक मध्य व अनिश्चित त्रिज्या असलेल्या काल्पनिक गोलावरील) त्या वर्तुळाची कोनीय त्रिज्या २३ १/२० इतकी असते. त्यामुळे आकाशातील ध्रुवबिंदूही तेच राहत नसून त्या वर्तुळावर असलेले बिंदू क्रमाक्रमाने ध्रुवबिंदू होतात. २६,००० वर्षांनी आता असलेला ध्रुवबिंदू पुन्हा ध्रुवबिंदू होईल. अक्षाच्या या भ्रमणामुळे संपातबिंदू (सूर्याच्या वार्षिक भासमान गतीत तो भगोलीय विषुववृत्त जेथे ओलांडतो तो बिंदू) क्रांतिवृत्तावर मागे मागे म्हणजे पश्चिमेकडे सरकतो. यास ⇨संपातचलन म्हणतात. परंतु चंद्राची पृथ्वीभोवतीची कक्षा ही सुद्धा क्रांतिवृत्ताच्या पातळीत नसून ती क्रांतिवृत्ताच्या पातळीशी सु. ५० चा कोन करते म्हणजे चंद्र बहुधा क्रांतिवृत्तावर नसतो. त्यामुळे चंद्र क्रांतिवृत्ताच्या खालीवर असण्याचा परिणामही विषुववृत्ताच्या फुगवट्यावर किंचितसा होतो आणि अक्षाने दाखविलेला ध्रुवबिंदू वर उल्लेखिलेल्या वर्तुळावर नसून त्या वर्तुळावरील बिंदूभोवती एका अगदी लहानशा विवृत्तकक्षेत (लंबवर्तुळाकार कक्षेत) सु. १८ वर्षे २२० दिवसांत फिरतो. या विवृत्तकक्षेचा बृहदक्ष कदंबाच्या दिशेत असून तो १८ विकला (सेकंद) व लघु-अक्ष १४ विकला इतका असतो. त्यामुळे अक्षाच्या ध्रुवाचे प्रत्यक्ष भ्रमण त्या वर्तुळाच्या कधी किंचित आतील बाजूने, तर कधी किंचित बाहेरील बाजूने होत असते. असा हा ध्रुवबिंदूचा नागमोडी मार्ग २३ १/२० च्या वर्तुळास एका प्रदक्षिणेत म्हणजे २६,००० वर्षांत सु. २,८०० ठिकाणी ओलांडतो. चंद्राच्या कक्षेच्या क्रांतिवृत्तापाशी असणाऱ्या ५० कोनामुळे होणाऱ्या या परिणामास ‘अक्षांदोलन’ म्हणतात. या अक्षांदोलनामुळे संपाताचेही किंचित प्रमाणात आंदोलन होते. हा अक्षांदोलनाचा शोध इ. स. १७२८ मध्ये ब्रॅड्ली यांनी लावला.\nआकृतीमध्ये अक्षांदोलनाचा परिणाम नागमोडी वर्तुळाने दाखवलेला आहे. संपूर्ण मार्ग आकृतीच्या वरच्��ा डाव्या कोपऱ्यात दाखविला आहे.\nγ हा संपातबिंदू असून क या कदंबाभोवती काढलेल्या तुटक वर्तुळाने अक्षाचा सर्वसाधारण भ्रमणमार्ग दाखवला आहे. उ या ध्रुव-बिंदूची एक स्थिती उ१ ही मानली तर त्या वेळचा संपातबिंदू γ१ हा दाखविला आहे. पण अक्षांदोलन लक्षात घेतल्यावर नागमोडी रेषेवर उ२ हा प्रत्यक्ष ध्रुवबिंदू मानला तर γ२ हा प्रत्यक्ष संपात व त्यातून तुटक रेषेने दाखविलेले ते प्रत्यक्ष विषुववृत्त होईल.\nसूर्य व चंद्र यांच्या कक्षा विवृत्ताकार असल्यामुळे वरील परिस्थितीत आणखी किंचित फरक पडतो. तसेच बुध-शुक्रादी इतर ग्रहांमुळेही अगदी सूक्ष्म फरक होतो.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/24-hours-water-i-hudkeshwar-nitin-gadkar/10140728", "date_download": "2021-06-22T12:01:38Z", "digest": "sha1:CTWXM3ODKNP3R7LK6JDKAWGRVF6PBBFK", "length": 12878, "nlines": 65, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "हुडकेश्वरला 2 वर्षात 24 तास पाणी : नितीन गडकरी Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nहुडकेश्वरला 2 वर्षात 24 तास पाणी : नितीन गडकरी\nजुना नाका येथे जाहीरसभेला 10 हजारावर नागरिकांची उपस्थिती\nनागपूर : सन 1995 मध्ये मी पालकमंत्री झालो तेव्हा या भागात रस्ते, पाणी नव्हते. अत्यंत तीव्र समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत होते. पण चंद्रशेखर बावनकुळे हे या भागाचे आमदार झाले आणि त्यांनी या भागाचे चित्रच बदलवून टाकले. विकासाचे राजकारण करणारे आम्ही आहोत. आता अनेक समस्या सुटल्या आहेत. पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. असे असले तरी येत्या 2-3 वर्षात हुडकेश्वर भागाला 24 तास पाणीपुरवठा करणार असल्याचे जाहीर आश्वासन केंद्रीय महामार्ग वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी जनतेला दिले.\nहुडकेश्वरच्या जुना नाका येथे कामठी विधानसभा भाजपा-शिवसेना, रिपाई, बरिएमंचे उमेदवार टेकचंद सावरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेला ते संबोधित करीत होते. 10 हजारावर नागरिकांनी या सभेला गर्दी केली होती. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रुपराव शिंगणे, टेकचंद सावरकर, अजय बोंढारे, अनिल निधान, रमेश चिकटे, डीडी सोनटक्के, भगवान मेंढे, शुभांगी गायधने, नगरसेविका स्वाती आखतकर, रंजना धांडे, श्रीमती मडावी उपस्थित होते.\nनागपूर शहराचा झपाट्याने विकास होतो आहे. अजनी स्टेशन आता जागतिक दर्जाचे होते आहे. 1700 कोटी खर्चून नवीन रिंग रोड होतो आहे. सिम्बॉयसिस विद्यापीठ येथे आले आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण आपल्या जिल्ह्यातील मुलांना मिळणार आहे. 25 टक्के प्रवेश आपल्यासाठी राखीव आहेत आणि 15 टक्के शिक्षण शुल्कात सवलत मिळणार आहे. मिहानमध्ये मोठमोठ्या कंपन्या आल्या आहेत. एम्स, ट्रीपल आयटीआय, आयआयटी अशा मोठ्या संस्था आल्या आहेत. 50 हजार युवकांना येत्या 5 वर्षात रोजगार प्राप्त होणार आहे. झपाट्याने या शहराचा विकास होत आहे. सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे प्रभावी उपकरण म्हणून राजकारणाचा आम्ही उपयोग करीत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.\nसमाजातील शेवटचा माणूस, शेतकरी यांचा विकास करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. ती आम्ही पूर्ण करणारच आहे, असे सांगताना गडकरी म्हणाले- एवढी कामे सुरु आहेत की त्याची मोजदाद आता करता येणार नाही. 350 खेळांच्या मैदानांची दुरुस्ती सुरु आहे. खासदार क्रीडा महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सवामुळे या शहराच्या सांस्कृतिक प्रगतीत वाढ झाली आहे. शहराचा चौफेर विकास होत आहे. तुम्ही माझ्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री बावनकुळे यांच्यावर विश्वास टाकला. आता विकास करणे आमची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.\nगेल्या 15 वर्षापासून या मतदारसंघात मी काम करीत आहे. रस्ते, पाणी, पूल ही कामे सुरु आहेत. दोन वर्षात 250 कोटींची कामे या मतदारसंघात झाली आहे, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. पुढच्या पाच वर्षात आणखी विकास कामे आणि निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे. मी याच मतदारसंघात पूर्णवेळ काम करणार आहे. काँग्रेसला मत म्हणजे मतदारसंघ 15 वर्षे मागे नेण्यासारखे आहे. त्यामुळे येत्या 21 तारखेला भाजपा उमेदवार टेकचंद सावरकर यांच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना मोठ्या फरकाने विजयी करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.\nबावनकुळेंचा मानसन्मान, प्रतिष्ठा जपली जाणारच\nपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी माझी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याचे सांगून नितीन गडकरी म्हणाले- त्यांना यापेक्षाही मोठी जबाबदारी मिळणार आहे. ऊर्जामंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राभर काम करून जी ओळख त्यांना मिळाली हे त्यांचे कर्तृत्व आहे. आज त्यांनी 5 लाख शेतकर्‍यांना वीज कनेक्शन दिल्यामुळे आत्महत्या थांबल्या असा गौरवपूर्ण उल्लेखही नितीन गडकरी यांनी यावेळी केला.\nओ.बी.सी. आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य\nआम आदमी पार्टी मध्ये नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा\nमनपा के लिए आय के स्रोत हो तैयार, पालक मंत्री राऊत ने प्रशासन को दिया मंत्र\nबॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nओ.बी.सी. आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य\nआम आदमी पार्टी मध्ये नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा\nबॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nगोंदियाः तालाब में डूबने से मां-बेटे की मौत\nJune 22, 2021, Comments Off on गोंदियाः तालाब में डूबने से मां-बेटे की मौत\nगोंदिया: अगले 10 दिनों में हो रबी धान की उठाई और लंबित बोनस राशि का भुगतान, अन्यथा डीएम�� व जिलाधिकारी कार्यालय को ठोकेंगे ताला\nJune 22, 2021, Comments Off on गोंदिया: अगले 10 दिनों में हो रबी धान की उठाई और लंबित बोनस राशि का भुगतान, अन्यथा डीएमओ व जिलाधिकारी कार्यालय को ठोकेंगे ताला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/the-mayor-of-the-instructions-given-after-the-rain-the-reviewer-took-the-review/07071200", "date_download": "2021-06-22T12:06:36Z", "digest": "sha1:PXWJAEZBN42ZAWY2P2O2FOYOG4EKYOVP", "length": 16683, "nlines": 67, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पावसानंतर दिलेल्या निर्देशांचा महापौर, आयुक्तांनी घेतला आढावा Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nपावसानंतर दिलेल्या निर्देशांचा महापौर, आयुक्तांनी घेतला आढावा\nनागपूर: जून महिन्यातील २७ तारखेला झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास झाला. महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल व पदाधिकाऱ्यांनी शहरातील अशा भागांचा दौरा करून पाहणी केली. नागरिकांशी चर्चा केली. यापुढे होणाऱ्या पावसात अशी परिस्थिती उद्‌भवणार नाही यादृष्टीने काही उपाययोजना करण्याचे निर्देश महापौर आणि आयुक्तांनी दिले होते. ती कामे झालीत की नाही याचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार ७ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.\nबैठकीला महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, भा.ज.पा. प्रतोद दिव्या धुरडे, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे उपसभापती प्रमोद कौरती, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, सर्व कार्यकारी अभियंता, प्रमुख अग्निशमन अधिकारी, सर्व सहायक आयुक्त व सर्व झोनल अधिकारी उपस्थित होते.\nयावेळी महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी झोन निहाय सांगितलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. प्रत्येक झोनअंतर्गत येणाऱ्या परिस रामध्ये २७ जून रोजी झालेल्या पावसात ज्या-ज्या ठिकाणी पाणी साचले त्या ठिकाणी भविष्यात अशी परिस्थिती उद्‌भवणार नाही यासाठी काय-काय उपाययोजना केल्या, याची माहिती सहायक आयुक्त आणि संबंधित झोनच्या अभियंत्यांनी दिली. नरेंद्र नगर पुलाखाली दरवर्षी पाणी साचून मार्ग बंद होतो. या पुलाला असलेले आऊटलेट नाल्याला समांतर असल्यान�� अशी परिस्थिती तेथे उद्‌भवते. आता हा आऊटलेट दोन फूट उंच केला असल्याची माहिती मुख्य अभियंता विजय बनगीरवार यांनी दिली. यापुढे ५० मिमीच्या वर पाऊस आला तर तेथे साचलेल्या पाण्याचा एक ते दीड तासात निचरा होईल, असे कार्यकारी अभियंता डी.डी. जांभूळकर यांनी सांगितले.\nझोन क्र. ३ (तीन) मधील ज्या भागात पाणी निचरा होण्याची व्यवस्था नाही त्या भागात हायड्रॉलिक टेस्टींग करून सर्व्हे करण्याचे निर्देश आयुक्त अश्विन मुदगल यांनी झोनच्या अभियंत्यांना दिले. ज्या ठिकाणी अतिक्रमणाचा अडथळा येत आहे तेथे तातडीने कायदेशीर कारवाई करून नाले-नाल्या मोकळे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हुडकेश्वर पुलाची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी, त्यातील अडथळे, आपत्ती व्यवस्थापन याविषयी अभ्यास करुन तातडीने त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले. ओंकारनगर मध्ये उद्‌भवलेल्या परिस्थितीबाबत नासुप्रला गटारव्यवस्थेसंदर्भात पत्र देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. झोन क्र. ५ (पाच) अंतर्गत येणाऱ्या अब्बूमियाँ नगर, तुलसीनगर येथील भागात आजही पाणी आहे. यासंदर्भातही नासुप्रला पत्र देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.\nझोन क्र. ७ (सात), ८ (आठ), ९ (नऊ) या भागात सेप्टिक टँक संदर्भात नागरिकांच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. हा प्रश्न गंभीर आहे. तातडीने मनपाकडे उपलब्ध असलेल्या गाड्या पुरवून वेळ पडली तर खासगी गाड्या किरायाने घेऊन त्याची सफाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. नाईक तलाव, लेंडी तलावाचे पाणी ज्या माध्यमातून चांभार नाल्यात जाते तो भाग भूमिगत आहे. यासंदर्भात नासुप्रसोबत बैठक घेऊन ते स्वच्छ करण्यासंदर्भात तोडगा काढावा, असेही आयुक्त मुदगल यांनी सांगितले.\nखड्डे तातडीने बुजवा : महापौर\nपावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. ते तातडीने बुजविण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. २७ जून नंतर पाहिजे तसा पाऊस आला नाही. या काळात या खड्ड्यांना बुजविणे आवश्यक होते. याची कारणेही त्यांनी विचारली. यापुढे कुठलेही कारणे न देता खड्ड्यांची विल्हेवाट तातडीने लावण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.\nवसंतनगरला आयुक्त देणार भेट\n२७ जूनच्या पावसात निरी कॉलनी आणि वसंतनगर भागातील सात ते आठ घरात पाणी शिरले. ते पाणी आजही तसेच आहे. अखेर त्या नागरि��ांना इतरत्र बस्तान मांडावे लागले. त्या परिसरात सुरू असलेल्या सीमेंट रस्ता कामाच्या ठेकेदारामुळे ही परिस्थिती उद्‌भवल्याची बाब सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी लक्षात आणून दिली. तेथे असलेल्या चेंबरची झाकणे चेंबरमध्ये पाडल्या गेली. यामुळे पाणी थांबले. २२ फूट खोल चेंबरमध्ये अशा परिस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांना उतरविणेही कठीण झाले होते, अशी माहिती संबंधित अभियंत्यांनी दिली. ही परिस्थिती निर्माण करणाऱ्या ठेकेदाराकडून नुकसान भरपाई घ्यावी, अशी सूचना सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त अश्विन मुदगल शनिवारी या भागाला भेट देणार आहेत.\nओसीडब्ल्यूच्या कामाचे होईल निरीक्षण\nउन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी ओसीडब्ल्यूतर्फे रस्ते खोदण्यात आले. मात्र, आता कामे सुरू नसतानाही ते पूर्वीसारखे केले नाहीत, ही बाब उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव आणि नगरसेविका दिव्या धुरडे यांनी महापौर आणि आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यामुळे आयुक्तांनी सदर कामांची पाहणी मनपा यंत्रणेकडून करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांना दिले.\nओ.बी.सी. आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य\nआम आदमी पार्टी मध्ये नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा\nमनपा के लिए आय के स्रोत हो तैयार, पालक मंत्री राऊत ने प्रशासन को दिया मंत्र\nबॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nओ.बी.सी. आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य\nआम आदमी पार्टी मध्ये नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा\nबॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nगोंदियाः तालाब में डूबने से मां-बेटे की मौत\nJune 22, 2021, Comments Off on गोंदियाः तालाब में डूबने से मां-बेटे की मौत\nगोंदिया: अगले 10 दिनों में हो रबी धान की उठाई और लंबित बोनस राशि का भुगतान, अन्यथा डीएमओ व जिलाधिकारी कार्यालय को ठोकेंगे ताला\nJune 22, 2021, Comments Off on गोंदिया: अगले 10 दिनों में हो रबी धान की उठाई और लंबित बोन�� राशि का भुगतान, अन्यथा डीएमओ व जिलाधिकारी कार्यालय को ठोकेंगे ताला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2013/04/", "date_download": "2021-06-22T10:41:14Z", "digest": "sha1:GIM5NPUOGGRGN2JZP63ODPIHM7IGJTVS", "length": 16760, "nlines": 374, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: एप्रिल 2013", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nसोमवार, २९ एप्रिल, २०१३\nहा रम्य गमू लागला\nदेहात मुरु लागला .\nगज झालो मीच आता\nयेथे एप्रिल २९, २०१३ २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: गंभीर, मराठी कविता\nगुरुवार, २५ एप्रिल, २०१३\nगुंड पुंडांना तोंड देतांना\nबेंकेत पडेल पगार .\nतसे काम छान आहे\nमित्र मंडळीत मान आहे\nदेवाचेच वरदान आहे .\nपण जेव्हा पडते कानावर\nकाळे फासले गेले तोंडावर\nअॅप्रनमधील हवा निघून जाते\nअसेच अन वाटू लागते\nघरी जाणारा प्रत्येक पेशंट\nमरेन असे वाटू लागते\nकाही असेच झाले तर\nया वयात काय करायचे\nघराचे कर्ज कसे फेडायचे\nमुलांचे शिक्षण कसे करायचे\nहळू हळू येणारा प्रत्येक\nपेशंट शत्रू वाटू लागतो\nयाला त्याला पैसे देवून\nवा कुणा वशिला लावून\nपण ओळख लागत नाही\nदेणे घेणे जमत नाही\nरोज तो मरत असतो\nयेथे एप्रिल २५, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २० एप्रिल, २०१३\nउभा तू दारात अन\nमाझ्या सवे माझे घर\nयेथे एप्रिल २०, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: गंभीर, तत्वज्ञान, भक्तीगीत\nतर तुझे वेड मला दे\nया माथ्याला लागु दे\nदान फक्त मला दे\nयेथे एप्रिल २०, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nलग्न करणाऱ्या मित्रास ,\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/phone-counseling-regarding-corona-digital-media-and-your-doctors-initiative/", "date_download": "2021-06-22T11:29:16Z", "digest": "sha1:6OMXIJLB5PNJ7TC3I4UJXNUOTRHYEWJO", "length": 12258, "nlines": 84, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "कोरोना संदर्भात फोनद्वारे सल्ला-मार्गदर्शन ; डिजिटल मिडिया व आपका डॉक्टर संस्थेचा उपक्रम – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nकोरोना संदर्भात फोनद्वारे सल्ला-मार्गदर्शन ; डिजिटल मिडिया व आपका डॉक्टर संस्थेचा उपक्रम\nमुंबई – महाराष्ट्रातील गावपातळीवर कोरोना उपचार व सोयी-सुविधा बाबत अचूक मार्गदर्शन सेवा टेलिफोनवर चो���ीस तास देण्याचा उपक्रम देशातील ख्यातनाम समाजसेवी संस्था “आपका डॉक्टर” व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांनी हाती घेतला आहे. या उपक्रमाची घोषणा संघटनेचे अध्यक्ष – राजा माने व आपका डॉक्टरचे कार्यकारी संचालक – शंकर मांजरे यांनी केली.\nतज्ज्ञ व अनुभवी डॉक्टर्सची टीम तयार करण्यात आली असून खेड्या-पाड्या पर्यंत ही सेवा कोरोनाग्रस्त आणि सर्वांसाठी टेलिफोनवर देण्यात येईल, असे शंकर मांजरे यांनी सांगितले.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना कोरोना आजारासंदर्भात मोफत आणि विश्वासार्ह सेवेचा फायदा राज्यातील लोकांनी घ्यावा यासाठी प्रयत्न करीत आहे.ज्यांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी या\n8181812789 क्रमांकावर संपर्क साधावा.\n← वैराग नगरपंचायतीचा डॉ .कोल्हे यांनी स्वीकरला पदभार , तर प्रशासक म्हणून तहसिलदार – सुनिल शेरखाने\nजलसंजीवनी प्रकल्पामार्फत ५ गावच्या शेतकर्‍यांसाठी अभिसरण कार्यशाळा संपन्न →\nबार्शीतील मिलचा भोंगा अद्यापही बंदच, 400 कामगार बेरोजगार\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nपिकविमा मीळवून दिल्याबद्दल शेतकरी नेत्याचा कपड्यांचा आहेर देवून सन्मान\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी त���लुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2014/04/", "date_download": "2021-06-22T10:26:06Z", "digest": "sha1:JIB2TZLZEC5BLVDJULPA3MKV75Q4GC2E", "length": 17289, "nlines": 402, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: एप्रिल 2014", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nबुधवार, ३० एप्रिल, २०१४\nयाचे त्याचे नाव सांगत\nआम्ही झोडू आम्ही मोडू\nआडवे याल तर झोडू\nभले बुरे कळल्या वाचून\nहोते दानव काय वेगळे\nपरि शेवटी मातीत गेले\nसत्ता मद अविचार अंत\nकळूनी सारा घडे गुन्हा\nयेथे एप्रिल ३०, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: व्यक्तिचित्र, सामजिक कविता\nसोमवार, २८ एप्रिल, २०१४\nयेथे एप्रिल २८, २०१४ 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: गुरुदेव दत्त, दत्तात्रेय, श्रीदत्त\nरविवार, २७ एप्रिल, २०१४\nभांडी घासा धुणे धुवा\nभांडी घासा धुणे धुवा\nझाडू काढा लादी पुसा\nरांधा वाढा उष्टी काढा\nसोडू नका थोर वसा\nअसे खरी असे खोटी\nयेथे एप्रिल २७, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २६ एप्रिल, २०१४\nयेथे एप्रिल २६, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले ��ेऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nभांडी घासा धुणे धुवा\nहोती इथेच कधी ती\nतो परत नाही आला तर ..\nतुम्ही असता एक कळ\nअण्णा पाटील गेले तेव्हा ,,\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1221518", "date_download": "2021-06-22T12:03:28Z", "digest": "sha1:TOOY3IV7ENZ3YJQEXBM57KYYM4MBS2D3", "length": 3536, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ग.दि. माडगूळकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ग.दि. माडगूळकर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:५०, ३१ जानेवारी २०१४ ची आवृत्ती\n२०२ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\n१६:४१, २४ जून २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nMahitgar (चर्चा | योगदान)\nछो (198.36.94.34 (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास ...)\n२१:५०, ३१ जानेवारी २०१४ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n'''ग.दि. माडगूळकर''' हे आधुनिक काळतील [[मराठी]] भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे [[गीत रामायण]] फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर [[संत काव्य]] आणि [[शाहिरी काव्य]] या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत.\n* [[ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांचा सहयोग असलेल्या कलाकृती]]\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/du-khaannii-divaalii/bbp92iko", "date_download": "2021-06-22T10:24:15Z", "digest": "sha1:IVTUM2X3ZBAXQH2G7TOUUSKE6KGYSS7L", "length": 9720, "nlines": 350, "source_domain": "storymirror.com", "title": "दु:खाणी दिवाळी | Marathi Tragedy Poem | Vijay Sanap", "raw_content": "\n( अभंग रचना )\nमाय बापा विना / नाही रे दिवाळी\nघालू मी ओवाळी / येथे कुणा ||\nमाय माझी करी / मेथीचे रे लाडू\nनाही कधी कडू / लागे मज ||\nभाऊबीज दिशी / माय लावी कुंकू\nबाळा नको टाकू / मज काही ||\nदिवाळीचा सण / नाही झाला गोड\nमायीची रे ओढ / लागे येथे ||\nकशी ही दिवाळी / बहिण सासरी\nनाही रे माहेरी / माय माझी ||\nकधी येणार तू / आमच्या भेटीला\nअश्रु ही आटला / डोळ्यातला ||\nतुझ्या विना आम्हा / छळ���ो गं राज्या\nकशी करु मज्या / सांगा आता ||\nकविता लिहिता / आले डोळ्या पाणी\nनाही येथे कोणी / माय माझी ||\nआठवण येता / ओले झाले डोळे\nआसवं ही गळे / नेत्रातून ||\nविजू तुझा टिपे / मनातल्या ओळी\nदु:खाची दिवाळी / कशी सांगू ||\nकशा अंतरी बोचती यार जखमा, रिते राहिले ना जराही रकाने कशा अंतरी बोचती यार जखमा, रिते राहिले ना जराही रकाने\nशालेय शिक्षकांची दशा शालेय शिक्षकांची दशा\nकवीची अगतिकता, आत्मा, शब्दांची तुच्छ किंमत, निर्दयी जग कवीची अगतिकता, आत्मा, शब्दांची तुच्छ किंमत, निर्दयी जग\nशेतकऱ्याची बिकट अवस्था शेतकऱ्याची बिकट अवस्था\nशेतकरी, नापिकी, गरीबी, नेतागिरी शेतकरी, नापिकी, गरीबी, नेतागिरी\nएका विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकाची शोकांतिका एका विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकाची शोकांतिका\nशिकार, शिकारी, जंगल, संवेदनशील पशुपक्षी शिकार, शिकारी, जंगल, संवेदनशील पशुपक्षी\nमी आणि ती रोज भेटतो\nअत्यंत सुंदर रूपकात्मक लघुकथा अत्यंत सुंदर रूपकात्मक लघुकथा\nस्त्रीचे मन, सर्वच स्त्रिया, गिधाडे, अपमान, अवहेलना, शरीर स्त्रीचे मन, सर्वच स्त्रिया, गिधाडे, अपमान, अवहेलना, शरीर\nधर्मा पाटील या सामान्य शेतकऱ्यांची झालेली शोकांतिका धर्मा पाटील या सामान्य शेतकऱ्यांची झालेली शोकांतिका\nमाणसाचा नैतिक , सामाजिक , राजकीय अध;पतनावर भाष्य करणारी गजल माणसाचा नैतिक , सामाजिक , राजकीय अध;पतनावर भाष्य करणारी गजल\nवृक्ष लागवडीचा संदेश वृक्ष लागवडीचा संदेश\nराज्य परिवहन बस, दंगल, अत्याचार, तोडफोड, खंत, उपाय राज्य परिवहन बस, दंगल, अत्याचार, तोडफोड, खंत, उपाय\nदगडाचा देव, त्याची कैफियत पण भक्तांची गाऱ्हाणी दगडाचा देव, त्याची कैफियत पण भक्तांची गाऱ्हाणी\nरुसु नको अवंदा तरी\nपावसाला विनंती पावसाला विनंती\nहिडीस शृंगारिक लिहिणारे लेखक, स्त्रीला कमी लेखणारे, मागे खेचणारे, उपभोगी, सामर्थ्यवान स्त्री हिडीस शृंगारिक लिहिणारे लेखक, स्त्रीला कमी लेखणारे, मागे खेचणारे, उपभोगी, सामर्थ...\nहो मी स्टंटबाजी करतोय\nशेती आणि शेतकरी यांची शोकांतिका शेती आणि शेतकरी यांची शोकांतिका\nजीवन जगणे मृत्यू शैय्या जाणीव जीवन जगणे मृत्यू शैय्या जाणीव\nशेती आणि शेतकर्याची व्यथा शेती आणि शेतकर्याची व्यथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/27027/", "date_download": "2021-06-22T11:48:24Z", "digest": "sha1:ISCMLKHK5Y3JAUXLUQTRWLCTGQLAL6DW", "length": 28789, "nlines": 231, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "आगरकर, गोपाळ गणेश – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nआगरकर, गोपाळ गणेश : (१४ जुलै १८५६–१७ जून १८९५). एक बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी गरीब घराण्यात झाला. हालअपेष्टांना तोंड देत कराड, रत्‍नागिरी, अकोला आणि पुणे येथे राहून ते एम्‌. ए. झाले. महाविद���यालयीन शिक्षण घेत असतानाच विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी पुण्यात निर्माण केलेल्या जहाल विचारांच्या राष्ट्रवादी पंथास ते लोकमान्य टिळकांसह जाऊन मिळाले. लोकशिक्षण आणि लोकजागृती करण्यासाठी या तिघांनी पुण्यात ‘न्यू इंग्‍लिश स्कूल’ स्थापन केले (१८८०), तसेच केसरी आणि मराठा (इंग्रजी) ही पत्रे चालू केली (१८८१). न्यू इंग्‍लिश स्कूलमध्ये आगरकरांनी अध्यापनाचे काम केले. त्याचप्रमाणे केसरीच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारून परिणामकारक लेखन आणि कुशल संपादन यांच्या जोरावर अल्पावधीतच केसरीला लोकप्रियता प्राप्त करून दिली. न्यू इंग्‍लिश स्कूलच्या चालकांनी स्थापन केलेल्या ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ च्या ‘फर्ग्युसन महाविद्यालया’चे प्राचार्य (१८९२) म्हणूनही त्यांनी काम केले.\nमहाविद्यालयीन जीवनातच जॉन स्ट्यूअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांनी त्यांचे मन संस्कारित झाल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन बुद्धिप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी झालेला होता. याच दृष्टिकोनातून तत्कालीन समाजाची पुनर्घटना करण्याची आवश्यकता त्यांना वाटत होती. केसरीतील त्यांच्या सामाजिक लेखांतून हीच भूमिका व्यक्त होऊ लागली. सामाजिक प्रश्नांच्या जाणिवेपेक्षा राजकीय प्रश्नांची जाणीव अधिक तीव्र असली पाहिजे, असे केसरी व मराठाच्या चालकमंडळींस वाटत असल्यामुळे, आगरकरांचा वैचारिक कोंडमारा होऊ लागला. परिणामत: ते केसरीतून बाहेर पडले (१८८७) आणि आपल्या क्रांतिकारक सामाजिक विचारांच्या प्रतिपादन-प्रसारासाठी सुधारक हे पत्र त्यांनी काढले (१८८८). त्यात राजकीय व अर्थशास्त्रविषयक लेखही येत.\nबुद्धिवादी दृष्टिकोनातून समाजजीवनाचे विश्लेषण करून अन्याय्य रूढी आणि परंपरा यांच्यावर त्यांनी कडाडून हल्ले चढविले. बुद्धीच्या निकषांखेरीज अन्य कोणताही निकष ते मानीत नसल्यामुळे समाजसुधारणांचे समर्थन करण्यासाठी स्मृतिवचनांचा आधार घेणे त्यांना मान्य नव्हते. नीतिमान आणि सदाचरणी समाजाच्या निर्मितीसाठी ईश्वर आणि धर्म यांचीही आवश्यकता त्यांना वाटत नव्हती. परोपकारादी सद्गुण धर्माच्या आधी अस्तित्वात आले असून नंतर धर्मात ते गोवले गेले, अशी त्यांची भूमिका होती. बुद्धिवाद, व्यक्तिवाद, समता आणि मानवतावाद या चतु:सूत्रीने त्यांचा सारा सामाजिक विचार व्यापलेला आ���े. साहजिकच, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांसारख्या कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता आणि चातुर्वर्ण्य, ⇨जातिसंस्था, ⇨अस्पृश्यता, ⇨ बालविवाह इ. गोष्टी त्यांना सर्वथैव अमान्य होत्या. मनुष्यजातीचे ऐहिक सुखवर्धन हेच त्यांचे ध्येय बनले होते. तथापि निव्वळ इंद्रियसुखालाच ऐहिक सुख मानण्याइतपत त्यांची दृष्टी संकुचित नव्हती. नीतिमान आणि संयमी जीवनामुळे मनाला लाभणारे समाधानही या ऐहिक सुखात त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिस्वातंत्र्यामुळे स्वार्थ आणि स्वैराचार फैलावण्याऐवजी समाजातील व्यक्ती परोपकारी आणि परहितचिंतकच होतील, असे त्यांना वाटे. उलट व्यक्तिस्वातंत्र्य न मानणाऱ्या व निरुपयोगी परंपरांनी वेढलेल्या समाजाची केव्हाही प्रगती होऊ शकणार नाही, अशी त्यांची धारणा होती. परंपरांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐतिहासिक होता त्यामुळे एखादी गोष्ट समाजाच्या एका अवस्थेत उपयुक्त ठरली असेल, हे ते मान्य करीत मात्र तीच गोष्ट बदलत्या काळात जाचक ठरल्यास बिनदिक्कतपणे टाकून द्यावी, असे ते म्हणत. अशा रूढी आणि परंपरा स्वखुषीने सोडून द्यावयास समाज तयार नसेल, तर त्या कायद्याने नाहीशा कराव्या, असे त्यांचे मत होते.\nत्यांचे हे विचार तत्कालीन अंधश्रद्ध सामान्यांना समजले नाहीतच. तथापि टिळकांसारख्या सुशिक्षित आणि चिंतनशील व्यक्तींचाही त्यांना पाठिंवा मिळू शकला नाही. जनतेचे लक्ष समाजक्रांतीवर केंद्रित करून त्यात तिची शक्ती वाया घालवण्यापेक्षा आधी राजकीय स्वातंत्र्यासाठी तिचा उपयोग करून घ्‍यावा, तसेच सामाजिक रूढींच्या प्रश्नावर लोकांची मने दुखवून राजकीय चळवळीत फूट पाडू नये, असे टिळकांना वाटे. ईश्वर आणि धर्म यांच्याविषयीचे आगरकरांचे विचार रा. गो. भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे यांसारख्या सुधारक व्यक्तींनाही पटत नसत. सुधारकातील लेखांविरुद्ध चहुबाजूंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली. खुनाच्या धमक्या, प्रेतयात्रा काढणे इ. प्रकार झाले परंतु ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार’, या भूमिकेतून सामाजिक सुधारणांचा कडवा पुरस्कार त्यांनी आमरण चालू ठेवला. सुधारकातील लेखांतून त्यांचे समाजजीवनाच्या विविध अंगांचे सूक्ष्म निरीक्षण आणि सखोल चिंतन प्रत्ययास येते. स्त्रियांचा पोषाख, विधवांचे केशवपन, सोवळे-ओवळे, अंत्यविधी आणि अंत्यसंस्कार, हजामत, जोडे इ. विषय जसे त्यांत आहेत, तसेच देवतांची उत्पत्ती, मूर्तिपूजा, आत्म्याची मरणोत्तर स्थिती इत्यादींसारखे तात्त्विक आणि धर्माशी निकटचा संबंध असलेले विषयही आहेत. सामाजिक सुधारणा आणि कायदा यांचे संबंध काय असावेत, यासंबंधीची आपली भूमिका मांडण्यासाठी आणि समाजहितकारक कायद्यांच्या जोरदार पुरस्कारासाठी काही लेख लिहिले गेले आहेत तर काही लेखांतून सामाजिक गुलामगिरीने जखडून गेलेल्या स्त्रियांच्या शिक्षणादी समस्यांविषयी मूलगामी विचार आलेले आहेत.\nसमाजचिंतन हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव असला, तरी राजकीय विचारांच्या जहालपणात ते टिळकांच्या बरोबरच होते. राजकीय हक्क आणि राजकीय स्वातंत्र्य यांची तीव्र जाणीव त्यांच्या लेखांतून स्पष्टपणे प्रतिबिंबित झालेली आहे. चिपळूणकर निवर्तल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय विचारजागृती घडवून आणण्याचे काम केसरीतून बाहेर पडेपर्यंत त्यांनीच केले.\nआपल्या वैचारिक लेखांनी मराठीतील निबंधसाहित्यात त्यांनी मोलाची भर घातली, पल्लेदार वाक्ये, मुद्देसूद प्रतिपादन, अन्वर्थक अलंकार आणि प्रासंगिक नर्मविनोद ही त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये. त्यांच्या ‘कवि, काव्य, काव्यरति’ आणि ‘शेक्सपिअर, भवभूति व कालिदास’ यांसारख्या साहित्यविषयक निबंधांनी आजच्या काही टीकाकारांचे लक्ष वेधून घेतले असून त्यांनी आगरकरांना साहित्यशास्त्रातील काही मूलभूत तत्त्वांचा शास्त्रीय पद्धतीने विचार करणारे विचारवंत मानले आहे. काव्य आणि संवेदना यांचा विशेष संबंध, काव्यातील सत्य आणि शास्त्रीय सत्य, काव्यातील करुणरस, कविमन आणि काव्यनिर्मितिप्रक्रिया इत्यादींसंबंधीचे त्यांचे विचार या दृष्टीने कक्षणीय ठरतात. त्यांचे ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत: विकारविलसित अथवाशेक्सपीअरकृत हॉम्लेट नाटकाचे भाषांतर (१८८३), डोंगरीच्या तुरुंगांत आमचे १०१ दिवस (१८८२), शेठ माधवदास रघुनाथदास व बाई धनकुवरबाई यांचे पुनर्विवाहचरित्र (१९०७),वाक्यमीमांसा आणि वाक्याचे पृथक्करण.\nविकारविलासिताच्या प्रदीर्घ प्रस्तावंनेत परक्या भाषेतील नाट्यकृतींची मराठी भाषांतरे कशी करावी, यासंबंधीची मते त्यांनी मांडली आहेत. ‘कोल्हापूर प्रकरणा’वरून १८८२त डोंगरी येथे टिळकांसह कारावास भोगत असतानाचे त्यांचे अनुभव त्यां���ी डोंगरीच्या तुरुंगांत मध्ये खेळकर आणि विनोदी शैलीत सांगितले आहेत. मराठी वाक्याचे निरनिराळे अवयव आणि त्यांचे परस्परसंबंध यांचा तपशीलवार विचार त्यांनीच मराठीत प्रथम आणला. त्यांचे केसरीतील निवडक निबंध (१८८७) आणि सुधारकातील वेचक लेख (निबंधसंग्रह १८९५) प्रसिद्ध झाले आहेत. साहित्य अकादेमीनेही त्यांचे काही लेख प्रसिद्ध केले आहेत. दम्याच्या विकाराने पुणे येथे ते निधन पावले.\nसंदर्भ : १. अळतेकर, मा. दा. संपा. संपूर्ण आगरकर ३ भाग, पुणे, दु. आवृ. १९३७, १९१७, १९१८.\n२. खांडेकर, वि. स. संपा. आगरकर, व्यक्ति आणि विचार, पुणे, १९४५.\n३. गोखले, पु. पां. आगरकर चरित्र, पुणे, १९४४.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goldenlaser.cc/mr/co2-laser-cutting-engraving-machine.html", "date_download": "2021-06-22T09:46:36Z", "digest": "sha1:MBWBNBRP3NEZ2TSZRR76H4BRA5RTVHV3", "length": 28294, "nlines": 522, "source_domain": "www.goldenlaser.cc", "title": "मार्स सीरिज सीओ 2 लेझर कटिंग आणि एन्ग्रेव्हिंग मशीन - गोल्डनलाझर", "raw_content": "\nव्हिजन लेझर कटिंग मशीन\nफ्लॅटबेड लेझर कटिंग मशीन\nसीओ 2 गॅल्व्हो लेझर मशीन\nडिजिटल लेझर लेबल डाय-कटर\nसीओ 2 लेझर कटर एन्ग्रेव्हर\nफायबर लेझर कटिंग मशीन\nट्यूब / पाईप लेझर कटिंग मशीन\nड्युअल मेटल शीट आणि ट्यूब कटिंग\nलेबल, चिकट, परावर्तित टेप\nसॅंडपेपर पेपर सँडिंग डिस्क\nगोल्डन लेझर बद्दल (पीडीएफ)\nव्हिजन लेझर कटिंग मशीन\nफ्लॅटबेड लेझर कटिंग मशीन\nसीओ 2 गॅल्व्हो लेझर मशीन\nडिजिटल लेझर लेबल डाय-कटर\nसीओ 2 लेझर कटर एन्ग्रेव्हर\nफायबर लेझर कटिंग मशीन\nट्यूब / पाईप लेझर कटिंग मशीन\nड्युअल मेटल शीट आणि ट्यूब कटिंग\nलेबल, चिकट, परावर्तित टेप\nसॅंडपेपर पेपर सँडिंग डिस्क\nगोल्डन लेझर बद्दल (पीडीएफ)\nसीओ 2 लेझर कटर एन्ग्रेव्हर\nमार्स सीरिज सीओ 2 लेझर कटिंग आणि एन्ग्रेव्हिंग मशीन\nमार्स सीरिज सीओ 2 लेझर कटिंग आणि एन्ग्रेव्हिंग मशीन\nमॉडेल क्रमांक: मार्स सिरीज\nमार्स सीरिजमध्ये आमच्या एंट्री लेव्हल सीओ 2 लेसर मशीनची वैशिष्ट्ये आहेत आणि ग्राहकांकडून फॅब्रिक, चामड, लाकूड, ryक्रेलिक, प्लास्टिक आणि बरेच काही कापण्यासाठी आणि कोरण्यासाठी वापरली जाते.\nविविध उद्योगांसाठी लेझर मशीनची विशिष्ट मालिका\nसामर्थ्यवान कार्ये, स्थिर कार्यप्रदर्शन आणि प्रभावी\nविविध लेसर पॉवर, बेडचे आकार आणि वर्कटेब पर्यायी\nमार्स सीरिज सीओ 2 लेझर मशीन\nमार्स सीरिजमध्ये आमच्या एंट्री लेव्हल सीओ 2 लेसर मशीनची वैशिष्ट्ये आहेत आणि ग्राहकांकडून कापड, चामड, लाकूड, ryक्रेलिक, प्लॅस्टिक, फोम, कागद आणि बरेच काही कापून काढण्यासाठी वापरल्या जातात.\nविविध कार्य प्लॅटफॉर्म संरचना उपलब्ध आहेत\nचाकू काम करणारा टेबल\nमोटारयुक्त लिफ्टिंग वर्किंग टेबल\nमार्स सिरीज लेझर मशीन्स विविध प्रकारचे टेबल आकारात येतात, ज्यामध्ये 1000mmx600 मिमी, 1400mmx900mm, 1600mmx1000mm ते 1800mmx1000mm असते.\nमार्स सिरीज लेझर मशीन्स सीओ 2 डीसी ग्लास लेसर ट्यूबसह 80 वॅट्स, 110 वॅट्स, 130 वॅट्स ते 150 वॅट्ससह लेसर पॉवरसह सुसज्ज आहेत.\nआपल्या लेसर कटरचे उत्पादन जास्तीत जास्त करण्यासाठी, मार्स सीरिजमध्ये ड्युअल लेसरसाठी एक पर्याय आहे ज्यामुळे दोन भाग एकाच वेळी कापले जाऊ शकतात.\nसीओ 2 डीसी ग्लास लेसर ट्यूब\n80 डब्ल्यू / 110 डब्ल्यू / 130 डब्ल्यू / 150 डब्ल्यू\nसतत तापमान वॉटर चिल्लर\n550W / 1.1KW एक्झॉस्ट फॅन\nएआय, बीएमपी, पीएलटी, डीएक्सएफ, डीएसटी\n2350 मिमी (एल) × 2020 मिमी (डब्ल्यू) × 1220 मिमी (एच)\n1400 मिमी × 900 मिमी\nसीओ 2 डीसी ग्लास लेसर ट्यूब\n80 डब्ल्यू / 110 डब्ल्यू / 130 डब्ल्यू / 150 डब्ल्यू\nसतत तापमान वॉटर चिल्लर\n550W / 1.1KW एक्झॉस्ट फॅन\nएआय, बीएमपी, पीएलटी, डीएक्सएफ, डीएसटी\n2200 मिमी (एल) × 1800 मिमी (डब्ल्यू) 50 1150 मिमी (एच)\nसीओ 2 डीसी ग्लास लेसर ट्यूब\n80 डब्ल्यू / 110 डब्ल्यू / 130 डब्ल्यू / 150 डब्ल्यू\nसतत तापमान वॉटर चिल्लर\n550W / 1.1KW एक्झॉस्ट फॅन\nएआय, बीएमपी, पीएलटी, डीएक्सएफ, डीएसटी\nलेझर प्रकार सीओ 2 डीसी ग्लास लेसर ट्यूब\nलेझर पॉवर 80 डब्ल्यू / 110 डब्ल्यू / 130 डब्ल्यू / 150 डब्ल्यू\nकार्यरत क्षेत्र 1300 मिमी × 900 मिमी\nकार्यरत टेबल चाकू काम करणारा टेबल\nस्थान अचूकता . 0.1 मिमी\nमोशन सिस्टम स्टेप मोटर\nशीतकरण प्रणाली सतत तापमान वॉटर चिल्लर\nएक्झॉस्ट सिस्टम 550W / 1.1KW एक्झॉस्ट फॅन\nहवा उडणारी प्रणाली मिनी एअर कॉम्प्रेसर\nग्राफिक स्वरूपन समर्थित एआय, बीएमपी, पीएलटी, डीएक्सएफ, डीएसटी\nबाह्य परिमाण 1950 मिमी (एल) × 1590 मिमी (डब्ल्यू) × 1110 मिमी (एच)\nनिव्वळ वजन 510 केजी\nगोल्डनलाझर पेटंट सॉफ्टवेअरमध्ये अधिक शक्तिशाली कार्ये, मजबूत अनुप्रयोगक्षमता आणि उच्च विश्वसनीयता आहे ज्यामुळे वापरकर्त्यांकडे संपूर्ण सुपर अनुभव येतो.\nइंटेलिजेंट इंटरफेस, 3.3 इंचाचा रंग टच स्क्रीन\nस्टोरेज क्षमता 128M आहे आणि 80 फायली संचयित करू शकते\nनेट केबल किंवा यूएसबी संप्रेषणाचा वापर\nपथ ऑप्टिमायझेशन मॅन्युअल आणि बुद्धिमान पर्याय सक्षम करते. मॅन्युअल ऑप्टिमायझेशन अनियंत्रितपणे प्रक्रिया पथ आणि दिशा सेट करू शकते.\nप्रक्रिया मेमरी सस्पेंशन, पॉवर-ऑफ सतत कटिंग आणि रीअल-टाइम स्पीड रेग्युलेशनचे कार्य साध्य करू शकते.\nअनन्य ड्युअल लेसर हेड सिस्टम इंटरमीटेंट वर्क, स्वतंत्र काम आणि मोशन ट्रॅजेक्टोरी नुकसान भरपाई नियंत्रण कार्य.\nदूरस्थ सहाय्य वैशिष्ट्य, तांत्रिक समस्या आणि दूरस्थपणे प्रशिक्षण सोडविण्यासाठी इंटरनेट वापरा.\nलागू असणारी साहित्य आणि उद्योग\nअद्भुत कार्य करते की सीओ 2 लेझर मशीनचे आम्ही सहकार्य केले.\nफॅब्रिक, लेदर, ryक्रेलिक, लाकूड, एमडीएफ, वरवरचा भपका, प्लास्टिक, ईव्हीए, फोम, फायबरग्लास, कागद, पुठ्ठा, रबर आणि इतर धातू नसलेल्या सामग्रीसाठी उपयुक्त.\nकपडे आणि उपकरणे, जूताचे अप्पर आणि तलवे, पिशव्या आणि सुटकेस, साफसफाईची वस्तू, खेळणी, जाहिरात, हस्तकला, ​​��जावट, फर्निचर, मुद्रण व पॅकेजिंग उद्योग इ.\nसीओ 2 लेझर कटर एनग्रेव्हर तांत्रिक पॅरामीटर्स\nलेझर प्रकार सीओ 2 डीसी ग्लास लेसर ट्यूब\nलेझर पॉवर 80 डब्ल्यू / 110 डब्ल्यू / 130 डब्ल्यू / 150 डब्ल्यू\nकार्यरत क्षेत्र 1000 मिमी × 600 मिमी, 1400 मिमी × 900 मिमी, 1600 मिमी × 1000 मिमी, 1800 मिमी × 1000 मिमी\nकार्यरत टेबल हनीकॉम्ब वर्किंग टेबल\nस्थान अचूकता . 0.1 मिमी\nमोशन सिस्टम स्टेप मोटर\nशीतकरण प्रणाली सतत तापमान वॉटर चिल्लर\nएक्झॉस्ट सिस्टम 550W / 1.1KW एक्झॉस्ट फॅन\nहवा उडणारी प्रणाली मिनी एअर कॉम्प्रेसर\nग्राफिक स्वरूपन समर्थित एआय, बीएमपी, पीएलटी, डीएक्सएफ, डीएसटी\nगोल्डनलेसर मार्स सीरिज सीओ 2 लेझर सिस्टम सारांश\nⅠ. हनीकॉम्ब वर्किंग टेबलसह लेझर कटिंग एनग्रेव्हिंग मशीन\n1000 मिमी × 600 मिमी\n1300 मिमी × 700 मिमी\n1250 मिमी × 700 मिमी\n1300 मिमी × 900 मिमी\n1400 मिमी × 900 मिमी\nⅡ. कन्व्हेयर बेल्टसह लेझर कटिंग मशीन\n1400 मिमी × 900 मिमी\nएमजेजीएचवाय -14090 डी II\n1650 मिमी × 800 मिमी\nⅢ. टेबल लिफ्टिंग सिस्टमसह लेझर कटिंग एनग्रेव्हिंग मशीन\n1000 मिमी × 600 मिमी\n1300 मिमी × 900 मिमी\nफॅब्रिक, लेदर, कागद, पुठ्ठा, लाकूड, ryक्रेलिक, फोम, ईव्हीए इ.\n› जाहिरात उद्योग: जाहिरात चिन्हे, दुहेरी-रंग प्लेट बॅजेस, एक्रिलिक प्रदर्शन स्टँड इ.\n> कलाकुसर उद्योग: बांबू, लाकूड आणि ऍक्रेलिक हस्तकला, पॅकेजिंग बॉक्स, ट्रॉफी, पदक, थर, प्रतिमा खोदकाम, इ\n> पोशाख उद्योग: पोषाख कापून, लोलक या आकारांची आणि पठाणला आवरण, वस्त्र सजावट सहयोगी फॅब्रिक खोदकाम, वस्त्र नमुना बनवणे आणि प्लेट बनवणे, इ\n› पादत्राणे उद्योग: लेदर, संमिश्र साहित्य, फॅब्रिक्स, मायक्रोफायबर इ.\n> बॅग आणि सूटकेस उद्योग: कृत्रिम लेदर, कृत्रिम लेदर आणि कापड इत्यादींचे कटिंग आणि कोरीव काम.\nलेझर कटिंग खोदकाम करणारे नमुने\nअधिक माहितीसाठी कृपया गोल्डनलेसरशी संपर्क साधा. खालील प्रश्नांवरील आपला प्रतिसाद आम्हाला सर्वात योग्य मशीनची शिफारस करण्यात मदत करेल.\n1. आपली मुख्य प्रक्रिया करण्याची आवश्यकता काय आहे लेझर कटिंग किंवा लेसर नक्षीकाम (चिन्हांकित) किंवा लेसर छिद्रण\n2. लेझर प्रक्रियेसाठी आपल्याला कोणती सामग्री आवश्यक आहे\n3. सामग्रीचा आकार आणि जाडी किती आहे\nLa. लेझर प्रक्रिया केल्यानंतर, कोणत्या साहित्याचा वापर केला जाईल (अनुप्रयोग उद्योग) / आपले अंतिम उत्पादन काय आहे\n5. आपल्या कंपनीचे नाव, वेबसाइट, ईमेल, दूरध्वनी (व्हॉट्सअ‍ॅप / ���ेचॅट)\nआपला संदेश आम्हाला पाठवा:\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nमॉडेल क्रमांकः झेडडीजेजी -3020 एलडी\nसीसीडी कॅमेरा आणि रोल फीडरसह स्वयंचलित लेझर कटर\n300 मिमीएक्सएक्स 200 मिमी (11.8 \"x7.8\") कार्य क्षेत्र\nपूर्ण कापून विणलेली लेबले , फिती , बंद roll within 200mm width\nमॉडेल क्रमांकः झेडडीजेजी-90 90 ००\nविणलेल्या लेबल आणि भरतकाम पॅचेससाठी सीसीडी कॅमेरा लेसर कटर\nलेसर डोक्यावर सीसीडी कॅमेरा असलेले लेझर कटर. विणलेल्या लेबले, भरतकाम पॅचेस आणि बॅज कटिंगसाठी विशेष विकसित.\nमॉडेल क्रमांकः एमजेजी -13090 एसजी\nइलेक्ट्रिक लिफ्ट टेबलसह लेझर कटिंग एनग्रेव्हिंग मशीन\n1300 मिमी × 900 मिमी (51 \"× 35\") कार्य क्षेत्र\nसीओ 2 ग्लास लेसर ट्यूब 80 वॅट्स ~ 150 वॅट्स\nहनीकॉम्ब टेबल आणि चाकू टेबल पर्याय\nसीओ 2 लेझर कटर\nडिजिटल लेझर डाय कटर\nलहान सीओ 2 लेझर कटर\nवुहान गोल्डन लेझर कॉ., लि.\nगोल्डनलेसर इंडस्ट्रियल पार्क, टियांक्सिंग रोड, चुआनलाँग Aव्हेन्यू, हुआंगपी जिल्हा, वुहान, हुबेई, चीन\nकॉपीराइट -20 २००-20-२०१२ वुहान गोल्डन लेझर कॉ., सर्व हक्क राखीव.\nआपला संदेश आम्हाला पाठवा:\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nआपला संदेश आम्हाला पाठवा:\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2015/04/", "date_download": "2021-06-22T10:11:23Z", "digest": "sha1:CNXWKOLNSV32FS6GBKD3OJH7UJDSICYK", "length": 15840, "nlines": 370, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: एप्रिल 2015", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nगुरुवार, ३० एप्रिल, २०१५\nयेणार ना जरी इथे\nदिलीस का ओढ अशी\nयेथे एप्रिल ३०, २०१५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, २६ एप्रिल, २०१५\nविष्षण माझ्या मनात आले\nविष्षण माझ्या मनात आले\nतेच कालचे स्वप्न देखणे\nकाळोखी मग किर्र बुडाले\nप्रकाश रिंगण इवले साने\nजरा जगू दे अरे जीवना\nगीत म्हणू दे श्वासामधले\nकुठल्या दिशे मधून येती\nएक सावळी मूर्त कोरली\nपुन्हा मनात उभी राहिली\nहसरे डोळे नितळ काळे\nजरा जरासा हर्ष जागला\nपुन्हा तमात मिटून गेला\nशोधू कुठे मी प्राणामधला\nयेथे एप्रिल २६, २०१५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २५ एप्रिल, २०१५\nजाय अशीच पु��े निघुनी\nयेथे एप्रिल २५, २०१५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nविष्षण माझ्या मनात आले\nजाय अशीच पुढे निघुनी\nमाझा देव खरा फक्त \nदेई देवराया असे एक बटन\nतू नाही म्हणाली त्याला..\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/705368", "date_download": "2021-06-22T12:03:46Z", "digest": "sha1:ZV4LLM56GMLWFAEPN2XJJ7YEPCP67YV4", "length": 4482, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"रायगड जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग ��न करा)\n\"रायगड जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nरायगड जिल्हा (स्रोत पहा)\n१८:४१, १० मार्च २०११ ची आवृत्ती\n१ बाइट वगळले , १० वर्षांपूर्वी\n१८:३९, १० मार्च २०११ ची आवृत्ती (स्रोत पहा)\nNamskar (चर्चा | योगदान)\n१८:४१, १० मार्च २०११ ची आवृत्ती (स्रोत पहा)\nNamskar (चर्चा | योगदान)\n'''रायगड जिल्हा''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे.\n| align=\"center\" | [[पनवेल तालुका|पनवेल]] • [[पेण तालुका|पेण]] •[[खालापूर तालुका|खालापूर]] • [[उरण तालुका|उरण]] • [[अलिबाग तालुका|अलिबाग]] • [[सुधाड तालुका|सुधाड]] • [[माणगाव तालुका|माणगाव]] • [[रोहा तालुका|रोहा]] • [[मुरूड तालुका|मुरूड]] • [[श्रीवर्धन तालुका|श्रीवर्धन]] • [[म्हसळा तालुका|म्हसळा]] • [[महाड तालुका|महाड]] • [[पोलादपूर तालुका|पोलादपूर]] • [[तळा तालुका|तळा]]▼\n▲| align=\"center\" | [[पनवेल तालुका|पनवेल]] • [[पेण तालुका|पेण]] •[[खालापूर तालुका|खालापूर]] • [[उरण तालुका|उरण]] • [[अलिबाग तालुका|अलिबाग]] • [[सुधाड तालुका|सुधाड]] • [[माणगाव तालुका|माणगाव]] • [[रोहा तालुका|रोहा]] • [[मुरूड तालुका|मुरूड]] • [[श्रीवर्धन तालुका|श्रीवर्धन]] • [[म्हसळा तालुका|म्हसळा]] • [[महाड तालुका|महाड]] • [[पोलादपूर तालुका|पोलादपूर]] • [[तळा तालुका|तळा]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/what-ajit-pawar-and-jayant-patil-said-is-not-a-lie-bjps-big-leader-on-the-path-of-ncp-66187/", "date_download": "2021-06-22T10:57:31Z", "digest": "sha1:EPJIR2MEIBS2FY4Y4FRFBD3HZLK2NLYE", "length": 13247, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "What Ajit Pawar and Jayant Patil said is not a lie! BJP's big leader on the path of NCP | अजित पवार, जयंत पाटील बोलले ते काय खोटं नाही ! भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nजुन्या गड्यांसोबत नवा डाव मांडणारअजित पवार, जयंत पाटील बोलले ते काय खोटं नाही अजित पवार, जयंत पाटील बोलले ते काय खोटं नाही भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर\nजुने गडी घेवून नवा डाव मांडण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरु केली आहे. पंढरपूरमधील भाजपचा एक बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याचा गौप्यस्फोट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुराळा उडवून दिला. तर, पक्षात मेगा भरती होणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. त्यामुळे त्यांचे हे भाकीत खरं होते की काय अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे.\nमुंबई : जुने गडी घेवून नवा डाव मांडण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरु केली आहे. पंढरपूरमधील भाजपचा एक बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याचा गौप्यस्फोट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुराळा उडवून दिला. तर, पक्षात मेगा भरती होणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. त्यामुळे त्यांचे हे भाकीत खरं होते की काय अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे.\nसोलापूरचे भाजप आमदार कल्याणराव काळे (BJP MLA Kalyanrao kale) राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. त्याला कारण ठरलयं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचा पंढरपूर दौरा.\nया दौऱ्यानिमित्ताने शरद पवार आणि सोलापूरचे भाजप आमदार कल्याणराव काळे (BJP MLA Kalyanrao kale) एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. एवढंच नाही तर आमदार कल्याणराव काळे यांनी शरद पवार यांच्या वाहनातून सरकोली ते पंढरपूर असा प्रवासही केला.\nएकच व्यासपीठ आणि एकत्र प्रवास यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भाजप नेते कल्याणराव काळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.\nराष्ट्रवादीच्या पुनर्बांधणीसाठी शरद पवार आपल्या जुन्या साथीदारांच्या शोधात असल्याचे तर्कही लढवले जात आहेत. पक्षात होणाऱ्या इनकमींग बाबात राष्ट्रवादीचे नेते करत असलेले दावे खरे ठरतील असाही अंदाज बांधला जात आहे.\n भाजपचे आमदार राष्ट्रवादीच्या गळाला अजित पवारांपाठोपाठ जयंत पाटील यांचा राजकीय गौप्यस्फोट\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2016/04/", "date_download": "2021-06-22T09:57:19Z", "digest": "sha1:HM5CXXYKL62IT3K3OKV7REOTFCTSW2O7", "length": 23537, "nlines": 524, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: एप्रिल 2016", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nशुक्रवार, २९ एप्रिल, २०१६\nदु:ख हि अन दाटले\nकाय जाते याचे असे\nतोच मनी एकू आली\nजावू देरे तूच नाही\nनाव जावो शब्द राहो\nसोडू नको तुझा वसा\nज्यास जे हवे तयास\nमाझे तुझे काही नाही\nकोण किती उरला रे\nमुक्त सांग कोण झाले\nकर्ज असे कुणाचे हे\nदेणारा तो कुणी अन\nतया शब्दे शांत जालो\nघेणाऱ्या घे हवे ते रे\nडॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २९, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: कविते बद्दल ., विनोदी कविता, व्यंग\nगुरुवार, २८ एप्रिल, २०१६\nजुने तेच काही होते\nसुख दु:ख काय म्हणू\nयेथे एप्रिल २८, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शे��र कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २५ एप्रिल, २०१६\nयस सर जी मैडम\nकधी वाटे सारे काही\nसेवा असे बाकी नाही\nपर्वा पण केली नाही\nकोण तुझे कोण माझे\nसोडा सारे उमजा की\nपाहू जाता कळू येते\nबंदी तुवा तू केलेले\nन कळता का लढावे\nयेथे एप्रिल २५, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, २४ एप्रिल, २०१६\nमी “ठ” व्हावे ||\nयेथे एप्रिल २४, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत, श्रीदत्त\nशनिवार, २३ एप्रिल, २०१६\nगोरी आहे बरी आहे\nयेथे एप्रिल २३, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: गंभीर, मुक्तछंद, सामाजिक\nशुक्रवार, २२ एप्रिल, २०१६\nबळी जावो कुणी कसे\nदिले शस्त्र ज्यांच्या हाती\nकधी होईल तो देव\nयेथे एप्रिल २२, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, गंभीर, बाबासाहेब आंबेडकर\nगुरुवार, २१ एप्रिल, २०१६\nती ही बरी आहे म्हणा\nआशा हीच नच जावो\nअहा अहा अरे दत्ता\nशब्द ओठी ये विक्रांता\nयेथे एप्रिल २१, २०१६ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: गंभीर, गुरुदेव दत्त, दत्तात्रेय, भक्तीगीत\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nगोरी आहे बरी आहे\n|| बाबासाहेब आंबेडकर ||\nशब्द काही लिहितो आहे\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/pakistan-work-assigned-jaish-lashkar-and-hizbul-terror-kashmir-361438", "date_download": "2021-06-22T11:19:40Z", "digest": "sha1:EXEGCZ6OPSTYWABFCZRPKYADBNL2EMVS", "length": 17599, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पाकचा कुटील डाव; काश्मीरमध्ये दहशतवादासाठी जैश, हिज्बूलकडे सोपवले काम", "raw_content": "\nभारताने कलम 370 संपुष्टात आणल्यानंतर आणि जम्मू-काश्मीरला संघराज्याचा दर्जा दिल्यापासून पाकिस्तानी लष्कराची चरफड होत आहे.\nपाकचा कुटील डाव; काश्मीरमध्ये दहशतवादासाठी जैश, हिज्बूलकडे सोपवले काम\nइस्लामाबाद- जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराचे दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या मोहिमेमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना वेग आणण्यासाठी तालिबानच्या मदतीने कुटील डाव आखला आहे. बाजवा यांनी यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, हिज्बूल मुजाहिदीन आणि तालिबानच्या कमांडरबरोबर गुप्त बैठकही घेतली आहे.\n'हिंदुस्थान टाइम्स'च्या वृत्तानुसार, जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मुफ्ती मोहम्मद असगर खान काश्मिरीही या बैठकीला उपस्थित होता. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कृत्यांसाठी समन्वयकाचे तो काम करतो. भारतीय गुप्तचर संस्थांच्या मते, पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी एकजुटता राहावी यासाठी सर्व दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांबरोबर बैठक केली. या बैठकीच��� मुख्य उद्देश हा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने भारतीय लष्करावर हल्ला करण्याचा आहे.\nहेही वाचा- नितीश कुमारांनी चिराग यांच्यावर अन्याय केला; तेजस्वींच्या सहानुभूतीने नव्या चर्चांना उधाण\nदरम्यान, भारताने कलम 370 संपुष्टात आणल्यानंतर आणि जम्मू-काश्मीरला संघराज्याचा दर्जा दिल्यापासून पाकिस्तानी लष्कराची चरफड होत आहे. जैश, लष्कर, तालिबान आणि हिज्बूलच्या कमांडर्सबरोबर बैठक झाल्याचे, भारतीय गुप्तचर संस्था आणि सुरक्षा दलांनी तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. याबाबत पहिली बैठक 27 डिसेंबरला झाली होती. यामध्ये लष्करची संस्थापक संघटना जमात उद दावाचा सरचिटणीस आमिर हमलाने जैशच्या कमांडरसोबत बहालपूर येथे बैठक घेतली होती. भारताविरोधात मोहिमेला वेग आणण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.\nहेही वाचा- coronavirus: अर्धी लोकसंख्या फेब्रुवारीपर्यंत बाधित; सरकारी समितीचा अंदाज\nत्यानंतर 3 ते 8 जानेवारी आणि 19 जानेवारी रोजी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या अधिकाऱ्यांमध्येही बैठका झाल्या. यामध्ये जागतिक स्तरावर दहशतवादी संघटना घोषित करण्यात आलेल्या समूहांचे कमांडरही सहभागी झाले होते. यामध्ये जैशचा अघोषित प्रमुख मुफ्ती रऊफ असगर, जैशचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ मौलाना अम्मार, लष्करचा कमांजर जाकिउर रहमान लख्वी आणि आमिर हमजाही सहभागी झाले होते.\nया बैठकीत दहशतवादी संघटनांनी शस्त्रास्त्रे आपापसांत वाटण्यासाठी आणि लपून बसलेल्या समर्थकांना मदत करण्यावर, हिज्बूलला काश्मीरमधील सर्व हल्ल्यांची जबाबदारी देण्यावर सहमती झाल्याचे सांगण्यात येते.\nलष्करे तैयबाच्या सहा दहशतवाद्यांना अटक\nश्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात लष्करे तैयबाची कार्यपद्धती अवलंबलेल्या संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी सोमवारी अटक केली. या वेळी या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.\nपाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; 6 जवान जखमी\nश्रीनगर : भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आज (शुक्रवार) गोळीबार केला. या गोळीबारात सहा जवान जखमी झाले आहेत, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले.\nपुलवामा येथे पुन्हा चकमक; आता...\nश्री���गर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.\nArticle 370 : 'जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटक त्यामुळे...'; भारताचा तुर्कीला सज्जड दम\nनवी दिल्ली : पाकिस्तानच्या संसदेत काश्मीरवर भाष्य करणाऱ्या तुर्कस्तानच्या अध्यक्षांना भारताच्या अंतर्गत विषयांपासून दूर राहा, असे म्हणत तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगान यांना खडे बोल सुनावले आहेत.\nजम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा; चकमक सुरुच\nश्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपीयानमध्ये जवानांनी आज (ता. २२) पहाटे केलेल्या ऑपरेशन मेलाहूरामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा कराण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. या भागात अद्यापही चकमक सुरू असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nगारठा वाढला; किमान तापमान ९.६ अंश सेल्सियस, दिवसाही जाणवतो थंडीचा परिणाम\nअकोला : शहर आणि परिसरात गत काही दिवसांपासून पारा घसरला आहे. त्यामुळे अकोलेकरांना ठंंडीची चाहूल लागली असून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत शहराचे किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आले.\nकाश्मीरला वेगळा देश करायचाय; पाकमध्ये ट्रेनिंगच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा खुलासा\nनवी दिल्ली- नवी दिल्लीतील क्षेत्र, विदेशी दूतावास, चर्च, धार्मिक स्थळ आणि मोठ्या हॉटेलना टार्गेट करण्याच्या इराद्यात असणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) दोन दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली. पकडण्यात आलेल्या आरोपींची ओळख लतीफ मीर (वय 22) आणि मोहम्मद अशरफ खटा\nपाकच्या नापाक कारवाया यावर्षी वाढल्या; राजस्थान-गुजरात सीमेवर घुसखोरीचे प्रयत्न\nनवी दिल्ली : संपण्याच्या वाटेवर असणाऱ्या 2020 या वर्षी पाकिस्तानने अनेक मार्गाने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. जम्मू-काश्मीर तसेच पंजाबच्या सीमेवरुन दहशतवादी पाठवण्यासाठी वेगवेगळे मार्ग पाकिस्तानने आजमावले आहेत. बॉर्डर सिक्योरीटी फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि राजस्थ\nजम्मू-काश्मीरमधील मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा कट जवानांनी उधळून लावला\nजम्मू- जम्मू-काश्मीर पोलिसांनी रविवारी सीमा भागातील पुंछ जिल्ह्यातील ���का मंदिरावर हल्ला करण्याचा कट उधळला आहे. याप्रकरणी पाकिस्तानशी निगडीत तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सहा ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. पुंछचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक रमेशकुमार अग्रवाल म्हणाले की, अटक क\nPOK मध्ये 250 दहशतवाद्यांचा वावर; सीमेवर तणाव वाढवण्याचा पाकिस्तानचा डाव\nनवी दिल्ली- हिवाळा सुरु होताच आपल्या अंतर्गत मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) तणाव वाढवला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती लष्कराच्या एका आघाडीच्या अधिकाऱ्याने दिली आहे. लष्कराच्या 15 व्या कोअरचे प्रमुख लेफ्टनंट जनरल बी एस राजू म्हणाले की, पाकव्याप्त काश्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/122?page=118", "date_download": "2021-06-22T10:15:39Z", "digest": "sha1:U7NM6SGNISY5SCAXNASKJLV6QQTERSCQ", "length": 16729, "nlines": 338, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मनोरंजन : शब्दखूण | Page 119 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मनोरंजन\nझी मराठी - सा रे ग म प - सूर नव्या युगाचा\nझी मराठी वाहिनीवर सा रे ग म पचे नवे पर्व सुरू झाले आहे - सूर नव्या युगाचा\nयावेळी फक्त १४ स्पर्धक निवडून ही स्पर्धा चालू केलेली आहे -\nमहेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री\nपरीक्षक आहेत अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी, तर सूत्रसंचालन करतोय अभिजीत खांडकेकर.\nदर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ ते साडेदहा झी मराठी वाहिनीवर - \"सा रे ग म प - सूर नव्या युगाचा\"\nसा रे ग म प मराठी\nRead more about झी मराठी - सा रे ग म प - सूर नव्या युगाचा\nआईऽऽ .. भूऽऽक ........\nआईऽऽ .. भूऽऽक ........\nकस्ली भूक लाग्लीये आईऽ\nखायला लवकर कर ना काही\nशिरा-उप्पीट कर नं काही तरी\nतोवर जराशी चाखतो कचोरी\nफरसाण चिक्की संपले सारे \nआत्ता तर होते वेफर्स, कुरकुरे \nकुठय या डब्यात लाडू नि चकली \nकडबोळी तीही एक-दोनंच उरली \nअशी काय बघतेस मान वेळावून\nबघ ना किती मी गेलोय कोमेजून \n\"पोट का पोतं हे म्हणायचं तुझं\nआत्ताच जेवण झालंय कोणाचं \n\"काढतात का कोणी असं कोणाचं खाणं\nत्यात मी आहे बाळ तुझं शाणं \n\"काय ते बाळ दिस्तंय हो मला...\nबकासुराचा जन्म झालाय पुन्���ा \nआईऽऽ .. भूऽऽक ........\nकस्से पहा ऐटीत चाल्ले\nवाटेत छोटे कापड दिसले\nघेऊन कापड टाण टाण\nशिवा जरा टोपी छान...\"\n\"गोंडा लावा अस्सा न्यारा\nमामा करती हा पुकार -----\nराजा म्हणे -\"कोण तो\n\"काढून आणा त्याची टोपी\nमोडेल त्याची मिजास मोठी..\"\nRead more about टोपी उंदीरमामांची ....\nआजतागायत मानवप्राणी जे काही साध्य करू शकलाय ते त्याच्या 'कुतुहल' या गुणामुळेच, असं अनेक विचारवंत म्हणतात. पण माझा मात्र यावर काडी इतकाही विश्वास नाही. खरंतर माझा 'विचारवंत' या जातीवरच विश्वास नाही. मुळात डोक्यावरचं जंगल अन दाढीचे खुंट अस्ताव्यस्त वाढवून लोकं विचारवंत होतातच कशाला हा प्रश्न मला नेहमी पडतो.हे असले अवतार करून लोकांची टरकवण्यापेक्षा, स्वत:च्या डोक्याला अधून मधून 'कंगवा' दाखवून ते 'विंचारवंत' का होत नाहीत हा प्रश्न मला नेहमी पडतो.हे असले अवतार करून लोकांची टरकवण्यापेक्षा, स्वत:च्या डोक्याला अधून मधून 'कंगवा' दाखवून ते 'विंचारवंत' का होत नाहीत हे माझं आपलं एक कुतूहल आहे. असो... कोणाच्याही डोक्यापर्यंत पोहचण्याचा हक्क आपल्याला नसल्यामुळे आय रेस्ट माय 'केस' हे माझं आपलं एक कुतूहल आहे. असो... कोणाच्याही डोक्यापर्यंत पोहचण्याचा हक्क आपल्याला नसल्यामुळे आय रेस्ट माय 'केस'\nRead more about माझ्या कुतुहलाची दीनगाथा \nछान छान गाणी ग्गोगोड गाणी\nम्हणू या राणी दोघी जणी\nवेलीची गाणी फुलांची वेणी\nझाडांची गाणी फळांची गोणी\nपर्‍यांची गाणी जादू कहाणी\nन संपणार्‍या गोष्टींची गाणी\nपावसाची गाणी झुळझुळ पाणी\nगडगड ढगांची लखलख गाणी\nमामाची गाणी अंगाई गाणी\nसांग ना आई ऽऽ.....\nसांग ना आई ऽऽ.....\nखर्रे खर्रे सांग मला\nगप्प बैस म्हणू नको\nनसेल सांगायचं ना तुला\nपापी माझी मागू नको\nपुढे पुढे जातो कसा\nपडत नाही बॉल जसा \nसांगतो जा सरळ असा\nजाताना पुढे पुढे तो\nमागे वळत नाही कसा \nचांदोबा हा असा कसा\nझोपवत नाही आई याची\nसगळं सांगीन बाई तुला\nऐकशील का माझं जरा\nगर्रम गर्रम दूध पिऊन\nसांग ना आई ऽऽ.....\nका कडक आहे जरा\nसांग की रे वेड्या\nचाल चाल बाळा ....\nचाल चाल बाळा ....\nसोनु मोठी राणी (सोनु मोठा राजा)\nकाय तिचा तोरा (काय त्याचा तोरा)\nचाल चाल बाळा ....\nकुठेच कशा दिसत नाही \nया लवकर इकडे बाई\nये जरा लवकर बाई\nअंगणात जाऊन बस्लं तरी\nबाळ आमचं जेवत नाही\nम्ममं म्ममं होईल मग\nही अशी भराभर .......\nRead more about चिम्णुताई चिम्णुताई\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परव��ीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2021-06-22T10:47:07Z", "digest": "sha1:XHYY67MDFZH2J3TZD7Q7VXSWQA4WE76R", "length": 5764, "nlines": 135, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nसरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सीस बॅकेत वळवल्या प्रकरणी फडणवीसांना न्यायालयाची नोटीस\nसफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नुकसानभरपाई का नाही खुुलासा करण्याचे हायकोर्टाचे निर्देश\nशिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी नाहीच\n३२२ पीएसआयच्या भरतीला न्यायालयाकडून हिरवा कंदील\nआरेतील वृक्षतोड ताबडतोब थांबवा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nई-सिगारेटवर बंदी, देशभरात 'एव्हीआय'तर्फे आंदोलन\n'आरे वाचवा', २५ टक्के डिस्काऊंटमध्ये जेवा, काय आहे स्कीम\n मेट्रो कारशेड प्रकरणी उच्च न्यायालयाचा प्रश्न\nबकरी ईदनिमित्त फ्लॅटमध्ये कुर्बानी देण्यास सक्त मनाई\nकाय रे, अलिबागवरून आलायस का डायलाॅगवरील बंदीची याचिका फेटाळली\nआयपीएलविरोधात दाखल जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली\n'त्या' ट्विटप्रकरणी राहुल गांधी शिवडी कोर्टात हजर राहणार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2017/04/", "date_download": "2021-06-22T11:58:46Z", "digest": "sha1:GGNOEW5KAIMQZI676ND2AJUCBQIEIUAT", "length": 26369, "nlines": 513, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: एप्रिल 2017", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nरविवार, ३० एप्रिल, २०१७\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल ३०, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गुरुदेव दत्त, दत्तात्रेय, भक्तीगीत\nशुक्रवार, २८ एप्रिल, २०१७\nतू एवढी चांगली का आहेस\nया प्रश्नांचे उत्तर तिच्याकडेही नाही\nत���यावर ती फक्त हसते\nआणि असे काही नाही म्हणून\nत्या चांगल्या कामातून मिळणारा आनंद\nजणू तिच्या उर्जेचा स्त्रोत आहे\nतो सहजच देण्याचा आनंद\nजणू तिच्या प्रसन्नतेचा झरा आहे\nती सहज उलगडणारी आत्मीयता जणू\nतिच्या भोवती असणारे वलय आहे\nआणि त्या तिच्या वलयात\nसभोवताल न्हावून निघत असतो\nसारेच तिचे कौतुक करतात असे नाही\nकुणी तिचे काम करतात असेही नाही\nकुणी कुणी तर दखल ही घेत नाही\nपण ती तशीच राहते सरीतेगत वाहत\nकुठे अथांग डोह होत थांबत\nकुठे सहस्त्रधारांनी तुषार वर्षत\nदोन्ही तीरावरुन भरभरून वाटत\nवाटेत भेटलेल्या साऱ्यांना स्नेह देत\nआणि तिचे हे आनंदाने वाहणे\nहे क्वचितच कुणाला कळते\nयेथे एप्रिल २८, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: प्रासंगिक, मैत्री, व्यक्तिचित्र\nगुरुवार, २७ एप्रिल, २०१७\nतू सुंदर आहेस जगणेही सुंदर आहे\nतू जीवनात असणे सुंदरतेचा कळस आहे\nतू माझ्या जगातून निघून गेलीस तरीही\nजगणे तसेच सुंदर राहील\nथोडे टोचेल थोडे खुपेल\nअन दु:खाने मन कळवळेल\nएखादा व्रण कायमचा आत बसेल\nपण त्या तुझ्या जाण्याने\nमोडून पडावे असे हे जीवन\nअगदीच दुबळे अन व्यर्थ नाही\nगळ्यात गळा घालून जगायचे\nमी तुझ्याकडून शिकलो आहे\nतुझे रंगात मिसळून जाणे\nतुझे गंधात हरवून जाणे\nते तुझे उत्कट खरेपण\nअन नागिनी सारखे झटकन\nहे एवढे आणि हे सारे\nजर मी राहिलो तसाच पूर्वी सारखा\nमान खाली घालून चालणारा\nतर तो अपमान होईल तुझा\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २७, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २६ एप्रिल, २०१७\nहे माझे शब्द सारे तुझेच गीत गात आहे\nखर तर तूच माझी कविता एक मूर्त आहे\nतरीही शब्दांचा गोड अट्टाहास हा तुझा\nमी मेघ होवून तुझ्यासाठी कोसळत आहे\nकोसळून तुलाच सखी चिंब भिजवत आहे\nतुझ्यासवे अन माझे अस्तित्व हरवत आहे\nतुझे स्पर्श तुझे बोल होवून एकरूप यात\nपापण्यात तुझ्या बघ मीच ओघळत आहे\nकळेना मला दिलेस काय तू मी घेतले\nसहवासी तुझ्या मी आकंठ जगत आहे\nपाहूस नको भोवताली जग साचलेले व्यर्थ\nमी तुझ्यात तू माझ्यात अखंड वाहत आहे\nजाशील माघारी जेव्हा तू दिन सांजवता हळू\nदाटून आकाश माझे सदा तुझ्या सवेत आहे\nयेथे एप्रिल २६, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: कविते बद्दल, प्रेमकविता\nसोमवार, २४ एप्रिल, २०१७\nतुझी माझी ही कहाणी\nतुझी माझी ही कहाणी\nयेथे एप्रिल २४, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, गंभीर, जाणीव, जीवन, प्रासंगिक\nरविवार, २३ एप्रिल, २०१७\nयेथे एप्रिल २३, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: काली माता, भक्तीगीत\nशुक्रवार, २१ एप्रिल, २०१७\nजा शोध जा पुन्हा तू\nबांधून भग्न गाणी जा वाट ही चालुनी\nअसेल थांबली कुठे तुजसाठी ती सजनी\nअरे दुनिया तशीही बघ थोर फार नाही\nभरुनी जखमा साऱ्या मिटतील वेदनाही\nथांबू नको कधीही घेवून मृत्यू मिठीत\nतू जीवन प्रवासी रे बांध स्वप्न दिठीत\nकानात गुंजणारे सूर आले स्पंदनात\nजा प्राण पेटवूनी तू शब्द नवे गुंफत\nदेतील तारका तव साथ साऱ्या पथात\nउमलेल वाट धरती नीत तुझ्या पावुलात\nजा शोध जा पुन्हा तू जा भेट जा पुन्हा तू\nमिळेल शांती जीवा ते स्थान जा शोध तू\nयेथे एप्रिल २१, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: प्रासंगिक, प्रेमकविता, मात्रावृत्त\nगुरुवार, २० एप्रिल, २०१७\nतीच परी ती तू ती नाही\nतीच परी ती तू ती नाही\nतीच परी ती तू ती नाही\nओठ दुमडली हसली नाही\nतशीच नाजूक अवखळ थोडी\nपरी ती गोडी दिसली नाही\nअजून दिसते खपली दुखली\nओंजळ अजून भरली नाही\nआता मी तो त्रयस्थ कुणी\nनजर तुझी ती फिरली नाही\nअसे भेटता आज अवचित\nखुळी पापणी मिटली नाही\nयेथे एप्रिल २०, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच प��णी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nतुझी माझी ही कहाणी\nजा शोध जा पुन्हा तू\nतीच परी ती तू ती नाही\nदत्ता उतराई कसा होवू\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?author=2&paged=1087", "date_download": "2021-06-22T11:07:40Z", "digest": "sha1:OSYYT6HTV6NCVS2H23UIZH224H2NCR3L", "length": 12679, "nlines": 72, "source_domain": "newspcmc.com", "title": "news pcmc - News PCMC - Page 1087", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nआयुक्तांनी उगारला हंटर; कार्यालयात वेळेत हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कडक कारवाई.\nन्यूज पीसीएमसी नेटवर्क पिंपरी (२२ नोव्हें) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांनी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत कार्यालयात हजर राहून काम करावे, असा राज्य शासनाचा नियम आहे. कामचुक...\tRead more\nमहामेट्रोचे काम प्रगतीपथावर; पिंपरीमध्ये ४५६ खांबांपैकी १८३ खांबाचे काम झाले पूर्ण.\nन्यूज पीसीएमसी नेटवर्क पिंपरी (२२ नोव्हें) :- पुणे महामेट्रोच्या पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी या मार्गावरील दापोडी ते पिंपरी दरम्यान मेट्रोच्या कामास प्रारंभ पिंपरीतून करण्यात आला आहे...\tRead more\nसई टोणगावकरने फडकावला अटकेपार झेंडा; दुबईतील ऑलिम्पियाड स्पर्धेत चमकदार कामगिरी.\nन्यूज पीसीएमसी नेटवर्क निगडी (२२ नोव्हें) :- निगडी येथील सिटी प्राईड शाळेतील सई अनिरुध्द टोणगावकर या विद्यार्थिंनीने दुबई येथे आयोजित केलेल्या नृत्यस्पर्धेत तृतीय क्रमाकांचे पारितोषिक मिळवले...\tRead more\nवाहन चालवताना मोबाईलवर बोलणे पडणार महागात; प्रत्यक्ष परवाना रद्दचा शासनाने काढला फतवा.\nPosted By: news pcmcon: November 22, 2018 In: ठळक घडामोडी, पिं चिं शहर व उपनगर, पुणे शहर, मावळ व जि. वार्ता, राज्य घडामोडीNo Comments\nमुंबई (२२ नोव्हें) :- गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना किंवा मोबाईल हाताळताना कोणी आढळल्यास त्या व्यक्तीचा परवाना ३ महिन्यांसाठी रद्द केला जाणार आहे. वाहतूक विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी के...\tRead more\nधडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली.\nPosted By: news pcmcon: November 22, 2018 In: ठळक घडामोडी, पिं चिं शहर व उपनगर, पुणे शहर, मावळ व जि. वार्ता, राज्य घडामोडीNo Comments\nन्यूज पीसीएमसी नेटवर्क नाशिक (२२ नोव्हें) :- शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. तुकाराम मुंढे यांच्याजागी राधाकृष्ण गमे यांची आयुक्तपदी निय...\tRead more\nपिंपळे गुरव येथे उद्या तीन दिवसीय आदिवासी महोत्सवाचे आयोजन; आमदार लक्ष्मण जगताप करणार उद्घाटन.\nन्यूज पीसीएमसी नेटवर्क पिंपळे गुरव (दि. २२ नोव्हें) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने उद्या शुक्रवार (दि.२३ नोव्हें) रोजी पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकात आदिवासी सांस्कृतिक आणि खाद्य महोत्...\tRead more\nकर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सिनेस्टाईलने केली आरोपींवर चढाई, झटापटीत गोळी लागून गंभीर जखमी.\nन्यूज ���ीसीएमसी नेटवर्क पुणे (दि. २१ नोव्हें) :- चंदननगर येथील महिलेच्या खुनातील आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या स...\tRead more\nसुरक्षा साधनांच्या अभावामुळे महाळुंगे येथील स्वस्तिक माणस साईटवर कामगाराचा झाला मृत्यू.\nन्यूज पीसीएमसी नेटवर्क पिंपरी (दि. २१ नोव्हें) :- बांधकाम साईटवर पेंटिंगचे काम करणाऱ्या कामगाराचा उंचावरून पडून मृत्यू झाल्याची घटना स्वस्तिक माणस साईट, महाळुंगे येथे घडली. राधेश्‍याम रामबच्...\tRead more\nरिक्षा चालकांना सन्मानाची वागणूक मिळावी, प्रा. शशिकांत सोनवणे.\nन्यूज पीसीएमसी नेटवर्क पिंपरी (दि. २१ नोव्हें) :- रिक्षा चालक मालक हा समाजातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यांना देखील सन्मानाची वागणूक मिळावी, असे मत प्रा.शशिकांत सोनवणे यांनी व्यक्त केले. ख...\tRead more\n१३ वी राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धा चिंचवडला.\nPosted By: news pcmcon: November 21, 2018 In: ठळक घडामोडी, पिं चिं शहर व उपनगर, पुणे शहर, मावळ व जि. वार्ता, राज्य घडामोडीNo Comments\nन्यूज पीसीएमसी नेटवर्क पिंपरी (दि. २१ नोव्हें) :- महाराष्ट्र थायबॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने पिंपरी चिंचवड थायबॉक्सिंग संघटनेच्यावतीने शुक्रवार दिनांक २३ ते २५ नोव्हेंबर यादरम्यान १३ वी रा...\tRead more\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/concern-water-supply-department-arrears-crores-364840", "date_download": "2021-06-22T11:41:53Z", "digest": "sha1:CNLEAYAF26GQWDRXB46ZE2FLFFKYDQVN", "length": 20652, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बापरे! जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठ्याचे दहा कोटी थकीत; वसुली करण्यास टाळाटाळ", "raw_content": "\nपाणीपट्टीच्या वसुलीची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. मात्र, ग्रामपंचायत वसुलीबाबत उदासीन आहे. नियमित पाणीपट्टी वसुली होत नसल्याने आता थकबाकीचा आकडा आठ ते दहा कोटीच्या घरात पोहोचला आहे.\n जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठ्याचे दहा कोटी थकीत; वसुली करण्यास टाळाटाळ\nचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपट्टीच्या वसुलीची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. मात्र, ग्रामपंचायत वसुलीबाबत उदासीन आहे. परिणामी गेल्या काही वर्षांत पाणीपट्टीची थकबाकी आठ ते दहा कोटींच्या घरात पोहोचली आहे. पाणीपुरवठा कपात करणे, नोटिसा देणे याउपरही पाणीपट्टीची वसुली होत नसल्याने पाणीपुरवठा विभाग चिंतेत आहे.\nजिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या 34 प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत. या नळ योजनेतून जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविली जाते. गेल्या काही वर्षांत पेयजल, जलस्वराज्य योजनेसह अन्य काही योजनांतून जिल्ह्याच्या अनेक भागांत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्या आहेत.\nपाणीपट्टी वसुलीस ग्रामपंचायतची उदासीनता\nया योजनांची जबाबदारीही ग्रामपंचायतींची आहे. त्याची पाणीपट्टी ग्रामपंचायत नियमितपणे वसूल करते. मात्र, जिल्हा परिषदेच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची पाणीपट्टी वसूल करण्यास ग्रामपंचायत उदासीनता दाखवीत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे चार उपविभाग आहे. त्यात राजुरा, सिंदेवाही, चिमूर आणि चंद्रपूर उपविभागाचा समावेश आहे. याच उपविभागांत ३४ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत. या योजनांची पाणीपट्टी नियमितपणे होत नसल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभाग चिंताग्रस्त आहे.\nअवश्य वाचा : ब्रेकिंग न्यूज... अखेर नरभक्षी वाघ जेरबंद, तब्बल नऊ महिन्यानंतर यश\nअनेक गावांत दोन दोन योजना\nपूर्वी अनेक गावांत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या प्रादेशिक नळ योजनाच होत्या. त्यामुळे पाणीपट्टीची वसुली नियमित होत होती. मात्र, गेल्या वीस वर्षांत ग्रामीण पेयजल योजना, जलस्वराज्य योजनेतून अनेक गावांत पाण्याच्या टाक्‍या उभ्या झाल्या. अनेक गावांत तर आता दोन दोन पाणीपुरवठा योजना आहेत. या दोन्ही पाणीपुरवठा योजनांचा लाभ नागरिक घेतात. त्याची पाणीपट्टीही नियमित मिळते. मात्र, ग्रामपंचायत वेगवेगळी कारणे समोर करून पाणीपट्टी भरत नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.\nनियमित पाणीपट्टी वसुली होत नसल्याने आता थकबाकीचा आकडा आठ ते दहा कोटीच्या घरात पोहोचला आहे. अनेकदा पाणीपट्टी वसुली �� दिलेल्या गावांचा पाणीपुरवठा विभागाने खंडित केला होता. ग्रामपंचायतींनाही पाणीपट्टी वसुलीबाबत पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट पाणीपट्टी थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.\nजाणून घ्या : सिवनी येथे पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के; नागपूरपासून ९६ किमी अंतरावर केंद्र\nवसुलीसाठी स्वतंत्र यंत्रणेचा अभाव\nग्रामपंचायतींकडे कोट्यवधींची थकबाकी आहे. ग्रामपंचायती फारसे गांभीर्यानेही थकबाकीबाबत घेत नाही. त्यामुळे पाणीपट्टीचा डोंगर वाढत चालला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडेही पाणीपट्टी वसुली करण्याबाबत स्वतंत्र यंत्रणाही नाही. स्वतंत्र यंत्रणा असती तर पाणीपट्टीची वसुली नियमितपणे झाली असती, असे मत काही जिल्हा परिषद सदस्यांनी व्यक्त केले.\n(संपादन : दुलिराम रहांगडाले)\nचिमूरच्या श्री बालाजीचे मंदिर उघडून पुन्हा झाले बंद; मंदिरातील कर्मचारी आढळला कोरोना पॉझिटिव्ह\nचिमूर (जि. चंद्रपूर) : राज्य शासनाने १६ नोव्हेंबर पासुन राज्यातील सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे काही अटी शर्तिच्या अधीन राहून भक्तांकरीता खुली करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशा प्रमाणे चिमूरचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी मंदिर सुरू करण्यात आले. मात्र मंदिरातील\nVIDEO : बेलारातील अनाथांना मदतीचा हात; आई-वडिलांच्या मृत्यूने चिमुकले झाले अनाथ\nचिमूर (जि. चंद्रपूर) : आजच्या गतिशील काळात माणसा माणसांतील संवाद संपला आहे. नात्यांमध्ये आपुलकी राहिली नाही. मात्र, याही परिस्थितीत दुसऱ्याच्या दु:खाने व्याकूळ होणारी माणसे समाजात आहे. याची प्रचिती चिमूर तालुक्‍यात आली. चंद्रपुरातील प्रवीण कुलटेंनी अनाथ झालेल्या दोन्ही भावंडांना मदत केली.\nआता पर्यटकांसाठी ताडोबाचे आणखी एक प्रवेशद्वार सुरू, व्याघ्रदर्शनासोबत बोटींगचाही आनंद\nचिमूर (जि. चंद्रपूर ) : हमखास व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पळसगाव वनपरिक्षेत्रातील येणाऱ्या बेलारा गोंडमोहाळी येथे पर्यटकांसाठी प्रवेशद्वार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नववर्षाला या पर्यटनद\nग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज तर भरले, पण एका दिवसातच एक वगळता ���र्वच अर्ज घेतले मागे\nभिसी (जि. चंद्रपूर ) : भिसी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा 11 डिसेंबरला झाली. त्याच्या काही दिवसांनी नगरपंचायत करण्यात आल्याची पहिली घोषणा शासनाने केली. एकीकडे नगरपंचायतीकडे वाटचाल करणाऱ्या भिसीत ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम झाला. त्यामुळे निवडणूक लढवायची की नाही या संभ्रमात उमेदवा\nगावगाड्यात मतदानाचा उत्सव; चंद्रपूर जिल्ह्यात 604 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 80 टक्के मतदान\nचंद्रपूर ः जिल्ह्यातील 604 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज शुक्रवारला मतदान पार पडले. मतदानाची सरासरी 80 टक्के आहे. अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. निवडणुकीच्या रिंगणात 11 हजार 364 उमेदवार आहेत. मतमोजणी 18 जानेवारीला होईल.\nमतदान सुरु असताना झाला वाद आणि युवकांनी फाडली पोलिसांची वर्दी; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना\nचिमूर (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील नेरी पोलिस दुरक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या मोठेगाव येथे मतदानादरम्यान सकाळी 10 वाजता दोन गटात वादावादी झाली. हे सोडवायला गेलेल्या पोलिसांसोबत हाणामारी करून गणवेश फाडणाऱ्या मयूर पुरुषोत्तम दडमल, भगवान गुप्तराज रामटेके, रवी गणुजी खोब्रागडे यांना अटक करण्यात आली\nपोटच्या गोळ्याची वैरिणी कोण दोन दिवसानंतरही मृत अर्भकाच्या मातेचा शोध नाही\nचिमूर (जि. चंद्रपूर) : ‘माता न तू वैरिणी’ अशी म्हण आहे. एका मातेने सात महिन्यांच्या भ्रूणाला जन्म देताच मारून फेकून दिले. पोटच्या गोळ्याची वैरिणी कोण याची चर्चा आता होत आहे. ही घटना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात वॉर्ड क्रमांक एकच्या शौचलयालतील आहे.\nरुग्णालयात सफाईसाठी गेला कर्मचारी; शौचालयाच्या सीटमध्ये सळाख टाकताच बाहेर आले मृत अर्भक\nचिमूर (जि. चंद्रपूर) : येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या वापरासाठी असलेल्या शौचालयात एकदिवसाचे मृत अर्भक शौचालयाच्या सीटमध्ये आढळून आले. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, अर्भक मुलीचे होते.\n दीड वर्षाच्या मुलीसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nमारेगाव (जि. यवतमाळ) : शहरातील प्रभाग क्रमांक बारामध्ये राहणाऱ्या महिलेने दीड वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. क��मल उमेश उलमाले (वय ३०) व श्रुती उमेश उलमाले (वय दीड वर्षे) असे मृत आई व मुलीचे नाव आहे.\nलग्नाच्या दुसऱ्या दिवशीचा थरार पतीनं बोलून दाखवली फिरायला जाण्याची इच्छा; पत्नीनं नाही म्हणताच...\nचंद्रपूर : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पतीने नवविवाहित पत्नीवर ब्लेडने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (ता. 16) दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास सिंदेवाही तालुक्‍यातील लोणवाही येथील राजीव गांधी कॉलनीत घडली. बाहेर फिरायला न गेल्याच्या कारणातून पतीने हे कृत्य केल्याचे म्हटले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/122?page=119", "date_download": "2021-06-22T10:53:52Z", "digest": "sha1:BUBPGAN5V32P6OR5TIJZ4OTLCA7RZZF5", "length": 15921, "nlines": 230, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मनोरंजन : शब्दखूण | Page 120 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मनोरंजन\nयाद रखेगी दुनिया ... माझं पहिलं प्रेम \nमाझ्याच आतल्या संवेदनशील मनाचा पहिल्यांदा परिचय झाला ते वय होत फार फार तर १०-१२ वर्ष. त्या आधी काही गोष्टी अश्या मनाला स्पर्शून जातात किंवा इजा करून जातात. या इजा दुखतात दुखऱ्या दिसत नसल्या तरी आणि ते मनाचे स्पर्श अश्रूवाटे व्यक्तही होतात असं काही अस्तित्वात असतं हे माझ्या गावीही नव्हतं…. या feelings हे emotions पहिल्यांदा जागृत झाले किंवा माझ्यातल्याच माझ्या या रूपाचा मला खरा परिचय झाला तो क्षण ती वेळ मला अजूनही आठवते… आणि त्यासाठी ठरलेलं निमित्त्य देखील.\nRead more about याद रखेगी दुनिया ... माझं पहिलं प्रेम \nभातुकली भातुकली अस्ते काय \nचूल बोळकी अजून काय काय \nसांग ना आई, जरा जराशी ...\nबार्बीसारखी अस्ते का ठकी \nखेळत होता आणि कोणाशी \nडोळे पुस्तेस का गं बाई \nआठव्ली का तुलाही आई \nये माझ्या मांडीवर टेक जराशी\nम्हणेन मी अंगाई येईल तश्शी ....\n\"आहेस माझी गुणाची खरी\nझालीये माझीच आई आजतरी..\"\nगाओ मॅरॅथॉन २०१४ : ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल\nमायबोलीकर, सर्व प्रथम तुम्हा सगळ्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा\nगाओ, अर्थात गाणे ओळखा\nतर तो/ती कोणतं गाणं म्हणेल या धाग्यांतर्गत आज दिवसभर एक कोड्यांची मॅरॅथॉन आयोजित केली आहे. आज भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासून दर तासाला नवनविन कोडी इथे दिली जातील. तुम्हा सगळ्यांना ही कोडी डीकोड करायची आहेत. म्हणजे त्यातली गाणी ओळखायची आहेत.\nबक्षिसं तर आहेतच अर्थात.....\nतर थोड्याच वेळात मॅरॅथॉन सुरू होत आहे. लक्ष ठेवा लक्ष ठेवा\n- टीम : जिप्सी, स्वप्ना_राज, माधव, मामी\nRead more about गाओ मॅरॅथॉन २०१४ : ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल\nस्मरणिकेस योग्य नांव सुचवा\nआमच्या कार्यालयांतर्गत विविध क्रीडा स्पर्धा तसेच सास्कॄतिक कार्यक्रमांतर्गत एक स्मरणिका काढण्यात येणार आहे. कॄपया योग्य शिर्षक सुचवावे ही विनती.\nRead more about स्मरणिकेस योग्य नांव सुचवा\nलहान मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम : उत्तर अमेरिका\nलहान मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम सगळीकडे होत असतात. तुम्हाला माहिती असलेल्या कार्यक्रमांविषयी कृपया इथे लिहा. कार्यक्रमाची एक-दोन ओळींत माहिती, वयोगट, तिकिट मिळण्याची सोय इ. पण लिहा.\nलहान मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम\nRead more about लहान मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम : उत्तर अमेरिका\nकधी खाली कधी वर\nकेस किती ते अंगभर\nमाकड फिरते भरभरभर ......\nकोई जब राह न पाये, मेरे संग आये\nकि पग पग दीप जलाये, मेरी दोस्ती मेरा प्यार|\n'दोस्ती' सिनेमातील मजरूह सुल्तानपुरींनी लिहिलेले आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्यांनी संगीतबद्ध केलेले हे अवीट गोडीचे गीत\nऐकताक्षणीच न आवडते तर नवलच\nअनेकदा हे गाणे ऐकले, प्रत्येकदा आवडले पण दोनतीन दिवसांपूर्वी मुखड्याच्या अर्थावर विचार करू लागलो नि वाटले किती सुंदर अर्थ आहे ह्या गाण्याचा.\nडिसेंबर... रोमान्स...सवाई आणि बॉक्सिंग डे\nरोमान्स.....काय सेन्श्युअस शब्द आहे ना नाही... अमेरिकन्स सारखं \"रोमॅन्स\" नका म्हणू.... रोमान्स नाही... अमेरिकन्स सारखं \"रोमॅन्स\" नका म्हणू.... रोमान्स अंगावरून मोरपीस फिरवावं तसा आठवण बनून अंगावर रोमांच उभा करणारा रोमान्स.....पुण्याच्या गुलाबी थंडीत भर दुपारीसुद्धा एकत्र घेतलेल्या वाफाळत्या चहाची ऊब देणारा रोमान्स.....चोरट्या कटाक्षांमधला रोमान्स.....चुकूनच झालेल्या सुखद पुसट हस्तस्पर्शांमधला रोमान्स......'मला कळलंय सगळं' सांगणार्‍या स्मितहास्यातला रोमान्स\nसवाई गंधर्व महोत्सव बॉक्सिंग डे टेस्ट क्रिकेट मेलबर्न\nRead more about डिसेंबर... रोमान्स...सवाई आणि बॉक्सिंग डे\n७. ३० ची कात्रज- हडपसर ( द्वीशतशब्द कथा )\nआजही कात्रज-हडपसर बस गर्दीनं गच्च भरलेली होती, हिवाळ्यातले दिवस, अंधार लवकर, त्यामुळे तर गर्दी आणखी जास्त. खरं तर अशी गर्दी करण्याची `त्यांना' आता काहीएक गरज नव्हती पण, सवय.. ती अशी सहजासहजी मोडणारी थोडीच \n\" पुढे सरका, आत येणार्‍यांना जागा द्या \", \" जरा सरकून घ्या की, बाकीचेही तिकीट घेऊनच प्रवास करतायत \" आवाजांची सरमिसळ प्रत्येक थांब्यावर आणखी वाढत जात होती.\nमध्येच कुणाचंतरी भांडण उसळलं, पार धक्काबुक्कीपर्यंत, या सगळ्या भानगडीत बसला एक झटका बसला. तसे सगळेच शांत झाले. बस भैरोबा नाल्याला थांबली होती. आधीच भैरोबाचं नांव, त्यात ते घडलं ....\nRead more about ७. ३० ची कात्रज- हडपसर ( द्वीशतशब्द कथा )\n\"इस्किलार\" या नाट्काचं अभिवाचन: अविस्मरणिय दिवस...\n\"इस्किलार\" या नाट्काचं अभिवाचन: अविस्मरणिय दिवस...\nRead more about \"इस्किलार\" या नाट्काचं अभिवाचन: अविस्मरणिय दिवस...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/dasha-shlok-stuti-9/", "date_download": "2021-06-22T10:42:44Z", "digest": "sha1:XJLDSWL2QCQYFMSK5N74VCOKWGFPBEVS", "length": 29915, "nlines": 404, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "दशश्लोकीस्तुती – ९ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ June 22, 2021 ] टपरी नेहमीचीच ठरलेली..\tकथा\n[ June 22, 2021 ] प्रेरणा\tललित लेखन\n[ June 22, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] सारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\tविशेष लेख\n[ June 21, 2021 ] टेलिफोन\tनोस्टॅल्जिया\n[ June 21, 2021 ] स्वप्न स्वरांचे\tकविता - गझल\n[ June 21, 2021 ] डायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] तिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\tयुवा-विश्व\n[ June 21, 2021 ] गुलज़ार समजून घेताना…\tपरिक्षणे - परिचय\n[ June 21, 2021 ] कृतज्ञता – एक कौटुंबिक संस्कार\tवैचारिक लेखन\n[ June 21, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २७)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] मराठी ‘माय’\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] जगप्रसिद्ध आयबीएम कंपनी\tउद्योग / व्यापार\n[ June 20, 2021 ] हुक्का पार्लर\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] प्रेरणा\tवैचारिक लेखन\n[ June 20, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २६)\tललित लेखन\nHomeअध्यात्मिक / धार्मिकदशश्लोकीस्तुती – ९\nSeptember 2, 2020 प्रा. स्वानंद गजानन पुंड अध्यात्मिक / धार्मिक, श्री शांकर स्तोत्ररसावली\nयस्यासन्धरणीजलाग्निपवनव्योमार्कचन्द्रादयो विख्यातास्तनवोऽष्टधा परिणता नान्यत्ततो वर्तते \nओंकारार्थविवेचनी श्���ुतिरियं चाचष्ट तुर्यं शिवं तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि ॥ ९॥\nभगवान श्रीशंकरांच्या अष्टतनुधारी तथा सर्वश्रेष्ठ, तुरीय स्वरूपाचे वर्णन करताना या श्लोकात आचार्य श्री म्हणतात,\nयस्यासन्धरणीजलाग्निपवनव्योमार्कचन्द्रादयो विख्यातास्तनवोऽष्टधा परिणता – धरणी म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, पवन म्हणजे वायू, व्योम म्हणजे आकाश, सूर्य आणि चंद्र, या सात गोष्टींसह या सगळ्यांचा आनंद घेणारा जीवात्मा, ही भगवान शंकरांची आठ रुपे आहेत. या आठही स्वरूपात भगवान शंकराच प्रगट झालेले आहेत. त्यामुळे त्यांना अष्ट तनूघारी असे म्हणतात.\nशास्त्रात भगवान शंकरांच्या आत्मानंदमग्न नटराज स्वरूपाचे जसे वर्णन केलेले आहे तसेच त्यांच्या विश्वव्यापक अष्टतनुधारी स्वरूपाचेही वर्णन केले आहे.\nमहाकवी कालिदासांनी याच स्वरूपाला नांदीत वंदन केले आहे.\nनान्यत्ततो वर्तते – त्यांच्यापेक्षा भिन्न अन्य काहीही नाही. सर्वत्र तेच व्याप्त आहेत. ओंकारार्थविवेचनी श्रुतिरियं चाचष्ट तुर्यं शिवं – ओंकाराच्या अर्थाचे निरूपण करणारी श्रुती तुरीय अर्थात सर्वश्रेष्ठ शिव स्वरूपात ज्यांचे वर्णन करते, अर्थात उपनिषदे ज्यांच्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही असे स्पष्ट शब्दात सांगते.\nतस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि – त्या परब्रह्मस्वरूप भगवान शंकरांच्या चरणकमलाशी माझे मन सुखाने नांदत राहो.\n— प्रा. स्वानंद गजानन पुंड\nAbout प्रा. स्वानंद गजानन पुंड\t401 Articles\nलोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nयाच मालिकेतील इतर लेख\nश्री गणेश पंचरत्न स्तोत्र �� भाग १\nश्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग २\nश्री गणपतिस्तोत्रम् – भाग ६\nश्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग ३\nश्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग ४\nश्री गणेश पञ्चरत्न स्तोत्र – भाग ५\nश्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग ६\nश्रीगणपतिस्तोत्रम् – भाग १\nश्री गणपतिस्तोत्रम् – भाग २\nश्री गणपतिस्तोत्रम् – भाग ३\nश्री गणपतिस्तोत्रम् – भाग ४\nश्री गणपतिस्तोत्रम् – भाग ५\nश्री गणेश भुजङ्गस्तोत्रम् – भाग १\nश्री गणेश भुजङ्गस्तोत्रम् – भाग २\nश्री गणेश भुजङ्गस्तोत्रम् – भाग ३\nश्री गणेश भुजंगस्तोत्रम् – भाग ४\nश्री गणेश भुजंगस्तोत्र – भाग ५\nश्री गणेश भुजंगस्तोत्र – भाग ६\nश्री गणेश भुजंगस्तोत्रम् – ७\nश्री गणेश भुजंगस्तोत्र – ८\nश्री गणेश भुजंगस्तोत्र – ९\nश्रीगणाधिपस्तोत्रम् – भाग १\nश्री गणाधिपस्तोत्र – भाग २\nश्रीगणाधिपस्तोत्रम् – भाग ३\nश्रीगणाधिपस्तोत्रम् – भाग ४\nश्रीगणाधिपस्तोत्रम् – भाग ५\nश्रीगणाधिपस्तोत्रम् – भाग ६\nश्री शारदा भुजंगप्रयात – भाग १\nश्री शारदा भुजंगप्रयात – भाग २\nश्री शारदा भुजंगप्रयात – भाग ३\nश्री शारदा भुजंगप्रयात – भाग ४\nश्री शारदा भुजंगप्रयात – भाग ५\nश्री शारदा भुजंगप्रयात – भाग ६\nश्री शारदा भुजंगप्रयात – भाग ७\nश्री शारदा भुजंगप्रयात – भाग ८\nश्री आनंद लहरी – भाग १\nश्री आनंद लहरी – भाग २\nश्री आनंद लहरी – भाग ३\nश्री आनंद लहरी – भाग ४\nश्री आनंद लहरी – भाग ५\nश्री आनंद लहरी – भाग ६\nश्री आनंद लहरी – भाग ७\nश्री आनंद लहरी – भाग ८\nश्री आनंद लहरी – भाग ९\nश्री आनंद लहरी – भाग १०\nश्री आनंद लहरी – भाग ११\nश्री आनंद लहरी – भाग १२\nश्री आनंद लहरी – भाग १३\nश्री आनंद लहरी – भाग १४\nश्री आनंद लहरी – भाग १५\nश्री आनंद लहरी – भाग १६\nश्री आनंद लहरी – भाग १७\nश्री आनंद लहरी – भाग १८\nश्री आनंद लहरी – भाग १९\nश्री आनंद लहरी – भाग २०\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – २\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – ३\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – ४\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – ५\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – ७\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – ८\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – ९\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १०\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १२\nश्री कनकधारा स्तोत्रम् – १\nश्री कनकधारा स्तोत्रम् – २\nश्री कनकधारा स्तोत्रम् – ३\nश्री कनकधारा स्तोत्रम् – ४\nश्री कनकधारा स्तोत्रम् – ५\nश्री कनकधारा स्तोत्रम् – ६\nश��री कनकधारा स्तोत्रम् – ७\nश्री कनकधारा स्तोत्रम् – ८\nश्री कनकधारा स्तोत्रम् – ९\nश्री कनकधारा स्तोत्रम् – १०\nश्री कनकधारा स्तोत्रम् – ११\nश्री कनकधारा स्तोत्रम् – १२\nश्री कनकधारा स्तोत्रम् – १३\nश्री कनकधारा स्तोत्रम् – १४\nश्री कनकधारा स्तोत्रम् – १५\nश्री कनकधारा स्तोत्रम् – १६\nश्री कनकधारा स्तोत्रम् – १७\nश्री कनकधारा स्तोत्रम् – १८\nश्री ललिता पंचरत्नम् – १\nश्री ललिता पंचरत्नम् – २\nश्री ललिता पंचरत्नस्तोत्रम् – ३\nश्री ललिता पंचरत्नम् – ४\nश्री ललिता पंचरत्नस्तोत्रम् – ५\nश्री ललिता पंचरत्नस्तोत्रम् – ६\nश्री भ्रमराम्बाष्टकम् – १\nश्री भ्रमराम्बाष्टकम् – २\nश्री भ्रमराम्बाष्टकम् – ३\nश्री भ्रमराम्बाष्टकम् – ४\nश्री भ्रमराम्बाष्टकम् – ५\nश्री भ्रमराम्बाष्टकम् – ६\nश्री भ्रमराम्बाष्टकम् – ७\nश्री भ्रमरांबाष्टकम् – ८\nश्री भ्रमरांबाष्टकम् – ९\nमीनाक्षी पंचरत्नम् – ३\nमीनाक्षी पंचरत्नम् – ४\nमीनाक्षी पंचरत्नम् – ५\nश्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – १\nश्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – २\nश्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ३\nश्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ४\nश्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ५\nश्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ६\nश्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ७\nश्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ८\nश्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – १\nश्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – २\nश्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – ३\nश्री शिवापराधक्षमापण स्तोत्रम् – ४\nश्री शिवापराधक्षमापण स्तोत्रम् – ५\nश्री शिवापराधक्षमापण स्तोत्रम् – ६\nश्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – ७\nश्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – ८\nश्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – ९\nश्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – १०\nश्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – ११\nश्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – १२\nश्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – १३\nश्री शिवापराधक्षमापण स्तोत्रम् – १४\nश्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – १५\nश्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – १६\nश्री शिवनामावल्यष्टकम् – १\nश्री शिवनामावल्यष्टकम् – २\nश्री शिवनामावल्यष्टकम् – ३\nश्री शिवनामावल्यष्टकम् – ४\nश्री शिवनामावल्यष्टकम् – ५\nश्री शिवनामावल्यष्टकम् – ६\nश्री शिव नामावल्यष्टकम् – ७\nश्री शिवनामावल्यष्टकम् – ८\nद्वादशलिंग स्तोत्रम् – १\nद्वादशलिंग स्तोत्रम् – २\nद्वादशलिंग स्तोत्रम् – ३\nद्वादशलिंग स्तोत्र – ४\nद्वादशलिंग स्तोत्रम् – ५\nद्वादशलिंग स्तोत्रम् – ७\nद्वादशलिंग स्तोत्रम् – ८\nद्वादशलिंग स्तोत्रम् – ९\nद्वादशलिंग स्तोत्रम् – १०\nद्वादशलिंग स्तोत्र – ११\nद्वादशलिंग स्तोत्रम् – १२\nद्वादशलिंग स्तोत्र – १३\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – २\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ३\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ४\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ५\nश्री उमामहेश्वरस्तोत्रम् – ६\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ७\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ८\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ११\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १३\nश्री विष्णुभुजंगप्रयात स्तोत्रम् – १\nश्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – २\nश्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – ३\nश्री विष्णू भुजंग प्रयातस्तोत्रम् – ४\nश्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – ५\nश्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – ६\nश्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – ७\nश्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – ८\nश्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – ९\nश्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १०\nश्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – ११\nश्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १२\nश्री विष्णु भुजंगप्रयात स्तोत्रम् – १३\nश्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १४\nश्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १५\nश्री विष्णूभुजंगप्रयात स्तोत्रम् – १६\nश्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १७\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\nसारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\nडायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\nतिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2018/04/", "date_download": "2021-06-22T11:45:12Z", "digest": "sha1:U6STDT6G7YBQ7VEW7MNM3X664NPM6EMX", "length": 32065, "nlines": 659, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: एप्रिल 2018", "raw_content": "\n��ेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nसोमवार, ३० एप्रिल, २०१८\nवाघ सिंह लांडगे अन\nहा छंद का असावा\nएक अगम्य कोडे आहे\nयेथे एप्रिल ३०, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: क्रौर्य, गंभीर, मृत्यू\nरविवार, २९ एप्रिल, २०१८\nवय असते एक गणना\nकाळ चक्रातील आपल्या या\nतशी ही गणना असते उपयोगी\nकारण तेवढेच असते आपल्या हाती\nवय होते किंवा वाढत जाते\nही नैसर्गिक प्रक्रिया आहे .\nशेवटी बालपण म्हणजे काय असते\nतर पेशींची वाढ होणे\nतारुण्य म्हणजे पेशींनी बहरून येणे\nअन् वार्धक्य म्हणजे कार्य सरताच\nस्वतः चे विलोपन करणे\nतशी तर प्रत्येक जीवाची इच्छा असते\nकायम अस्तित्व मान राहायची\nअमरतेत वास करायची .\nपण ते घडत नाही\nवेळेच्या चाकाला बांधलेला देह\nघटन विघटनाचा हा खेळ\nकुणीतरी पेशींच्या या समूहाला\nघट्ट जोडून ठेवू पाहतो\nतर कुणी तरी त्यांना\nया न दिसणाऱ्या शक्तीत\nतिच्या यशाची पताका म्हणजे वय असते\nनव सृजनाचा उ:शाप घेऊन\nसरताच शक्ती स्वत:ला टिकवण्याची\nअन् आपण म्हणतो त्याचे वय झाले होते\nजसे माणसाचे वय होते\nतसेच घरांचेही वय होते\nझाडांचे पशुपक्ष्यांचेही वय होते\nदिसणारी प्रत्येक गोष्ट विलय होते\nएका अज्ञात अपरिहार्य शून्यात\nती विघटन करणारी शक्ती\nती रुद्र शक्ती ती शिवशक्ती\nदिसते अविरत कार्यरत .\nपण सहजच की बुद्धयाचच\nहे कळायला मार्ग नसतो\nकाळाचा हा तुकडा घेऊन\nआपण जाणू इच्छितो हे रहस्य\nकाळाला जाणण्याचे व जिंकण्याचे\nकुण्या एका ज्ञानदेवांच्या शब्दात\nकुण्या एका बुद्धाच्या संदेशात\nकुण्या एका अवधुताच्या मौनात\nअन् अस्तित्वाचा अंत होतो जाणिवेत\nजाणीव जी असते देहातीत अन् वयातीत ...\nयेथे एप्रिल २९, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: गंभीर, चिंतन, मुक्तछंद, मृत्यू\nबुधवार, २५ एप्रिल, २०१८\nदूर वर जाते वाट\nजपे आत हृदयात ||\nकुणा निरोप देतांना ||\nनवे जन्म उठतात ||\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २५, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, गंभीर, जीवन, मृत्यू\nबुधवार, १८ एप्रिल, २०१८\nमाझे थकले रे गाणे\nयेथे एप्रिल १८, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: कविते बद्दल ., गंभीर, प्रासंगिक, मुक्तछंद\nमंगळवार, १७ एप्रिल, २०१८\nमंदिरातला देव अन. . .\nमंदिरातला देव अन. . .\nकोण म्हणतो देव मंदिरात असतो\nअन तो खराही असतो\nतुम्हाला बक्षिस वा शिक्षा देतो\nअरे तो तर तुमच्या मनाचा\nतुमच्या आशेचे प्रतिनिधित्व करतो\nकधी तो कृष्ण असतो\nकधी तो बुद्ध असतो\nइसा कधी तो महावीर होतो\nजग जळू लागले तरीही\nतो उठून कधी येत नसतो\nत्यांचे तुकडेही केले तरीही\nतो उलटा वार करत नसतो\nमूर्ती कुठलीही असु देत\nरूप कुठलेही दिसू देत\nपूजा कुठलीही सजू देत\nदेव फक्त उपकरण असतो\nत्याला कधीही जोडू नका\nतसा तर अवघा देश ...\nसारे जग मंदिर आहे\nतरीही होतात येथे दंगली\nतर कधी विषारी वायूत गुदमरत\nप्रत्येक मृत्यू प्रत्येक अनाचार\nएक लांछन मनुष्य जातीवर\nअन् त्या दिव्य मंदिरावर\nकुठलाही देव मानू नकोस भाऊ\nकुठल्याही मंदिरात नकोस जाऊ\nत्या सुंदर प्रेममय रूपकावर\nमनुष्याच्या सगळ्यात लाडक्या स्वप्नांवर\nसमजून घे हे सारे\nकारण देव फक्त फक्त तूच आहेस\nयेथे एप्रिल १७, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १४ एप्रिल, २०१८\nयेथे एप्रिल १४, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १० एप्रिल, २०१८\nतेच सण तेच उत्सव\nअन उद्याची चिंता नसणे\nअरे मला पंख हवे होते\nयेथे एप्रिल १०, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: गंभीर, निवृत्ती, मुक्तछंद, सामजिक कविता\nबुधवार, ४ एप्रिल, २०१८\nतर आहे काही अर्थ\nतसा मी चांगला आहे\nपण तूच मला पाहणार आहेस\nशल्य आहेत उरात रुतलेले\nकेव्हा उकलेल अन् दुखावेल\nहे मलाही सांगता येणार नाही\nकळतील तुलाही ती कधी काळी\nफक्त त्यावर बोट ठेवू नकोस\nहळूहळू जाणेल मी तुला\nतू ही घे तसेच जाणून मला\nसर्वगुण संपन्न कुणीही नसते\nनाही तेवढा महान नाही मी \nपण काही चांगले संस्कार\nपण पाय घसरणारच नाही\nअशी खात्री नाही मलाही\nहात घट्ट धरून ठेव\nतसा नाही मी अगदी\nतुझे काही हट्ट अन् अपेक्षा\nकदाचित कळणार नाही मला\nकाही तरी होईल विसरायला\nमग कदाचित म्हणशील तू\nमी माझे अन् मला\nयातच आहे तू गुरफटलेला\nअन् स्वतः त भरकटलेला\nतर मग दुसऱ्यास चालायला\nजागा असेल का तुझा वाटेला\nत्यावर मी एवढेच म्हणेन\nते त�� मी विचारतोय तुला\nजरासा बाजूला ढकलून मला\nसवे चालता येईल का तुला\nयेथे एप्रिल ०४, २०१८ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: चिंतन, प्रेमकविता, मुक्तछंद, लग्न\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nमंदिरातला देव अन. . .\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%87/", "date_download": "2021-06-22T11:34:39Z", "digest": "sha1:JH6V7IKM6KPPQFTU3ADUMI3Q66FFZG3Q", "length": 3505, "nlines": 66, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "घरटे || GHARATE || AAICHE PREM ||", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \nज्या हातांन�� त्या पाखरांना बळ दिलं ती पाखरेच जर उतार वयात त्या आईला विसरले तर .. ती पाखरेच जर उतार वयात त्या आईला विसरले तर .. ती क्षणक्षण त्यांची वाट पाहत असेल तर .. ती क्षणक्षण त्यांची वाट पाहत असेल तर .. तिची ती अवस्था काय असेल .. तिची ती अवस्था काय असेल .. ते मोडकळीला आलेलं घरटं .. ते मोडकळीला आलेलं घरटं .. तो एकांत .. आणि त्या वाऱ्याशी उगाच आपल्या पिलांना शोध म्हणून केलेला वाद हेच सांगणारी कविता … हेच सांगणारी कविता …\n\"वाऱ्यासवे उगाच वाद आठवण ती कोणाची\nसांग तू माय एकदा वाट कोणती त्या पाखरांची\nउजाड वाटे घरटे तुझे मग सलगी कर तू स्वतःशी\nगडबड आणि गोंधळ कसला विचार तुझ्या मनाशी\nहरवलेल्या शोधता येई पण शोधावे कसे त्या देशी\nआपुले न दिसती त्यात मग कसली ओढ त्यांच्याशी\nभरल्या डोळ्यांनी पाहत बसते मग बघ एकदा स्वतःशी\nफाटक्या या घरट्यात तुझ्या बोलते तू कोणाशी\nहातात तुझ्या बळ होते तेव्हा गरज होती त्यास तुझी\nपंखास बळ येता त्यांच्या आठवण तुझी राहील कशी\nनकोस करू उगाच दुःख पुन्हा जग त्या आठवांशी\nआठव तो बेफाम पाऊस आणि ती रात्र तुझ्या पाखरांची\nकाडी काडी जमवून बांधले घरटे हे आपुल्यासी\nआहे दुःख कळते मना पण बोलू नको परक्यांशी\nचुकल्या वाटा येतील पुन्हा ओढ राहते घरट्याची\nथरथरत्या हातांस तुझ्या नको साथ देऊ आसवांची\nवाऱ्यासवे उगाच वाद आठवण ती कोणाची\nसांग तू माय एकदा वाट कोणती त्या पाखरांची ..\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-banana-advisory-36028", "date_download": "2021-06-22T10:31:37Z", "digest": "sha1:UYQA3EB7EYCSTZLE4I62S3VNVA5OK5WW", "length": 18403, "nlines": 192, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi banana advisory | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेळीवरील फुलकिडीचे नियंत्रण ​\nकेळीवरील फुलकिडीचे नियंत्रण ​\nकेळीवरील फुलकिडीचे नियंत्रण ​\nकेळीवरील फुलकिडीचे नियंत्रण ​\nडॉ.कृष्णा पवार, डॉ.जे.एस.चौरे, सतीश माने\nगुरुवार, 10 सप्टेंबर 2020\nकेळीवर प्रामुख्याने दोन प्रकारच्या फुलकिडी दिसून येतात. अपरिपक्व फळांच्या सालीमध्ये अंडी घालणारी आणि अपरिपक्व फळांची साल खरवडून त्यातील अन्नद्र���्य शोषून घेणारी फुलकीड.\nसद्यःस्थितीत केळीवर मोठ्या प्रमाणावर फुलकिडींचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. केळीवर प्रामुख्याने दोन प्रकारच्या फुलकिडी दिसून येतात. अपरिपक्व फळांच्या सालीमध्ये अंडी घालणारी आणि अपरिपक्व फळांची साल खरवडून त्यातील अन्नद्रव्य शोषून घेणारी फुलकीड.\nलहान रेषेच्या आकार आणि १.५ मिमी लांब असते.\nरंग फिकट पिवळा ते सोनेरी तांबूस असून तिला तलम पंख असतात. पंखाच्या कडांना केसांची नाजूक झालर असते.\nकीड निष्क्रिय अवस्थेत असताना, पोटावर सरळ लांब काळी पट्टी असते.\nप्रौढ मादी केळीचे खोड, पाने व फण्यांच्या बेचक्यात पेशींमध्ये अंडी घालते. अंडी यकृताच्या आकाराची असून डोळ्यांना दिसत नाहीत.\nबाल्यावस्था पिवळसर नारंगी रंगाची असते. अपरिपक्व फळांची साल खरवडून त्यातील अन्नरसाचे शोषण करतात.\nफुलकिडीची बाल्यावस्था साधारणपणे ८ ते १० दिवसांची असून त्यानंतर २ ते ५ दिवसानंतर कोशावस्थेत जाते. कोशावस्था जमिनीवर रांगू शकते.\nप्रौढ ६ ते १० दिवसांनी कोशातून बाहेर येतो.\nघड निसवल्यावर व सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत प्रादुर्भाव दिसून येतो.\nकीड घडातील अपरिपक्व फळांची साल खरवडून त्यातून बाहेर येणारा अन्नरस शोषण करते.\nप्रादुर्भावग्रस्त फळांच्या सालीवरील पेशी मरतात. त्यामुळे फळांवर तांबूस तपकिरी किंवा लालसर रंगाचे चट्टे पडतात. फळे लालसर दिसू लागतात.\nफळांची साल लालसर झाली तरी त्याचा फळातील गरावर अनिष्ट परिणाम दिसून येत नाही.\nफळे पक्व झाल्यावर लालसरपणा वाढतो.\nजास्त प्रादुर्भाव झालेल्या फळांवर बारीक तडे पडलेले दिसतात. यामुळे फळांची गुणवत्ता खालावते. योग्य बाजारभाव मिळत नाही.\nबागेची स्वच्छता ठेवावी. बागेतील तण मुळासहित उपटून काढावे.\nकापलेल्या झाडाचे अवशेष व मोडलेली केळफुले गोळा करून बागेबाहेर लांब टाकावीत.\nप्रादुर्भावग्रस्त बागेतील कंद लागवडीसाठी वापरू नयेत. वापरायची असल्यास लागवडीपूर्वी कंद प्रक्रिया जरूर करावी.\nकेळफुल निसवताच ६ टक्के सच्छिद्रता असलेली प्लॅस्टिक किंवा पॉलीप्रोपॅलीनच्या पिशवीने घड पूर्णपणे झाकावेत.\nजैविक नियंत्रण- (फवारणी प्रति लिटर पाणी)\nव्हर्टीसिलीयम लेकॅनी (२x१०८ सी.एफ.यु ) २ ग्रॅम किंवा\nअझाडिरेक्टीन (१५०० पीपीएम) ५ मिलि अधिक स्टिकर १ मिलि\nशेवटचे पान निघाल्यावर किंवा केळफूल बाहेर पडतेवेळी पहिली आणि संपूर्ण घड निसवल्यावर दुसरी फवारणी करावी.\nफुलकिडीची कोशावस्था जमिनीत राहत असल्यामुळे, जमिनीवर द्रवरूप बिव्हेरिया बॅसियाना (१x१०८ बीज कण प्रति ग्रॅम) (१.५%) ५ ग्रॅम\nरासायनिक फवारणी- (फवारणी प्रति लिटर पाणी)\nप्रादुर्भाव जास्त असल्यास, ॲसिटामिप्रीड (२० एसपी) ०.१२५ ग्रॅम अधिक स्टिकर १ मिलि\nकेळफूल निसवतेवेळी पहिली आणि संपूर्ण घड निसवल्यावर दुसरी फवारणी करावी. (लेबलक्लेम आहे)\n(टीप- जैविक कीडनाशक फवारणी पूर्वी किंवा नंतर १ आठवडा रासायनिक बुरशीनाशकांचा वापर टाळावा.)\nसंपर्क- सतीश माने, ९२८४३७५५४५, ०२५७/२२५०९८६\n(अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), केळी संशोधन केंद्र, जळगाव)\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...\nजनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...\nखानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...\nनांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...\nपरभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...\nदेशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...\nकांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...\nअन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...\nआंबेओहळ प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...\nवनौषधी पानपिंपरीचे द��� वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...\nनुकसान टाळण्यासाठी मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...\nयवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...\nसांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...\nसूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...\nप्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...\nकाळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...\nसंत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...\nमॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...\nशेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-falling-onion-prices-again-farmers-helpless-41983", "date_download": "2021-06-22T11:41:38Z", "digest": "sha1:5NFGOTWLWZ2EHTIYAZXFTI2FCC7PYCTG", "length": 15475, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Falling onion prices again, farmers helpless | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगरमध्ये कांद्याच्या दरात पुन्हा घसरण, शेतकरी हतबल\nनगरमध्ये कांद्याच्या दरात पुन्हा घसरण, शेतकरी हतबल\nसोमवार, 22 मार्च 2021\nनगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत ५८ हजार गोण्याची आवक झाली. प्रती क्विंटल कांद्याला ३०० ते १४०० रुपयाचे आणि सरासरी ९०० रुपयांचा दर मिळाला.\nनगर : नगर जिल्ह्यात कांदा दरात पुन्हा घसरण झाली आहे. शनिवारी (ता. २०) नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न ब���जार समितीत ५८ हजार गोण्याची आवक झाली. प्रती क्विंटल कांद्याला ३०० ते १४०० रुपयाचे आणि सरासरी ९०० रुपयांचा दर मिळाला. मागील आठवड्यात साधारण दोन हजारांपर्यत दर होता. कांद्याच्या दरात वरचेवर घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाले आहे. किरकोळ बाजारात मात्र हाच कांदा तीस ते चाळीस रुपये किलो दराने विकला जात आहे.\nनगर जिल्ह्यात रब्बीत कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा रब्बीत आतापर्यत सुमारे १ लाख ५५ हजार हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे. रब्बीत लवकर लागवड झालेला कांदा बाजारात येऊ लागला आहे. आवक वाढलेली दिसताच कांद्याचे दर पाडले जात असल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात साधारण दोन हजाराच्या पुढे प्रती क्विंटल दर होता. तो दर आता १४०० रुपयांपर्यंत आला असून, सरासरी ९०० रुपयांपर्यतच दर मिळत आहे. घोडेगाव (नेवासा) राहाता, संगमनेर, राहुरी, पारनेर बाजार समितीतही अशाच पद्धतीने दर आहे. गेल्या वर्षभरात जास्तीचा पाऊस व अन्य संकटामुळे कांदा उत्पादक सातत्याने आडचणीत येत आहे.\nयंदा पुरेसे बियाणे उपलब्ध झाले नसल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट दराने बियाणे खरेदी करावे लागले. आता कांदा घरात येऊ लागला की दर पाडले जात असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. त्यातच पुन्हा दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचे संकटही कांदा उत्पादकांच्या जीवाला घोर लावत आहे. शनिवारी (ता. २०) नगर बाजार समितीत एक नंबरच्या कांद्याला ११०० ते १४००, दोन नंबरच्या कांद्याला ८०० ते ११००, तीन नंबरच्या कांद्याला ५०० ते ८०० व चार नंबरच्या कांद्याला ३०० ते ५०० रुपयांचा दर मिळाला.\nनगर उत्पन्न बाजार समिती agriculture market committee संगमनेर ऊस पाऊस\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्��ी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...\nजनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...\nखानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...\nनांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...\nपरभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...\nदेशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...\nकांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...\nअन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...\nआंबेओहळ प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...\nवनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...\nनुकसान टाळण्यासाठी मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...\nयवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...\nसांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...\nसूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...\nप्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...\nकाळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...\nसंत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...\nमॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...\nशेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/bhutan/", "date_download": "2021-06-22T11:12:17Z", "digest": "sha1:FOD6HZBR6XIXED6ZDTYNJTMDMZIJWGQT", "length": 9366, "nlines": 164, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "भूतान – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nभूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे. थिंफू ही भूतानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\n२००६ साली प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भूतान हा आर्थिकदृष्ट्या गरीब असला तरी तो आशियातील सर्वात आनंदी तर जगातील ८वा सर्वात आनंदी देश आहे. ७५% लोकसंख्या असलेल्या बौद्ध धर्माचे अनुयायी येथे बहुसंख्यक असून वज्रयान बौद्ध धर्म हा या देशाचा अधिकृत धर्म किंवा राष्ट्रीय धर्म आहे.\nराजधानी व सर्वात मोठे शहर : थिंफू\nअधिकृत भाषा : जोंगखा, इंग्लिश\nस्वातंत्र्य दिवस : डिसेंबर १७, १९०७\nराष्ट्रीय चलन : भूतानी ङुलत्रुम (BTN)\nआम्ही कुठेही मोट्या हॉटेलमध्ये खाल्ले तरीपण चहा प्यायला टपरीवर जायचो. ठाण्याच्या गडकरीमध्ये चहा प्यायला जायचो ...\nगावातल्या नाक्यावर असलेली जमीन डेव्हलपला देऊन बाळ्याला बिल्डर कडून बिल्डिंग मध्ये तळमजल्यावर चार गाळे मिळाले ...\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\nशिक्षणतज्ञ, ज्येष्ठ साहित्यिक गुरुवर्य डॉ. न.म. जोशी सरांचा उल्लेख मी बहुतेक सर्वच भागामध्ये केलेला आहेच ...\nसारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\nसमृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी' आहे. नामांकित शिक्षणसंस्थांमुळे ...\nआमच्या टेलिफोनमुळे काही विनोदी घटनाही अनुभवास येत होत्या. जेंव्हा सुरवातीला आमच्याकडे टेलिफोन आला तेव्हा आमच्या ...\nपंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत ...\n३२ नाटकं, २३ कथासंग्रह, ६ निबंध संग्रह, १६ एकांकिका, १२ बालकुमार नाटकं आणि ३ कादंबर्‍या ...\n���चार्य प्रल्हाद केशव अत्रे\nसाहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील एक झंझावाती ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/the-board-of-the-cafe-at-the-shop-but-what-is-the-secret-if-you-know-something-good-inside-69576/", "date_download": "2021-06-22T11:06:58Z", "digest": "sha1:XUM4NPMS4OOREFK4BNAZCBPM7CE7JZUA", "length": 13314, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The board of the cafe at the shop; But what is the secret if you know something good inside | दुकानावर कॅफेचा बोर्ड; पण आतमध्ये भलतेच काही ! जाणून तर घ्या काय आहे गुपित | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nठाणे दुकानावर कॅफेचा बोर्ड; पण आतमध्ये भलतेच काही जाणून तर घ्या काय आहे गुपित\nपोलिसांच्या छापेमारीत समोर आला धक्कादायक प्रकार\nठाणे (Thane). कॅफेच्या आड सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कल्याण क्राईम ब्रांचचा छापा मारला असून आधारवाडी नजीकच्या चसका कॅफेमध्ये तरुणाई हुक्क्याच्या नशेत धुंद असल्याचे पाहायला मिळाले. तर गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी हा प्रकार सुरु असून स्थानिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.\nपश्चिमेत आधारवाडी निक्की नगर परिसरात कॅफेच्या नावाखाली सुरू असणाऱ्या एका हुक्का पार्लरवर क्राईम ब्रांचने काल कारवाई केली. त्यावेळी १०० हून अधिक तरुण-तरुणी त्याठिकाणी हुक्क्याच्या नशेमध्ये धुंद असल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र ही संचारबंदी तसेच कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत याठिकाणी कॅफेच्या नावाखाली खुले आम हुक्का पार्लर सुरू होते. याबाबत कल्याण क्राईम ब्रँचला मिळालेल्या माहितीच्या आधारे काल रात्री ११ च्या सुमारास या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी १०० हून अधिक तरुण तरुणी याठिकाणी हुक्क्याच्या नशेत पोलिसांना आढळून आले.\nबिहारींची कमालच म्हणावी लागेल// मालगाडीवर चढून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; व्हिडिओ व्हायरल\nयाप्रकरणी क्राईम ब्रांचकडून इथल्या ग्राहकांसह संबंधित कॅफेमालक आणि कर्मचान्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली. याठिकाणी आढळलेले हुक्क्याचे साहित्य क्राईम ब्रांचने जप्त केले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई कल्याण क्राईम बॅचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षा संजू जॉन आणि त्यांच्या पथकाने केली आहे. दरम्यान कल्याणात आणखी काही ठिकाणी खुलेआमपणे अशा प्रकारचे हुक्का पार्लर सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याठिकाणी असणारा तरुण तरुणींचा ओढा पाहता कल्याणातील अनेक प्रतिष्ठीत नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. एखाद्या बड्या व्यक्तींच्या वरदहस्ताशिवाय हे हुक्का पार्लर सुरू राहणे अशक्य असून त्यावर वेळीच आवर घालणे आवश्यक असल्याचे मत हे प्रतिष्ठित नागरिक व्यक्त आहेत.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातव��� लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/municipal-corporation-blacklisted-18-contractors-criminal-proceedings-are-also-underway-66336/", "date_download": "2021-06-22T11:01:36Z", "digest": "sha1:K4HM4KXCIOFR5UVHAWO7XWTGEQ3EUWKJ", "length": 15986, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Municipal Corporation blacklisted 18 contractors; Criminal proceedings are also underway | 'या' १८ ठेकेदारांना महापालिकेने काळ्या यादीत टाकले ; फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरु | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nपुणे‘या’ १८ ठेकेदारांना महापालिकेने काळ्या यादीत टाकले ; फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरु\nपिंपरी : बोगस एफडीआर (फिक्स्ड डिपॉझिट रिसीट) आणि बँक हमी देवून कंत्राट घेणा-या १८ ठेकेदारांवर पालिकेने कारवाई केली आहे. या ठेकेदारांना काळ्यात यादीत टाकले आहे. तीन वर्ष पालिकेच्या निविदा भरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.\nपिंपरी : बोगस एफडीआर (फिक्स्ड डिपॉझिट रिसीट) आणि बँक हमी देवून कंत्राट घेणा-या १८ ठेकेदारांवर पालिकेने कारवाई केली आहे. या ठेकेदारांना काळ्यात यादीत टाकले आहे. तीन वर्ष पालिकेच्या निविदा भरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. तसेच त्यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया ही सुरु करण्यात आली आहे.\nविकासकामांचे कंत्राट मिळविताना फिक्स्ड डिपॉझिट रिसीट (एफडीआर) आणि बँक हमी देणे बंधनकारक असताना १८ ठेकेदारांनी १०७ कंत्राटांमध्ये बोगस एफडीआर आणि बँक हमी दिल्याची माहिती समोर आली. या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश स्थायी समितीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले होते.\nत्यानंतर प्रशासनाने हा��चाली करत कारवाई सुरु केली आहे. काळ्यात यादीत टाकले जाणा-या ठेकेदारांची नावे दिली आहेत. त्यांना पालिकेची निविदा भरण्यास तीन वर्ष प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यांच्यावर फौजदारी कारवाई देखील केली जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.\n‘या’ ठेकेदारांना टाकले काळ्या यादीत\nश्री दत्त कृपा एंटरप्रायजेस, सोपान जनार्दन घोडके, दीप एंटरप्रायजेस, बीके खोसे, बीके कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग, एचए भोसले, भैरवनाथ कन्सट्रक्शन, कृती कन्स्ट्रक्शन, डीजे एंटरप्रायजेस, म्हाळसा कन्सट्रक्शन प्रा. लि, अतुल आरएमसी, पाटील अ‍ॅण्ड असोसिएट, डीडी कन्स्ट्रक्शन, एसबी सवाई, चैतन्य एंटरप्रायजेस, वैदही कन्स्ट्रक्शन, त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शन आणि राधिका कन्स्ट्रक्शन या 18 ठेकेदारांना काळ्यात यादीत टाकले आहे. त्यांना तीन वर्ष पालिकेच्या निविदा भरण्यास प्रतिबंध केले आहे.\n३ वर्षातील सुमारे १०० हून अधिक प्रकरणे उजेडात\nदरम्यान, महापालिकेमार्फत विविध विकास कामांसाठी निविदा मागविल्या जातात. निविदांमध्ये स्पर्धा होणे अपेक्षित असते. एखादे कंत्राट मिळविण्यासाठी ठेकेदाराला अनामत सुरक्षा ठेव, बँक हमीपत्र अशी कागदपत्रे सादर करावी लागतात. मात्र, अनेक विभागात विशेषत: स्थापत्य विभागाच्या कंत्राटांमध्ये बनावट कागदपत्रांचा सर्रास वापर झाल्याची बाब उघड झाली आहे. आर्थिक सुरक्षा ठेवीसह आवयक पात्रता निकषात बसत नसतानाही कंत्राटे मिळालीच पाहिजे, या हेतूने ठेकेदारांनी बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचे अधोरेखित झाले आहे. मागील तीन वर्षातील सुमारे १०० हून अधिक प्रकरणे उजेडात आली आहेत.\nनगरसेवकांच्या भागिदारी असलेल्या ठेकेदारांना वाचवण्याचा प्रयत्न\nदरम्यान, या प्रकरणात आयुक्तांवर खासदार, आमदार, नगरसेवकांचा राजकीय दबाव वाढत असून ठेकेदारांवर साैम्य कारवाईची मागणी होवू लागली आहे. तसेच काही नगरसेवकांच्या भागिदारी असलेल्या ठेकेदार संस्थांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे या बोगस एफडीआर व बॅंक गॅरंटी प्रकरणाची सखोल चाैकशी करुन दोषी ठेकेदार व अधिका-यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी केली आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/olivia-munn-transit-today.asp", "date_download": "2021-06-22T10:21:03Z", "digest": "sha1:KKSVVYT7XG54H7H4HHEDO6JRYXKCXYWU", "length": 13923, "nlines": 309, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "ओलिविया मुन्न पारगमन 2021 कुंडली | ओलिविया मुन्न ज्योतिष पारगमन 2021 Hollywood, Actor", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2021 कुंडली\nरेखांश: 97 W 30\nज्योतिष अक्षांश: 35 N 28\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nओलिविया मुन्न प्रेम जन्मपत्रिका\nओलिविया मुन्न व्यवसाय जन्मपत्रिका\nओलिविया मुन्न जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nओलिविया मुन्न 2021 जन्मपत्रिका\nओलिविया मुन्न ज्योतिष अहवाल\nओलिविया मुन्न फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nओलिविया मुन्न गुरु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nहा तुमच्यासाठी फार समाधानकारक काळ नाही. तुम्हाला कदाचित अचानक आर्थिक नुकसान सोसावे लागेल. प्रयत��नांमध्ये अपयश आल्यामुळे तुम्ही त्रासिक व्हाल. काम प्रचंड असल्यामुळे तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. कौटुंबिक आयुष्यातही तणाव निर्माण होईल. उद्योगामध्येही फार धोका पत्करू नका, कारण हा कालावधी तुम्हाला फार अनुकूल नाही. तुमचे विरोधक तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही अनावश्यक खर्च कराल. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. वृद्धांना सर्दी आणि सुस्तपणा जाणवण्याचा संभव आहे.\nओलिविया मुन्न शनि त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nतुमच्या समोरील आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवाल. व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील कारण तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे असाल. एकाहून अधिक स्रोतांमधून तुम्हाला उत्पन्न मिळेल. तुमचे क्लाएंट्स, सहकारी आणि इतर संबंधित व्यक्ती यांच्याशी असलेले तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही या काळात काही चैनीच्या वस्तू विकत घ्याल. एकूणातच हा काळ तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारा असेल.\nओलिविया मुन्न राहु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nनवीन नाते/मैत्री सुरू करण्यासाठी हा चांगला कालावधी नाही. तुमच्या व्यावसायिक किंवा खासगी आयुष्यात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. नकारात्मक राहण्यापेक्षा सकारात्मक राहणे कधीही चांगले. प्रेमप्रकरणात काहीशी उदासीनता निर्माण होईल. घरी अपत्याच्या आगमनाची शक्यता असल्यामुळे आनंदी वातावरण राहील. नवीन नातेसंबंध फारसे वृद्धिंगत होणार नाहीत, उलट त्यामुळे काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वारा आणि थंडीशी संबंधित आजार होतील. या काळाच्या शेवटी मानसिक स्थैर्य लाभेल.\nओलिविया मुन्न केतु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nया काळात जागा आणि नोकरी दोन्ही बदलण्याची शक्यता आहे. मानसिक ताणामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. तुमची मन:शांती ढळेल. कुटुंबातील सदस्यांची वागणूकही थोडीशी वेगळी असेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण ती फार लाभदायी असणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी त्यांची आश्वासने पूर्ण करणार नाहीत. धूर्त मित्रांपासून सावध राहा कारण कदाचित त्यांच्यापासून तुमच्या प्रतिमेला धक्का पाहोचू शकतो. कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यामुळे प्रवास करून का, शारीरिक आजार होण्याची शक्यता आहे.\nओलिविया मुन्न मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nओलिविया मुन्न शनि साडेसाती अहवाल\nओलिविया मुन्न दशा फल अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2019/04/", "date_download": "2021-06-22T11:31:16Z", "digest": "sha1:ZJBOTBQMM4C3VP7Z5RUUNEQJLBCPP3GB", "length": 24145, "nlines": 556, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: एप्रिल 2019", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nमंगळवार, ३० एप्रिल, २०१९\nयती वेषा शोधू गेलो\nकाही केल्या मी वाचून\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल ३०, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, गंभीर, तत्वज्ञान, दत्तात्रेय, भक्तीगीत\nगुरुवार, २५ एप्रिल, २०१९\nथोडे चाला रे अजूनी\nपदे रचा रे वदुनी\nयेथे एप्रिल २५, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, दत्तात्रेय, भक्तीगीत, मंगेश पाडगावकर, श्रीदत्त\nबुधवार, २४ एप्रिल, २०१९\nलागू दे ना वारा\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २४, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nमंगळवार, २३ एप्रिल, २०१९\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २३, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nसोमवार, २२ एप्रिल, २०१९\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २२, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गजानन, गणेश गणपती, भक्तीगीत\nरविवार, २१ एप्रिल, २०१९\nजाऊ दे रे घरा\n॥श्री गुरुदेव दत्त ॥\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २१, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गंभीर, दत्तात्रेय, भक्तीगीत\nशनिवार, २० एप्रिल, २०१९\nफक्त एक दत्त जोड\nओझे तेच तेच खोटे\nकाळ लेखी शून्य भान\nभक्ती ज्ञान अन ध्यान\nशाश्वताचे हे चि दान\nसारे काही त्याग अन\nदत्त दत्त सदा गात\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २०, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, दत्तात्रेय, भक्तीगीत\nशुक्रवार, १९ एप्रिल, २०१९\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल १९, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nदत्त दत्त म्हणो श्वास\nमागणे ते नाही फार\nदीपक (दीपकाची गोष्ट गुरुचरित्र)\nसेंड ऑफ टु अॅन\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/shocking-4-accused-kept-waiting-for-the-police-even-after-killing-the-youth-to-get-on-youtube-mhmg-519522.html", "date_download": "2021-06-22T10:59:36Z", "digest": "sha1:SZXX2UA27GJJWNLSEK6S6ZFUZIJSQCZ7", "length": 18583, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धक्कादायक! यूट्यूबवर येण्यासाठी तरुणाची हत्या करुनही पोलिसांची वाट पाहत राहिले 4 आरोपी | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nडायबेटिज रुग्णांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, फायदे माहिती झाले तर, रोज प्याल\nICUमधील रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा नातेवाईकांचा आरोप; मुंबईतील प्रकार\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलैपासून, दोनच दिवस चालणार कामकाज\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\n'मालविका' फेम आदिती सारंगधर घेणार निरोप; वाचा नेमकं काय घडलं\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\nWTC Final, LIVE : अखेर पाऊस थांबला, टीम इंडियापुढे किवींना रोखण्याचं कठीण आव्हान\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\n चुकीवर बोट ठेवत लक्ष्मणनं व्यक्त केलं आश्चर्य\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nडायबेटिज रुग्णांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, फायदे माहिती झाले तर, रोज प्याल\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nNational Kiss Day: 'किस'विषयी या 7 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\n इथं कपल एकमेकांना I Love You म्हणत नाही; मग प्रेम व्यक्त करतात कसे\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात संचारबंदी\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n4, 6 ते 8 की 12 ते 16 आठवडे; नेमका कधी घ्यावा कोरोना लशीचा दुसरा डोस\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nलग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\n यूट्यूबवर येण्यासाठी तरुणाची हत्या करुनही पोलिसांची वाट पाहत राहिले 4 आरोपी\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी पडला रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nकाखेत कळसा अन् गावाला वळसा घरातच लपलेली पत्नी, संशयातून पतीनं शेजाऱ्याच्या घरी केली जाळपोळ\nहिंदूसोबत लग्न करण्याची मुस्लीम तरुणीला मिळाली भयंकर शिक्षा, घरच्यांनीच केलं संतापजनक कृत्य\nमंत्रालय बॉम्बनं उडवण्याची धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक, धक्कादायक कारण समोर\n यूट्यूबवर येण्यासाठी तरुणाची हत्या करुनही पोलिसांची वाट पाहत राहिले 4 आरोपी\nगुन्हा केल्यानंतर पुढील अर्धा तास ते घटनास्थळावर फिरत होते. पोलीस येताच आरोपींना सरेंडर केल���.\nबिजनोर, 7 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यात पोलिसांनी न घाबरता भररस्त्यात एका तरुणावर गोळ्या घालण्यात आल्या. इतकच नाही तर हा गुन्हा केल्यानंतर पुढील अर्धा तास आरोपी पोलिसांची प्रतीक्षा करीत घटनास्थळी उभे राहिले. सर्वात धक्कादायक म्हणजे पोलीस आल्यानंतर ते लोकांना हा व्हिडिओ यूट्यूब शेअर करण्याचं आवाहन करीत होते. पोलिसांनी घटनास्थळावरील 4 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. हा प्रकार पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. गुन्हा केल्यानंतर सर्वसाधारणपणे आरोपी तेथून पळ काढतात. मात्र हे चौघेही अर्धा तास तेथेच थांबून राहिले. तितका वेळ ते रस्त्यावर फेऱ्या मारत होते.\nही घटना शुक्रवारी दुपारी घडली. सांगितलं जात आहे की, एक 27 वर्षांचा तरुण बाजारात खरेदी करण्यासाठी गेला होता. यादरम्यान त्याच्याच परिसरात राहणारे 6 जणांनी तरुणावर गोळ्या घातल्या. यावेळी तरुण जीव वाचवण्यासाठी एका दुकाने शिरला. मात्र आरोपींनी दुकानावर गोळ्या झाडत त्याची हत्या केली.\nहे ही वाचा-घटस्फोटीत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; 6 वर्षांची चिमुरडी आईसाठी करतेय आक्रोश\nपोलिसांची वाट पाहत होते आरोपी\nआरोपींनी तरुणावर गोळीबार केल्यानंतर घटनास्थळी थांबून राहिले. सांगितलं जात आहे की, पुढील अर्धा तास ते घटनास्थळावर फिरत होते. पोलीस येताच आरोपींना सरेंडर केलं. पोलीस त्या चारही आरोपींना सोबत घेऊन जात असताना त्यांच्या चेहऱ्यावर अजिबातच तणाव नव्हता. उलटपक्षी बाईकवर बसत असताना त्यांनी आजूबाजूच्या लोकांना हा व्हिडिओ यूट्यूबवर यायला हवा, अशीच धमकी दिली.\nहा प्रकार पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. एसपी.डॉ. धर्मवीर सिंह म्हणाले की, या प्रकरणात आरोपी शारिक, शादाब, शहनाज आणि शहबाज यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे बंदुकाही सापडल्या आहेत. मात्र दरम्यान एक आरोपी घटनास्थळाहून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.\nडायबेटिज रुग्णांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, फायदे माहिती झाले तर, रोज प्याल\nICUमधील रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा नातेवाईकांचा आरोप; मुंबईतील प्रकार\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलैपासून, दोनच दिवस चालणार कामकाज\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षा���पासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/israel-embassy-blast-in-delhi-jaish-ul-hind-taking-responsibility-of-friday-delhi-blast-mhjb-517398.html", "date_download": "2021-06-22T10:49:28Z", "digest": "sha1:YSZPYFWJKHXYOEQR3VV6KO6BPEKXSBLV", "length": 18590, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हल्ल्याच्या 18 तासानंतर समोर आली 'जैश-उल-हिंद' संघटना, दिल्लीत ब्लास्ट घडवून आणल्याचा दावा | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nICUमधील रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा नातेवाईकांचा आरोप; मुंबईतील प्रकार\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलैपासून, दोनच दिवस चालणार कामकाज\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\n'मालविका' फेम आदिती सारंगधर घेणार निरोप; वाचा नेमकं काय घडलं\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\nWTC Final, LIVE : अखेर पाऊस थांबला, टीम इंडियापुढे किवींना रोखण्याचं कठीण आव्हान\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\n चुकीवर बोट ठेवत लक्ष्मणनं व्यक्त केलं आश्चर्य\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील ��मारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nNational Kiss Day: 'किस'विषयी या 7 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\n इथं कपल एकमेकांना I Love You म्हणत नाही; मग प्रेम व्यक्त करतात कसे\nअगदी सहज ओळखा बेसन पिठातली भेसळ; ही आहे सोपी ट्रिक\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात संचारबंदी\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n4, 6 ते 8 की 12 ते 16 आठवडे; नेमका कधी घ्यावा कोरोना लशीचा दुसरा डोस\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nलग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\nहल्ल्याच्या 18 तासानंतर समोर आली 'जैश-उल-हिंद' संघटना, दिल्लीत ब्लास्ट घडवून आणल्याचा दावा\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद पोहोचला संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे भाजप खासदाराने केली कारवाईची मागणी\nखोटे जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस; 'या' मंत्र्याची घोषणा, काय आहे प्रकरण\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामी कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा\nहल्ल्याच्या 18 तासानंतर समोर आली 'जैश-उल-हिंद' संघटना, दिल्लीत ब्लास्ट घडवून आणल्याचा दावा\nDelhi Blast: 'जैश-उल-हिंद'ने दिल्लीत झालेल्या बॉम्ब स्फोटोची जबाबदारी स्विकारली असल्याची माहिती समोर येते आहे\nनवी दिल्ली, 30 जानेवारी: दिल्लीच्या मध्यवर्ती भागात इस्रायली दूतवासाबाहेर शुक्रवारी कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट (Delhi Blast) झाला. या स्फोटाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाला बोलावण्यात आलं आहे. दरम्यान अशी माहिती समोर येते आहे की, या बॉम्ब हल्ल्याची जबाबदारी 'जैश-उल-हिंद'ने घेतली आहे. मात्र अशाप्रकारे कोणतीही एजन्सी अस्तित्वात आहे, असे सरकारी एजन्सीना देखील माहित नाही आहे. सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यामध्ये 'जैश-उल-हिंद' या बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेत असल्याचे म्हटले आहे.\nया व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये असं म्हटलं आहे की, 'दिल्लीच्या हृदयात केलेला हा हल्ला आहे. सर्वशक्तिमान अल्लाहच्या कृपेमुळे आणि मदतीमुळे जैश-उल-हिंदच्या सैनिकांना दिल्लीतील उच्च सुरक्षा असणाऱ्या भागात घुसखोरी करण्यात आणि आयईडी हल्ला करण्यात यश मिळालं. अल्लाह इच्छूक असणाऱ्या हल्ल्याच्या सीरिजची ही सुरुवात आहे आणि भारतातील महत्त्वाच्या शहरांना यामध्ये लक्ष्य करण्यात येणार आहे. आणि भारत सरकारने केलेल्या अत्याचाराचा हा बदला आहे. वाट पाहा आणि आम्ही देखील वाट पाहतो आहोत.'\n(हे वाचा-Delhi Blast: बॉम्ब बनवण्यासाठी वापरल्या या वस्तू\nअशाप्रकारे धमकीवजा ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे देशातील मोठ्या शहरात सुरक्षा वाढवली जाण्याची शक्यता आहे. मुंबईत देखील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राजधानी दिल्लीतला सर्वाधिक सुरक्षित मानला जाणारा ल्युटन्स झोन शुक्रवारी संध्याकाळी या बाँब स्फोटाने हादरला. या स्फोटात जीवितहानी झालेली नसली, तरी विजय चौकाजवळ झालेल्या स्फोटाने राजधानी हादरली ���हे. देशभरातल्या महत्त्वाच्या शहरांतली सुरक्षा यंत्रणा कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः मुंबई हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police on high alert) बंदोबस्तात वाढ केली आहे.\nICUमधील रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा नातेवाईकांचा आरोप; मुंबईतील प्रकार\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलैपासून, दोनच दिवस चालणार कामकाज\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/jallikattu-trembles-in-tamilnadu-despite-the-spread-of-coronavirus-nrvb-68648/", "date_download": "2021-06-22T11:56:26Z", "digest": "sha1:ONIPDYRYBS5LXA6YOQSPIBXK44CMHUKT", "length": 13432, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Jallikattu trembles in TamilNadu despite the spread of coronavirus nrvb | हे असंच सुरू राहिलं तर 'तो'ही म्हणेल मस्त चाललंय माझं; कोरोनाचा प्रसार असतानाही तामिळनाडूत जलिकट्टूचा थरार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nCorona Side Effectsहे असंच सुरू राहिलं तर ‘तो’ही म्हणेल मस्त चाललंय माझं; कोरोनाचा प्रसार असतानाही तामिळनाडूत जलिकट्टूचा थरार\nहे असंच सुरू राहिलं तर 'तो'ही म्हणेल मस्त चाललंय माझं; कोरोनाचा प्रसार असतानाही तामिळनाडूत जलिकट्टूचा थरार\nएका सरकारी पत्रकानुसार यंदा जलिकट्टूमध्ये केवळ ३०० लोकांना भाग घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. सामान्यपणे या खेळामध्ये दरवर्षी हजारो तरुण सहभागी होतात. जलिकट्टू आणि मंजुविरट्टू हे खेळ खुल्या मैदानात खेळवले जावेत असे निर्देशही सरकारी आदेशात देण्यात आले आहेत.\nदेशात कोरोना महामारीचा धोका अद्याप टळलेला नसतानाही तामिळनाडू सरकारने बुधवारी जलिकट्टू म्हणजेच बैलांच्या आणि माणसांच्या झुंजीला परवानगी दिली. कोरोना प्रतिबंधांच्या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे. सुमारे २ हजार वर्षांहून अधिक जुना इतिहास असलेला हा खेळ पोंगल सणाच्या निमित्ताने खेळला जातो.\nचांदी ८० हजार रुपयांवर आणि सोनं ५५ हजारांवर या कारणांमुळे वाढतायत भाव\nएका सरकारी पत्रकानुसार यंदा जलिकट्टूमध्ये केवळ ३०० लोकांना भाग घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. सामान्यपणे या खेळामध्ये दरवर्षी हजारो तरुण सहभागी होतात. जलिकट्टू आणि मंजुविरट्टू हे खेळ खुल्या मैदानात खेळवले जावेत असे निर्देशही सरकारी आदेशात देण्यात आले आहेत. तसेच हे खेळ पाहण्यासाठी दरवर्षी होणाऱ्या गर्दीइतकी गर्दी कार्यक्रम स्थळी चालणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे पुणे राज्यातील सर्वात मोठ्या क्षेत्रफळाची महापालिका; तुमचं गाव तर यात नाही ना\nकेवळ ५० टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. खेळ पाहण्यासाठी येणाऱ्या सर्वांच्या शरीराचे तापमान तपासले जाईल. तसेच मास्क असणाऱ्यांना प्रवेश दिला जाईल आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागेल अशा अटी घालण्यात आल्या आहेत.\nगुन्हेगारीत नागपूर शहराचा देशात दुसरा क्रमांक\nफारूख, मेहबुबांच्या विजयामुळे भाजप अस्वस्थ, ED, CBI सुद्धा हरवू शकले नाही\nमनोरंजनमालिकेत रंगणार वटपोर्णिमा, नोकरी सांभाळत संजू बजावणार बायकोचं कर्तव्य, तर अभि- लतिकाचं सत्य येणार समोर\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%80/5caee9feab9c8d8624b1cdcb?language=mr", "date_download": "2021-06-22T09:45:45Z", "digest": "sha1:ZIBYSXJ34JIV5JFNGDS2H3KRLI4FVNQW", "length": 6951, "nlines": 71, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - शासनाची इथेनॉलनिर्मितीसाठी ‘या’ घटकांना परवानगी - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nशासनाची इथेनॉलनिर्मितीसाठी ‘या’ घटकांना परवानगी\nनवी दिल्ली: केंद्र सरकारने देशात इथेनॉल वापराला चालना देण्याचे धोरण आखले आहे. कारखान्यांसाठी विविध योजना राबविल्याने इथेनॉलनिर्मितीही वाढली आहे. त्याचबरोबर देशात सरकारने मळीशिवाय उसाचा रस, खराब झालेले आणि अतिरिक्त अन्नधान्य, कुजलेली बटाटे आणि मक्का या काही घटाकांपासून इथेनॉलनिर्मितीला परवानगी दिली आहे. या परवानगीमुळे २०१८-१९ (डिसेंबर-नोव्हेंबर) या काळात देशात तेल कंपन्या आणि इथेनॉलनिर्मिती करणारे कारखाने यांच्यात आतापर्यंतच्या विक्रमी २३७ कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे करार झाले आहेत, अशी माहिती भारतीय साखर कारखान���ार संघटनेने दिली आहे. तेल कंपन्यांना इंधनामध्ये २०२२ पर्यंत १० टक्के आणि २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्यास सांगतिले आहे. ‘‘केंद्राच्या आदेशाप्रमाणे तेल कंपन्यांनी इथेनॉल खरेदी वाढविली आहे. केंद्राने दिलेले इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कंपन्यांना ३३० कोटी लिटरची आवश्‍यकता आहे. देशात २०१८-१९मध्ये २३७ कोटी लिटर खरेदीचे करार झाले आहेत. त्यापैकी १६० कोटी लिटर इथेनॉल खरेदी कारखान्यांनी केली आहे,’’ अशी माहिती संघटनेने दिली. संदर्भ – अॅग्रोवन, ५ एप्रिल २०१९\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nराज्यात काही भागात पावसाची शक्यता\nबंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागांत पूर्वमोसमीच्या सरी बरसत आहेत. काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढत असताना उकाड्यात चांगलीच वाढ होत आहे. त्यामुळे...\nकृषी वार्ता | अ‍ॅग्रोवन\nऊर्जा बचतीचे महत्त्वाचे उपाय\nऊर्जा वापरणाऱ्या तंत्रज्ञानात दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे २० ते ३० टक्के कमी ऊर्जेचा वापर करतात. ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ झाल्यास हरितगृह...\nसल्लागार लेख | अ‍ॅग्रोवन\nशेततळ्यातील मत्स्यपालन यशस्वी करण्याची सूत्रे\nमत्स्यपालन करताना घ्यावयाची काळजी... १. सिल्पोलिन लायनिंग व तळे तयार करणे :- शेततळ्यामध्ये पाणी टिकून राहण्यासाठी सिल्पोलीन लायनिंग महत्त्वाचे ठरते. सिल्पोलिनची जाडी...\nसल्लागार लेख | अ‍ॅग्रोवन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2548/by-subject/14?page=1", "date_download": "2021-06-22T10:34:30Z", "digest": "sha1:OV4AZJIB3XXY7HCBRPU46UQFVHYAJF57", "length": 3617, "nlines": 112, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्दखुणा | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाककृती आणि आहारशास्त्र /पाककृती आणि आहारशास्त्र विषयवार यादी /शब्दखुणा\nmastanamma; मस्तनम्मा; बिर्याणी; करी; भरीत; डोसा; भजी; रस्सा; खीर; चिकन; फिश; प्रॉन्स; मटन; kfc; (1)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व ह���्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.savitakanade.com/2017/01/", "date_download": "2021-06-22T10:26:09Z", "digest": "sha1:GAC4BCNDPZOO77CMEIEN5UBWITKLPHAR", "length": 87976, "nlines": 242, "source_domain": "www.savitakanade.com", "title": "सविता कानडे : January 2017", "raw_content": "\nमी आणि माझ्या ट्रेकिंग ब्लॉग विषयी थोडेसे.........\nसिंहगड ट्रेक: २९ जानेवारी २०१७\n“सिंहगर्जना”.. जवळजवळ ३०-३२ वर्षानंतर आयुष्याला भिडली ती देखील ईबीसी ट्रेकच्या सरावाच्या निमित्ताने ती देखील ईबीसी ट्रेकच्या सरावाच्या निमित्ताने आतकरवाडी पायथा ते सिंहगड हा ट्रेक आतकरवाडी पायथा ते सिंहगड हा ट्रेक पुण्यापासून अवघ्या ३० किमी अंतरावर पुण्यापासून अवघ्या ३० किमी अंतरावर हे अंतर पार करायला ३० वर्ष लागले हे अंतर पार करायला ३० वर्ष लागले.... मनात घर करून राहिलेलं पण घराबाहेर पाऊल पडलचं नाही.......का.... मनात घर करून राहिलेलं पण घराबाहेर पाऊल पडलचं नाही.......का...ठोस कारणाचा विचार करायला लागल्यावर कारण सापडत नाही आणि मग एका उक्तीवर विश्वास ठेवावासा वाटतो, “योग” आल्याशिवाय काही नाही\nसकाळी ६.३० ची बस चुकली...सातच्या बसने निघाले. बसमधली तरुणाई आणि प्रसन्न करणारा गारठा....\nसाधारण ७.४५ च्या दरम्यान पायथ्याशी गाडी पोहोचली.\nरस्ता माहित नव्हता....लोकांच्या मागेमागे निघाले. खूप सारे जण गड उतरत होते. उतरणाऱ्या खूप साऱ्या पुरुषांच्या हातात भाज्यांच्या जुड्या होत्या. निरिक्षण करत संथपणे चढायला सुरुवात केली.\nसुरुवातीलाच टॉवर असलेला सिंहगड नजरेच्या टप्प्यात आला. दगडांनी खचाखचं भरलेला रस्ता.. कधी सखल तर कधी उंच... ...कधी फुफाट्याचा रस्ता....कधी पायऱ्या तर कधी अवघड पॅच...प्रत्येक अवघड पॅच असेल तिथे पर्यायी सोपा रस्ता ... खूप सारे शॉट कट्स...\nरस्त्याच्या दुतर्फा, काकडी, कैरी, चिली-मिली, अननस, लिंबू सरबत, दही, बिसलरी, मसाला ताक, बिस्कीट इ. विकणारे छोटे छोटे स्टॉल......\nमेथी, चंदन बटवा, मुळा, तांबडा माठ, चुका, कांद्याची पात इ. विकणाऱ्या स्त्रिया...\nसिंहगडचा झालेला कायापालट दाखवणारा फलक पण चढताना दिसला.\nसुरुवातीला बऱ्यापैकी नागमोडी वळणे असणारा रस्ता..शेवटच्या टप्प्यात थोडा सरळ चढाईचा....आता पुणे दरवाजा, बुरुज/तटबंदी, कठडे स्पष्ट दिसू लागले.....\nदरवाज्याच्या जवळच्याचं कठड्यावर अर्धातास विसावले आणि परतीचा प्रवास सुरु केला....परत त्याच संथ गतीने...\nदोन गोष्टी करायच्या नाहीत असं मनाशी पक्कं केलं होतं.. नो ट्रेकिंग स्टीक (निदान चढताना तरी) नो घड्याळ (नो टायमर..नो स्टॉप वॉच)\nआजचा उद्देश एकचं होता “आनंद घ्यायचा” कशाचा आनंद घेतला मी कशाचा आनंद घेतला मी.... मनाच्या अगतीशील रिलॅक्स अवस्थेचा.… “ताई, भाजी घ्यायची का.... मनाच्या अगतीशील रिलॅक्स अवस्थेचा.… “ताई, भाजी घ्यायची का गावरान भाजी आहे”...”ताई, मसाला ताक घ्यायचं का गावरान भाजी आहे”...”ताई, मसाला ताक घ्यायचं का” या आरोळीचा......चढणाऱ्या उतरणाऱ्या, अगदी चार वर्षाच्या बाळापासून ते ७०-८० वर्षाच्या क्राऊडचा...सुंदर छोट्या मुला-मुलींशी केलेल्या संवादाचा....त्यांच्या मधे होणाऱ्या गप्पांचा....एक मुलगी तिच्या काकाला गोष्ट सांगत होती...शब्द कानावर आले, “काका, बाबांना किती आश्चर्य वाटेल ना मी चढून गेले ह्याचं”.....एक छोटा मुलगा चक्क घसरगुंडी करत उतरत होता....एक मुलगी तिच्या आईला म्हणे, “ मी पुढे जाते, तुम्ही या”....एकीचा पाय झाडाच्या मुळात अडकला आणि ती पडली तेव्हा आई-बाबा आणि तिचा संवाद....आई मुलीला सांगत होती, “सरळ पाय ठेऊ नको, पाय तिरका ठेऊन उतर”....एक चार-पाच मुलाचा ग्रुप चढत होता, उतरणाऱ्याला विचारले, “किती आहे अजून” या आरोळीचा......चढणाऱ्या उतरणाऱ्या, अगदी चार वर्षाच्या बाळापासून ते ७०-८० वर्षाच्या क्राऊडचा...सुंदर छोट्या मुला-मुलींशी केलेल्या संवादाचा....त्यांच्या मधे होणाऱ्या गप्पांचा....एक मुलगी तिच्या काकाला गोष्ट सांगत होती...शब्द कानावर आले, “काका, बाबांना किती आश्चर्य वाटेल ना मी चढून गेले ह्याचं”.....एक छोटा मुलगा चक्क घसरगुंडी करत उतरत होता....एक मुलगी तिच्या आईला म्हणे, “ मी पुढे जाते, तुम्ही या”....एकीचा पाय झाडाच्या मुळात अडकला आणि ती पडली तेव्हा आई-बाबा आणि तिचा संवाद....आई मुलीला सांगत होती, “सरळ पाय ठेऊ नको, पाय तिरका ठेऊन उतर”....एक चार-पाच मुलाचा ग्रुप चढत होता, उतरणाऱ्याला विचारले, “किती आहे अजून अर्धातास आम्ही सर्वजण चाळीशीच्या पुढेचे आहोत..” मी चढत असताना एकजण म्हणे, “काकू, थोडचं राहिलं आता”......माझ्या पुढे-पाठी कोणी नाही, माझ्या सोबतही कोणी नाही...हवे तितके, हवे त्याचे फोटो.....हवी ती गती....हवा तो वेळ...\nयेताना खूप सारं समाधान सोबत घेऊन आले....सिंहगड ट्रेक केल्याचं, ट्रेकिंग स्टीक न वापरण्याचं, मनाप्रमाणे दिलेल्या वेळेचं, इतर ट्रेक केल्यानंतर हा ट्रेक अगदी फुसका वाटल्याचं......\nसिंहगड ट्रेकची खासियत हीच की, काही विशिष्ट बंधने नाहीत..........वयाचं बंधन नाही, सोबतीचं बंधन नाही, वारंवारीतेचं बंधन नाही, नियमांचं बंधन नाही, पायताणाचं बंधन नाही, ऋतूचं बंधन नाही, उद्देशाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही, कौशल्याचं बंधन नाही......\nइथे असता, तुम्हीचं तुमचे राजे....ह्या गडाच्या राजासाठी\nकेटूएस (कात्रज टू सिंहगड) नाईट ट्रेक: २१-२२ जानेवारी २०१७\nजाहिरात तीच....रात्रीचा ट्रेक...१६-१७ टेकड्या...१५ किमी अंतर.....\nथोडे चांगले...थोडे “नको तो ट्रेक” असे वाटणारे.....तरीही.....\nह्या इतक्या टेकड्यांचे, अंतराचे दडपण आलेचं नाही.......\nकोणतीचं गोष्ट जाण्याच्या इच्छेवर विपरीत परिणाम करू शकली नाही......\nमनाने नकारघंटा वाजवलीच नाही.....\nआतल्या आवाजाने “नाही” असं निक्षून सांगितलचं नाही....\nएका संस्थेबरोबर एक ट्रीप केली होती.. त्याचं ठिकाणाची त्यांची जाहिरात मला पुन्हा आली...विचार आला, “ आता परत त्यांना माहित आहे मी ते ठिकाण बघितलेलं आहे तरीही मला का जाहिरात पाठवली त्यांना माहित आहे मी ते ठिकाण बघितलेलं आहे तरीही मला का जाहिरात पाठवली त्याचं पैशात मी दुसरं ठिकाण पाहणं जास्त संयुक्तिक नाही का त्याचं पैशात मी दुसरं ठिकाण पाहणं जास्त संयुक्तिक नाही का\nट्रेकचं हेचं होतं की...त्याचं त्याचं ट्रेकची जाहिरात पुन्हा पुन्हा मिळते....एकाचं नाही तर अनेक ग्रुप कडून.....तरीही जावसं वाटतं ..का..... “त्याचं पैशात दुसरा, आधी न केलेला ट्रेक करू” असं मनात येतं नाही...का..... “त्याचं पैशात दुसरा, आधी न केलेला ट्रेक करू” असं मनात येतं नाही...का\nआज निघाले होते ....का जात होते\nआम्ही ६ पार्टीसीपन्ट.....एस. जी. ट्रेकर्सचे प्रशांत आणि परेश.....आठ जणाचा छोटा ग्रुप....८ च्या कोंढणपूर गाडीने स्वारगेटवरून निघून कात्रज ओल्ड टनेलला उतरून चालायला सुरुवात केली...वाघजाई मंदिरापर्यंतचा हा रस्ता यावेळी खूप सपाट, विना चढाईचा वाटला, पायवाटेचा वाटला....आधीच्या दोन्ही वेळी तो खूप चढाईचा वाटला होता. दुसऱ्या ट्रेकच्या वेळी तर घोटे जड झाले होते आणि पुढचं पाऊल टाकवतं नव्हतं......यावेळी असं काहीचं झालं नाही.....रस्त्याने जाताना असं वाटलं, “प्रशांत ने वेगळ्या वाटेने आणलं की काय”....\nवाघजाई मंदिराजवळ सर्वांची ओळख परेड झाली. सूचना दिल्या गेल्या. सर्वांकडे टॉर्च आहे, खायला आहे, पाणी आहे इ. ह्याची खात्री केली गेली....रात्री ९ वाजता ट्रेक सुरु झाला\nदेवीचा आशीर्वाद घेऊन ट्रेक मी सुरु केला दरवेळी मंदिराजवळून चढून जायचो...यावेळी प्रशांतने मंदिराला वळसा घालून नेलं....तो रस्ता पुन्हा मला आधीच्या तुलनेत अधिक सपाट वाटला....मला कळेचना....पुन्हा वाटलं, “प्रशांत ने वेगळ्या वाटेने आणलं की काय”.......\nट्रेक सुरु झाला...सुरुवातीला सगळे तसे शांत होते...२-३ जण ट्रेकसाठी तसे नवखे होते आणि मी सोडले तर सर्वजण केटूएस पहिल्यांदाचं करत होते....\nहळूहळू एकमेकातील बोलण वाढलं....गप्पांचा आवाज येऊ लागला........\nएक-एक टेकडी पार होतं होती...तसं तसं गप्पांचा आवाज वाढत होता....इंग्लिश अॅडव्हेन्चर मुव्हीज.....बुक्स...यावर गप्पा रंगात आल्या होत्या.....\nमी आणि परेशमध्ये सुद्धा गप्पा रंगल्या....माझे ब्लॉग्ज....एस. जी ट्रेकर्स... विशाल...प्रशांत आणि माझी केटूएसला झालेली ओळख...इंग्लिश मुव्हीज...परेशची खासियत आहे ..तो बोलायला लागला कि मनातलं ओठावर येतं\nरात्री १२ वाजता जेवण्यासाठी विसावलो....\nरात्री दोन वाजता चंद्र आकाशात चमकला....\nसिंहगडावरची लालबत्ती स्पष्ट आणि जवळ दिसू लागली....म्हटलं, “कात्रज टू सिंहगड रोपवे नाही होऊ शकत का”.... कोणीतरी म्हटलं, “मेट्रो आणायची का”.... कोणीतरी म्हटलं, “मेट्रो आणायची का”....म्हटलं, “ गुड आयडीया...सर्व गडांच्या पायथ्याशी मेट्रो यायला हवी”..... कल्पनेनं जो हशा पसरला त्याने वातावरण अधिकचं हलकं-फुलकं झालं.....\nपहाटे ४.४५ ला आम्ही डांबरी रस्त्याला लागलो होतो\nवाव....काय आत्मसंतुष्टी देणारं फिलिंग होतं....मध्ये मध्ये काही क्षणाचे ब्रेक घेऊन...जेवणासाठी ३०-४० मिनिट थांबूनही आम्ही ८ तासाच्या आत ट्रेक पूर्ण केला होता\nरादर मी पूर्ण केला होता.... “लालबत्ती”.... “शेवटचे दहा मिनिट”...फक्त शब्द वाटले........टेकड्या सोड्ल्या तर ४-५ पॅचेस असे होते जे उतरायला अत्यंत स्टिफ आणि स्लीपरी होते... “अगदी खोल दरीत उतरल्यासारख वाटलं”.... “लालबत्ती”.... “शेवटचे दहा मिनिट”...फक्त शब्द वाटले........टेकड्या सोड्ल्या तर ४-५ पॅचेस असे होते जे उतरायला अत्यंत स्टिफ आणि स्लीपरी होते... “अगदी खोल दरीत उतरल्यासारख वाटलं”..प्रवाहशील माती आहे इथे.....छोट्या छोट्या दगडांनी बहरलेली “फ्री फ्लोइंग” माती..प्रवाहशील माती आहे इथे.....छोट्या छोट्या दगडांनी बहरलेली “फ्री फ्लोइंग” माती... आपल्यालाही वाहून नेतं होती ती....ग्रीप येतं नव्हती....चक्क बसून “घसरगुंडी” केली....म्हटलं, “लहानपणी न केलेल्या घसरगुंडीची कसर भरून काढतेय”.....वरून खाली दिसणाऱ्या टॉर्चकडे बघितलं तर खरोखरचं “खूप खोलवर दरी” असल्यासारखं वाटतं होतं...काही ठिकाणी ही माती वरून खाली वाहत होती आणि तो मागे खेचतं होत्ती....\nकंबर थोडी दुखू लागली होती.....मधूनचं थोडा तोल जात होता....बस्स बाकी काही त्रास नाही..... “नको तो ट्रेक.. कशाला आले मी” .....हा विचार एकदाही स्पर्शून गेला नाही.........का\nएक आनंदाची गोष्ट सांगायची राहिलीचं...ओळखा.......नाही ओळखता येतं....माझे ब्लॉग्ज मनापासून वाचतं नाही वाटतं तुम्ही....काय म्हणता हिंन्ट देऊ....ओके..... “असा एक शब्द आहे जो आतापर्यंत मी लिहिलेला नाही...ज्याने आतापर्यंतचे माझे सगळे ब्लॉग्ज व्यापून टाकले होते”...ओळखलतं....ओके..... “असा एक शब्द आहे जो आतापर्यंत मी लिहिलेला नाही...ज्याने आतापर्यंतचे माझे सगळे ब्लॉग्ज व्यापून टाकले होते”...ओळखलतं.....काय राव तुम्ही...हे पण मीच सांगायचं.....सांगते...माझ्यासाठी आनंदाची गोष्ट शेअर तर करायलाचं हवी.....मला “दम” तुलनेने खूप कमी लागला होता....जवळजवळ ७०% कमी.....काय राव तुम्ही...हे पण मीच सांगायचं.....सांगते...माझ्यासाठी आनंदाची गोष्ट शेअर तर करायलाचं हवी.....मला “दम” तुलनेने खूप कमी लागला होता....जवळजवळ ७०% कमी ७०% कमी वेळा मी थांबले......मी ते अनुभवतं होते....पहिल्याचं टेकडीला माझ्या ते लक्षात आलं......पहिलीचं टेकडी तशी विनासायास मी पार केली....मलाचं थोडं आश्चर्य होतं....म्हणून मी ट्रेकभर नोटीस करत राहिले....आणि तेव्हा खूष झाले जेव्हा प्रशांत म्हणाला, “मॅडम, यावेळी तुम्हाला दम कमी लागत होता...पहिली टेकडी तुम्ही पार केली तेव्हाचं माझ्या लक्षात आलं”....वाव दुसरं आश्चर्य होतं मला...प्रशांतनेही ते नोटीस केलं होतं ७०% कमी वेळा मी थांबले......मी ते अनुभवतं होते....पहिल्याचं टेकडीला माझ्या ते लक्षात आलं......पहिलीचं टेकडी तशी विनासायास मी पार केली....मलाचं थोडं आश्चर्य होतं....म्हणून मी ट्रेकभर नोटीस करत राहिले....आणि तेव्हा खूष झाले जेव्हा प्रशांत म्हणाला, “मॅडम, यावेळी तुम्हाला दम कमी लागत होता...पहिली टेकडी तुम्ही पार केली तेव्हाचं माझ्या लक्षात आलं”....वाव दुसरं आश्चर्य होतं मला...प्रशांतनेही ते नोटीस केलं होतं तो म्हणालाही, “गेल्यावेळी तुम्हाला बऱ्यापैकी दम लागत होता”....वाव......आहे ना आनंदाची गोष्ट तो म्हणालाही, “गेल्यावेळी ���ुम्हाला बऱ्यापैकी दम लागत होता”....वाव......आहे ना आनंदाची गोष्ट “दम, थकवा, दमछाक, अर्धमेली.इ” शब्दाविना असलेला ब्लॉग.....एव्हरेस्ट दर्शनाच्या स्वप्नाइतकाचं महत्वपूर्ण\nसिंहगडावर समीट.....लालबत्ती असणाऱ्या टॉवर खाली हजेरी....\nशेकोटी....गरमा गरम चहा....कांदाभजी....पिठलं, भाकरी, ठेचा...मटक्यातलं दही\nआणि हो, सिंहगड, राजगड आणि तोरणाच्या साथीने अनुभवलेला सूर्योदय\nथकवा, कंबरदुखी कुठल्या कुठे गायब झाली होती....एकदम फ्रेश, झकास वाटतं होतं....केटूएस सारखा अति आव्हानात्मक ट्रेक करून आलोय ह्याच्या खाणाखुणा लोपल्या होत्या\nतर मी तिसऱ्यांदा परत त्याचं ट्रेकला आले होते.....का\n----कदाचित ह्याचं परिवर्तनात्मक अनुभवासाठी\nपहिला, केटूएस ट्रेक: “ हा नाईट ट्रेक एक अध्यात्मिक जाणीव आहे \"तिमिराकडून तेजाकडे नेणारा प्रवास \" आहे. तिमिर म्हणजे मनातील संभ्रम, दबलेला आत्मविश्वास, अज्ञान, स्वत:तील क्षमतांचा अपरिचय, क्षमतांना संधीच न देणारी प्रवृत्ती \"तिमिराकडून तेजाकडे नेणारा प्रवास \" आहे. तिमिर म्हणजे मनातील संभ्रम, दबलेला आत्मविश्वास, अज्ञान, स्वत:तील क्षमतांचा अपरिचय, क्षमतांना संधीच न देणारी प्रवृत्ती तेज म्हणजे दृढनिश्चय, जाणीव, उभारलेला आत्मविश्वास, क्षमतांची सिद्धता आणि आगेकूच तेज म्हणजे दृढनिश्चय, जाणीव, उभारलेला आत्मविश्वास, क्षमतांची सिद्धता आणि आगेकूच\nदुसरा, केटूएस ट्रेक: “ हा डे ट्रेक, स्वत:ला स्वत:च्याच प्रेमात पडणारा, स्वत:च्या नजरेतून स्वत:ची प्रतिमा उंचावणारा” असा हा केटूएस ट्रेक आहे सेल्फ एस्टीम जर वाढवायचं असेल तर एकदातरी केटूएस ट्रेक जरूर करावा सेल्फ एस्टीम जर वाढवायचं असेल तर एकदातरी केटूएस ट्रेक जरूर करावा\nतिसरा, केटूएस ट्रेक: “आध्यात्मिक जाणीवे पलीकडेही काही आहे सेल्फ एस्टीम पलीकडेही काही आहे सेल्फ एस्टीम पलीकडेही काही आहे....मनाची, शरीराची, भावनांची अनुभवलेली शब्दापलीकडली एक अवर्णनीय अवस्था ..........शरीर, मन, भावनांवर मिळवलेल्या विजयापलीकडेही काही आहे....मनाची, शरीराची, भावनांची अनुभवलेली शब्दापलीकडली एक अवर्णनीय अवस्था ..........शरीर, मन, भावनांवर मिळवलेल्या विजयापलीकडेही काही आहे\nप्रश्नचिन्ह आहेचं..........शोध सुरूचं आहे...........\nफोटो आभार: केटुएस नाईट ट्रेक टीम\n“कॅपिंग” आणि “ट्रेकिंग” @ मढेघाट: १४-१५ जानेवारी २०१७\n“कॅपिंग” आणि “ट्रेकिंग”......जबरदस्त संयोग\n“कॅपिंग” ......तंबू (टेंट), स्लीपिंग बॅग, भडकलेली शेकोटी, शेकोटी भोवती धरलेला फेर, नृत्य, संगीत, दगडाच्या चुलीची धग, चुलीवर शिजत असलेला पदार्थ, कडाक्याच्या थंडीत दिसणाऱ्या गरम चहाच्या वाफा, झळकणारा टॉर्चचा प्रकाश, आकाशात विसावलेला चंद्रमा ……\nआणि ह्या सगळ्यात स्वत:ला शोधत असणारे आपण\nएस. जी. ट्रेकर्सचे “कॅपिंग” आणि “ट्रेकिंग” ... मढेघाट परिसरात मढेघाट, वेल्हे गावापासून साधारण १० किमी आत मढेघाट, वेल्हे गावापासून साधारण १० किमी आत वेल्हेला नेणारा रस्ता, नेहमीचं भावणारा.... यावेळी तर सायंसौदर्य ....एक प्रसन्न शांतता.... सुंदरसा डांबरी रस्ता, आजूबाजूला हिरवीगार झाडी, बहरलेली शेती, घराकडे परतणारी गुरे-ढोरे, थापलेल्या शेणाच्या रचलेल्या गोवऱ्या, भाताच्या उभारलेल्या थप्प्या, अरुंद पायवाट, शेतात वसलेलं छोटसं-कौलारू घरं, मावळता सूर्य आणि दूरवर खडा राजगड आणि तोरणा\nकेळद गावाजवळ “कॅप साईट” उभारली होती. मुला-मुलींची ओळख..... “कॅपिंग च्या सूचना..... बटाट्यांच्या पराठ्याचा नाश्ता......टेंट कसा उभारायचा ह्याचं प्रात्यक्षिक....पार्टनर सोबत स्वत:च्या टेंट ची उभारणी....काही जण चुलीवर चहा बनवण्यात व्यस्त...काही जण टेबलवर भाज्या कापण्यात मग्न....काहीजण फक्कड पुलाव शिजवण्यात गर्क......\nकाहीजण शेकोटी पेटवण्यात व्यग्न.....काहीजण सूचना देताहेत......\nकाहीजण चहा पिताहेत.....काहीजण हळूचं टोमॅटो-गाजर-मटार खाताहेत....काहींजण टॉर्चचा प्रकाश फिरवताहेत....काहीजण फोटोसाठी पोझ देताहेत......बोलण्याचा, हसण्याचा आवाज.......मधूनच विशालचा आवाज, “guys, guys..”......जाम मस्तीचं वातावरण.....\nगंमत वाटतं होती......काही क्षणात खेळीमेळीचं वातावरण निर्माण झालं होतं....अनोळखी, ओळखीचे झाले होते.....एकमेकांना मदत करत होते....काम वाटून घेत होते.....पुढाकार घेत होते....न केलेली कामे करत होते....अंतर मिटलं होतं....एक चैतन्य संचारलं होतं.....\nअंधार दाटून येत होता......चंद्रमा ढगांच्या आड डोकावत होता..... गारठा वाढला होता......पुलाव फस्त झाला होता..... शेकोटी बहरली होती......गाण्यांचे बोल घुमू लागले होते......नृत्याची झलक थीरकत होती.... अंताक्षरी रंगात आली होती......\nघड्याळाचे काटे पुढे सरकत होते.....हळूहळू एकेकाचा जोश मावळू लागला....निद्रादेवी प्रसन्न होऊ लागली....पावले टेंट कडे परतू लागली.....\nघड्याळाचे काटे पुढे सरकत सरकत पहाटेला सोबत घेऊन आले...... झोप लागते ना लागते तोच, कोंबड्याची बांग.... सकाळचे साडेसहा वाजलेले.......शेकोटी पुन्हा एकदा तापली.....लगबग सुरु झाली....हळूहळू एकेकजण टेंट मधून बाहेर येऊ लागला.....ब्रश करा...फ्रेश व्हा....\nगरमा गरम मॅगी आणि चहा समोर आला.....सूर्यमा नभी अवतरला......ऊनोचा खेळ रंगला.....\nटुमदार टेंट निद्रिस्त झाले.... “कॅपिंग” गोठले.....“ट्रेकिंग” ऊठले.......\nघड्याळात दहा वाजले.....ट्रेकच्या सूचना समोर आल्या....परेश, फ्रंट लीडला....स्मिता, मिडल लीड......प्रशांत बॅक लीड.... उपांडे घाट डीसेंड करायचा ....मढेघाट असेंड करायचा......९०% मॉब फर्स्ट टाईम ट्रेकर...जास्त करून हिंदी स्पिकिंग......\nट्रेक सुरु....उपांडे घाट, फुल-टू-डीसेंड.....एक छोटीशी पायवाट...कडेला खोलवर दरी......परेश, स्मिता आणि प्रशांतच्या सूचनांचा आवाज..... “पाय तिरके ठेवत उतरा....खूप स्टिफ आहे तिथे चक्क बसून उतरा......इयर फोन काढा.....घोट-घोट पाणी पीत रहा....मदतीसाठी आवाज दया.....”\nफर्स्ट टाईम ट्रेकर आहेत हे लक्षात घेऊन परेश आणि स्मिता लीड करत होते....काही घाई नाही.....भीतीची दखल....पण फुल-टू-जोश आणि परेश, स्मिता, प्रशांत कडून फुल-टू-मोटिव्हेशन आणि सपोर्ट.....एस.जी. ट्रेकर्सची खासियत हीच आहे.....\nएक मुलगी फोनवर सांगत होती, “पहाडपर घुमने आई हूँ”......हास्याचे फवारे उडाले.... “ट्रेक” किती “जड” शब्द ना...त्यात साहस येतं, भीती येते, टेन्शन येतं....आणि “पहाड पर घुमना”..किती “हलका” शब्द ना....त्यात सहजता आहे, आनंद आहे, मुक्तता आहे.....एस. जी. सोबत ट्रेक म्हणजे हेच आहे.....ट्रेक हा “जड” शब्द अगदी “हलका” करून टाकण्याचं कसब त्यांच्याकडे आहे साहस, भीती, टेन्शन यांची जागा सहजता, आनंद आणि मुक्तता कधी घेते कळूनचं येत नाही\nहलक्या-फुलक्या वातावरणाने उपांडे घाट कधी डीसेंड झाला कळलचं नाही....\nपरेश आणि प्रशांतची फोटोग्राफी फुल-टू-पीक वर होती.....\nदुपारचा एक वाजलेला...मढेघाट चढायचा होता तीनचं टार्गेट होतं...परेश पुढे, मध्ये स्मिता आणि मग प्रशांत....मला उन्हाचा असह्य त्रास होतं होता...त्यात झोप अर्धवट झालेली....झोप लागणार तो पहाट झालेली.....डोळे जड झाले होते.....झोप डोळ्यावर आलेली....डोकं गरगरत होतं...मुंग्या येत होत्या....पुढचं काहीचं दिसतं नव्हतं....महा-भयंकर अवस्था...नको तो ट्रेक असं झालं होतं.....पण प्रशांतने साथ सोडली नाही\nस्मिता व परेश इतरांना घेऊन २.३० लाचं पोहोचले. स्मिता जाम खूष होती\nयावेळी परत एकदा जाणवलं की परेश, स्मिता आणि प्रशा���तने काय भूमिका निभावली आहे आणि ती किती महत्वाची आहे\nफ्रंट लीडर वाला दिशादर्शक ...मिडल वाला गतीदर्शक......बॅक वाला स्थलदर्शक\nवेळेत टार्गेट पूर्ण झाल्याने सर्वजण खूष होते..... ३.३० वाजता परतीचा प्रवास सुरु झाला. वाटेत रुचकर जेवण जेवलो.....पहिल्याचं “कॅपिंग”चा फीडबॅक ही जबरदस्त आला\nकौतुकाचे शब्द पुन्हा एकदा माझ्या वाट्याला आले.. “हॅटस ऑफ टू यु मॅडम”... “अॅपरिसिएबल..गिव्हअप करत नाही तुम्ही”.....\nमला मात्र कौतुक, अभिमान, एस.जी. ट्रेकर्सचा वाटतं होता...त्यांनी घेतलेल्या एका निर्णयासाठी.... नियमबाह्य वर्तन आणि ट्रेकवर बंदी........एक कठोर निर्णय...एक कठोर शिक्षा.... नियमबाह्य वर्तन आणि ट्रेकवर बंदी........एक कठोर निर्णय...एक कठोर शिक्षा\nवेल डन, एस.जी. ट्रेकर्स......आय एम प्राऊड ऑफ यु\n.... अतिशय “टफ” गोष्ट.....व्यवस्थापन आणि यश\nगाडीत चढवलेलं सामान पाहून मी इमॅजिन करू शकले की काय “एफर्टस” असतील..........त्यात पहिलचं “कॅपिंग”.....विचारू नका........ टेंट, स्लीपिंग बॅग..... मेनू ठरवण.... सामानाची जुळवाजुळव....अगदी टिशू पेपर पासून ते मसाले, मीठ, कात्री, सुरी, इथपर्यंत.....एक एक गोष्ट आली आहे की नाही ह्याचं मोजमाप....लोकांच्या हिशोबात सगळी ही तयारी....ऑन साईट कराव्या लागणाऱ्या गोष्टी.....व्यवस्थापन आणि वर्तन.....किती प्लॅनिंग......किती धावपळ....खूप सारी एक्ससाईटमेंट......खूप सारं टेन्शन.....फायनली सक्सेसफुल पॅक अप\n..... अतिशय “टफ” गोष्ट....सहभाग आणि नियमबद्ध जबाबदार वर्तन....पार्टीसिपेशन अॅन्ड रिस्पॉन्सिबल बिहेविअर\nगाडीत चढलेला मॉब पाहून मी इमॅजिन करू शकले की काय “फ्रीडम” असेल.....\nएक सक्सेसफुल “कॅपिंग”....आणि मुक्तता, आनंद, हसू, समाधान......स्वत:चा शोध..... आणि एक आत्मविश्वास....एक धडा......एक जिद्द...\nएक सक्सेसफुल “कॅपिंग” आणि “ट्रेकिंग”......चला परत भेटूयात.....एका वेगळ्या लोकेशनवर\nफोटो आभार: “कॅपिंग” आणि “ट्रेकिंग” टीम, मढेघाट\nराजमाची नाईट ट्रेक: २०१० आणि २०१७ मधला\nवर्ष वेगळे आणि ऋतू वेगळा २०१० मधील पावसाळा आणि २०१७ मधील हिवाळा २०१० मधील पावसाळा आणि २०१७ मधील हिवाळा तो ही जवळजवळ सहा वर्षानंतरचा\n“राजमाची किल्ला” लोणावळ्याजवळील सुप्रसिध्द किल्ला\nखूप उत्सुक होते किल्ल्याला भेट देण्यासाठी आणि फरक अनुभवण्यासाठी, ट्रेक आणि स्वत:मधला\nट्रेक मार्ग तोच....लोणावळ्यापासून पायी १५ किमी\n२०१० मधे लोणावळ्यापासून चालायला सुरुवात केली होती तो दुपारी साधारण ४-५ वाजता आणि यावेळी रात्री १२ वाजता\n२०१० साली हा मार्ग जास्तकरून मातीच्या पायवाटेचा होता. ऑगस्ट महिना....नुकताच मुसळधार पाऊस पडलेला ठिकठिकाणी मातीमय गढूळ पाण्याचे लोट वाहताहेत ठिकठिकाणी मातीमय गढूळ पाण्याचे लोट वाहताहेत रस्ताभर चीकचीक काय हाल झाले विचारू नका टॉर्च मुळे जास्तकरून पायाखालचचं दिसत होतं…समोरचं काहीचं दिसतं नव्हतं...खाली किती खोल पाय ठेवायचा आहे याचा अंदाज येत नव्हता....चिखलावरून पाय घसरत होता...जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाय चिखलाने माखलेले...बुटात पाणीच काय पण चिखल पण शिरलेला.. बुटातील त्या निसरड्या चिखलाने आणि रस्त्यावरील चिखलाने पाय घसरत होता...ग्रीप पूर्णपणे ढासळलेली....कपडे मातीने बरबटलेले.....त्यावेळी झाडी पण दाट होती बहुधा..कारण रस्ता चुकवता येत नव्हता आणि कडेने चालावं तर झाडाच्या फांद्या लागत होत्या टॉर्च मुळे जास्तकरून पायाखालचचं दिसत होतं…समोरचं काहीचं दिसतं नव्हतं...खाली किती खोल पाय ठेवायचा आहे याचा अंदाज येत नव्हता....चिखलावरून पाय घसरत होता...जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाय चिखलाने माखलेले...बुटात पाणीच काय पण चिखल पण शिरलेला.. बुटातील त्या निसरड्या चिखलाने आणि रस्त्यावरील चिखलाने पाय घसरत होता...ग्रीप पूर्णपणे ढासळलेली....कपडे मातीने बरबटलेले.....त्यावेळी झाडी पण दाट होती बहुधा..कारण रस्ता चुकवता येत नव्हता आणि कडेने चालावं तर झाडाच्या फांद्या लागत होत्या कधी एकदा गाव येतयं असं झालं होतं....पण चालतोय चालतोय तरी गाव काही येतं नव्हतं......\nहो, पण दिवसा, आजूबाजूला दिसणारं निसर्ग सौदर्य अफलातून सर्वत्र हिरवगार पावसाच्या शिडकाव्याने सर्व धुऊन निघालेलं वातावरण एकदम फ्रेश, स्वच्छ, चकचकीत, टवटवीत वातावरण एकदम फ्रेश, स्वच्छ, चकचकीत, टवटवीत इतकी शुदुध हवा कि श्वासावाटे घेतचं रहावी\nमधे मधे मातीचा रस्ता आजही असला तरि आज हा रस्त्यावर बऱ्यापैकी दगड आढळले त्यामुळे वाहने जाणे-येणे सोयीस्कर झालेले आहे. यावेळी घरांच्या बाजूला खूप गाड्या दिसल्या. भाड्याने देतात. दहा-अकरा लोकांसाठी रु. १२०० त्यामुळे वाहने जाणे-येणे सोयीस्कर झालेले आहे. यावेळी घरांच्या बाजूला खूप गाड्या दिसल्या. भाड्याने देतात. दहा-अकरा लोकांसाठी रु. १२०० दुकाने, कोल्ड ड्रिंक, कुरकुरे, लेज इ. ची उपलब्धता\n२०१० साली, मला आठवतं रात्री २-३ च्या दरम्यान गावात पोहोचलो. एका घरात झोपलो पहाटेचा चहा-नाश्ता करून किल्ला बघायला निघालो.\nपावसाळ्यातील ट्रेक असल्याने किल्ला खूप सुंदर दिसत होता हिरव्यागार झाडीमध्ये काळा कभिन्न दगडात वसलेला किल्ला हिरव्यागार झाडीमध्ये काळा कभिन्न दगडात वसलेला किल्ला गावातून किल्ल्याला जायला मातीची पायवाटचं गावातून किल्ल्याला जायला मातीची पायवाटचं एकदम आखीव-रेखीव पायवाट\nकिल्ल्यावरची एक एक गोष्ट किती सुंदर दिसत होती. पावसाळ्यातील सुंदरता खरचं प्रत्येक ऋतूतील सौदर्य काही अजबचं\nयावेळी बघायला मिळालं कि गावापासून एका ठराविक अंतरापर्यंत सिमेंटच्या फरशांच्यांची वाट बनवलेली आहे. आता ३-४ वर्षात ही वाट बनवली असं गावातल्या एका बाबांनी सांगितलं.\nपायऱ्या संपल्या कि एक मोठा दगडी चौथरा बनवला आहे. २०१० मधे हा चौथरा नव्हता. यावेळी पहाटे पाच वाजता पोहोचलो तेव्हा तिथेचं विश्रांती घेतली. किल्ल्याच्या रस्त्यावर मोठ-मोठे दगड विखुरलेले होते. दगडी गोळे पायवाटेभर पसरले होते. काही बांधकाम चालू असल्यासारखं त्यामुळे किल्ल्याच्या प्राकृतिक/नैसर्गिक रूपाला कुठेतरी बाधा आली आहे असं वाटलं. उदयसागर तलाव आणि गोधनेश्वर मंदिराकडे जायला देखील सिमेंटच्या पायऱ्या\n दगडी चौथरा थंडगार पडलेला नाही काही पांघरायला नेलेले आणि नाही काही अंथरायला नाही काही पांघरायला नेलेले आणि नाही काही अंथरायला थंडीने झोप लागली नाही. १५ किमी चालून आल्यावर कंबर आणि पाठ टेकायला मिळाली एवढचं काय ते\nएकदम तोरणा आठवला. किल्ल्याच्या निम्म्यावाटेपर्यंत सिमेंटचा रस्ता बनवला आहे वासोटया किल्ल्यावरही एका वर्षात काही ठिकाणी पायवाट जाऊन दगडांची वाट झाली आहे वासोटया किल्ल्यावरही एका वर्षात काही ठिकाणी पायवाट जाऊन दगडांची वाट झाली आहे “किल्ले/गावाचा विकास” या संकल्पनेवर विचार प्रकृतीच्या तुलनेत नकळत होऊ लागला/ करावासा वाटू लागला\nयावेळी किल्ल्याच्या मार्गावर ठिकठिकाणी दगडाच्या चुली, मॅगी बनवणे, शेकोट्या इ. दिसून आले एका ठिकाणी टेंट टाकलेले एका ठिकाणी टेंट टाकलेले अस्वच्छता फारशी नव्हती हे मात्र उल्लेखनीय\nऑफिसला कंटाळलेली काहीतरी “चेंज” हवा म्हणून २०१० साली राजमाचीला गेलेले. त्याला “ट्रेक” म्हणतात हे माहित नव्हतं कोणते शूज घालायचे, ट्रेक दरम्यान कपडे कोणत्या प्रकारचे घालावेत, सामान किती आणि काय असावं, कोणतं कौशल्य असावं इ. इ. काहीचं माहित नव्हतं. आज थोडीफार सुधारणा आहे आणि खूप साऱ्या सुधारणेला वाव देखील आहे कोणते शूज घालायचे, ट्रेक दरम्यान कपडे कोणत्या प्रकारचे घालावेत, सामान किती आणि काय असावं, कोणतं कौशल्य असावं इ. इ. काहीचं माहित नव्हतं. आज थोडीफार सुधारणा आहे आणि खूप साऱ्या सुधारणेला वाव देखील आहे वय पण वाढलंयं.... तेव्हा ट्रेक दरम्यान दम लागत नव्हता...झपाझप चालू शकत होते....वय “बोलतं” म्हणतात......त्यामुळेच यावेळी एक मुलगी मला म्हणे, “ तुम्हाला आन्टी म्हटलं तर चालेलं ना”.......\nपरेश आणि प्रशांतच्या पेशन्सचा यावेळी तर कसं लागला\nतेव्हा मी बोलकी नव्हते. एकदम अबोल त्यामुळे ट्रेक मधला माझा एकही फोटो नाही. फोटो घेण्यास कोणाला सांगितलचं नाही त्यामुळे ट्रेक मधला माझा एकही फोटो नाही. फोटो घेण्यास कोणाला सांगितलचं नाही ट्रेक करताना आणि ६ वर्षापूर्वी मी दिसत कशी होते ह्याचा अंदाज यायला काही मार्गचं नाही\nयावेळी...बापरे...प्रशांत आणि परेशला विचारा....पूर्ण रस्ताभर गप्पांची देवाण-घेवाण सुरु होती\nश्रीवर्धन आणि मनोरंजन दोन्ही किल्ले चढले.\nउदयसागर तलाव आणि गोधनेश्वर मंदिर बघितलं.\nयेताना मात्र लोणावळ्यापर्यंत गाडीने आले.\nयावेळी ट्रेकला पुणे सोडून इतर भागातील ट्रेकर्स आले होते. एक मनालीचा माउंटनियर तर एक सांगलीचा सर्पमित्र\nमनालीचा माउंटनियर खूप कुशल ट्रेकर आणि लीडर वाटला. त्याच्या छोटया छोट्या हालचालीत त्यातील लीडर दिसून येत होता. हे मी का म्हणते ते सांगते. त्याला हिमालयातील ट्रेक बद्दल विचारत होते. तो म्हणे, “ आपके नी (घुटने) को कुछ् प्रोब्लेम है क्या” मी ट्रेक करतानाचं त्याने केलेलं निरीक्षण” मी ट्रेक करतानाचं त्याने केलेलं निरीक्षण मी प्रोब्लेम सांगितला. म्हणे, “ हिमालयीन ट्रेक करने से पहले डॉक्टर कि सलाह लो. ५-६ दिन रोज ५-६ घंटे चलना पडता है. उतनी ताकद आपके नी मै है या नही उसकी जाचं करलो. वो फिटनेस है तो कोई दिक्कत नही\"\nराजमाची किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या आहेत, बरेच सारे अवशेष आहेत....बाले किल्ला, तटबंदी, गुहा , बुरुज, चोर दरवाजा......\nश्रीवर्धनवरून दिसणारा सूर्योदय दर खासचं\n२०१० आणि २०१७ मधील राजमाची, उधेवाडी गाव डोळ्यासमोर येतं होतं. राहून राहून वाटतं होतं कि नवीन ट्रेक /ट्रेकमार्ग शोधणे जितकं महत्वाचं.....तितकच महत्वाच हे ही कि दर काही वर्षांनी पुन्हा तोच ट्रेक करणे.......ऋतूनुसार ट्रेकचं सौदर्य अनुभवणे.....दर वर्षाला होणाऱ्या बदलांची दखल घेणे.......प्रकृती आणि विकास, हातात हात घालून जाणे....निसर्ग नियम आहे\nप्रकृती सोबत महत्वाचं हे कि आपल्यातील बदल अनुभवणे.......क्षमतां, कौशल्य, विचार, प्रगल्भता, जागरूकता, दृष्टी, रसिकता..........आणि बरचं काही\nफोटो आभार: एस.जी. ट्रेकर्स- ट्रेक टीम, २०१७ \nहॅॅपिनेस इंडेक्स प्रज्वलित ठेवणारा रजोनिवृत्तीचा काळ ट्रेकिंगचा\nवयाच्या ४७ व्या वर्षी, २०१५ साली ट्रेकिंग सातत्याने सुरु करताना मनात दोन विचार प्रत्कर्षाने होते, एक विचार होता, व्यायामाचा अभाव असलेल्या या शरीराला ट्रेकिंग जमेल का आणि दुसरा विचार होता ज्या वयाला मी ट्रेकिंग सुरु करतेय त्या वयात ट्रेकिंग केल्याचे परिणाम काय होतील\nहे अनुभवकथन दुसऱ्या विचारावर केंद्रित आहे ४७ वय हे स्त्रियांसाठी, रजोनिवृत्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ४७ वय हे स्त्रियांसाठी, रजोनिवृत्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे रजोनिवृत्ती म्हणजे स्त्रियांमध्ये मासिक पाळी कायमची बंद होणे रजोनिवृत्ती म्हणजे स्त्रियांमध्ये मासिक पाळी कायमची बंद होणे साधारणपणे, व्यक्तीपरत्वे ४९ ते ५२ वयात मासिक पाळी पूर्णत: बंद होत असली तरिही, काही स्त्रियांमध्ये पाळी बंद होण्याची लक्षणे वयाच्या ४० पासून (स्त्रीपरत्वे) दिसू लागतात. संप्रेरके निर्माण होण्याचे प्रमाण अंडाशय कमी करते त्यामुळे काही बदल होत असल्याने स्त्रियांमध्ये हा काळ विशेष महत्वाचा असतो. संप्रेरकांच्या (इस्ट्रोजेन) कमतरतेमुळे काही लक्षणे दिसू लागतात, मुख्य लक्षणामधे समावेश आहे, पाळी अनियमित होणे आणि रक्तस्त्रावाचे प्रमाण कमी- जास्त होणे साधारणपणे, व्यक्तीपरत्वे ४९ ते ५२ वयात मासिक पाळी पूर्णत: बंद होत असली तरिही, काही स्त्रियांमध्ये पाळी बंद होण्याची लक्षणे वयाच्या ४० पासून (स्त्रीपरत्वे) दिसू लागतात. संप्रेरके निर्माण होण्याचे प्रमाण अंडाशय कमी करते त्यामुळे काही बदल होत असल्याने स्त्रियांमध्ये हा काळ विशेष महत्वाचा असतो. संप्रेरकांच्या (इस्ट्रोजेन) कमतरतेमुळे काही लक्षणे दिसू लागतात, मुख्य लक्षणामधे समावेश आहे, पाळी अनियमित होणे आणि रक्तस्त्रावाचे प्रमाण कमी- जास्त होणे इतर लक्षणे आहेत, वजन वाढणे, झोप न लागणे, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे, मूड बदलणे, चिडचिड, निरुत्साही वाटणे, मानसिक आणि भावनिक आंदोलने, कंबर आणि पाठदुखी, ओटीपोट दुखणे, चिंतातूर राहणे, एकाग्र राहण्यास त्रास, गोष्टी लक्षात न राहणे, हदयविकार इ.\nमासिक पाळी बंद होण्याच्या ह्या कालावधीमध्ये काही स्त्रियांना काहीच त्रास न होण्यापासून ते कित्येक वेळा दवाखान्यात भरती करावे लागेपर्यंत त्रास होतात. म्हणूनच रजोनिवृत्तीचा हा काळ शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्या सुलभ आणि अति त्रासरहित जाणे, स्त्रियांसाठी महत्वाचे असते\nपुरेसे कॅल्शियम घ्या, संतुलित आणि लो-फॅट आणि लो-कोलेस्टेरॉल असणारा आहार घ्या, व्यायाम करा, मूड आनंदी आणि प्रसन्न राहण्यासाठी एखादा आवडीचा छंद जोपासा, संगीताचा आस्वाद घ्या, आवडीची पुस्तके वाचा इ. सारखे काही उपाय रजोनिवृत्ती सुलभ होण्यासाठी स्त्रीरोगतज्ञ सांगतात.\nड्युक्स नोज येथे व्हॅॅली क्रोसिंग\nमी ट्रेकिंग सुरु केले तेव्हा माझी पाळी नियमित होती. हा विचारही मनात असायचा कि “मी वयाच्या अशा उंबरठ्यावर उभी आहे कि संप्रेरकातील बदलांमुळे/कमतरतेमुळे आणि कॅल्शियम पुरेसे नसेल तर हाडे ठिसूळ होऊन हाडांशी निगडीत समस्या निर्माण होऊ शकतात.” त्यात उजवा गुडघा स्प्रेन झाल्याने आधीच दुखावलेला.....\nअशा अवस्थेत ट्रेकिंग जिथे संपूर्ण शरीर तर आहेच परंतु मुख्यत: गुडघ्यांचा वापर जास्त होतो असे ट्रेकिंग या आरोग्याच्या टप्प्यावर योग्य आहे का\nजसे ४८ वर्ष सुरु झाले पाळी महिन्याच्या महिन्याला येईनाशी झाली. रक्तस्त्राव कमी होऊ लागला. उदास वाटणे, अपरात्री जाग येऊन पहाटे पर्येंत झोप न लागणे, दुसऱ्या दिवशी ट्रेक असेल तर चिंतातूर राहून झोप अपूर्ण होणे, उगाचचं थकल्यासारखे वाटणे, एखाद्या गोष्टीवर जास्त काळ लक्ष केंद्रित करू न शकणे, शांत बसून रहावेसे वाटणे, उल्हासित उर्जा न जाणवणे इ. सारखी लक्षणे मी थोड्याप्रमाणात अनुभवत होते.\nकॅल्शियम आणि आरोग्यसंपन्न आहार सातत्याने आणि काटेकोरपणे घेणे चालूच असले तरी या वयात आवश्यक ते शारीरिक, मानसिक, भावनिक संतुलन राखून रजोनिवृत्तीचा हा काळ सुलभ आणि सुखकारक जाण्यासाठी ट्रेकिंग चालू ठेवण्याचा लाभ मला झाला असे वाटते. हे अनुभव कदाचित शास्त्राशी थेट संबंध दर्शवणारे नाहीत पण त्याचा अनुभव हा शास्त्राइतकाच तोडीचा आहे\n· शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी ट्रेकिंग दरम���यान घोट घोट पाणी सातत्याने पिणे जरुरी असल्याची सवय लागल्याने दररोज किमान ३ लिटर पाणी पाणीची सवय लावून घेणे तितकेसे कठीण गेले नाही. अन्यथा आवश्यक तितके पाणी पिणे होतचं नव्हते. येणारी सूज कमी होण्यास मदत झाली. मासिक पाळी बंद होण्याच्या ह्या काळापुरेशा पाण्याअभावी जर कदाचित पाय जास्तकरून तळपाय सुजत असतील तर ती सूज कमी होण्यास मदत झाली. डीहायड्रेशन मुळे सांध्याना येणारी सूज किंवा वेदना पाणी पिण्याची सवय लागल्याने कमी झाली. शरीर हायड्रेटेड ठेवल्यामुळे कमी थकवा, अधिक उर्जा आणि चयापचय क्रिया सुधारण्यास मदत झाली. ह्या काळात अतिरक्त चरबी वाढल्याने वजन वाढते. पुरेसे पाणी पिल्याने (त्यातही कोमट पाणी) अतिरक्त चरबी कमी होण्यास मदत होते. कित्येक ट्रेक सहकार्यांनी प्रतिक्रिया दिली ती शरीर डौलदार आणि फिट असण्याची\n· ट्रेकिंग दरम्यान घ्यायचा आहार ही अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. पाण्याला पूरक आणि उर्जा देणारा आहार जसे, सफरचंद, डाळिंब, पेरू, काकडी, बीट, गाजर, लिंबू सरबत, सुकामेवा इ. व्यायामाच्या तुलनेत आरोग्यसंपन्न असा हा आहार रजोनिवृत्तीच्या ह्या काळात मोलाचा ठरला असे वाटते. हिमोग्लोबिन १३-१४ च्या पुढे राहील असा आहार चालू ठेवण्यात मदत तर झालीच परंतु जितके उंचावर जाल तशी ऑक्सिजनची पातळी कमी होत जाते. हिमोग्लोबिन जास्त असेल तर ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होऊन दम कमी लागण्यास मदत झाली. इतर दिवशी व्यायामाचा अभाव असल्याने हा पर्याय कामाला आला.\n· “बोन मिनरल डेन्सिटी” अर्थात स्नायू/हाडांचा कठीणपणा किंवा त्यातील कॅल्शियमचे प्रमाण माझी ही चाचणी जेव्हा नॉर्मल रेंज मधे आली तेव्हा डॉक्टर म्हणाले, “ह्या वयात खूप कमी स्त्रियांची ही चाचणी नॉर्मल येते. बहुतांश स्त्रियांची चाचणी रेंजच्या आत येते”. मला आनंदच झाला. वाटलं कॅल्शियम सेवन मी तसही सुरूचं ठेवलं असतं पण ट्रेकिंग सारखा व्यायाम केल्याने स्नायू, विशेषत: गुडघ्यांची हालचाल तर झालीच पण त्याला आवश्यक सूर्यप्रकाशची जोड देखील मिळाली.\n· दीड वर्ष सातत्याने ट्रेकिंग केल्याने “सविता, तू खूप बारीक झालीस” हे बऱ्याचं मैत्रिणींकडून ऐकायला मिळाले. वजन आकडेवारीनुसार कमी झाले नसले तरी अतिरिक्त चरबी कमी झाल्याचा हा परिणाम होता.\n· ट्रेकिंग हा “अॅन्टी ग्रॅव्हीटी” स्वरूपातील व्यायाम असल्याने ह्दय आणि फुफुसांची कार्यक्षमता वाढण्यास आणि पायांचे स्नायू कणखर होण्यास मदत झाली. सातत्याने ट्रेकिंग केलं तर रक्ताभिसरण सुरळीत होऊन, चढाई चढताना तसा दम कमी लागतो ह्याचा अनुभव मला आला.\n· ट्रेकिंग हा असा एक व्यायाम आहे कि जो गटाचे फायदेपण देतो. एखादा व्यायाम एकट्याने करणे आणि गटाने करणे ह्यामध्ये कदाचित दुसरा व्यायाम जास्त प्रभावी आणि परिणामकारक असावा. शरीरासोबत मनाला सदृढ बनवण्याची ताकद त्यात आहे. तीच मनाची सदृढ सकारात्मक अवस्था रजोनिवृत्ती दरम्यान महत्वाची असते. ट्रेक सहकारी वाढत गेले. संवाद, आस्था, सहकार्य , प्रोत्साहन मिळत गेले. मी शब्दरुपाने आणि लेखन माध्यमातून व्यक्त होत गेले. मानसिक अवस्था सदृढ राहण्यास ह्याची खूप मदत झाली.\n· मला अवघड वाटणारे ट्रेक मी करू शकले, पाठीवर पाण्याचं ओझ, एका हातात ट्रेकिंग पोल,रात्रीचा ट्रेक असेल तर दुसऱ्या हातात टॉर्च इ. मॅनेज करून शरीराचा तोल सांभाळण, एकदा स्प्रेन झालेल्या गुडघ्याला आणि कंबरेला हिसका बसेल अशी काही कृती होणार नाही याची दक्षता घेणं इ. गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या होत्या. थोडक्यात काय तर, स्वत:तील क्षमतांची जाणीव झाल्याने स्व-प्रतिमा (self-esteem) प्रबळ होण्यासही मदत झाली. ह्या स्व-प्रतिमेपुढे, संप्रेरकांची काय बिशाद होती माझ्यावर हावी/वरचढ होण्याची\n· एक मुख्य गोष्ट ही पण झाली कि “पाळी आली तर ट्रेक कॅन्सल करावा लागेल किंवा ट्रेक दरम्यान पाळी आली तर काय त्यासाठी करावी लागणारी तयारी इ.” सारख्या गोष्टींच टेन्शन कमी झालं. त्यादृष्टीने मनाचे स्वातंत्र अनुभवता आले आणि मनमुराद ट्रेकिंगचा आनंदही घेता आला.\n· निसर्ग, शुद्ध आणि मोकळी हवा, मनमोकळे वातावरण आणि ट्रेकर्स मधील उत्साह यामुळे मन प्रसन्न, फ्रेश राहून ताण (मुख्त: नोकरीतून येणारा) कमी होण्यास मदत झाली. उगाचच वाटणारा थकवा, निरुत्साह कमी झाला. काही प्रसंग आठवले तरिही मनाला उर्जा मिळत होती, मन प्रसन्न होत होतं. ट्रेकिंगचे फोटो पाहून देखील मूड बदलण्यास मदत होत होती. ट्रेक सहकाऱ्याशी गप्पा मारायचं काय ते ठरवलं आणि त्याची जादू अनुभवता आली एखादे वेळी ट्रेक सहकाऱ्याच्या वाढदिवसाच्या किंवा अन्य कारणाने प्रत्यक्ष भेट झालीच तर दुधात साखरचं\n· ट्रेक दरम्यान अतिशय थकवा जाणवत असला, नको तो ट्रेक असं वाटतं असलं तरिही दुसऱ्या दिवसाची सकाळ ही खूप आनंद दे��ारी, मन प्रसन्न करणारी, कालचा दिवस आठवून समाधान देणारी आणि स्वत:चा अभिमान वाटणारी वाटली. ह्या मनाच्या प्रसन्नवस्थाने मूड प्रफुल्लीत राहण्यास खुपचं मदत झाली.\n· माझ्याबाबतीत एक असंही झालं कि ट्रेक सहकाऱ्यामधे मी वयाने मोठी, जवळ जवळ दुप्पट वयाची बरेचदा असं होत कि ट्रेक मधे ५० च्या पुढील वयाचे पुरुष असतात पण सातत्याने ट्रेक करणाऱ्या त्या वयाच्या स्त्रिया नसतात. त्यामुळे आदर, प्रेम तर मिळालचं पण प्रसंगी खास लक्ष (attention) मिळालं बरेचदा असं होत कि ट्रेक मधे ५० च्या पुढील वयाचे पुरुष असतात पण सातत्याने ट्रेक करणाऱ्या त्या वयाच्या स्त्रिया नसतात. त्यामुळे आदर, प्रेम तर मिळालचं पण प्रसंगी खास लक्ष (attention) मिळालं कौतुक झालं कित्येकांची प्रेरणास्थान मी बनू शकले. ह्यामुळे अनाहुतपणे ट्रेकमधे एक स्थान निर्माण झालं.ही भावना मनाला एक समाधान देणारी आणि समृद्ध करणारी ठरली. मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य तंदुरुस्त ठेवण्यास ह्या गोष्टीं परम पूरक होत्या.\n· एक गोष्ट ही देखील होती कि ट्रेकिंगचे लीडर्स ही मुलं होती. अर्थात ग्रुप मध्ये एकतरी मुलगी लीडर असावी असे कधी वाटलेही नाह. ती उणीव कधी भासलीही नाही. मला हे जाणवलं कि माझी चिंता, काळजी, विचार ह्या मुलांना सांगितले कि त्यांना ते समजतं होते. मला सहकार्य करत होते. कित्येक जण असेही होते कि मी काहीही न सांगता त्यांना काही गोष्टी समजत होत्या. बऱ्याचश्या ट्रेक मधे ट्रेक सहभागींनी देखील सहकार्य केले. कदाचित हे कारण होते कि ह्या मुलांची आई माझ्याच वयाची आई कोणत्या प्रकारच्या भाव-भावना, शारीरिक व्याधी मधून जाते त्याची ह्या मुलांना कल्पना असावी. त्यामुळे मला समजून घेणे ह्या मुलांना अत्यंत सोपे गेले. खूप सारे ट्रेक करण्यात आणि ट्रेकिंग सुरु ठेवण्यात ही गोष्ट आणि असे पोषक वातावरण माझ्यासाठी खूप मोलाचे ठरले\n· मुले-मुली असेही मिळाले कि त्यांच्यासोबत मानसीक/भावनिक देवाणघेवाण झाल्याने नैराश्येची जागा भरून निघाली.\n· ट्रेकिंगचे अनुभव लिहायला सुरुवात केली. त्या प्रकारे व्यक्त होणं आवडतं गेलं, त्यात मन रमत गेलं. निरुत्साह, नैराश्य, खिन्नता इ. सारख्या नकारात्मक उर्जेसाठी जागाचं राहिली नाही. एकानंतर एक ट्रेकिंग संबंधीत सर्जनशील गोष्टी (उदा. पर्वती चढणे-उतरणे, ट्रेकिंग/गड-किल्ले आणि एव्हरेस्ट एक्सपीडीशन वरची पुस्���के वाचणे, यु-ट्युब वर व्हिडीओ पाहणे, ट्रेकिंग संबंधी ब्लोगज वाचणे, फुले, पक्षी, फुलपाखरांबद्दल वाचणे, ट्रेक सहका-यांचे अनुभव ऐकणे इ.) करण्यामधे मन गुंतत गेलं.\n· कदाचित “प्रोफेशनल” न वाटणारे हे अनुभवकथन, ह्या वयात ट्रेक करताना मी कोणत्या भावनेतून गेले त्या भावना समोर याव्यात म्हणून मी लिहिले. त्या भावनांनी मला आनंद दिला, समाधान दिले. मनाची ती अवस्था माझ्यासाठी नक्कीच ह्या काळात मानसिक आणि भावनिक स्तरावर आरोग्यसंपन्न ठेवणारी ठरली.\n· ह्या मधे एक ही पण भावना, विचार होता कि, सह्याद्रीतील बरीचसे ट्रेकवरचे ब्लोगज, पुस्तके हे पुरुषांनी लिहिलेले आहेत. गुगुलवर सर्च मारला तर मुलांनी लिहिलेले ब्लोगज समोर येतात. गड-किल्ले, ट्रेक, मा. एव्हरेस्ट एकस्पिडीशन इ. वरची पुस्तके देखील जास्त करून मुलांनी/पुरुषांनी लिहिलेली आहेत. एका मुलीने सातत्याने ट्रेकिंग अनुभव लिहिणे हा विचारही माझ्यासाठी, स्व:प्रतिमा उंचावणारा नक्कीच होता/आहे.\n· मानसिक समाधान देणारी एक गोष्ट ही पण आहे कि रविवारी ट्रेक करून सोमवारी ऑफिसला जाते तेव्हा मी ट्रेक केल्याची/दमल्याची/थकल्याची एकही निशाणी नसते. लोकांच्या लक्षातही येत नाही कि मी ट्रेक/नाईट ट्रेक करून आली आहे. गरम दुध पिऊन एका शांत झोपेची ही कमाल विचार करता ही गोष्ट खरोखरचं मोलाची वाटते.\nमाझ्यासाठी ट्रेकिंग हा व्यायाम प्रकार म्हणून उपयुक्त ठरला. ट्रेकिंग हा सर्वांगीण फायदे देणारा व्यायाम प्रकार आहे असे मला वाटते. अगदी कॅलरिज बर्न होण्यापासून, स्टॅमीना, पेशन्स वाढणे ते मन आनंदी, प्रसन्न राहण्यापासून भावनिक शेअरिग/आधार मिळेपर्यंत\nएव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक\nविपरीत परिणाम काय झाले हा विचार करता एकही ठळक विपरीत परिणाम जाणवत नाही. एक मात्र गोष्ट नक्की की ट्रेकिंग मध्ये गुडघ्याचा वापर जास्त होत असल्याने त्यांचे स्वास्थ चांगले राहण्यासाठी आवश्यक ते गुडघ्याचे व्यायाम करणे महत्वाचे आहे. त्यांचा मजबूतता ट्रेकिंग चालू ठेवण्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण आहे.\nविपरीत परिणाम होण्याच्या शक्यतेचा विचार माझ्या मनात होता. ओटीपोट दुखेल, तारखेआधी पाळी येईल, रक्तस्त्राव जास्त होईल, स्पाॅटिंग होईल, थकवा जास्त जाणवेल, अंग दुखेल, चक्कर येईल, मळमळ होईल, इ. इ. पण झाले पूर्णत: उलटेचं अर्थात सकारात्मक परिणाम जाणवण्यासाठी ह्याच्या जोडी���ा सकस आणि संतुलित आहार, पुरेसा आराम आणि झोप आणि पूरक कॅल्शीयम आवश्यकचं आहे\nप्रत्येक ट्रेकला मी ह्यावर विचार करत होते, माझ्यात होणारे शारीरिक, मानसिक, भावनिक बदलांची दखल घेत होते. हा अनुभव लिहीण थोडं धाडसाचं आहे असं ही वाटलं परंतु आज ट्रेकिंग मधे वाढणारी मुलींची संख्या लक्षात घेता माझा अनुभव लिहून मुला-मुलींपर्यंत पोहोचवावा असे वाटले.\nमला जाणवलेले फायदे कदाचित कुठल्याही वयाच्या मुलीला जाणवू शकतील पण रजोनिवृत्तीच्या ह्या वयात हे फायदे अनुभवण्याचे सुख काही औरचं मला झालेले फायदे लक्षात घेता एक जाणवते कि या वयातील स्त्रियांनी (साधारण ४५ च्या पुढे) चांगल्या ग्रुपच्या सहकार्याने ट्रेकिंग सुरु केले तर त्याचे फायदे नक्कीच आरोग्यसंपन्न असतील.\nमी मुलींना नेहमी म्हणते, “मला आता तुमच्यासारखं २४ वर्षाचं होता येत नाही आणि त्या वयाच्या दृष्टीकोनातून विचार/बदल करता येत नाही.” आजच्या २४ वर्षाच्या मुलींनी, त्यांच्या रजोनिवृत्तीसाठी स्वत:ला तयार करावे आणि ट्रेक सहकारी मुलांना ह्यादृष्टीने मुलींना अधिक चांगले समजून घेता आले तर ह्या लिखाणाचा हेतू नक्कीच साध्य झाला हि भावना अत्यंत आत्मदर्शी आहे\nहे अनुभव भावनांची सुरेख गुंफण आहे. शास्त्राच्या आधारापरे आहे.\nमला आनंदाने आणि अभिमानाने सांगावे वाटते कि, “ट्रेकिंग, रजोनिवृत्तीच्या ह्या वयात माझ्यासाठी “हॅपिनेस इंडेक्स” प्रज्वलित ठेवणारा मशाल ठरला/ठरत आहे\"\nदातेगड ट्रेक: १०० वा ट्रेक\nसिंहगड ट्रेक: २९ जानेवारी २०१७\nकेटूएस (कात्रज टू सिंहगड) नाईट ट्रेक: २१-२२ जानेवा...\n“कॅपिंग” आणि “ट्रेकिंग” @ मढेघाट: १४-१५ जानेवारी २०१७\nराजमाची नाईट ट्रेक: २०१० आणि २०१७ मधला\nहॅॅपिनेस इंडेक्स प्रज्वलित ठेवणारा रजोनिवृत्तीचा क...\nट्रेक टू ढाक बहिरी केव्ह्ज: १ जानेवारी २०१७\nनांदगिरी चे तपोलेणे: एक चित्त थरारक अनुभव, १८ ऑगस्ट २०१९\nजानेवारी २०१९ वर्षारंभी अनेक संकल्प केले. त्यातील एक होता, आजपर्यंत न केलेले ट्रेक्स करणे. \"नांदगिरी किल्ला\" म्हणूनच माझ्यासा...\nश्रद्धा मेहता : ट्रेकिंग क्षेत्रातील एक \"झेनिथ\"\n“ एव्हरी संडे आय ट्रेक विथ धिस गर्ल”. सात वर्षाची एक मुलगी असं अभिमानाने सांगते. तिची आई विश्वासाने तिला पाठवते . ती बाबांसोबत ट्रेकल...\nनंदनकानन अर्थात व्हॅली ऑफ फ्लावर्स (इंद्राची बाग/फुलों की घाटी), ब��यॉन्ड वाइल्ड सोबत , ७ ते १५ ऑगस्ट २०१६\n“व्हॅली ऑफ फ्लावर्स” अर्थात “फुलों की घाटी” विथ बियाँड वाईल्ड: ७ ते १५ ऑगस्ट २०१६ “देवभूमी उत्तराखण्ड में आपका स्वागत हैं” देहर...\nपिंपळगुंजन: अनेक सुरेल मुरलीस्वर......\nआमच्या घराच्या खिडकीतलं कुंजविश्व इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान आमच्या घराच्या खिडकीबाहेर दोन मुख्य वृक...\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६ जंगल, प्लॅटयू (पठार), पर्वत..सर्व काही एकाच ट्रेकमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A6", "date_download": "2021-06-22T11:58:18Z", "digest": "sha1:ZJXQ6NDT4SU6IPCWKRR7OB6DO47IKGDO", "length": 3054, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ११७० - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११५० चे - ११६० चे - ११७० चे - ११८० चे - ११९० चे\nवर्षे: ११६७ - ११६८ - ११६९ - ११७० - ११७१ - ११७२ - ११७३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nलेओनार्दो फिबोनाची, इटालियन गणितज्ञ.\nडिसेंबर २९ - थॉमस बेकेट, कॅंटरबरीचा आर्चबिशप.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०३:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2021-06-22T11:40:02Z", "digest": "sha1:WONHT5C47ETQSDQK7REZELBC2Y5S3BGE", "length": 8782, "nlines": 148, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "वर्धा जिल्ह्याची भौगोलिक माहिती – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिट���ाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nHomeinfo-typeभौगोलिकवर्धा जिल्ह्याची भौगोलिक माहिती\nवर्धा जिल्ह्याची भौगोलिक माहिती\nवर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा आहे. वर्धा जिल्ह्याच्या ईशान्येला (उत्तर व पूर्व) नागपूर जिल्हा; आग्नेयेला चंद्रपूर; नैऋत्येला (दक्षिण व पश्र्चिम) यवतमाळ व वायव्येला (पश्र्चिम व उत्तर) अमरावती हे जिल्हे वसलेले आहेत. जिल्ह्याचा बहुतांश भाग वर्धा नदीच्या खोर्‍याने व्यापलेला आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६,३०९ चौ. कि. मी. इतके आहे. तर जिल्ह्याची लोकसंख्या १,२३६,७३६ इतकी आहे. निम्न वेण्णा, निम्न वर्धा व उर्ध्व वर्धा ही जिल्ह्यातील महत्त्वाची धरणे आहेत.\nआम्ही कुठेही मोट्या हॉटेलमध्ये खाल्ले तरीपण चहा प्यायला टपरीवर जायचो. ठाण्याच्या गडकरीमध्ये चहा प्यायला जायचो ...\nगावातल्या नाक्यावर असलेली जमीन डेव्हलपला देऊन बाळ्याला बिल्डर कडून बिल्डिंग मध्ये तळमजल्यावर चार गाळे मिळाले ...\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\nशिक्षणतज्ञ, ज्येष्ठ साहित्यिक गुरुवर्य डॉ. न.म. जोशी सरांचा उल्लेख मी बहुतेक सर्वच भागामध्ये केलेला आहेच ...\nसारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\nसमृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी' आहे. नामांकित शिक्षणसंस्थांमुळे ...\nआमच्या टेलिफोनमुळे काही विनोदी घटनाही अनुभवास येत होत्या. जेंव्हा सुरवातीला आमच्याकडे टेलिफोन आला तेव्हा आमच्या ...\nनिशिगंधा वाड ही मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या ...\nलंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला ...\nआत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल)\nआत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.savitakanade.com/2018/01/", "date_download": "2021-06-22T11:36:06Z", "digest": "sha1:LWDWJHXZEQDPIM42F24B4XK3L6ZBOBNI", "length": 40340, "nlines": 116, "source_domain": "www.savitakanade.com", "title": "सविता कानडे : January 2018", "raw_content": "\nमी आणि माझ्या ट्रेकिंग ब्लॉग विषयी थोडेसे.........\nलिंगाणा दर्शन: उष:प्रभा पागे आणि अभिजित बेल्हेकर यांच्या सोबत on २८ जानेवारी २०१८\nलिंगाणा किल्ल्यासंबंधित क्लायंबिंग, रॅपलिंग, शिवलिंग, केव्ह्ज, रायलिंग पठार इ. अगणित बातम्या मी दोन वर्षापासून ऐकत होते, वाचत होते आणि फोटो देखील पाहत होते. कमीत कमी “लिंगाणा दर्शन” तरी व्हावं ही इच्छा तेव्हापासून मनात रुंजी घालत असली तरी ती काही केल्या पूर्ण होत नव्हती. “लिंगाणा दर्शन” होणार तरी कसं हा प्रश्न सतत मनात घर करून होता\nएक दिवस “गार्डियन गिरिप्रेमी इंस्टीटयूट ऑफ माउंटेनिअरिंग (जीजीआयएम)” संस्थेची “निसर्गानंद” इव्हेंट अंतर्गत “ट्रेक टू रायलिंग पठार” हो पोस्ट वाचली आणि “लिंगाणा दर्शन” ही इच्छा पूर्ण होणार ह्या आनंदाने ट्रेकसाठी कन्फर्मेशन लगेचच करून टाकलं\nदिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ६.१५ ला फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गेटपाशी ग्रुप भेटला आणि समोर “उष:प्रभा पागे” मॅडम ना बघून चकित झाले. मॅडम ट्रेकला आहेत हे कळाल्यावर तर आकाश ठेंगणे झाले एव्हरेस्ट बेस कॅम्प (ईबीसी) समीट केलेल्याचं सर्टिफिकेट मॅडमच्या हस्ते प्रदान झालं होतं तरी त्याच्या सोबत ट्रेक करायला मिळावा ही इच्छा आज पूर्ण होत होती\nसाधारण पावणेसातच्या सुमारास आम्ही पुण्यातून निघालो, ८.३० ला वेल्हे गावातील हॉटेल मधे नाश्ता करून मोहरीचा रस्ता धरला. मढेघाटला जाणारी वाट, गुंजवणी धरणाचा जलाशय, वाटेवरचा तोरणा, रायगड, लिंगाणा सुळका मागे टाकत जाताना कच्चा फुफाट्याचा रस्ता लागला. लालसर मातीची धूळ उडू लागली आणि गाडी मोहरी गावात येऊन पोहोचली. गावातील एका घराच्या अंगणात सहभागींची ओळख परेड झाली.\nजीजीआय तर्फे चालणाऱ्या “आव्हान” “निर्माण” प्रकल्पातील मुले, ईबीसी ट्रेकसाठी नाव नोंदवलेले आणि रायलिंग पठार ट्रेकसाठी आलेले असे एकूण आम्ही ४६ सहभागी होतो. ह्या ओळख परेड दरम्यान “अभिजित बेल्हेकर” सर पण ट्रेकला आहेत हे कळालं आणि “सोने पे सुहागा” अशी स्थिती झाली लोकसत्ता वर्तमानपत्रात सरांचे येणारे लेख वाचून, प्रसंगी त्याची कात्रणे जपून ठेवून माझ्या ज्ञानाचा आलेख वाढवत ठेवण्याचा प्रयत्न मी केलेला/रादर करत आहे. असो.\nओळख परेड नंतर अभिजित सर “ट्रेक आणि ट्रेकर” याबद्दल बोलले. पाने, फुले, पक्षी, प्राणी, तिथे राहणारे लोक, घरे, घराची रचना, त्या ट्रेकचा इतिहास, त्याचे महत्व, भूभाग, पाण्याचा स्त्रोत इ. गोष्टींचा अभ्यास ट्रेकर ने करावा हे सांगताना त्यांनी सांगितलेल्या खासकरून दोन गोष्टी खुपच महत्वाच्या वाटल्या. एकतर ट्रेकच्या “नोंदी” ठेवाव्यात आणि दुसरे ह्या गोष्टी एका ट्रेकर कडून नाही झाल्या तर तो “ट्रेकर नाही तर पोर्टर” आहे ह्या दोन गोष्टींचा प्रचार आणि प्रसार व्हावा ह्या उद्देशाने हे संस्कार रुजवणाऱ्या सरांसारख्या व्यक्ती किती मोलाचं कार्य करत आहेत ह्याची जाणीव झाली\nरायलिंग पठारच्या दिशेने ट्रेक सुरु झाला. वाटेत जंगलातून जाताना (आणि परतताना सुद्धा) उषा मॅडम फुले, पाने, वनस्पती यांची माहिती देत होत्या. त्याच्या बोटॅनिकल नावापासून, त्याच मराठी नाव, त्याचा उपयोग अगदी सर्व खाजकुयरी, निळी अबोली, एकपाकळी (...बापरे सर्व नावे माझ्याही लक्षात नाहीत) अशा कित्येक पानाफुलांची माहिती त्यांनी दिली. वयाच्या पंचाहत्तरीला ट्रेकचा हा उत्साह, पाना-फुलांचे सर्वांगीण ज्ञान हे पाहून क्षणभर मी “लिंगाणा दर्शन” हा हेतू विसरून गेले होते.\nसाधारण पंचेचाळीस मिनिटात रायलिंग पठारावर पाऊल पडलं आणि अजस्त्र, अभेद्य, विराट आणि अफाट अशा लिंगाणा किल्ल्याचे दर्शन झाले समोर लिंगाणा आणि पार्श्वभूमीवर रायगड समोर लिंगाणा आणि पार्श्वभूमीवर रायगड रायगड मधला “राय” आणि लिंगाणा मधील “लिंग” अशी फोड होऊन “रायलिंग” हे नाव पडलं रायगड मधला “राय” आणि लिंगाणा मधील “लिंग” अशी फोड होऊन “रायलिंग” हे नाव पडलं रायलिंग पठारावरून समोर दिसतो लिंगाणा आणि मागे रायगड.पण गंमत वाटली “रायलिंग च्या नावात पहिला “रायगड” आहे आणि मग “लिंगाणा” रायलिंग पठारावरून समोर दिसतो लिंगाणा आणि मागे रायगड.पण गंमत वाटली “रायलिंग च्या नावात पहिला “रायगड” आहे आणि मग “लिंगाणा”\nअभिजित सरांनी यावेळी उल्लेख केला की ट्रेकला येण्याआधी ते श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना भेटले. त्यांनी सागितले, “लिंगाणा किल्ल्यावर शिवलिंग आहे म्हणून ह्या किल्ल्यावर फक्त हिंदू धर्माचे कैदी ठेवले जायचे. अन्य कैदी वासोट्या किल्ल्यावर ठेवले जायचे”. कोकण, घाटमाथा आणि देश यांची माहिती देताना अभिजित सरांनी घाटवाटा जसे लिंगाण्याच्या सभोवताली असणाऱ्या बोराट्याची नाळ, बोचेघळ, सिंगापूर नाळ, आग्या नाळ, गोप्या घाट, शेवत्या घाट, कावळ्या घाट या पूर्वीच्या दळणवळणाच्या मार्गांची आणि कोकणदिवा किल्ल्यांची ओळख करून दिली.\nउषा मॅडने सांगितले की हिरा पंडित आणि त्यांच्या १३ जणांच्या टीमने लिंगाण्यावर १९७५ मधे पहिली चढाई केली. १९७८ मधे लिंगाण्यावर चढाई करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या आठवण सांगताना त्या म्हणे, “लिंगाणामाची मधून बबन नावाच्या मुलाला आम्ही विचारल. तो लिंगाणा चढायला तयार झाला. माकडासारखा भराभर तो लिंगाणा चढला. आम्ही विनारोप चढलो फक्त शेवटच्या २५ फुटावर आम्ही रोपचा आधार घेतला. तेव्हा ११ वर्षाचा असणारा बबन आता ५० वर्षाचा आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आम्ही त्याला आवर्जून बोलवलं होतं”\nपहिली महिला, जिने लिंगाणा सर केला त्या आमच्यासोबत होत्या वाव काय फिलिंग होतं\nरायलिंग पठाराबरोबर “बोराट्याची नाळ” चढणे आणि उतरणे, खासकरून ईबीसी ट्रेकला जाणाऱ्यांसाठी हा प्रक्टिस ट्रेक यावेळी ठेवला होता. वेळेअभावी २५ मिनिट उतरण्याची मर्यादा होती. “जाऊ की नको” हा विचार गुडघेदुखी मुळे सुरु होता. एकाक्षणी ठरवलं “हीच ती वेळ आणि हाच तो क्षण” रायलिंग पठारावरून ही नाळ उतरण्याचा पहिलाचं पॅच जबरदस्त स्लीपरी होता. नाळ उतरत असताना लक्षात आलं की इथले दगड चांगलेच घट्ट रोवले गेलेले होते. त्यामुळे उतरणं आणि चढणं सोपं गेलं. “भोरांद्याचे दार” उतरण्याच्या तुलनेत ही नाळ उतरणं सोपं वाटलं. तिथली दगडे म्हणजे पसरलेले छोटे तुकडे जे हलत होते रायलिंग पठारावरून ही नाळ उतरण्याचा पहिलाचं पॅच जबरदस्त स्लीपरी होता. नाळ उतरत असताना लक्षात आलं की इथले दगड चांगलेच घट्ट रोवले गेलेले होते. त्यामुळे उतरणं आणि चढणं सोपं गेलं. “भोरांद्याचे दार” उतरण्याच्या तुलनेत ही नाळ उतरणं सोपं वाटलं. तिथली दगडे म्हणजे पसरलेले छोटे तुकडे जे हलत होते असो. बोराट्याची नाळ चढणं आणि उतरणं हा अनुभव ही पदरात आला\nह्या संपूर्ण ट्रेकमधे आमच्या छोट्या वरदची सोबत खूप आनंद देऊन गेली. वरद हातोळकर हा माझ्या मैत्रिणीचा मुलगा. अचानक ट्रेकला भेटला. त्याचे “आव्हान” प्रकल्पातील अनुभव तो सांगत होता. त्याच्यावर आणि ट्रेकला आलेल्या अन्य मुलांवर आउटडोअरचे जे संस्कार होत आहेत ते पाहून पालकांचं कौतुक करावसं वाटलं\n“रायलिंग पठार” ��रं तर साधा सोपा ट्रेक (ट्रेकिंग ग्रुप्स, ट्रेकर्स त्याला कदाचित ट्रेक मानतही नसतील) पण त्याने माझी “लिंगाणा दर्शन” ही दोन वर्ष मनात साठलेली इच्छा पूर्ण केली. इच्छापूर्तीची मानवंदना लिंगाणा किल्ल्याला देताना बद्ल्यात इच्छापूर्तीचे दान ही त्याने माझ्या पदरात टाकले. उषा मॅडम आणि अभिजित सर ह्यांची साथ देऊन “आजि सोनियाचा दिनु| वर्षे अमृताचा घनु|” (सगळा दिवसचं सोन्याने उजळून निघाला आणि आकाशातून अमृताचा वर्षाव झाला) तद्वत अलौकिक अनुभव मला दिला\nलिंगाणा जितका विराट, विशाल, महाकाय त्याच तोडीच ह्या दोघांच कार्य वाटलं रायलिंग पठार पण आज त्यांच्या स्पर्शाने पुनीत झाले\n“लिंगाणा किल्ला” आणि \"रायलिंग पठार\" त्यांच्याविषयी भरभरून लिहिण्याची एक संधी मला नक्कीच देतील पण आजचा हा ट्रेक अनुभव उषाताई आणि अभिजित सर खास तुमच्यासाठी\nजीजीआयएम (खासकरून अंकित, विशाल आणि सिद्धार्थ), श्री. जयंत तुळपुळे सर, भूषण आणि दिनेश यांचे धन्यवाद, ज्यांच्यामुळे हा “सोनियाचा” दिवस माझ्या आयुष्यात आला\nएकापाठोपाठ एक सुखद दान वाट्यात टाकून माझी ओंजळ मंगलमय केल्याबद्दल “लिंगाणा” तुला त्रिवार अभिवादन\nफोटो आभार: ट्रेक टीम\nपांडवगड, एक ऑफबीट ट्रेक, महाभारतातील पांडवांचा गडाशी असलेला संबंध आणि “ट्रॅव्होरबिस आउटडोअर्स” ह्या ग्रुपने उल्लेख केलेले “पॅनारोमिक पांडवगड” हे नाव, ह्या गोष्टींनी हा ट्रेक करण्यास मला उद्युक्त केले.\nसकाळी ६.३० वाजता पुण्यातून निघून वाईमार्गे मेणवली गावातून गडाच्या पायथ्याशी पोहोचून साधारण ९.३० वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली.\nगिरिदुर्ग प्रकार, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर डोंगररांगा, समुद्र सपाटीपासून साधारण ४००० फुट उंची, वाईपासून अवघ्या ५-६ किमी अंतर हे ह्या गडाचे बाह्यवर्णन श्री. प्रमोद मांडे सरांनी त्यांच्या पुस्तकात या गडाचे केलेले वर्णन खालीलप्रमाणे,\nगडावर तीन मार्गांनी जाता येते, मेणवली मार्गे, शेलारवाडीतून आणि धावडी मार्गेखरंतर, प्रत्येक मार्गाचे आपले असे एक विशिष्ट असते. शेलारवाडी पर्यंत गाडी जाते, धावडी मार्ग अलीकडेच बांधलेल्या पायऱ्यांचा मार्ग आणि मेणवली मार्ग तसा ऑफबीट आणि जरा लांबलचकखरंतर, प्रत्येक मार्गाचे आपले असे एक विशिष्ट असते. शेलारवाडी पर्यंत गाडी जाते, धावडी मार्ग अलीकडेच बांधलेल्या पायऱ्यांचा मार्ग आणि मेणवली मार्ग तसा ऑफबीट आणि जरा लांबलचक आम्ही मेणवली मार्ग निवडला कारण, “गडाच्या विस्तार आणि व्याप्तीचे आकलन व्हायचे असेल तर अशा लेन्दी आणि ऑफबीट मार्गाने प्रथम जावे” असे आमचा मित्र “स्वप्नील खोत” म्हणतो आम्ही मेणवली मार्ग निवडला कारण, “गडाच्या विस्तार आणि व्याप्तीचे आकलन व्हायचे असेल तर अशा लेन्दी आणि ऑफबीट मार्गाने प्रथम जावे” असे आमचा मित्र “स्वप्नील खोत” म्हणतो (स्वप्नील बद्दल काही लिहिणे म्हणजे सह्याद्रीत चमकणाऱ्या ह्या “काजव्याला दिवा दाखवण्यासारखे” आहे (स्वप्नील बद्दल काही लिहिणे म्हणजे सह्याद्रीत चमकणाऱ्या ह्या “काजव्याला दिवा दाखवण्यासारखे” आहे त्यापेक्षा त्याच्यासोबत ट्रेक करून तुम्हीच तो अनुभव घ्यावा असे मी सुचवेन). असो.\n९.३० वाजता गड चढायला सुरुवात केल्यावर साधारण तासाभराने आम्ही पहिल्या माचीवर येऊन ठेपलो. माचीवरून महाबळेश्वर आणि धोम धरणाचा जलाशय नेत्रसुखद दिसत होता. महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे पर्यटन स्थळ आणि ब्रिटीश काळापासून प्रसिध्द असलेल्या जवळजवळ ३३ पॉइंट्समुळे जास्त प्रसिद्ध असले तरी “क्षेत्र महाबळेश्वर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री आणि वेण्णा या पाच नद्या उगम पावतात आणि इथे ह्याला \"पंचगंगा मंदिर\" असे म्हणतात. धोम धरण म्हणजे मेणवलीपासून साधारण ६ किमी अंतरावर “धोम” नावाचे गाव आहे. धौम्य ऋषींच्या नावावरून ह्या गावाचे नाव धोम पडले असे सांगतात. धोम गाव कृष्णा नदीच्या काठावर वसलेले असून नदीवर बांधलेल्या धरणाला धोम धरण म्हणून ओळखले जाते.धोमचे नृसिंह मंदिर प्रख्यात आहे (संदर्भ:आदित्य फडके लिखित :\"साताऱ्याच्या मुलखात\" हे पुस्तक, पान नं. १६४ आणि ९१) असो.\nनेत्रसुखद ह्या परिसराशिवाय माचीवर भैरवनाथाचे मंदिर आणि मंदिराबाहेर काही प्राचीन अवशेष बघायला मिळाले.\nभैरवनाथाच्या मंदिराला वळसा घालून दुसऱ्या माचीकडे कूच करताना उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला होता. वाळलेल्या गवताची पायवाट कापीत, खाली खड्ड्यांचा अंदाज घेत, कूसळांपासून स्वत:चा बचाव करत आम्ही चाललो होतो. आता एका घराजवळ येऊन ठेपलो. घरातील मावशी म्हणे, “पावसाळ्यात आजूबाजूला सगळीकडे आधी पाऊस पडतो त्यानंतर पांडवगडावर पाऊस येतो. आजूबाजूचा सर्व परिसर ओला असतो पण पांडवगड कोरडाच दिसतो. त्याची कहाणी अशी सांगितली जाते की पर्जन्यराजाच्या आगमनाच्या वेळी पांडव जेवायला बसले होते. पांडवांनी पर्जन्यराजाला विनंती केली की “आमचे भोजन होईपर्यंत इथे पडू नकोस” म्हणून हा पाऊस आधी आजूबाजूला बरसतो आणि मग पांडवगडावर”\nघराजवळील झाडाखाली क्षणभराची विश्रांती उरकून जवळचं असणाऱ्या विहिरीचे थंडगार पाणी पिऊन आम्ही दुसऱ्या माचीच्या दिशेने ट्रेक सुरु केला. गडावर जायला अनेक पायवाटा आहेत. माचीकडे जाणाऱ्या खड्या चढाची वाट न पकडता आम्ही जंगलाच्या दिशेने वाटचाल सुरु केली. जंगलाची ही वाट थोडी नागमोडी, घनदाट झाडांची सावली देणारी होती. ही वाट मळलेली नव्हती त्यामुळे वाटेचा शोध घेत आम्ही चाललो होतो. वाटेवर सागाच्या झाडांची वाळलेली पाने विखुरलेली होती. चालताना त्या पानांचा \"सरसर\" असा आवाज येत होता आम्ही थोडे पुढे गेलो आणि लक्षात आले की जंगलातील ही वाट गावकऱ्यांनी काट्या-कुट्यांनी बंद करून टाकली आहे. अजूनही २-३ वाटा अशाच रीतींने बंद केलेल्या आढळल्या. माघारी येऊन खड्या चढाईच्या मळलेल्या मार्गाने गडावर जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. साधारण पाऊण तासाने आम्ही गडाच्या दुसऱ्या माचीवरील बुरुजावर येऊन पोहोचलो. इथून धोम धरण जलाशयाचा विस्तार दिसून येत होता\nआता आमची वाटचाल बालेकिल्ल्याच्या दिशेने सुरु झाली. गडाचे प्रवेशद्वार, कातळात कोरलेल्या पायऱ्या, गडमाथ्याच्या कपारीतून जाणारी पायवाट, पाण्याच्या टाक्या पाहत पाहत हनुमानाच्या मंदिराजवळ आम्ही आलो. बालेकिल्ल्याच्या वाटेवर पत्र्याची शेड उभारलेल्या मंदिरात दगडात कोरलेली शेंदूर रचित ही मूर्ती आहे.\nजवळच सुस्थितीतील चुण्याचा घाणा आहे. इथून काहीच पावलांच्या अंतरावर गडाच्या दुसऱ्या भक्कम दरवाज्यातून प्रवेश केल्यावर “पांडजाई” (पांडवजाई) देवीचे मंदिर आहे. मंदिरासमोर \"विष्णुपद”, शिवलिंग, नंदी आणि इतर प्राचीन वाड्याचे आणि तटबंदीचे अवशेष बघायला मिळाले.\nबालेकिल्ला छोटा असला तरी गडमाथ्यावर असणाऱ्या विस्तीर्ण पठारामुळे ह्या किल्ल्याचे सौदर्य वाढते. आजूबाजूच्या महाबळेश्वर डोंगररांगामध्ये हा तसा एक तुटक किल्ला ६ मी. उंचीचा नैसर्गिक कातळसुळका हे गडाचे एक खास वैशिष्ट्य ६ मी. उंचीचा नैसर्गिक कातळसुळका हे गडाचे एक खास वैशिष्ट्यगडमाथ्यावर उभे राहिले की ३६० डिग्री अंशातून आजूबाजूचा परिसर आणि डोंगर रांगा दिसणारा हा एक अद्वितीय किल्लागडमाथ्यावर उभे राहिले की ३६० डिग्री अंशातून आजूबाजूचा परिसर आणि डोंगर रांगा दिसणारा हा एक अद्वितीय किल्ला म्हणूनच उल्लेख करतात “पॅनारोमिक पांडवगड” म्हणूनच उल्लेख करतात “पॅनारोमिक पांडवगड” कोळेश्वर, रायरेश्वर, कमळगड, रोहिडा, महाबळेश्वर आणि मांढरदेवी इ. गडांच्या रांगा पठारावरून दिसतात.\n१९९१-९२ मध्ये सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधला. किल्ल्यावरून राज्यावर देखरेख ठेवण्याचं महत्व ध्यानी ठेऊन जे अनेक किल्ले बांधले गेले त्याच हेतूने बांधलेला हा किल्ला पुढे. इ.स. १६७३ मध्ये पांडवगड शिवरायांनी ताब्यात घेतला. इस. १७०१ मधे किल्ला मोगलांच्या त्याब्यात गेला. नंतर लगेचच मराठ्यांनी परत त्याचा कब्जा घेतला. नंतरच्या काळात १८१७ मधे त्रिंबकजी डेंगळयांनी ब्रिटीशांशी दिलेल्या एका झुंजीत त्यांना या गडाचा उपयोग झाला. अखेर १८१८ मधे मराठेशाही बुडाली तेव्हा इतर किल्ल्याबरोबर हा किल्ला इंग्रजांनी जिंकला. (संदर्भ: पांडुरंग पाटणकर लिखित \"चला ट्रेकिंगला\", पान नं १३२-१३३). आता गडावरील जमीन मॅपको कंपनीच्या नावावर आहे.\nगडाच्या धावडीमार्गाच्या वाटेवर पांडवलेणी आहेत. पहिल्या क्रमांकाच्या लेण्यामध्ये आठ विहार आहेत तर दुसऱ्या लेण्यामध्ये स्तूप आहे. (संदर्भ: आदित्य फडके लिखित :\"साताऱ्याच्या मुलखात\" हे पुस्तक, पान नं. २०)\nदुसऱ्या माचीपासून बालेकिल्ल्यापर्यंत गड बघायला आम्हाला साधारण दीड तास लागला. गड उतरलो तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. उतरतीच्या मार्गावर नजर मागे पांडवगडाच्या दिशेने वळत होती. ह्या गडाचा विस्तार खरोखरचं अचंबित करत होता\nभगवान चिले सरांनी त्यांच्या “गडकोट” ह्या पुस्तकात पांडवगडाचे वर्णन “वाईचा मुकूटमणी” असे केले आहे. आहे ना किती यथार्थ, समर्पक नामकरण\nआता उत्सुकता होती ती नाना फडणवीस वाडा आणि मेणवली घाट बघण्याची वाई पासून ३ किमी असणारे मेणवली गाव, नाना फडणवीस यांनी कृष्णा नदीच्या काठावर बांधलेल्या वाड्यामुळे आणि काठावर बांधलेल्या अमृतेश्वरच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे\nबाहेरून वाड्याची रचना गढीवजा वाटली. बाहेर गणेशाची मूर्ती आहे आणि वाड्याची माहिती दर्शवणारा फलकही आहे.\nमेणवली घाट, अत्यंत शांत, रम्य आ��ि पवित्र स्थळ \nकृष्णाकाठी बांधलेल्या अमृतेश्वरच्या मंदिरात ६ ते ७ फुट खाली शिवलिंग आहे असे म्हणतात परंतु अंधार झाल्याने आम्हाला ते दिसू शकले नाही. मंदिरासमोरील एका मंडपात एक अजस्त्र घंटा बांधलेली दिसली. घंटेवर पोर्तुगीजांचे चिन्ह असून इ.स. १७०६ ही अक्षरे कोरली आहेत. ही घंटा म्हणजे, इ.स. १७३८ सालामध्ये पोर्तुगीजांबरोबर झालेल्या युद्धामधील विजयाचे प्रतीक आहे\nमावळतीच्या सूर्यप्रकाशात कृष्णामाई नदीच्या घाटावर ध्यानमग्न अवस्थेत बसण्याच्या अनुभूतीने ह्या ट्रेकचा शेवट ही सर्वांग सुंदर गोष्ट मला वाटली\nतिळगूळ सेवन करून गडावर मकरसंक्रात सणसाजरा, सणाच्या स्मृतीरूपाने भेट मिळालेला पतंग, आणि नवीन ट्रेक सहकाऱ्यांची ओळख आणि त्यांच्या सोबत ट्रेकदरम्यान झालेल्या गप्पा ह्यामुळे ट्रेकचा आनंद द्विगुणीत झाला\nह्या ट्रेकचा मेन लीडर \"रोहित काबदूले\" होता. रोहितला भेटून मी त्याला प्रथमचं भेटत आहे असं वाटलं नाही. त्याच्या सोबत खूप चटकन आणि छान झालेले असोसियेशन माझ्या नेहमीचं स्मरणात राहिल. असो.\nवरुणराजानेही ज्यांच्या विनंतीचा मान राखला त्या पांडवांचा लाभलेला अधिवास, धोम धरणाचा सुंदर जलाशय, कृष्णामाई नदीच्या तीरावरील मेणवली घाटाची पवित्रता, घनदाट विलोभनीय वनश्री, प्रचंड विस्तारलेल्या दोन माची, बुरुज, बालेकिल्ला, पांडजाई देवीचे मंदिर आणि नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या कमळगड, मांढरदेवी, रायरेश्वर डोंगरांच्या सुरम्य रांगांनी नटलेला असा हा पांडवगड\nधावडीमार्गे ट्रेक करून “पांडवलेणी” बघण्याची उत्सुकता आता प्रबळ झाली आहे\nमकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा\nट्रेक सहकारी (उजवीकडून): स्वप्नील खोत, रोहित काबदूले, दीप्ती सावंत आणि सचिन सावंत.\nफोटो आभार: ट्रेक टीम\nलिंगाणा दर्शन: उष:प्रभा पागे आणि अभिजित बेल्हेकर य...\nनांदगिरी चे तपोलेणे: एक चित्त थरारक अनुभव, १८ ऑगस्ट २०१९\nजानेवारी २०१९ वर्षारंभी अनेक संकल्प केले. त्यातील एक होता, आजपर्यंत न केलेले ट्रेक्स करणे. \"नांदगिरी किल्ला\" म्हणूनच माझ्यासा...\nश्रद्धा मेहता : ट्रेकिंग क्षेत्रातील एक \"झेनिथ\"\n“ एव्हरी संडे आय ट्रेक विथ धिस गर्ल”. सात वर्षाची एक मुलगी असं अभिमानाने सांगते. तिची आई विश्वासाने तिला पाठवते . ती बाबांसोबत ट्रेकल...\nनंदनकानन अर्थात व्हॅली ऑफ फ्लावर्स (इंद्राची बाग/फुलों की ��ाटी), बियॉन्ड वाइल्ड सोबत , ७ ते १५ ऑगस्ट २०१६\n“व्हॅली ऑफ फ्लावर्स” अर्थात “फुलों की घाटी” विथ बियाँड वाईल्ड: ७ ते १५ ऑगस्ट २०१६ “देवभूमी उत्तराखण्ड में आपका स्वागत हैं” देहर...\nपिंपळगुंजन: अनेक सुरेल मुरलीस्वर......\nआमच्या घराच्या खिडकीतलं कुंजविश्व इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान आमच्या घराच्या खिडकीबाहेर दोन मुख्य वृक...\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६ जंगल, प्लॅटयू (पठार), पर्वत..सर्व काही एकाच ट्रेकमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%96_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2021-06-22T11:57:06Z", "digest": "sha1:3ODQSA44PCT5WT3MELSKUKHEJTKFVX33", "length": 4450, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अग्निपंख युवा मराठी साहित्य संमेलन - विकिपीडिया", "raw_content": "अग्निपंख युवा मराठी साहित्य संमेलन\nअग्निपंख युवा मराठी साहित्य संमेलन नावाचे एक संमेलन पुण्यात २३-२४ जानेवारी २०१७ या काळात भरले होते. वीरा राठोड त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.\nविद्यार्थ्यांचा साहित्यातील सहभाग वाढवून, त्यांनी साहित्याच्या माध्यमातून उपेक्षित समाजाच्या प्रश्‍नांना पुढे आणावे, या उद्देशाने विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘अग्निपंख’ ही संस्था स्थापन केली आहे. त्या संस्थेतर्फ हे संमेलन भरले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जुलै २०१७ रोजी ११:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/18395/", "date_download": "2021-06-22T10:40:20Z", "digest": "sha1:47FT6QE5BCFWPQS5DRTYMYIZD5BFFERI", "length": 14693, "nlines": 222, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "दक्षिणाय�� – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nदक्षिणायन : क्रांतिवृत्त (सूर्याच्या वार्षिक भासमान गतीचा मार्ग) खगोलीय विषुववृत्ताला छेदत असल्याने सूर्य विषुववृत्ताच्या कधी उत्तरेस तर कधी दक्षिणेस असतो. सूर्याचे उत्तरेकडे सरकणे २२ जूनला संपते. या दिवशी सूर्य विषुववृत्तापासून उत्तरेस जास्तीत जास्त दूर म्हणजे उत्तर संस्तंभी (विष्टंभी) असतो. या क्षणी सूर्याची क्रांती [⟶क्राति-१] विषुवव��त्तापासून जास्तीत जास्त (सु. २३·१/२°) असते. यानंतर सूर्याचे दक्षिणेकडे सरकणे सुरू होते. सूर्याच्या या दक्षिणेकडे सरकण्याला दक्षिणायन म्हणतात. हे सरकणे २२ डिसेंबरपर्यंत म्हणजे सूर्य दक्षिण संस्तंभी (अवष्टंभी) येईपर्यंत चालू असते म्हणून सायन कर्कसंक्रांतीपासून ते सायन मकरसंक्रांतीपर्यंतचा काळ दक्षिणायनाचा होय. दक्षिणायनामध्ये एखाद्या विशिष्ट दिवशी विशिष्ट ठिकाणी सूर्य ज्या स्थानी उगवतो त्याच्या अधिक दक्षिणेला तो त्यानंतरच्या दिवशी उगवतो. दक्षिण गोलार्धात या काळात दिवस मोठामोठा व रात्र लहानलहान होत जाते, तर उत्तर गोलार्धात दिवस लहानलहान व रात्र मोठीमोठी होत जाते. संपातबिंदूंना वर्षाला सु. ५० विकला उलट गती असल्याने दक्षिणायनाचा काळही मागेमागे सरकत असतो [⟶ संपातचलन]. हल्ली आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीस दक्षिणायन सुरू होते. हिंदूंमध्ये दक्षिणायनाला धार्मिक दृष्ट्या कमी लेखलेले आहे. यात देव झोपलेले असतात. उत्तरायणात मृत्यू यावा म्हणून ते लागेपर्यंत भीष्म शरपंजरी पडले होते, अशी कथा आहे. सध्या साधारणपणे आषाढ ते पौष हा काळ दक्षिणायनाचा असतो.\nपहा : अयने उत्तरायण.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/naral-khobra/", "date_download": "2021-06-22T12:02:14Z", "digest": "sha1:BF3Z7DSQFCBQWJ7CHPUMDIY3B2FZVHJ4", "length": 13944, "nlines": 170, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "नारळ….. खोबरं – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ June 22, 2021 ] टपरी नेहमीचीच ठरलेली..\tकथा\n[ June 22, 2021 ] प्रेरणा\tललित लेखन\n[ June 22, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] सारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\tविशेष लेख\n[ June 21, 2021 ] टेलिफोन\tनोस्टॅल्जिया\n[ June 21, 2021 ] स्वप्न स्वरांचे\tकविता - गझल\n[ June 21, 2021 ] डायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] तिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\tयुवा-विश्व\n[ June 21, 2021 ] गुलज़ार समजून घेताना…\tपरिक्षणे - परिचय\n[ June 21, 2021 ] कृतज्ञता – एक कौटुंबिक संस्कार\tवैचारिक लेखन\n[ June 21, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २७)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] मराठी ‘माय’\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] जगप्रसिद्ध आयबीएम कंपनी\tउद्योग / व्यापार\n[ June 20, 2021 ] हुक्का पार्लर\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] प्रेरणा\tवैचारिक लेखन\n[ June 20, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २६)\tललित लेखन\nFebruary 28, 2017 डॉ बापू भोगटे ललित लेखन\nखोबरं हा मालवणी जेवणातला महत्वाचा घटक … अविभाज्यच… पण अगदि टिपीकल मालवणी तऱ्हा सांगतो… खोबऱ्याच्या. आणि नारळ बागायतदारांच्या…\nतस बघायला गेलं तर .. नारळाच्या बागा दोन-तिन प्रकारच्या… एक नदिकाठची.. मळ्यातली…\nदुसरी भरडी दगडगोट्याच्या जमिनीतली, तिसरी भरडी..पण डोंगरातल आपवणी पाण्यावरची.. झोळकातली….\nयामध्ये साधारण.. बामण , भंडारी आणि वैश्य हे समाज साधारण चविने खाणारे.. म्हणजे बागायतदार…\nआता या प्रत्तेक तऱ्हेच्या माडाच्या झाडाचे खोबरे वेगळ्या चविचे… वेगऴ्या टेक्सचर चे.. त्यात ताजे नारळ, कोटार, कुत्रेकोटार., वांझ… हे प्रकार आगळेच.\nसाधारण माश्याच सार, पिठी, पालेभाजी,गुळचून यासाठी मळ्यातला नारऴ वापरला जातो. तर मटण, भाजणीच्या आमटीसाठी भरडी नारळ… करंजीच्या साठ्यासाठी खास घुडघूडी…\nत्यात कढीसाठी काही स्पेशल माडाचे नारळ … आणि तो बदलला तर कढीची चव बदलते… मग जेवणावर एखादी मालवणी शिवी हमखास….\nआता शहाळं कुठल्या माडाचं खायचं त्याचही खास तंत्र.. प्रत्तेक झाडाची चव वेगळी… त्यात तांबड्या माडाची स्पेशल…पण मालक समोर असेल तर तोच सांगणार..आता सिंगापुरी माड झालेत पण शाहाळ्यासाठी ते मस्तच. कुठल्यापेंडीची किती शाहाळी काढायची… नारळ सुद्धा झाडाखालून मालक सांगेल तेच काढायचे…. एक सुंदर तंत्र… शास्त्र. पिढीजात चालत आलेले… त्याच्यात म्हाल पेंड…. आणि धारेची पेंड… हे खासच….\nआवयेल… खास मालवणी तेल तांबडया माडाच्या खोबऱ्याच्या रसापासुन तयार केलेले. घरगुती…. पण त्याची क्रूती पण विस्म्रूतीत गेलीय….\nतेलासाठी घुडघुडी बारीक करून उन्हात वाळवत घातल्यावर अचुक पुर्ण सुकलेले पण मऊ गोड आणि खाण्यास योग्य अशी कातळी जो ऊचलतो .. तो मात्र खरा दर्दी….\nआणि ज्याच्या घरात 2. 4 लिटर खराब खोबर्याचं तेल निघतो तो खरा बागायतदार…\nयातही… फक्त नारऴाचा आकार त्यातलं पाणी, रंग.आणि किशी बघून आतल्या खोबर्याविषयी अचुक सांगणारे ज्योतिषी ही याच कुऴातले….\nतर असं हे खोबरं पुराण विस्तारभयास्तव आटोपते घेतोय…\nडॉ बापू भोगटे हे पशुवैद्यकिय पदवीधर असून त्यांचा मुक्काम कोकणात कुडाळ येथे आहे. ते काजू आणि नारळ बागायतदार असून त्यांचा पोल्ट्री फार्मही आहे. ते गोदरेज अॅग्रोव्हेटचे डिस्ट्रीब्युटर आहेत. गेली २० वर्ष ते जंगल भ्रमंती करत आहेत. त्यांनी आता जंगल नाईट स्टे ऊपक्रम पर्यटकांसाठी सुरु केला आहे. ते स्वत:ला अगदी टिपीकल मालवणी ऊंडगो... माणूस.. असे म्हणवून घेतात. त्यांनी स्वयंसेवी संस्थांमार्फत पशुवैद्यकीय ऊपक्रमातून २००० लोकांना पोल्टी व डेअरी ट्रेनिंग दिले आहे. कोकणातील गावराहाटी याबाबत त्यांचा विशेष अभ्यास आहे.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\nसारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\nडायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\nतिसरी पिढी ��णि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/online-cheating-with-two-scientists-42122", "date_download": "2021-06-22T11:36:14Z", "digest": "sha1:TTVGJ54B4EXXNQLVJCIXGUH2EN6CKHTC", "length": 9846, "nlines": 142, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Online cheating with two scientists | दोन शास्त्रज्ञांना भामट्यांनी घातला ऑनलाइन गंडा", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nदोन शास्त्रज्ञांना भामट्यांनी घातला ऑनलाइन गंडा\nदोन शास्त्रज्ञांना भामट्यांनी घातला ऑनलाइन गंडा\nऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी आता मुंबईतील दोन शास्त्रज्ञांची फसवणूक केली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी आता मुंबईतील दोन शास्त्रज्ञांची फसवणूक केली आहे. पवईतील एका शास्त्रज्ञाला फेसबुकवरील मैत्रिणीने साडेतीन लाखांचा तर वांद्रे येथील शास्त्रज्ञाला घरातील सामान शिफ्ट करण्याच्या बहाण्याने ५८ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.\nपवई येथील ६७ वर्षीय निवृत्त शास्त्रज्ञाला फेसबुकवर रोझी मॉर्गन नावाच्या महिलेने रिक्वेस्ट पाठवली होती. ती त्यांनी स्विकारली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाल्यावर एकमेकांनी मोबाइल नंबर शेअर केले. ते रोज चॅटिंगही करत असत. तिने आपण औषध कंपनीत कामाला असल्याचं सांगितलं होतं. तिची कंपनी ऑस्ट्रेलिया व ब्राझीलमधून पाच हजार डॉलरमध्ये औषध तेल खरेदी करते. ते तेल नवी दिल्लीतील डॉ. वीरेंद्र शर्मा २५०० डॉलरने विकतात. त्यामुळे ते तेल शर्मा यांच्याकडून घेऊन दुप्पट दरात माझ्या कंपनीला विकून फायदा मिळवू शकता. नफ्यातील ७० टक्के वाटा तुम्हाला मिळेल, असं रोझीने या शास्त्रज्ञाला सांगितलं.\nशास्त्रज्ञाने तिने दिलेल्या नंबरवर फोन करून तेल खरेदी करण्याची तयारी दर्शवून ॲडव्हान्स म्हणून साडेतीन लाख रुपयेही भरले. मात्र, त्यानंतर त्यांना तेल मिळाले नाही. रोझीचाही मोबाइल नंबर बंद येत होता. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी पवई पोलिस ठाण्यात तक्रार केली.\nसंरक्षण दलातील वांद्रे येथे राहणाऱ्या ए���ा शास्त्रज्ञाने जुन्या घरातील सामान नवीन घरी नेण्यासाठी गुगलवर मूव्हर्स अँड पॅकर्सचा शोध घेतला. त्यावरून त्यांनी एका कंपनीच्या क्रमांकावर संपर्क केला. कंपनीचे दोन प्रतिनिधी त्यांच्या वांद्रे येथील घरी आले. त्यांनी सामान हलवण्याचे ७९ हजार रुपये खर्च येईल असं सांगितलं. मात्र, घरात वरिष्ठ नागरिक असल्यास सवलत देऊन ५९ हजार रुपयांमध्ये सामान हलवू असं सांगितलं. मात्र, पैसे रोख देण्यास सांगितले. त्यानुसार शास्त्रज्ञाने ५९ हजार रुपये दिले आणि सामान नेण्यासाठी दिवस ठरवला. मात्र, त्या दिवशी ते दोघे आलेच नाही. त्यामुळे शास्त्रज्ञाने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार केली.\nदेशात वर्षभरात ७४५९ प्राण्यांची तस्करी\nलोकलमधील हल्ल्यातील जखमी महिला प्रवाशांना मिळणार आर्थिक मदत\nऑनलाइन फसवणूकशास्त्रज्ञफेसबुकपवईमूव्हर्स अँड पॅकर्सगुगल\nसेन्सेक्स, निफ्टी किरकोळ वाढीने बंद\nतिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज; 'अशी' आहे तयारी\nएकवेळेस शिवसेनेला सहन करू शकतो, पण.., पृथ्वीराज चव्हाणांचं परखड मत\n‘विनाकारण त्रास’ असा प्रकार सुरू असेल तर… शिवसेनेचा इशारा\nबनावट लसीकरणातील आरोपी डाॅक्टर फरार\nठाण्यातील येऊर तलावात २४ तासात चार बळी\nअंधेरी सब वे बंद असल्याने 'हा' आहे पर्यायी मार्ग\nवरळी-कोळीवाडा कोरोनामुक्तीकडे, १४ दिवसात एकही रुग्ण नाही\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/senior-garsevika-pragati-patil-elected-as-nagpur/", "date_download": "2021-06-22T10:59:34Z", "digest": "sha1:BPRO5YS6PLNC6QYAFPCZGQKV25WCLDNP", "length": 10230, "nlines": 156, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "नागपूर महानगरपालिका स्थायी समिती सदस्य पदी जेष्ठ नगरसेविका प्रगती पाटील यांची निवड...", "raw_content": "\nनागपूर महानगरपालिका स्थायी समिती सदस्य पदी जेष्ठ नगरसेविका प्रगती पाटील यांची निवड…\nनागपूर – शरद नागदेवे\n“लोक गर्जना “संघटनेचा संस्थापक संयोजिका, भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका, नागपूर महानगरपालिकेच्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती अजय पाटील यांची नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्य प��ी निवड करण्यात आली.\nत्यांची स्थायी समिती वर निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.सामाजिक व राजकीय , शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.\nPrevious articleमाझी जबाबदारी भक्कम पार पाडण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या यवतमाळ सिमेवर तपासणी छावणी…जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन\nNext article१ मार्च पर्यंत अमरावतीत लॉकडाउन…अमरावतीत आठवडाभराचा लॉकडाउन…कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन जारी.\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nBank Privatisation | या केंद्रीय बँकांचंही होणार खासगीकरण.\nGold Price Today | आजचे सोन्याच्या भाव वेगवेगळ्या शहरांमध्ये असे आहेत…\nबायको घरात दिसली म्हणून नवऱ्याने केला ‘हा’ धिंगाणा…अमरावती येथील घटना…\nनागपूर हत्याकांड | ‘या’ कारणाने केली पाच जणांची हत्या …आणि स्वतःला हि संपविल…\nरामजन्मभूमी ट्रस्ट अयोध्याच्या नावावर ५०० लोकांना गंडविले…पाच जणांना अटक\nइंटक महानगर सचिवपदी विशाल जाधव यांची नियुक्ती…\nमूर्तिजापूर येथील शिल्पा नगर रपटा खोदुन ठेवल्यामुळे रहदारीस त्रास…\nचक्क अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी अवैध गुटखा पकडला…पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह\nमोहन तेलमोरे यांची महाव्हाईस न्यूजच्या मुंबई विभाग प्रमुखपदी निवड…\nJio Offer | OnePlus च्या स्मार्टफोन खरेदीवर 6000 रुपयांचे Benefits, पहा काय आहे Offers.\nन्यूज डेस्क Mi 11 Lite : शाओमीने भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो 90 Hz Amoled Display सुसज्ज आहे. शाओमी इंडियाने आपला नवीन स्मार्टफोन,...\nNavi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच...\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nWTC Final: बुमराहची ने केली चूक, VVS लक्ष्मण आश्चर्यचकीत.\nBreaking | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा…\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nधक्कादायक | Buddhist Law लिहणारी ऍड.शताब्दी मुकुंद खैरे हिचे कोरोनाने निधन…\nNavi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच नाव, राज ठाकरेंना कृती समितीचा विरोध.\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nWTC Final: बुमराहची ने केली चूक, VVS लक्ष्मण आश्चर्यचकीत.\nBreaking | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ���ांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nNavi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच...\nE-Commerce | नियम कडक, Flash Sale बंद होण्याची शक्यता\nWTC Final: बुमराहची ने केली चूक, VVS लक्ष्मण आश्चर्यचकीत.\nBreaking | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा…\nHealth Tips | ‘या’ सवयी तुम्हाला लवकर म्हातारं बनवतात, दीर्घकाळ तरूण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83-%E0%A4%B8-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-womens-day/", "date_download": "2021-06-22T11:05:00Z", "digest": "sha1:MUK4EWUKHO4V5TV262TP3T3SLVSG75ZS", "length": 4679, "nlines": 84, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "स्वतः स शोधताना ..!! Women’s Day", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \nस्वतः स शोधताना ..\nआज जागतिक महिला दिनानिमित्त एक स्त्री आपलं वेगळेपण शोधायला निघाली. कधी ती एक लहान मुलगी होऊन आपल्याच बाबांना भेटली , कधी एक युवती होऊन सासरी जाणाऱ्या स्वतः ला भेटली, तर कधी आई होऊन आपल्या मुलांना भेटली , जणू स्वतः ला आरश्यात पाहून आली .. एक स्त्री आज मुक्त फिरून आली. आपलं स्त्रित्व जगून आली .. अगदी मनापासून …\nमी एक स्त्री आहे\nखूप बोलायचं आहे मला\nमी जननी आहे मी मुलगी आहे\nतरी स्वत:ला पहायचं आहे मला\nकधी पंख पसरून या नभात\nमुक्त फिरायच आहे मला\nबाबांची परी व्ह्यायच आहे मला\nकाही बोलायचं आहे मला\nशोधता शोधत कधी उगाच\nसासरी चाललेल्या माझ्या डोळ्यातील\nअश्रू पाहायचे आहेत मला\nमाझ्या बाळास बोलायचं आहे मला\nमाझ्या मिठीत घ्यायचे आहे मला\nमाझेच भेटले मी मला\nकधी मुलगी होऊन , कधी आई होऊन\nआरश्यात पाहिले मी मला\nशोधू कसे मी मला\nवेगळे पाहू कुठे मी मला\nजीवनातल्या या क्षणी आज वाटते मनी हरवले गंध हे हरवी ती सांजही क्षण न मला जपले ना जपली ती नाती दुर त्या माळावरी होत आहे…\n\"शब्द हे विचार मांडतात शब्द हे नाते जपतात शब्द जपुन वापरले तर कविता बनतात शब्द अविचारी वापरले तर टिका बनतात\nधुंध त्या सांजवेळी मन सैरभैर फिरत आठवणींना वाट मिळे डोळ्यात दिसत तु आहेस ही जाणीव तु नाह��स हा भास मनही हल्ली गंमत करत\nजब जहा दुनिया बेबस ताकद बनकर तु खडी स्त्री तेरी शक्ती अपार संहार करने तु खडी माता तु जननी है तु प्यार की मुरत खडी…\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-help-will-be-announced-or-promised-promises-maharashtra-37317", "date_download": "2021-06-22T11:13:07Z", "digest": "sha1:A5LZPYFV6IHGMNICMTBD6XCSLTBLM5Q7", "length": 19222, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi help will be announced or Promised by promises Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमदतीची घोषणा, की आश्वासनांनी बोळवण\nमदतीची घोषणा, की आश्वासनांनी बोळवण\nसोमवार, 19 ऑक्टोबर 2020\nजोरदार पाऊस आणि पुराच्या तडाख्याने सोलापूर जिल्ह्यातील शेती अक्षरक्षः ओरबाडून गेली आहे. जिल्ह्यातील सुमारे ६० हजार हेक्टरहून अधिक पिकांचे पाऊस आणि पूरस्थितीमुळे नुकसान झाले आहे.\nसोलापूर ः जोरदार पाऊस आणि पुराच्या तडाख्याने सोलापूर जिल्ह्यातील शेती अक्षरक्षः ओरबाडून गेली आहे. जिल्ह्यातील सुमारे ६० हजार हेक्टरहून अधिक पिकांचे पाऊस आणि पूरस्थितीमुळे नुकसान झाले आहे. ऐन काढणी हंगामाच्या तोंडावरच निसर्गानं घाला घातल्याने शेतकऱ्यांची आर्थिक, मानसिक कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी (ता.१९) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करणार आहेत. मुख्यमंत्री मदतीची घोषणा करत, खरंच शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार की, आश्वासनावर बोळवण करुन परतणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nअलीकडच्या काही वर्षांत पहिल्यांदाच पाऊस आणि पुराचा असा मोठा फटका सोलापूर जिल्ह्याला बसला आहे. ऐन काढणी हंगामातील सोयाबीन, उडीद पिके पाण्यात गेली आहेत. नव्याने झालेली कांदा लागवड वाया गेली आहे. तर नव्याने होणाऱ्या कांदा लागवडीची रोपेही खराब झाली आहेत.\nपंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, माढा भागातील ऊस आडवा झाला आहे. दुसरीकडे आधीच बदलत्या वातावरणामुळे डाळिंबाचा मृग आणि हस्त बहार हातातून गेला आहे. तर द्राक्षाच्या ऑक्टोबर छाटणीमध्ये व्यत्यय आला आहे. पण सप्टेंबरमध्ये छाटणी केलेल्या बागा सध्या पोंगा आणि फुलोरा अवस्थेत आहेत. या बागांचेही मोठे नुकसान झाले आहे.\nभाजीपाला आणि फळभाज्यांच्या नुकसानीची गणती होऊच शकत नाही. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार ६० हजार हेक्टर क्षेत्र सांगितले जात आहे. पण किमान त्याच्या दुप्पट क्षेत्र असण्याची शक्यता आहे. रात्रंदिवस कष्ट करुन डोळ्यादेखत वाहून गेलेली पिके, तर कुठे माना टाकलेल्या पिके पाहण्याची दुदैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या प्रसंगान शेतकऱ्यांच आर्थिक नुकसान झालं आहेच. पण मानसिक कोंडीही झाल्याचे चित्र आहे. श्री. ठाकरे ही सर्व परिस्थिती पाहून मदतीची जागेवरच घोषणा करणार की आश्वासन देऊन परतणार, याकडे आता लक्ष आहे.\nअसा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा\nमुख्यमंत्री ठाकरे यांचे सोमवारी सकाळी नऊ वाजता सोलापूर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी अकरा वाजता बोरी नदीची ते पाहणी करतील. येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करून ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामपूरकडे प्रयाण करतील. दुपारी १२ वाजता रामपूर येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व पिकांच्या नुकसानीची पाहणी करुन, बोरीउमरगेला जातील, तिथे पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन ते परत मुंबईकडे रवाना होतील.\nदेवेंद्र फडणवीसांचा जथ्थाही पोचणार\nविधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही सोमवारी (ता.१९) सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. फडणवीस यांच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर दौऱ्यात सहभागी असतील. श्री. फडणवीस टेंभूर्णी, करमाळा, माढ्यासह परंडा तालुक्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. श्री. दरेकर पंढरपूर आणि अक्कलकोट भागाची पाहणी करणार आहेत.\nऊस पाऊस सोलापूर पूर floods पूरस्थिती निसर्ग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare वर्षा varsha सोयाबीन उडीद पंढरपूर डाळ डाळिंब द्राक्ष कृषी विभाग agriculture department विभाग sections सकाळ विमानतळ airport अक्कलकोट अतिवृष्टी देवेंद्र फडणवीस devendra fadnavis उस्मानाबाद usmanabad प्रवीण दरेकर pravin darekar\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...\nजनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...\nखानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...\nनांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...\nपरभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...\nदेशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...\nकांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...\nअन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...\nआंबेओहळ प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...\nवनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...\nनुकसान टाळण्यासाठी मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...\nयवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...\nसांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...\nसूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...\nप्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...\nकाळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...\nसंत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अ���रावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...\nमॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...\nशेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/fraud-lawyer-under-name-gasone-company-nanded-news-312521", "date_download": "2021-06-22T10:21:56Z", "digest": "sha1:U5DFLNN37WQ3BUXG2OOJCRPF4RNKE2MD", "length": 19257, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आश्चर्य : गॅसवन एजन्सीच्या नावाखाली वकिलाची फसवणूक", "raw_content": "\nगॅसवन कंपनीची नरसी (ता. नायगाव) येथे एजन्सी देण्याच्या नावाखाली एका वकिलाची पाच लाखाची फसवणूक. मुंबईच्या दोघांसह लातूरच्या तिघांवर तब्बल सहा वर्षानी रामतिर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.\nआश्चर्य : गॅसवन एजन्सीच्या नावाखाली वकिलाची फसवणूक\nनांदेड : गॅसवन कंपनीची एजन्सी देतो म्हणून चक्क एका वकिलाची पाच लाखाची फसवणुक करण्यात आली. हा प्रकार ता. २५ मार्च २०१५ ते ता. २१ मे २०१५ च्या दरम्यान नरसी फाटा (ता. नायगाव) येथे घडला होता. याप्रकरणी चौकशीअंती अखेर रामतिर्थ पोलिस ठाण्यात मुंबईच्या दोघांसह लातूरच्या तिघांवर बुधवारी (ता. २४) जून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, नरसी (ता. नायगाव) येथील महेबुबनगर भागात राहणारे वकिल अविनाश मधुकरराव निलंगेकर (वय ४०) यांना गॅसवन गॅसची एजन्शी घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी कंपनीकडे पाठपुरावा केला. गॅसवन कंपनीच्या नावाखाली कंपनीचा संचालक व व्यवस्थापक यांनी लातूरच्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्फत अविनाश निलंगेकर यांच्यापर्यंत पोहचले. कंपनीचे सर्व बनावट कागदपत्र तयार करून ते खरे आहेत असे भासवून श्री. निलंगेकर यांच्याकडून पाच लाख रुपये काढून घेतले. यात रोख २० हजार रुपये व बाकीची रक्कम ही बँकेमार्फत त्यांच्या बॅंक खात्यात वर्ग केली. एकवेळेस तीन लाख ५१ हजार आणि पुन्हा दीड लाख अशी रक्कम जमा केली.\nहेही वाचा - सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाईचा अशोक चव्हाण यांचा इशारा\nरामतिर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल\nपैसे देऊनही गॅसवन कंपनीची एजन्सी मिळाली नाही. त्यांनी श्री. निलंगेकर यांनी संचालक रणजीत चौधरी यांना विचारणा केली. यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच लातूर येथील तिघांनी परत पैसे मागितले तर ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भेट झाली नाही. शेवटी म्हणजेच पाच वर्षानंतर वकिल असलेल्या श्री. निलंगेकर यांनी रामतिर्थ पोलिस ठाण्यात फसवणुक झाल्याची तक्रार दिली.\nतपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे करत आहेत\nपोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी गॅसवन कंपनीचा डायरेक्टर रणजीत तुकराम चौधरी आणि व्यवस्थापक दिलीप भवनानी दोघे राहणार शाईन टावर कामगार स्टेडीअमसमोर सेनापती बाबट मार्ग मुंबई यांच्यासह आयुब महेबुब देशमुख रा. टाकेनगर, लातूर, अतीक शेख उदगीरकर व महेबुब यासीन देशमुख रा. लातूर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे करत आहेत.\nनांदेड : धनादेशावर खाडाखोड करून दोन लाखांची फसवणूक करणारा ग्रामसेवक बेपत्ता\nनायगाव ( जिल्हा नांदेड ) : धनादेशावर खाडाखोड करून ग्रामपंचायतला दोन लाखांचा चुना लावलेले गडग्याचे वादग्रस्त ग्रामसेवक एम. एम. पठाण यांनी चौकशीसाठी दप्तर तर उपलब्ध करून दिलेच नाही पण मासिक बैठकीलाही दांडी मारली. पठाण यांच्या उद्दामपणाला संतापलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणी कारणे दा\nनांदेडला कोरोनाचा नवा उच्चांक; बुधवारी तब्बल ४०८ पॉझिटिव्ह दिवसभरात २४६ कोरोनामुक्त; चार जणांचा मृत्यू\nनांदेड - कोरोनाबाधितांचे रोज नवे आकडे समोर येत आहेत. बुधवारी (ता. नऊ) आतापर्यंत सर्वात जास्त ४०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, २४६ रुग्ण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्\nनांदेडात पुन्हा कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात ४४३ पॉझिटिव्ह; आठ जणांचा मृत्यू\nनांदेड - नांदेडमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढतच चालले असून गुरुवारी (ता. तीन) आलेल्या अहवालात तब्बल ४४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आ���े आहेत. दुसरीकडे २४ तासात आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात २२४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्या\nनांदेड - २६३ रुग्ण कोरोनामुक्त, सात बाधितांचा मृत्यू , दिवसभरात २०९ पॉझिटिव्ह; ७७३ अहवालांची प्रतिक्षा\nनांदेड - जिल्ह्यात उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या संख्येत घट झाली आहे. बुधवारी (ता. सात) प्रयोगशाळेकडून आरोग्य विभागास एक हजार २७७ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार २८ निगेटिव्ह तर २०९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, दिवसभर\nजिल्ह्यातील मृत्यूची मालिका थांबेना, शनिवारी आठ रुग्णांचा मृत्यू; १४० जण पॉझिटिव्ह\nनांदेड - मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली असली, तरी जिल्ह्यातील मृत्यूची मालिका काही केल्या थांबेना अशी झाली आहे. शनिवारी (ता. तीन) प्राप्त झालेल्या अहवालात दहा दिवसांच्या उपचारानंतर १५४ रुग्ण कोरोनामुक्त, १४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, उपचारादरम्यान पाच पुरुष आणि तीन\nनांदेड जिल्ह्यात मृत्यूने गाठला आत्तापर्यंतचा उच्चांक; शनिवारी ९७० पॉझिटिव्ह, १४ बाधितांचा मृत्यू\nनांदेड - कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून आत्तापर्यंत अतीगंभीर रुग्णांपैकी १० ते १२ पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद आढळते. मात्र, शुक्रवारी प्राप्त झालेल्या आकडेवारीत जिल्ह्यातील गंभीर रुग्णांपैकी १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आत्तापर्यंतचा दिवसभरातील सर्वोच्च मृत्यूचा आकडा असल्याची माहि\nनांदेड : इयत्ता दहावी, बारावी परीक्षा शुल्क भरणा करण्याचे आवाहन\nनांदेड : लातूर, नागपूर, मुंबई विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी नोव्हेंबर- डिसेंबर, 2020 साठी आपल्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आव\n पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना सहा किलो, अन् आठवीच्या विद्यार्थ्यांना नऊ किलो धान्य\nलातूर : कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरूच आहे. याच धर्तीवर सरकारने मध्यान्ह भोजन योजनेतील शालेय पोषण आहारही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात खिचडी शिजवून न देता व��द्यार्थ्यांना शिधा स्वरूपात धान्य वाटप करण्यात येणार आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांतील साठ दिवसांसाठी पहिली त\nरेल्वेसाठी तुळजापूर तीर्थक्षेत्र अद्याप दुर्लक्षितच, आजपर्यंत अनेक आंदोलने झाली\nतुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडण्यासाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली. परंतु, याची फलश्रुती प्रत्यक्षात झाली नाही. सुरवातीला औरंगाबाद- सोलापूर त्यानंतर सोलापूर- चाळीसगाव हा रेल्वे मार्ग झाल्यास तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडले जाईल, अशा मागण्या होत्या. प्रत्य\nजमीन देतो म्हणून मुंबईच्या व्यापाऱ्याला १५ लाखाला फसवले, लातुरात एकावर गुन्हा दाखल\nलातूर : लातूर येथील नांदेड रस्त्यावर असलेल्या सुपर स्पेशालिटी परिसरात जमिन देतो म्हणून मुंबईच्या एका व्यापाऱ्याला १५ लाखाला फसवले गेले आहे. या प्रकरणी व्यापाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी (ता.पाच) येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मुंबई येथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vechitchaalalo.blogspot.com/2021/05/blog-post_7.html", "date_download": "2021-06-22T09:43:02Z", "digest": "sha1:TCLZTYQUUNGLKCMC2RX3P7RRBXFGNV3M", "length": 27123, "nlines": 211, "source_domain": "vechitchaalalo.blogspot.com", "title": "वेचित चाललो...: वृकमंगल सावधाऽन", "raw_content": "\nव्हॉट्सअ‍ॅपपे आया था जैत रे जैत : I couldn't go home again (पुन्हा) काय रेऽ देवा... आजच्या बातम्या लॉकडाऊनची धुळवड बालक - पालक मी पुन्हा येईन... न्याय, निवाडा आणि घरबसले न्यायाधीश 'लंगोटाची उपासना' ऊर्फ... शंख चर्चा अजून संपलेली नाही... समीक्षक\nशुक्रवार, ७ मे, २०२१\nगुहेची नवी जागा लांडग्यांना कितीही सोयीची असली तरी मला सोयीची नव्हती. दगडांच्या ढिगाऱ्यामुळे धड काही दिसायचं नाही. शिवाय कॅरिबूनी दक्षिणेकडे स्थलांतर करायला सुरुवात केल्याने लांडग्यांचे लक्ष शिकारीकडे असायचे. दिवसभर ते थकूनभागून झोपायचे. त्यामुळे विशेष काही घडायचं नाही. थोडक्यात मी भयंकर बोअर व्हायला लागलो होतो.\nएवढ्यात एक मजा झाली- चाचा अल्बर्ट चक्क प्रेमात पडला \nआमच्या पहिल्या भेटीनंतर माइक आपले सर्व कुत्रे घेऊन उत्तरेकडे चालता झाला होता. एकही कुत्रा मागे न ठेवण्याचं कारण, माझ्यावरचा अविश्वास असावं. शिवाय कुत्र्यांची पोटं भरायला त्यांना कॅरिबूमागे उत्तरेकडे नेणं भाग असावं. आता कॅरिबूच्या मागे तेही दक्षिण���कडे परतले होते.\nएस्किमो लोकांकडचे कुत्रे लांडग्यांचीच धेडगुजरी अवलाद असते अशी एक सर्वसाधारण समजूत आहे. पण ती चुकीची आहे. कदाचित दोघांचे वंशज एकच असले तरी ठेंगण्या, रुंद छातीच्या हस्कीमध्ये (एस्किमो कुत्रे) व लांडग्यांमध्ये दिसण्यात ठळक फरक आहे. मुख्य म्हणजे या हस्की कुत्र्यांच्या माद्या वर्षभरात केव्हाही माजावर येतात. माइककडचे कुत्रे तर अस्सल खानदानी कुत्रे होते.\nमाइक परतला तेव्हा त्याच्याकडची एक कुत्री माजावर आली होती आणि नेहमीप्रमाणे तमाम कुत्रेमंडळी तिच्याभोवती गोंडे घोळत होती. आपापसात भांडत होती. माइकचं डोकं त्यांनी अगदी फिरवून टाकलं होतं.\nमाझ्या डोक्यात सहज एक कल्पना आली. लांडग्यांच्या माद्या साधारणपणे मार्चमध्ये माजावर येतात. त्यामुळे मला अजूनपर्यंत लांडग्यांच्या लैंगिक जीवनाबद्दल माहिती मिळाली नव्हती. मात्र लांडगा - कुत्रे यांचा आपापसात संबंध येऊ शकतो आणि कोणतीच पार्टी त्याचा विधिनिषेध मानत नाही ही अमोल माहिती माइक- उटेककडून समजली होती. कुत्रे बहुतांश वेळ बांधलेले असतात म्हणून हे घडत नाही एवढंच.\nमी माइकला माझी कल्पना सांगितली आणि त्यालाही ती पसंत पडली. संकरातून निर्माण झालेला कुत्रा गाडी ओढायच्या कामाला किती उपयोगी पडत हे त्यालाही बघायचं होतं.\nआता माझ्या शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टिकोणातून प्रयोग कसा आखायचा हाच एक प्रश्न होता, आम्ही टप्प्याटप्प्याने प्रयोग करायचं ठरवलं. पहिल्या प्रथम एका कुत्रीला लांडग्याच्या गुहेकडे नुसतं फिरायला घेऊन जायचं- तिची खबर लागावी म्हणून.\nकुआ ( त्या कुत्रीचे नाव ) एका पायावर तयारी होती एका जागी लांडग्यांचा जरा वास लागल्यावर तर तिने लाजलज्जा सोडून मला साखळीसकट जवळजवळ फरपटत नेलं. जेमतेम मी तिला खोपटाकडे परत आणलं आणि साखळीने बांधून ठेवलं. आपली नाराजी तिने रात्रभर बोंबलून व्यक्त केली. हे ओरडणं केवळ नाराजी व्यक्त करण्यासाठी नसावं तर सादही असावी. कारण दुसऱ्या दिवशी अगदी खोपटापर्यंत, एका मोठ्या लांडग्याच्या पाऊलखुणा आढळल्या. केवळ मत्सरी कुत्रे-कंपनीशी हाणामारी व्हायला नको म्हणून त्याने प्रणयाचा मोह आवरून सन्माननीय माघार घेतली असावी.\nलांडग्यांच्या गोटापर्यंत कुआची खबर इतक्या झटपट लागेल याची मलाही कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी आम्ही कुआला गुहेच्या दिशेने घेऊन ���ेलो. आम्ही घेऊन गेलो म्हणण्यापेक्षा, तीच आम्हाला त्या दिशेने फरफटत घेऊन गेली असं म्हणणं अधिक योग्य होईल. तंबूतून नीट दिसेल किंवा काही बरंवाईट झालं तर मदतीला जाता येईल, अशा बेताने आम्ही तिला लांबलचक दोरीने खडकाला बांधून ठेवलं. बांधली असली तरी तिला सर्व हालचाल करता येत होती.\nकुआने आल्या आल्या झकासपैकी ताणून दिली. गुहेच्या अंगाला पिल्लं अधून-मधून दिसत असली तरी मोठ्या लांडग्याचा मागमूस नव्हता. साधारणतः रात्री साडेआठच्या सुमाराला लांडग्यांचे शिकारपूर्व समूहगान सुरू झालं. आवाज़ ऐकताक्षणीच कुआ ताडकन उठली आणि तिने आपला आवाज लावला. व्वा काय सूर होते आता लांडग्या-कुत्र्याचं रक्त माझ्या धमनीतून वाहात नसले तरी कुआच्या त्या मादक सुरांनी मलाही कसल्या कसल्या गुलाबी आठवणी यायला लागल्या \nलांडगे-मंडळींनी ताबडतोब या हाकेची दखल घेतली. आपलं गायन अर्ध्यावर थांबवून तिघेही टेकाडमाथ्यावर आले. कुआ आणि त्यांच्यामध्ये पावभर मैलाचं अंतर असलं तरी कुआ त्यांना स्पष्ट दिसली असावी.\nजॉर्ज आणि अल्बर्ट दोघेही धावत निघाले.\nजॉर्जची धाव मात्र जास्त टिकली नाही. कारण अँजेलिन त्याला मागे टाकून पुढे धावली आणि धावता धावता तिने जॉर्जला टांग मारली, असा मला संशय आला. कारण जॉर्ज जो कोलमडला, तो उठेपर्यंत त्याची कुआमधली दिलचस्पी पार उडून गेली होती जॉर्जच्या मनात काही पाप नसेलही. केवळ कलेसाठी कला किंवा आपल्या सरहद्दीमध्ये हा कोण आक्रमक आला म्हणून कदाचित तो पाहणी करायला निघाला असेल. काय असेल ते असो; तो आणि अँजेलिन, अल्बर्ट चाच्यावर सर्व जबाबदारी सोपवून माघारी फिरले आणि काय घडते ते पाहत राहिले.\nहा अल्बर्ट चाचा किती काळ ब्रह्मचारी होता, मला नेमकं माहीत नव्हतं. पण प्रचंड काळ असावा असं त्याच्या एकंदरीत हालचालीवरून वाटत होतं. कारण पठ्ठ्या एवढा सुसाट निघाला की, आम्हालाच प्रतिस्पर्धी समजून तो थेट आमच्यावर तुटून पडतो की काय, असं क्षणभर वाटून गेलं.\nकुआ आतुरतेने त्याचा इंतजार करत होतीच. तो तिच्या जवळपास पोचला आणि त्याचा अवतारच बदलला.\nतो चक्क माकडच बनला आपले कान भुईसपाट करून शेपटीचा गोंडा घोळवत तो लहान पिल्लांसारखा वाकड्या-तिकड्या उड्या मारू लागला. कसले तरी चित्रविचित्र आवाज काढू लागला.\n स्वतः च्या इज्जतीचा त्याने पार फालुदा करून टाकला \nकुआही बिचारी गोंधळली. सिनेम�� बघायची सवय नसल्याने असला प्रणय कधी तिने बघितला नव्हता. त्यामुळे आताचा नायक जवळ आला की, ती खेकसत दूर पळायची. कुआच्या नकाराने अल्बर्ट अजूनच पेटायचा, चेकाळायचा. जमिनीलगत सरपटत आणखी येडेपणा करायचा.\nआता मात्र मला कुआसारखीच काळजी वाटायला लागली.\nहा लांडगा पार पागल झाला की काय मी बंदूक उचलून कुआच्या मदतीला जाणार तोच उटेकने माझा हात धरला. तो मिश्किल हसत होता. 'घाबरू नकोस, लांडग्यांच्या दृष्टीने झकास प्रणय चाललाय.' त्याने दिलासा दिला.\nमग अल्बर्टचा नूर परत झपाट्याने बदलला. सर्व पागलपण सोडून तो पूर्ववत झाला. मानेभोवतीची चंदेरी आयाळ फुलली. सफेद पोलादासारखे त्याचे शरीर ताठ झाले. कुत्र्याप्रमाणे त्याने शेपूट गुंडाळून घेतली. हळूवार पावले टाकत तो तिच्याजवळ सरकला.\nकुआचा गोंधळ संपला असावा. आताचं वागणं तिच्या परिचयाचं असावं. अल्बर्ट जवळ येताच तिने प्रेमाने त्याच्या गालाचा चावा घेतला आणि त्याला पाठीशी घेतला...\n-पुढचा सर्व तपशील मी सांगत नाही. कारण तो फारच तांत्रिक आणि शास्त्रीय आहे एक मात्र सांगू शकतो अल्बर्टचाचा रतीक्रीडेत पूर्ण पारंगत होता एक मात्र सांगू शकतो अल्बर्टचाचा रतीक्रीडेत पूर्ण पारंगत होता \nमाझी शास्त्रीय संशोधनाची भूक भागली असली तरी अल्बर्ट-चाच्याची खाज शमली नसल्याने मात्र वांधा झाला. कारण आम्ही तास-दोन तास वाट पाहिली तरी त्याची हटायची तयारी दिसेना आणि आम्हाला कुआला सोडून द्यायचं नव्हतं. शेवटी आम्ही प्रेमी युगुलांची ताटातूट करायचं ठरवलं.\nआम्ही प्रेमिकांच्या अगदी बवळ पोहोचलो तरी अल्बर्टपठ्ठा हलला नाही. काही वेळ त्याने आमच्याकडे दुर्लक्ष केलं. आता आली पंचाईत आम्ही हस्तक्षेप केला तर अल्बर्टची काय प्रतिक्रिया होईल हे उटेकलाही सांगता येईना. शेवटी मीच, अल्बर्ट उभा होता त्याच्याजवळ जमिनीत गोळी घातली.\nबंदुकीच्या आवाजासरशी अल्बर्टची प्रणय-धुंदी खाडकन उतरली. एक छलांग मारून तो दूर सरकला. पण परत त्याने आगेकूच सुरू केली. शेवटी विरही कुआला साखळीने ओढत उटेक पुढे आणि बंदुकीच्या धाकावर पिछाडी सांभाळत मी मागे अशा थाटात आम्ही परतलो. अल्बर्टने आगे-मागे, या बाजूला, त्या बाजूला जात आमचा पिच्छा पुरवलाच.\nखोपटाजवळ आल्यावर परत एकवार मी बंदुकीची फैर झाडली. पण अल्बर्टवर विशेष परिणाम झाला नाही. आता कुआला आत खोपटात बांधण्याशिवाय गत्यंतर ���व्हतं. कारण बाहेर कुत्र्यांमध्ये बांधली असती तर शाही लढाया झाल्या असत्या.\nती रात्र भयानक गेली. खोपटाचा दरवाजा लावला होता. अल्बर्टने ओरडून ओरडून आमची आय माय उद्धरायला सुरुवात केली. त्याने आमची आणि तमाम कुत्रेमंडळींनी अल्बर्टची त्यातच कुआने आपला आर्त विरही सूर त्यांच्यात मिळवला. व्वा, काय मैफिल होती \nसकाळी-सकाळी माइक फारच भडकला होता. शेवटी उटेकने परिस्थिती काबूत आणली. 'कुआला सोडून द्या, माज गेला की ती परत येईल. काही पळून-बिळून जाणार नाही. त्याने शहाणपणाचा सल्ला दिला.\nनेहमीप्रमाणे उटेकचं खरं निघालं.\nपुढचा आठवडाभर आम्ही सात स्वर्गात विहरणाऱ्या युगुलाला दुरून बघत होतो. ते खोपटाजवळ आले नाहीत की, गुहेजवळ गेले नाहीत. त्यांना आमची खबरबात नव्हती. पण नाही म्हटलं तरी मला थोडी काळजी होतीच. त्यामुळे एक दिवस कुआ बाहेरून परतली तेव्हा सुस्कारा सोडला.\nदुसऱ्या दिवशी संध्याकाळी अल्बर्टही शिकारपूर्व समूहगानात सामील झाला. आता मात्र त्याचा आवाज शांत-तृप्त-आरपार समाधानी वाटत होता.\nतृप्ती-बिप्ती ठीक आहे, पण लांडग्यात काय म्हणून\nनाही म्हटलं तरी माणसांच्या जिवाला काहीतरी वाटतंच; निदान माझ्यासारख्याच्या तरी \nपुस्तक: लांडगा आला रेऽ आला\nलेखक/अनुवादक: फर्ले मोवॅट/जगदीश गोडबोले\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अनुवाद, जगदीश गोडबोले, पद्मगंधा प्रकाशन, पुस्तक, फर्ले मोवॅट, लांडगा आला रे आला\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nएम. टी. आयवा मारू\nथॅंक यू मिस्टर ग्लाड\nपं. नेहरु: एक मागोवा\nपान पाणी नि प्रवाह\nमुखवटे आणि इतर कथा\nदेशमुख आणि कंपनी (1)\nमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस (4)\nमॅजेस्टिक बुक स्टॉल (1)\nमेहता पब्लिशिंग हाऊस (1)\nमौज प्रकाशन गृह (9)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/6170", "date_download": "2021-06-22T10:37:39Z", "digest": "sha1:6PFN4J6KPSFHPMNNKTXTXHRKBF6NZ5XX", "length": 12833, "nlines": 147, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Maharashtra | ईडीच्या आडून भाजप सूडाचं राजकारण करतंय : अनिल देशमुख | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्���ाच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\nHome मराठी Maharashtra | ईडीच्या आडून भाजप सूडाचं राजकारण करतंय : अनिल देशमुख\nMaharashtra | ईडीच्या आडून भाजप सूडाचं राजकारण करतंय : अनिल देशमुख\nमुंबई ब्यूरो: ईडीच्या आडून भारतीय जनता पक्ष (भाजप) सूडाचं राजकारण करतंय ही गंभीर बाब आहे असे मत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.\nभाजप नेत्यांच्या विरोधात किंवा धोरणाविरोधात बोलल्यावर लगेच ईडीची नोटीस पाठवण्यात येते. हेच काम सुरुवातीला सीबीआय करत होते. परंतु राज्यात चौकशी करायची असेल तर राज्यसरकारची परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यामुळे सीबीआयबाबत आता केंद्र काही करु शकत नाही अशी माहितीही अनिल देशमुख यांनी यावेळी दिली.\nईडीचा ज्यापध्दतीने राजकारणासाठी वापर होतोय. ते पाहून अशा प्रकारचं राजकारण देशात कधी पाहण्यात आलं नाही असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nPrevious articleचंद्रपुर की एमबीबीएस स्टूडेंट कोमल ने जीता “मिस इंडिया ग्लोब 2020”\nNext articleतो क्या सांस रोकने से हुई थीं शीतल आमटे की मौत\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\nऑटो रिक्षा मेट्रो फिडर सर्विस म्हणून कार्य करणार\nआईएएस अफसर ने शेयर की स्कूलों की ऐसी तस्वीरें, आप भी देखते रह जाएंगे\nआत्मनिर्भर खबर - October 6, 2020\nMaharashtra | मराठा आरक्षणासाठी रविवारी बैठक, मुख्यमंत्र्यांसह हे दिग्गज राहणार उपस्थित\nधनगर आरक्षणाचा हा खेळ अखेर थांबणार कधी \nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/75660", "date_download": "2021-06-22T11:00:05Z", "digest": "sha1:JJXVAPC2YTQ44C3DP2GJBDIR3TSKYOYG", "length": 4979, "nlines": 118, "source_domain": "www.maayboli.com", "title": "traditional utensils 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nया सेट मधले आणखी काही नविन नमुने\nहे सर्व एका कस्टम ऑर्डर साठी गणपतीच्या देखाव्यासाठी बनवले...\nरोवळी काही मनासारखी जमली नाही मला\nगुलमोहर - इतर कला\nमस्तच. भातुकली खेळायचा मोह\nमस्तच. भातुकली खेळायचा मोह होतोय.\nकसलं गोड आहे हे.\nकसलं गोड आहे हे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nहेलेन ओ ग्रेडी कोर्स संबंधी मी अमि\nथर्माकोल पेंटींग NANDALE ART\nकाळा घोडा कला महोत्सव २०१३ इंद्रधनुष्य\nबुकमार्क स्पर्धा- जय- अ गट Mansi kolambe\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/education-news-marathi/twelfth-result-is-18-41-percent-and-tenth-result-is-32-60-percent-68540/", "date_download": "2021-06-22T09:48:37Z", "digest": "sha1:CGP6OBSXYCA5SMO77OXPC7KQDCAMHFRD", "length": 16862, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Twelfth result is 18.41 percent and tenth result is 32.60 percent! | बारावीचा निकाल १८.४१ टक्के तर दहावीचा निकाल ३२.६० टक्के ! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nशिक्षणबारावीचा निकाल १८.४१ टक्के तर दहावीचा निकाल ३२.६० टक्के \n- दहावीच्या निकालात वाढ, बारावीच्या निकालात घसरला\nमुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये घेतलेल्या दहावी व बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल २३ डिसेंबरला जाहीर झाला अाहे. दहावीचा निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा निकाल १८.४१ टक्के लागला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल ९.७४ टक्क्यांनी वाढला. तर बारावीचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत ४.७६ टक्क्यांनी घटला www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर दहावी व बारावीच्या निकालाची ऑनलाईन प्रत उपलब्ध करण्यात अाली अाहे.\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी व बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२० च्या परीक्षेचा निकाल जुलै २०२० मध्ये जाहीर झाला. त्यामुळे जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणारी फेरपरीक्षा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेण्यात आली. दहावीची फेरपरीक्षा २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आली होती. दहावीच्या परीक्षेला तब्बल ४४ हजार ८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४१ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी परीक्���ा दिल्या. यातील १३ हजार ४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ३२.६० टक्के इतकी आहे. दहावीच्या फेरपरीक्षेच्या निकालात यंदा वाढ झाली असून, औरंगाबाद विभागाने बाजी मारली आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल ३९.११ टक्के लागला. तर सर्वाधिक कमी निकाल नागपूर विभागाचा २९.५२ टक्के इतका लागला. नाशिक ३७.४२ टक्के, कोकण ३४.०५ टक्के, लातूर ३३.५९ टक्के, अमरावती ३२.५३ टक्के, पुणे ३०.७६ टक्के, कोल्हापूर ३०.१७, मुंबई २९.८८ टक्के इतका निकाल लागला.\nबारावीच्या परीक्षेला राज्यातील नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्य व एचससी व्होकेशनल या शाखांतील ६९ हजार ५४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९ हजार २७४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १२ हजार ७५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी १८.४१ टक्के इतकी आहे. दहावीप्रमाणे बारावीच्या निकालामध्येही औरंगाबाद विभागाने बाजी मारली अाहे. औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वाधिक २७.६३ टक्के इतका लागला तर कोकणचा निकाल सर्वाधिक कमी १४.४२ टक्के लागला आहे. नाशिक २३.६३ टक्के, लातूर २२.०५, नागपूर १८.६३ टक्के, मुंबई १६.४२ टक्के, अमरावती १६.२६ टक्के पुणष १४.९४ टक्के आणि कोल्हापूर १४.८० टक्के निकाल लागला आहे.\n२४ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात\nऑनलाईन निकालानंतर दुसऱ्या दिवसांपासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, मुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. दहावीसाठी https://verification.mh-ssc.ac.in आणि बारावीसाठी https://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर सर्व माहिती व सूचना देण्यात आल्या आहेत. गुण पडताळणीसाठी २४ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत ५० रुपये शुल्क ऑनलाईन भरून अर्ज करता येणार आहे. तर उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी २४ डिसेंबरपासून १२ जानेवारीपर्यंत ४०० रुपये शुल्क ऑनलाईन भरून अर्ज करता येणार आहे.\nविद्यार्थ्यांना त्यांचा निकाल व त्या अनुषंगिक येणारे प्रश्न यावर मार्गदर्शन करण्यासाठी सर्व विभागीय मंडळात समुपदेशक नेमण्यात आले आहेत. ही सुविधा ऑनलाईन निकालाच्या दिवसापासून पुढे सात दिवस कार्यरत राहील.\nअकरावीच्या प्रवेशासाठी १९ हजार विद्यार्थी पात्र\nएक किंवा दोन विषयांत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १९ हजार ८१२ इतकी आहे. हे व���द्यार्थी शैक्षणिक वर्षे २०२०-२१ मध्ये एटीकेटी सवलीतद्वारे इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात.\nतीन वर्षातील उत्तीर्णतेची तुलनात्मक माहिती\nइयत्ता जुलै-ऑगस्ट २०१८ जुलै २०१९ नोव्हेंबर डिसेंबर २०२०\nदहावी २३.६६ २२.८६ ३२.६०\nबारावी २२.६५ २३.१७ १८.४१\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-rain-possibility-several-places-maharashtra-37165", "date_download": "2021-06-22T11:43:36Z", "digest": "sha1:ITOAWNNRETMH6A75METWXICM3LP2TDFJ", "length": 17465, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi heavy rain possibility in several places Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा\nतुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा\nबुधवार, 14 ऑक्टोबर 2020\nबंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी तीव्रतेचे वादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्याची तीव्रता कमी असली तरी दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी तीव्रतेचे वादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्याची तीव्रता कमी असली तरी दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज (ता.१४) सिंधुदुर्ग, कोल्हापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे.\nतीन ते चार दिवसांपूर्वी पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रिवादळामध्ये रूपांतर झाल्याने मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावरून जमिनीवर आले आहे. त्यामुळे राज्यातही काही प्रमाणात वेगाने वादळी वारे वाहत होते. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला असून अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. पुढील दोन दिवस राज्यात काही अंशी ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा होण्याचा अंदाज आहे.\nचक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाच्या उत्तर किनारपट्टीजवळ येताना त्याचा वेग ताशी ५५-६५ किलोमीटर ते जास्तीत जास्त ७५ किलोमीटरपर्यंत होता. काकिनाडापासून आग्नेयेकडे १५ किलोमीटर, तेलंगणातील खम्मनपासून आग्नेयेकडे २०० किलोमीटर अंतरावर होते. आंध्र प्रदेश व तेलंगाणा या भागातून हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकले होते. त्यातच अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले होते.\nयेथे पडणार जोरदार पाऊस\nबुधवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वाशीम, यवतमाळ.\nगुरूवार ः ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे.\nशुक्रवार ः मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे.\nशनिवार ः सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक.\nराज्यातून मॉन्सूनची माघार २० ऑक्टोबरला\nसध्या परतीच्या पावसाला राज्य��तून माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता असून येत्या दोन ते चार दिवसांत पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर साधारणपणे २० ऑक्टोबरच्या दरम्यान परतीच्या मॉन्सूनची राज्यातून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान राहील. तर अधूनमधून उन्हासह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.\nपुणे महाराष्ट्र maharashtra ऊस पाऊस सिंधुदुर्ग sindhudurg कोल्हापूर पूर floods उस्मानाबाद usmanabad अतिवृष्टी सकाळ आंध्र प्रदेश हवामान किनारपट्टी तेलंगणा अरबी समुद्र समुद्र सोलापूर चंद्रपूर वाशीम यवतमाळ yavatmal पालघर palghar रायगड धुळे dhule नंदुरबार nandurbar मुंबई mumbai नगर विभाग sections\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nराज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...\nदेशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...\nआयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...\nमध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...\nप्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...\nसंकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...\nपावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...\nकोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...\nसोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग न���यमन कायद्यात झालेल्या...\nराज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...\nराज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...\nकोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...\nराज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...\nउत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...\nतुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...\nचिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...\nफळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...\nचार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...\nद्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...\nराज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/two-young-men-deglaur-became-administrative-officers-nanded-news-310631", "date_download": "2021-06-22T09:54:05Z", "digest": "sha1:W6ITT7PUMXL3E5VZ3KPTMRVNQONZAH3Q", "length": 23038, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | देगलूरचे दोन युवक बनले प्रशासकीय अधिकारी", "raw_content": "\nमहाराष्ट्र नागरी स्पर्धा परीक्षेत देगलूर तालुक्यातील खुतमापूर, नरंगलने झेंडा फडकावला आहे. यामध्ये ‘डीवायएसपी’पदी डॉ. समाधान पाटील तर कक्ष अधिकारीपदी शेख फैय्याज यांची निवड झाली आहे.\nदेगलूरचे दोन युवक बनले प्रशासकीय अधिकारी\nदेगलूर ः प्रशासकीय सेवेतूनही समाजात चांगला बदल घडवला जाऊ शकतो हे मी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी व प्रवीण गेडाम यांच्या कामातून बघितले होते आणि त्याच वेळी मी माझ्या मनी निश्चय केला की स्पर्धात्मक परीक्षेला सामोरे जायचे. प्रारंभी पदरी अपयश पडले असले तरी मी खचलो नाही. कुटुंबाचा पाठिंबा, मित्रांच्या सहकार्यातून खडतर प्रवासातून मला पोलिस उपाधीक्षक पदा���र्यंत जाता आले. या प्रवासात माझे अल्पशिक्षित आई-वडिलांसह काकांचेही मोलाचे योगदान मिळाल्याची भावना एमपीएससीमध्ये राज्यात बाविसाव्या क्रमांकाने यशस्वी ठरलेल्या खुतमापूर (ता. देगलूर) येथील डॉ. समाधान माधवराव पाटील यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.\nकर्नाटक, तेलंगणा सीमेवरील खुतमापूर इथेच माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. कुटुंबात कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना आई-वडिलांचे प्रोत्साहन, काकांचे मार्गदर्शन यामुळे आमच्या कुटुंबातील दुसरी पिढी शिक्षणामध्ये नेहमी सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केल्यानेच आज आमच्या कुटुंबात चार पुरुष व एक महिला वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून या क्षेत्रात कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षेला जाण्यासाठी सर्वच पातळीवर सक्षम असावे लागते. यासाठी मी प्रारंभी वैद्यकीय शिक्षणानंतर कडूस (ता.खेड, जि.पुणे व कराड, जि. सातारा) येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. मात्र, माझे ध्येय नागरी सेवेकडे असल्याने मी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली होती. या वेळी मला पोलिस उपाधीक्षक पदापर्यंत पोचता आले. मात्र, पुढील ध्येय यूपीएससीचे असल्याचे डॉ. पाटील यांनी या वेळी सांगितले.\nहेही वाचा - नांदेडच्या युवकांचा स्पर्धा परिक्षेत डंका...\nकठोर परिश्रमाची तयारी ठेवावी\nग्रामीण भागातील मुला-मुलींनी न्यूनगंड न बाळगता स्पर्धा परीक्षेकडे वळावे. शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या वरचेवर वाढत चालल्याने शेती क्षेत्रही वरचेवर घटत चाललेले आहे. त्यासाठी शेतीवरील बोजा कमी करणे ही काळाची गरज ठरत आहे. क्षेत्र कोणतेही असो, यात कठोर परिश्रमाची तयारी ठेवली तर यश निश्‍चित पदरी पडेल, असे सांगताना त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पारदर्शकता, सातत्य, निर्णयक्षमता या त्रिसूत्रीचा वापर करून निवडलेल्या क्षेत्रात स्वतःची प्रगती साधावी, असे आवाहन शेवटी केले.\nहेही वाचा - नांदेडमध्ये लाॅकडाउन काळात दिव्यांगांची थट्टा - कोण म्हणतंय\nसमाजाची सेवा करण्याचे स्वप्न पुर्ण\nआमच्या घराण्यात प्रशासकीय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नाही. मात्र, गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने आपल्या कुटुंबातील मुलांनीही प्रशासकीय क्षेत्रात येऊन समाजाची सेवा करावी, असे मला वाटत होते. ते स्वप्न माझे पुतणे डॉ. समाधान पाटील यांन��� आज पूर्ण केले. हा आमच्या कुटुंबासाठी मोठा आनंदाचा दिवस होय.\n- बाबू पाटील खुतमापूरकर, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, हणेगाव.\nशेख फैय्याज शेख मुनीर बनले कक्ष अधिकारी\nवडील शिक्षकी पेशात होते, तर वडील बंधू पोलिस उपनिरीक्षक असल्याने मला लहानपणीच वाचनाची आवड लागली, त्यातच मी लोणेरे येथून कॉम्प्युटर इंजिनअरिंग केले, त्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे वळलो. प्रारंभी केंद्रिय सेवेच्या इंटलिजनस ब्युराेमध्ये एसीआयओ म्हणून माझी निवड झाली. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शाखाधिकारीपदी ही निवड झाली होती. पण नागरी सेवामधूनच आपण समाजाची सेवा करू शकतो, ही भावना माझ्या मनात होती. माझे वडील बंधूच स्पर्धा परीक्षेचे आयडॉल असल्याने त्यांच्या पाठिंब्यामुळेच कक्ष अधिकारी या पदापर्यंत पोचता आले, अशी भावना नरंगल (ता. देगलूर) येथील शेख फैय्याज शेख मुनीर यांनी व्यक्त केली.\nस्पर्धा परीक्षेतून त्यांची मंत्रालयात कक्ष अधिकारीपदी नुकतीच निवड झाली. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या. पूर्वी आलेल्या दोन संध्या मी सोडलो असलो तरी या पदावर रुजू होणार असून माझे सुद्धा ध्येय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे असल्याचे श्री. शेख फयाज यांनी ‘सकाळ'शी बोलताना सांगितले.\nअत्यंत कठीण परिस्थितीमधून मी तिन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. आज वेगवेगळ्या क्षेत्रात ते कार्यरत असून ते समाजासाठी निश्चितच चांगले काम करतील. शेख फयाजच्या या यशाने आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी सोनेरी दिवस आहे.\n- शेख मुनीर, सहशिक्षक, आलूर.\nवा रे पठ्ठ्या... : पोलिसांनाच मारहाण करुन हुज्जत; तेलंगणातील सहा जणांना अटक\nमरखेल (जिल्हा नांदेड) : मष्णेर तीर्थक्षेत्र (ता. देगलूर) येथे दारु पिऊन बाजारात धुडघुस घालत व्यापाऱ्यांच्या साहित्याची नासधूस करणाऱ्या मद्यपी लोकांना समजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मरखेल ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालून त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा लोकांविरुद्ध मरखे\nSBI Recruitment 2020: अप्रेंटिसच्या ८५०० जागांची बंपर भरती\nSBI Recruitment 2020: कोणत्याही शाखेतून पदवी घेतेलेल्या पदवीधारकांना भारतीय स्टेट बँकमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. एसबीआयने अप्रेंटिस पदासाठी ८५०० जागांची भरती काढली आहे. यासाठी त्यांच्या अधिकृत ���ेबसाइट sbi.co.in वर अधिसूचना प्रसिद्ध केली असून अर्ज करण्याची प्रक्रियाही स\n“ ती ”च्या योगदानाची गोष्ट; कोण आहे ती वाचा \nनांदेड : विस्तीर्ण क्षेत्रफळ असलेल्या नांदेड जिल्ह्यात तब्बल सोळा तालुके आणि विस्तारही तेवढाच मोठा आहे. एका बाजुला पार विदर्भ आणि तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या किनवट पासून ते थेट कर्नाटकाला भिडणाऱ्या देगलूर-मुखेड पर्यंत या जिल्ह्याने विविधता जपली आहे. या विविधतेला जपत स्वाभाविकच जिल्ह्याच्या\nदेगलूर तालुक्यात सहा हजार हेक्‍टरवर करडइची पेरणी; लाकडी घाण्यावरील तेलाचे केले मूल्यवर्धन\nनांदेड : प्रयोगशीलता अंगी बाळगून वेगवेगळ्या पिकात बदल करण्याचे कसब असलेल्या देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा तब्बल सहा हजार हेक्‍टरवर करडीची पेरणी केली आहे. हरभरा पिकाला लागत असलेल्या मर रोगाला पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी करडई पिकाची निवड केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी लाकडी घाण्या\nजाणून घ्या: सीमावर्ती देगलूर परिसरात मराठी माणसं बोलतात इतक्या भाषा\nनांदेड : देगलूर नांदेड जिल्ह्यातील एक सीमेवरचा तालुका असून याच्या पूर्वेला तेलंगणा आणि दक्षिणेला कर्नाटकाची सीमा आहे. या भागावर इ. स. १७२७ पासून ते १९४८ पर्यंत हैद्राबादच्या निजामाची सत्ता होती. निजाम काळात येथील राजभाषा आणि शिक्षणाचे माध्यम उर्दू होते. निजामी राजवटीचा प्रभाव आणि तीन प्रां\n‘जिरेनियम’च्या लागवडीतून सुगंधी तेल निर्मितीचा मराठवाड्यात प्रकल्प\nदेगलूर ः कधी निसर्गाचा मारा, तर कधी मजुरांची वानवा, कोरडवाहू शेतीतील ऊन...सावलीच्या या खेळाला तालुक्यातील शेतकरी तसा वैतागलेलाच. गेल्या काही वर्षापासून नवीन पिढीने शेती कसायला जशी सुरुवात केली तसा त्यांचा शेतीकडे व्यापारी दृष्टीने बघण्याचा कलही वरचेवर वाढला. शेतीवर आधारित वाढती कुटुंब संख्\nदेगलूरातील चारशे एकरमध्ये बहरतेाय पेरु, सीताफळ\nदेगलूर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील 22 गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी 400 एकरवर पेरु व सीताफळाची लागवड शासनाच्या विविध योजनेतील घेतली. तालुक्यातील रामपूर, माळेगाव येथील पेरू गत दोन वर्षापासून परराज्यातही जात असल्याने येथील शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग सापडून त्यांच्या जीवनात नवी आर्थिक\nVIDEO : साडेसहाशे किलो पंचधातूचा भारदस्त ''बाप्पा''.. बाप्पाच्या प्रेमापोट��� गणेशमू्र्ती बनविण्याचा विक्रम\nनाशिक : मांगल्याचे रूप असलेल्या गणरायाचे आकर्षण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहे. बाप्पाविषयीच्या या प्रेमापोटी शहरात एकमेव वजनदार ठरेल अशी गणेशमू्र्ती बनविण्याचा विक्रम अंजनेरी येथे अंतिम टप्प्यात आहे. सिद्धिविनायकाची मूर्ती अखंड तयार केली असून, ‘श्रीं’चे तब्बल ६५१ किलोंचे वजनदाररू\nतेलंगणा पोलिसांच्या मदतीला महाराष्ट्र पोलिस धावले, उमरग्यात सराफ लाईनमध्ये दोन तास सुरू होता गोंधळ\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : तेलंगणाच्या पोलिसांच्या मदतीला महाराष्ट्र पोलिस धावून आल्याची घटना उमरग्यात बुधवारी (ता.२८) पाहायला मिळाली. चोरीच्या प्रकरणातील आरोपीकडून सोने खरेदी केल्याप्रकरणी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील पोलिस पथकाने बुधवारी शहरातील एका सराफ दुकानदाराकडे चौकशी सुरू असताना स\nही आठ राज्य जलसंकटाच्या छायेखाली ; कशी ते वाचा\nनांदेड : जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा पुनर्रजीवन मंत्रालयाची पुनर्रचना करून या नव्या जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती केली गेली आहे. या मंत्रालयाद्वारे जल संवर्धन आणि जल सुरक्षेसाठी ता. एक जुलै २०१९ पासून अभियान सुरु करण्यात आले आहे. हे अभियान पावसाळ्यात नागरिकांच्या सहभागाद्वारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/decision-agitation-traders-against-oppressive-provisions-gst-396281", "date_download": "2021-06-22T11:03:13Z", "digest": "sha1:QBOZORTLHLD6MB3X3FD4CY63TZEQW2KM", "length": 17947, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ‘जीएसटी’तील जाचक तरतुदींविरोधात व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा निर्णय", "raw_content": "\nभारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) कायदा आणि ‘जीएसटी’ कायद्यातील जाचक तरतुदी रद्द कराव्यात, यासाठी लवकरच देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स (कॅट)च्या राज्यव्यापी परिषदेमध्ये रविवारी घेण्यात आला.\n‘जीएसटी’तील जाचक तरतुदींविरोधात व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा निर्णय\nमार्केट यार्ड - भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) कायदा आणि ‘जीएसटी’ कायद्यातील जाचक तरतुदी रद्द कराव्यात, यासाठी लवकरच देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स (कॅट)च्या राज्यव्यापी परिषदेमध्ये रविवारी घेण्यात आला.\nया वेळी कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया, संस्थापक अध्यक्ष महेंद्र शहा, राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल आदी उपस्थित होते. परिषदेत कॅट महाराष्ट्रचे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, अध्यक्ष दिलीप कुंभोजकर, सहसचिव रायकुमार नहार, सचिन निवंगुणे, पुष्पा कटारिया, रोशनी जैन यांच्यासह राज्यातील ३६ जिल्ह्यांतील कॅटच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nशासनाने ई-कॉमर्स व्यापारासाठी धोरण जाहीर करावे, त्यात योग्य अधिकार असणारी समिती नेमावी, ‘व्होकल ते लोकल’ हे पंतप्रधानांनी जाहीर केलेले अभियान तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापारी आणि शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असणारी राष्ट्रीय पातळीवर संयुक्त समिती नेमावी आदी ठराव परिषदेत करण्यात आले. व्यापाऱ्यांना सरकारने कमी दराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, जेणे करून मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करण्यास व्यापाऱ्यांना मदत होईल, अशी मागणी या वेळी करण्यात आली.\nयू आर सस्पेन्डेड; पुण्यात बिल्डरच्या खुन्यासोबतच हवालदारानं केली बैठक\nआमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी, कॅटच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सीमा सेठी, काजल आनंद, अनुजा गुप्ता, श्रीमती पूनम गुप्ता यांनीही मार्गदर्शन केले. ‘जितो’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, महाराष्ट्रचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, ललित गांधी, धैर्यशील पाटील, कीर्ती राणा, महेश बकाई, सुहास बोरा आदी उपस्थित होते.\nपुणे : 2 फरार आरोपी जेरबंद; बिनविरोध निवडून आल्यावर केला होता हाफ मर्डर\nई-कॉमर्स कंपन्यांचा गैरव्यवहार रोखण्यासाठी असलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.\nबहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे.\nव्यापाऱ्यांच्या सहकारी संस्था स्थापन कराव्यात.\nव्यापारासाठी आधार कार्डच्या धर्तीवर एकच परवाना असावा.\nमहिलांना 33 टक्के आरक्षण पण...नव्या सभागृहात फक्त एवढ्याच महिला\nमुंबई : खरंतर महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण आहे. 288 जागांच्या महाराष्ट्र विधानसभेत 33 टक्के आरक्षणाचा विचार केल्यास किमान 95 महिला आमदार असणं अपेक्षित आहे. 2014 च्या निवडणुकीत फक्त 20 महिला आमदार निवडून होत्या. त्यामुळे 2014च्या तुलनेत यंदा त्यात चार महिला आमदारांची भर पडली असून हा आ\nइंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांना समजून घ्यायचं असेल तर...\nपुणे : ''गरिबी हटावचा नारा देऊन इंदिरा गांधी या लोकप्रियतेवर आरूढ झाल्या होत्या, पण त्यांनी जनतेची दिशाभूल केली. उलट आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ, सबका विकास’ हा नुसता नारा न देता लोकांच्या प्रश्‍नांना न्याय देत आहेत,'' असे मत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.\nBreaking : भाजपची नवी 'जम्बो' कार्यकारिणी जाहीर; नव्या टीममध्ये कुणाला मिळालं स्थान\nपुणे : भारतीय जनता पक्षाची जम्बो प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाली असून, त्यात पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी, शहर सरचिटणीस गणेश बिडकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार गिरीश बापट, माजी आमदार योगेश टिळेकर आदींचा समावेश आहे.\nभाजपच्या नाराज माजी आमदार मेधा कुलकर्णी अजितदादांच्या भेटीला...\nपुणे : भारतीय जनता पक्षातील नाराज नेत्या आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवारांची पुण्यात भेट घेतली; आगामी विधान परिषद निवडणुकीनिमित्ताने कुलकर्णी या अजितदादांच्या संपर्कात गेल्याने त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा राज\nअमित शहा, फडणवीस पुण्यातून कोणाला देणार मंत्रीपदाची संधी\nपुणे ः शहर जिल्हा आणि पिंपरीतील नऊ आमदारांच्या बळावर राज्यात सत्तारूढ होणाऱ्या भारतीय जनता पक्ष- शिवसेना युतीच्या सरकारमध्ये पुण्यातील किती जणांना मंत्रिपदाची संधी मिळणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे शहरात मेट्रो, आंतरराष्ट्रीय विमानतळ, \"जायका', रिंग रोड\nपुण्यात भाजप नगरसेवकांना 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार', का\nपुणे : उमेदवारांचा प्रचार करताना पदरमोड करावी लागत असल्यामुळे शहरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक त्रस्त झाले आहेत. हे दुखणे कोणाला सांगता येत नसल्यामुळे तोंड दाबून बुक्‍यांचा मार सहन करावी लागत असल्याची भावना काही नगरसेवकांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.\nसोलापूर जिल्ह्यात पदवीधरचे 48 हजार तर शिक्षकचे 12 हजार मतदार\nसोलापूर : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे वेळापत्रक आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात पदवीधरचे 48 हजार 324 तर शिक्षकचे 12 हजार 277 मतदार आ���ेत. या मतदारसंघातील निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरला अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आ\nविधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर\nमुंबईः भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या चार उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजप केंद्रीय समितीकडून नावाची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर, पुण्यातून संग्राम देशमुख, नागपुरातून संदीप जोशी आणि अमरावतीतून नितीन धांडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मात्र या यादी\nभाजपकडून पदवीधरसाठी देशमुखच पण, सोलापूरचे नव्हे तर सांगलीचे\nसोलापूर ः भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराचे नाव आज जाहीर केले आहे. उमेदवारी आपल्यालाच मिळेल म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले होते. त्यामध्ये सोलापूरचे माजीमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांचाही समावेश होता. पक्षाने देशमुखांनाच उमेदवारी दिली आहे. पण, ते देशमुख सोलाप\nकोथरूड : चंद्रकांत पाटील आघाडीवर | Election Results 2019\nपुणे : पुण्यातल्या हाय व्हॉल्टेज अशा समजल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत झालेल्या टपाल मतमोजणीत आघाडीवर आहेत. त्यांना मनसेचे अॅड. किशोर शिंदे टफ फाईट देतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/constitution-day-celebrate-in-vairag/", "date_download": "2021-06-22T10:27:49Z", "digest": "sha1:WHXFDZIVN6UVHVA36GUY32DM7BJIMJVC", "length": 15424, "nlines": 90, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "वैराग येथे पत्रकारांचा गौरव करून संविधान दिन साजरा – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nवैराग येथे पत्रकारांचा गौरव करून संविधान दिन साजरा\nवैराग (प्रतिनिधी) येथील अण्णाभाऊ साठे नगर येथे गुरुवार २६ रोजी संविधान गौरव दिना निमित्त पत्रकारांचा संविधानाची प्रत व उद्देशिका देवून गौरव करण्यात आला. तसेच संविधाना बद्दल विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून संविधान दिन साजरा करण्यात आला.\nभारताचे संविधान २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी संविधानसभेने स्वीकृत केले होते.या घटनेला ७० वर्षे झाली असून याची आठवण म्हणून २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन साजरा होतो. या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला .\nयावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष – जय जगदंबा बहुउद्देशीय संस्था सर्जापूरचे अध्यक्ष – डॉ. कपिल कोरके होते .\nग्रामीण पत्रकार असोसिएशनचे सचिव -आनंदकुमार डुरे , अध्यक्ष -किरण आवारे , खजीनदार -प्रा. बलभीम लोखंडे, अण्णासाहेब कुरुलकर , गणेश अडसूळ , कुलभूषण विभुते या पत्रकारांचा संविधानाची प्रत व उद्देशिका देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .\nयावेळी राष्ट्रवादीचे नेते – निरंजन भूमकर यांनी तरुणांना व्यसनाधिन न होता शिक्षण , व्यवसाय , नोकरी साठी परिश्रम घेण्याचा सल्ला दिला .\nडॉ .कपील कोरके म्हणाले की ” , संविधान सभेने आजच्या दिवशी संवीधानास मान्यता दिली व ते पुढे अंमलात आणले म्हणून आपण २६ नोव्हेंबर संविधान दिन साजरा करत असल्याचे सांगितले . तसेच संविधान निर्मिती , संविधानाचे महत्व ,डॉ .आंबेडकर यांचे योगदान आदी विषयी आपले विचार मांडले .\nमौलाना अब्बास म्हणाले “, देशातील गरीब – श्रीमंत , सर्व जाती – धर्म व सर्व घटकांचा विचार करून जे संविधान तयार झाले त्यास सर्व तज्ञ मंडळीनी मान्यता दिली . त्यामुळे संविधानाचे अनन्य साधारण महत्व आहे .\nयावेळी – राष्ट्रवादीचे नेते -निरंजन भूमकर, दलित स्वयंसेवक संघाचे -भारत ठोंबरे प्रज्योत भालशंकर, मा. ग्रा.प. सदस्य साहेबराव वाघमारे ,वंचितचे तालुकाध्यक्ष – समाधान भालशंकर, आरपीआयचे तालुका अध्यक्ष – दत्तात्रय क्षिरसागर , वैराग शहर अध्यक्ष – दीपक लोंढे ,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष -राजकुमार पौळ , राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष -मौलाना अब्बास शेख,भरत काकडे ,भारत देशमुख, दिलीप जाधव , सलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन दलित मित्र प्रशांत भालशंकर यांनी तर आभार आतिश कांबळे यांनी मानले.\nप्रारंभी मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्य�� प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.\n← शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकाने दिली पाचशे मास्कची भेट\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन →\nबाळराजे जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जामगावात रक्तदान शिबिर\nशेतीसाठी गुणवत्तापूर्ण औषधांची गरज : कदम\nबार्शीच्या तहसीलदार पदी शेरखाने यांची नियुक्ती\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, ल��खकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sworld.co.uk/02/101457/photoalbum/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2021-06-22T11:06:17Z", "digest": "sha1:H6APGCDUVLDXSJ56M5UTR2QM5MCHY2ZG", "length": 8471, "nlines": 69, "source_domain": "sworld.co.uk", "title": "वॉशिंग्टन स्क्वेअर पार्क... - Secret World", "raw_content": "\nवॉशिंग्टन स्क्वेअर पार्क... - Secret World\nवॉशिंग्टन स्क्वेअर पार्क जॉर्ज वॉशिंग्टन (1732-1799), न्यू यॉर्क शहर उद्घाटन करण्यात आले कॉन्टिनेन्टल सैन्य, सेनापती नाव आहे एप्रिल 30, 1789 वर युनायटेड स्टेट्स पहिले अध्यक्ष म्हणून. जमीन एकदा एक मार्श करून दिले Minetta झरा जवळ स्थित एक भारतीय गाव म्हणून ओळखले Sapokanikan. मध्ये 1797 शहराच्या सामान्य परिषद विकत घेतले जमीन म्हणून वापर एक \"Potter 's Field\" आणि सार्वजनिक फाशीच्या काढणे पुरविणे, आख्यायिका \"Hangman च्या एल्म\" मध्ये पार्क च्या वायव्य कोपर्यात. 1826 मध्ये वॉशिंग्टन लष्करी दिमाख जमिनीवर म्हणून प्रथम वापरले जाते, साइट 1827 मध्ये एक सार्वजनिक पार्क झाले. हे नाव खालील, डाउनटाउन मॅनहॅटन रोग आणि रक्तसंचय बचावणे अभावी प्रमुख कुटुंबांना, कक्षात हलविले आणि अजूनही चौरस च्या उत्तर बाजूला ओळ प्रतिष्ठीत ग्रीक पुनरुज्जीवन जागा बांधले. मध्ये 1838 पार्क शमुवेल एफ यांच्या तार पहिल्या सार्वजनिक प्रात्यक्षिक होस्ट केलेल्या. स्टॅनफर्ड पांढरा शिल्पकार यांनी रचना संगमरवरी वॉशिंग्टन कमान, 1890-1892 दरम्यान बांधले होते आणि 1889 मध्ये उभी केली एक लाकडी कमान बदलले पहिले राष्ट्रपती उद्घाटन शंभर वर्षे पूर्ण सन्मान आहे. पुतळे वॉशिंग्टन होते, नंतर वर स्थापित कमान च्या उत्तर बाजूस – वॉशिंग्टन म्हणून कमांडर-इन-चीफ, दाखल्याची पूर्तता ऑफ द फेम आणि शौर्य (1916) करून लोकांनी वस्ती केली MacNeil, आणि वॉशिंग्टन अध्यक्ष म्हणून दाखल्याची पूर्तता, बुद्धी आणि न्याय (1918) करून अलेक्झांडर स्टर्लिंग काल्डर. इतर स्मारके या पार्क मध्ये आहेत, जॉन क्विन्सी अॅडम्स वॉर्ड दिवाळे स्टील नवा उपक्रम प्रस्थापित करणारा अलेक्झांडर Lyman Holley (1890), जॉन Turini च्या पुतळा इटालियन-राष्ट्रवादी नेते Giuseppe Garibaldi (1888), एक जागतिक युद्ध मी स्मरणार्थ flagpole, आणि मध्यवर्ती कारंजे होते जे हलविले पासून पाचव्या अव्हेन्यू आणि 59 रस्त्यावर चेंडू 1870s. वॉशिंग्टन स्क्वेअर पार्क 20 व्या शतकात संपूर्ण सामाजिक आणि संस्कृतीशी झोक होते. 1911 मध्ये त्रिकोण 'शिरपूरक कारखाना' आग खालील कामगार सहकारी संघ येथे चालून आला. \"Ashcan शाळा\" कलाकार अशा जॉन Sloan पायही मध्ये पार्क, आणि सामाजिक शिष्टाचारांची पर्वा न करणारा समुदाय उशीरा 19 व्या शतकात.\nवाशिंगटन स्क्वायर पार्क में गैरीबाल्डी की ... - Secret World\nवॉशिंग्टन स्क्वेअर पार्क मध्ये गारिआबंदीच्... - Secret World\nवाशिंगटन स्क्वायर पार्क... - Secret World\nवॉशिंग्टन स्क्वेअर पार्क... - Secret World\nग्रीनविच विलेज: वाशिंगटन स्क्वायर पार्क और... - Secret World\nग्रीनविच गाव: वॉशिंग्टन स्क्वेअर पार्क आणि... - Secret World\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20909/", "date_download": "2021-06-22T10:33:16Z", "digest": "sha1:HCBM4IZW3YA4RJNGVUNEGJEMDVYXJPMU", "length": 21596, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पिरॅमिड – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञान���चे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपिरॅमिड : जगप्रसिध्द प्राचीन वास्तुरचना. विटांची अथवा दगडी बांधणीची, चौरस अथवा आयताकृती पाया व वर निमुळती होत जाणारी, पिरॅमिडे मेक्सिको, इटली, ग्रीस, थायलंड, ईजिप्त वगैरे विविध देशांत आढळतात पण सर्वांत प्राचीन व भव्य पिरॅमिडे फक्त ईजिप्तमध्ये असून त्यांतील लेख व विविध वस्तू यांमुळे त्यांना प्राचीन इतिहासात, तसेच वास्तूशास्त्रात एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. ईजिप्तमध्ये पिरॅमिडला ‘मेर’ म्हणतात. पिरॅमिड हा इंग्रजी शब्द ‘पिरॅमिस’ या ग्रीक शब्दावरून रूढ झाला. त्याचा अर्थ गव्हाचा केक असा असून पिरॅमिडचा आकार केकसारखा असल्यामुळे तो रुढ झाला असावा. राजांच्या (फेअरो) दफनाशी संलग्न असणाऱ्या या वास्तूची प्राचीनता, रचना, अचूक बांधणी आणि आत मिळणारा ऐतिहासिक पुरावा ह्यांमुळे पिरॅमिड हे जगातील एक आश्चर्य मानले जाते. ईजिप्तमध्ये सु. ऐंशी पिरॅमिडे अवशिष्ट असून त्यांपैकी काही सुस्थितीत आहेत. अनेक पिरॅमिडे पूर्वी लुटली गेली आहेत. आत्मा हा शरीराशिवाय अलग राहू शकत नाही, या तत्कालीन समजुतीमुळे पिरॅमिडे बांधण्याची कल्पना रूढ झाली. बहुतेक फेअरोंनी आपल्या मृत्यूनंतर आपल्या शवाची व्यवस्था व्हावी, म्हणून पिरॅमिडे बांधली. स���हजिकच राजा-राणीची शरीरे ममीच्या स्वरूपात पिरॅमिडांमध्ये जतन करुन ठेवण्यात आली.\nप्राचीन ईजिप्तच्या इतिहासातील तिसऱ्या-चौथ्या (इ. स. पू. २७२०–२५६०), सहाव्या (इ. स. पू. २४२०–२२९४) व बाराव्या (इ. स. पू. २०००–१७७७) राजवंशातील राजांनी पिरॅमिडे बांधली. सर्वांत जुने पिरॅमिड कैरोजवळ सकारा येथे असून ते झोसर (इ. स. पू. तिसरे सहस्रक) या तिसऱ्या वंशातील राजाने इ. स. पू. २८०० च्या सुमारास बांधले, तर अगदी अलीकडचे पिरॅमिड सूदानमध्ये मेरो येथे इथिओपियन राजाने इ. स. ३०० मध्ये बांधले. ईजिप्तमध्ये सुरुवातीस बांधलेल्या पिरॅमिडसदृश वास्तूंना ‘मस्ताबा’ म्हणत. झोसरने बांधलेल्या पहिल्या दगडी पिरॅमिडची उंची सुरुवातीस ८ मी. होती आणि आराखडा चौकोनी होता. त्याला ‘स्टेप पिरॅमिड’ असेही म्हणत. चौथ्या राजवंशाच्या काळात पिरॅमिडबांधकामात फार प्रगती झालेली दिसते. या काळातील कूफू, कॅफ्रे व मेंकूरे या राजांनी गीझा येथे बांधलेली पिरॅमिडे समतोल रचनाकौशल्याबद्दल व अचूक बांधणीसाठी प्रसिध्द आहेत. तिन्ही पिरॅमिडांमध्ये अश्मपेटिका सापडल्या असून त्या ग्रॅनाइट दगडाच्या बनविलेल्या आहेत. कूफूचे पिरॅमिड जगातील सात आश्चर्यांत गणले जाते.\nपिरॅमिडची अंतर्गत रचना अनेक प्रकारची आहे. चौथ्या वंशातील राजांनी आकारात फेरफार करून, तसेच विटांऐवजी दगड वापरून लहान आकारांत अनेक पिरॅमिडे बांधली. तथापि प्रवेशव्दार, वीथी, आतील दालने व पिरॅमिडखाली उत्कीर्ण केलेल्या खोल्या ही सर्वसाधारणत: काही ठळक वैशिष्ट्ये सर्वत्र आढळतात. सर फ्लिंडर्झ पेट्री यांनी पिरॅमिडचे उत्खनन व अभ्यास करून त्याची काटकोनादी तपशीलांतील भौमितिक अचूकता सिध्द केली आहे. गीझा येथील कूफू राजाचे पिरॅमिड १२६ मी. उंच असून त्याने पाच हेक्टर क्षेत्र व्यापलेआहे. याच्या बांधणीत सु. पंचवीस लाख चिरे (शिळा) आहेत. प्रत्येक चिऱ्याचे वजन सु. २·५ टन असून पिरॅमिडचा गाभा चुनखडकांच्या चिऱ्यांचा, सैल जुळणी असलेला आहे. बाहेरील आवरण बारीक व घट्ट कणांच्या त्याच जातीच्या दगडांचे, घट्ट व सुतातील जुळणीचे आहे. या आवरणावर वर्षांनुवर्षे हवामानाचा परिणाम होऊन काही पडझड झाली आहे तथापि तो जेव्हा सुस्थितीत होता, तेव्हा तळाच्या चौरसाची बाजू २३० मी. लांब होती. तळ एका पातळीत असून पातळी जवळजवळ क्षैतिज, वायव्य कोपऱ्याकडून आग्नेय कोपऱ्याकडे केव��� सव्वा ते दीड सेंमी. कललेली आहे. चौरसांच्या बाजूंची लांबी सारखी आहे आणि कदाचित फरक आढळलाच, तर तो ‘५,००० त एक’ एवढा अनुल्लेखनीय आहे. बाजूतील कोन फक्त ३·५ फरकाने काटकोनात आहेत व फरक जास्तीतजास्त ५·५ एवढा आहे. पिरॅमिडमध्ये भुयारी मार्ग, थडग्याचे दालन वगैरे पोकळ भाग आहेत. आवरणातील चिऱ्यांच्या सांध्यांतील फटी अर्ध्या मिमी. हूनही कमी रुंद आहेत. बाहेरच्या चिऱ्यांची रचनाबांधणी केल्यानंतर त्यांचे सांधे व पृष्ठभाग घासून गुळगुळीत केलेले दिसतात. पाचव्या वंशातील राजांनी अबू सीर येथे पिरॅमिड बांधले, तर सहाव्या वंशातील राजांनी सकारा येथे बांधले. ही पिरॅमिडे लहान व काहीशी ओबडधोबड असली, तरी त्यांच्या आतील दालनांमधून हायरोग्लिफिक लिपीत मजकूर लिहून ठेवला आहे. त्यावरून तत्कालीन धार्मिक कल्पनांची, तसेच एकूण सामाजिक स्थितीची कल्पना येते. इ. स. पू. १७०० च्या सुमारास ईजिप्तमधील पिरॅमिडांची बांधणी जवळजवळ संपुष्टात आलेली दिसते. नंतरच्या राजांनी आपल्या प्रेतांकरिता शैलोत्कीर्ण गृहे खोदण्याची पध्दत सुरू केली.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाच�� भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/7063", "date_download": "2021-06-22T11:41:21Z", "digest": "sha1:6KXRVAOJJBEZYOJGQ6FABO3SY3IV3DG5", "length": 19030, "nlines": 149, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Nagpur । केंद्र शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\n केंद्र शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी\n केंद्र शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी\nकेंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडून प्रभावी अंमलबजावणीसाठी समूह गटांची स्थापना\nजिल्हा विकास व समन्वय तथा नियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक\nनागपूर ब्युरो : जिल्हा विकास समन्वय तथा सनियंत्रण समितीअंतर्गत जिल्ह्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या किमान 40 योजना कार्यान्वित आहे. या योजनांचे समूह गट तयार करा. या गटामार्फत योजनांची सर्वाधिक प्रभावी अंमलबजावणी नागपूर जिल्ह्यात झाली पाहिजे, असे निर्देश केंद्रीय रस्ते परिवहन, राजमार्ग, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे दिले.\nजिल्हा विकास समन्वय तथा सनियंत्रण समितीची शुक्रवार ला जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे बैठक झाली. या बैठकीत ते म्हणाले, केंद्रातील कोणत्याही स्तरावरील पाठपुरावा ��रण्यासाठी मी तत्पर आहे. त्यामुळे जिल्हास्तरावरील सर्व योजनांचे समूहगट करा व या गटामार्फत जिल्ह्यातील प्रस्तावांचा पाठपुरावा करा, नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे,असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी या समूह गटाचे नेतृत्व खासदार डॉ. विकास महात्मे करतील अशी घोषणाही त्यांनी केली.\nसकाळी 11 वाजता जिल्हा विकास समन्वय तथा सनियंत्रण समितीच्या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीला खासदार विकास महात्मे, महापौर दयाशंकर तिवारी, आमदार सर्वश्री नागो गाणार, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, कृष्णा खोपडे, समीर मेघे, आशीष जैस्वाल, विकास कुंभारे, टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त शीतल तेली- उगले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक इलमे यांच्यासह विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.\nया बैठकीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, स्वच्छ भारत अभियान शहरी, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम जल जीवन मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आदींसह शिक्षण, आरोग्य, कौशल्य, विकास, कृषी, पणन महिला व बालकल्याण आदी 40 योजनांचा आढावा घेण्यात आला.\nयावेळी जिल्ह्यातील पांदण रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करावे, या रस्त्याचे ई-टॅगिंग करण्यात यावे, नगरपालिकांच्या सहभागाबाबत बैठक घ्यावी, दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये आडकाठी आणणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी, विशेष सहायता योजना वेळेत कार्यान्वित व्हाव्यात, गरीब, गरजू, जेष्ठ नागरिकांना मदतीसाठी सरकारी कार्यालयाच्या बँकेच्या फेऱ्या मारायला लागू नये, तसेच गरिबी रेषेखालील लाभार्थी (बीपीएल ) ठरवताना काही निकष व अटी तपासून पाहण्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी संयुक्तरीत्या निवेदन द्यावे, प्रधानमंत्री आवास योजनेतील अडचणीचा पाढा न वाचता प्रत्येक पात्र लाभार्थ्याला आर्थिक मदत दिली गेली पाहिजे, घरे तत्काळ मिळाली पाहिजे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या बैठकीमध्ये टाऊन प्लॅनिंग विभागाच्यासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. ही बाब प्रशासनाने गंभीरतेने घेऊन या विभागाच्या कामकाजाला नियंत्रित करण्याचे निर्देशही गडकरी यांनी आज दिले.\nकार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा नियंत्रण समिती सदस्य श्रीपाद बोरीकर, डॉ. संजय उगेमुगे, भैय्यासाहेब बिघाने, सेवक उईके, डॉ. पुजाताई धांडे यांचे स्वागत करण्यात आले. सभेचे संचालन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक इलमे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले.\nNext articleNagpur | यावर्षात रस्त्यांचे ब्लॅक स्पॉट दूर करणार: विद्याधर सरदेशमुख\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\nवायरल : पिंक कलर के आउटफिट में जबरदस्त पोज देती नजर आई मौनी रॉय\nआत्मनिर्भर खबर - August 19, 2020\nNagpur | नितिन गडकरी से मिले छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री भूपेश बघेल\nआष्टणकर, चंदन कुमार, जाधव मेट्रोने तिकीट काढून प्रवास करा लकी ड्रॉ चे विजेते\nटेक नॉलेज : व्हाट्सएप्प च्या माध्यमातून करा एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल\nआत्मनिर्भर खबर - August 21, 2020\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझा���नर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/repeat-water-of-the-right-to-the-petty-federal-organizations-in-the-farmers-organizations/", "date_download": "2021-06-22T10:05:11Z", "digest": "sha1:CXTLARVWFFYT5GX2X7LXWG47E2HSVXH6", "length": 13612, "nlines": 87, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "पुन्हा पेटला उजनीच्या पाण्याचा प्रश्न…. शेतकरी संघटनांचे धरणात जलसमाधी आंदोलन… – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nपुन्हा पेटला उजनीच्या पाण्याचा प्रश्न…. शेतकरी संघटनांचे धरणात जलसमाधी आंदोलन…\nपंढरपूर (प्रतिनिधी )सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यासाठी नेले असल्याचा त्यांच्यावर ठपका आहे . त्यावर नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत . आज विविध संघटनांसह शेतकरी संघटनां आक्रमक होत धरणात उतरून त्यांनी जलसमाधी आंदोलन केले .\nसकाळपासून उजनी धरणा वरती पदाधिकारी व कार्यकर्ते जमा होऊ लागल्याने पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आला होता. यानंतरही जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकरभैया देशमुख शेतकरी नेते अतुल खुपसे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली हळणवर, शिवसेनेचे संजय कोकाटे, अँड बापूसाहेब मिटकरी, रोपळे येथील औदुंबर गायकवाड, धनाजी गडदे, माऊली जवळेकर व शेतकऱ्यांनी उजनी धरणात उतरून आंदोलनाला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी आंदोलन थांबवण्याची विनंती केली यावरून पोलीस व आंदोलन करते यांच्यामध्ये खडाजंगी झाली.\nकोणत्याही परिस्थितीमध्ये आश्वासक पर्याय निघाल्याशिवाय आंदोलन न थांबवण्याच्या निर्णयावर आंदोलक ठाम होते.\nयावेळी धरणातील पाणी पळवा पळवी चा निषेध करीत पालकमंत्र्यांविरोधात चले जाव च्या जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती.\nजिल्ह्यातील शेतकरी बहुतांशी उजनी धरणावर अवलंबून असून या सतत होणाऱ्या पाणी पळवा पळवीमुळे जिल्ह्यातील शेती अडचणी येणार असून याबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे यामुळे उजनी पाणी बचाव समितीतील तसेच शेतकरी संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी आज उजनी धरणा मध्ये आंदोलन करून या पाणी पळवापळवी चा निषेध केला.\nऔदुंबर गायकवाड रोपळे, ता. पंढरपूर\n← तंबाखूमुक्त शाळा म्हणून आळजापूर ची जि .प . प्राथमिक शाळा गौडगांव केंद्रात प्रथम\nराज्यातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेत पात्र कोविड रुग्णांना मोफत उपचार मिळणेची मौलाना आझाद मंचची मागणी →\nदसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात झेंडू फुलांची आरास.\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दहा वर्षे कारावास\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/article-110840.html", "date_download": "2021-06-22T10:02:36Z", "digest": "sha1:5G6KLUDRLGWWR2ZB52A7K2T7CK7LMEWO", "length": 13376, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हलव्याचे दागिने | Pune - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमहिलांनो, अंगणवाडी सेविकांसाठी होणार पदभरती; लगेच करा अर्ज\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nWTC Final, LIVE : साऊथम्पटनमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, सामना उशीरा सुरू होणार\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\n'मालविका' फेम आदिती सारंगधर घेणार निरोप; वाचा नेमकं काय घडलं\n'तूच खरी विश्वसुंदरी' उर्वशीच्या पारंपरिक लुकवर चाहते घायाळ; पाहा Latest Photo\nWTC Final, LIVE : साऊथम्पटनमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, सामना उशीरा सुरू होणार\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\n चुकीवर बोट ठेवत लक्ष्मणनं व्यक्त केलं आश्चर्य\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nNational Kiss Day: 'किस'विषयी या 7 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\n इथं कपल एकमेकांना I Love You म्हणत नाही; मग प्रेम व्यक्त करतात कसे\nअगदी सहज ओळखा बेसन पिठातली भेसळ; ही आहे सोपी ट्रिक\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n4, 6 ते 8 की 12 ते 16 आठवडे; नेमका कधी घ्यावा कोरोना लशीचा दुसरा डोस\n महाराष्ट्रावर आता Delta Plus कोरोनाचं संकट; 6 जिल्ह्यांत सापडले रुग्ण\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\nतरुणांनी वाघाच्या गळ्यात बांधला पट्टा, शेपटी ओढली आणि..; पाहा Shocking Video\nमहाराष्ट्रासाठी चिंतेची बातमी, महाबळेश्वरमध्ये आढळला घातक Nipah व्हायरस\nपोलीस आणि चोर आमनेसामने, एक चूक अन् चोरटे पळाले, LIVE VIDEO\nशिवसेनेसोबत पुन्हा युती होणार का भाजप खासदाराचे सूचक विधान\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात\nशेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, भाव नसल्याने शेतात सोडल्या शेळ्या-मेंढ्या, VIDEO\nमहिलांनो, अंगणवाडी सेविकांसाठी होणार पदभरती; लगेच करा अर्ज\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/delhi-news/news/page-4/", "date_download": "2021-06-22T11:45:52Z", "digest": "sha1:U4YCXZ5CREZL5FBPXHEAMMELY7SZ46FO", "length": 15872, "nlines": 161, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Get the latest news about Delhi News- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nपालकांनो अभ्यासासोबतच मुलांना शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; नक्की होतील यशस्वी\nWTC Final : ICC च्य�� त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा\nराजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; महापौरांनी दिले चौकशीचे आदेश\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\nWTC Final : ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\nWTC Final, LIVE : अखेर पाऊस थांबला, टीम इंडियापुढे किवींना रोखण्याचं कठीण आव्हान\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nपालकांनो अभ्यासासोबतच मुलांना शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; नक्की होतील यशस्वी\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nडायबेटिज रुग्णांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, फायदे माहिती झाले तर, रोज प्याल\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात संचारबंदी\nमेड ��न इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nलग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\nरतनलाल यांच्यावर हल्ला झाल्याचा VIDEO आला समोर, दिल्ली हिंसाचाराचं भयानक दृष्य\nहे व्हिडिओ 24 फेब्रुवारी रोजीचे असल्याचं सांगण्यात येत आहे, ज्यात जमाव पोलिसांवर दगडफेक (Stone Pelting) करत आहे, तसंच हे व्हिडिओ दिल्लीतील चांदबाग (Chandbagh) भागातील असल्याची माहिती मिळत आहे.\nदिल्ली हिंसाचार: विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज आज पुन्हा तहकूब\nदिल्ली हिंसाचारानंतर मोठी शोधमोहिम, कुठे आहे पोलिसांवर बंदूक रोखणारा शाहरुख\nपंतप्रधानांपासून ते कोरोनापर्यंत देशभरातील टॉप 6 बातम्या\nदिल्लीच्या नाल्यांमधून अजूनही वाहत आहेत मृतदेह, आतापर्यंत 8 शव सापडले\nनिर्भया सामूहिक बलात्कारातील दोषींना उद्या सकाळी 6 वाजता फाशी होणार\nDelhi Violence: अफवा पसरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, कसून चौकशी सुरू\nदिल्ली हिंसाचार शांत होताच पुन्हा सापडला मृतदेह, नाल्यातून बाहेर काढलं शव\nCAA Protest: शाहीन बागेत कलम 144 लागू, मोठ्या संख्येनं पोलिसांचा फौजफाटा तैनात\nगर्भवती महिलेच्या पोटावर जमावाने घातल्या लाथा, बाळाच्या जन्मानंतर आई म्हणाली...\nDelhi Violence: हिंसाचारात 630 जणांना घेतलं ताब्यात, रात्रभर पोलिसांचा बंदोबस्त\nधक्कादायक खुलासा, आयबी कॉन्स्टेबल अंकित शर्मांच्या शरीरावर चाकूचे 18 वार\nदिल्ली हिंसाचार प्रकरण : 'परीक्षेला जाते सांगून गेली 'ती' घरी परत आलीच नाही'\nपालकांनो अभ्यासासोबतच मुलांना शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; नक्की होतील यशस्वी\nWTC Final : ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा\nराजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; महापौरांनी दिले चौकशीचे आदेश\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/7262", "date_download": "2021-06-22T09:49:05Z", "digest": "sha1:KZYIJZF6UE47CK3IXOP73TNB76INT5RI", "length": 12422, "nlines": 143, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Nagpur | शरजील उस्मानीचे वक्तव्य तपासल्या नंतरच कारवाई : गृहमंत्री | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\nHome Maharashtra Nagpur | शरजील उस्मानीचे वक्तव्य तपासल्या नंतरच कारवाई : गृहमंत्री\nNagpur | शरजील उस्मानीचे वक्तव्य तपासल्या नंतरच कारवाई : गृहमंत्री\nनागपूर ब्युरो : पुण्यातील एल्गार परिषदेत बोलताना शरजील उस्मानी याने हिंदु समाजाबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य तपासल्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देेशमुख यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली.\nअलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्माने याने हिंदु समाज सडला आहे, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या संदर्भात विचारले असता त्याच्या भाषणाचा व्हिडीओ बोलावला आहे. त्याची रितसर तपासणी करू. त्या नंतर काही आक्षेपार्ह आढळले तर कारवाई करू, असे देशमुख म्हणाले. राष्ट्रवादी कांग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्याचा भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला फायदाच होईल, असेही ते म्हणाले.\nPrevious articleअनुष्का शर्मा और विराट कोहली की बेटी का नाम होगा वामिका\nNext articleBudget 2021 | टैक्स में राहत की उम्मीद लगाए लोगों को लगा झटका\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\nकोविड-19 | लॉकडाऊनमध्ये महिलांनी तयार केले खादीचे मास्क\nDiwali Special Offer | नागपुर में सुविधायुक्त फ्लैट अब आपके बजट में\nआत्मनिर्भर | गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून वडिलांच्या किराणा दुकान चालवलं, आता होतेय कोट्यवधींची कमाई\nआरसीबी ने खेला फुटबॉल मैच, विराट कोहली ने गोल मारकर मनाया जश्न…\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्���ा करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/humanrights-foundation-zilha-adhakshyapadi-mane-patil/", "date_download": "2021-06-22T09:55:20Z", "digest": "sha1:RAX5JSGVUNZYIRM74H4BAEC2PJDML5OP", "length": 11251, "nlines": 82, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "मानवाधिकार फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल माने – पाटील – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nमानवाधिकार फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल माने – पाटील\nसासुरे, ता .१३ : महाराष्ट्र राज्य उस उत्पादक संघाचे अध्यक्ष तथा शंभूसेनेचे संस्थापक अतुल माने – पाटील यांची नुकतीच मुख्य मानवाधिकार फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली .\nअतुल माने – पाटील यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन राज्याचे उपाध्यक्ष लेविन जगताप यांनी मुख्य मानवाधिकार संस्थेचे केंद्रिय अध्यक्ष श्री सुभाष चंद्र व केंद्रिय सरचिटणीस श्री नीरज कुमार यांच्याकडे या निवडीसाठी शिफारस केली होती , त्यानुसार श्री अतुल पाटील यांची ही निवड करण्यात आली आहे . यावेळी ���्रदेशाध्यक्ष किरण चव्हाण, संभाजी भांगे, समीर शेख, मुकुंद आरे व शंभू सेनेचे कार्यकारी मंडळ उपस्थित होते .\n← वात्रटिका- तराजूची बाजू\nबार्शी परिवर्तन E-paper →\nआगळगाव-बाभुळगाव शिवारात चोरट्याचा धुमाकूळ, विजेचे साहित्य चोरीस\nपदोन्नतीमधील आरक्षणाचा शासनाने त्वरीत निर्णय घ्यावा – आरपीआय चे तहसीलदार यांना निवेदन\nसिनेच्या महापुराने नवभारत शाळेच्या वर्गखोल्या जमीनदोस्त\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/img-20210206-wa0034-jpg-2/", "date_download": "2021-06-22T11:27:32Z", "digest": "sha1:5RBQWWUYVW62HLFPJZ7JYM6QCRWAIX65", "length": 8199, "nlines": 161, "source_domain": "lokshahilive.com", "title": "IMG-20210206-WA0034.jpg – लोकशाही", "raw_content": "\nखामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली, पथदिवे बंद असल्याने चोरांचे फावले\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=38070", "date_download": "2021-06-22T11:36:42Z", "digest": "sha1:URYZF4DTE3LXT4NEGSZZ5AYD3J3ZQUM5", "length": 9907, "nlines": 63, "source_domain": "newspcmc.com", "title": "जमालखान कमालखान पठाणांकडून पिं. चिं. पोलिसांच्या कामाचे मूल्यमापन.. - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nHome ठळक घडामोडी जमालखान कमालखान पठाणांकडून पिं. चिं. पोलिसांच्या कामाचे मूल्यमापन..\nजमालखान कमालखान पठाणांकडून पिं. चिं. पोलिसांच्या कामाचे मूल्यमापन..\nअनं पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच वेषांतर…\nपिंपरी (दि. ०६. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश बुधवारी रात्री चक्क वेशांतर करून मिया जमालखान कमालखान पठाण बनले होते. त्यांनी मिया सारखी दाढी चिटकवली. डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग चढवला. सलवार, कुर्ता आणि तोंडावर मास्क. बरोबर मियाची ब���वी म्हणून सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यासुध्दा वेशांतर करून होत्या.\nखासगी टॅक्सी करून ही मियाबिवीची जोडी प्रथम रात्री १२.१५ वाजता पिंपरी पोलिस स्टेशनला धडकली. आमच्या शेजाऱ्याला कोविडसाठी रुग्णवाहिका पाहिजे होती म्हणून फोन केला तर तब्बल ८००० रुपये सांगितले, अशी तक्रार घेऊन ते आले. ‘रुग्णवाहिका वाला आम्हाला अक्षरशः लूटतोय, तुम्ही तक्रार दाखल करून घ्या’, असा आग्राह या जोडीने धरला होता. “हे आमचे काम नाही”, म्हणून त्यावेळी हजर पोलिसाने थेट नकार दिला.\nदुसरा छापा रात्री १.३० वाजता हिंजवडी पोलिस स्टेशन आणि नंतर मध्यरात्री २ वाजता वाकड चौकीवर झाला. त्या ठिकाणी “आम्ही आमच्या रमजानचे उपवास ठेवतो. परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, त्याचा त्रास होतो. काही लोकांना बोललो तर त्यांनी माझ्या बायकोची छेड काढली, मला कंबरेत लाथा घातल्या. झटापटही झाली आणि त्यात एकाचा मोबाईल हातात आला, अशी गंभीर तक्रार हिंजवडी पोलिसांना दिली. त्यावेळी ड्युटीवर हजर पोलिसाने खूप गांभीर्याने सर्व प्रकऱणाची माहिती घेतली आणि कच्ची फिर्याद तयार केली. आपण वरिष्ठांना बोलावतो, ते इतक्यात येतील तोपर्यंत थांबण्याची विनंतीही केली.\nपोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, वाकड आणि हिंजवडीत खूप चांगला अनुभव आला, मात्र पिंपरीत वाईट अनुभव होता. आपला स्टाफ खरोखर कसे काम करतो, तकारदारांना कशी वागणूक देतो याची तपासणी करण्यासाठी आपण यापुढेही अशाच प्रकारे अचानाक धाडी टाकणार आहोत. कुठे दारू, मटका अड्डे असो वा कुठलाही काळा धंदा ज्याला समाजाला त्रास होतो तो बंद झालाच पाहिजे. शहरात शून्य टक्का काळे धंदे हे आपले टार्गेट आहे. त्यासाठी आता आपण स्वतः न सांगता कुठेही अचानाक छापे टाकणार आहोत.\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/5283", "date_download": "2021-06-22T10:29:09Z", "digest": "sha1:AFZRSOZ64IIYXD3RWWA2M3BDCZYLNDKC", "length": 16552, "nlines": 148, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Information | यामुळे साजरा केला जातो भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\nHome हिंदी Information | यामुळे साजरा केला जातो भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन\nInformation | यामुळे साजरा केला जातो भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन\nभारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन आज 7 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. हा दिवस शहीदांच्या आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांचा सन्मान करण्यासाठी साजरा करण्यात येतो. हा दिवस आपल्या देशातील सर्व सैनिकांसाठी आहे. देशवासी या दिवशी शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहतात.\nसैनिक म्हणजे, कोणत्याही देशाची सर्वात मोठी संपत्ती असतात आणि देशाला सुरक्षित आणि अखंड ठेवण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका निभावतात. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील सैनिक, नौसैनिक आणि वायू सैनिकांचा सन्मान करण्यासाठी साजरा करण्याची परंपरा आहे. सशस्त्र सेनेच्या तीन शाखा म्हणजेच, भारतीय सैन्य दल, भारतीय वायू सेना आणि भारतीय नौसेना यांच्यावतीने राष्ट्रीय सुरक्षे प्रति आपल्या प्रयत्नांचं प्रदर्शन करण्यासाठी विविध कार्यक्र���ांचं आयोजन करतात.\nदरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्यात येत आहे. परंतु, अनेक लोकांना हे माहिती नसतं की, हा दिवस का साजरा केला जातो. याचा इतिहास काय आहे. ज्या व्यक्ती भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन 2020 बाबत माहिती करुन घेण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांच्यासाठी आज “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” यासंदर्भात अधिक माहिती देणार आहे.\nभारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनाचा इतिहास\n28 ऑगस्ट, 1949 मध्ये भारताच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या नेतृत्त्वात एक कमिटी तयार करण्यात आली होती. समितीने निर्णय घेतला की, ध्वज दिन दरवर्षी 7 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येईल. नागरिकांमध्ये लहान झेंड्यांचं वितरण करून त्या बदल्यात सौनिकांसाठी डोनेशन जमा करणं हा भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्यामागील मूळ हेतू होता. गेल्या अनेक वर्षांपासून या दिवसाला महत्त्व आहे. त्यामागील कारण म्हणजे, जवानांच्या कुटुंबाची काळजी घेणं ही भारतातील सर्व जनतेची जबाबदारी आहे.\nभारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनाचं महत्त्व\nदेशातील नागरिकांचं कर्तव्य आहे की, त्यांनी केवळ शहीदांची प्रशंसा न करता त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची काळीजी घ्यावी. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन मुख्यतः सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाचं कल्याण, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी आहे. हा दिवस युद्धात शहीद आणि जखमी सैनिकांच्या पुर्वसनासाठी साजरा केला जातो. याचं महत्त्व आहे कारण हे युद्धात जखमी सैनिक, वीर स्त्रिया आणि शहीदांच्या कुटुंबाची काळजी घेण्याच्या आपल्या कर्तव्याची आठवण करुन देतो.\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nPrevious articleशांतीवनात महामानवास अभिवादन करण्यास उसळला जनसागर\nNext articleशेतकरी आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्याची मोटर सायकल यात्रा\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | मनपाला ‘स्टार म्यूनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार प्रदान\nसंदेश : चला भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा पाठवू या …\nआत्मनिर्भर खबर - August 15, 2020\nAheri | राकांपा च्या वतीने शाहीन हकीम आणि सोनाली पुण्यपवार यांचा सत्कार\nआत्मनिर्भर खबर - March 17, 2021\n कोरोना साखळी तोडण्यासाठी नागपूर शहरात आजपासून सात दिवस लॉकडाऊन\nआत्मनिर्भर खबर - March 15, 2021\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2015/09/blog-post_19.html", "date_download": "2021-06-22T10:54:25Z", "digest": "sha1:2JZ2GPZJDDQQTNO4SKHE5EJTCBFJWCJN", "length": 9066, "nlines": 52, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: उळागड्डी चित्रपटाचा मुहूर्त", "raw_content": "\nगेल्या काही वर्षापासून आशय-विषयाच्या वेगळेपणामुळे मराठी सिनेमा सातत्याने गाजतो आहे. मराठी सिनेमांमध्ये वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. कलात्मक तरीही व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती करणारी दिग्दर्शकांची नवीन फळी मराठी चित्रपटसृष्टीत आश्वासकपणे कार्यरत आहे. याच फ���ीतलं एक आश्वासक नाव म्हणजे अभिजीत पानसे.\nमनोरंजनाला कलात्मकतेची जोड देऊन दर्जेदार सिनेमा करण्याचं शिवधनुष्य पेलत अभिजीत पानसे ‘उळागड्डी’हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा घेऊन येत आहेत. ‘रेगे’ चित्रपटाच्या यशानंतर अभिजीत पानसे यांच्या ‘उळागड्डी’या दुसऱ्या चित्रपटाची खासियत काय असणार याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे.\nया चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मा.राज ठाकरे यांच्या हस्ते दादासाहेब फाळके चित्रनगरीत संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील कलाकार तंत्रज्ञांसह चित्रपटाला शुभेच्छा देण्यासठी अभिनेता महेश मांजरेकर, मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर,शालिनी ठाकरे, अभिनेता जयवंत वाडकर आवर्जून उपस्थित होते.\nएऑन पिक्चर्स प्रा.लि. प्रस्तुत, द आर्ट बिट इनोव्हेशन प्रा.लि. निर्मित ‘उळागड्डी’ या चित्रपटात पठडीबाहेरील विषय हाताळण्यात आला असून, सिनेजगतातील अनेक प्रतिथयश नावं या चित्रपटाशी जोडली गेली आहेत. ज्यात ‘दशावतारम’, ‘रामलीला’, ‘बर्फी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे ख्यातनाम कॅमेरामन रवी वर्मन, ‘यारीयां’, ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या कलादिग्दर्शिका सलोनी धात्रक आणि व्हिजुअल इफेक्ट्स व टेक्निकल दिग्दर्शक प्रसाद सुतार यांचा समावेश आहे.\nशिल्पा राऊत, संदीप राऊत व अभिजीत पानसे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा शिवराज वायचळ यांची असून संवाद शिवराज वायचळ व अभिजीत पानसे यांचे आहेत. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते रत्नकांत जगताप आहेत.\nभाषेच्या मर्यादा ओलांडून केवळ कलासंपन्न कलाकृतीकरिता ही दिग्गजमंडळी एकत्र आली आहेत.चित्रीकरणाआधीच तेलगु, हिंदी आणि फ्रेंच इंडस्ट्रीत चर्चिला जाणारा ‘उळागड्डी’ हा बहुधा पहिलाच चित्रपट आहे.सशक्त संहिता आणि तितकेच दमदार सादरीकरण यातून उत्तम निर्मितीच्या ध्यासाने दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी चाकोरीबाहेरचा उळागड्डी हा चित्रपट रसिकांसाठी आणला आहे. ‘लाईफ ऑफ पाय’ सारख्या उच्च दर्जाच्यातंत्राचा वापर या चित्रपटात करण्यात येणार आहे.\nविस्तारत चाललेल्या मराठी सिनेमाच्या कॅनव्हासवरती उळागड्डी हा सिनेमा यशाचा नवीन मापदंड निर्माण करेल अशी आशा करता येईल.\n‘प्रवास’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nजगण्याचा आनंद घेत अन् जगण्यातला आनंद देत आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीको��� देणाऱ्या आगळ्या प्रवासाची गोष्ट सांगणारा ‘प्रवास’ हा...\n‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\nवयात आलेल्या मुला-मुली चं लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो; विशेषतः मुलीचं लग्न हा अंमळ जास्तच मह त्त्वाचा असतो. त्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/11/dhantrayodashi-te-bhaubij-sarv-sananche-ahe-vishesh-mahatw.html", "date_download": "2021-06-22T11:17:59Z", "digest": "sha1:UUBAZISQGLM4ZAY5PP4ZI7NOFI2HJTNV", "length": 9141, "nlines": 58, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "दिवाळी २०२०: धनत्रयोदशी ते भाऊबीज सर्व सणांचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या...", "raw_content": "\nदिवाळी २०२०: धनत्रयोदशी ते भाऊबीज सर्व सणांचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या...\nYesMarathi नोव्हेंबर ०४, २०२० 0 टिप्पण्या\nहिंदूंचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे दिवाळी जी धनत्रयोदशी पासून सुरू होते आणि भाऊबीज पर्यंत असते. धनत्रयोदशी दिवशी कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरीची पूजा केली जाते आणि दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरत असते म्हणून तिच्या स्वागतासाठी अनेक दिवस आधी पासूनच तयारी सुरू होत असते.\nचला जाणून घेऊया ५ दिवस असणाऱ्या या महा सणाबद्दल काही खास गोष्टी\nधनत्रयोदशी: दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी होय. हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो हे आपणा सर्वांना माहितच आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी देव धन्वंतरीची पूजा केली जाते. यावेळी धनत्रयोदशी १३ नोव्हेंबरला साजरी करण्यात येणार आहे. धनत्रयोदशी दिवशी सोने, चांदी, भांडी किंवा कोणतीही नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा बर्यारच वर्षांपासून चालू आहे. असे मानले जाते की या दिवशी जे काही विकत घेतले जाते त्यात १३ पट वाढ होत असते.\nनरक चतुर्दशी: पाच दिवसांच्या दीपावलीमध्ये दुसर्यार दिवशी नरक चतुर्दशी असते कार्तिक कृष्ण पक्षाची चतुर्दशी साजरी केली जाते. यंदा हा उत्सव १४ नोव्हेंबरला साजरा केला जाईल. धर्मग्रंथानुसार या दिवशी चौकटीवर दिवा लावण्याची परंपरा आहे.\nलक्ष्मी गणेश पूजा: सर्वात मोठा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजेचा. यावेळी दिपावली १४ नोव्हेंबरला देशभरात साजरी केली जाईल. या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते. या पूजेमध्ये गणपतीच्या उजवीकडे देवी लक्ष्मीची स्थापना केली जाते.\nगोवर्धन पूजा: दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे १६ नोव्हेंबर रोजी गोवर्धन पूजेची पूजा केली जाईल. दरवर्षी हा उत्सव कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष प्रतिपदेवर साजरा केला जातो. या दिवशी बलीपूजा, अन्नकुट, मार्गपाली इत्यादी सण एकत्र साजरे केले जातात. गोवर्धन पूजामध्ये गायीची पूजा केली जाते. हिंदू धर्माच्या श्रद्धेनुसार गाय देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. जसे देवी लक्ष्मी सुख आणि समृद्धी प्रदान करतात तशाच प्रकारे गौमाता आपल्याला आरोग्य संपत्ती देत असते.\nभाऊबीज: भाऊबीज सण यावेळी १६ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. दरवर्षी हा उत्सव कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसर्या६ तारखेला साजरा केला जातो, या दिवशी सर्व बहिणी आपल्या भावाला ओवाळून आणि अक्षता वाहून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतात. ज्याच्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी भेटवस्तू देतो.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/bhim-jayanti-celebration-at-vairag-by-distributing-sweets-by-deprived-front-and-siddharth-mandal/", "date_download": "2021-06-22T11:50:59Z", "digest": "sha1:JZIX3X7WCGQLBPVDQYNWOS76LYZKCXW3", "length": 11751, "nlines": 83, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "वैराग येथे वंचित आघाडी व सिद्धार्थ मंडळातर्फे मिठाई वाटून भिम��यंती साजरी – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nवैराग येथे वंचित आघाडी व सिद्धार्थ मंडळातर्फे मिठाई वाटून भिमजयंती साजरी\nवैराग (प्रतिनिधी ) वंचित बहुजन आघाडी व सिध्दार्थ तरुण मंडळ वैराग यांचे वतीने डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले .\nया वेळी वंचित बहुजन आघाडी यांचे वतीने वैराग व परिसरातील नागरिकांना लाडु व इतर मिठाईचे पदार्थ देण्यात आले .कोरना प्रतिबंधक सर्व नियम पाळून हा कार्यक्रम आयोजित केला होता .\nया कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडी चे सुरज वाघमारे, अरविंद माने, राजकुमार कसबे, अमोल वाघमारे ,विजय वाघमारे, नाना क्षीरसागर, सचिन नेटके, अमोल ठोंबरे, शुभम वाघमारे, संतोष भालशंकर, विशाल भालशंकर, संतोष लंकेशवर, सोमनाथ कसबे, अनिल सकट ,रमेश शिंदे, पेंडी भालशंकर आदी उपस्थित होते\n← सासुरे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करून महामानवाला अभिवादन\nसाकत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी →\nआगळगाव-बाभुळगाव शिवारात चोरट्याचा धुमाकूळ, विजेचे साहित्य चोरीस\nसोलापूरच्या कुलगुरू फडणवीस यांच्या हस्ते प्रतिक्षा गव्हाणेचा सत्कार\nशेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबाला कोरोना काळात प्रार्थनाचा मदतीचा हात\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनग��च्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2021-06-22T09:53:23Z", "digest": "sha1:V566UIZXGLQKRSTRQ5JLJH5P2CMJNUWR", "length": 6777, "nlines": 241, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n→‎संपादन: शुद्धलेखन दुरुस्त्या, replaced: सुद्धा → सुद्धा using AWB\n\"विकिपीडिया:मराठीकरण\" हे पान \"विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मराठीकरण\" मथळ्याखाली स्थानांतरित क�\n\"प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण\" हे पान \"विकिपीडिया:मराठीकरण\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: सुयो\n→‎विकिमीडिया कॉमन्स मराठीकरण: *विकिपीडिया:विकिमीडिया कॉमन्स मराठीकरणकडे\nवर्गवारी, Replaced: स्त्रोत → स्रोत (4)\n→‎माझ्या पसंती: save changed 'जतनकेल्या'\n→‎येथे काय जोडले आहे\n→‎येथे काय जोडले आहे\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/priyanka-gandhi-yogi-adityanath-government-politics-bus-295037", "date_download": "2021-06-22T11:22:54Z", "digest": "sha1:4ASSCMSBPTH6UAJSD54TZYMHIVJLVJBJ", "length": 18509, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | एकीकडे मजुरांची पायपीट तर दुसरीकडे विरोधक अन् सत्ताधाऱ्यांमध्ये सुरुय 'लेटर वॉर'", "raw_content": "\nलॉकडाउनच्या दरम्यान आपल्या घरी जाण्यासाठी पायपीट करणाऱ्या मजूरांसाठी काँग्रेसने 1000 बस पाठवून मदत देण्यासंदर्भातील प्रस्ताव योगी आदित्यनाथ यांच्या सरकारसमोर ठेवला होता.\nएकीकडे मजुरांची पायपीट तर दुसरीकडे विरोधक अन् सत्ताधाऱ्यांमध्ये सुरुय 'लेटर वॉर'\nलखनऊ : कोरोनाजन्य परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या मजूरांच्या मुद्यावरुन काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लेटर वॉर सुरु आहे. लॉकडाउनच्या दरम्यान आपल्या घरी जाण्यासाठी पायपीट करणाऱ्या मजूरांसाठी काँग्रेसने 1000 बस पाठवून मदत देण्यासंदर्भातील प्रस्ताव योगी आदित्यनाथ यांच्या सरकारसमोर ठेवला होता. आमची मदत घेऊन मजूरांची पायपीट कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकार राजकारण करत असल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला त्यानंतर अखेर उत्तर प्रदेश सरकारने काँग्रेस देऊ इच्छित बस सेवेच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला.\nअमेरिका-चीन यांच्यात पुन्हा तणाव; कारण वाचा सविस्तर\nत्यानंतर आता प्रियांका गांधी यांच्या कार्यालयाकडून नोएडा-गाझियाबाद प्रवासी मजूरांसाठी 1000 बस उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील प्रस्तावाबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आणखी एक पत्र पाठवण्यात आले आहे. काँग्रेसने लिहिलेल्या नव्या पत्रात बस सेवा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आणखी कालावधी द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. प्रियांका गांधी यांचे सचिव संदीप सिंह यांनी यासंदर्भात अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनीश अवस्थी यांना पत्र लिहिले आहे. राजस्थानहून बस येत असल्यामुळे उशीर होत आहे. तरी आम्हाला मंगळवारी 5 वाजेपर्यंत बस उपलब्ध करण्याचा अवधी मिळावा, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.\nकोरोनाच्या लसीबाबत महत्त्वाची बातमी...\nआमच्या प्रस्तावासंदर्भातील तुमचे पत्र सकाळी 11:05 मिनिटांनी मिळाले. काही बस या राजस्थानहून येत आहेत तर काही दिल्लीतून येणार आहेत. बसची संख्या अधिक असल्यामुळे बस सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्हाला आणखी वेळ मिळावा, असा उल्लेखही पत्रामध्ये करण्यात आला आहे. काँग्रेसने मंगळवारी सकाळी लखनऊमध्ये बस उपलब्ध करुन देण्यात असमर्थता दर्शवल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने त्यांना गाझियाबादहून 500 तर नोएडाहून 500 बससंदर्भातील माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावी असे सांगितले होते. यासंदर्भात अतिरिक्त सचिव (गृह) प्रियांका गांधी यांच्या कार्यालयास पत्र लिहिले होते. तुम्ही लखनऊमध्ये बस उपलब्ध करुन देण्यास असमर्थता दर्शवली आहे. पत्रानुसार गाझियाबाद आणि नोएडा सीमेवर तुम्ही सेवा देऊ इच्छिता. दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती द्यावी, असे उत्तर प्रदेश सरकारने पत्राच्या माध्यमातून काँग्रेसला सांगितले होते.\n...हे बेईमानीचेच लक्षण, शिवसेनेनं डागलं योगी सरकारवर टीकास्त्र\nमुंबई - शिवसेनेनं योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर सडकून टीका केली आहे. आपल्याच मजुरांना राज्यात न घेण्याच्या निर्णयावरुन शिवसेना चांगली भडकली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. त्या\nगांधी कुटुंबियांच्या अगदी जवळच्या महिला आमदाराचे प्रियांका गांधींवर टिकास्त्र\nलखनऊ : देशव्यापी लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे संकटात अडकलेल्या मजुरांनी पायपीट करत घरचा रस्ता धरला आहे. या मजुरांसाठी काँग्रेसने बस सेवा देण्याचा प्रस्ताव योगी आदित्यनाथ सरकारसमोर ठेवला होता. या प्रस्तावावरुन भाजप-काँग्रेस यांच्यात पत्रव्यवहाराच्या माध्यमातून उत्तर-प्रत्युत्तर अशा पद्धतीने र\n दोन ट्रकांच्या भीषण अपघातात 24 मजूरांचा मृत्यू\nलखनौ : उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यातील एका अपघातात 24 प्रवासी मजूरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रवासी मजूर राजस्थान आणि हरियाणा राज्यातून आपल्या गावाकडे पलायन करत होते. यावेळी दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात मजूरांना आपला प्राण गमवावा लागला आहे.\nअग्रलेख : वर्दी आणि गुंडागर्दी\nउत्तर प्रदेशात गुंडगिरीच्या बळावर जणू काही समांतर सत्ता चालवण्याच्या तोऱ्यात वावरणाऱ्या विकास दुबे या गुंडाला पोलिसांनी चकमकीत ठार मारल्याने एका दुष्ट व्यक्तीचा खात्मा झाला म्हणून समाधान मानायचे, की असे साम्राज्य उभे करण्यात त्याला कोणाकोणाचा हातभार लागला होता, याची पाळेमुळे खणून काढण्याची\nपॉल बनून महाकाल मंदिरात पोहोचला होता विकास दुबे\nनवी दिल्ली - कानपुरमध्ये गुंडांसोबत झालेल्या चकमकीचा सूत्रधार असलेला विकास दुबे मध्य प्रदेशातील उज्जैन इथं पोलिसांना शरण आला. तो राजस्थानमधील कोटा इथून रस्त्याने उज्जैनला पोहोचला होता. या प्रवासासाठी त्याने पॉल नावाने खोटं ओळखपत्र वापरलं. विकास दुबेसोबत एका दारु व्यावसायिकाला अटक केली असल्\nलोखंड आणि स्टीलच्या वापराशिवाय उभारणार राम मंदिर\nअयोध्या - अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी मुहुर्त ठरला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. भव्य अशा मंदिराचे बांधकाम केवळ दगडांमध्ये केलं जाणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. मंदिराच्या वर्कशॉपचे सुपरवायझर अनुभाई सोमपुरा यांनी म्हटलं की, मंदिराच्या निर्मितीसाठी अनोखं तं\nट्रक-मोटारीत भीषण अपघात; नऊ जणांचा मृत्यू\nप्रतापगड (उत्तर प्रदेश): प्रतापगड जिल्ह्यातील नवाबगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रक आणि स्कॉर्पियो यांच्यात आज (शुक्रवार) पहाटे झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार पुरुष, तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.\nदुसरी लाट थोपवण्यासाठी मुंबईत कोरोनाची नाकेबंदी सुरू; आरटी-पीसीआर चाचण्यांवर भर\nमुंबई : कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी पालिकेने चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला आहे. मात्र सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्याचा तुलनात्मक अभ्यास केला तर आरटी-पीसीआर चाचण्यांच्या तुलनेत एँटीजेन चाचण्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. अँटिजेन चाचण्यांवर अधिक अवलंबून राहणे योग्य नसल्याचे मत व\nCoronavirus : यूपीत १६ जिल्ह्यांत लॉकडाउन\nलखनौ - उत्तर प्रदेशमधील १६ जिल्ह्यांत तीन दिवसांचा लॉकडाउन सोमवारपासून सुरू झाला. त्यामुळे नागरिकांनी जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात धाव घेतली. विक्रेत्यांनी भाजीपाल्यासह अनेक वस्तूंचे भाव वाढविल्याच्या तक्रारी आल्या.\nधक्कादायक: कामगारांना केमिकलयुक्त पाण्याने घातली आंघोळ; योगी सरकारवर टीकेचा भडीमार\nलखनऊ : कोरोना व्हायरसचा फैलाव वाढत चालल्याने सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे कामगार आणि कष्टकरी वर्गाचे हाल सुरू झाले. खाण्या-पिण्याची आबळ होऊ लागल्याने शेवटी त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला. मात्र, शहरातून गावी पोहोचताच या कामगारांना केमिकलयुक्त पाण्याने अंघोळ घालण्यात आली. हा धक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajsatya.page/2020/04/Sk20RH.html", "date_download": "2021-06-22T10:52:00Z", "digest": "sha1:7EKZZFF2SCVHSNUUZMTKVF5B4U6YGCC7", "length": 12189, "nlines": 34, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "प्रतिबंध वाढविला म्हणून घाबरु नका, प्रशासन सज्ज आहे, प्रशासनाला सहकार्य करा : ना.शंभूराज देसाई", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nप्रतिबंध वाढविला म्हणून घाबरु नका, प्रशासन सज्ज आहे, प्रशासनाला सहकार्य करा : ना.शंभूराज देसाई\nप्रतिबंध वाढविला म्हणून घाबरु नका, प्रशासन सज्ज आहे, प्रशासनाला सहकार्य करा : ना.शंभूराज देसाई\nकराड : चाफळ विभागातील डेरवण येथील परिस्थिती आटोक्यात आली आहे मात्र शेजारील कराड तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे सातारा जिल्हयात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण कराड तालुक्यात आढळून आले आहेत.आपला मतदारसंघ कराड तालुक्याला लागून असल्याने काळजी घेणेकरीता पाटण मतदारसंघातील पाटण,ढ��बेवाडी,तळमावले,तारळे,मल्हारपेठ व नाडे या मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी प्रतिबंध वाढविण्यात आला आहे.प्रतिबंध वाढविला म्हणून घाबरु नका,प्रशासन सज्ज आहे, प्रशासनाला आवश्यक ते सगळे सहकार्य करा असे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेला केले आहे.\nपाटण तहसिल कार्यालयात ना.शंभूराज देसाईंनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पाटण मतदारसंघातील सद्यपरिस्थितीचा तालुका प्रशासनातील अधिकारी यांचेकडून आढावा घेतला त्यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे मतदारसंघातील जनतेला आवाहन केले. यावेळी बैठकीस प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटणच्या सहा.पोलिस निरिक्षक तृप्ती सोनावणे, पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी,नायब तहसिलदार प्रशांत थोरात यांची उपस्थिती होती.\nयाप्रसंगी ना.शंभूराज देसाईंनी चाफळ विभागातील डेरवण गांवातील १० महिन्यांच्या मुलगा याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता त्याअनुषगांने या मुलाच्या आरोग्यात सुधारणा झाली का १४ दिवसाचा कालावधी पुर्ण होताना दुसऱ्यांदा या मुलाचे नमुने तपासणीकरीता सादर केले का १४ दिवसाचा कालावधी पुर्ण होताना दुसऱ्यांदा या मुलाचे नमुने तपासणीकरीता सादर केले का मतदारसंघात इतर ठिकाणी कोरोना सदृष्य परिस्थिती जाणवून येत नाही ना मतदारसंघात इतर ठिकाणी कोरोना सदृष्य परिस्थिती जाणवून येत नाही ना याकरीता आढावा बैठक घेतली यावेळी पाटण मतदारसंघातील कोरोना रुग्ण १० महिन्यांच्या मुलाचे नुमने तपासणी करण्याकरीता घेणेत आले असून ते तपासणीकरीता सादर करीत आहोत. डेरवण त्या मुलाच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून परिस्थिती आटोक्यात आली आहे.आता काळजी करण्याचे कोणतेही कारण नसले तरी कराड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्या मुळे खबरदारी म्हणून पाटण मतदारसंघातील पाटण,ढेबेवाडी,तळमावले,तारळे,मल्हारपेठ व नाडे या मुख्य बाजारपेठ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली असून प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाल्यापासून या मुख्य बाजार���ेठामध्ये मोठया प्रमाणात जनतेची गर्दी कमी झाली आहे. मतदारसंघातील जनतेला केंद्र शासनाकडून आलेले मोफतचे धान्य ९५ टक्के लोकांपर्यंत पोहचविले आहे आता केशरी कार्डधारकांना मे महिन्याचे धान्य वाटप करण्याची कार्यवाही पुरवठा विभाग व तहसिलदार यांचेकडून सुरु करण्यात आली आहे.ज्यांची केशरी रंगाची रेशनिगंची कार्ड आहेत त्याच कार्डधारकांना रेशनिगंचे धान्य देण्यात येणार आहे. तसेच रेग्लूलर कार्डधारकांनाही माहे मे महिन्याचे धान्य देण्यात येणार असल्याचे प्रातांधिकारी तांबे यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी जीवनावश्यक वस्तू जनतेपर्यंत वेळेत पोहचविण्याची कार्यवाही प्रशासनाने लवकरात लवकर पुर्ण करावी यामध्ये कुणाच्या तक्रारी येणार नाहीत याचीही खबरदारी प्रशासनाने घ्यावी असे ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सुचित करुन छुप्या मार्गाने कोणी मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर शहरातून मतदारसंघात येत नाही ना यावर गृह विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी आणि संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी लक्ष ठेवून रहावे तसेच आरोग्य विभागाने यापुर्वी कॉरन्टाईन केलेल्यांच्या आरोग्य तपासण्या करुन घ्याव्यात. मी मतदारसंघातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयांना भेटी देवून सतर्क राहण्याच्या सुचना यापुर्वीच केल्या आहेत मात्र तालुका वैद्यकीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांनीही लक्ष ठेवून रहावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. मतदारसंघातील प्रशासन सतर्क आहे, जनतेने या प्रशासनाला सहकार्याची भूमिका ठेवावी असे त्यांनी शेवठी बोलताना सांगितले.\nडॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले त्यांना तुरूंगात का जावे लागले त्यांना तुरूंगात का जावे लागले या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\nपिपरी येथील शेतकरी सुपुत्राची लग्नाचा खर्च टाळुन मुख्यमंत्री सहाय्यता निधिला ५१ हजाराची मदत\nजयवंतराव भोसले पतसंस्थेला 1 कोटी 29 लाखांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले\nउपजिल्हा रुगणालय, कराड येथे दाखल अणाऱ्या पाच नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह, 22 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 167 ज��ांना केले दाखल\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/family-exhibition-of-shiva-jayanti-gadkavyachitra/", "date_download": "2021-06-22T10:23:34Z", "digest": "sha1:YMATAGLUHAX5BZIH5FVPGCV3JUAKTI7Y", "length": 14601, "nlines": 82, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "॥ घराघरात शिवजयंती गडकाव्यचित्रांचे कौटुंबिक प्रदर्शन॥ – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\n॥ घराघरात शिवजयंती गडकाव्यचित्रांचे कौटुंबिक प्रदर्शन॥\nवैैैैैराग : वैैैैैराग येथिल उपक्रमशिल शिक्षक व रानफूल साहित्य व्यासपीठ चे संस्थापक हरिश्चंद्र खेंदाड यांनी छत्रपती संभाजी महाराज चौक ,मोहोळ रोड, वैराग येथे ” शंभूराजे ” होम पार्क मध्ये हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी वाचन संस्कृती वृध्दीगंत व्हावी व आजच्या पिढीला गडकिल्ल्यांची ओळख व्हावी या उद्देशाने गडकाव्य चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. एक आगळी वेगळी साहित्यीक आणि वैचारिक शिवजयंती साजरी करण्यासाठी हरिश्चंद्र खेंदाड यांनी गडकाव्यांजली या त्यांच्या सदरात वृत्तपत्रातून प्रकाशीत झालेली त्यांची स्वलिखीत ११९ गडकिल्ल्यावरील गडकाव्ये व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या खेंदाड यांच्या ३६ स्वलिखीत कविता यांचा समावेश असणार असून छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर वृतपत्रातून प्रकाशित झालेले मान्यवरांचे माहितीपूर्ण लेख, गडकिल्ल्यांची चित्रे , शिवकालीन हत्यारांची चित्रे इत्यादीं माहिती खेंदाड यांनी संकलीत करून त्याची कल्पकतेने मांडणी करून १३ ‘संदर्भ कात्रणसंग्रह ‘ स्वतः पुस्तक बांधणीची हस्तकला जपत बायडिंग केले असून तेही या प्रदर्शनात असणार आहेत.हे प्रदर्शन दिवसभर शिवप्रेमीसाठी खुले असणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदा शिवजयंती साधेपणा��े साजरी करण्याचे आवाहन केले आहे.\nयाआव्हानाला प्रतिसाद देणारे उत्तम उदाहरण म्हणून या कौटुंबिक शिवजयंती निमितच्या गडकाव्य चित्र प्रदर्शनाकडे पाहता येईल. हरिश्चंद्र खेंदाड हे अशा प्रकारची वैचारिक आणि कौटुंबिक शिवजयंती गेली दहा वर्ष झाली साजरी करत आहेत. यंदाचे हे ११ वे वर्ष असून शिक्षक, विद्यार्थी, बालचमू, साहित्यीक,कवी,शिवप्रेमी,स्नेही,नातेवाईक या विचारांच्या शिवजयंतीला दिवसभरात भेटी देत असतात.कोवीडची नियमावली पाळत मास्कचा वापर करून हे गडकाव्यचित्र प्रदर्शन पाहता येईल.असे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.\n← मध्यरात्री टेम्पो अंगावरून गेल्याने हत्तीजच्या तरुण शेतकर्‍याचा जागीच मृत्यू\nशिवाजी महाराज आपल्या धमण्यात आणि रक्तात आहेत’, मुख्यमंत्री ठाकरे →\nवैरागचे आरोग्य अधिकारी डॉ.गुंड यांची चिखर्डे येथे बदली , त्यांच्या जागी डॉ.उकरंडे\nनुकसानग्रस्त एकही शेतकरी पंचनाम्या शिवाय राहणार नाही : आ. बबनदादा शिंदे\nवॉटर कप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील सन्मानास पात्र गावांचा मुख्यमंत्री व अमीर खान यांच्या उपस्थितीत आज सम्मान\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग ��ाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ardhawat.blogspot.com/2013/12/blog-post_1995.html", "date_download": "2021-06-22T09:53:10Z", "digest": "sha1:NZYR6E2P2OKVDJV7MOXCSL4QUGLSJY6F", "length": 4735, "nlines": 66, "source_domain": "ardhawat.blogspot.com", "title": "भावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी: सराईत", "raw_content": "भावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी\nजाउ दे कार्पण्य 'मी'चे, दे धरू सर्वांस पोटीं भावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी लोभ जींव्हेचा जळूं दे, दे जळू विद्वेष सारा. द्रौपदीचे सत्व माझ्या लाभू दे भाषा-शरीरा. धैंर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जें जें पहाणें वाकुं दे बुद्धींस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे\nआताशा सुंदर लागलाय स्वर वगैरे..\nसगळं कसं छान चालू आहे\nहसतमुखानं यशाच्या छटा मोजत मस्त सरकतोय दिवस.\nमाझ्��ाकडे यांव आहे आणि मी त्याला त्यांव दिलं.\nहिशोबाच्या कागदाचा मनात लागलाय ढीग.\nअसुयेच्या आठ्या सुखावून जातायत .\nमित्रांचाही आहेच की घोळका...\nसगळं कसं छान चालू आहे .\nमारायला शिकतोय की नकोसे विचार,\nखूप ताकद आहे अजून.. लांब धाव घ्यायची..\nजवळच्या नात्याची मिठी फक्त सोडवायची\nनजर अजून रुंद होतेय.. घाव अजून खोल.\nदरडावून विचारणारा आवाज क्षीण होत जातोय.\nप्रशस्त होतायत रस्ते... तडजोडी अप्रशस्त..\nबुद्धी तल्लख आणि जाणीवा सुस्त\nनव्या लालसांचे अंकुर फुटताहेत.. वठलेल्या संवेदनांवर\nएक क्षीण आवाज येतो कधीकधी.. पण..\nसराईत हाताला आता कंपही नाही सुटत.. अचूक दाब देताना\nनाटकामागचं नाटक - २\nनाटकामागचं नाटक - १\nहवेतल्या गोष्टी - ३ - पिंजर्‍याचे दार उघडावे..\nहवेतल्या गोष्टी - २ : ती\nहवेतल्या गोष्टी - १\n( पेटवी लंका हनुमंत )\nशोंदेष, चोमचोम, मिष्टीदोई आणि रोशोगुल्ला\nएकच लख्ख अनंत किरण...\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - चित्रसफर.\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ९ - अंतीम.\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ८\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ७\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ६\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ५\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ४\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ३\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग २\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/husband-welcomed-wife-by-doing-arti-after-she-returned-home-overcoming-corona-544149.html", "date_download": "2021-06-22T09:57:26Z", "digest": "sha1:HC3D425SUX3VT5NWZMSS6P4DFYB2UY4P", "length": 19505, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोनावर मात करून परतली पत्नी, पतीनं औक्षण करत केलं स्वागत, म्हणाले, 'ती घरची लक्ष्मी'! | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमहिलांनो, अंगणवाडी सेविकांसाठी होणार पदभरती; लगेच करा अर्ज\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nWTC Final, LIVE : साऊथम्पटनमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, सामना उशीरा सुरू होणार\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\n'मालविका' फेम आदिती सारंगधर घेणार निरोप; वाचा नेमकं काय घडलं\n'तूच खरी विश्वसुंदरी' उर्वशीच्या पारंपरिक लुकवर चाहते घायाळ; पाहा Latest Photo\nWTC Final, LIVE : साऊथम्पटनमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, सामना उशीरा सुरू होणार\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\n चुकीवर बोट ठेवत लक्ष्मणनं व्यक्त केलं आश्चर्य\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nNational Kiss Day: 'किस'विषयी या 7 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\n इथं कपल एकमेकांना I Love You म्हणत नाही; मग प्रेम व्यक्त करतात कसे\nअगदी सहज ओळखा बेसन पिठातली भेसळ; ही आहे सोपी ट्रिक\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n4, 6 ते 8 की 12 ते 16 आठवडे; नेमका कधी घ्यावा कोरोना लशीचा दुसरा डोस\n महाराष्ट्रावर आता Delta Plus कोरोनाचं संकट; 6 जिल्ह्यांत सापडले रुग्ण\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफा��� राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\nतरुणांनी वाघाच्या गळ्यात बांधला पट्टा, शेपटी ओढली आणि..; पाहा Shocking Video\nकोरोनावर मात करून परतली पत्नी, पतीनं औक्षण करत केलं स्वागत, म्हणाले, 'ती घरची लक्ष्मी'\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामी कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा\n4, 6 ते 8 की 12 ते 16 आठवडे; नेमका कधी घ्यावा कोरोना लशीचा दुसरा डोस\n महाराष्ट्रावर आता Delta Plus कोरोनाचं संकट; 6 जिल्ह्यांत सापडले रुग्ण, रत्नागिरीत सर्वाधिक\nPM नी दिलेली तारीख उलटली तरी महाराष्ट्रात 18+ नागरिकांना मिळाली नाही लस; राजेश टोपेंनी दिली नवी डेट\nकोरोनावर मात करून परतली पत्नी, पतीनं औक्षण करत केलं स्वागत, म्हणाले, 'ती घरची लक्ष्मी'\nपत्नीला कोरोनाची लागण झाल्यापासून ते तणावात होते, पण पत्नी यातून सुखरुर बाहेर आल्यानंतर त्यांनी स्वतः पत्नीची आरती ओवाळत स्वागत केल्या. या सेलिब्रेशनची परिसरात चांगलीच चर्चा सुरुय.\nजळगाव, 26 एप्रिल : सध्या काळात प्रत्येकालाच सर्वाधिक आनंद कधी होत असेल तर तो आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीनं कोरोनावर मात केल्यानंतर. जळगावमध्ये अशाच एका आनंदाच्या क्षणी पतीनं स्वतः कोरोनावर मात करून घरी परतलेल्या (wife returned home) पत्नीची आरती करत तिचं स्वागत केल्याचं (husband welcomed wife) पाहायला मिळालं. पत्नीला कोरोनाची लागण झाल्यापासून ते तणावात होते, पण पत्नी यातून सुखरुर बाहेर आल्यानंतर त्यांनी स्वतः पत्नीची आरती ओवाळत स्वागत केल्या. या सेलिब्रेशनची परिसरात चांगलीच चर्चा सुरू आहे\nजळगाव शहरातील सिंधी कॉलनी रोड परिसरात नरेश बागडे हे कुटुंबासह राहतात. गेल्या पंधरा दिवसांपासून बागडे हे प्रचंड तणावात होते. त्याचं कारण म्हणजे त्यांना आणि त्यांच्या पत्नीला कोरोनानं गाठलं होतं. बागडे यांना किरकोळ लक्षणं होती त्यामुळं त्यांनी घरीच उपचार घेत कोरोनावर मात केली. मात्र त्यांच्या पत्नी राधिका यांचा त्रास अधिक वाढला होता. त्यामुळं त्यांना शहरातील इक्रा युनानी मेडिकल सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं.\n(वाचा-कोरोनाबाधित आईला मुलानं घराबाहेर काढलं; मुलीनंही हकललं, रस्त्यावरच मृत्यू)\nपत्नीला उपचारासाठी दाखल केल्यापासून बागडे आणि त्यांचे कुटुंबीय तणावात होते. रोजच्या परिस्थितीची माहिती घेऊन ते लवकरात लवकर यातून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करत होते. गेल्या चार दिवसांत त्यांचा तणाव काहीसा कमी झाला कारण राधिका यांची प्रकृती सुधारली होती. त्यानंतर त्यांना सोमवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पण याचा राधिका यांना जेवढा आनंद झाला नसेल त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आनंद नरेश बागडे यांना झाला होता. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः पत्नीचं औक्षण करून आणि आरती ओवळून घरी स्वागत केलं.\n(वाचा-EC च्या अधिकाऱ्यांवर हत्येचे खटले दाखल करायला पाहिजे; मद्रास हायकोर्टाचा संताप)\nएरव्ही कोणत्याही शुभप्रसंगी पत्नी ही पतीचं औक्षण करून स्वागत करत असते. पण याठिकाणी पतीनं पत्नीचं स्वागत केल्याचं अनोखं सेलिब्रेशन पाहायला मिळाल्यानं परिसरात याची चर्चा होती. पण पत्नी ही घरची लक्ष्मी असते आणि ती बरी होऊन परत आल्याचा आनंद असल्यानं लक्ष्मीचं औक्षण केल्याचं सांगत बागडे यांनी आनंद व्यक्त केला.\nमहिलांनो, अंगणवाडी सेविकांसाठी होणार पदभरती; लगेच करा अर्ज\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0800-2/", "date_download": "2021-06-22T10:38:15Z", "digest": "sha1:K7R44AJQC5QWW7K6R2SHMMB2SPFWI7RH", "length": 10485, "nlines": 63, "source_domain": "panvelvarta.com", "title": "कामोठे वसाहतीमधील दुध डेअरीसह इतर दोन दुकानात घरफोडी करणार्‍या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केली अटक.. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nकामोठे वसाहतीमधील दुध डेअरीसह इतर दोन दुकानात घरफोडी करणार्‍या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केली अटक..\nकामोठे वसाहतीमधील दुध डेअरीसह इतर दोन दुकानात घरफोडी करणार्‍या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केली अटक\nपनवेल, दि.31 (संजय कदम) ः कामोठे वसाहतीमध्ये असलेल्या दुध डेअरीसह इतर दोन दुकानात झालेली घरफोडी गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने उघडकीस आणले असून याप्रकरणी एका आरोपी गजाआड करून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे.\nनवी मुंबई आयुक्तालय हद्दीतील घडणार्‍या विविध गुन्ह्यांची ऊकल करण्याबाबत तसेच जमिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगारावर लक्ष ठेवण्या बाबत अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे बी.जी.शेखर-पाटील, पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांच्या सुचना व सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वपोनि गिरीधर गोरे व त्यांचे पथक कारवाई करीत असताना कामोठे पोलीस ठाणे हद्दीत सेक्टर 21 मधील फुड मॅजिक, पाटील दुध डेअरी व आर्ट वॉच ही तीन दुकाने फोडून घरफोडीचे गुन्हे घडल्याने त्याबाबत कामोठे पोलिस ठाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्या अनुषंगाने याचा समांतर तपास कक्ष 2 गुन्हे शाखा करीत असताना तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहून व पोह गडगे यांना मिळालेल्या माहिती नुसार व पोना कानू यांनी केलेल्या तांत्रिक तपास वरून संशयित इसम व अभिलेखा वरील गुन्हेगार मिथुन मोजलीस सिद्धर वय 26 वर्ष. रा. मोठा खांदा गाव, पनवेल. मुळ रा.- काशीपूर,ज्योतीनगर कॉल���ी ता. बी बजार, जि. दक्षिण 24 परगणा, रा. पश्‍चिम बंगाल हा असल्याचे निष्पन्न झाले. सपोनि फडतरे, कराड व पो.ह साळूंखे व पोहवा सचिन पवार यांना मिळालेल्या बातमी अन्वये खांदा कॉलनी सर्कस मैदाना जवळ सापळा लावून त्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने नमूद गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सदर आरोपी कडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले 20 घड्याळे, 7 डीओ, रूम फ्रेशनर, साबण व इतर वस्तू अं.कि.72000/ हस्तगत करण्यात आली आहे नमूद आरोपी यास कोरोना ग्राउंड वरती न्यायालयाने 13 मे रोजी जमिनावर सोडले होते त्यांनतर आठवड्यात त्याने हा गुन्हा केला आहे. नमुद आरोपीस पुढील कारवाई करीता कामोठे पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात येत आहे.\n← छत्रपती संभाजी राजे यांनी केलेल्या आवाहनात मराठा क्रांती मोर्चा रायगड सामील होणार..\nपनवेलचे बुलंद आवाज असणारे आदर्श व्यक्तीमत्व जे. एम. म्हात्रे साहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव… →\nग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे शिवसेनेने केले अभिनंदन…\nमहादेव वाघमारे यांनी केला शेकापमध्ये प्रवेश; पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड..\nरेमडेसीविर इंजेक्शनचा गैरमार्गाने काळया बाजारामध्ये हजारो रूपये किंमतीत विक्री करणा – या रॅकेटचा मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखेने केला पर्दाफाश..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/05/kacchi-keli-khanyache-fayde.html", "date_download": "2021-06-22T10:45:28Z", "digest": "sha1:LFWISLAUNXHMD3JKA2AHR3LWEKZ6XK73", "length": 6838, "nlines": 57, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "कच्ची केळी खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे, वाचून अवाक व्हाल", "raw_content": "\nकच्ची केळी खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे, वाचून अवाक व्हाल\nYesMarathi मे २५, २०२० 0 टिप्पण्या\nपिकलेली केळी तर आपण नेहमीच खातो आणि आपल्याला हे पण माहिती आहे कि केळी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात. पण कधी तुम्ही कच्च्या केळींचे फायदे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का तर कच्ची केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यापैकी ५ फायदे जाणून घेणार आहोत.\n१. कच्च्या केळींमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते त्यामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन आणि अँटिऑक्सीडंट मिळतात. यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्यामुळे आपल्याला दिवसभर अॅक्टिव्ह राहण्यास मदत मिळते.\n२. कच्च्या केळींमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि स्टार्च असतात जे आतड्यांमध्ये संक्रमण थांबवण्यास मदत करतात आणि त्यामुळे पोट साफ राहते. कब्ज्याचा त्रास असल्यास कच्ची केळी अवश्य खावीत.\n३. पचन क्रिया सुधारण्यासाठी देखील कच्ची केळी उपयुक्त ठरतात. कच्च्या केळींमुळे पाचक रसांचा स्राव व्यवस्थित होतो आणि पचन क्रिया सुधारण्यास मदत मिळते.\n४. हाडे मजबूत करण्यासाठी देखील कच्ची केळी उपयुक्त ठरतात. कच्च्या केळींमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते जे हाडांसाठी खूप फायदेशीर असते. सांधेदुखीच्या त्रासामध्ये देखील कच्ची केळी उपयुक्त ठरतात.\n५. मधुमेह असेल तर कच्ची केळी फायदेशीर ठरतात त्याचबरोबर भूक नियंत्रित ठेवण्यासाठी देखील कच्ची केळी मदत करतात, ज्यामुळे ओवर ईटिंग किंवा वाईट खाण्याच्या सवयी टाळू शकता.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसा���ट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/09/shamita-shetty-support-kangna-ranaut.html", "date_download": "2021-06-22T10:28:54Z", "digest": "sha1:FUUUNKMPUTDM5MBWND65BZS5ZV3DDRUP", "length": 6971, "nlines": 58, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "कंगना रनौतवर शिल्पा शेट्टीच्या बहिणीचे ट्वीट जबरदस्त व्हायरल, लोक असे करत आहेत रिअॅक्ट", "raw_content": "\nकंगना रनौतवर शिल्पा शेट्टीच्या बहिणीचे ट्वीट जबरदस्त व्हायरल, लोक असे करत आहेत रिअॅक्ट\nYesMarathi सप्टेंबर १५, २०२० 0 टिप्पण्या\nबॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने सोशल मिडिया द्वारे ठाकरे सरकारविरुद्ध मोर्चा काढला आहे. वास्तविक ९ सप्टेंबर रोजी तिच्या ऑफिसमध्ये अवैध्य निर्माणवर बीएमसीने तोड-फोड केली होती. तथापि मुंबई हायकोर्टाने हे थांबवण्याचा आदेश दिला. बीएमसीच्या कारवाईनंतर कंगना सतत महाराष्ट्र सरकारवर निशाना साधत आहे.\nमिळाली शमिता शेट्टीची साथ\nबॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची छोटी बहिण शमिता शेट्टीने आता ट्वीट करून कंगना रनौतला सपोर्ट केला आहे. शमिताने ट्विटर वर लिहिले आहे कि कंगनाने जे काही सांगितले, मी तिच्या गुणांवर आणि अवगुणांवर नाही जाणार, तिला बोलण्याचे पूर्ण स्वतंत्र आहे, जे झाले ते हैराण करणारे आहे आणि चुकीचे आहे.\nशमिता शेट्टीने लिहिले, लोकतंत्र, मानव/संपत्तिची सुरक्षा Goondaism सोबत समजोता आहे. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे आणि नेहमी मुंबईमध्ये सुरक्षित वाटते, पण आता दुखी आहे, त्याचबरोबर तिने हॅशटॅग डेड ऑफ डेमॉक्रसी देखील आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे, यानंतर सोशल मिडियावर लोक शमिताचे खूपच कौतुक करत आहेत.\nऑफिस बनवण्यासाठी पैसे नाहीत\nदुसरीकडे कंगना रनौतने आपल्या ट्वीटद्वारे आधीच हे स्पष्ट केले आहे कि तिच्याजवळ बीएमसीद्वारे उध्वस्त केलेल्या आपल्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी पैसे नाहीत आणि अशाप्रकारेच मोडलेल्या बंगल्यासोबतच ती काम करत राहील.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मात��भाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=38073", "date_download": "2021-06-22T10:26:29Z", "digest": "sha1:FFOGZWXOEZE5FOTAB2KM3WDV4EZ7RNXC", "length": 13725, "nlines": 65, "source_domain": "newspcmc.com", "title": "प्राधिकरणाच्या पीएमआरडीएत विलीनीकरणामुळे सत्ताधारी खडबडून जागे.. - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nहक्काच्या पगारासाठी राज्य शासनाविरोधात आशा सेविकांचे पुण्यात आंदोलन..\nHome ठळक घडामोडी प्राधिकरणाच्या पीएमआरडीएत विलीनीकरणामुळे स��्ताधारी खडबडून जागे..\nप्राधिकरणाच्या पीएमआरडीएत विलीनीकरणामुळे सत्ताधारी खडबडून जागे..\nविलीनीकरणाचा निर्णय रद्द करण्याची सत्ताधाऱ्यांची राज्याकडे मागणी…\nपिंपरी (दि. ०६. मे. २०२१) :- मंत्रीमंडळ बैठकीमध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( पीएमआरडीए) मध्ये विलिनीकरणाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. हा निर्णय शहराची ओळख पुसणारा ठरणार असून भूमीपुत्रांच्या जमिनी व्यावसायिक, बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट घातला जात आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलीनीकरणाचा निर्णय रद्द करुन संपूर्ण प्राधिकरण महापालिकेमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत केली.\nयावेळी स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितिन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, उत्तम केंदळे, नगरसेविका निर्मला गायकवाड, निता पाडाळे आदी उपस्थित होते.\nपिंपरी-चिंचवड शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या, औद्योगीकरण व शहराची स्मार्ट सिटीकडे होणारी वाटचाल याचा विचार करुन शहराचे सुयोग्य नियोजन होण्यासाठी व विकासातील अडचणी वेळीच दुर करण्यासाठी तसेच कामगारांना परवडणाऱ्या दरात घरे मिळण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) संपुर्ण भाग हा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ऐवजी पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये वर्ग करावा. जेणेकरुन प्राधिकरण स्थापनेचा हेतु सफल होवून विकासात भर पडेल, असे महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले यांनी सांगितले.\nवास्तविक पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची निर्मिती १९७२ साली झाली. शहरात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) स्थापना झालेनंतर कारखानदारीमुळे शहरात वास्तव्यास येणाऱ्या कामगार व गरीबांना परवडणाऱ्या दरात प्लॉटस व घरे उपलब्ध करुन देणे या उद्देशाने ही स्थापना करण्यात आली. प्राधिकरणाच्या माध्यमातुन शहर विकासाच्या अनुषंगाने या शहरातील असंख्य शेतकऱ्यांच्या शेतजमिनी विकसनाच्या नावाखाली कवडीमोल दराने भूसंपादित करण्यात आल्या. सन १९७२ पासून यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या जमिनी गेल्याबद्दल अद्यापपर्यंत मोबदला म्हणून दमडी देखील हाती आली नाही.\nशहरातील गरजू नागरिकांनी प्राधिकरण हद्दीतील थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडेनगर, वाकड, भोसरी आदी भागांमध्ये गुंठा, अर्धा गुंठा जागा विकत घेऊन त्या ठिकाणी राहण्यासाठी घरे बांधलेली आहेत. या घरांच्या नियमितीकरणाचा विषय अद्यापही प्रलंबित आहे. शिवाय प्राधिकरण क्षेत्रामध्ये नागरिकांना रस्ते, पाणी, विद्युत, उद्याने, खेळांची मैदाने, वाहतूक व्यवस्था आदी सोयी सुविधा महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येत आहेत.असे असताना पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( पीएमआरडीए) मध्ये विलिनीकरण करणे म्हणजे प्राधिकरण स्थापनेच्या मुळ उद्देशाला हरताळ फासण्यासारखे आहे.\nप्राधिकरणाने शेतकऱ्यांकडुन भुसंपादित केलेल्या जागेचा ५० टक्के भाग देखील विकसित झालेला नाही, तरीही विलिनीकरण करण्यात आले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने प्राधिकरणातील स्थानिक नागरिकांच्या समस्या सुटण्याची शक्यता नाही. सामाईक विकास नियंत्रण नियमावली लागु होणार असल्याने या निर्णयामुळे प्राधिकरणाला नुकसान होणार आहे. प्राधिकरणातील इमारतींच्या उंचीत वाढ होईल. ज्या उद्देशाने प्राधिकरणाची निर्मिती झाली होती, ते उद्दीष्टे या निर्णयामुळे यशस्वी होणार नाही. परिणामी, भविष्यात प्राधिकरणाच्या बकालपणात वाढ होईल. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय रद्द करुन प्राधिकरणाचे पिंपरी- चिंचवड महापालिकेमध्ये विलीनिकरण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=39162", "date_download": "2021-06-22T10:46:44Z", "digest": "sha1:HYXA2QZVKMUTWJGGBABIXE7YKIYJUCQL", "length": 6866, "nlines": 62, "source_domain": "newspcmc.com", "title": "भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी बनला पिंपरी चिंचवडकर.. - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nHome ठळक घडामोडी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी बनला पिंपरी चिंचवडकर..\nभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी बनला पिंपरी चिंचवडकर..\nकिवळे परिसरात घेतलाय फ्लॅट…\nपिंपरी (दि. ३० मे. २०२१) :- महेंद्रसिंग धोनीने पिंपरी चिंचवडमध्ये घर घेतले असून तो आता पिंपरी-चिंचवडकर झाला आहे. धोनीने किवळे परिसरात नवे घर घेतल्याची माहिती समोर आली आहे. धोनी अनेकवेळा या घरी आल्याचे येथील नागरिक सांगतात.\nमिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलचे सामने खेळण्याच्या निमित्ताने धोनी पुण्यात यायचा. याच काळात महेंद्रसिंह धोनीने गहूंजे क्रिकेट स्टेडियम जवळच असणाऱ्या किवळे परिसरात फ्लॅट घेतला.\nतेव्हा पासून धोनी तीन ते चार वेळेस या फ्लॅटवर राहण्यास आला असल्याचे येथील नागरिक सांगतात. किवळे येथील ‘एस्टाडो प्रेसिडेंशियल’ या सोसायटीत धोनीने आपलं नवं घर घेतलं आहे.\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0810-2/", "date_download": "2021-06-22T10:58:07Z", "digest": "sha1:H75OOG3SOU5TZY332MPK3Y6WU7NZ5RG3", "length": 9693, "nlines": 63, "source_domain": "panvelvarta.com", "title": "पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष श्री अभिजित पांडुरंग पाटील यांची मध्य रेल्वेच्या सल्लागारपदी नियुक्ती - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nपनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष श्री अभिजित पांडुरंग पाटील यांची मध्य रेल्वेच्या सल्लागारपदी नियुक्ती\nपनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष श्री अभिजित पांडुरंग पाटील यांची मध्य रेल्वेच्या सल्लागारपदी नियुक्ती\nरेल्वे प्रवासी, रेल्वे मालवाहतूक आणि अन्य रेल्वे सुविधांचा वापर करणाऱ्या लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी भारत सरकारच्या मध्य रेल्वेने स्थापन केलेल्या सल्लागार समितीवर श्री अभिजित पां पाटील यांची नियुक्ती झाली आहे. नव्या गाड्या, नवे मार्ग आणि अन्य धोरणात्मक सुधारणा करण्यासाठी या समितीची मतं रेल्वे प्रशासनास विचारात घ्यावी लागतात. मा. महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांच्याकडून तशा आशयाचे पत्र आज त्यांना प्राप्त झाले आहे. सदर नियुक्ती ही दोन वर्षांच्या कालावधीसाठी आहे.\nनियुक्ती जाहीर होताच राज्या��े ऊर्जामंत्री श्री नितीन राऊत, गृहनिर्माण मंत्री श्री जितेंद्र आव्हाड, इंटक राष्ट्रीय सचिव श्री महेंद्र घरत, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष श्री आर सी घरत, कार्याध्यक्ष श्री सुदाम पाटील शिवसेना जिल्हा सल्लागार श्री बबनदादा पाटील तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे फोनवरून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री अभिजित पां पाटील हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विविध पदांवर सक्रिय काम केले आहे तसेच अनेक सामाजिक संघटनांवर ते पदाधिकारी आहेत.\nयावेळी त्यांनी सांगितले की सामान्य कुटुंबातून येऊन माझ्या सामाजिक कार्याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने मला माझ्या कामाची पोचपावती दिली आहे, येत्या काळात मध्य रेल्वेचे प्रवासी व प्रवासी संघटनांना विचारात घेऊन त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा मी प्रयत्न करेन.\n← लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त संत वामनभाऊ भगवानबाबा सेवा मंडळ आणि बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने,अनाथ आश्रमात केले ब्लँकेट वाटप…\nलोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी मानवी साखळी आंदोलन. →\nकोरोना संकटात वाढदिवसाचे औचित्य साधून गरीब – गरजुंना तसेच वृद्धाश्रमात सौ रुपालीताई शिंदे यांच्या हस्ते स्नेहभोजनाचे वाटप..\nनगरसेवक रविंद्र अनंत भगत यांच्या पाठपुराव्याला यश\nझाडाला कापडी गमछाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या….\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajsatya.page/2020/03/qDB4dH.html", "date_download": "2021-06-22T10:13:12Z", "digest": "sha1:BGWS6U3HD6SLSAFLYOUQD5VHOL43DTXM", "length": 10454, "nlines": 38, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "नेटक-यारो वाचा "ज्ञानदा"चा कसा आहे प्रवास... वर्गातली ‘ढ’ विद्यार्थीनी ते न्यूज अँकर ज्ञानदा कदम...!", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nनेटक-यारो वाचा \"ज्ञानदा\"चा कसा आहे प्रवास... वर्गातली ‘ढ’ विद्यार्थीनी ते न्यूज अँकर ज्ञानदा कदम...\nनेटक-यारो वाचा \"ज्ञानदा\"चा कसा आहे प्रवास...\nवर्गातली ‘ढ’ विद्यार्थीनी ते न्यूज अँकर ज्ञानदा कदम...\nसकाळची सुरूवात ‘ब्रेकींग बातम्यानी’ करून महाराष्ट्र भरातल्या बातम्या आपल्या पर्यंत पोहचविणारी न्यूज अँकर ज्ञानदा कदम, हिचा जन्म मुंबईतल्या एका सर्व सामान्य सुसंस्कृत कुटुंबात झाला. आई आणि आजोबा शिक्षक असल्यामुळे अतिशय शिस्तप्रिय वातावरणात ती लहानाची मोठी झाली. तिचे शालेय शिक्षण मुंबईतील ‘कांदीबाल विद्यामंदीर’ मध्ये झाला. अभ्यासात आवड नसल्याने तिला लहानपणापासूनच काहीतरी वेगळं आणि इतरांपेक्षा वेगळे करायचे होते. म्हणून स्वप्नांचा मागोवा घेत इथवर पोहचली असं म्हणायला हरकत नाही. घरात आई शिक्षिका असून देखील त्यानी ज्ञानदाला कोणत्याच गोष्टीची सक्ती केली नव्हती. वर्गात ती दहा मुलात देखील नंबरात कधी नसायची. एके दिवस तिच्या शिक्षकांनी ‘मोठेपणी कोण’ व्हायच आहे’ असं प्रश्न विचारलं असता, तिने टिव्ही मध्ये दिसायचं आहे असं ठाम उत्तर दिलं होतं. पण तिचे हे उत्तर ऐकून वर्गातल्या मुलांनी तिची खिल्ली उडवली होती.\nशालेय आणि विद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्या नंतर तिने पुढे “voice culture” चा कोर्स केला. आणि तिने पत्रकारीतेत पहिला पाऊल आकाशवाणी मध्ये ठेवला. आकाशवाणी केंद्रात रिपोर्टर म्हणून आठ महिने काम केल्या नंतर ती दैनिक लोकमत तसेच दैनिक लोकसत्ता सोबतही काम केले. त्यानंतर प्रिंट मिडियाला राम राम करून 2007 साली सुरू झालेल्या स्टार माझा अर्थात सध्याचा ए.बी पी माझा या न्यूज चॅनल सोबत काम सुरू केला.\nरिपोर्टर म्हणून बरेच दिवस काम केल्या नंतर तिची कामगिरी पाहता चॅनल कडून न्यूज अँकरींग करण्याची जबाबदारी मिळाली. सुरूवातीला तिने ��िपोर्टींग सोबतच अँकरींग म्हणून एक सात दोन काम केली. पण दोन्ही काम एक सात मॅनेज न झाल्याने तिने फक्त अँकर म्हणून कायमच काम करणं ठरवलं. 2008 सालापासून अँकर म्हणून सुरू झालेल्या ज्ञानदा चव्हाण कदमच्या या प्रवासाला तब्बल 13 वर्षे पूर्ण झाली आहेत.\nए.बी.पी माझाच्या माध्यमातून तिने अनेक अन्याया विरोधात वाचाही फोडला आहे. रणसंग्राम राघीणीचा, हुंडा विरोध,आरक्षण, दुष्काळ परिषद, महापूर अशा अनेक कार्यक्रमातून तिने महाराष्ट्राचा खरा चेहरा जगा समोर आणला. त्यासोबत ‘ माझा कट्टा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील अनेक मान्यवर व्यक्तींची तिने मुलाखतीही घेतल्या आहेत. म्हणून गेल्या अनेक वर्षाची ज्ञानदा कदमची कामगिरी पाहता तिला बेस्ट मिडीया आणि टेल्हीव्हीजन अँकर म्हणून दोन मानाचे पुरस्कारही मिळाली आहेत.\nलहानपणी ‘ढ’ विद्यार्थीणी म्हणून सुरू झालेला प्रवास त्यानंतर टिव्हीवर झळकण्याचे स्वप्न पाहून त्याचा मागोवा घेवून आज महाराष्ट्राल्या आघाडीच्या न्यूज अँकर होण्यापर्यंतचा प्रवास खरच बेमीसाल आहे.\nआज ज्ञानदा कदम अँकर सोबत एक गृहीणी म्हणूनही तितकीच खंबीर आहे. संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अँकर असली तरी एका सामान्य माणसांप्रमाणे ट्रेनने प्रवास करून ऑफीसला जाते. उन्हाळा असो किंवा पावसाळा कसल्याही बिकट परिस्थितीशी सामना करत ती ठळक बातम्या आपल्या पर्यंत पोहोचविते. तिची प्रसिद्धी पाहता ‘हवा येवू द्या’ सारख्या कार्यक्रमात देखील तिचे नक्कल केली जाते. नेटकरी देखील मेमेजच्या माध्यमातून तिला घरोघरी पोहचवितायत. सध्या ‘काय बोलतेस ज्ञानदा’ ही ट्रेंड महाराष्ट्रभर पसरली आहे.\nदररोज ताज्या बातम्यांसह प्रसन्न चेहरा घेवून ठळक घडामोडी देणाय्रा ज्ञानदा कदमला स्टार मराठी कडून मानाचा मुजरा.\nडॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले त्यांना तुरूंगात का जावे लागले त्यांना तुरूंगात का जावे लागले या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\nपिपरी येथील शेतकरी सुपुत्राची लग्नाचा खर्च टाळुन मुख्यमंत्री सहाय्यता निधिला ५१ हजाराची मदत\nजयवंतराव भोसले पतसंस्थेला 1 कोटी 29 लाखांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले\nउप��िल्हा रुगणालय, कराड येथे दाखल अणाऱ्या पाच नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह, 22 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 167 जणांना केले दाखल\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/07/bhojpuri-superstar-ravikishan-life-story.html", "date_download": "2021-06-22T11:39:09Z", "digest": "sha1:LDWESYTS7KHASETZHLR2KQFVSRCVALM4", "length": 11183, "nlines": 61, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "मातीच्या घरामध्ये राहत होते भोजपुरी स्टार रवि किशन, वडिलांनी बेल्टने मारले होते, आई-मुलगी-पत्नीचे करतात चरण स्पर्श", "raw_content": "\nमातीच्या घरामध्ये राहत होते भोजपुरी स्टार रवि किशन, वडिलांनी बेल्टने मारले होते, आई-मुलगी-पत्नीचे करतात चरण स्पर्श\nYesMarathi जुलै १९, २०२० 0 टिप्पण्या\nजिंदगी झंड है, फिर भी घमंड है, हा डायलॉग रवि किशनची ओळख आहे. भोजपुरी चित्रपटांचे सुपरस्टांर रवि किशनने अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये आपल्या शानदार अभिनयाच्या जोरावर दर्शकांची मने जिंकली आहेत. नेता पासून अभिनेता बनलेले रवि किशन हे आता ५१ वर्षांचे झाले आहेत. रवि किशनला भोजपुरी चित्रपटाचे शहंशाह म्हंटले जाते. पण त्यांनी फक्त भोजपुरीच नाही तर बॉलीवूड पासून ते साउथ फिल्म इंडस्ट्रीपर्यंतच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चला तर रवि किशन बद्दल जाहून घेऊया काही खास गोष्टी.\nरामलीला मध्ये सिता मातेची भूमिका साकारली\nरवि किशनच्या अभिनय करियरची सुरुवात रामलीला पासून झाली, माता सिताची भूमिका साकारायला त्यांना खूप मजा वाटायची. रविने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते कि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची पत्नी, आई आणि मुलगी खूपच खास आहेत. ते आपली पत्नी प्रितीचे चरण स्पर्श देखील करतात. वडील मुंबई येथील सातांक्रूज भागामध्ये दुधाचा व्यापार करत होते. वडिलांची इच्छा होती कि रविने देखील हे काम करावे, पण त्यांची डेयरी बंद झाली. संपूर्ण कुटुंब जौनपुरला परत आले. तिथे गेल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खराब झाली, ते एका मातीच्या घरामध्ये राहू लागले.\nवडील आणि आईचा करतात खूप सन्मान\nएका मुलाखतीमध्ये भोजपुरी स्टार रविने सांगितल होते कि त्यांच्याजवळ आपल्या आईला साडी देखील खरेदी करण्यापुरते पैसे नव्हते. एकदा त्यांनी ३ महिन्यांपर्यंत वर्तमानपत्र विकण्याचे काम केले होते, आणि पैसे जमा करून आईसाठी ७५ रुपयेची साडी खरेदी केली होती. पण जेव्हा त्यांनी आईला साडी दिली तेव्हा त्यांना खूप राग आला आणि त्यांनी रविला थप्पड मारली. पण जेव्हा त्यांनी सर्व खर सांगितले तेव्हा त्यांची आई त्यांना मिठी मारून खूप रडली.\nरवि किशन यांच्या वडिलांची इच्छा नव्हती कि मुलाने अभिनेता बनावे, त्याच्या डोक्यावरून अभिनयाचे बहुत उतरवण्यासाठी वडिलांनी त्यांना बेल्टने मारले होते. पण रविसाठी तो मार देखील एक शिकवण म्हणून आठवणीत आहे, रविने म्हंटले कि जर त्यांच्या वडिलांनी असे केले नसते तर तो एक गुंड किंवा पुरुष से क्स व र्क र बनला असता.\n११ वी मध्ये असताना पत्नीला भेटले\nभोजपुरी स्टार रवि किशन यांची पत्नी प्रिती खूपच साधरण महिला आहे, ती लाइमलाइटपासून दूर राहणेच जास्त पसंत करते. रविने सांगितले कि ते ११ वी मध्ये असतानाच प्रितीला पसंत करू लागले होते आणि तिला आपली जीवनसाथी बनवू इच्छित होते. मुलाखतीमध्ये रविने सांगितले कि प्रितीने त्यांना प्रत्येक सुख-दुखामध्ये साथ दिली आहे. रवि प्रितीला नारी शक्तीचे साक्षात उदाहरण मानतात. रवि किशन तीन मुली आणि एका मुलाचे वडील आहेत.\nभाग्यवान आहे, ३ मुलींचा पिता आहे\nभोजपुरी स्टार रवि किशन स्वतः खूपच भाग्यवान मानतात, तीन मुली रीवा, तनिष्क आणि इशिता आणि मुलगा सक्षमचे वडील रवि म्हणतात कि ते आपल्या मुलींला देवीचे रूप मानतात आणि त्यांची पूजा करतात. त्यांची मोठी मुलगी रीवाने देखील सब कुशल मंगल या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आहे. रवि किशन आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर नेहमी आपल्या कुटुंबाचे फोटो शेयर करत असतात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून रवि किशन यांनी राजकारणाचा सफल प्रवास देखील सुरु केला आहे.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले ��ात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-sharad-pawar-attack-on-laxman-lagtap-at-pimpri-4575434-NOR.html", "date_download": "2021-06-22T11:37:05Z", "digest": "sha1:6HB77AWTKA324VYTVW4DT2DCWYJRYD4J", "length": 7854, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sharad pawar attack on laxman lagtap at pimpri | पैशाचा दर्प चढलेल्या गद्दाराला बाजूला करा- पवारांचा जगतापांवर हल्लाबोल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपैशाचा दर्प चढलेल्या गद्दाराला बाजूला करा- पवारांचा जगतापांवर हल्लाबोल\nपुणे- काही लोकांना पक्षाने मागील काळात मोठी ताकद दिली. मात्र त्यांनीच आता पक्षाशी गद्दारी केली आहे. ज्या पक्षाने पद, सत्ता, प्रतिष्ठा दिली ते विसरून एका रात्रीच दुस-या पक्षाची उमेदवारी स्वीकारली. पण सर्व काही पैशाने होत नाही. पैशाने विश्वास तर मिळवताच येत नाही. पैशाचा इतका दर्प चढलेला माणूस अलीकडच्या काळात मी पाहिला नाही. पण या पैशांचा दर्प चढलेल्या गद्दाराला जनता खड्यासारखी बाजूला करेल हे आगामी काळात दिसेलच अशा कडक शब्दात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पक्षातून बाहेर पडलेले लक्ष्मण जगताप यांनी हल्ला चढविला.\nमावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकरांच्या प्रचारसभेत शरद पवार बोलत होते. यावेळी पतंगराव कदम, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, रामशेठ ठाकूर उपस्थित होते. पवार म्हणाले, आम्ही गेली सहा महिने लोकसभेसाठी उमेदवारांची चाचपणी करीत होतो. मावळमधून संजोग वाघेरेसह जगतापही इच्छुक होते. त्यांनी माझी भेट घेऊन तशी इच्छाही व्यक्त केली. एवढेच नव्हे तर मी घाटाखालील इतर सहका-यांशी संवाद वाढविण्यासाठी भेटीगाठी घालून दिल्या. पण एका रात्रीत काही तरी ढोंग दाखवून पक्षाची उमेदवारी नाकारली. ज्या पक्षाने सत्ता, पदे दिली ते सगळे विसरले. तुम्ही हे विसरलात पण जनता हे विसरणार नाही. तुम्हाला जनता धडा शि��वल्याशिवाय राहणार नाही.\nपवार पुढे म्हणाले, मी लोकसभेत 7 वेळा गेला. पिंपरी-चिंचवडकरांनी मला 6 वेळा मतदान केले. तुम्ही माझ्या पाठिशी कायम उभे राहिला. पालिकेतही एकहाती सत्ता दिली. त्यामाध्यमातून तुमच्या भागाचा विकासही केला. आताही तसेच खंबीरपणे राष्ट्रवादीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहा. काही लोकांना जमिनीतून पैसे मिळाल्याने हवेत आहेत. अनेक लोकांनी जमिनीतीन पैसा कमिवला पण इतका पैशांचा दर्प चढलेला माणूस मी अलीकडच्या काळात पाहिला नाही. सगळे काही पैशांतून विकत घेता येत नाही. नम्रता, पक्षनिष्ठा तर विकत घेता येतच नाही. एका रात्रीत शेकापची उमेदवारी घेतली खरी पण त्या पक्षाचा इतिहास, तत्वज्ञान काही माहित आहे. त्यातील एक अक्षरही माहित नसलेला हा नेता आता शेकापच्या माध्यमातून तुमच्या घरांचा प्रश्न सोडविणार आहे का असा सवाल पवारांनी जनतेला विचारला.\nशहरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना फटकारताना पवार म्हणाले, दिवसा एक आणि रात्री एक असे काहीतरी चालल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे. पण तुम्ही असे काही करू नका. पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊन जो काम करेल त्याला क्षमा नाही. पक्षविरोधी काम करणा-या माझ्या एका जवळच्या मंत्र्याला पक्षासह मंत्रिमंडळातून बाहेर काढले आहे. तेव्हा बारीक-सारीक संत्र्यांची काय होईल ते तुम्हीच ठरवा. पक्षाशी धोकेबाजी करू नका. उद्यापासून चित्र बदलले पाहिजे. नार्वेकरांना विक्रमी मतांनी निवडून द्या असे आवाहनही पवार यांनी केले.\nन्युझीलँड 100 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-KOL-election-money-news-in-marathi-4560474-NOR.html", "date_download": "2021-06-22T11:20:11Z", "digest": "sha1:3NECTCN6IZQXG3SC426XH5G7FHVIYJFJ", "length": 4505, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "election money news in marathi | निवडणुकीच्या तोंडावर पैशाचा ओघ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनिवडणुकीच्या तोंडावर पैशाचा ओघ\nकोल्हापूर/चंद्रपूर - निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरात पैशाचा ओघ सुरू झाला आहे. पोलिसांनी मंगळवारी केलेल्या कारवाईत कोल्हापुरात 27 लाख, चंद्रपुरात साडेदहा लाख तर अमरावतीत पाच लाख रुपये जप्त केले. हवालाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उलाढाल होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी राज्यभरात विशेष पथके तैनात केले आहेत.\nकोल्हापूर जिल्ह्यात गडहि���ग्लज येथून कोल्हापूरला येणार्‍या वॅगनआर कारमधून (एमएच 04 सी 9138) कर्नाटक पोलिसांनी 27 लाख रुपये जप्त केले. बुगटे आलूर येथे पोलिसांनी ही कारवाई केली असून दोघांना ताब्यात घेतले आहे. चौकशीत ही रक्कम युनियन बँकेची असल्याचे सांगण्यात आले. मात्र, रकमेचा निवडणुकीशी संबंध आहे का याचा पोलिस रात्री उशिरापर्यंत तपास करत होते.\nचंद्रपुरात पोलिसांनी बल्लारशहा टी पॉइंटजवळ एका कारमधून (एमएच 34-एए-5316) 10 लाख 50 हजार रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. कारचालक सुरेश राजपालसिंग बैलस (रा. चंद्रपूर) यासह दोघांना ताब्यात घेतले. प्रकरण आयकर खात्याकडे वर्ग केले आहे.\nहिंगोलीहून अमरावतीला कार घेऊन जाणार्‍या दोघांकडून बडनेरा पोलिसांनी पाच लाखांची रोकड जप्त केली. या दोघांची चौकशी सुरू आहे. बडनेराहून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या स्कार्पिओ (एमएच 38 5771) मधून पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना कळवले आहे.\nन्युझीलँड 105 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/hisar-district-of-haryana-2-brothers-cultivated-saffron-on-terrace-earned-profit-in-lakhs-learned-technique-from-youtube-and-google-sb-520809.html", "date_download": "2021-06-22T11:34:01Z", "digest": "sha1:4KWJXVUKHAYCDN4SC3233RQF3JLWXZN6", "length": 19621, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लॉकडाऊनमध्ये गच्चीवर केशराची शेती करत दोघांनी लाखो कमावले, YouTube आणि Google ला बनवलं गुरू! | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nWTC Final : ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा\nराजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; महापौरांनी दिले चौकशीचे आदेश\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\nWTC Final : ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\nWTC Final, LIVE : अखेर पाऊस थांबला, टीम इंडियापुढे किवींना रोखण्याचं कठीण आव्हान\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nडायबेटिज रुग्णांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, फायदे माहिती झाले तर, रोज प्याल\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nNational Kiss Day: 'किस'विषयी या 7 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात संचारबंदी\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nलग्नाच्या ��हिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\nलॉकडाऊनमध्ये गच्चीवर केशराची शेती करत दोघांनी लाखो कमावले, YouTube आणि Google ला बनवलं गुरू\nWTC Final : ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा\nBMCच्या राजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; महापौरांनी म्हटलं...\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\nExplainer: छत्रपती शिवराय, बाळासाहेब की दि. बा. नवी मुंबई विमानतळाच्या वादात आता मनसेचीही उडी, जाणून घ्या वादामागील खरी कारणं...\nअपघातात गमावलेला अवयव माणसाला परत मिळू शकतो\nलॉकडाऊनमध्ये गच्चीवर केशराची शेती करत दोघांनी लाखो कमावले, YouTube आणि Google ला बनवलं गुरू\nलॉकडाऊनमध्ये संकटाला संधी मानत अनेकांनी अनोखे प्रयोग केले. मेहनत आणि चिकाटी याच्या जोरावर या दोन भावांनी चक्क घराच्या गच्चीवर केशराची बाग फुलवली आहे.\nहिसार, 11 फेब्रुवारी : जिद्द आणि नवं काही करून पाहायची उर्मी असेल तर खडकालाही कोंब फुटू शकतो, असं म्हणतात. अगदी शब्दशः नाही पण त्याच तोडीचं काम या दोन सख्ख्या भावांनी करून दाखवलं आहे. मेहनत आणि चिकाटी याच्या जोरावर त्यांनी घराच्या गच्चीवर चक्क केशराची बाग फुलवली आहे. हरियाणा (Haryana) इथल्या हिसारच्या (Hisar) दोन युवकांची कौतुकास्पद यशकथा कोरोनाच्या संकटकाळात समोर आली आहे. या दोन भावांनी अनोखी कल्पना प्रत्यक्षात आणत शब्दश: घरबसल्या लाखोंची कमाई केली आहे.\nहिसारच्या दोन तरुण शेतकऱ्यांनी (farmer brothers) आपल्या घराच्या गच्चीवर (terrace) केशराची शेती (cultivated saffron) केली. या यशस्वी प्रयोगानं सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. कारण आजवर केशराची शेती केवळ जम्मू-काश्मीरमध्येच (Jammu and Kashmir) होत असे. या दोघांनी मात्र एका खास पद्धतीचा अवलंब करत शेती यशस्वी केली आहे.\nया दोघांनी केशर उगवण्यासाठी एयरोफोनिक पद्धत वापरली आहे. या पद्धतीनं केशर उगवून दोघांनी जवळपास 6 ते 9 लाख रुपयांचा फायदा कमावला आहे. लॉकडाऊनच्या (lock down) काळात या दोघांनी हे साध्य केलं. आजवर केशर उगवायला एयरोफोनिक पद���धत केवळ इराण, स्पेन आणि चीनमध्येच वापरली जात असे. मात्र या दोघांचा विश्वास आहे, की मेहनत आणि नियोजनानं कुठलंही काम केलं तर ते यशस्वी होतंच.\nकोथकला इथं हे दोन सख्खे भाऊ राहतात. नवीन आणि प्रवीण अशी त्यांची नावं आहेत. युट्युब (you tube) आणि गूगलवरून (google) त्यांनी या सगळ्याचं ज्ञान मिळवलं. २५० रुपये प्रती किलोनं केशराच्या बिया (Saffron seeds) जम्मूमधून विकत आणल्या. आपल्या आझाद नगर इथल्या घरात 15 बाय 15 आकाराच्या खोलीतल्या छतावर शेती सुरू केली. हा प्रकल्प त्यांनी ऑगस्टपासून नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केला.\nहेही वाचा एक एकरमध्ये 10 लाखांचं उत्पन्न; डॉक्टरने सुरू केलेल्या शेतीची देशभरात चर्चा\nप्रवीण आणि नवीन सांगतात, की हा प्रकल्प हातात घेऊन हरियाणाचे शेतकरी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं स्वप्न साकारू शकतात. एक नवा प्रकल्प सुरू करायला 7 ते 10 लाख रुपये लागतात. एका वर्षात शेतकरी 10 ते 20 लाखांचा नफा कमावू शकतो.\nया भावांनी हरियाणा सरकारकडे मागणी केली आहे, की केशराच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिलं जावं. कुणाला हा व्यवसाय करायचा असेल तर आमच्याशी नक्की संपर्क करा असंही या भावांनी म्हटलं आहे.\nWTC Final : ICC च्या त्या नियमावर गावसकर नाराज, म्हणाले मार्ग काढा\nराजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; महापौरांनी दिले चौकशीचे आदेश\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%9A-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%82/", "date_download": "2021-06-22T11:18:07Z", "digest": "sha1:W7LAASIA6PB35H5SLPNCACPRYMSA7SBC", "length": 3970, "nlines": 74, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "प्रेमात पडल ना की असच होतं|| KAVITA SANGRAH ||", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \nप्रेमात पडल ना की असच होतं|| KAVITA SANGRAH ||\n\"प्रेमात पडल ना की असच होतं\nआकाशातले चंद्र तारे चांदण्याच होतं\nधडधडनार ह्रदय ही दिल होतं\nतासन तास वाट पहान झुरन होतं\nभान जान म्हणजे आठवणीत रमण होतं\nप्रेमात पडल ना की असच होतं\nमन म्हणजे प्रेमाच व्यासपीठ होतं\nस्वप्न म्हणजे दुसर जगचं होतं\nराग म्हणजे आता रुसन होतं\nमागे फिरणे आता ओढ लागणं होतं\nप्रेमात पडल ना की असच होतं\nहसणं सुद्धा स्मितहास्य होतं\nबघणं सुद्धा डोळ्यांची खुण होतं\nरडणं ही आता अश्रुंची धार होतं\nदुख ही आता वेदना होतं\nप्रेमात पडल ना की असच होतं\nलिहिणं म्हणजे मनमोकळ होतं\nमन भरून येणं आता ह्रदय दाटून होतं\nचार ओळीही आता चारोळी होतं\nमनातलं प्रेम आता कवितेत व्यक्त होतं\nप्रेमात पडल ना की असच होतं\nप्रेम मला कधी कळलचं नाही || LOVE POEM ||\nप्रेम मला कधी कळलचं नाही बागेतल्या फुलांकडे कधी वळलच नाही मनातल्या कोपर्‍यात कधी कोण दिसलच नाही म्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही. . तिचं हसणं…\nमन माझ आजही तुलाच का बोलत तुटलेल्या नात्याला जोड का म्हणत नको विरह तुझा सोबत तुझी मागत\nआजही हे मन फक्त तुझच आहे साथ न तुझी मझ क्षण तुझेच आहे मी न राहिलो मझ श्वास जणु साद ही ह्रदय हे माझे नी…\nआज अचानक मला आठवणीचे तरंग दिसले प्रवासातील आपण दोघे आज मी एकटीच दिसले दुरावलास तु नकळत व्यर्थ ते कारण दिसले कळता मझ चुक ही किती…\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/8950", "date_download": "2021-06-22T10:39:53Z", "digest": "sha1:MYU762EF7USQD3HVXUJ4D7CMDDP3SFAZ", "length": 17775, "nlines": 153, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Maharashtra | राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\nHome Education Maharashtra | राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय\nMaharashtra | राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय\nबारावीची परीक्षा मे अखेरीस तर 10 वीची परीक्षा जूनमध्ये घेण्याबाबतचे नियोजन आणि परिपूर्ण तयारी करावी : मुख्यमंत्री\nमुंबई ब्यूरो : राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये निर्माण झालेले तणावाचे वातावरण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे हित लक्षात घेऊन इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता 12 वीच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर इयत्ता 10 वीच्या परीक्षा जून महिन्यात घेण्याबाबतचे नियोजन करण्यात यावे, त्यादृष्टीने परिपूर्ण तयारी करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.\nराज्यातील इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या बदलाबाबत इतर परीक्षा मंडळांना अवगत केले जावे तसेच सुधारित नियोजनानुसार पुढील वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत जाहीर केले जावे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.\nमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची बैठक आज घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री बच्चू कडू, मुख्य सचिव सीताराम कुंटे, शालेश शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील , राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.\n12 वीच्या परीक्षा सुधारित कार्यक्रमानुसारच घ्याव्यात\n12 वीच्या परीक्षा घोषित सुधारित कार्यक्रमानुसारच घेतल्या जाव्यात. हे करतांना 12 वीच्या विद्यार्थ्यांना पुढे आय.आय.टी, जेईई आणि नीट च्या परीक्षा देऊन इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचे असतात हे लक्षात घ्यावे, त्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी अशा सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या.\nतयारी पूर्ण करा, एसओपी तयार करा\nआपण ज्या तारखांना 12 व्या परीक्षा जाहीर करू त्याच तारखांना त्या घेता याव्यात यादृष्टीने व्यवस्था विकसित करण्यात यावी. केंद्रांची संख्या वाढवावी, शाळा, महाविद्यालयांच्या इमारती निश्चित कराव्यात, मोठे हॉल शोधले जावेत, विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर (विरळ) बसवावे, परीक्षा केंद्राची, प्रसाधनगृहांची स्वच्छता, त्यांचे निर्जंतुकीकरण याकडे लक्ष देण्यात यावे. परीक्षांच्या आयोजनासाठी लागणाऱ्या अतिरिक्त मनुष्यबळाचे नियोजन करण्यात यावे, दरम्यानच्या काळात परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील सर्व कर्मचारी-अधिकारी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे. याची एक परिपूर्ण आणि सुनियोजित कार्यप्रणाली(एसओपी) शालेय शिक्षण विभागाने निश्चित करावी असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. वंदना कृष्णा यांनी यासंदर्भातील विभागाचे सादरीकरण केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री बच्चू कडू, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे उपस्थित अधिकारी यांनी आपली मते आणि भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.\n ऑक्सीजन बेड और रेमडेसिविर की कमी को लेकर डॉक्टरों ने दिया धरना\nNext articleNagpur | एम्स रुग्णालयात 750 रुपयात सिटीस्कॅन ची सुविधा\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n सेलिब्रिटी ट्वीट प्रकरणात भाजपच्या आयटी सेलच्या प्रमुखाचा सहभाग\nघर की हवा को फ़िल्टर करने साथ ही स्ट्रेस से भी मुक्ति दिलाता है...\nMaharashtra| मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; विदर्भात गारपीटीची भीती\nकोरोना व���ढतोय, होळी आणि धुलीवंदनाच्या सुटीला घरातच रहा- पालकमंत्री डॉ. नितीन राऊत\nआत्मनिर्भर खबर - March 27, 2021\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2018/03/blog-post.html", "date_download": "2021-06-22T09:56:27Z", "digest": "sha1:GZHQQ54CMG6I2JAHBZJMZTNOO6BDLWJ2", "length": 9449, "nlines": 62, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा", "raw_content": "\n‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\nवयात आलेल्या मुला-मुलीचं लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो; विशेषतः मुलीचं लग्न हा अंमळ जास्तच महत्त्वाचा असतो. त्याअपेक्षांच्या आणि परंपरेच्या जोखडातून मुलीच्या लग्नाचं कर्तव्य पार पाडायचे असते. ‘जयलक्ष्मी वैष्णवी फिल्म प्रोडक्शन’ यांची प्रस्तुती असलेल्या‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ या आगामी मराठी चित्रपटातून लग्नाच्या अनेक सामाजिक प्रश्नांचा वेध घेण्यात आला आहे. या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच सहाय्यक राज्यकर आयुक्त अन्वेषणचे श्री. चेतन भिंगारे यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला. या चित्रपटाची निर्मिती भानुदास व्यवहारे व दत्तात्रेय मोहिते यां��ी केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी भानुदास व्यवहारे यांनीच सांभाळली आहे. ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ हा चित्रपट ३० मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ग्रामविकास व महिला बाल विकास मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांनी या चित्रपटाला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.\nहा चित्रपट व गीते प्रेक्षकांना नक्कीच आवडतील असा विश्वास निर्माते व दिग्दर्शक भानुदास व्यवहारे यांनी व्यक्त केला. या वेगवेगळ्या धाटणीची ५ गीते या चित्रपटात आहेत. भानुदास व्यवहारे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीतांना संगीतकार एँग्नेल रोमन यांचा संगीतसाज लाभला आहे. वैशाली माडे, सुहास सावंत, प्रसन्नजित कोसंबी यांनी यातील गीते गायली आहेत. संगीत संयोजन विलास गुरव यांचे आहे.\nवैवाहिक आयुष्यातील समस्या, मुला-मुलींच्या अपेक्षा, त्यांच्या आई-वडिलांचे दृष्टिकोन या सगळ्यांवर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे.विक्रम गोखले, सुरेश विश्वकर्मा, यतिन कार्येकर, सुनील गोडबोले, भक्ती चव्हाण, श्वेता खरात, सुवर्णा काळे,रितेश नगराले, राहुल पाटील, हर्षा शर्मा, अर्जुन जाधव, शंकर सूर्यवंशी हे कलाकार या चित्रपटात आहेत.चित्रपटाचे सहनिर्माते अभय भंडारी, प्रमोद वेदपाठक, सुभाष चव्हाण, औदुंबर व्यवहारे यांचे असून सहदिग्दर्शन निशांत आडगळे यांनी केले आहे. कथा,पटकथा,सवांद भानुदास व्यवहारे यांचे आहेत. छायांकन सिद्धेश मोरे यांनी तर संकलन माधव शिरसाट यांचे आहे. ध्वनीमुद्रण कीर्ती पांचाळ यांचे असून ध्वनी आरेखन प्रमोद चांदोरकर यांनी केले आहे. रंगभूषा- वेशभूषा विजय मगरे यांची आहे.\n‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ ३० मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\n‘प्रवास’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nजगण्याचा आनंद घेत अन् जगण्यातला आनंद देत आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या आगळ्या प्रवासाची गोष्ट सांगणारा ‘प्रवास’ हा...\n‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\nवयात आलेल्या मुला-मुली चं लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो; विशेषतः मुलीचं लग्न हा अंमळ जास्तच मह त्त्वाचा असतो. त्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajsatya.page/2020/03/CzS_m2.html", "date_download": "2021-06-22T10:52:37Z", "digest": "sha1:XT4JORASLA4E4M7Y4OBHFARXNC4IUZVZ", "length": 5082, "nlines": 33, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "घरी परतताना काळाने घातला घाला", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nघरी परतताना काळाने घातला घाला\nघरी परतताना काळाने घातला घाला\nकराड - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या धास्तीनेच, कोल्हापूरच्या तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईहुन मुळ गावी शाहूवाडीकडे येताना, दुचाकी घसरून कराड येथे झालेल्या अपघातात आई-वडिलांसह चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.\nमूळचे जांबुर (ता.शाहूवाडी) येथील सर्जेराव भीमराव पाटील (३३) हे कामानिमित्त मुंबई डोंबिवली येथे परिवारासह राहतात.कोरोनाच्या धास्तीने ते पत्नी पुनम (२७) आणि मुलगा अभय (७) यांना दुचाकीवरून मंगळवार (दि.२४) रोजी गावी येत होते. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळ त्यांची दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले.स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचार सुरू असताना तिघांचाही मृत्यू झाला.\nकोरोनाच्या धास्तीने तसेच रोजगारही नसल्याने,अनेक जण मिळेल त्या वाहनाने तसेच मैलोनमैल पायपीट करीत मुळगावी जात आहेत.पाटील कुटुंबीयही आपल्या गावी येत असताना,काळाने त्यांच्यावर घाला घातला.या अपघाताचा धक्का कुटुंबीयांना बसला असून,परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.\nडॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले त्यांना तुरूंगात का जावे लागले त्यांना तुरूंगात का जावे लागले या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\nपिपरी येथील शेतकरी सुपुत्राची लग्नाचा खर्च टाळुन मुख्यमंत्री सहाय्यता निधिला ५१ हजाराची मदत\nजयवंतराव भोसले पतसंस्थेला 1 कोटी 29 लाखांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले\nउपजिल्हा रुगणालय, कराड येथे दाखल अणाऱ्या पाच नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह, 22 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 167 जणांना केले दाखल\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ardhawat.blogspot.com/2013/12/blog-post_5765.html", "date_download": "2021-06-22T10:42:40Z", "digest": "sha1:V2TVOPDRQ7Z5P2YTKVEBWS4V2B4TPJ6F", "length": 11298, "nlines": 62, "source_domain": "ardhawat.blogspot.com", "title": "भावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी: बरान", "raw_content": "भावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी\nजाउ दे कार्पण्य 'मी'चे, दे धरू सर्वांस पोटीं भावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी लोभ जींव्हेचा जळूं दे, दे जळू विद्वेष सारा. द्रौपदीचे सत्व माझ्या लाभू दे भाषा-शरीरा. धैंर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जें जें पहाणें वाकुं दे बुद्धींस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे\nमाझिद माझ्दी हा माझा अत्यंत आवडता दिग्दर्शक. कलर ऑफ पॅरेडाइज, चिल्ड्रन ऑफ हेवन, द फादर अशा सगळ्याच कलाकृतींचा मी प्रचंड चाहता आहे. माझ्या तेहेरानच्या वास्तव्यात माझी या असामीची भेट होऊ शकली नाही याची अजुनही मला हुरहूर वाटते.\nत्यांच्या सर्व कलाकृतींमधे माझी विशेष आवडती फिल्म म्हणजे 'बरान'\nरशिया - अफगाण युद्धामधे विस्थापीत झालेले अफगाणी निर्वासीत लोक लपूनछपून तेहेरान बाहेरच्या निर्वासीतांच्या छावण्यांमधून दुर्दैवाचे दशावतार भोगताहेत. इराणमधे त्यांना कामासाठी येण्याची मुभा आहे पण अनेक नोंदी करून आणि ओळखपत्र मिळवूनच. इराणमधे राहण्याचीही अनुज्ञा नाहीच, दिवसभर काम करून संध्याकाळी छावणीत परत. याशिवाय अनेक अफगाणी निर्वासीत ओळखपत्राशिवाय अनधिकृतपणे तेहरानच्या जवळपास अगदी तुटपुंज्या मोबदल्यावर काम करून लपुनछपून दिवस काढतायत. स्वदेशापासून तुटलेली आणि त्यामुळेच आपापसात ऋणानुबंध तयार झालेली माणसे..\nअशाच एका मोठ्या इमारतीच्या बांधकामावर अनेक अफगाणी अनधिकृतपणे काम करताहेत, एक इराणी मुलगा याच बांधकामावर चहा देणे, जेवण बनवणे इत्यादी आरामाची कामे करून दिवस काढतोय. तिथल्या इराणी - अफगाणी कामगारांना टोमणे मारणे, पक्ष्यांना दगडं मारणे, काहीसा उडाणटप्पूपणा करणे ह्या सगळ्या मधे 'लतीफ' चे दिवस आरामात चाललेत.\nअचनक एके दिवशी एक अफगाणी मजूर नजाफ याला बांधकामावर अपघात होउन दवाखान्यात जावं लागतं, आणि पुन्हा आपल्यासमोर त्या विदीर्ण आयुष्यातले कष्ट आणि अपरिहार्य दु:ख चमकून जातं. दुसर्‍या दिवशी नजाफचा मुलगा रहामत त्याच्याऐवजी कामावर येतो. नजाफसारखंच कष्टाचं काम करण्याचा तो बिचारा प्रयत्न तो करतोही पण गरीब चेहेरा आणी अशक्तपणामुळे त्याला कष्टाचं काम न देता लतीफचं आरामशीर काम देण्यात येतं आणि आपल्या लतीफवर पुन्हा विटा आणि पोती उचलायची वेळ येते.\nचिडलेला लतीफ रहमतचं जिणं अवघड करून टाकतो, त्याला हरप्रकारे त्रास देतो, पण रहमत चकार शब्द न बोलता आपलं काम करतच रहातो. या सगळ्या घटनाक्रमात आपल्याला लतीफचा राग अजिबात येत नाही, उलट आपल्या जाणवत राहतं ते महाग होणार मानवी आयुष्य. त्या सगळ्याच घटनांची अपरिहार्यता आणि हतबलता..\nअचानक एका संतापाच्या क्षणी लतीफला हे कळतं की रहमत हा मुलगा नसून मुलगी आहे, आणि वडिलांच्या गरीबीला हातभार लावण्यासाठी हे अवघड काम ती करतेय. लतीफच्या चेहेर्‍यावरचे भाव बदलत जातात. अपराधीपणा, करूणा, संताप अशा अनेक छटामधून एका कोवळ्या निरागस नात्याचा अंकूर जन्म घेतो.\nअकस्मात कथा एक करूण वळण घेते, बांधकामावरून सर्व अफगाण मजूरांना हाकलून द्यावं लागतं आणि रहमतही परागंदा होतो/ते.. लतीफचा अस्वस्थ करणारा शोध सुरू होतो 'रहमत'साठी म्हणजेच खर्‍या 'बरान'साठी...\nत्यापुढचा सगळा प्रवास केवळ स्तब्ध करणारा, मानवी भावनांचे खोल पण ओळखीचे रंग अधीक गहिरेपणाने जाणवून देणारा....\nनियती नावाच्या हरामखोर श्वापदाचा सतत संताप येत रहातो. प्रत्येक व़ळणावर असंख्य प्रश्न उभे रहातात. उत्तरासाठी आपली तडफड चालू रहाते..\nकथेच्या ओघात अनेक पात्रांच्या तोंडून काही क्रूर पण शाश्वत सत्यं समोर येतात, आयुष्याचं तत्वज्ञानही इतक्या भयाण पणानं समोर येत रहातं.. आपली घालमेल होतंच रहाते... प्रेमाचा अर्थ जाणवतो आणि वैयर्थही..\nआणि ह्या सगळ्याच्या पाठिमागे युद्धाची पार्श्वभूमी एखाद्या कातर करणार्‍या सारंगीच्या खोल स्वरासारखी सतत जाणवत राहाते, काळीज पोखरत रहाते...\nकथेचा सगळ्यात अप्रतीम भाग म्हणजे शेवटच्या दॄष्यामधील प्रेमाचा आश्वासक स्वर.. रहमतच्या गालावरचं हलकं पुसटसं स्मित.. प्रीतीचा इतका हळुवार संवाद... आणि शेवटी कोसळणारा 'बरान' म्हणजेच 'पाउस'\nयुद्धाच्या रखरखीत वाळवंटात भिरकवली जाणारी आयुष्याची लक्तरं आणि त्याच विदीर्ण पार्श्वभूमीवर एक सोनेरी हळूवार अल्लड प्रेमकथा ही आवर्जून पहावी अशीच आहे...\nनाटकामागचं नाटक - २\nनाटकामागचं नाटक - १\nहवेतल्या गोष्टी - ३ - पिंजर्‍याचे दार उघडावे..\nहवेतल्या गोष्टी - २ : ती\nहवेतल्या गोष्टी - १\n( पेटवी लंका हनुमंत )\nशोंदेष, चोमचोम, मिष्टीदोई आणि रोशोगुल्ला\nएकच लख्ख अनंत किरण...\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - चित्रसफर.\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ९ - अंतीम.\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - भ��ग ८\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ७\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ६\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ५\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ४\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ३\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग २\nधिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A5%AE-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2-dinvishesh-8-april/", "date_download": "2021-06-22T11:38:36Z", "digest": "sha1:6L7WY3HSFJBW23CQMRGQUGHSJONZGPNW", "length": 7351, "nlines": 79, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "दिनविशेष ८ एप्रिल || Dinvishesh 8 April ||", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \n१. रणजीत देसाई, साहित्यिक, लेखक (१९२८)\n२. अल्लू अर्जुन, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९८२)\n३. रामनारायण पाठक, गुजराती लेखक (१८८७)\n४. जॉन आर हिक्स, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ (१९०४)\n५. तणाझ इराणी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७२)\n६. अमित त्रिवेदी, गायक संगीतकार (१९७९)\n७. नित्या मेनन, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री (१९८७)\n८. क्रिस्तोफ हैन, जर्मन लेखक (१९४४)\n९. अणू मेहता, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८१)\n१०. कुमार गंधर्व, भारतीय शास्त्रीय गायक (१९२४)\n१. नानासाहेब फाटक, मराठी रंगभूमी कलाकार (१९७४)\n२. एरिक असेल कर्फेल्डत, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९३१)\n३. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, लेखक, कवी, समाजसुधारक (१८९४)\n४. रॉबर्ट बारण्य, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९३६)\n५. प्योट्र कपिट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९८४)\n६. मार्गारेट थॅचर, ब्रिटनच्या पंतप्रधान (२०१३)\n७. वसंत खानोलकर, समाजसुधारक (१९९९)\n८. डॅनिएल बोवेट, नोबेल पारितोषिक विजेते औषध निर्माण शास्त्रज्ञ (१९९२)\n९. अबेल मुझोरेव , झिंबाब्वेचे पंतप्रधान (२०१०)\n१०. वालचंद हिराचंद दोशी, उद्योगपती (१९५३)\n१. एरोसोल डिस्पेन्सरचे पेटंट जॉन डी लिंडे यांनी केले. (१८६२)\n२. इको फार्म डेअरी या न्यूयॉर्क मधील कंपनीने पहिल्यांदाच दूध काचेच्या बाटलीत विकण्यास सुरुवात केली. (१८७९)\n३. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीमधील सेंट्रल असेम्ब्ली मध्ये राजकिय पत्रे उधळून धुराचे बॉम्ब टाकले, यानंतर त्यांनी आत्मसमर्पण केले. (१९२९)\n४. भारताने युनियन कार्बाईड विरूद्ध भोपाळ दुर्घटने बद्दल खटला दाखल केला.पुढे तो खटला अमेरिकन कोर्टाने फेटाळून लावला. (१९८५)\n५. जपानचे पंतप्रधान मोरीहिरो होसोकावा य��ंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (१९९४)\n६. मायक्रोसफ्टने इंटरनेट एक्सप्लोरर ४ बेटा हे व्हर्जन रिलिज केले. (१९९७)\n७. हरयाणा गणा परिषद ही राजकिय पार्टी इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी मध्ये विलीन झाली. (१९९९)\n१. अग्निशामक दल दिवस\n२. विश्व बंजारा दिवस\nदिनविशेष ७ एप्रिल दिनविशेष ९ एप्रिल\n१. जर्मनी आणि इटलीने अमेरिका विरुद्ध युद्ध पुकारले. (१९४१) २. अपोलो १७ हे अपोलो मोहीम मधील सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले (१९७२) ३. कोयना येथे भूकंप…\n१. दादासाहेब फाळके पुरस्कार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना दिला (२००१) २. पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी केली. (२००१) ३. दिल्ली ही भारताची राजधानी घोषित करण्यात…\n१.चीन आणि जपान यांच्यातील नानजिंग युद्धात जपानचा विजय.(१९३७) २. दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. (२००२) ३. भारताचे २३वे सरन्यायाधीश म्हणून मधुकर हिरालाल…\n१. UNHCR ची स्थापना (१९५०) २. राईट बंधू यांनी उड्डाणाचा किटीहोक येथे पहिला प्रयत्न केला.(१९०३) ३. आलाबामा हे अमेरिकेेचे २२ वे राज्य बनले.(१८१९) ४. संयुक्त…\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=16493", "date_download": "2021-06-22T09:52:25Z", "digest": "sha1:IZGFWIFMBMFPWKR4NOEGHXEJJRFTTFXB", "length": 9469, "nlines": 64, "source_domain": "newspcmc.com", "title": "(जाहिरात) ‘मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या आदरणीय महेशदादांनी नजीकच्या काळात मंत्रिमंडळाचेही नेतृत्व करावं’…. - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nहक्काच्या पगारासाठी राज्य शासन��विरोधात आशा सेविकांचे पुण्यात आंदोलन..\nHome जाहिराती (जाहिरात) ‘मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या आदरणीय महेशदादांनी नजीकच्या काळात मंत्रिमंडळाचेही नेतृत्व करावं’….\n(जाहिरात) ‘मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या आदरणीय महेशदादांनी नजीकच्या काळात मंत्रिमंडळाचेही नेतृत्व करावं’….\nकट्टर दादाप्रेमी मा. पांडाभाऊ साने यांच्या आ. महेशदादा लांडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छ्या…\nपिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे यांचा उद्या बुधवारी (दि. २७) रोजी वाढदिवस. आमचे आदरणीय नेतृत्व आ. महेशदादा यांची प्रतिमा जनमानसात विकासाचा बादशहा अशीच आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांनी गेल्या पाच वर्षात व्हीझन २०-२० च्या माध्यमातून विविध विकासात्मक कामे मार्गी लावली आहेत.\nतसेच पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या आमच्या दादांनी गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले. समाविष्ट भागातील नगरसेवकांना महापालिकेतील विविध विभागात महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. समाजातल्या शेवटच्या थरापर्यंत विकासाची गंगा पोहोचविणाऱ्या आमच्या दादांनी आजवर राजकारण नाही तर समाजकारण केलं. त्यांच्या पाच वर्षाच्या काळात भोसरी मतदारसंघ हा नंदनवन ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत.\nया पुढेही भोसरी मतदारसंघातील ‘जनसामान्यांचा सर्वांगिण विकास व्हावा’ या आमच्या दादांच्या शुद्ध हेतूला आम्हा कट्टर दादाप्रेमिंची सदैव खंबीरपणे साथ असेल. आपला उत्साह आणि विश्वास आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा देवो. आपल्यावर मतदारसंघातील लोकांचा सदैव आशीर्वाद आणि कौतुकाची थाप कायम पाठीवर मिळो. मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या आदरणीय ’महेशदादांनी नजीकच्या काळात मंत्रिमंडळाचेही नेतृत्व करावे, दादांना भविष्यातील संकटाचा सामना करण्यासाठी आई तुळजाभवानीचे आशीर्वाद मिळोत, याचा माझ्या व कट्टर दादाप्रेमिच्या शुभेच्छ्या…\nमा. पांडाभाऊ साने (युवा नेते)\n(जाहिरात)… लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…\n(जाहिरात)… आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…\n(जाहिरात)… शहरवासियांना २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…\n(जाहिरात)… पिंपरी चिंचवड शहरवासियांना २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा…\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0632-2/", "date_download": "2021-06-22T11:38:25Z", "digest": "sha1:FJG4O2DKQEVUZG5IARLD45IXKRZTOZ4V", "length": 12221, "nlines": 60, "source_domain": "panvelvarta.com", "title": "पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतला 'माझी वसुंधरा\" पर्यावरण उपक्रम नवी मुंबई व रायगड औद्योगिक वसाहतीत राबविला जाणार.. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतला ‘माझी वसुंधरा” पर्यावरण उपक्रम नवी मुंबई व रायगड औद्योगिक वसाहतीत राबविला जाणार..\nपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतला ‘माझी वसुंधरा” पर्यावरण उपक्रम नवी मुंबई व रायगड औद्योगिक वसाहतीत राबविला जाणार पनवेल दि.07 (संजय कदम)- १ जानेवारी २०२१ रोजी शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ ह्या वसुंधरेच्या संरक्षण व संगोपनाच्या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. माझी वसुंधरा योजनेतून प्रत्येकाने मी झाडे लावणारच आणि संगोपन करून पर्यावरणात बदल घडवून आणायची शपथ घ्यायची आहे. हा उपक्रम शासनाच्या सर्व विभागातून सुरू करून निसर्गातील पंचमहाभूतांवर कार्य करणे अपेक्षित आहे म्हणून, ह्याच उपक्रमाच्या माध्यमातून युवासेनेचे राष्ट्रीय सह सचिव रुपेश पाटील यांनी पर्यावरण मंत्री आद���त्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘माझी वसुंधरा’ हा पर्यावरण संरक्षण कार्यक्रम नवी मुंबई व तळोजा औद्योगिक क्षेत्र येथील औदयोगिक वसाहतीत राबविण्याचा मानस केला आहे. ह्याच संदर्भात जनजागृती व ह्या योजनेची माहिती औद्योगिक कंपन्या, फॅक्टरी, जिथे प्रदूषण प्रादुर्भाव होत आहे व तिथेच माझी वसुंधरा मोहिमेचे महत्व पोहचण्यासाठी लवकरच ह्या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ नवी मुंबई चे डी बी पाटील आणि तळोजा इंडस्ट्री असोसिएशनचे सतीश शेट्टी यांच्या सहयोगाने झाडे संगोपन, संरक्षण, ह्यासाठी ठोस मोहीम राबविण्यात येणार आहे. रुपेश पाटील यांनी ह्या योजनेच्या प्रसारा करिता काही योजना आखल्या आहेत, आपल्या कार्यालयात, घरात, डेस्क अथवा इतर इनडोअर जागी एक मग डिझाइन केला आहे त्यावर ‘माझी वसुंधरा” लोगो, झाडे लावा पृथ्वी वाचवा असा मेसेज दिला असून त्या छोट्या मग मध्ये एक छोटे इनडोअर प्लांट दिले गेले आहे. रुपेश पाटील यांच्या मते हे झाड लावलेला मग प्रत्येकाला गिफ्ट देऊन पर्यावरणाचा संदेश देता येणार आहे. आणि त्यातून झाड लावण्याची प्रेरणा दिली जाणार आहे. ह्याच योजने अंतर्गत एक वेब लिंक देण्यात आली असून त्या लिंकवर जाऊन आपण एक प्रतिज्ञा घायची आहे त्यात आपण 5 झाडे लावून मी त्याचे संगोपन करणार अशी प्रतिज्ञा असून ती घेणाऱ्यास शासनाचे आणि ह्या योजनेचे एक सर्टिफिकेट मिळणार असून त्यातून आपण पर्यावरण मित्र होणार आहेत. ही संपूर्ण योजना कारखाने, शाळा, घरोघरी पोहचावे ह्या करिता हा उपक्रम घेण्यात येत असून ह्याची सुरुवात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सोबत व औद्योगिक क्षेत्र तळोजा अंतर्गत लवकरच करण्यात येणार आहे. प्रदूषण मंडळाचे रिजनल ऑफिसर डी बी पाटील यांना ‘माझी वसुंधरा’ मग व एक झाड देऊन ह्या योजनेची सुरुवात कोकण भवन येथे करण्यात आली आहे. फोटोः माझी वसुंधरा योजने अंतर्गतयुवासेनेचे राष्ट्रीय सह सचिव रुपेश पाटील हेप्रदूषण मंडळाचे रिजनल ऑफिसर डी बी पाटील यांनामग व एक झाड देऊन ह्या योजनेची सुरुवात करताना\n← पनवेल तालुका पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात देशी मद्यसाठा केला हस्तगत.\nशासकीय नियमाप्रमाणे जमिनीचा व्यवहार पूर्ण करूनही आमची फसवणूक झाल्याने न्यायदेवतेने आम्हाला न्याय द्यावा ; मोरे कुटुंबियांची मागणी. →\nसर्वसामान्य नागरिकांसाठी शिवसेनेतर्फे उभारण्यात आले कामोठ्यात वाचनालय..\nरिक्षाच्या कर्जाचे हप्ते पुढे ढकलावे मुख्यमंत्र्यांना केली संतोष आमले यांनी पत्राद्वारे मागणी..\nसायन पनवेल द्रुतगती महामार्गावर कळंबोली येथे खाजगी प्रवासी बस चा अपघात 1 प्रवाशी गंभीर जखमी.. बस मध्ये होते 7 प्रवाशी\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2021-06-22T10:59:29Z", "digest": "sha1:YEDEI2JKOJSZ6Z36CMZCIK5IPAFXHFDJ", "length": 11085, "nlines": 275, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टाकरखेडे रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nto कुर्ला, सीएसटीएम कडे\nजेएसडब्ल्यू स्टील लि कंपनी\nमहिन्द्रा अँड महिन्द्रा कारखाना\n133 नाशिक रोड / ओझर विमानतळ\n238 दौंड पासून मुंबई/चेन्नई कडे (खाली मनमाडपर्यंत)\nभारतीय रेल्वेची केन्द्रीय अभियांत्रिकी कार्यशाळा\n273 / 0 चाळीसगांव\n54 मोहाडी परगणे लालिंग\n318 / 0 पाचोरा\nराम ६ (सुरत-हजीरा बाह्यवळण\n390 / 0 भुसावळ\nइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५९०१४ सुरत पॅसेंजरचे वेळापत्रक,\nइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५२१२१ पाचोरा-जामनेर नॅरोगेज पॅसेंजरचे वेळापत्र\nइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५११५ चाळीसगांव-धुळे मिश्र पॅसेंजरचे वेळापत्रक\nइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५१४०२ मनमाड-पुणे पॅसेंजरचे वेळापत्रक\nटाकरखेडे रेल्वे स्थानक भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. जळगाव जिल्ह्यातील या स्थानकावर पाच पॅसेंजर गाड्या थांबतात.[१]\n^ \"इंडियारेलइन्फो.कॉम\". वेळापत्रक. ���०१७-११-३० रोजी पाहिले.\nजळगाव जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0246-2/", "date_download": "2021-06-22T11:34:18Z", "digest": "sha1:6ZACSPWKINE3UMN3BJDI5533BIVJZNAA", "length": 10523, "nlines": 64, "source_domain": "panvelvarta.com", "title": "पत्रकारांसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक रूग्णालयात राखीव बेडची व्यवस्था करावी. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nपत्रकारांसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक रूग्णालयात राखीव बेडची व्यवस्था करावी.\nपत्रकारांसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक रूग्णालयात राखीव बेडची व्यवस्था करावी\nप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी.टी. यांचे मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन\nसर्व पत्रकारांना 50 लाखांचा विमा तात्काळ मंजूर करावा\nमुंबई : महाराष्ट्रातील सर्व रूग्णालयात पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करून कोरोनामुळे मृत पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना तात्काळ 50 लाखांचा विमा मंजूर करावा असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी.टी. यांनी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.\nपत्रकार पांडूरंग रायकर, यांच्यासह लातूरचे पत्रकार गंगाधर सोमवंशी, बीडचे पत्रकार भोसले या पत्रकारांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पत्रकार कोविड योद्धा म्हणून कोरोना काळात घराघरात बातमी पोहचविण्याचे महत्वाचे कार्य करीत आहेत.अशा पत्रकारांना महाराष्ट्रातील धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारित येणा-या खासगी रूग्णालयात पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करावी. कोरोनामुळे मृत पावलेले पत्रकारांच्या कुटुंबियांना त्वरीत 50 लाखांचे विमा कवच देण्यात यावे. कोरोनामुळे मृत पावलेल्या पत्रकारांना मा. आरोग्यमंत्री यांनी बुलढाणा येथील कार्यक्रमात जाहिर केल्याप्रमाणे 50 लाखांचे विमा कवच त्यांच्या कुटुंबियांना द्यावे. सर्व पत्रकारांना प्रत्येक रूग्णालयात राखीव बेडची व्यवस्था केल्यास पत्रकारांवर लवकर उपचार होणार आहेत. यासाठी अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची अट नसावी तर सरसकट पत्रकारांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी आणि पत्रकारांना वेळेवर अॅम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करूण देण्याची सूचना आरोग्य विभागास देण्यात यावी. लातूरचे पत्रकार गंगाधर सोमवंशी यांचा पैशाअभावी उपचार न झाल्याने मृत्यू आणि पत्रकार पांडूरंग रायकर यांना वेळेवर अॅम्बुलन्स न मिळाल्याने मृत्यू ही खेदजनक भावना महाराष्ट्रतील सर्व पत्रकारांच्या मनात निर्माण झाली आहे.यापुढे दुसरा गंगाधर सोमवंशी किंवा पांडूरंग रायकर निर्माण होणार नाही याची जबाबदारी आपल्या आरोग्य विभागाने घ्यावी असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.\n← पनवेल व रायगड जिल्ह्यात 36 रुग्णवाहिका व 16 शववाहिका देण्याची मागणी आज शिवसेनेतर्फे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे करण्यात आली.\nपनवेल उरण महाविकास आघाडी, दिवंगत माजी खासदार दि बा पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीला पनवेल,उरण, नवी मुंबई मधील बहुतांश सामाजिक संघटनांचा पाठींबा… →\nरीमिडीसिव्हर चा काळा बाजार करणाऱ्या लॅब मालकास गुन्हे शाखे कडून जेरबंद..\nआई द्रोणागिरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 66 रक्तदात्यांनी केले रक्तदान.\nतारा भाजपातर्फे मोफत सॅनिटायझर फवारणी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्य���ंचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0642-2/", "date_download": "2021-06-22T10:06:57Z", "digest": "sha1:ZF6LJ63ZDED7VE4VRFTNLKZDHO6WJ5DO", "length": 7731, "nlines": 61, "source_domain": "panvelvarta.com", "title": "तळोजा कारागृहामधील आरोपीचा कोरोनामुळे मृत्यु. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nतळोजा कारागृहामधील आरोपीचा कोरोनामुळे मृत्यु.\nतळोजा कारागृहामधील आरोपीचा कोरोनामुळे मृत्यु..पनवेल दि.09 (वार्ताहर)- कोरोनाची लागण झालेला व तळोजा कारागृहात सजा भोगत असलेल्या आरोपीचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.\nसदर घटनेतील मृत आरोपी हा 26 वर्षांचा असून तो भिवंडी येथे राहण्यास होता. अल्पवयिन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी त्याला 2018 मध्ये अटक केली होती. तेव्हापासून तो तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. या आरोपीला अस्थमा आणि हायपर टेंशनचा त्रास असल्याने त्याच्यावर कारागृहातील रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याला जास्त त्रास जाणवू लागल्यानंतर त्याची एन्टीजेन चाचणी करण्यात आली. ती निगेटीव्ह आल्यानंतर त्याला उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे या आरोपीची आरटीपिसीआर चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह झाल्यानंतर त्याला कोव्हिड वरील उपचारासाठी जे.जे. रूग्णालयातून सेंट जॉर्ज रूग्णालयात हलविण्यात आले होते. याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यु झाला आहे.\n← नवी मुंबई महापालिकेने न���डल ऑफिसर किंवापालिकेच्या नियुक्तीने वैद्यकिय तज्ञ नेमण्याची मागणी .\nगुन्हे शाखा कक्ष-2च्या धडक कारवाईत देशी विदेशी मद्यसाठा हस्तगत. →\nअमेया लॉजिस्टीकने जपली सामाजिक बांधिलकी – खोपटे गावकऱ्यांना दिले अन्नधान्यासह सॅनिटायझर आणि थर्मल स्कॅनिंग मशीन\nरेमडेसीविर इंजेक्शनचा गैरमार्गाने काळया बाजारामध्ये हजारो रूपये किंमतीत विक्री करणा – या रॅकेटचा मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखेने केला पर्दाफाश..\nऊदानी फाउंडेशन कडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/aam-aadmi-party-criticized-shiv-sena-about-electricity-bills-375551", "date_download": "2021-06-22T10:41:33Z", "digest": "sha1:XRS2QRYGVTAM6STENZZRIT3HWTK3NIFB", "length": 18062, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वचननाम्यात दिलेला शब्द शिवसेनेनं पाळला नाही; 'आप'ने केली सेनेच्या वचननाम्याची होळी", "raw_content": "\nलॉकडाउन काळातील बिलामध्ये दिवाळीपूर्वी सवलत देऊ असे सांगणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही आता यू-टर्न घेतला आहे.\nवचननाम्यात दिलेला शब्द शिवसेनेनं पाळला नाही; 'आप'ने केली सेनेच्या वचननाम्याची होळी\nऔंध : विधानसभेच्या निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यात वीजदरात ३०% टक्के कपात करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु वीजदर कमी न करता उलट राज्य सरकारने १ एप्रिलपासून हे दर वाढवून वचननाम्यात दिलेल्या शब्दाची शिवसेनेने वचनपूर्ती केली नाही. त्यामुळे आम आदमी पक्षाकडून औंध येथील इंदिरा वसाहतीत या वचननाम्याची होळी करण्यात आली.\n- कचरा प्रक्रिया प्रकल्प पेटवल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह मुलाला अटक\nलॉकडाउन काळातील बिलामध्ये दिवाळीपूर्वी सवलत देऊ असे सांगणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही आता यू-टर्न घेतला आहे. निवडणुकीत जनतेच्या अस्मिता जाग्या करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जप करणाऱ्या शिवसेनेने आणि महाविकास आघाडीने फसवी भूमिका घेऊन जनतेसोबत लबाडी केल्याचा आरोपही आम आदमी पक्षाने केला आहे. शिवराय दुष्काळ किंवा कुठल्याही अस्मानी संकटांच्या वेळी प्रजेची काळजी घेत असत, त्यांना दिलासा मिळेल असे निर्णय घेत होते, उद्धव ठाकरे मात्र नेमकी उलटी भूमिका घेत असल्याची टीका आंदोलनादरम्यान आपच्या वतीने करण्यात आली.\n- Bharat ke Mahaveer: पुण्याचा रिक्षावाला दिसणार 'डिस्कव्हरी'वर; लॉकडाउनमध्ये स्थलांतरितांना केली होती मदत\nकोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारी आणि मंदीची कुऱ्हाड कोसळली असताना लॉकडाउन काळातील अवाजवी अतिमहागड्या विजबिलात माफी किंवा सवलत न देण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखाच असून त्याची प्रतिक्रिया आता शहरातील वस्ती पातळीवर दिसू लागल्याचे आपकडून सांगण्यात आले. जोपर्यंत राज्य सरकार हा तुघलकी निर्णय मागे घेत नाही आणि दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकार प्रमाणेच राज्यातील नागरिकांना दोनशे युनिटपर्यंत वीज माफी देत नाही, तो पर्यंत हा लढा असाच सुरू राहील, असे आपचे शहर अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी या वेळेस सांगितले.\n- Success Story: केळीनेच मारले अन् तारलेही; इराणला निर्यात होतेय लासुर्णेच्या शेतकऱ्याची केळी\nआम आदमी पार्टीच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या आंदोलनात स्थानिक महिलांनी शिवसेनेच्या 'वचननाम्या'ची होळी केली आणि सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी विकास लोंढे, रोहित घडसिंग, दीपक शिंदे, ईश्वर तुजारे, संजय वाघमारे, निलाबाई दगडे, मंगल तुजारे, राईबाई तुजारे, सरस्वती जाधव, सतीश यादव, अमोल बगाडे, विक्रम गायकवाड, सादिक अली सईद, प्रकाश जाधव, पप्पू रवेलीया यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nशिक्षकांना 1 ते 20 नोव्हेंबरदरम्यान दिवाळीची सुट्टी द्यावी; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nमुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा प्रत्यक्षात बंद असल्या, तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. एप्रिल, मे महिन्यापासून ऑनलाईन शिक्षण सुरू असून विद्यार्थी आणि शिक्षकांना गणेशोत्सवाचीही सुट्टी देण्यात आली नाही. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक तणावाखाली असल्याने शिक्षण विभागाने\n'ठाकरे सरकारचा अहंकार गळून पडला, आमच्या आंदोलनला यश' - आचार्य तुषार भोसले\nमुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून भाजप अध्यात्मिक आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत आंदोलन करीत होते. आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी राज्य सरकारच्या मंदिरे खुली करण्याबाबतच्या निर्णयावावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.\nपोलीस दलाने उधळला कर्तव्याचा रंग...\nनांदेड : सर्वसामान्यांच्या खुशीत आमची खुशी, असे समजून नांदेड जिल्हा पोलिस दलाने आज कडेकोट पोलीस बंदोबस्त दिल्याने जिल्ह्यात सर्वत्र धुळवड व होळीचा सण उत्साहात व शांततेत पार पडला.\nसरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत नगर जिल्ह्यात भाजपकडून वीज बिलाची होळी\nअकोले (अहमदनगर) : राज्य सरकारने विजेचे बिल अवच्या सव्वा देऊन शब्द देऊनही वीज बिल माफ न केल्यामुळे आज शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली, असे उद्गार माजी आमदार वैभव पिचड यांनी अकोले वीज मंडळ कार्यालयाच्या समोर बोलताना काढले.\nमाझा फिटनेस : लाभ म्युझिक थेरपीचा\nआपल्याला फिटनेस आणि वेलनेस राखायलाच हवा. या दोन गोष्टी बरोबर असल्या, तर आपले जीवन सुखी आणि समृद्ध होते. मीही त्यादृष्टीने प्रयत्न करते. कोरोनाच्या काळात आरोग्य किती महत्त्वाचे असते, याची जाणीव प्रत्येकाला झालीच असेल. मी या सात ते आठ महिन्यांत मुलींचे कथकचे ऑनलाइन क्लास घेत होते. त्यातून मा\nनवीन वर्षात तब्बल चार महिने सुट्या\nउस्मानाबाद : कोरोनाच्या कटू आठवणींसह हे वर्ष मावळतीला आले आहे. नवीन वर्षारंभ होण्यासाठी केवळ एक महिना उरला आहेत. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २०२१ वर्षातील १९ सार्वजनिक सुट्या जाहीर केल्या आहेत. वर्षभरातील ५२ रविवार व तेवढेच शनिवार यासह जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जाही\nसह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेल्या ‘या’ गावात एक तास उशीरा सूर्य उगवतो\nअकोले (अहमदनगर) : अतिदुर्गम गाव असलेल्या फोफसंडीत निसर्गाचा अविष्कार पाहायला मिळातो. घाट रास्ता.. सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगर दऱ्यात लपलेले हे गाव... उंच डोंगरावरून फेसाळत येणारे विविध आकाराचे धबधबे.. तर भन्नाट वार���.. वाऱ्याच्या वेगाने हवेत उडणारे धबधब्यातील पाणी व मध्येच धुक्याचे आगमनाने\nपुणेरी दसरा... सपशेल स्पेश्‍शल\nचिंगे, अगं लवकर ऊठ. आज विजयादशमी आहे ना पुस्तके-पाटीपूजन नको का करायला पुस्तके-पाटीपूजन नको का करायला काय म्हणतेस वह्या, पाटी-पुस्तके सात महिन्यांपासून माळ्यावर टाकली आहेत आणि पुस्तकांऐवजी मोबाईलची पूजा करणार आहेस, का तर त्याच्यावर ऑनलाइन क्‍लास चालतात म्हणून.\nदिवाळी सुटीवरून शिक्षक संघटना आक्रमक; शासन निर्णयांची केली होळी\nमुंबई : शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन शाळांना दिवाळीची केवळ पाचच दिवस सुटी दिल्याने या निर्णयाला शिक्षण संघटकांकडून विरोध होत आहे. शिक्षक भारती संघटनेने 5 नोव्हेंबर आणि 29 ऑक्‍टोबर रोजी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या निर्णयांची शुक्रवारी (ता.6) राज्यभर होळी करण्यात आली. शिक्षक परिषदेनेही य\nसांगली जिल्ह्यात हजारांवर धार्मिक स्थळे सोमवारपासून होणार खुली\nसांगली ः कोरोना महामारीमुळे धार्मिक स्थळांना लागलेले टाळे पाडव्यापासून निघत आहे. या निर्णयाचे बहुसंख्य नागरिकांकडून स्वागत झाले. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे आठ महिन्यांपासून बंद असलेल्या सुमारे हजारांवर मंदिर तसेच धार्मिक स्थळे अधिकृतपणे खुली होत आहे. विशेषतः सांगलीतील गणपती मंदि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/cabo-verde/", "date_download": "2021-06-22T11:58:08Z", "digest": "sha1:HNU2OTOEYXN6XHE6CET33LBTAQEYPTHX", "length": 11206, "nlines": 164, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "केप व्हर्दे – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nकाबो व्हर्देचे प्रजासत्ताक (पोर्तुगीज: República de Cabo Verde; लोकप्रिय नाव: केप व्हर्दे) हा पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ १० बेटांच्या द्वीपसमूहावर वसलेला एक देश आहे. हा द्वीपसमूह अटलांटिक महासागरामध्ये पश्चिम आफ्रिकेच्या ५७० किमी पश्चिमेस स्थित आहे. १५व्या शतकापर्यंत पूर्णपणे निर्मनुष्य असलेला हा द्वीपसमूह १४६० साली पोर्तुगीजांनी शोधुन काढला व तिथे वसाहत स्थापन केली. आफ्रिकेतील गुलामांना युरोपामध्ये नेणारी जहाजे येथे थांबा घेत असत. ह्यामुळे १७व्या व १८व्या शतकात केप व्हर्देची भरभराट झाली. १९व्या शतकात गुलागिरीवर बंदी घालण्यात आल्यानंतर केप व्हर्देची अर्थव्यवस्था खालावत गेली. १९७५ मध्ये पोर्तुगालने केप व्हर्देला स्वातंत्र्य मंजूर केले. सध्या केप व्हर्दे संयुक्त राष्ट्रे, आफ्रिकन संघ इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. २०१५ साली ५.२५ लाख लोकसंख्या असलेल्या केप व्हर्देचे बहुसंख्य रहिवासी मिश्र युरोपीय व आफ्रिकन वंशाचे आहे.\nकेप व्हर्दे आफ्रिकेमधील प्रगत व संपूर्ण लोकशाही असलेल्या देशांपैकी एक आहे. येथे फारशी नैसर्गिक संपत्ती उपलब्ध नसल्यामुळे केप व्हर्देची अर्थव्यवस्था पर्यटन व परकीय गुंतवणुकीवर अवलंबून आहे. २००७ साली केप व्हर्देला अविकसित देशांच्या गटातून विकसनशिल देशांच्या गटात बढती देण्यात आली. आफ्रिकेत हुकुमशाही व अराजकता वाढीस लागली असताना केप व्हर्देला येथील राजकीय व सामाजिक स्थैर्य व आर्थिक प्रगतीसाठी कौतुकाचे प्रमाणपत्र दिले जाते. २०१४ सालच्या लोकशाही निर्देशांकानुसार येथील लोकशाही जगात ३१व्या क्रमांकाची बळकट मानली जाते.\nराजधानी व सर्वात मोठे शहर : प्राईया\nअधिकृत भाषा : पोर्तुगीज\nइतर प्रमुख भाषा : केप व्हर्देयन क्रियोल\nस्वातंत्र्य दिवस : ५ जुलै १९७५ (पोर्तुगालपासून)\nराष्ट्रीय चलन : केप व्हर्दे एस्कुदो\nआम्ही कुठेही मोट्या हॉटेलमध्ये खाल्ले तरीपण चहा प्यायला टपरीवर जायचो. ठाण्याच्या गडकरीमध्ये चहा प्यायला जायचो ...\nगावातल्या नाक्यावर असलेली जमीन डेव्हलपला देऊन बाळ्याला बिल्डर कडून बिल्डिंग मध्ये तळमजल्यावर चार गाळे मिळाले ...\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\nशिक्षणतज्ञ, ज्येष्ठ साहित्यिक गुरुवर्य डॉ. न.म. जोशी सरांचा उल्लेख मी बहुतेक सर्वच भागामध्ये केलेला आहेच ...\nसारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\nसमृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी' आहे. नामांकित शिक्षणसंस्थांमुळे ...\nआमच्या टेलिफोनमुळे काही विनोदी घटनाही अनुभवास येत होत्या. जेंव्हा सुरवातीला आमच्याकडे टेलिफोन आला तेव्हा आमच्या ...\nलंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला ...\nमराठी साहित्यात नाटककार, विनोदी लेखक व कवी अशा तिन्��ी आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक ...\n हिंदी , भोजपुरी तसेच मराठी सिनेसृष्टीतील एक कमी वेळात नावाजलेलं नाव. अशोक ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/had-his-wife-not-been-shown-the-taj-mahal-he-would-be-alive-today-67218/", "date_download": "2021-06-22T11:20:53Z", "digest": "sha1:KU5WCPG3UYXL2ATHYNYRQISKTCR4YGL3", "length": 10996, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Had his wife not been shown the Taj Mahal, he would be alive today | बायकोला ताजमहल दाखवला नसता तर तो आज जिवंत असता | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nक्राईमबायकोला ताजमहल दाखवला नसता तर तो आज जिवंत असता\nलखनऊ : प्रेमाचं प्रतिक असलेलं ताजमहल बघायचंय म्हणत पत्नीनं आपल्या पतीला फसवल. प्रियकरासोबत कट रचून तिने पतीची निघृण हत्या केली.\nउत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. यमुना एक्सप्रेसवे येथील राया कट परिसराजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. सुरुवातीला या मृतदेहाची ओळख पटणे कठीण होतं. मात्र, खिशात सापडलेल्या फोटोमुळे पोलिसांना संबंधित व्यक्तीची ओळख पटली. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर प्रेम संबंधातून ही हत्या झाल्याची धक्कायक माहिती समोर आली.\nपत्नीने प्रियकरासोबत कट रचून संबंधित व्यक्तीची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगीतले. मृतक व्यक्तीचं नाव शिवकुमार असं आहे. तो २२ वर्षांचा होता. तर त्याची पत्नी २० वर्षांची होते. दोघं पती-पत्नी १४ डिसेंबर रोजी आग्रा फिरायला आले होते. मात्र, आग्राहून परतत असताना पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली.\nप्रियकर हा पत्नीचा चुलत भाऊ होता. या दोघांचे अनैतिक संबध होते. मात्र, तिचा विवाह शिवकुमरसह झाला असल्याने तिने पतीच्या हत्येचा कट रचला.\nफक्त बॉसलाच नाही तर स्टाफलाही माहित होते की ते खुप मोठा गुन्हा करतायत; शेवटची सगळेच ���कडले गेले\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/07/benefits-of-arranged-marriage.html", "date_download": "2021-06-22T11:59:51Z", "digest": "sha1:OGAYQBT7KWNOZ6YZC5HZ3QZF2VA3BNGY", "length": 10295, "nlines": 62, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "अरेंज मॅरेजमध्ये रुची नसलेल्या लोकांनी हा लेख जरूर वाचा, जाणून घ्या काय सांगतो रिसर्च", "raw_content": "\nअरेंज मॅरेजमध्ये रुची नसलेल्या लोकांनी हा लेख जरूर वाचा, जाणून घ्या काय सांगतो रिसर्च\nYesMarathi जुलै २१, २०२० 0 टिप्पण्या\nसध्या डेटिंग एक सामान्य गोष्ट झाली आहे, पण असे असूनदेखील बहुतेक लोक अरेंज मॅरेज करणेच पसंत करतात. अरेंज मॅरेज आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. आजदेखील बहुतेक तरुण आपल्या आईवडिलांच्या पसंतीने लग्न करू इच्छितात. देशामध्ये ६० टक्के तरुण अरेंज मॅरेज करू इच्छितात. स्टॅटिस्टिक्स ब्रेन रिसर्च इंस्टीट्यूट नुसार अरेंज मॅरेजमध्ये घटस्फोटाचा दर ६ टक्के इतका आहे. हेच कारण आहे कि जगामध्ये आजदेखील अनेक लोक आईवडिलांच्या पसंतीने लग्न करण्यावर जास्त विश्वास ठेवतात. तथापि काही लोक अरेंज मॅरेजच्या विरुद्ध आहेत कारण कि त्यांचे मानणे आहे कि ज्याच्यासोबत आपले पूर्ण आयुष्य जाणार आहे त्याची निवड करण्याचा अधिकार आपल्याला असायला हवा. यादरम्यान आज आम्ही तुम्हाला अरेंज मॅरेजचे काही फायदे सांगणार आहोत.\nघटस्फोटाचा रेट लव्ह मॅरेजच्या रेटपेक्षा खूपच कमी आहे\nसर्वात पहिला आपण अरेंज मॅरेजच्या सक्सेस रेटबद्दल बोलूयात. विकिपीडिया आकडेवारीनुसार एक नजर टाकल्यास ६.३ टक्के हा तो आकडा आहे जो हे सांगतो कि अरेंज मॅरेज अन्य मॅरेजच्या तुलनेमध्ये कितीतरी पटीने स्थिर आहे. भारतामध्ये अरेंज मॅरेजच्या घटस्फोटाचा रेट लव्ह मॅरेजच्या रेटपेक्षा खूप कमी आहे.\nएकमेकांना जाणून घेण्यासाठी स्वतः वेळ काढतात\nअरेंज मॅरेजमध्ये खूपच कमी चांस असतो कि तुम्ही तुमच्या पार्टनरला खूपच आधीपासूनच ओळखत असता. यामुळे लग्नानंतर तुम्ही एकमेकांना जाणून घेण्यासाठी स्वतः वेळ काढता. अशामध्ये तुम्ही एकमेकांच्या जवळ येता. तुम्ही तुमच्या पार्टनरला तो जसा आहे तसा एक्सेप्ट करता. तुमच्या मनामध्ये हि गोष्ट येत नाही कि तो लग्नानंतर बदलला आहे.\nलग्नाची जबाबदारी तुमची फॅमिली घेते\nअरेंज मॅरेजमध्ये तुमच्या लग्नाची जबाबदारी तुमची फॅमिली घेते. तर तुमच्या दोघांच्या नात्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी तुमची सर्व फॅमिली तुम्हाला साथ देते. लव्ह मॅरेजमध्ये फॅमिलीतील लोक नेहमी हेच म्हणतात कि तुझी पसंत आहे तूच बघून घे.\nतुम्ही त्या फॅमिलीमध्ये अडजस्ट करू शकाल कि नाही\nलग्न हे दोन जीवांचे मिलन नसते तर दोन फॅमिलीचे देखील मिलन असते. अशामध्ये एकमेकांच्या रीतीरिवाजांना समजून घेणे खूपच जरुरीचे असते. जेव्हा तुमचे आईवडील तुमच्यासाठी जोडीदार शोधतात तेव्हा या गोष्टीची काळजी जरूर घेतात कि तुम्ही त्या फॅमिलीमध्ये अडजस्ट करू शकाल कि नाही. तर जेव्हा तुम्ही तुमच्या पसंतीने लग्न करता तेव्हा तुम्हाला सर्व एक्सेप्ट करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो.\nलग्नानंतर फाइनेनशियल किती सिक्योर राहाल\nजेव्हा आईवडील लग्नाच्या गोष्टी ठरवतात तेव्हा हे देखील पाहतात कि त्यांची मुले लग्नानंतर फाइनेनशियल किती सिक्योर राहतील. तर जेव्हा तुम्���ी तुमच्या आईवडिलांच्या विरुद्ध जाऊन आपल्या मर्जीने लग्न करता तेव्हा तुम्हाला या समस्यांशी स्वतःलाच सामना करावा लागतो आणि याचा वाईट परिणाम दोघांच्या नात्यावर देखील पडतो.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-after-deepika-sonam-are-also-looking-for-new-home-4562792-NOR.html", "date_download": "2021-06-22T11:12:07Z", "digest": "sha1:WROJY7RAHULLBRCRP44DOOHEYNCKRSWE", "length": 4231, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "After Deepika, Sonam Are Also Looking For New Home | दीपिकानंतर आता सोनम कपूर शोधत आहे नवीन आशियाना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदीपिकानंतर आता सोनम कपूर शोधत आहे नवीन आशियाना\nदीपिका पदुकोण एक घर खरेदी करणार आहे. तसेच तिच्या नजरेत दोन बंगले असून त्यांची किंमत 50 कोटींच्या आसपास आहे, असे वृत्त नुकतेच ऐकण्यात आले होते. आता बातमी आहे की, अभिनेत्री सोनम कपूरही घराच्या शोधात आहे. सोनम सध्या वडील अनिल कपूर, आई सुनीता कपूर, भाऊ हर्षवर्धन आणि बहीण रिया यांच्यासोबत जुहू येथील घरात राहते. आता ती नव्या घराचा शोध घेत आहे. तथापि, आई-वडिलांना सोडून एकटे राहण्याची तिची इच्छा नाही. तिला गुंतवणुकीच्या दृष्टीने ही मालमत्ता खरेदी करायची आहे.\nसूत्रांच्या मते, सरते वर्ष सोनमसाठी यशस्वी राहिले. तिचे दोन्ही चित्रपट ‘रांझणा’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ने चांगली कमाई केली. यातून मिळालेला पैसा गुंतवण्याची तिची इच्छा आहे. त्यामुळे तिने घर खरेदी करण्याचे ठरवले आहे. असे म्हटले जात आहे की, सोमन अंधेरी किंवा वांद्रे दरम्यान दोन ते तीन बीएचके फ्लॅटच्या शोधात आहे. एकदा खरेदी झाल्यानंतर ती भाड्याने देणार आहे. सोनमनेदेखील यास दुजोरा दिला आहे. सोनमने सांगितले की, ‘पहिली गुंतवणूक एखाद्या प्रॉपर्टीत करण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे मुंबईतच फ्लॅटचा शोध घेत आहे. मात्र, मी आपल्या पालकांपासून वेगळी होत आहे, असा त्याचा अर्थ होत नाही.’\nन्युझीलँड 105 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-farmer-not-use-sown-materials-of-agriculture-department-5028728-NOR.html", "date_download": "2021-06-22T10:57:40Z", "digest": "sha1:WPGGGTSHO45ITGSEFW7ZI7BO4JCTV7HX", "length": 9109, "nlines": 75, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "farmer not use sown Materials of Agriculture Department | लागवडीचे साहित्य कृषी विभागात धूळ खात पडून - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलागवडीचे साहित्य कृषी विभागात धूळ खात पडून\nमूर्तिजापूर- शासनस्तरावरून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. काही कर्तव्यदक्ष अधिकारी या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात. मात्र, शेतकऱ्यांनीच आर्थिक कारणामुळे या योजनांकडे पाठ फिरवल्याने येथील कृषी विभागात आलेले पेरणी यंत्र, फवारणी यंत्र, स्प्रेअर पंप आदी साहित्य धूळ खात पडून असल्याने अधिकारी खंत व्यक्त करत आहेत.\nअल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता शेतीसंबंधित विविध साहित्य, अवजारे वाटपाचे काम विविध योजनांमधून करण्यात येते. यासंदर्भात अधिकारी, कृषी सहायक हे गावनिहाय निवड केलेले कृषिमित्र गावनिहाय बैठक घेऊन या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देतात. सर्वच योजनांमध्ये सबसिडी मिळत असून, लोकवाटा भरल्यास साहित्य शेतकऱ्यांना वाटप करण्यात येते. मात्र, हा लोकवाटा शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने विविध योजनेचे वेगवेगळे साहित्य कृषी विभागात पडून आहेत. तालुक्याच्या तुलनेत ५० नग, साहित्य, तर काही योजनांचे केवळ सहा नग असूनदेखील लाेकवाट्याअभावी ते धूळ खात आहेत.\nत्यामुळे लोकवाटा भरून साहित्य घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा येथील कृषी विभागाला लागली अाहे. कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी येणाऱ्या आर्थिक अडचणींसोबतच काही योजनांच्या अटीदेखील शेतकऱ्यांसाठी जाचक ठरत आहेत. परिणामी, सततच्या नापिकीमुळे अल्पभूधारक शेतकरी लोकवाटा भरण्यासाठी पैसा आणणार तरी कोठून, तर कृषी विभाग आणखी किती दिवस शेतकऱ्यांची प्रतीक्षा करेल, हे एक कोडे बनले आहे. गेल्या वर्षीच्या खरीप रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. कर्जाचेही पुनर्गठन झाले नाही. बँकाही कर्ज देण्यास टाळत असल्यामुळे शासनानेच काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.\nशासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या योजनांचा लाभ धेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केवळ ७/१२ एक अर्ज देण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर योजनानिहाय साहित्यांच्या खरेदीसाठी निश्चित केलेला लोकवाटा भरून साहित्य घेता येते. या योजनेसाठी कुठलेही काम रेंगाळत नसल्याचे सांगण्यात आले.\nकृषी विभागाशी थेट संपर्क साधावा\n- कृषी विभागांतर्गत गावनिहाय सभेत विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. मात्र, लाेकवाटा सर्व योजनांमध्ये अनिवार्य असल्याने शेतकरी तो भरू शकत नाहीत. त्यामुळे विविध योजनेतील शेतीविषयी साहित्य पडून राहते. शेतकऱ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्यात कृषी विभागाकडून कुठलीही कसूर होत नाही. योजनेची माहितीसंदर्भात शेतकऱ्यांनी थेट कृषी विभागात संपर्क साधावा. योजनेबसंदर्भात येणाऱ्या चुकीच्या वृत्तांकडे लक्ष देऊ नये. ''\nप्रफुल्ल सातव, तालुकाकृषी अधिकारी.\n- राष्ट्रीय गळीत धान्य तेलताड अभियान\nहोंडा कंपनीचे पॉवर स्प्रेअर\n- नग 6, वाटप 2, शिल्लक 4, किंमत १८३८६, लोकवाटा ८३८६, सबसिडी १००००.\n- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान\n- नग १४००, वाटप ३००, शिल्लक ११००, किंमत १२६६, लोकवाटा ६६६, सबसिडी ६००.\n- राष्ट्रीय गळीत धान्य तेलताड अभियान\nरूंदसरीवरंबा पद्धतीचे पेरणी यंत्र\n- नग ४७, वाटप १६, शिल्लक ३१, किंमत ४८३४८, लोकवाटा ४४०००, आरक्षितसाठी ३५०००\n- राष्ट्रीय फलोत्पादन अभियान\n- नग ११, वाटप5 , शिल्लक 6, किंमत ४२१९, लोकवाटा २१०९, सबसिडी २१०९.\n- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान\nधरती अॅग्रो कंपनीचे पेरणी यंत्र\n- नग 8, वाटप 2, शिल्लक 6, किंमत ५२४४२, लोकवाटा ३७४४२, सबसिडी १५०००.\nन्युझीलँड 112 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/89518/", "date_download": "2021-06-22T11:31:48Z", "digest": "sha1:AWGNTV5OXTIJVYZJFGUGQDGMKYZUE2IY", "length": 14857, "nlines": 201, "source_domain": "lokshahilive.com", "title": "कोरोनात मृत्यू झालेल्या मित्राच्या निराधार कुटुंबाला पाचोरा कॉन्ट्रॅक्टर असो. तर्फे एकलाखाची मदत – लोकशाही", "raw_content": "\nकोरोनात मृत्यू झालेल्या मित्राच्या निराधार कुटुंबाला पाचोरा कॉन्ट्रॅक्टर असो. तर्फे एकलाखाची मदत\nपाचोरा (प्रतिनिधी) : पंधरा दिवसात आई नंतर मुलाचा देखील कोरोना आजाराने मृत्यू झाला. बांधकाम ठेकेदारांची ई – टेंडरिंगचे काम करून कुटुंबाची रोजीरोटी चालविणाऱ्या दत्त कॉलनीतील अशोक उर्फ़ बाळू भोसले ३८ वर्षीय या तरुणाचा कोरोना आजाराला तब्बल सव्वीस दिवस झुंज दिल्यानंतर मृत्यू झाला. बाळू भोसले हा बांधकामाची कामे घेण्यासाठी भरण्यात येणारे ई- टेंडरिंगच्या कामात निष्णात होता. बरेचसे बांधकाम ठेकेदार त्याच्या कडून ही कामे करून घेत होते.\nबाळूचा मनमिळाऊ स्वभाव आणि मेहनती वृत्तीमुळे तो सर्वांना आपलासा वाटत होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. उपचारा दरम्यान तो सतत आईच्या सेवेत संपर्कात होता. आई उपचार घेत असतांना बाळू भोसलेला देखील कोरोनाची लागण झाल्याने त्याला कोविड सेंटरमध्ये दाखल करावे लागले. या दरम्यान त्यांच्या आईचा मृत्यू झाला. उपचार घेणाऱ्या बाळूला ही दुःखद बातमी माहिती पडू दिली नाही. पंधरा दिवसात तब्येत जास्त खालावल्याने त्याला पाचोरा येथून औरंगाबाद येथे हलविण्यात आले परंतु उपचारा दरम्यान बाळू भोसलेचा मृत्यू झाला. पाचोरा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या बांधकाम व्यावसायिकांनी आपल्यातील एक सहकारी गमावल्याची जाणीव ठेवली. त्याच्या निराधार कुटुंबाला एकलाख एक हजार रोख रक्कम मदत करून कठीण व दुःखद प्रसंगात धाव घेऊन मित्रत्वाची साक्ष देत माणुसकीचे दर्शन घडविले.\nयाप्रसंगी जेष्ठ कॉन्ट्रॅक्टर, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते दत्ता बोरसे पाटील, नगरसेवक शितल सोमवंशी, भाऊसाहेब कुमावत, स्वप्नील बाहेती, अभियंता दिपक एम. पाटील, गोपाल चिंचोले, राकेश पाटील, दिपक शिंदे, किशोर पाटील, पप्पू सैंदाने यांनी रोख रक्कम स्व.बाळू भोसले यांच्या विधवा पत्नी व मुलां कडे स्वाधीन केली.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nजलसाठवण क्षमतेच्या तलावाचे काम अंतीम टप��यात : गटनेते अतुल पाटील\nइंधन दरवाढीचा भडका : जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nइंधन दरवाढीचा भडका : जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव\nखामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली, पथदिवे बंद असल्याने चोरांचे फावले\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवराय��ंवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Lang-mk", "date_download": "2021-06-22T11:56:25Z", "digest": "sha1:PFVTD4X4XO3MNT6CWHNVNXQKBIKNRVMR", "length": 4208, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Lang-mk - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ डिसेंबर २०१७ रोजी १०:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0652-2/", "date_download": "2021-06-22T10:35:22Z", "digest": "sha1:WRUIMNZPRJTZHDEZP5ZFDV37PJAVYZPZ", "length": 8888, "nlines": 64, "source_domain": "panvelvarta.com", "title": "राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्या; छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nराज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्या; छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..\nराज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्या;\nछगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nमुंबई, दि. १०/ प्रतिनिधी – ज्या पद्धतीने सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी,सफाई कर्मचारी,आरोग्य सेवक यांना प्राधान्यांने लस दिली जात आहे. त्याच पद्धतीने राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन तात्काळ लस देण्यात यावी अशी मागणी अन्न व नागर��� पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.\nराज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील सर्व नागरिकांच्या संपूर्ण लसीकरणावरही राज्य सरकार आणि केंद्रसरकारकडून भर दिला जात आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यां प्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर व प्रतिनिधी हेदेखील बातम्यांच्या शोधात संपुर्ण राज्यभर फिरत असतात. प्रत्येक जिल्हा,तालुका व गावाची कोरोना संसर्गाबाबतची सद्यस्थिती विविध माध्यमांद्वारे शासनास अवगत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देवून त्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा असे छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे.\nदेशातील इतर काही राज्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत पत्रकारांना लस दिली आहे त्यामुळे आपण देखील आपल्या राज्यातील पत्रकार व वृत्तवाहिन्याचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन लस देण्यात यावी अशी विनंतीदेखील छगन भुजबळ यांनी केली आहे.\n← तोतया पोलिसांनी चक्की चालकाला लुबाडले\nराज्य शासनाने पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा – जयदीप कवाडे →\nविचुंबे गावातील घटना पतीने केली पत्नीची हत्या ;पनवेल परिसरात उडाली खळबळ..\nडॉक्टरांची क्रिकेटच्या मैदानांवर फटकेबाजी…\nरद्दीच्या वाटेवरील पाठ्यपुस्तकांमध्ये सापडले शिक्षणाचे मूल्यहजारो ..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/category/latest/", "date_download": "2021-06-22T10:52:41Z", "digest": "sha1:JPQ4426HD5SGRZAEZS6H4G632TXQ3FVZ", "length": 11347, "nlines": 92, "source_domain": "panvelvarta.com", "title": "नवीनतम Archives - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nपत्रकार दिनानिमित्त आदिवासी पाड्यावर मायेचे उपक्रमांतर्गत वाटप पत्रकार मंच व प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट यांचा उपक्रम ..\nपत्रकार दिनानिमित्त आदिवासी पाड्यावर मायेचे उपक्रमांतर्गत वाटप पत्रकार मंच व प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट यांचा उपक्रम… पनवेल / प्रतिनिधी :\nलोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये करण्यात आले फेरबदल\nपनवेल दि.16 (वार्ताहर)- लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही फेरबदल करण्याच्या उद्देशाने नवीन नियुक्त्या करण्यात आल्याची माहितीराष्ट्रीय अध्यक्ष\nपनवेल शहर पोलिसांना डॉ. राजेश गांधी यांच्या सहकाऱ्यांनी केले सी व्हिटामिन गोळ्यांचे वाटप\nपनवेल दि.30 (वार्ताहर)- कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे गेल्या पावणे 2 महिन्यांपासून पोलिस वर्ग हा रस्त्यावर 24 तास सर्वसमान्य नागरिकांसाठी सतर्क आहे.\nक्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ. रुपालिताई शिंदे, व निकेशा केमिकल्स प्रा. ली. चे प्रोप्राईटर मृगेश दोषी ह्यांनी केले प्रत्येकी पोलीस ठाण्यात जाऊन ५ लिटर सॅनिटायझरचे वाटप..\nपनवेल दि. 27 रोजी सामाजिक बांधिलकी तसेच समाजासाठी कार्यरत असलेले पोलीस प्रशासन ह्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन\nपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अधिकारी/कर्मचारी यांची कामाच्या ठिकानी व्यवस्था व्हावी, मनपा नगरसेविका सौ. दर्शना भगवान भोईर ह्यांनी केली मागणी\nपनवेल महानगरपालिका क्षेत्रातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या शासकीय व खाजगी आस्थापना मधील अधिकारी/कर्मचारी यांची कामाच्या ठिकणा जवळ व्यवस्था करणेकरीता आदेश होण्यास\nपोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी कोरोना विरुद्ध लढा देताना सतर्क रहा : नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार\nपनवेल, दि. 24 (वार्ताहर): गेल्या दिड ते दोन महिन्यापासून परिमंडळ 1 व परिमंडळ 2 चे अधिकारी व कर्मचारी कोरोना विषाणूच्या\nडॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी यांना पीपीई किट तसेच कोविड-19 तपासणी यासह विमा कवच मनपा फंडातून करावा, नगरसेवक हरेश केणी ह्यांची मागणी\nपनवेल, दि.24 (वार्ताहर): लॉकडाऊन काळात डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय कर्मचारी यांना पीपीई किट तसेच कोविड-19 तपासणी, आरोग्य कर्मचार्‍यांना विमा कवच, गरीब\nकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शिवा संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती पंधरवाडा रद्द केल्याची घोषणा\nशिवा संघटनेच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे 40 बैठका संपन्न. शिवा संघटनेच्या वतीने 26 एप्रिलला सकाळी 10 वाजता आप-आपल्या घरी एकाच वेळी\nराज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र-2, पनवेलने केेली गावठी हातभट्टीसह इतर साहित्य व एक इको कार जप्त\nपनवेल दि. 23 (वार्ताहर)- राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र-2, पनवेल यांनी आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून गावठी हातभट्टीसह\nपोलीस बांधवांच्या सुरक्षेसाठी जयहिंद फौंडेशन आले धावून\nसंपूर्ण देशभरात माजी सैनिक तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी जयहिंद फाऊंडेशन ही संस्था निःस्वार्थ पणे काम करत असते. सैनीक हो तुमच्यासाठी\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/9448", "date_download": "2021-06-22T10:03:49Z", "digest": "sha1:SVLHSVNEZI2S3TIGOHICFDWFSNVQTA5T", "length": 15797, "nlines": 147, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Maharashtra । परमबीर सिंह यांचे भवितव्य आज ठरणार, न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\n परमबीर सिंह यांचे भवितव्य आज ठरणार, न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष\n परमबीर सिंह यांचे भवितव्य आज ठरणार, न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष\nमुंबई ब्युरो : पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याआधी झालेल्या सुनावणीमध्ये परमबीर यांना ९ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असून परमबीर यांच्या विरोधात इतरही अनेक जणांनी खंडणीचे आरोप केले आहेत. या सुनावणीनंतर इतर आरोपांच्या तपासाला वेग येईल, असे म्हटले जात आहे.\nठाण्याचे पोलिस आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक आरोपींची नावे वगळण्यासाठी त्यांनी माझ्यावर प्रचंड दबाव आणला. मी त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे त्यांनी कट रचून मला लक्ष्य केले आणि माझ्याविरोधात पाच धादांत खोटे एफआयआर नोंदवायला लावले, असे निदर्शनास आणत घाडगे यांनी भारतीय दंड संहिता व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे अटकेच्या भीतीने परमबीर यांनी याचिका करून एफआयआर रद्द करण्याची किंवा प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली आहे. यावर याप्रकरणी परमबीर यांच्याविरुद्ध ९ जूनपर्यंत वा पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत अटकेची कारवाई होणार नाही, अशी सशर्त हमी राज्य सरकारने दिली होती.\nनिरीक्षक घाडगे यांच्यासह निरीक्षक अनुप डांगे, बुकी सोनू जालान याच्यासह विरारच्या एका बिल्डरनेही परमबीर यांच्यावर पैसे घेल्याचे आरोप केले आहेत. ही प्रकरणे लाचलुचतविरोधी पथक तसेच, सीआयडीकडे तपासकरिता देण्यात आली आहेत. याचबरोबर कार डिझायनर आणि डीसी अवंती कारचे मालक दिलीप छाब्रिया यांनीदेखील मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पोलिस महासंचालकांना पत्र लिहून परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरूनच वाझेंकडून खंडणीवसुली सुरू होती असा आरोप केला आहे. २५ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी सिंग यांच्या सांगण्यावरून वाझे माझा आणि कुटुंबाचा छळ करीत होता असा आरोपही त्यांनी केला आहे. छाब्रिया यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी अद्याप तपास सुरू झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.\nPrevious articleVaccination | निजी अस्पतालों में कोवैक्सिन 1410, स्पुतनिक-V 1145 और कोवीशील्ड 780 रुपए में दी जाएगी\nNext articleInsurance Policy | बिना वैक्सीन के बीमा पॉलिसी नहीं मिलेगी, इन बड़ी कंपनियों ने किया ऐलान\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\nNagpur | इंग्लैंड से लौटे युवक की कोविड जाँच आई पॉजीटिव\nजानकारी : देश में पिछले कुछ वर्षों में इन शहरों व रेलवे स्टेशनों के...\nखबर अच्छी हैं : 21 सितंबर से खुलेंगे स्कूल, स्वास्थ्य मंत्रालय ने जारी की...\nनागपुर में फैंसी नंबर प्लेट वाले वाहनों पर पुलिस की कार्रवाई\nआत्मनिर्भर खबर - October 7, 2020\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\n पे���्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘इथेनॉल’ वर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन\n सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ओम साई सृष्टी लाव्हा येथे वृक्षारोपण\n नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक\n क्रिकेट बुकींवर पोलिसांचा छापा, पाकिस्तान प्रीमियर लेग वाट लावत होता सट्टा\nNagpur | अनेक महिलाओं, लड़कियों को आत्मनिर्भर बना रहीं इशरत जहां\nNagpur | खादी के इतिहास में सर्वाधिक टर्न ओवर का रिकार्ड : जयप्रकाश गुप्ता\nNagpur Metro | 22 जून से मेट्रो यात्री सेवा हर 15 मिनट में\nNagpur | लावा में ओपन स्पेस सुरक्षा दीवार निर्माण का भूमिपूजन\nAdmission | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) में प्रवेश प्रक्रिया शुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/14-years-after-marriage-sister-in-law-went-to-live-with-jeeja-in-surat-6005995.html", "date_download": "2021-06-22T10:12:22Z", "digest": "sha1:3JIBF7J2NIJXI2YD7BOOZ5EATHMJAFCQ", "length": 6404, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "14 years after marriage Sister In Law went to live with Jeeja In surat | ''मी तर भावजीसोबतच राहीन, तुला सहन होत नसेन तर जाऊन मर...'' जिव्हारी लागले पत्नीचे हे बोलणे, सुसाइड नोट लिहून पतीने दिला जीव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n''मी तर भावजीसोबतच राहीन, तुला सहन होत नसेन तर जाऊन मर...'' जिव्हारी लागले पत्नीचे हे बोलणे, सुसाइड नोट लिहून पतीने दिला जीव\nसुरत - लग्नाच्या 14 वर्षांनंतर पतीचे घर सोडून पत्नी आपल्या बहिणीच्या पतीसोबत राहण्यासाठी गेली. दोन्ही बाजूंत ठरले की, पती-पत्नीत जमत नसेल तर घटस्फोट घ्यावा. याच्या काही दिवसांनी पतीने आत्महत्या केली. सुसाइड नोटमध्ये मृत हरीश कोटकने लिहिले- त्याची पत्नी तिच्या मावस बहिणीचा पती कमलसेाबत राहू लागली आहे. कमल त्याला ब्लॅकमेल करत आहे. कमल म्हणतो की, माझ्या या अटी मान्य कर, नाहीतर तुझ्या बायकोला कधीच घरी जाऊ देणार नाही. मृत पतीचा भाऊ धर्मेंद्रने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.\nपालनपूरच्या उन्नती पार्कमधील रहिवासी धर्मेंद्र म्हणाले की, 9 मे 2004 रोजी त्याचा भाऊ हरीशचे लग्न दिव्यासोबत झाले होते. लग्नाच्या 4 ते 5 वर्षांनी तो सुरतेत येऊन छोटी-मोठी कामे करू लागला. दिव्याचे माहेरही सुरतेतच आहे. 6 महिन्यांपूर्वी हरीश आपला मित्र राजेशसोबत काम करत होता. त्याची पत्नी दिव्या ब्यूटी पार्लरमध्ये 6-7 महिन्यांपासून नोकरी करत होती. यावरून दोघांत भांडणे व्हायची. धर्मेंद्र म्हणाले, पती-पत्नीमधील भांडणाची माहिती हरीश त्यांना सांगायचा. एका दिवशी त्याने सांगितले की, दिव्याचे संबंध मावस बहिणीचा पती कमलसेाबत होते. यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणे झाली. ऑक्टोबर 2018 मध्ये दिव्या हरीशला सोडून काहीही न सांगता निघून गेली. दोन दिवसांनी हरीश तिला घेऊन आला, पण दिव्या म्हणायची की, तिला कमलसोबतच राहायचे आहे. जर तुला हे सर्व सहन होत नसेल तर कुठे तरी जाऊन जीव दे. पत्नीचे हे बोलणे हरीशच्या जिव्हारी लागले आणि त्याने जीव देण्याचा निश्चय केला.\nपतीने मृत्यूपूर्वी सुसाइड नोटमध्ये लिहिले- माझा संसार बरबाद झाला आहे...\n23 डिसेंबर रोजी दिव्या पुन्हा निघून गेली. नंतर दोन्ही बाजूंमध्ये ठरले की, घटस्फोट घ्यावा. 28 डिसेंबरला हरीशने गळफास लावून आत्महत्या केली. हरीशने सुसाइड नोटमध्ये लिहिले होते- माझा संसार बरबाद झाला आहे. यामागे कमलचाच हात आहे. कमलने माझ्या पत्नीला आपल्या जाळ्यात ओढून मला ब्लॅकमेल करणे सुरू केले.\nन्युझीलँड 116 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-BSP-established-60cr-rupees-company-at-just-28-made-a-fame-in-retail-business-5675236-PHO.html", "date_download": "2021-06-22T11:03:58Z", "digest": "sha1:VJ3JLX4XLH37GNGTFUFNWU6MVXHMRXQW", "length": 3924, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Established 60cr Rupees Company At Just 28, Made A Fame In Retail Business... | या तरुणीने २८व्या वर्षी उभारली ६० कोटींची कंपनी, किराणा व्यवसायात मिळविला नावलौकिक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया तरुणीने २८व्या वर्षी उभारली ६० कोटींची कंपनी, किराणा व्यवसायात मिळविला नावलौकिक\nनवी दिल्ली - आयएएस अधिकारी होऊन समाजसेवेचे स्वप्न या तरुणीने बघितले होते. मात्र, वडिलांच्या किराणा व्यवसायात आलेल्या तोट्यामुळे १२वीत असतांनाच हे स्वप्न धुळीस मिळाले. शिक्षण घेत असतांना कुटूंबाला आर्थिक हातभार लावणे सुरु केले. यातून तिला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ���िराणा व्यवसायात तिने स्वत:ची एक नवी ओळख निमार्ण केली. आज हिच तरुणी ६० कोटी उलाढाल असलेला व्यवसाय खंबीरपणे सांभाळतेय. होय, या तरुणीचे नाव आहे लक्ष्मी फूड्सची संचालिका दिपाली सिंह....\n'दिव्य मराठी डॉट कॉम'शी बोलतांना दिपाली सिंह म्हणाली, की सुरवातीला कमी भांडवलात गहू खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु केला. पाहता-पाहता हा व्यवसाय अवघ्या दोन वर्षात ६० कोटी रुपयांच्या घरात पोचला. हे यश गाठतांना काही दिवस एका फूड कंपनीत नोकरीसुद्धा केली.\nपुढे वाचा... दिपाली सिंह अशा प्रकारे मिळविले व्यवसायात यश\nन्युझीलँड 111 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AMR-electronic-voting-machine-news-in-marathi-new-voters-amravati-lok-sabha-constitu-4574381.html", "date_download": "2021-06-22T09:53:30Z", "digest": "sha1:4NDUABLGG4NXINBLG3YFSE3EXWP53KSI", "length": 6085, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "electronic voting machine news in marathi, new voters, amravati lok sabha constituncy | प्रथमच मतदान करताय; जरा Electronic Voting Machine समजून घ्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रथमच मतदान करताय; जरा Electronic Voting Machine समजून घ्या\nअमरावती - नव्याने मतदार झालेल्या जिल्ह्यातील सुमारे 40 हजार, ज्यापैकी 32 हजार अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतात, त्या नवमतदारांसाठी हा जरा नवा प्रयोग आहे. त्यामुळे त्यांना ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन) काय आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.\nभली मोठी मतपत्रिका, तिची विशिष्ट आकारातील घडी, सुरुवातीला ती उघडायची नंतर पसंतीच्या (उमेदवाराच्या) नावासमोर शिक्का मारायचा आणि नंतर पुन्हा घडी करून ती पेटीत डांबायची. असे पूर्वीसारखे मतदान आता वेळखाऊ राहिले नाही. 2004 पासून होणार्‍या निवडणुकांमध्ये मतदान प्रक्रिय सहज सोपी झाली आहे. मतदान केंद्रात जायचे आणि स्वत:ची ओळख पटवून दिली, की फक्त एक बटण दाबायचे. झाले मतदान. अशी सध्याची स्थिती आहे.\nअमरावती लोकसभा मतदारसंघात 19 उमेदवार असल्यामुळे या वेळी प्रत्येक मतदान केंद्रावर तीन यंत्र मिळून ईव्हीएम तयार झालेले असेल. हे तिन्ही यंत्र एकमेकांना जोडलेले असतील. त्यातील दोन बॅलेट यूनिट (बीयू) तर तिसरे कंट्रोल यूनिट (सीयू) असेल. पहिल्या बीयूवर 16 उमेदवारांची नावे आणि त्यांचे निवडणूक चिन्ह दिसून येईल, तर उर्वरित तीन उमेदवार आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेला नोटा (नन ऑफ द अबव्ह) हा पर्याय दुसर्‍या यंत्रावर अस��ल.\nआपल्याला ज्यांना मतदान करायचे, त्या 19 उमेदवारांची नावे क्रमागत पद्धतीने ईव्हीएमवर दिसून येईल. यांपैकी जो तुमच्या पसंतीचा उमेदवार आहे, त्याच्या नावासमोरील निळे बटण दाबावे लागेल. हे बटण दाबताच मशिनच्या अग्रभागी असलेला लाल रंगाचा दिवा लुकलुकणार असून, एक लांब शीळ (बीप) वाजेल. पसंतीच्या उमेदवारालाच मतदान झाल्याचा हा एकप्रकारचा पुरावा आहे. सर्व मतदारांचे मतदान आटोपले की, संबंधित केंद्राधिकारी मशिनच्या मागील बाजूस असलेले ‘क्लोज’ बटण दाबणार असून, त्याचवेळी त्या केंद्रावरील एकूण मतदानही कळणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरामध्ये खात्री करून घेण्यासाठी मतदारांची यादीसुद्धा असणार आहे.\nपुढे वाचा केव्हा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनचा वापर सुरू झाला \nन्युझीलँड 116 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-electricity-pol-problem-5218980-NOR.html", "date_download": "2021-06-22T10:40:55Z", "digest": "sha1:QLN55UTKJPP5JKKZIDWDY3V7UW6EZ3RM", "length": 10370, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "electricity pol problem | पाच खांब कुजले, ताणही तुटले, केव्हाही कोसळण्याची भीती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाच खांब कुजले, ताणही तुटले, केव्हाही कोसळण्याची भीती\nपथ्रोट - येथील वाॅर्ड क्रमांक एक, तीन, चार, पाच सहामधील पाच विजेचे खांब खालून पूर्णपणे गंजून तुटण्याच्या अवस्थेत आहेत. खांबांना दिलेले ताणही तुटल्याने हे खांब केव्हाही कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे. मागील चार-पाच वर्षांपासून महावितरण कंपनीकडे ग्रामस्थ सातत्याने पाठपुरावा करीत असून, महावितरणचे अधिकारी झोपेचे सोंग घेत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.\nपथ्रोट येथील पाच वाॅर्डातील भरवस्तीतून गेलेल्या वीज वाहिन्यांचे लोखंडी खांब गंजलेले आहेत. यातील पाच थांब मात्र मरणावस्थेत असून केव्हाही कोसळू शकतात, अशा भीषण अवस्थेत आहेत. पाच खांब खालून पूर्णपणे गंजले असून, त्यांना छिद्रे पडली आहेत. बहुतेक खांब रहदारीच्या मार्गावर असल्याने एखाद्या वाहनाचा साधा धक्का जरी त्यांना लागला, तर विजेचा धक्का खांब कोसळण्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित वाॅर्डातील नागरिकांनी अनेकवेळा या संभावित दुर्घटनेबाबत वीज कंपनी ग्रामपं��ायत प्रशासनाला कळवले. परंतु, अद्यापही वीज कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वाॅर्ड क्रमांक एकमधील वासुदेव गावंडे यांच्या घरासमोरील विजेचा खांब खालून पूर्णपणे कुजला आहे. विशेष म्हणजे या खांबाला ताणही नाही. हा खांब एखाद्या वाहनाच्या धडकेने किंवा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गावंडे यांच्या घरावर किंवा रहदारीच्या रस्त्यावर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाॅर्ड क्रमांक सहामधील सुधाकर हावरे, वाॅर्ड क्रमांक चारमधील मनोहर गोरले, किशोर हागे, वाॅर्ड क्रमांक तीनमधील काशिनाथ धामळे यांच्या घराजवळील खांब जीर्णावस्थेत झाले आहेत. गुजरी लाइनमधील पोल नाल्यातच उभा असून, त्यावर वेली चढल्या आहेत. खांबाशेजारीच पिंपळाचे झाड वाढले आहे. खांब बदलवण्याचे काम वीज कंपनीच्या प्रशासनाने त्वरित करण्याची गरज असून, दुर्घटना झाल्यास याला कंपनीचे अधिकारी जबाबदार राहणार असल्याचे मत किशोर हागे, रूपराव नळकांडे, प्रभाकर गौड, सुधाकर नळकांडे, साहेबराव काकड आदींनी सांगितले.\nआणलेलाखांब लावण्याचेही सौजन्य नाही : यावाॅर्डातील कुजलेला खांब बदलवण्यासाठी नंदकिशोर गावंडे सुनील बाभुळकर मागील पाच वर्षांपासून वीज कंपनीकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बेदखल केले आहे. वीज कंपनीचा कळस म्हणजे, संबंधित नागरिकांनी स्वखर्चाने नवीन खांब आणला आहे. परंतु, ठेकेदार नाही, कामगार नाही, अशी कारणे सांगून खांब लावण्याचे सौजन्यही कंपनी दाखवत नसल्यामुळे संताप व्यक्त हाेत आहे.त्यामुळे वरील वाॅर्डातील नागरिकांच्या जिवाला धोका आहे.\nखांबाला वेल्डिंग करून देऊ\n^मीरुजूहोऊन काहीच दिवस झाले आहेत. मी संबंधित खांबांची अवस्था पाहिली असून, सध्या आमच्याकडे साहित्य नसल्यामुळे आम्ही त्याच खांबाला वेल्डिंग करून देऊ. नवीन पोल आल्यानंतर त्वरित बदलवून देऊ. शरद इळपाते, सहायकअभियंता, वीज वितरण कंपनी, पथ्रोट.\nजीव गेल्यावरच जाग येणार का\n^माझ्या घराशेजारील खांब केव्हाही कोसळू शकतो. कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले. परंतु, समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाही. महावितरण कंपनीला जीव गेल्यावरच जाग येईल का\nजीर्ण खांब त्वरित बदलावे\n^संभाव्यघटनेचेगांभीर्य ओळखून महावितरण कंपनीने जीर्ण खांब त्वरित बदलवणे आवश्यक आहे. परंतु, कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहे. मनोहर गोरले, नागरिक.\n^मी याखाबांबाबत सातत्याने २०१० पासून पाठपुरावा करीत आहे. अनेक अर्ज, विनंत्या झाल्या. स्वखर्चाने पोल आणला. परंतु, कंपनीकडून तोही लावण्यासाठी मुहूर्त निघाला नाही. सुनील बाभुळकर, नागरिक.\n^जीर्ण झालेल्या वीज खांबांमुळे होणारा संभाव्य धोका लक्षात घेता महावितरणच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारीच निवेदन दिले. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्याने बघू या, असे म्हटले. गोपाळराव कावरे, सरपंच.\nन्युझीलँड 115 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E2%9C%8D%EF%B8%8F/", "date_download": "2021-06-22T11:24:39Z", "digest": "sha1:DAIBA6Z5LTQ7VYM2TA62M5AMPTRYDC6V", "length": 4181, "nlines": 79, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "हळुवार क्षणात || HALUWAR KSHANAT ||", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \n\"अगदी रोजच भांडण व्हावं \nअस कधीच वाटलं नाही\nपण खूप दिवसांनी एकदा व्हावं\nअस मात्र उगाच वाटतं राहत \nथोडंसं रुसाव , फुगाव ,अबोल व्हावं\nअस नेहमीच वाटत नाही\nपण एकदा तरी क्षणिक रागवाव\nअस मनात सतत वाटतं राहत..\nत्याच्या विरहात, खूप दूर निघून जावं\nअस स्वप्नातही कधी पाहिलं नाही\nपण क्षणभर तरी दुरावा यावा\nअस सारखं मन बोलत राहत.\nखूप काही त्याने मला बोलावं\nअसं ठरवूनही त्याला सांगितलं नाही\nपण दोन शब्द प्रेमाचे बोलावे\nअस मात्र नेहमी वाटतं राहत\nक्षणोक्षणी त्याने जवळच असावं\nअस वचन कधीच मागितलं नाही\nपण हळव्या वेळी नकळत यावं\nअस त्याला सांगावं वाटत राहतं\nत्याने व्यक्त व्हावं , सारखं नजरेत असावं\nअस कधीच मला वाटल नाही\nपण एकदा तरी, मिठीत घट्ट पकडून ठेवावं\nअस नेहमी वाटतं राहतं ..\nरोज मन बोलत आज तरी बोलशील रुसलेल्या तिला कशी आहेस विचारशील भांडलो आपण आता विसर म्हणशील डोळ्यातील आसवांना वाट करुन देशील\nकुठे असेल अंत मनातील विचारांचा एक घर एक मी आणि या एकांताचा भिंती बोलतील मला संवाद हा कशाचा आरशातील एक चित्र शोध हा स्वतःचा\nचांदनी ही हल्ली तिला खुप काही बोलते तिच्या मनातल ओळखुन आपोआप तुटते  ते पाहुन ती ही हळुच हसते मनातल्या त्याला चांदण्यात पाहते\nफुलांच्या पाकळ्या मधील सुगंध तुच आहेस ना ही झुळुक वार्‍याची जणु जाणीव तुझीच आहे ना  तु स्पर्श ह्या मनाचा भावनेत तुच आहेस ना प्रेम…\nCopyright © 2021 कथा कवि��ा आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=38078", "date_download": "2021-06-22T10:03:15Z", "digest": "sha1:4TKLOCEG3E4CD6KYTTKD6W6N52YCCFE2", "length": 20169, "nlines": 65, "source_domain": "newspcmc.com", "title": "उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ‘पीएमआरडीए’च्या विकास कामांना गती मिळणार.. - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nयोग म्हणजे संतुलित अनं समृध्द जीवनाचा राजमार्ग – कुंदाताई भिसे..\nहक्काच्या पगारासाठी राज्य शासनाविरोधात आशा सेविकांचे पुण्यात आंदोलन..\nHome ठळक घडामोडी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ‘पीएमआरडीए’च्या विकास कामांना गती मिळणार..\nउपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ‘पीएमआरडीए’च्या विकास कामांना गती मिळणार..\nमाजी आमदार विलास लांडेंनी व्यक्त केला विश्वास…\nपिंपरी (दि. ०६. मे. २०२१) :- ४९ वर्षांच्या कालखंडानंतर प्राधिकरण पीएमआरडीएमध्ये विलीन होणार आहे. ८४२ गावांना विकासाची दिशा देणाऱ्या पीएमआरडीएकडे पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी आली आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या दुरदृष्टीच्या नेतृत्वाखाली पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहराचा ज्या पटीने विकास झाला तेवढ्याच पटीने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या दोन शहरासह पुणे जिल्ह्याचा विकास झपाट्याने होणार आहे, असा विश्वास माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केला.\nमाजी आमदार लांडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमुद केले आहे की, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हे आता पीएमआरडीए मध्ये विलीन होणार आहे. त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत नि���्णय घेण्यात आला. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मौजे मोशी येथे सेक्टर नं ५ व ८ मधील सुमारे ९८ हेक्टर जागेमध्ये ‘आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र’ स्वत: उभारणी करण्याचा निर्णय काही वर्षापुर्वी घेतला.पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात तसेच तळेगाव, चाकण, रांजणगाव या भागांमध्ये वाढते औद्योगिकरण यामुळे या ठिकाणी औद्योगिक प्रदर्शन केंद्राचा प्रकल्प पूर्ण झाल्यास पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजाराच्या दृष्टीने मोठा लाभ होणार आहे. मोठी गंतवणूक शहरात येऊ शकते. लोकनेते शरद पवार यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प निर्माण होणार होता. स्वर्गीय तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या आराखडयास मंजूरी दिली त्यानुसार हे प्रकल्प होणे गरजेचे आहे. मात्र सत्ता बदल झाल्यानंतर तत्कालीन भाजप सरकार व महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी याला खो घातला. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागलेला नाही. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.\nसामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींकरिता सहा विभागीय स्तरावर उच्चस्तर आद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करणेबाबत शासन निर्णय क्रमांक ईबीसी २००५ / प्रक २९५ / मावस २ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई दिनांक ०९ जानेवारी २००६ या शासन निर्णयानुसार पुणे विभागीय स्तरावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करणेसाठी परवानगी मिळालेली आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील पेठ निहाय अंतर्गत रस्ते तयार करणे. पेठ क्र. ३, ४, ९, १० ते २१ मध्ये उद्यान/ बगीचे विकसीत करणे. पेठ क्र. ४, ९, १० ते १९ मध्ये खेळाचे मैदाने विकसीत करणे. ६. पेठ क्र. ४, ७, १८, १९ ते २१ मध्ये हॉकर्स झोन विकसीत करणे. पेठ ७, १८, २० व चिखली मध्यवर्ती सुविधा केंद्र मध्ये वाहनतळ विकसीत करणे. मोक्याच्या जागी स्वच्छतागृह विकसीत करणे. चिखली मध्यवर्ती सुविधा केंद्र मध्ये कल्बची जागा विकसीत करणे. पेठ क्र. ७ व १० मधील फॅसिलिटी सेंटरर्स मध्ये आय. टी. आय. व रात्रशाळा/ कॉलेज तसेच उद्योजकाना उपयोगी होतील अशा सुविधासह विकसीत करणे. भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये प्राधिकरण क्षेत्रामध्ये प्राधिकरण बाजार उभारणे आदींचा पाठपुर��वा केला आहे. तसेच निगडी येथील भक्ती शक्ती चौकातील उड्डाणपुलाचा आराखडा राष्ट्रवादीच्या कार्यकाळात तयार करण्यात आला. आघाडी सरकारने त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटला.\nपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मौजे मोशी येथील पेठ क. १४ मधील ६.५७ हेक्टर (सुमारे १५ एकर क्षेत्र न्याय संकुलासाठी वाटप करण्याची पुणे जिल्हा न्यायालय पुणे यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने सदर जागा जिल्हा न्याय संकुल व न्यायिक अधिका-यांच्या निवासस्थानासाठी उपलब्ध करून देण्याबाबत विधी व न्याय विभागाने नगरविकास विभाग महाराष्ट्रशासन यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. त्या प्रस्तावातील मागणीबाबत संदर्भाधीन पत्रान्वये उपरोक्त जागा प्राधिकरणाच्या भुवाटप नियम १९७३ च्या भाग ३ नियम ५ नुसार पुणे जिल्हा न्यायालय पुणे यांना जिल्हा न्याय संकुल आणी न्यायक अधिका-यांच्या निवाससस्थानासाठी शासन निर्णय क पीसीएन-३०१० / ११६३ / प्र.क. ३७२ /२०१०/नवि-२२, मंत्रालय मुंबई. दि. १५ सप्टे २०१० रोजीच्या आदेशाने जागेचे वाटप करण्यात आलेले आहे. परंतु सदर जागेच्या अधिमुल्याची विधी व न्याय विभागाकडून प्राधिकरणास भरण्यात आलेली नाही. तरी नवीन जिल्हा न्याय संकुल व न्यायिक अधिका-यांच्या निवासस्थानासाठी प्राधिकरणातील पेठ क.१४ मध्ये वाटप झालेल्या जागेचे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्याकडे अधिमुल्य रक्कम भरणे कामी सहकार्य करावे अशी विनंती राज्य सरकारकडे केली आहे.\nपेठ क्रमांक २ मध्ये भाजी मंडई, ग्रंथालय, संगीत विद्यालय, पेठ क्रंमांक ३ मध्ये महिला वसतिगृह, पेठ क्रमांक ४ मध्ये अपंगाचे पुनर्वसन शैक्षणिक केंद्र. (मतिमंद, कर्णबधिर मूक बधिर), पेठ क्रमांक ९ बहुउद्देशीय हॉल, पेठ क्रमांक १० मध्ये मटन मार्केट, फिश मार्केट व अनुषंगिक सुविधा,पेठ क्रमांक ११ मध्ये सर्व चिकित्सालय व वृद्धाश्रम, पेठ क्र १८ वीरपत्नी श्रीमती बारकूल यांना गॅस एजन्सी व गोडाऊन, पेठ क्रमांक १८ व्यायामशाळा, मुला मुलींचे वस्तीगृह व ग्रंथालय, बालसंगोपन केंद्र, पेठ क्रं २० अंपग मुलींसाठी स्वावलंबन केंद्र व निराधार महिला केंद्र, चिखली डिस्ट्रिक्ट सेंटर येथे मुलांचे वसतीगृह, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, पोलीस चौकी या कामाचा समाव���श करण्याचा निर्णय २६ सप्टेंबर २०१३ रोजीच्या प्राधिकरण बैठकीत घेण्यात आला.\nप्राधिकरणातील १५००० अनधिकृत बांधकाम व वाढीव बांधकाम यांना नाममात्र दर आकारून नियमीत करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला. तसेच, भोसरी येथील पोलीस स्टेशनला जागा मंजूर करून पोलीस आयुक्त यांना अधिमूल्य भरण्याबाबत कळविले आहे. पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचा विकास आराखडा सुधारीत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला व त्यासाठी रुपये ९७.१० लक्ष एवढी रक्कम माननीय संचालक यांचेकडे वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टी मुळे प्राधिकरणाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड चा विकास झाला. प्राधिकरण हे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण मध्ये विलीनीकरण झाले असले तरी अजित दादा च्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्याचा विकास झपाट्याने होणार आहे. ज्या प्रक्रारे अजित दादा नी पिंपरी चिंचवड शहरातले प्रलंबित विकास प्रकल्प मार्गी लावले, त्याच प्रकारे पुणे क्षेत्र विकास प्राधिकरण च्या माध्यमातून जिल्ह्यातील रखडलेले व नवीन प्रकल्प मार्गी लागतील असा विश्वास लांडे यांनी व्यक्त केला आहे.\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0662-2/", "date_download": "2021-06-22T10:56:52Z", "digest": "sha1:VKLCG7OQ2APWWBAPHCKWIDY6TVTGRREL", "length": 6691, "nlines": 61, "source_domain": "panvelvarta.com", "title": "उभ्या ट्रेलरला मोटारसायकलीची धडक; एक जखमी. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस स���जरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nउभ्या ट्रेलरला मोटारसायकलीची धडक; एक जखमी.\nउभ्या ट्रेलरला मोटारसायकलीची धडक; एक जखमीपनवेल दि.17 (संजय कदम): नादुरूस्त उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागून मोटारसायकलीवरून येऊन धडकल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना पनवेलजवळील कोळखे गावाच्या हद्दीत घडली आहे.\nपनवेल जवळील कोळखे गाव मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर महिंद्रा शोरूमच्या समोर देवी लल्लू प्रसाद (वय-29) या ट्रेलरचालकाने त्याचा नादुरूस्त त्याठिकाणी उभा करून ठेवला असताना तसेच कोणत्याही प्रकारची निशाणी किंवा लाईट चालू न ठेवल्याने सदर ट्रेलरचा अंदाज मोटारसायकलीवरून आलेला भावेश शेंदरे (वय-22) न आल्याने त्यानेट्रेलरला पाठीमागूनधडकल्याने झालेल्या अपघातात तो जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे..\n← मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी तत्परतेने प्रभागातील समस्या सोडवल्या.\nगुन्हे शाखा कक्ष-02 पनवेलने केला देशी दारूचा साठा हस्तगत. →\nग्रामपंचायत शिवकर गावातील विवाह सोहळा ….\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nएडवोकेट संतोषी चव्हाण यांच्या कार्यालयाचे उदघाटन…\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/sina-nadi-kathchya-gavatil-shetiche-prachand-nuksan-panchname-suru/", "date_download": "2021-06-22T11:16:57Z", "digest": "sha1:ZSMYFZYYLDIPIM32XKXUHDTIJ5QZ62Y2", "length": 16103, "nlines": 86, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "सीना कोपल्याने नदी काठच्या शेतीचे प्रचंड नुकसान , जनजीवन विस्कळीत प्रशासनातर्फे पुर्नवसन व पंचनामे सुरु – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nसीना कोपल्याने नदी काठच्या शेतीचे प्रचंड नुकसान , जनजीवन विस्कळीत प्रशासनातर्फे पुर्नवसन व पंचनामे सुरु\nमोहोळ : चित्रा नक्षत्राच्या धुवाधार पावसाने मोहोळ तालुक्यातील सीनानदी काठच्या एकुरके, बोपले, पासलेवाडी , पवारवाडी व परिसरातील गावांना अतिवृष्टिचा मोठा फटका बसला असून महापुरात शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे . १०० वर्षात कधी न पाहिलेला पुर सीना काठच्या लोकांनी अनुभवला . यामध्ये एकुरके, देगाव, बोपले येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना शासनस्तरावरून मदत प्राप्त करून देण्यासाठी प्रशासनामार्फत तहसिलदार जीवन बनसोडे यांच्या नियोजनाखाली मंडल अधिकारी राजेंद्र दुलंगे, गाव कामगार तलाठी दिनेश साळुंखे, कृषी सहायक संदिप ढोले, ग्रामसेवक श्री वाघमारे, सहायक तलाठी हनुमंत चव्हाण यांच्या टीमकडून युध्दपातळीवर पंचनामे करण्यात येत आहेत तर आतापर्यंत पाच गावातील ४५० लोकांचे स्थलांतर करण्यात प्रशासनाला यश आले आहे .\nया महापुरामध्ये सीना नदीकाठचे शेकडो एकर क्षेत्र जलमय झाले असून त्यामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे . सीनानदीकाठचा बहुतांश भाग हा उसपट्टा म्हणून ओळखला जातो . पावसाने यंदा समाधानकारक सुरुवात केल्याने परिसरात उसाची विक्रमी लागवड झाली आहे . उर्वरीत क्षेत्रावर झालेल्या कांदा, तूर, मका, सोयाबिन व अन्य पिकांना मोठा फटका बसला आहे .\nप��रामध्ये एकुरकेतील दलित वस्ती सह गावातील सुमारे २०-२५ घरे व देगावमधील एकुण ३२o लोकांचे जि.प. शाळा व अन्य खासगी शाळेत पुरग्रस्तांना धीर देत त्यांचे यशस्वीरित्या प्रशासनातर्फे पुणर्वसन करण्यात श्री साळुंखे यांना यश आले आहे . तसेच या पुरात देगाव येथील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांच्या जमीनीची प्रचंड हानी झाली असून यात अक्षरशः निसर्गाने पीके ओरबाडून नेली आहेत . येथील विजेचे खांब कोलमाडले असून अनेक शेतकऱ्यांच्या गंजी वाहून गेल्या आहेत . शिवाय अनेक शेतकऱ्यांची शेतातील पत्रा शेड वाहून गेले आहेत .पुरात देगाव – वाळूज रोड पूर्णपणे खचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे .\nएकुरके येथील मोल मजूरी करुन उदरनिर्वाह चालवणारे पोपट विलास साठे यांची ४ दुभती गुरे पाण्यात वाहून गेली असून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन सरसावले आहे .\nएकुरके : येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करताना गाव कामगार तलाठी दिनेश साळुंखे, मंडल अधिकारी राजेंद्र दुलंगे, सहायक तलाठी हनुमंत चव्हाण ग्रामसेवक श्री वाघमारे आदी .\nअतिवृष्टीमुळे देगाव, एकुरके, बोपले येथे महापुरात अडकुन पडलेल्या सुमारे ४५० नागरिकांना सुखरूप स्थळी बाहेर काढण्यात प्रशासनाला मोठे यश आले असून तालुका प्रशासन कोणत्याही वेळी मदतीसाठी सज्ज आहे, पावसामुळे कोठेही नैसर्गिक आपत्ती उदभवली तर नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा. तहसीलदार (मोहोळ ) ,जीवन बनसोडे\n← दारफळ व सिना नदीकाटचे नुकसानिचे पंचनामे करा : रणजितसिंह शिंदे\nइर्लेत शेतात वीज पडून म्हैस ठार →\nबार्शीत सपोनी – जायपत्रे यांचा कोरोना चाचणी व दंडात्मक कारवाईचा अनोखा उपक्रम…\nवैराग येथे राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने बुद्ध पौर्णिमा साजरी\nबापूसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ऑक्सिजनच्या 51 जम्बो टाक्यांचे वाटप…\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साख��� कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8.%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2021-06-22T12:02:22Z", "digest": "sha1:VY5WWSHVTEAMMCAJRLFYU4NXNESBRQV6", "length": 6418, "nlines": 83, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ओपनऑफिस.ऑर्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nओपनऑफिस.ऑर्ग (इंग्रजी:OpenOffice.org किंवा OOo) हे उपयोजन सॉफ्टवेर आहे. त्याची सर्वात नवी आवृत्ती ओपनॉफिस.ऑर्ग बीटा आहे. विशेष म्हणजे हे सॉफ्टवेर मराठीतही उपलब्ध आहे.\nबिल्ट ६३८सी / ऑक्टोबर २००१\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nओपनऑफिस १.० या उद्दिष्टासाठी प्रकाशित झाले होते -\nओपनऑफिस अधिकृत संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)\nओपनऑफिस उतरवून घ्यायचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)\nमराठी ओपनऑफिस उतरवून घ्यायचे संकेतस्थळ\nLast edited on १२ ऑक्टोबर २०१८, at १८:४०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑक्टोबर २०१८ रोजी १८:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0672-2/", "date_download": "2021-06-22T11:25:01Z", "digest": "sha1:5NAYSPTHD75HKRYRAYCYUTDFVU4KWNO2", "length": 8522, "nlines": 67, "source_domain": "panvelvarta.com", "title": "सिडको नागरी आरोग्य केंद्र कधी सुरू करणार? चिंचपाडा परिसरातील ग्रामस्थांचा सवाल. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nसिडको नागरी आरोग्य केंद्र कधी सुरू करणार चिंचपाडा परिसरातील ग्रामस्थांचा सवाल.\nसिडको नागरी आरोग्य केंद्र कधी सुरू करणार चिंचपाडा परिसरातील ग्रामस्थांचा सवाल\nपनवेल, दि.20 (वार्ताहर) ः सिडको विकसित करीत असलेल्या चिंचपाडा, करंजाडे, पुष्पक नगर आदी परिसरातील नागरिकांसाठी भूखंड क्रं.134 सेक्टर आर-2, आर अ‍ॅण्ड आर पॉकेट नं.2 या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र उभारण्यात आले असून अद्यापही ते सुरू नसल्याने या वसाहतीत राहणार्‍या तसेच परिसरातील ग्रामस्थांनी सिडको विरोधात संताप व्यक्त केला आहे.\nनागरिकांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी सिडकोने या ठिकाणी वसाहत निर्माण केली. परंतु सध्याच्या कोरोनाच्या काळात सिडकोने नागरी आरोग्य केंद्र सुरू करणे गरजेचे होते. सदर आरोग्य केंद्र हे 2018 साली उभारण्यात आले आहे. परंतु अद्याप येथे कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा नसून ते कुलूप बंद अवस्थेत आहे. तरी या वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे नागरी आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.\nसिडकोला आम्ही भूखंड दिले. परंतु नागरी सोयी सुविधा देण्यास सिडको अपुरे पडत असून अधिकारी बदलतात. तसेच त्यांच्या कामाची पद्धत बदलते व त्याचा नाहक त्रास आम्हा ग्रामस्थांना होतो.\nशशिकांत केणी, चिंचपाडा गाव पंच\nसिडको भूमीपुत्रांना वेठीस धरण्याचे काम करीत आहे. परंतु त्यांनी नागरी सोयी सुविधा न पुरविल्यास आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करू.\n← लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा मदतीचा आधार..\nरोटरी खारघर आणि मनुस्मृती ज्येष्ठ नागरिक घर यांचा सहकार्याने रोटरी मनुस्मृती मेडिकल सेंटर लसीकरण केंद्र. →\nसी.सी.टी.व्ही. फुटेज व तांत्रिक तपास करुन सदर गुन्ह्या शिताफीने उघड करण्यात रबाळे पोलिसांना आले यश\nबाजारात डुप्लीकेट कापुरची सर्रास खुलेआम विक्री..\nपनवेल तालुका पत्रकार विकास मंचातर्फे ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांना श्रद्धांजली.\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-trade-war-between-america-and-chine-continue-maharashtra-39456", "date_download": "2021-06-22T10:51:06Z", "digest": "sha1:7AFX2PULDTZCXZDYBOPAPI4T2OR2TXL4", "length": 24297, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi trade war between America and chine continue Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचीन-अमेरिकेत व्यापार युद्धाचे ढग गडद होणार\nचीन-अमेरिकेत व्यापार युद्धाचे ढग गडद होणार\nशुक्रवार, 25 डिसेंबर 2020\nजगातील सर्वांत मोठा कापूस निर्यातदार असलेल्या अमेरिकेने जगातील सर्वांत मोठ्या वस्त्रोद्योगाच्या म्हणजेच चीनच्या कापसापासून तयार झालेल्या वस्तूंवर (कापड, मास्क आदी) बंदी घातल्याने ट्रम्प यांनी सुरू केलेले व्यापार युद्ध बायडेन यांच्या कार्यकाळातही थांबणार नाही, असे संकेत दिसत आहे.\nजळगाव : जगातील सर्वांत मोठा कापूस निर्यातदार असलेल्या अमेरिकेने जगातील सर्वांत मोठ्या वस्त्रोद्योगाच्या म्हणजेच चीनच्या कापसापासून तयार झालेल्या वस्तूंवर (कापड, मास्क आदी) बंदी घातल्याने ट्रम्प यांनी सुरू केलेले व्यापार युद्ध बायडेन यांच्या कार्यकाळातही थांबणार नाही, असे संकेत दिसत आहे. या दोन्ही देशांमधील व्यापारात अडथळे आल्याने जगभरातील कापूस उद्योजक सावध भूमिकेत आहेत. याच वेळी चीनमधील कापड व इतर बाबींवर अमेरिकेने बंदी घातल्याने भारतासह बांगलादेश, व्हिएतनाम, तुर्की येथील वस्त्रोद्योगासमोर संधी चालून येईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.\nअमेरिकेने चीनच्या कापडावर बंदी घातल्याने न्यू यॉर्क वायदा ७४ सेंटवर स्थिर आहे. अमेरिकेने २०१९ मध्ये ११ हजार कोटी रुपये. क��पड व कापसाच्या इतर उत्पादनांची आयात चीनमधून केली होती. यंदा यापेक्षा अधिक कापडाची आयात अमेरिकेकडून चीनमधून होण्याची शक्यता होती.\nकापसाच्या दृष्टीने दोन्ही देश एकमेकांसाठी महत्त्वाचे\nकापूस उत्पादनात अमेरिका जगात तिसरा आहे. पण क्रमांक एकचा निर्यातदार आहे. तेथे या हंगामात सुमारे २५५ लाख गाठींचे उत्पादन (एक गाठ १७० किलो रुई) अपेक्षित आहे. अमेरिका आपल्या ९२ ते ९३ टक्के कापसाची निर्यात जगभरात करतो. अमेरिकन कापसाचे खरेदीदार व्हिएतनाम, तुर्की, इजिप्त, बांगलादेश, चीन हे देश आहेत. तर चीन जगातला क्रमांक एकचा वस्त्रोद्योग असलेला देश आहे. तेथे दरवर्षी किमान साडेसात हजार कोटी किलोग्रॅम सुताचे उत्पादन घेतले जाते. चीनने बांगलादेश, तुर्कीमधील वस्त्रोद्योगातही गुंतवणूक केली आहे.\nचीनच्या कापडाचा मोठा खरेदीदार अमेरिका मानला जातो. अमेरिकेतील ब्रॅण्डसाठीदेखील चीन काम करतो. चीनने यंदा १०० लाख गाठींची आयात करण्याचे जाहीर केले होते. यातील कमाल आयात अमेरिकेकडून करण्याची तयारी चीन करीत होता. अर्थातच चीन वस्त्रोद्योगात क्रमांक एक असला, तरी हवे तेवढे कापूस उत्पादन चीन करू शकत नसल्याने चीन कापसाची आयात करतो.\nयात चीन अमेरिका, ब्राझील, आफ्रिकन देशांकडून अधिकचा कापूस किंवा रुई खरेदी करतो. तर भारताकडून रुईची खरेदी कमी व सुताची खरेदी अधिक करतो. चीनमध्ये भारताकडून यंदा सुमारे ८०० कोटी किलो सुताची निर्यात होण्याचे संकेत मिळत होते. परंतु अमेरिकेसारखा मोठा खरेदीदार हातून निसटल्याने चीन जगभरातून रुई, सुताची आयात कमी करील, असे संकेत आहेत.\nअमेरिकेच्या चीनसंबंधीच्या भूमिकेने जगभरातील कापूस उद्योग सावध झाला आहे. अमेरिकेच्या हालचालींमुळे मध्यंतरी कापूस बाजारात किरकोळ पडझड होऊन न्यू यॉर्क वायदा ७१ सेंटवर आला होता. अमेरिका पुन्हा व्यापार युद्ध तीव्र करील, अशी भीती वस्त्रोद्योगात तयार होत आहे. पण कापूस बाजार तूर्त स्थिर आहे.\nकोरोनाचे सावट दिसू लागले, हाँगकाँगचे बंदर बंद\nकोरोनाचे संकट लक्षात घेता हॉँगकॉँगचे बंदर या आठवड्यात बंद झाले आहे. तेथे कापसाची पाठवणूक भारतातून थांबली आहे. तेथून एलसी (लेटर ऑफ क्रेडिट) सूत, रुई निर्यातदारांना मिळत नसल्याने तेथील कापूस व्यापार थांबल्यात जमा आहे.\nभारताला संधी, पण निर्यात शुल्क मागे घ्या\nअमेरिका व्यापाराच्या दृष्टीने चीनव्यतिरिक्त इतर देशांकडे पाहत आहे. त्यासाठी इतर देशांना मजबुतीने, दर्जेदार काम करावे लागेल. भारताला अमेरिकेसोबत कापड व्यापार करण्याची संधी आहे. अमेरिका चीन ऐवजी व्हिएतनाम, बांगलादेश व तुर्की या देशांना प्राधान्य देईल. व्हिएतनामकडून अमेरिका अधिकची खरेदी करील, असे संकेत आहेत. व्हिएतनाममधील व्हिनटेक्स व इतर कापड उत्पादक संस्था अमेरिकेच्या ब्रॅण्डसाठी काम करतात. अमेरिका व्हिएतनामकडून कापड आयात वाढवू शकतो. भारतसोबत अमेरिकेचा कापसाचा कुठलाही व्यापार नाही, कारण अमेरिकेत वस्त्रोद्योग नाही. पण अमेरिकेत भारतीय कापडाची पाठवणूक काही दाक्षिणात्य मिलसह उत्तरेकडील निर्यातदार करतात. परंतु अमेरिकेतील कापडाचा व्यापार कमी आहे. कारण तेथे कापड पाठविण्यासाठी भारतीय निर्यातदार, मिलना १० टक्के निर्यातशुल्क द्यावे लागते. हे शुल्क कमी झाल्यास भारतीय कापडाची निर्यात अमेरिकेत वाढू शकते.\nचीनमध्ये शिनजियांग प्रांत कापूस उद्योग, व्यापारासाठी ओळखला जातो. अफगणिस्तानला लागून असलेला हा भाग चीनचा पश्‍चिमी प्रदेश आहे. या भागात बालमजुरांचा वापर करून चीन कापड व कापसापासून इतर उत्पादने तयार करतो, असा दावा अमेरिकेच्या कस्टम्स अॅण्ड बॉर्डर प्रोटेक्शन संस्थेने केला आहे. शिनजियांगचा चीनच्या अर्थव्यवस्थेतील वाटा मोठा आहे. यापुढे चीनमध्ये निर्मित कापड खरेदी न करण्याची कडक भूमिका अमेरिकेने घेतली आहे, अशी माहिती मिळाली.\nअमेरिकेसोबत भारताने कापड व्यापार वृद्धीसाठी पावले उचलायला हवीत. त्यासाठी मिल पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्या पाहिजेत. अमेरिकेत कापड निर्यातीसाठी लागू असलेले १० टक्के निर्यातशुल्कही मागे घेतले पाहीजे. अमेरिका भारतीय कापडाचा मोठा ग्राहक नाही. अमेरिका चीन ऐवजी आता व्हिएतनाम, बांगलादेश, तुर्कीला पसंती देईल. तसे झाल्यास भारतीय कापूस, सुताची निर्यात बांगलादेश, व्हिएतनाममध्ये वाढेल. भारतीय कापूस बाजारात सुधारणा लवकर होईल, असे दिसत नाही.\n- महेश सारडा, अध्यक्ष नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशन\nअमेरिकेने चीनच्या कापडावर बंदी घातल्याने भारतीय कापूस बाजारात लागलीच मोठी सुधारणा होईल, असे मला वाटत नाही. कारण देशात आजघडीला १७५ लाख गाठी कापूस साठा आहे. तसेच आणखी कापूस उत्पादन देशात होणार आहे. अमेरिका-चीनमध्ये व्यापार युद्ध ��ुन्हा तीव्र होईल का, याचीही भीती वस्त्रोद्योगाला आहे.\n- अतुल गणात्रा, अध्यक्ष, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया\nकापूस व्यापार जळगाव jangaon भारत बांगलादेश अमेरिका मात mate चीन गुंतवणूक कोरोना corona\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nराज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...\nदेशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...\nआयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...\nमध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...\nप्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...\nसंकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...\nपावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...\nकोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...\nसोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...\nराज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...\nराज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...\nकोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...\nराज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...\nउत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...\nतुम्हीच अभ्या�� करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...\nचिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...\nफळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...\nचार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...\nद्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...\nराज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/12/kiyarane-kela-khlbl-jank-khulasa.html", "date_download": "2021-06-22T10:20:10Z", "digest": "sha1:5VVAH5YXNGT4KSQTVW22JPUJYDRBQJ7S", "length": 8809, "nlines": 60, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "कियारा आडवाणीने केला खळबळजनक खुलासा, म्हणाली मला से* पेक्षा या दोन्ही गोष्टींमध्ये आहे जास्त रस !", "raw_content": "\nकियारा आडवाणीने केला खळबळजनक खुलासा, म्हणाली मला से* पेक्षा या दोन्ही गोष्टींमध्ये आहे जास्त रस \nYesMarathi डिसेंबर १५, २०२० 0 टिप्पण्या\nबॉलीवूड अभिनेत्री कियारा आडवाणीने नुकतेच एका मुलाखतीमध्ये असा खुलासा केला आहे ज्यामुळे ती सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. वास्तविक कियाराला जेव्हा विचारले गेले कि अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्यांना ती से*पेक्षा जास्त चांगल्या मानते. यादरम्यान कियाराने आपल्या एका किस्स्याबद्दल देखील सांगितले जेव्हा ती मरता-मरता वाचली होती. वास्तविक एका न्यूज वेबसाईटने तिचा या मुलाखतीचा व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये कियाराला अनेक रंजक प्रश्न विचारले गेले.\nकियारा आडवाणीला जेव्हा विचारले गेले कि तिला से*पेक्षा काय चांगले वाटते तेव्हा ती उत्तर देताना म्हणाली कि पिज्जा, शॉपिंग आणि एक उत्कृष्ठ चित्रपट. कियाराला या दरम्यान हे देखील विचारले गेले कि तिला एखादा कीटक किंवा किडा बनण्याची संधी मिळाली तर तिला काय बनायला आवडेल. कियारा यावर उत्तर देताना म्हणाली कि तिला कॅटरपिलर बनायला आवडेल जेणेकरून नंतर ती फुलपाखरू बनू शकेल.\nकियारा आडवाणीने या दरम्यान हे देखील सांगितले कि जेव्हा ती ��ॉलेजमध्ये शिकत होती तेव्हा आपल्या क्लासमेट्स सोबत एका ट्रीपवर गेली होती. ट्रीप दरम्यान तिच्या रूमला आग लागली होती. आग इतकी भयानक होती कि तिला त्यादिवशी वाटले होते कि तीचा आता जीव जाणार आहे.\nएका मुलाखतीमध्ये अभिनेत्री कियाराने म्हंटले होते कि ती जेव्हा १० वी मध्ये शिकत होती तेव्हा ती पहिल्यांदा रिलेशनशिपमध्ये आली होती, तेव्हा आईने फोन वर बोलताना तिला पकडले होते. त्यांनी म्हंटले होते कि तुझे बोर्ड एक्झाम जवळ आले आहेत. तू आपले सर्व लक्ष आपल्या अभ्यासावर दे.\nकियाराने त्यादरम्यान हे देखील म्हंटले होते कि माझ्या आई-वडिलांचे लव्ह मॅरेज झाले होते. दोघे एकमेकांचे गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड होते, तेव्हा आम्ही आमच्या घरामध्ये खूप प्रेमळ वातावरण पाहिले आहे. मी ज्याला डेट करत होते तेव्हा विचार करत होते कि त्याच्यासोबतच लग्न करावे.\nतेव्हा मी प्रेम आणि लग्नावर विश्वास करत होते. अभिनेत्रीला जेव्हा विचारण्यात आले कि रिलेशनशिपमध्ये तू काय सहन करू शकत नव्हती, त्यावर तिने म्हंटले कि मी कोणत्याची प्रकारचा दुर्व्यवहार सहन करू शकत नव्हते.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/81122/", "date_download": "2021-06-22T10:33:24Z", "digest": "sha1:3O3V2B5CKSKDIIZEMLQVDJOGQSIC7UD5", "length": 15713, "nlines": 211, "source_domain": "lokshahilive.com", "title": "31 मार्चपर्यंत करून घ्या ‘हे’ महत्त्वाचं काम , अन्यथा खात्यातून पैसे नाही निघणार – लोकशाही", "raw_content": "\n31 मार्चपर्यंत करून घ्या ‘हे’ महत्त्वाचं काम , अन्यथा खात्यातून पैसे नाही निघणार\nin slider, मुंबई परिसर\nमुंबई : आधार कार्ड आणि पॅन (PAN) म्हणजे कायमस्वरूपी खातं क्रमांक यालाच स्थायी खाते क्रमांकही म्हणतात. सध्याच्या सगळ्या आर्थिक आणि बँकेशी निगडिक व्यवयायामध्ये पॅनकार्ड महत्त्वाचं असतं. मग ते एखाद्या बँकेत खातं उघडण्याचं काम असो किंवा व्यवसाय सुरू करण्यापर्यंत पॅनकार्ड सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे. PAN नंबरद्वारे केलेले आर्थिक व्यवहार वैध मानले जातात. अनेक यामुळे मोठी फसवणूकही टाळता येते.\nसध्या पॅन नंबरला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे. तुम्ही अद्याप तुमचा पॅन आधारशी लिंक केलेला नसेल तर आधी हे काम करा. अन्यथा 31 मार्चनंतर, ज्यांना पॅन आधारशी जोडलं जाणार नाही त्यांचे पॅनकार्ड 1 एप्रिल 2021 पासून डिअॅक्टिव्हेट केलं जाईल.\nएकदा का जर तुमचं पॅनकार्ड बंद झालं तर ते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. हल्ली इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करण्यासाठी, पॅन कार्जसह आधार क्रमांक देणंसुद्धा आवश्यक असणार आहे. याची शेवटची तारीख 30 जून 2020 होती, जी 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तातडीने हे काम करून घ्या.\nपॅनकार्ड होऊ शकतं बाद किंवा आकारला जाऊ शकतो दंड\nपॅनकार्ड आधारशी लिंक न केल्यास ते बाद ठरते. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2021 नंतर कोणतेही बाद झालेले पॅनकार्ड जर तुम्ही वापरले तर प्राप्तिकर कलम 272 बी अंतर्गत 10,000 रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे जर करदात्यांनी 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर पॅनकार्ड बाद होऊ शकतं.\nपॅनकार्ड रद्द झालं तर काय अडचणी येतील\nजर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, पण ते आधारशी लिंक नसेल तर ते अवैध ठरवले जाईल आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक वैध म्हणून घोषित केली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैध पॅन कार्डशिवाय रिटर्न भरणंदेखील शक्य नाही.\nपॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी\n– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगइन करा.\n– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.\n– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.\n– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.\n– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nबोदवड ग्रा.पं.वर शिवसेनेचा निर्विविवाद भगवा फडकला\nअमरावती जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\n२ दिवसांत सोनं १६०० रुपयांनी स्वस्त ; जाणून घ्या आजचे ताजे दर\nअमरावती जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून र��जी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\nवाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा\nबोहरा सेंट्रल स्कूल पारोळा शाळेत जागतिक योगा दिवस साजरा\nविविध विकास कामाचे लोकार्पण करुन वाढदिवस साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://newspcmc.com/?p=16498", "date_download": "2021-06-22T11:39:13Z", "digest": "sha1:LOW6PNXFQUXY4O7MXOAMRS5SOM4BXPFB", "length": 5728, "nlines": 58, "source_domain": "newspcmc.com", "title": "(जाहिरात) मा. आमदार महेशदादा लांडगे व सभापती राजेंद्र लांडगे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ्या…! - News PCMC", "raw_content": "\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nपिं चिं शहर व उपनगर\nमावळ व जि. वार्ता\nमराठा समाजाचा १० टक्के गटात केलेला तो समावेश म्हणजे, शुद्ध फसवणूक..\nऑक्सिजन वृद्धीसाठी वटपौर्णिमेनिमित्त जाधवाडीत वडाच्या रोपांचे वाटप..\nबड्या ठेकेदारांकडून पालिकेला ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, पल्स ऑक्सीमीटरची मदत…\nबदला घेण्याच्या तयारीतील कोरबू गँगच्या म्होरक्याला पोलिसांकडून पिस्तुलासह अटक..\nपालिकेकडून दहा दिवसात तीन हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई..\nचिखली घरकुलमध्ये रविवारी व सोमवारी आत्महत्येचे सत्र..\nपिं. चिं. शहरात आज १५१ जणांना बाधा; ०४ रुग्णांचा मृत्यू तर, १०४ जणांना डिस्चार्ज…\nमंगळवारी ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘ कोविशिल्ड ’ चा पहिला डोस..\nप्रतिभा महाविद्यालयात ‘योगासन व त्याचे फायदे’ विषयावर मार्गदर्शन..\nआता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका..\nHome जाहिराती (जाहिरात) मा. आमदार महेशदादा लांडगे व सभापती राजेंद्र लांडगे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ्या…\n(जाहिरात) मा. आमदार महेशदादा लांडगे व सभापती राजेंद्र लांडगे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ्या…\nशुभेच्छुक :- मा. नगरसेवक राजेंद्र लांडगे युवा मंच, भोसरी.\n(जाहिरात)… लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…\n(जाहिरात)… आमदार लक्ष्मणभाऊ जगताप ���पणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…\n(जाहिरात)… शहरवासियांना २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…\n(जाहिरात)… पिंपरी चिंचवड शहरवासियांना २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा…\nन्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.\nन्यूज पीसीएमसी हे न्यूज पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारे संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन आहे तशी बातमी वाचकांपर्यंत मांडणे, हेच न्यूज पीसीएमसीचे अंतीम ब्रीद आहे.\nकृपया आपणास काही सुचवायचे असेल तर [email protected] या ईमेलवरती आपली Suggestion पाठवा. आपल्या सुचनांचा स्विकार आम्ही नक्की करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0682-2/", "date_download": "2021-06-22T09:51:49Z", "digest": "sha1:YMB4XTG2QNNCODWJRO2WEGGYELLZMURL", "length": 10106, "nlines": 63, "source_domain": "panvelvarta.com", "title": "नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव दिले गेले पाहिजे.. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nनवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव दिले गेले पाहिजे..\nनवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव दिले गेले पाहिजे\nसिडको च्या वतीने उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा नवी मुंबई विमानतळ अगदी सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. या वेळेस वाद चिघळला आहे तो नामकरणाचा. स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त बांधवांची एक दिलाने अशी इच्छा आहे की या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे कैवारी माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांचे नाव दिले जावे तर दुसरीकडे राज्य सरकारच्या वतीने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. या पार्श्‍वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्याशी चर्चा केली अ���ता त्यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव दिले पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली.\nआपल्या भूमिकेचे विश्‍लेषण करत असताना म्हात्रे म्हणाले की सत्तरच्या दशकामध्ये जेव्हा सिडकोच्या वतीने भूमिपुत्रांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, तेव्हा भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी पाटील यांनी केली आहे. हा मोबदला मिळून देण्यासाठी जो संघर्षपूर्ण लढा उभारावा लागला तो दि बा पाटील यांच्या धोरणी नेतृत्त्वात उभारला गेला.पाच शेतकऱ्यांना या लढ्यात हौतात्म्य पत्करावे लागले. अर्थातच यावेळी त्यांना जनार्दन भगत साहेब, माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची साथ होती. आज साडेबारा टक्के विकसित भूखंड परतावा योजना व त्या अनुषंगाने केलेला कायदा यामुळे स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त बांधव सुखासमाधानाचे जीवन जगत आहेत. हे सारे पाटील साहेब यांच्या मुळेच शक्य झाले. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला आमचा विरोध नाही. त्यांच्या कार्याची उंची पाहता राज्यभरातील कुठल्याही वास्तूस त्यांचे नाव देणे योग्य होईल. परंतु आपल्या विभागांमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव दिले गेले पाहिजे.\n← भंगार माफियांनी केले आपल्या सहकाऱ्यांना गंभीर जखमी.\nलायन्स क्लब पनवेल व पुज्य सिंधी पंचायत ट्रस्ट यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर संपन्न →\nकळंबोली वसाहतीमध्ये कोव्हीड लसीकरण केंद्र सुरू करण्याची नगरसेवक रवींद्र भगत यांची मागणी\nपनवेल विधानसभा समन्वयक जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी दिले नियुक्तीपत्र\n5 लाख 62 हजार किंमतीचे दागिने चोरणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी केले गजा आड..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/amazon-bows-before-mns-will-include-marathi-language-within-seven-days-nrms-69415/", "date_download": "2021-06-22T10:08:09Z", "digest": "sha1:WMYWIGGRUQEU7UZOGRX6HVSY5Y2E7OG7", "length": 12693, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Amazon bows before MNS, will include Marathi language within seven days nrms | ...अखेर अ‍ॅमेझॉन मनसेसमोर झुकली, सात दिवसांच्या आत मराठी भाषेचा अंतर्भाव करणार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nअ‍ॅमेझॉनला पाजलं सह्याद्रीचं पाणी…अखेर अ‍ॅमेझॉन मनसेसमोर झुकली, सात दिवसांच्या आत मराठी भाषेचा अंतर्भाव करणार\nअ‌ॅमेझॉनने मनसेच्या मराठी भाषेवरुन सुरु झालेल्या मोहिमेविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांना ५ जानेवारीला दिंडोशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मनसैनिक प्रचंड संतापले होते. परंतु मनसेने अ‌ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजल्यानंतर अ‌ॅमेझॉनने राज ठाकरे (Raj Thackeray) यांची माफीही मागावी, असा पवित्रा मनसैनिकांनी घेतला आहे.\nमुंबई : अ‌ॅमेझॉनने (Amazon) मराठी भाषेचा अंतर्भाव करण्यास होकार दिला असून सात दिवसांच्या आत अ‌ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर (website) मराठी भाषा उपलब्ध होणार आहे. मनसेच्या खळखट्यानंतर अ‌ॅमेझॉनने माघार घेतल्याचं चित्र दिसत आहे. मनसेने मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) अ‌ॅमेझॉनच्या कार्यालयामध्ये खळखट्याक केल्यानंतर त्यांनी माघार घेणे हेच गरजेचे समजले.\nअ‌ॅमेझॉनने मनसेच्या मराठी भाषेवरुन सुरु झालेल्या मोहिमेविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांना ५ जानेवारीला दिंडोशी न्यायालयात हजर ��ाहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मनसैनिक प्रचंड संतापले होते. परंतु मनसेने अ‌ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजल्यानंतर अ‌ॅमेझॉनने राज ठाकरे (Raj Thackeray) यांची माफीही मागावी, असा पवित्रा मनसैनिकांनी घेतला आहे. त्यामुळे आता अ‌ॅमेझॉनचे अधिकारी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करणार का, हे पाहावं लागणार आहे.\nयूपीएचं नेतृत्त्व शरद पवारांकडे मोदी-शाहांच्या समोर पक्षाचा डाव चालेना\nकाय आहे नेमका वाद\nअ‌ॅमेझॉनने मराठी भाषेचा समावेश केल्यास मराठी लोकांना व्यवहार करणे सोपे होईल आणि ते संकेतस्थळावरुन आवश्यक वस्तूंची योग्य निवड करू शकतील, असे मनसेचे म्हणणे होते. मात्र, अ‌ॅमेझॉनकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने मनसेने अ‌ॅमेझॉनविरोधात मोहीम हाती घेतली होती.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-22T10:17:44Z", "digest": "sha1:ENDQ23NWVXF7PMRALNMDEJSXK43ATTMR", "length": 4630, "nlines": 82, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "आई बाबा || Aai BABA", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही \nकथा कविता आणि बरंच काही \n\"आई तुळशी समोरचा दिवा असते\nबाबा त्याचा मंद प्रकाश असतात\nआई अंगणातील रांगोळी असते\nबाबा त्या रांगोळीतला रंग असतात\nआई देवासमोर लावलेली निरांजन असते\nबाबा त्याची ज्योत असतात\nआई घरभर पसरलेली धूप असते\nबाबा त्यातील सुगंध असतात\nआई मनावरचा संस्कार असते\nबाबा ते घडवणारे असतात\nआई आयुष्याची वाट असते\nबाबा त्या वाटेवर चालवणारे असतात\nआई एक वाक्य असते\nबाबा वाक्यातील शब्द असतात\nआई एक कविता असते\nबाबा त्याचा भाव असतात\nसूर्याचे तेज म्हणजे आई असते\nबाबा त्यांची किरणे असतात\nआई असते आपली माऊली\nत्या माऊलीची साथ बाबा असतात\nजिद्द म्हणजे काय हे आई असते\nमनातला विश्वास म्हणजे बाबा असतात\nआई विना हे जग अधुरे असते\nबाबा हे सारे विश्व असतात\nबाबा मनातल थोडं आज सांगायचं आहे बस जरा थोडा वेळ तुझ्याशी बोलायच आहे बस जरा थोडा वेळ तुझ्याशी बोलायच आहे किती कष्ट करशील हा संसार चालवशील किती कष्ट करशील हा संसार चालवशील माझ्या सुखासाठी का दिनरात राबशील\nरात्री आकाशात पहाताना चांदण्याकडे बोट करणारा माझ्या लुकलुकत्या डोळ्यात स्वप्न पहाणारा आणि त्या स्वप्नातही स्वतःला पहाणारा बाबा तुच होतास कधी मला रागवलास तरी मायेनं जवळ…\nबाबा म्हणारी ती राजकुमारी एवढी लवकर का मोठी व्हावी तिच्या आयुष्यात राजकुमार यावा आणि या राजाची झोप का उडावी कधीतरी जायचंच होतं तिला ती वेळही…\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\nCopyright © 2021 कथा कविता आणि बरंच काही ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/0692-2/", "date_download": "2021-06-22T10:24:14Z", "digest": "sha1:EVUSD45QA6T6HK4JGVD6V2BGBFVOJRWC", "length": 6907, "nlines": 60, "source_domain": "panvelvarta.com", "title": "ठाकूरवाडी हरिग्राम येथील 13 वर्षीय मुलीचे अपहरण.. - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nठाकूरवाडी हरिग्राम येथील 13 वर्षीय मुलीचे अपहरण..\nमुलीचे अपहरण ..पनवेल दि.27 (वार्ताहर): तालुक्यातील ठाकूरवाडी हरिग्राम येथील 13 वर्षीय मुलगी पाणी आणण्यासाठी बोरवेल वर गेली असता तेथून अज्ञात इसमाने तिचे अपहरण केले आहे. पनवेल तालुका पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिची उंची चार फूट, रंग गव्हाळ, चेहरा गोल, केस काळे, लांब व अंगाने पातळ आहे. तिच्या पूर्ण शरीरावर पांढरे डाग असून तिने अंगात पंजाबी ड्रेस घातला आहे. कपाळावर एक ठिपका गोंदवलेला आहे. कानात व नाकात साधे कानातले आहे. तिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. या मुलीबाबत अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलिस ठाणे दुरध्वनी-27452333 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\n← लग्नाचे अमिष दाखवून शारीरीक संबंध ठेवणार्‍या तरुणास अटक..\nपनवेल परिरसात दागिने खेचून पसार झाल्याच्या दोन घटनांमुळे महिला वर्गात भीतीयुक्त वातावरण. →\nपनवेल शहर पोलिसांनी वाहिली 26/11 मधील दहशतवादी हल्ल्यात प्राणाची आहुती दिलेल्यांना आदरांजली…\nपनवेलचे बुलंद आवाज असणारे आदर्श व्यक्तीमत्व जे. एम. म्हात्रे साहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव…\nमहामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांचे वतीने मा.डॉ.दिगंबर प्रधान (आय.पी.एस.) यांचा सत्कार संपन्न..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ayidadent.com/mr", "date_download": "2021-06-22T10:02:54Z", "digest": "sha1:HYCXXNUGX26VGU3ZHMVKXH6MEVJPUWS5", "length": 11928, "nlines": 68, "source_domain": "www.ayidadent.com", "title": "दंत उपकरणे उत्पादक, दंत हँडपीस | YYIDA", "raw_content": "YAYIDA डेंटल मेडिकल कंपनी हाय स्पीड आणि कमी स्पीड दंत हँडपीस आणि भागांच्या उत्पादनामध्ये विशेष आहे.\nयेयदा - 2006 पासून दंत हँडपीस, दंत खुर्ची आणि दंत एलईडी लाइटसाठी व्यावसायिक दंत उपकरणे निर्माता\nदंत उच्च गति आणि कमी गती हँडपीसमध्ये खास.\nयायिदा डेंटल मिनी हेड बटन सिंगल वॉटर स्पीड स्पीडमिस मुलांसाठी हाय वॉटर स्पीडमिस. आयडी-मुम 4\n描述:1. उच्च गुणवत्ता सिरेमिक बेअरिंग, गुळगुळीत रोटेशन, कमी आवाज आणि दीर्घ आयुष्य कालावधी.3. मिनी हेड, ऑपरेट करणे, उच्च कटिंग शक्ती.2. 134 ℃ autoclaved आहे.3. मिनी हेड अधिक लवचिक ऑपरेशन प्रदान करते4. मुलांच्या दातांसाठी व्यावसायिक लहान शंकूच्या आकाराच्या हिरव्या भाज्या5.8.9 एमएम असाधारण लघुपटीन डोके अधिक लवचिक आणि मुलांच्या तोंडी गुहात मोठ्या परिचालन आणि मोठ्या परिचालन जागेला.6. आधुनिक प्रवाहाचे पदनाम, मोहक आणि आकर्षक स्वरूपासह.7. उपकरणे योग्यरित्या पदनाम, तंत्रज्ञान आणि सामग्रीसाठी विनंती.8. आरामदायी हँडल. स्लाइड-पुरावा, धरून ठेवणे आणि स्वच्छ करणे सोपे.9. सुलभ बदलणे कारतूस\n视频 2021-02-24 16:33:22.उत्पादनास एक सोयीस्कर आणि सुरक्षित वेंटिलेशन ओपनिंग डिझाइन आहे जे त्यास फुगविणे आणि सोप्या मार्गाने डिफिलेटेड करण्यास सक्षम करते.\nYYIDA दंत रंगीबेरंगी पुश बटण ट्रिपल स्प्रे स्वच्छ डोके प्रणालीसह हाय स्पीड हँडपीस एलईडी. AYD-TLCM4-12\nनिवडीसाठी 1.5 रंग (गोल्डन, जांभळा, निळा, गुलाबी, काळा)2. आरामदायक हँडल, स्लाइड-प्रूफ, साफ करणे सोपे आहे.3. दंत हँडपीस बर सहजपणे पुश-बटण चकसह बदलली जाईल.O. आपली कार्यक्षमता सुधारण्यासाठी एक चांगले आयशॉट आणि कोन आहे.5.आटोक्लेव्हेबल. 134 अंशांवर उच्च-तपमान स्टीम निर्जंतुकीकरणासाठी उपयुक्त, आधुनिक क्लिनिकल आवश्यकतानुसार.\nYYIDA डेंटल एलईडी हँडपीसमुळे संपूर्ण तोंड / ट्रिपल स्प्रे कूलंट पुश बटण हँडपीसची रंग-रंग, अँटी ग्लेअर आणि एकसमान प्रकाश सक्षम होतो.\n1. उघडत काडतूस,2. पुश बटण चक सिस्टम, बर बदलण्यास सुलभ.3. कार्यक्षमतेच्या प्रमाणात ते अचूक डोके आकार असलेली उच्च शक्ती.Cross. क्रॉस-इन्फेक्शन टाळण्यासाठी अँटी-रिट्रक्शन फंक्शन.5. 3 वॉटर स्प्रे, चांगले अ‍ॅटॉमिकेशन.6. 2hole / 4hole उपलब्ध, सार्वत्रिक ते जागतिक दंत युनिट.7. सिरेमिक असर.8. अंगभूत जनरेटर, एलईडी लाइट स्रोत, निसर्ग प्रकाश.\nयेयडा कंपनीकडे विक्री आणि विक्री नंतरची सेवा देणारी एक आवडता कार्यसंघ आहे. त्याच वेळी, एक स्टॉप शॉपिंग पुरवठा करा.\n“गुणवत्ता प्रथम, सेवा प्रथम”. आमची उत्पादने जगातील सर्वोत्तम गुणवत्तेच्या समान उत्पादनांकडे जाण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आयात केलेले कच्चे माल, साधने, फिक्स्चर आणि मोजमाप करण्याचा आग्रह धरा.\nकंपनी आयएसओ 13485 चे उत्पादन अंमलात आणते, अधिक आंतरराष्ट्रीय उत्पादनांचा आग्रह धरते. आणि आम्ही OEM / ODM सेवा प्रदान करतो.\nओडीएम व्यवसायावरील आमच्या उत्कृष्टतेव्यतिरिक्त.\nआम्ही आमची शेकडो उत्पादने यापूर्वीच पाठविली आहेत.\nकाटेकोरपणे उत्पादनाची गुणवत्ता नियंत्रण प्रणाली.\nआम्ही ज्या प्रोजेक्टवर काम करतो त्या प्रत्येक गुणवत्तेच्या हमीसाठी तपासणी केली जाते.\nYAYIDA दंत कंपनी वेगाने आणि कमी वेगाने दंत हँडपीस, संशोधन आणि विकास नवीन नातेवाईक दंत भाग आणि उत्पादने मध्ये खास.\nयेयडा कंपनीकडे जपानमधील नोमुराड्स मशीनचे वेगवेगळे मॉडेल आहेत, ग्राहकांच्या वेगवेगळ्या सुस्पष्टता मशीनिंग सेवा पूर्ण करू शकतात. ग्राहकांच्या खास उत्पादनांसाठी आम्ही विश्वासू उपक्रम म्हणून सार्वजनिक किंवा कोणत्याही ग्राहकांना विक्री करु नये असा आग्रह धरतो.\nआम्हाला आयुष्यावर प्रेम आहे आणि आम्हाला दंत उद्योग आवडतात. आम्हाला आशा आहे की आमची दंत उत्पादने डॉक्टर आणि रूग्णांची आशा अधिक सहजपणे साकार करू शकतील ---- दात निरोगी बनवा.\nकंपनी आयएसओ 13485 चे उत्पादन अंमलात आणते, अधिक आंतरराष्ट्रीय उत्पादने तयार करण्याचा आग्रह धरते.\nदंत एलईडी हाय स्पीड हँडपीस एवायडी-एसएलसीएम 4\nआमचे मित्र आमच्या कारखान्यास भेट देण्यासाठी येतात आणि त्यांना हाय स्पीड हँडपीस ऑर्डर आणि लो स्पीड हँडपीस ऑर्डर बनवू इच्छित आहे. आमच्या दंत हँडपीस आणि आमच्या सेवेमुळे ते आनंदी आहेत. आम्हाला खात्री आहे की हा बराच काळ कॉर्पोरेशन असेल. ग्राहकांचे समाधान ही आमची प्रेरणा बनेल, आम्ही गुणवत्ता आणि सेवा सुधारत राहू.\nआपल्याकडे अधिक प्रश्न असल्यास आम्हाला लिहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/gallery/actor-rana-daggubati-will-get-married-shared-a-photo-on-his-instagram-account-19494/", "date_download": "2021-06-22T11:23:32Z", "digest": "sha1:QSL6HREOQEG7A7ILFXIEGMNAM3WPG7BB", "length": 11097, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Actor Rana Daggubati will get married, shared a photo on his Instagram account | अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार…\nदाक्षिणात्य सुपरस्टार राणा डग्गुबती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तसेच राणा आणि मिहीका बजाज यांच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला असून, राणाने आपल्या हळदीचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. मिहीका बजाज ही एक इंटिरिअर डिझायनर असून एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मालकीण आहे. तसेच येत्या ८ ऑगस्टला राणा आणि मिहीकाचा विवाह सोहळा पार पडणार आहे.राणा आणि मिहीकाचा लग्नसोहळा हैदराबादमधल्या रामानायडू स्टुडिओत पार पडणार आहे.\nराणाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून मिहिका बजाजसोबतचा फोटो शेअर करत तो रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं.\nअभिनेता राणा डग्गुबतीने आपल्या करिअरची सुरुवात तेलुगू आणि तमिळ चित्रपटांपासून केली होती. तसेच त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील कामं केली आहेत. एक उत्तम अभिनेता, निर्माता आणि उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून त्याची ओळख आहे.\nबाहुबली या चित्रपटामध्ये राणाने भल्लालदेव ही भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून आणि प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.\nराणा डग्गुबतीचा हाथी मेरे साथी या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर फ्रेबुवारी महिन्यात प्रदर्शित करण्यात आलं होत. तसेच हा पोस्टर तेलुगू, तमीळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-LCL-a-rare-endoscopic-nasal-surgery-for-removing-a-bullet-5769415-PHO.html", "date_download": "2021-06-22T11:14:46Z", "digest": "sha1:OARZH577MUCX3RZAZGOREWY2ZL4LUAVB", "length": 7019, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "A Rare Endoscopic Nasal Surgery For Removing A Bullet. | चमत्कार: डोळ्यात घुसलेली गोळी सर्जरी न करता डॉक्टर्सनी नाकातून अशी काढली... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचमत्कार: डोळ्यात घुसलेली गोळी सर्जरी न करता डॉक्टर्सनी नाकातून अशी काढली...\nया व्यक्तीच्या डोळ्यात गोळी घुसली होती. जी काढायला अनेक डॉक्टरांनी हात वर केले होते.\nमुंबई- मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमधील डॉक्टर्सनी एक चमत्कारिक कारनामा केला आहे. डॉक्टर्सनी दूर्बिनच्या मदतीने एका व्यक्तीच्या डोळ्यात अडकलेली गोळी नाकाच्या मार्गातून काढली. डॉक्टर्सच्या माहितीनुसार, ही देशातील पहिलीच घटना आहे जेथे अशा प्रकारे एखाद्या शरीरातील गोळी कुठेही जखम किंवा कट न लावता काढली आहे. ज्या व्यक्तीच्या डोळ्यात ही गोळी घुसली होती त्याने आपण जगणार नाही असे गृहितच धरले होते. मात्र, आता डॉक्टर्सच्या अथक प्रयत्नांमुळे हा चमत्कार घडला आहे. अशी घुसली होती डोळ्यात गोळी.....\n- डोळे, नाक आणि घसा विभागातील डॉक्टरांच्या टीमने उत्तर प्रदेशमधील प्रतापगढमधील राहणा-या अशोक पांडेच्या उजव्या डोळ्यात घुसलेली गोळी काढण्यात यश मिळवले.\n- अशोक पांडे याच्या डोळ्यात 6 डिसेंबरला गोळी मारली गेली होती. अशोक भाजी विक्रेता आहे आणि काही लुटारूंनी त्याला लूटण्यासाठी गोळी मारली होती.\n- पिस्तूलची गोळी अशोकच्या उजव्या डोळ्यातील खालच्या बाजूला जाऊन घुसली. या हल्ल्यात अशोक यांचा जीव तर वाचला पण प्रतापगढचे डॉक्टर्स त्याच्या डोळ्यातील अडकलेली गोळी काढू शकत नव्हते.\n- गोळी डोळ्यात घुसल्याने त्याच्या जीवाला धोका कायम होता. त्यामुळे तेथील डॉक्टरांनी मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले.\nअशी काढली गेली गोळी-\n- बुधवारी अशोकला ऑपरेशन थिएटरमध्ये आणले गेले. जेजेमधील डॉक्टरांनी दुर्बिनीच्या मदतीने गोळीचे ठिकाण शोधून नाकाच्या मार्गातून गोळी काढता येऊ शकते असा विचार केला. त्यानुसार टीमने प्रयत्न केला आणि त्यात यश आले.\n- या ऑपरेशनदरम्यान अशोकच्या चेह-यावर व नाकात कुठेही कट मारला नाही. जे जे हॉस्पिटलमधील ईएनटी डिपार्टमेंटचे हेड श्रीनिवास चव्हाण यांनी सांगितले की, अशोकच्या डोळ्यात घुसलेली बुलेटला नाकाच्या मार्गातून बाहेर काढणे सोपे काम नव्हते.\n- आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे, बुलेटला शरीरावर कोणतेही चिरफाड न करणे.\n- श्रीनिवास चव्हाण यांनी पुढे म्हणाले की, डॉक्टर आता सरकारी रूग्णालयातही दुर्बिनीच्या सहाय्याने उपचार करू लागले आहेत. पूर्वी याबाबतची साधने नव्हती आता मात्र ती उपलब्ध होत आहेत, जे सामान्य पेशंटसाठी आनंदाची बातमी आहे.\nपुढे स्लाईड्सद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज.....\nन्युझीलँड 105 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-maharashtra-kesari-wrestling-championship-in-nagpur-5217859-NOR.html", "date_download": "2021-06-22T11:27:59Z", "digest": "sha1:FQIPTAWQ2JNMCJVO3WRDF6HDPLE3ZEER", "length": 14215, "nlines": 69, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "maharashtra kesari wrestling championship in nagpur. Marathi news | महाराष्ट्र केसरी: 75 किलो वजन गटातील गादीवर नवनाथ चमकला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहाराष्ट्र केसरी: 75 किलो वजन गटातील गादीवर नवनाथ चमकला\nनागपूर- चिटणीस पार्क स्टेडियमवरील ५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दुसऱ्या िदवशी अाै��ंगाबादचा नवनाथ अाैताडे चमकला. त्याने ७५ किलो वजन गटातील गादीवर कांस्यपदकाची कमाई केली. त्याने पाच मिनिटांत तानाजी वीरकरला चीतपट केले.\nदुसरीकडे महाराष्ट्र केसरी माती विभागात पहिल्याच फेरीत अहमदनगर येथील गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी गटाचा उपविजेता सचिन येलबर याला बीडच्या गोकुळ आवारी (बीड) धूळ चारून पराभवाचा दणका िदला. त्याचप्रमाणे विजय गुटाळ (सोलापूर शहर) अन् बाला रफी शेख सोलापूर जिल्हा यांच्या प्रेक्षणीय व प्रेक्षकांचे लक्ष वेधणाऱ्या लढतीमध्ये बाला शेखने गुणांच्या आधारे अखेर विजय गुटाळवरती विजय संपादन केला. अन्य एका चुरशीच्या सामन्यात कौतुक डफलेला महादेव सलगरकडून गुणांच्या आधारे पराभव सहन करावा लागला.\nरुस्तम-ए-हिंद बिराजदार यांचा पुत्र सागरला धाेबीपछाड\nगादी विभागात महाराष्ट्र केसरी गटात कोल्हापूर जिल्ह्याचा समीर देसाई व कैलासवासी रुस्तम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांचा मुलगा सागर बिराजदार (बीड जिल्हा) यांच्यातील लढत चांगलीच रंगली. अगदी अंतिम क्षणापर्यंत या लढतीत उत्कंठा कायम होती. दोन्ही कसलेले मल्ल पूर्ण तयारीसह मैदानात उतरल्यामुळे अगदी सावध पवित्रे टाकत होते. पहिल्या एका मिनिटाला बिराजदारने एकेरी पद काढून समीर देसाईवरती २ गुण मिळवले. लगेच समीरने दुहेरी पद काढून बिराजदारविरुद्ध २ गुणांची कमाई करून बरोबरी साधली. दरम्यान, बिराजदार फारच बचावात्मक खेळ करीत असल्याने पंचांनी त्याला ताकीद देत समीर देसाईच्या पारड्यात एक गुण घातला. तीन मिनिटे संपल्यानंतर पुन्हा लढत सुरू करण्यात आली. त्या वेळी सागर बिराजदार समीर देसाईला हप्ते डाव मारत असतानाच समीरने चपळाईने डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच सालटू डाव मारून त्यास आकाश दाखवले. या लढतीचा प्रेक्षकांनी भरपूर आनंद घेतला\nसोलापूरच्या वसंत सरोदेने ६५ िकलो माती विभागात सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने या वजन गटातील िनर्णायक लढतीत अप्रतिम डाव मारून लातूरच्या विष्णू भोसलेला नमवून सुवर्णपदक पटकावले. सुवर्णपदकासाठीची ही लढत अधिकच रंगतदार झाली. मात्र, यात सरस डाव टाकून वसंताने बाजी मारली. सोलापूरच्या िकरण मानेला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. वास्तविकता या वजन गटात िकरण मानेला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते.\nविशाल मानेने मारली बाजी\nकोल्हापूरच्या विशाल मानेने ६५ िकलो गादी विभागात गुरुवारी रात्री झालेल्या ब गटातील अंतिम सामन्यात विजयाची नाेंद केली. त्याने अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात कोल्हापूर शहराच्या अक्षय हिरगुळेला ६-२ गुणांनी धूळ चारून अजिंक्यपद पटकावले. पुण्याच्या सागर लोखंडेने सोलापूरच्या मल्लिकार्जुन खाबनेला चीत करून तृतीय क्रमांक पटकावला.\nऔरंगाबादचा नवनाथ औताडेने कांस्यपदकासाठी झालेल्या कुस्तीत साताऱ्याच्या तानाजी वीरकरवर ५-३ ने मात केली. नवनाथने केसरी स्पर्धेत दुसऱ्यांदा कांस्य पटकावले. त्याने सुरुवातीपासून वर्चस्व राखले. पहिल्या हाफमध्ये नवनाथने ५-३ गुणांसह आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमध्ये ८-६ गुणांच्या आघाडीवर असताना ४.४० व्या मिनिटाला ढाक मारत तानाजीला अस्मान दाखवले. हर्सूल येथील एकता व्यायामशाळेचा नवनाथला राष्ट्रीय प्रशिक्षक मुक्तार पटेल यांचे मार्गदर्शन लाभत अाहे.\nगुरूने घेतली माघार; शिष्याला मिळाले सुवर्ण\nअापल्या शिष्याला सुवर्णपदकाचा मान मिळावा यासाठी गुरूनेच लढतीत माघार घेतली. त्यातूनच शिष्याला किताबाने गाैरवण्यात अाले. गुरूने राैप्यपदकावर समाधान मानले. गुरूची शिष्यावरील प्रेमाची प्रचिती विभागातील ५७ िकलो वजन गटातील अंतिम लढतीत पाहायला मिळाली. सोलापूरच्या जाेतिबा अरकेलेने लातूरच्या शरद पवारचा गुणांच्या आधारे पाडाव करून बाजी मारली. शरद हे पहिलवानाला सतत प्रोत्साहन देत होते.\nडाेपिंग प्रकरणामुळे मल्लांवर वचक, सर्वत्र पसरली शांतता\nपहिल्याच िदवशी सकाळच्या सत्रात डोपिंग करताना आयोजन समिती सदस्यांना दोन मल्ल आढळले. त्यांच्याकडून इंजेक्शन व सिरिंज जप्त करून त्यांना स्पर्धेबाहेर करण्यात आले. या प्रकरणामुळे अन्य सर्वच पहिलवानांवर चांगलाच वचक िनर्माण झाला. त्यामुळे खेळाडूंच्या वास्तव्याचे ठिकाण आमदार निवास आणि प्रत्यक्ष स्पर्धास्थळी चांगलीच शांतता होती.\nपहिल्या िदवशी उद््घाटन समारंभाच्या वेळी आयोजन समितीचे प्रमुख आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व सहभागी पहिलवानांना शाॅर्टकटचा अवलंब करू नका, तर अगदी मन लावून खेळा. जर कोणी गैरप्रकार करताना आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी ताकीद िदली. या प्रकारामुळे सर्वच आता जागृत झाले असून स्पर्धास्थळी असलेले प्रसाधनगृह अन् इतर सर्व ठिक��णी आयोजन समिती व तांत्रिक समिती सदस्यांच्या नजरा रोखलेल्या असल्यामुळे कोणत्याही पहिलवानाला गैरप्रकार करण्यास जागाच राहिली नाही. दुसऱ्या िदवशी सर्वत्र सावधपणे डोपिंग प्रकरणाचीच चर्चा सुरू होती.\nडोपिंगचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दोन पहिलवानांना स्पर्धेबाहेर केल्याचे वृत्त हवेसारखे पसरले. त्यानंतर ज्यांनी आपल्यासोबत शक्तिवर्धक औषधे आणि ते घेण्यासाठी साहित्य आणले होते. त्यांनी संबंधितांना फोन करून लगेच ते दूर फेकण्याचे िनर्देश िदले.\nमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत डाेपिंग चाचणी अनिवार्य व्हावी, अशी मागणी आता जोर धरायला लागली असून जे पहिलवान खरेच वर्षभर परिश्रम घेत तयारी करतात, त्यांच्यावर यामुळे अन्याय होणार नाही, असे मत अनेक माजी कुस्तीपटू व तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.\nन्युझीलँड 100 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://panvelvarta.com/064-2/", "date_download": "2021-06-22T11:42:52Z", "digest": "sha1:H2RG2DYVREEQKFXTM2HTAEZCCM3U6IMS", "length": 7884, "nlines": 61, "source_domain": "panvelvarta.com", "title": "रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेतर्फे आदिवासी वाड्यांवर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - PANVEL VARTA", "raw_content": "\nवंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री.रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनी केला वाढदिवस साजरा..\nमोबाईल फोन खेचुन पळणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात.\nथकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारलाशुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित..\nकर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..\nमा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.\nरामेश्वर महाराज आदिवासी संस्थेतर्फे आदिवासी वाड्यांवर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nपनवेल, दि.26 (वार्ताहर): गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने तळागाळातील लोकांसाठी कार्यरत असणारे रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज नरे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पनवेल तालुक्यातील तसेच महाड तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यांवरील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.\nरविवार दि. 26 एप्रिल रोजी पनवेल तालुक्यातील कसळखंड येथील दुर्गम अशा आदिवासी वाड्यांवरील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी रामेश्वर म��ाराज आदिवासी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज नरे यांच्यासह उद्योजक संजय काठावले, दिपक जुमारे, भगवान पाटील, संतोष भोईर, अनिल पाटील, बाळाराम पाटील आदींसह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या आदिवासी बांधवांना शासनामार्फत रेशनिंगचे धान्य मिळून देण्यासाठी पनवेल तहसिल कार्यालयात पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज नरे यांनी सांगितले.\n← पनवेल महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या व सदर क्षेत्र सोडून अन्य ठिकाणी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्या-त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याची शिवसेनेची मागणी\n24 तास कर्तव्यावर असलेल्या पोलिस बांधवांची पोटाची भूक भागवतेय शाम देवी माता ट्रस्ट →\nश्री साई नारायणबाबा मंदिराच्या वतीने गोरगरीबांना मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे वाटप\nगुन्हे शाखा कक्ष 2ची मटका जुगार खेळणाऱ्यावर धडक कारवाई..\nपत्रकारांना लसीकरणामध्ये प्राधान्यक्रम द्यावा.:\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी..\nसातारा येथे पार पडलेल्या सोहळ्यात सौ. रुपालीताई शिंदे ह्या जिजाऊ विशेष गौरव पुरस्काराच्या मानकरी.. सातारा : दरवर्षी जागतिक महिला दिन\nबेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…\nलायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना 2020 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.\nपनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती….\nपनवेल वार्ता युट्युब चॅनेल\nबातमी / जाहीरातीसाठी संपर्क: संपादिका रुपाली शिंदे 📞 8652414343\nपनवेल वार्ता न्यूज वेबसाइट मध्ये आपलं स्वागत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-crop-affected-electricity-cut-maharashtra-41723", "date_download": "2021-06-22T10:49:23Z", "digest": "sha1:7W6XPFXSC3CLLOHRC2NHRQXND2RKVFZE", "length": 20353, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi crop affected by electricity cut Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनिवार, 13 मार्च 2021\nगेल्या वर्षभरापासून एकीकडे कोरोनाचे संकट कायम असताना आता वीज कंपनीने थकीत वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हातात घेतली आहे.\nअकोला ः गेल्या वर्षभरापासून एकीकडे कोरोनाचे संकट कायम असताना आता वीज कंपनीने थकीत वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हातात घेतली आहे. गहू, कांदा, मका, भाजीपाला पिके तसेच फळबागा पिकांना वाढत्या उन्हामुळे सिंचनाची आवश्‍यकता आहे. त्यातच महावितरणने वीजकपातीची मोहीम हाती घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.\nमहावितरणची शेतकऱ्यांकडे देयके थकल्याने पैसे वसुलीसाठी सध्या मोहीम उघडण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्याकडे थकलेले वीजबिल भरण्याबाबत आवाहन केले जात आहे. गेल्या आठवड्यात अधिवेशन काळात शासनाने या मोहिमेला स्थगिती दिली होती. त्यानंतर अधिवेशन संपताच ही स्थगिती उठविण्यात आली. मागील तीन दिवसांपासून महावितरणची वसुली यंत्रणा गावोगावी सक्रिय झाली आहे. सध्या जिल्ह्यात उन्हाळी पिके, बारमाही बागायती पिके उभी आहेत. उन्हाच्या झळा वाढल्याने पिकांना पाण्याची मागणी वाढत आहे.\nजिल्ह्यात अकोट, पातूर, तेल्हारा व इतर तालुक्यांतील कृषिपपांचा विद्युतपुरवठा महावितरणतर्फे खंडित केला जात आहे. तेल्हारा तालुक्यात कृषिपपांचे १५ कोटी २४ लाख थकीत असल्याने शुक्रवारी (ता. १२) कृषिपंपांचा विद्युतपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील गहू, कांदा, भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणी सापडला आहे. तेल्हारा तालुक्यात १३ हजार ६०८ कृषिपंपांच्या विद्युतजोडणी आहेत.\nया कृषिपंपांचे शेतकऱ्यांकडे १५ कोटी २४ लाखांची देयके थकीत आहेत. शेतकऱ्यांनी कृषिपंपांचे थकीत देयके न भरल्याने वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता विद्युत पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली. सध्या शेतात कांदा बियाणे, गहू, मका आदी पिके आहेत. उन्‍हाचा पार वाढत असल्याने या पिकांना पाण्याची गरज आहे. असे असताना ऐनवेळी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी विद्युतपुरवठा खंडित करण्यात सुरुवात केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.\nअकोट तालुक्यातील बोर्डी परिसरात गुरुवारी (ता.११) दुपारी ४ वाजता गावामधून शेतात जाणारे थ्री फेज कनेक्शन शेतात कापण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी (ता. १२) सकाळी ते पूर्ववत सुरू करण्यात आले. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी पैशांचा भरणा करतील त्यांचेच वीज रोहित्र सुरू ठेवण्यात येईल. जे शेतकरी पैसे देणार नाहीत त्यांचा पुरवठा खंडित करण्यात येईल, असे सांगण्यात आले.\nवाशीम जिल्ह्यातील किन्हीराजा येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या किन्हीराजा, एरंडा, मैराळडोहसह इतर गावांतील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा कापण्यात आला आहे. विजेअभावी भुईमूग, उन्हाळी मूग, ज्वारी, भाजीपाला पिकांवर गंडांतर आले आहे. कोणतीही नोटीस किंवा पूर्वसूचना न देता जोडणी तोडल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. किन्हीराजा परिसरात आधीच वीजपुरवठा सुरळीत राहत नाही. यामुळे शेतकऱ्यांना रब्बीत पीक घेताना मोठी अडचण निर्माण झाली होती. वरिष्ठांकडून आलेल्या आदेशामुळे ही कार्यवाही केल्याचे सांगण्यात आले. तर शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वीजबिलाची काही रक्कम भरली असून, काही शिल्लक आहे. ५० टक्के वीजबिलाविषयी माहिती दिली नव्हती. त्यातच वीजपुरवठा खंडित केला. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे.\nथकबाकी वाढली असल्याने शेतकऱ्यांनी कृषी धोरणानुसार शेती पंपांची देयके भरून वीज वितरणला सहकार्य करावे.\n- अनिल उईके, कार्यकारी अभियंता, आकोट\nमहावितरणने शेतकऱ्यांची वीज तोडणे सुरु केले आहे. शेतकरी आधीच कोरोना लॉकडाउनमुळे त्रस्त झालेला आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची, ग्राहकांची वीजजोडणी तोडल्यास होणाऱ्या नुकसानास महावितरण जबाबदार असेल. स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल. आम्ही महावितरण कार्यालयाची वीज तोडण्यास प्रसंगी मागे पाहणार नाही. याबाबत शुक्रवारी (ता. १२) अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.\n- दामोदर इंगोले, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वाशीम\nकोरोना वीज कंपनी गहू फळबाग सिंचन अधिवेशन बागायत अकोट तूर सकाळ वाशीम भुईमूग मूग महावितरण\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nराज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...\nदेशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...\nआयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...\nमध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...\nप्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...\nसंकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...\nपावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...\nकोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...\nसोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...\nराज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...\nराज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...\nकोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...\nराज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...\nउत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...\nतुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...\nचिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...\nफळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...\nचार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...\nद्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...\nराज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...\nरिफ���ड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/the-most-successful-captain-of-australian-cricket-team/", "date_download": "2021-06-22T11:10:48Z", "digest": "sha1:SAFTTTDB7IOJ2RZHZFDHECHHABVORFBF", "length": 13467, "nlines": 177, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार रिकी पॉन्टिंग – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ June 22, 2021 ] टपरी नेहमीचीच ठरलेली..\tकथा\n[ June 22, 2021 ] प्रेरणा\tललित लेखन\n[ June 22, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] सारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\tविशेष लेख\n[ June 21, 2021 ] टेलिफोन\tनोस्टॅल्जिया\n[ June 21, 2021 ] स्वप्न स्वरांचे\tकविता - गझल\n[ June 21, 2021 ] डायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] तिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या\tयुवा-विश्व\n[ June 21, 2021 ] गुलज़ार समजून घेताना…\tपरिक्षणे - परिचय\n[ June 21, 2021 ] कृतज्ञता – एक कौटुंबिक संस्कार\tवैचारिक लेखन\n[ June 21, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २७)\tललित लेखन\n[ June 21, 2021 ] मराठी ‘माय’\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] जगप्रसिद्ध आयबीएम कंपनी\tउद्योग / व्यापार\n[ June 20, 2021 ] हुक्का पार्लर\tललित लेखन\n[ June 20, 2021 ] प्रेरणा\tवैचारिक लेखन\n[ June 20, 2021 ] साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २६)\tललित लेखन\nHomeव्यक्तीचित्रेऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार रिकी पॉन्टिंग\nऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार रिकी पॉन्टिंग\nSeptember 25, 2019 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार रिकी पॉन्टिंग याचा जन्म १९ डिसेंबर १९७४ रोजी झाला.\nरिकी थॉमस पाँटिंग हे त्याचे पूर्ण नाव. रिकी पॉन्टिंग हा क्रिकेट जगताचा एक अद्भुत आणि महान ‘एंटरटेनर’ मानला जातो. रिकी पॉन्टिंगला क्रिकेट जगतात पंटर या टोपणनावाने ओळखले जात असे.\nउजव्या हाताने फलंदाजी करणारा हा खेळाडू स्लिप आणि फलंदाजाजवळच्या जागांमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही होता. ऑस्ट्रेलियाच्या घरगुती स्पर्धांमध्ये तो टास्मानियन टायगर्सकडून, बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्सकडून खेळत असे तर आय.पी.एल.मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळत असे.\nभारताचा सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा यांच्या बरोबरीने अनेक जण त्याला आधुनिक काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानतात. २९ नोव्हेंबर २०१२ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ३० नोव्हेंबर २०१२ पासून पर्थ इथे सुरू झालेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना हा रिकी पाँटिंगचा कारकिर्दीतील १६८ वा आणि अखेरचा सामना ठरला. या सामन्यासोबत त्याने सर्वाधिक कसोट्या खेळणारा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू म्हणून स्टीव वॉच्या विक्रमाशी बरोबरी केली.\n— संजीव वेलणकर पुणे.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nआजचा विषय केळी भाग एक\nकेळ्याचा वापर पूर्वापार केला जात आहे. केळ्याला वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. सर्वांत उत्तम जातीच्या केळ्यांचे ...\nअळूच्या पानांची पातळ भाजी फदफदं म्हणून हिणवली जात असली तरी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत मात्र भलताच ...\nआजचा विषय केळी भाग तीन\nफळं जास्त वेळ चांगल्या अवस्थेत राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. त्या अवस्थेत ती ताजी राहतात. मात्र ...\nआजचा विषय केळी भाग दोन\nकेळीच्या संपूर्ण झाडाचा औषधी गुणधर्मासाठी उपयोग होतो. केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा या रोपाच्या ...\nकवठ हे फळ साधारण जानेवारी ते मार्च या महिन्यात मिळते. कठीण कवच वा आवरण असलेल्या ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nसारसबागेतील तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक\nकविवर्य प्रा. शंकर वैद्य\nज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी\nजागतिक वारा दिवस – १५ जून\nसुप्रसिद्ध विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर\nआकाशवाणी कलावंत नीलम प्रभू अर्थात करुणा देव\nजागतिक ब्रेन ट्यूमर दिवस\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/establishment-of-teams-under-eight-field-offices-on-the-responsibility-of-encroachment-eradication-67091/", "date_download": "2021-06-22T10:15:38Z", "digest": "sha1:6SWOZZXPOQ6M4MLWJNZMUUKFYEE63E36", "length": 20418, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Establishment of teams under eight field offices on the responsibility of encroachment eradication | अतिक्रमण निर्मुलनाची जबाबदारी क्षेत्रीय अधिका-यांवरच आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पथके स्थापन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nपुणेअतिक्रमण निर्मुलनाची जबाबदारी क्षेत्रीय अधिका-यांवरच आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पथके स्थापन\nपिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिका बांधकाम परवानगी आणि अवैध बांधकाम किंवा अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलन विभागाकडे बांधकाम परवानगी आणि अवैध बांधकाम पाडण्याचे काम असल्याने त्यांच्याकडून अतिक्रमण निर्मुलनाचे कामकाज प्रभावीपणे आणि वेळेत होत नाही.\nपिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिका बांधकाम परवानगी आणि अवैध बांधकाम किंवा अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलन विभागाकडे बांधकाम परवानगी आणि अवैध बांधकाम पाडण्याचे काम असल्याने त्यांच्याकडून अतिक्रमण निर्मुलनाचे कामकाज प्रभावीपणे आणि वेळेत होत नाही. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण होणे आवश्यक असल्याने या विभागाकडील कामकाजाचे विकेंद्रीकरण करून पूर्वीप्रमाणेच आठ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई केली जाणार आहे.\nअतिक्रमण नियंत्रण व निर्मुलनाचे कामकाज अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. तर, अतिक्रमण मध्यवर्ती पथकाचे विभागप्रमुख म्हणून या विभागाच्या सह शहर अभियंत्याकडे जबाबदारी राहणार आहे. महापालिका हद्दीत व्यावसायिकांकडून विविध प्रकारचे अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.\nया अडचणी दूर होण्यासाठी अतिक्रमण पथकाचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील अतिक्रमणांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी मुख्य कार्यालय व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत अतिक्रमण पथकामार्फत कारवाई केली जात होती. २४ मे २०१८ रोजी क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील अतिक्रमण निर्मुलन पथके रद्द करून महापालिकेच्या अवैध बांधकाम व प्रभाग पातळीवरील अतिक्रमण विभागाचे केंद्रीकरण करून महापालिका मुख्यालयात मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.\nया विभागाला यापुढे ‘बांधकाम परवानगी व अवैध बांधकाम किंवा अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलन’ विभाग म्हणून संबोधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मुख्य कार्यालय स्तरावर बांधकाम परवानगी आणि अवैध बांधकाम नियंत्रण विभागाचे सह शहर अभियंता यांच्या नियंत्रणाखाली या विभागाचे कामकाज समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर १८ सप्टेंबर २०१९ रोजी मुख्य कार्यालयातील अतिक्रमण विभाग रद्द करून या विभागातील सर्व कर्मचारी, वाहने आणि इतर साहित्यासह त्यांचे विलीनीकरण बांधकाम परवानगी आणि अवैध बांधकाम किंवा अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलन विभागात करण्यात आले.\nमात्र, या विभागाकडे बांधकाम परवानगी आणि अवैध बांधकाम पाडण्याचे काम असल्याने त्यांच्याकडून अतिक्रमण निर्मुलनाचे कामकाज प्रभावीपणे आणि वेळेत होत नाही. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण होणे आवश्यक असल्याने बांधकाम परवानगी आणि अवैध बांधकाम किंवा अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलन विभागाकडील कामकाजाचे विकेंद्रीकरण करून पूर्वीप्रमाणेच आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अतिक्रमण विषयक कामकाज वर्ग करण्याच्या प्रस्तावास ७ ऑक्टोबर २०२० रोजी मान्यता देण्यात आली आहे.\nअतिक्रमण नियंत्रण व निर्मुलनाचे कामकाज अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. अतिक्रमण मध्यवर्ती पथकाचे विभागप्रमुख म्हणून या विभागाचे सह शहर अभियंता राहणार आहेत. त्यांनी त्यांच्या नियंत्रणातील अधिकारी, कर्मचा-यांकडून या पथकाचे ���ामकाज करून घेण्यात येणार आहे. अतिक्रमण विषयक क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील कामकाज क्षेत्रीय अधिका-यांच्या नियंत्रणाखाली राहणार आहे.सध्या सुरू असलेली अतिक्रमण कारवाई करण्यासाठी लागणारी यंत्र सामग्री त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयाकडे अतिक्रमण मध्यवर्ती पथकामार्फत वर्ग करण्यात येणार आहे.\nया यंत्रसामग्रीची व्यवस्था संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता यांनी करावी. उपलब्ध वाहनेही संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे वर्ग करण्यात येणार असून या वाहनांची देखभाल-दुरूस्ती, डिझेल खर्च क्षेत्रीय कार्यालयामार्फत केली जाणार आहे. कारवाई वेळी पोलीस, होमगार्ड यांचे क्षेत्रीय स्तरावरील कामकाज वाटप अतिक्रमण मध्यवर्ती पथकामार्फत केले जाणार आहे.\n-आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ७५ कर्मचा-यांचा समावेश\nक्षेत्रीय कार्यालयनिहाय असणा-या या प्रत्येक पथकामध्ये कार्यालयीन अधिक्षक, मुख्य कारकुन, वाहनचालक आणि पाच ते सहा मजुरांचा समावेश असणार आहे. या पथकामार्फत क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील मोकळ्या जागा, पदपथ, रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. टप-या, तीन चाकी व चार चाकी वाहनाद्वारे होणारी व्यावसायिक अतिक्रमणे हटविणे, अवैध जाहिरात फलक, फ्लेक्स, बॅनर्स, होर्डींग्ज हटविण्यात येणार आहेत.\nअवैध स्टॉल, रसवंतीगृहे, निरा विक्री केंद्रे हटविणे, अतिक्रमणाची छायाचित्रे काढणे, पंचनामा करणे याबरोबरच अपवादात्मक परिस्थितीत फौजदारी गुन्हाही दाखल करण्याचे अधिकार या पथकाला देण्यात आले आहेत. अतिक्रमण कारवाई केल्यानंतर संबंधितांकडून शुल्क वसुल करणे, कोषागारात वेळच्या वेळी लेखाधिकारी यांच्यामार्फत भरणा करणे, कारवाईचा मासिक अहवाल अतिक्रमण मध्यवर्ती पथकाकडे क्षेत्रीय कार्यालयामार्फत सादर केला जाणार आहे.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प���राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://barshiparivartan.in/ten-years-imprisonment-in-child-sexual-abuse-case/", "date_download": "2021-06-22T10:18:11Z", "digest": "sha1:CRJEWEEKRI355UPL5XCJ54T7DKPEE5XC", "length": 12224, "nlines": 85, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दहा वर्षे कारावास – barshi parivartan", "raw_content": "\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दहा वर्षे कारावास\nबार्शी (प्रतिनिधी ) :अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी गोपाळ दुर्योधन पाटिल (वय २१) यास दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे . बार्शी सेशन कोर्टात जिल्हा व सत्र न्यायधीश अजितकुमार भस्मे यांनी दिलेल्या निकालात हि शिक्षा दिली आहे.\nयाबाबत – २५ मार्च २०१८ रोजी पीडित मुलिस आरोपीने त्याच्या घरी बोलवून मोबाईल दाखवून अत्याचार केला.\nपीडितेच्या आईने कुर्डूवाडी पोलिस स्टेशन येथे आरोपींव��रुद्ध २०१८ साली गुन्हा दाखल केला होता.आरोपी हा पीडितेचा नातेवाईक असताना असा प्रकार करण्यात आला होता.\nयात पीडितेच्या आजोबांची व आईचीही साक्ष महत्वाची ठरली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद व आरोपीविरुद्ध असलेले सबळ पुरावे याचा विचार करता विशेष जिल्हा न्यायधीश भस्मे यांनी आरोपीस बाल लैंगिक अत्याचार कायदयान्वये १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.यात सरकार पक्षातर्फे ॲड.दिनेश देशमुख यांनी महत्वाची भूमिका बाजावली.यामध्ये कुर्डूवाडी पोलीस निरीक्षक-ओमासे,पो.कॉ.बोराडे,शेळके,\nजगताप यांनी विशेष तपास केला होता.\nऐन दिवाळीत वैरागमध्ये घरफोड़ी , कागद पत्रासह ५६ हजार चोरले →\nखा .संभाजीराजे यांना मराठा आरक्षण नेतृत्वास जाहीर पाठींबा.. मुस्लीम आरक्षणासाठी प्रयत्न करण्याची मागणी….\nवैराग – सोलापूर रोडवरील टेम्पो – एसटी बस व क्रेन अपघातात ५ गंभीर तर१० किरकोळ जखमी\nमराठा आरक्षणासाठी वैरागकरांचे शिवाजी चौकात आंदोलन\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nगतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nवैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nबार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nजेसीबी पडला विहिरीत, दोघे किरकोळ जखमी ,मुंगशी येथील घटना\nसरपंच संघाच्या जिल्हा संघटकपदी-तात्यासाहेब करंडे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2020/04/", "date_download": "2021-06-22T11:27:51Z", "digest": "sha1:SCT6BAPUS2A4BR6GLFDDQLIYDGJV574I", "length": 41818, "nlines": 971, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: एप्रिल 2020", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nगुरुवार, ३० एप्रिल, २०२०\nयेथे एप्रिल ३०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, दत्तात्रेय .भक्तीगीत\nयेथे एप्रिल ३०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २७ एप्रिल, २०२०\nयेथे एप्रिल २७, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, दत्तात्रेय .भक्तीगीत\nरविवार, २६ एप्रिल, २०२०\nडॉक्टर विक्रांत प्रभ��कर तिकोणे\nयेथे एप्रिल २६, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २५ एप्रिल, २०२०\nयेथे एप्रिल २५, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, २३ एप्रिल, २०२०\nगुन्ह्या वाचून . .\nयेथे एप्रिल २३, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nदाटुनिया विश्व भरे सोहं गाणं\nचिद्रुपाची खाण ओसंडली ॥\nआकारी नटला देव निराकार\nचित्त तदाकार होण्याआधी ॥\nखेळण्या सादर असे साथीदार\nपडता अंधार जाणे घरा ॥\nसोहं हेचि साध्य आणिक साधन\nशेवटचे ठाणं गाठावया ॥\nविक्रांत मनात स्वामी करे घर\nमाय दारावर उभी असे ॥\nडॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २३, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २१ एप्रिल, २०२०\nदेवा हाती शस्त्र असती कशाला\nसाधू रक्षणाला दुष्ट मारण्याला\nवधितो देवही सांगतो वधाया\nशेत राखण्यास तण उपटाया\nपण कष्ट तेही का द्यावे तयाला\nन्याय सत्ता जर मिरवे स्वत:ला\nन्याय हाच धर्म हीच संविधान\nतर मग घडो तयाचे पालन\nदुष्ट दुर्जनांचे घडावे हनन\nन्यायदेवते हे तुझिया हातून\nसाधू न मरावे पथी तडफडून\nगोवंश न जावा निर्वंश होऊन\nमारावे राक्षस मारावे भक्षक\nधर्म नीती न्याय होउ दे रक्षक.\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २१, २०२० 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २० एप्रिल, २०२०\n©®डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nत्या असाहाय्य निष्पाप अन\nत्या वृद्ध साधूंचे शव .\nतेव्हा तुम्ही टाकलेली असते\nएका लाथेने नहुषाच्या . .\nतो मदांध झाल्यावर .\nपडावे लागले होते त्यास\nआणि हा तर वधआहे\nनव्हे ती मिळणारच .\nकारण आता उमटणार आहेत\nयात मुळीच शंका नाही .\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १८ एप्रिल, २०२०\nदत्त स्फुरण जणू की\nदत्त झाला जणू वृक्ष\nगळा वैजयंती माळ ॥\nकिती देखणी ही सृष्टी ॥\nकधी होईल मी ऐसा\nपित तदाकार झाला ॥\nमी तो तूच तो रे झाला ॥\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nय���थे एप्रिल १८, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १५ एप्रिल, २०२०\nशब्द तेही तू ची\nडॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल १५, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nमंगळवार, १४ एप्रिल, २०२०\nका न वाहते रे\nपरि तीच रिती ॥\nफुटू दे रे घट\nसुटू दे रे पान्हे\nलोट वाहू दे रे\nफुटू दे रे तट\nमनी भरु दे रे\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल १४, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nजरी सुखी जीवन या\nजो समोर उभा राहतो\nयेथे एप्रिल १४, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nसोमवार, १३ एप्रिल, २०२०\nपरी न दडले ॥\nनवी मी हि झाले ॥\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल १३, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: प्रेम कविता, भक्तीगीत\nरविवार, ५ एप्रिल, २०२०\nचिंता तीही नाही ॥\nपोर तो तू गुंड\nतुझी ती ही बंड ॥\nसरेल रे सारी ॥\nनच कि फुकाया ॥\nयेथे एप्रिल ०५, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nदिसे तू रे ॥\nयेथे एप्रिल ०५, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nशनिवार, ४ एप्रिल, २०२०\nयेथे एप्रिल ०४, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गुरू, भक्तीगीत\nगुरुवार, २ एप्रिल, २०२०\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने\nयेथे एप्रिल ०२, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: भक्तीगीत, मुक्तछंद, श्रीराम\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A6", "date_download": "2021-06-22T11:59:25Z", "digest": "sha1:KD7YUFDRTBV4WUGLT3BFC3BUI6JHLQ4B", "length": 3233, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. १३० - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक - पू. १ ले शतक\nदशके: पू. १५० चे - पू. १४० चे - पू. १३० चे - पू. १२० चे - पू. ११० चे\nवर्षे: पू. १३३ - पू. १३२ - पू. १३१ - पू. १३० - पू. १२९ - पू. १२८ - पू. १२७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/prem/ag5qsl43", "date_download": "2021-06-22T10:04:35Z", "digest": "sha1:LM3RWYSP42PWA23H5GKVJ5KOCNA6TEBR", "length": 8485, "nlines": 353, "source_domain": "storymirror.com", "title": "प्रेम | Marathi Romance Poem | Vijay Sanap", "raw_content": "\nखुप प्रेम आहे तुझयावर पण\nते तुला कधी कळलंच नाही\nजीवाला जीव मिळेल असं\nनातं कधी जुळलंच नाही --- \nरातराणी उमलावी तशी उमलतेस तू\nमनात फुलतांना मनापासून दरवळतेस तू\n मला खूप आवडतेस तू\nहे सांगायला सखे आजवर कधी जमलंच नाही ----- ||\nखूप समजावतो माझ्या मनाला\nपण मन तयारच नाही मानायला\nमनातल्या आठवणी मनात विसरायला\nखरंच सखे आजवर हे पटलंच नाही ------- ||\nशोधत तुझ्या पाऊल खुणा\nजगणे आता कठीण झाले\nप्रिये सखे तुझ्या विना\nतुझ्यावर इतका आसक्त झालो\nसखे कधी कळलेच नाही||\nतू दिसतेच छान, तू हसतेस छान\nनाते जुळण्या उपाय छान\nजे आजवर कधी वळलंच नाही ----||\nतुला आठवतं का ग \nजुन्या आठवणी जुन्या आठवणी\nमनाचे आणि कळीचे फुलने मनाचे आणि कळीचे फुलने\nचांदण्यासंगे असण्याचे मोल चांदण्यासंगे असण्याचे मोल\nप्रेमातील ओठ प्रेमातील ओठ\nसहवासातील हवाहवासा क्षण सहवासातील हवाहवासा क्षण\nतिच्या अस्तित्वाच्या पाउलखुणा तिच्या अस्तित्वाच्या पाउलखुणा\nसाथीदारांच्या असण्याचे महत्त्व साथीदारांच्या असण्याचे महत्त्व\nप्रिय किमया तू.... प्रिय किमया तू....\nप्रेमाची भावना प्रेमाची भावना\nमी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे. मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे.\n\" एका प्रेयसीचे पत्र \"\nएका प्रेयसीचे प्रेमपत्र एका प्रेयसीचे प्रेमपत्र\nशुक्रतारा आणि प्रेमाचा अढळपणा शुक्रतारा आणि प्रेमाचा अढळपणा\nतुझं माझं एक विश्व हवं\nप्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे प्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे\nप्रेमाच्या प्रवासाचे गुज प्रेमाच्या प्रवासाचे गुज\nथांब ना , माझ्या सवे \nसोबत थांबण्याची आकांक्षा सोबत थांबण्याची आकांक्षा\nमनातील गुजगोष्टी मनातील गुजगोष्टी\nपाऊस, प्रियकर, आठवणी पाऊस, प्रियकर, आठवणी\nश्रावणास भिजण्याची आणि प्रेमाची आस श्रावणास भिजण्याची आणि प्रेमाची आस\nरुपाचे नयन मनोहर वर्णन रुपाचे नयन मनोहर वर्णन\nजेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास \"वाटतं काही काळ सारं थांबावं\" जेव्हा प्रियसी सोबती असेल ते���्हा प्रियकरास \"वाटतं काही काळ सारं थांबावं\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-bowl-army-worm-over-80-percent-yavatmal-maharashtra-38913", "date_download": "2021-06-22T11:35:31Z", "digest": "sha1:V6RO6JEBO66CQT2TGNLLTQIB3OM3HWZ4", "length": 19494, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi bowl army worm over 80 percent in Yavatmal Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयवतमाळ जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रावर बोंड अळीचा प्रादुर्भाव\nयवतमाळ जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रावर बोंड अळीचा प्रादुर्भाव\nमंगळवार, 8 डिसेंबर 2020\nआता ८० टक्के शेतकऱ्यांचे पीक बोंड अळीमुळे उद्‌ध्वस्त होत असल्याचा निष्कर्ष सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने प्रसिद्ध संशोधन अहवालात काढण्यात आला आहे.\nयवतमाळ ः अतिवृष्टीचा ७५ टक्के शेतकऱ्यांच्या शेतीमालाला फटका बसला. त्यानंतर आता ८० टक्के शेतकऱ्यांचे पीक बोंड अळीमुळे उद्‌ध्वस्त होत असल्याचा निष्कर्ष सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने प्रसिद्ध संशोधन अहवालात काढण्यात आला आहे. बोंड अळी प्रतिबंधबाबत खोटे दावे करणाऱ्या बियाणे कंपन्या तसेच शासनाच्या बीज प्रमाणीकरण यंत्रणेला सुद्धा निकृष्ट बियाण्यांबाबत जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.\nसावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. घनश्याम दरणे, प्रा. सीमा शेटे, प्रा. कल्पना राऊत, प्रा. प्रशांत कराळे यांनी अमरावती विभागातील चार जिल्ह्यांच्या २२ तालुक्यांतील ९४ गावांमधील ४३२ शेतकऱ्यांचा अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. यवतमाळ, अमरावती, वाशीम जिल्ह्यांतील २१, तसेच नांदेड जिल्ह्यातील एका तालुक्याचा यामध्ये समावेश आहे. अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, मध्यम, मोठे तसेच सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांकडून या संदर्भाने माहिती घेण्यात आली. विशेष म्हणजे शेतकऱ्यांची व्यक्तिगत माहिती घेऊन स्वतंत्र केस स्टडीदेखील समाविष्ट करण्यात आल्या आहेत.\nअतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक संपूर्णपणे हातचे गेले ते ७५ टक्के शेतकऱ्यांनी नमूद केले, तर बोंड आळीमुळे कपाशीचे काही उत्पादन हो���ार नाही असे ५० टक्के शेतकऱ्यांनी सर्वेक्षणा दरम्यान सांगितले. सर्वेक्षणात नॉन बीटीचे फक्‍त दोन एकर क्षेत्र आढळून आले, असेही निरीक्षण आहे. नॉन बीटी क्षेत्रावर बोंड अळी दिसून आली नाही.\nनिकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे यंदा पन्नास टक्के शेतकऱ्यांना सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली त्यानंतरच्या काळात विषाणूजन्य आजारामुळे उत्पादकता प्रभावित झाली. ८० टक्के शेतकऱ्यांच्या शेतावर कापूस पिकात बोंड अळीचा प्रादुर्भाव सर्वेक्षणात दिसून आला. उत्पादकता आणि उत्पन्न प्रभावित झाल्याने या वर्षातील देणी कशी चुकवायची आणि आर्थिक गरजांची पूर्तता करता पैसा कुठून उभारायचा असे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादा भुसे यांना हा अहवाल पाठविला जाणार आहे.\nबोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई आवश्‍यक\nनिकृष्ट बियाणे प्रमाणीकरण करणाऱ्या बीज प्रमाणीकरण यंत्रणेवर फौजदारी कारवाई व्हावी.\nगेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला असता सोयाबीन उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे सोयाबीनला पर्याय शोधावा.\nसोयाबीन दरात गेल्या पाच वर्षांत बदल झाला नाही. मात्र उत्पादन खर्चात ३५ ते ४० टक्के वाढ झाली.\nकपाशीला परतीच्या मॉन्सूनचा तडाखा बसला. परिणामी बोंड खराब झाली.\n१८ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांना परिपक्व झालेल्या बोंडात बोंड अळी दिसली. त्यामुळे बोंड सडली आहेत.\nशेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे.\n९० दिवसांपर्यंत बोंड अळी येणार नाही असा दावा करणाऱ्या बियाणे कंपन्यांवर फौजदारी कार्यवाही करावी.\nहवामान बदलाचा मोठा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना बसतो त्यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज राहते त्याकरिता देश पातळीवर स्वतंत्र निधी उभा केला जावा, अशी मागणी सर्वेक्षणात करण्यात बहुतांशी शेतकऱ्यांनी केली आहे. अशा पर्यायाचा राज्यकर्त्यांनी निश्चितच विचार केला पाहिजे. या निधीचा हवामान बदला संदर्भातील संशोधनाकरिता देखील वापर केला जाऊ शकतो.\n- प्रा. घनशाम दरणे, सर्वेक्षक, सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ\nबोंड अळी संशोधन अहवाल यवतमाळ अतिवृष्टी शेती अमरावती विभाग वाशीम नांदेड सोयाबीन कापूस उत्पन्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दादा भुसे हवामान\nट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (र��यझोस्फियर) मध्ये काम करते.\nकृषी सल्ला (कोकण विभाग)\nजोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले\nमराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा\nसोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले.\nखतांच्या कार्यक्षम वापरासाठी अन्नद्रव्याचे संतुलन...\nनाशिक : ‘‘मातीचे परिक्षण केल्यानंतर जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.\nनांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी...\nनांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासा\nराज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...\nदेशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...\nआयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...\nमध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...\nप्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...\nसंकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...\nपावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...\nकोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...\nसोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...\nराज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...\nराज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...\nकोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...\nराज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...\nउत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...\nतुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...\nचिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...\nफळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...\nचार पिका���मध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...\nद्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...\nराज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/saints-worked-to-unite-the-society-and-create-man-union-minister-of-state-ramdas-recalled-68493/", "date_download": "2021-06-22T10:58:50Z", "digest": "sha1:QFLDO35DGP36NDE6WAEUW6SXZVA4TETX", "length": 12521, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Saints worked to unite the society and create man - Union Minister of State Ramdas recalled | संतांनी समाज जोडण्याचे आणि माणूस घडविण्याचे काम केले - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nटीम इंडिया आणि आयसीसीवर विरेंद्र सेहवागनं केलं ट्विट, म्हणाला…\nसकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीने धरला जोर\n कोरोनानंतर आता ‘निपाह’ व्हायरस ; महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले निपाहचे विषाणू\nया झाडावर उगवितात टेबले, खुर्च्या; आता ऑर्डर दिली तर पाच वर्षांनी मिळणार फर्निचरची डिलीव्हरी\nमुंबईसंतांनी समाज जोडण्याचे आणि माणूस घडविण्याचे काम केले – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\nसंतांनी समाज जोडण्याचे व समाज एकत्र करण्याचे काम केले. जात धर्म पंथ भेद विसरून माणूस म्हणून सारे एक आहेत हे विचार शिकवून संत साहित्याने माणूस घडविण्याचे काम केले, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले.\nमुंबई: संतांनी समाज जोडण्याचे व समाज एकत्र करण्याचे काम केले. जात धर्म पंथ भेद विसरून माणूस म्हणून सारे एक आहेत हे विचार शिकवून संत साहित्याने माणूस घडविण्याचे काम केले, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. जुहू येथील नोव्हाटेल हॉटेलमध्ये वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित नवव्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्���ात प्रमुख अतिथी म्हणून रामदास आठवले बोलत होते. अध्यक्षस्थानी हभप चकोर बाविस्कर महाराज होते. तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, पार्श्वगायक सुरेश वाडकर, विठ्ठल पाटील चैत्यन्य महाराज कबिरबुवा, भागवत महाराज शिरवळकर, रामेश्वर महाराज शास्त्री, कृष्णा महाराज लांबे, पाइंचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.\nमहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समतावादी मानवतावादी विचार मांडला आहे. तोच विचार संत साहित्यात आहे. त्यामुळे संत साहित्य हे माणसाला माणसाशी जोडणारे साहित्य आहे. संतांनी आणि आता हभप असणाऱ्या किर्तनकारांच्या हातून समाज जोडण्याचे मानवतावादी विचाराचा प्रसार करून माणूस घडविण्याचे, समाज परिवर्तनाचे काम होत आहे. संत साहित्य घराघरात पोहोचले पाहिजे. समाजातील अनिष्ट प्रथा दूर करणारे संत साहित्य सर्वांनी वाचले पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले आहे.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-dinu-pednekar-article-about-mohansheth-tondwalkar-natak-5057170-NOR.html", "date_download": "2021-06-22T11:03:16Z", "digest": "sha1:Y6LRTD4MKD5W2F7MBDW5FAIJ65HLEPIH", "length": 13997, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "dinu pednekar article about mohansheth tondwalkar natak | मोहनशेठ तोंडवळकरांची नाट्यमोहिनी ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोहनशेठ तोंडवळकर यांनी \"पुरुष' नाटकाचे बुकिंग आमच्याकडून काढून घेतले. या घटनेनंतर एखादा माणूस कायमचा रागावू शकतो; पण मी नाही मोहनशेठ तोंडवळकरांवर राग धरला कधी. कारण असा अनवट वाटेवरचा निर्माता होणार नाही.\nमुंबईतील नाट्यव्यवसायात मोहन वाघ यांच्या बरोबरीच्या काळात दुसरे प्रख्यात निर्माते होते, ‘कलावैभव’चे मोहन तोंडवळकर. मोहन वाघांप्रमाणे यांचेही बुकिंग कॉण्ट्रॅक्ट आमच्याकडेच होतं. मोहन तोंडवळकरांची नाटकं होती ‘एक हट्टी मुलगी’, ‘हिमालयाची सावली’, ‘पप्पा सांग कुणाचे’, ‘नल दमयंती’, ‘माणसाला डंख मातीचा’, ‘जास्वंदी’, ‘काचेचा चंद्र’, ‘महासागर’, ‘सावित्री’, ‘छुमंतर’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘पुरुष’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘शंभुराजे’ आणि इतर अनेक. व्यवसायातले बाकीचे निर्माते आपल्या नाटकांची संख्या मोजत असतात, पण मोहन तोंडवळकरांनी असा हिशेब कधीच ठेवला नाही. म्हणूनच\nमाझ्या तेहतीस वर्षांच्या कारकिर्दीतील माझे आवडते निर्माते मोहन तोंडवळकर. वेगळ्या वाटेवरच्या नाटकांचा निर्माता, अशी यांची ओळख होती. नाट्य व्यवसायात मोहन वाघ व मोहन तोंडवळकर या दोघांना सारेच जण मोहनशेठ म्हणत. त्याप्रमाणे मीही लेखात तोंडवळकरांचा उल्लेख ‘मोहनशेठ’ असाच करणार आहे.\nमोहनशेठ तोंडवळकर शासनाच्या हौशी नाट्यस्पर्धेला आवर्जून हजेरी लावून स्पर्धेची नाटकं बघत. त्यांचं वाचनही तेवढंच दांडगं होतं. कोणतंही नाटक करण्यापूर्वी स्वत:चं समाधान होईपर्यंत, ते नाटकाच्या तालमींना सुरुवात करतच नसत. त्यांची ‘पल्लवी ॲडव्हटायझर्स’ नावाची जाहिरात एजन्सीही होती. ऑफीस शिवाजी मंदिरच्या मागच्याच बाजूला दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे बुकिंग सुरू होण्यापूर्वी तिकिटांचं बंडल घेण्याकरता मी बऱ्याचदा गेलो असता, मोहनशेठना हातात पुस्तक घेऊन वाचन करताना अनेक वेळा पाहिलेल�� आहे. मोहनशेठ यांची जाहिरात एजन्सी जरी असली, तरी वर्तमानपत्राच्या मालकांनी जाहिरातीचे दर वाढवले की पहिला विरोध ते स्वत:च करत. कारण वैयक्तिक फायद्यापेक्षा व्यवसायातील लोकांचं हित ते जास्त बघत. निर्माता संघाच्या मिटिंगमध्ये या विषयावर ते खूप वाद घालत. आपलं म्हणणं सर्व निर्मात्यांना पटवून देत. नाटकाची पहिल्या काही प्रयोगाला मोठी जाहिरात करून झाली की, मोहनशेठ तोंडवळकर लगेच सिंगल कॉलम जाहिरातीवर येत असत. खरं तर स्वत:ची एजन्सी असताना वर्तमानपत्राकडून जाहिरातीवरील कमिशन स्वत:लाच मिळणार असल्यामुळे जाहिरातीचा खर्च कमी होत असतानासुद्धा सिंगल कॉलम जाहिरात करत. मोहनशेठ नवीन नट नक्की करण्यापूर्वी दिग्दर्शकाला त्या नटाची ‘U रो टेस्ट’ घ्यायला सांगत. (U रो टेस्ट म्हणजे शिवाजी मंदिर नाट्यगृहातील स्टॉलमधील सर्वात शेवटची रांग). स्टेजवरून या नटाचा आवाज ‘U रो’मध्ये ऐकू आला की, नटाची निवड फायनल होत असे.\nमोहनशेठ तोंडवळकर यांची एक फार जुनी सवय होती, ते संध्याकाळी पाचच्या सुमारास ऑफिसमधून बाहेर पडत आणि बुकिंग काऊंटरवर येऊन प्रत्येक प्लॅनवर नजर टाकून जात. व्यवसायाचा अंदाज येण्यासाठी हे निरीक्षण असे, हे सर्वांना माहीत होतं. ‘पुरुष’ नाटकाच्या वेळी एक किस्सा घडला आणि मोहनशेठनी आमच्याकडून बुकिंग कॉण्ट्रॅक्ट काढून घेतलं. त्यावेळी ‘पुरुष’ नाटक हाऊसफुल्ल चाललं होतं. एका संस्थेने या नाटकाचा एक प्रयोग कॉण्ट्रॅक्टने घेतला होता. संस्थेच्या सभासदांना तिकीट विकून पाठीमागच्या रांगांमधली शिल्लक राहिलेली तिकिटं बुकिंग काऊंटरला विक्रीकरता ठेवण्यात आली होती. नेहमीप्रमाणे मोहनशेठ बुकिंग काऊंटरला आले, ‘पुरुष’च्या प्लॅनवर नजर टाकली, किती बुकिंग आहे, असं मला विचारल्यावर मी हिशेब करून त्यांना आकडा सांगितला. पुढे त्यांनी मला कंपनीकरता कुठल्या जागा राखीव ठेवल्या आहेत, असं विचारलं. मी म्हणालो, संस्थेने घेतलेला प्रयोग आहे, पुढची तिकिटं त्यांनी बाहेर खपवली आहेत, शिल्लक तिकिटं काऊंटरला विकायला दिली आहेत. त्यावर ते म्हणाले, तू संस्थेच्या लोकांना कंपनीकरता राखीव जागांचं सांगितलं नाहीस का मी म्हणालो, नाही. त्यावर ते खूप चिडले आणि मला बडबडू लागले. मी काहीही न बोलता त्यांचं ऐकून घेत होतो. शेवटी त्यांनी तुमची बुकिंग काढून घेईन, हे वाक्य मला ऐकवताच मीही भडकलो आणि म्हणालो, तुम्ही कॉण्ट्रॅक्टने प्रयोग दिला आहे ना, मग तुम्हीच त्या संस्थेला कंपनीकरता जागा राखून का ठेवायला सांगितले नाही मी म्हणालो, नाही. त्यावर ते खूप चिडले आणि मला बडबडू लागले. मी काहीही न बोलता त्यांचं ऐकून घेत होतो. शेवटी त्यांनी तुमची बुकिंग काढून घेईन, हे वाक्य मला ऐकवताच मीही भडकलो आणि म्हणालो, तुम्ही कॉण्ट्रॅक्टने प्रयोग दिला आहे ना, मग तुम्हीच त्या संस्थेला कंपनीकरता जागा राखून का ठेवायला सांगितले नाही पुढच्या प्रयोगाला ‘पुरुष’चं बुकिंग आमच्याकडे नव्हतं\nया घटनेनंतर एखादा माणूस कायमचा रागावू शकतो; पण मी नाही मोहनशेठ तोंडवळकरांवर राग धरला कधी. कारण असा अनवट वाटेवरचा निर्माता होणार नाही. मोहनशेठनीही फार काळ माझ्यावर राग धरला नाही. पुढे मीही जेव्हा वेगळ्या प्रकारच्या नाटकांची निर्मिती केली, तेव्हा माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. असं दुसऱ्याचं कौतुक करण्याचा गुण फार कमी लोकांकडे असतो.\nलेखक अजितेम जोशी हा माझा एकदम खास मित्र. मी ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’, ‘फायनल ड्राफ्ट’, ‘खेळ मांडियेला’, ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’, ‘लव्ह बर्ड‌्स’ या नाटकांची निर्मिती केल्यावर अजितेम मला ‘मोहनशेठ’ अशी हाक मारू लागला. मी त्याला कारण विचारल्यावर म्हणाला, तू मोहन तोंडवळकर यांच्यासारखी वेगळी नाटकं करतोस, याकरता मी तुला ‘मोहनशेठ’ हाक मारतो. मी अजितेमला म्हणालो, मोहनशेठ हे नाटकाच्या स्क्रिप्टवर जेवढा अभ्यास करतात त्याच्या दहा टक्केही माझा होत नाही, त्यामुळे त्यांच्याबरोबर माझी बरोबरी होऊच शकत नाही. आता विचार केला की जाणवते, मोहनशेठ तोंडवळकरांनी निर्मिलेल्या नाटकांची मोहिनी प्रेक्षकांवर इतकी होती की, कलावैभवचे नाटक म्हटले की ते दर्जेदारच असणार, हे समीकरण झाले होते. ते समीकरण आजही माझ्या मनात घट्ट रुजलेले आहे.\nन्युझीलँड 111 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-rbi-governor-makes-controversial-statement-4229448-NOR.html", "date_download": "2021-06-22T10:21:15Z", "digest": "sha1:YQ66EHRLWRTF5FJ2JDUYOJWCRX3X5C2E", "length": 3719, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "rbi governor makes controversial statement | महागाई आणि गरिबांबद्दल हे काय बोलून गेले आरबीआयचे गव्‍हर्नर... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहागाई आणि गरिबांबद्दल हे काय बोलून गेले आरबी���यचे गव्‍हर्नर...\nनवी दिल्ली- गरिबांच्या जेवणाच्या सवयी बदलल्यामुळे महागाई वाढल्याचे वादग्रस्त वक्तव्य रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर सुब्बाराव यांनी केले आहे. गेल्या काही वर्षांत गरिबांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत. गरिब लोक अन्नधान्न्याशिवाय प्रोटिनयुक्त अंडी, मटण, दूध, भाज्या, डाळ आणि फळ जास्त खात आहेत. यामुळे महागाई वाढत असल्याचा साक्षात्कार सुब्बाराव यांना झाला आहे. त्यांनी बंगळुरूमध्ये शनिवारी हे वक्तव्य केले.\nग्रामीण भागात वार्षिक 20 टक्क्यांनी मजूरी वाढत आहे, याची आमच्याकडे आकडेवारी आहे. गरिबांचे उत्पन्न वाढत असेल तर ते जास्तीत जास्त खर्च खाण्यापिण्यावर करतात. ही मागणी आता वाढत आहे. फेडरेशन आॅफ कर्नाटक चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजप नेते बलबीर पुंज यांनी सुब्बाराव यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. सुब्बाराव यांनी गरिबांची थट्टा केल्याचे ते म्हणाले.\nन्युझीलँड 116 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2021/04/", "date_download": "2021-06-22T11:13:38Z", "digest": "sha1:3G5DKE5RZRAMR46XGYMGCNDSYGRCDZQA", "length": 70267, "nlines": 1522, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: एप्रिल 2021", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nगुरुवार, २९ एप्रिल, २०२१\n(आज दि.२९.४.२१ स्वामींचे महानिर्वाण झाले)\nतैशी ची ती ॥२४\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २९, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २८ एप्रिल, २०२१\nकिती तू रे दूरवर\nचंद्र असे जरी नभी\nइथे कधी येत नाही\nठिक आहे मंजूर हे\nतुटेल का शाप पाश\nउगवेल का पहाट ती\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २८, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २७ एप्रिल, २०२१\nतुझे सामर्थ्य नको मला\nतुझा पराक्रम ही नको मला\nतुझ्या अष्ट सिद्धीच्या तर\nमी जाणारच नाही वाट्याला\nकारण तेवढी शक्ती नाही\nआणि अर्थात गरजही नाही\nमागावी अशी वाटते ती\nतुझी प्रभू रामचंद्रवरची भक्ती\nत्याचा फक्त एक कण\nया आयुष्याचं होईल सोनं\nतुच दे वीरोत्तमा .\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २७, २०२१ कोणत्��ाही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २६ एप्रिल, २०२१\nकुठल्या फुलात कुठल्या रानात\nअन मिळताच एक हळवं मन\nत्यात हळूवार प्रवेश करतं.\nतेव्हा ते अगदी नव कोरं असतं.\nस्मृतिचा कुठलाही डाग नसलेलं.\nनाहीतर हे जग संपून गेलं असतं.\nकारण प्रेम कुठ पिकत नाही\nप्रेम कुणी विकत नाही\nप्रेम कधीच मिळत नाही\nचोरुन वा बळजबरी करून .\nमवाळ मृदू संवेदनशील मन\nसमजंस त्यागी जागरूक मन\nमोकळं मुग्ध अन रिक्त मन\nतिथं प्रेम रूजतं वाढतं फोफावतं\nखरंच काही प्राप्त करायचं नसतं\nआपल्या असण्यात राहायचं असतं.\nअन ते राहतंही .\nम्हणूनच ते प्रेम असतं\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २६, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, २५ एप्रिल, २०२१\nआता प्रेम पुरे झाले\nभेटणे बिटणे पाहिजे सरले\nअरे घरच्यांना आहे संशयाने घेरले\nअन तिने त्याचा अखेरचा निरोप घेतला\nओके म्हणाला तोही तिला\nअन त्याने आपला रस्ता धरला\nकिती सहज संपली ती कथा\nजसा की पायातून सहज निघावा काटा\nमग ती गेली नाचतच घरी\nतोही परतला निमूटपणे आपल्या दारी\nमग जे घडले ते काय होते\nजणू काही मनाची खेळणे होते\nपुन्हा उगवून येणे होते\nते भेटणे ते बोलणे\nमदिरेचा कैफ असतो तरी कसा \nगांजा डोक्यात भिनतो तरी कसा \nस्वप्ने अफुची कशी बरी सुखावतात \nगर्द हशिम रंगात कुठल्या घेऊन जातात \nतसेच काही असावे हे अनुभवणे\nत्याची लत लागतेच असेही नाही\nकुठल्या लैला मजनू सारखी\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २५, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nतळपते उन असो वा\nहरवून गेली असे ती\nलागेल ऊन फाटेल कांती\nतिला मुळी क्षिती नव्हती\nकिती वेगळी होती ती\nकाय म्हणू तिला न कळे\nलोकगीत वा कुणी गायले\nअनाम फुल वा गंध भारले\nतिचे निर्मळ सरळ बोल\nजनप्रिय ती मन मोकळी\nछक्के पंजे या जगताचे\nठावुक असूनी ठावूक नसली\nकणखर शीतल साधी सावळी\nहोती जणू माझ्या जीवनी\nगेला वर्षा ऋतु बरसून\nजीवन सारे आले उमलून\nवाहू म्हणतो तिला सुमन\nहरवून गेले परी ते चरण\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २५, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २४ एप्रिल, २०२१\nवर्ण सहस्त्र रश्मीचा ॥\nजणू प्रत्येक घराचा ॥\nठेवा कुणाच्या सौख्याचा ॥\nहोतं स्पंद जगताचा ॥\nचित्ती दृढ ठसावला ॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २४, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २३ एप्रिल, २०२१\nपाहणे पाहणार्‍या सोडून गेले आहे\nकिनारे पाणीयाने ओढून नेले आहे ॥\nउद्ध्वस्त घाट सारे उध्वस्त मंदिरे ही\nलापता देव हे पुजाऱ्यासह झाले आहे ॥\nआता या जगाचे करू तरी काय मी\nवाटोळेच पूजणाऱ्या मनाचे झाले आहे ॥\nहे दुःख आसमंती आकाश व्यापलेले\nवणव्याचीच वस्ती हे शहर झाली आहे ॥\nआक्रोश हे कुणाचे या कानात साचलेले\nका अंतर रुदनाचे गर्भागार झाले आहे ॥\nविरतात हाका इथे कानात येण्याआधी\nपाहून वेदनांना पाषाण वितळले आहे ॥\nहा अंत जगाचा नाही जाणती शहाणे ते\nसुटून हात तयांचे जे विषण झाले आहे ॥\nहा न्याय वर्तुळाचा जागेवरी यावयाचा\nते दीर्घ लघु कुणी रे व्यास मोजले आहे ॥\nपडणार वीज कुठे कळते ना कुणास\nजग सारेच प्रार्थनेचे हात झाले आहे ॥\nविक्रांता कोडे तेच जगण्या नि मरण्याचे\nकळण्यास साकडे दत्तास घातले आहे॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २३, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, २२ एप्रिल, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २२, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २१ एप्रिल, २०२१\nदेई गा बा ॥७॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २१, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २० एप्रिल, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २०, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमाझी नच मी उरते\nजीव क्षणी शांत होतो\nनाव प्रीतीस या नाही\nतुझे येणे खरे नाही\nतुझे जाणे खोटे नाही\nदृश्य भास प्रकाश ही\nमज कळत का नाही\nसवे तुझ्या हे जगणे\nहि तो द्वैताची खेळणी\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २०, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, १८ एप्रिल, २०२१\nभजू नको माझ्या मना\nसोड सारी स्वप्ने खोटी\nसोड सार्‍या रे कल्पना ॥\nजगणे होईल धिक् ॥\nजसे होईल तसे रे\nसुत्र हे तो सनातन\nअन जन्म फुका गेला\nकुणीच नाही दिसला ॥\nएका दत्ता ठेवि चित्ती\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल १८, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १७ एप्रिल, २०२१\nशब्द श्री चा राव नाही\nशब्द प्रेमी मित्र माझे\nशब्दांचा मी ऋणी सदा\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल १७, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १६ एप्रिल, २०२१\nबाप दत्त असे स्पष्ट\nक्षण पुसे काळ होई\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल १६, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, १५ एप्रिल, २०२१\nदत्त कृपेने धन येते\nदत्त कृपेने धन जाते ॥\nआलो होतो रित्या हाताने\nजाणारही ना रित्या हाताने ॥\nतर मग तृष्णा कुठून येते\nधन हरवता रडू का येते ॥\nसारे काही दत्ता दिधले\nआता माझे काही उरले ॥\nखाणे बोलणे कुणी भेटणे\nसुख दुःख नाही मध्ये वर्तने॥\nमाझे काहीच नाही इथले\nप्रारब्ध ही मी तया वाहिले ॥\nमर्जी तयाची तर भोगतो\nमर्जी तयाची तो बदलतो ॥\nदत्त चरणी मस्त मजेने\nप्रेम भारले म्हणतो गाणे ॥\nदत्त कृपेचा वाहतो वारा\nम्हणे विक्रांत शीड उभारा ॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल १५, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १४ एप्रिल, २०२१\nकुणा काय सांगू किती\nअसे काय खेळणे हे\nबुडवणे बरे नव्हे .\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल १४, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nकाल रात्री बारा वाजता\nआकाशात उडू लागले फटाके\nखिडकीतून डोकावून बाहेर पाहिले\nही धामधूम चालू होती.\nअरे आंबेडकर जयंती सुरू झाली\nहि भिमाच्या अनुयायांची दिवाळी आहे.\nया समाजामध्ये निर्माण झाला आहे\nप्रेषित मानू लागले आहेत\nदेव मानु लागले आहेत\nआणि बाहेर काढतो लोकांना\nदेतो ज्ञानाचा मुक्तिचा प्रकाश\nप्रदान करतो माणुसकीचे हक्क\nवागवतो माणूस म्हणून . .\nनिराळे तरी काय हवे असते.\nहवे असते एक दैवी स्थान\nएक नष्ट झाले तर\nतिथे दुसरे उभारावेच लागते\nनाही राहू शकत त्याशिवाय\nइथून तिथून सर्व जगाच्या पाठीवर\nझालेली पोकळी भरून काढणे\nत्यामुळे बाबासाहेबांना देवत्व मिळणे\nमहामानव होते यात शंका नाही\nअशी विभुति जन्मास येते .\nनवे श्रद्धास्थान निर्माण केले जाते\nआणि जुने श्रद्धा स्थान\nत्या मनाकडून केला जातो\nअधिक जाहीरपणे मांडले जाते\nदोन तलवारी राहात नाहीत\nदोन श्रद्धाही राहत नसाव्यात\nदोन संस्कृती रहात नसाव्यात\nकिंबहुना त्या तशा राहू नयेत\nअशीच काही समाज प्रमुखांची\nनेता मंडळींची इच्छा असते.\nएका समाजाचे वर्गाचे असे नाहीत\nतर ते या भारत भूमीचे सुपुत्र आहेत\nकेवळ मुर्ती म्हणुन वापरले\nआणून स्थापित केले जाते\nती न भरलेली दरी\nव्यक्तिला खरेच खुप वाईट वाटते.\nबाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम .\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल १४, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १३ एप्रिल, २०२१\nतूं न भेटता तर हे\nपरी हट्ट सरले ना\nबाकी सारे तर आहे\nबस प्रित दे विक्रांता\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल १३, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, ११ एप्रिल, २०२१\nहर्ष मनात अपार ॥\nकिती लोभस ही मूर्ती\nमृदू कृपाळूवा दृष्टी ॥\nमंत्र जपे अक्षरात ॥\nसार्‍या विघ्नास भिववी ॥\nतव पदासी वहावे ॥\nतुझे प्रेम दे दातारा\nसदा हृदयी रहा रे\nतुझी सेवा घडू दे रे ॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल ११, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १० एप्रिल, २०२१\nपाचूचे अंगण पाहिले दृष्यात\nबुडालो आकंठ जीवन रसात\nहिरवा साज या वृक्षांनी घातला\nहिरवा शालू नि भूमीने नेसला\nगडद हलके पोपटी पिकले\nअनंत छटांनी रंग उधळले\nहिरव्या झुडपी हिरवी सळसळ\nहिरव्या डोहात हिरवी खळखळ\nनिळ्या नभास या हिरवी आहट\nनिळ्या ओढ्यावर हिरवे सावट\nशब्द स्तब्ध झाले मन मौन झाले\nपाहून हिरवाई चिंब चिंब ओले\nतन हिरवे झाले मन हिरवे झाले\nनिळ्या शिरातले रक्त हिरवे झाले\nहिरव्या डोळ्यात स्वप्न सुखावले\nहिरवे होवून गाली ओघळले\nभान हिरवे झाले गाणं हिरवे झाले\nदेही भारावले प्राण हिरवे झाले\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल १०, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल १०, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, ९ एप्रिल, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल ०९, २०२१ कोणत्याह��� टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, ८ एप्रिल, २०२१\nफळ उंबरी पिकत ॥\nदत्त भजतो रे होतं\nगंध चंदना सवेत ॥\nदत्ता लिहतो रे गीत\nज्योत प्राणाची डोळ्यात ॥\nदत्त करेल रे कृपा\nपापे तपात जळता ॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल ०८, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ७ एप्रिल, २०२१\nदेह दशा ही मिटली ॥\nलोभ डोंगर पेटली ॥\nदत्त प्रेमाची हवा ही\nमृत्यू श्रुंखला तुटली ॥\nमूर्ती एकटी उरली ॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल ०७, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, ६ एप्रिल, २०२१\nतूच वाढवू नको रे\nरोज ते देऊ नको रे ॥\nबघ बहू जग आहे\nजिथेतिथे आग आहे ॥\nभेटली जी सुखे तुला\nमूल्य त्याचे थोर आहे\nबघ काटेकोर आहे ॥\nसोहं ध्वनि गुंजे काना\nनिद्रा असो जाग किंवा\nप्रश्न नको आता मना ॥\nदत्ती जीव रमे कैसा\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल ०६, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ५ एप्रिल, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल ०५, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, ३ एप्रिल, २०२१\nओझे कुठल्या जन्माचे ॥\nपाणी इथले का खारे\nपाणी तिथले का गोड\nकुणा सुटते ना कोड ॥\nमना असतो का रंग\nहे तो वासनांचे अंग\nजणू होऊन सवंग ॥\nजरा वाहू दे वाहू दे\nकुण्या गंगेला मिळू दे\nअंती सागर पाहू दे ॥\nलाल सावळा ही कधी\nकरी निर्मळ विक्रांता ॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल ०३, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २ एप्रिल, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल ०२, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, १ एप्रिल, २०२१\nयेथे एप्रिल ०१, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविक्रांत आवडी *********** विक्रांत आवडी सदैव दत्ताची राहु दे कृपेची हीच खूण॥ लावू दे रे देही विभूती सुंदर नाम वा अबीर भाळाव...\nमाय ज्ञानदेवे केला उपकार विश्वाचा अंकुर दावियला फुटला अंकुर विश्वचि तो झाला भरुनी राहिला चराचर नव्हता अंकुर नव्हते फुटणे...\nभित्रे प्रेम ******* पाना फुलात सजले प्रेम घाबरेच होते पाहिले रे कोणीतरी मन कापरेच होते हलकेच स्पर्श काही कंप सुखाचेच होते ...\nतुझे गाणे ******* तुझे गाणे तुझ्या साठी वाटते जरी मी गातो तुझे गाणी माझ्या साठी खरे तर मी लिहितो ॥ सुटु नये हात तुझा म्हणुनी...\nसगुण निर्गुण *********** पाणी तिच वाफ वाफ तेच पाणी एक एकाहुनी भिन्न नाही॥ सोहं तेच दत्त दत्त तेच स्वामी भेदाचि कहाणी नाह...\nप्रारब्ध गती *********: सुटली आसक्ती देहाची या प्रीती प्रारब्धाची गती चालतो मी ॥ ठेविले दत्ताने तैसाची राहतो जीवनी वाहतो...\nवही ***** भरत आली वही ही सरत आले पाने ही आजवरी लिहले मी तुझ्यासाठी शब्द काही तुझे गीत लिहिण्याची हौस ही मिटत नाही तुझी प्रीत ...\nशेवटचे स्वप्न ********** शेवटचे स्वप्न माझे जेव्हा गळून पडले आभाळ रिते मोकळे येऊन कुशीत बसले मागे-पुढे भरलेले अथांग हे निळेप...\nदेव चोरला ********* देव हा थोरला तयांनी चोरला हृदयी ठेवला गुपचूप ॥ रूप न तयाला नाव न तयाला तरी सापडला पूर्णत्वाने ॥ ...\nसाधू निंदा ******* थुंकता सूर्यावरी काय त्याचा अपमान होतो मारता पवना काठी काय त्या मार लागतो चित्त क्षुब्ध होऊनिया तो कर्ताच द...\nभिजलेला घाट *********** भिजलेला घाट भिजलेली वाट भिजलेला तृप्त इंद्रायणी काठ॥ भिजले देऊळ भिजले राऊळ भिजला सोन्याच्या देवाचा...\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/inflation/", "date_download": "2021-06-22T11:16:32Z", "digest": "sha1:WGIJNP2MG2RRXRAD75QI757WBHDANG7Q", "length": 15730, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Inflation Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nअपघातात गमावलेला अवयव माणसाला परत मिळू शकतो\nराज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल,संभाजीराजेंनी दिली माहिती\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nनुसरत जहाँच्या विवाहाचा वाद संसदेपर्यंत; 'या' कारणामुळे होतेय कारवाईची मागणी\nनवनीत राणांना मोठी दिलासा, सुप्रीम कोर्ट��कडून निर्णयाला स्थगिती\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\n'तारीफ करूँ क्या उसकी' प्रियाच्या साडी लुकवर चाहते घायाळ; दिल्या अशा कमेंट्स\nदेवमाणूस...डिंपल-आर्याचा 'देसी गर्ल' गाण्यावर धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL\n शेवंताचा मराठमोळा अंदाज; नववारीत खुललं अभिनेत्रीचं सोंदर्य\nपाकिस्तानच्या 'राहुल द्रविड'ने राजीनामा दिल्यामुळे खळबळ\nWTC Final, LIVE : अखेर पाऊस थांबला, टीम इंडियापुढे किवींना रोखण्याचं कठीण आव्हान\nWTC Final : टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू\n चुकीवर बोट ठेवत लक्ष्मणनं व्यक्त केलं आश्चर्य\nमोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर\nएअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ\n1 रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल लखपती मिळतील 1 लाख रुपये, वाचा सविस्तर\nOnline Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार नाही Flash Sale ची सवलत\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nडायबेटिज रुग्णांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, फायदे माहिती झाले तर, रोज प्याल\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nNational Kiss Day: 'किस'विषयी या 7 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nकोरोना लस घेतल्यानंतर 30 मिनिटं लसीकरण केंद्रावरच थांबणं का गरजेचं आहे\nयोग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nजुलै अखेरपर्यंत मिळणार POSITIVE NEWS विषाणू तज्ज्ञांनी दिला मोठा दिलासा\nAshadhi Wari: आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात संचारबंदी\nमेड इन इंडिया Covaxin 77.8% प्रभावी; Delta plus कोरोनाला देऊ शकते का टक्कर\nलस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामीकोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nलग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं\nसर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा\nभरमंडपात नवरदेवानं केलेलं विचित्र कृत्य पाहून पाहुणेही हैराण; घटनेचा VIDEO VIRAL\n'ही माकडं आहेत की स्पायडर मॅन'; इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO\nसर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ, महागाईच्या दराने गाठला 6 महिन्यांतला उच्चांक\nमे महिन्यातील किरकोळ महागाई दर (CPI) 4.23 टक्क्यांवरून वाढून 6.30 टक्क्यांवर आला आहे. वाढीचा हा दर 5.39 टक्क्यांवर राहण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती.\nकोरोना काळात महागाईनं मध्यमवर्गाचं कंबरडं मोडलं; किराणा 50 टक्क्यांनी महाग\n तांदूळ, तेल, डाळ, दूध महागलं; पाहा काय आहेत दर\nकोरोना काळात कोलमडलं सर्वसामान्यांचं बजेट; वर्षभरात काय महाग, काय स्वस्त पाहा\n पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींना ब्रेक, जाणून घ्या आजचे दर\nसामान्यांना मोठा फटका, 3 महिन्यात 200 रुपयांनी महागला गॅस सिलेंडर\nपेट्रोलच्या दरानं गाठलं शतक; संतापलेल्या रिचानं साधला मोदी समर्थकांवर निशाणा\nOnion Price:मार्चपर्यंत रडवणार कांदा,पुरवठा घटल्याने दर कमी होण्याची शक्यता नाही\nया शहरात पेट्रोलचे भाव जवळपास 100 रुपये प्रति लीटर, मुंबईत आहेत हे दर\nकागदी पिशवीमागे 10 रुपये आकारणाऱ्या मॉलला बसला 15 हजार रुपयांचा दणका\n या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता\nExplainer : रेपो रेट म्हणजे काय रिझर्व्ह बँकेनं त्यात बदल का केले नाहीत\nकोरोनाची झळ आता सामान्यांच्या खिशाला, 'या' 7 गोष्टी महागणार\n102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग\nशिवराय, बाळासाहेब की दि. बा. दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी\nअपघातात गमावलेला अवयव माणसाला परत मिळू शकतो\nपाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL\n लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी रक्ताचा सडा\nपती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून त��ने प्रियकरासोबत केला घरोबा\nरुग्णालयातच थिरकू लागल्या नर्स, पाहा रुग्णानं दिलेल्या रिअ‍ॅक्शनचा VIDEO\nTokyo Olympic : खेळाडूंना दीड लाख कंडोमचं वाटप, पण बेडचे Photo बघितलेत का\nअसं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा\n मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय या गोष्टी लक्षात ठेवाच\nहास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nWTC Final : क्रिकेट सामन्यात प्रकाश मोजण्यासाठी अंपायर कोणतं उपकरण वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/82251/", "date_download": "2021-06-22T12:00:19Z", "digest": "sha1:HJMZ26CFGIKGMFMU3HDKUY5WND6SVXL6", "length": 14195, "nlines": 202, "source_domain": "lokshahilive.com", "title": "“पवारसाहेब आज मला तुमची खूप आठवण येतेय” ; चित्रा वाघ – लोकशाही", "raw_content": "\n“पवारसाहेब आज मला तुमची खूप आठवण येतेय” ; चित्रा वाघ\nin slider, मुंबई परिसर\nमुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यासमोरील अडचणी आता वाढण्याची चिन्हे आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस या प्रकरणी अधिक तपास करणार आहेत.\nदरम्यान, यावर या प्रकरणावर बोलताना चित्रा वाघ यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची आठवण झाली. पत्रकार परिषदेत त्यांनी शरद पवारांसोबतची आठवण सांगत “माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याची बातमी समजली, तेव्हापासून मला शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे,” चित्रा वाघ म्हणाल्या.\nचित्रा वाघ यांची आज नाशिक येथे पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच प्रकरणाशी संबंधित घडामोडींचा दाखला देत राज्य सरकार व पोलिसांकडे जवाब मागितला. यावेळी त्यांना पती किशोर वाघ यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.\nया प्रश्नाला उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या,”पूजा चव्हाण प्रकरणावरून महाविकासआघाडी सरकारवर टीका केल्यानं आणि मी सातत्याने आवाज उठवत असल्यामुळेच माझे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी करायची होती, तेव्हा एसीबीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या पती��ा घरी येऊन नोटीस दिली. पण आता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तर एसीबीला त्यांना कळवावेसे वाटले नाही का एसीबीकडे माणसे उरली नाहीत का एसीबीकडे माणसे उरली नाहीत का,” असा सवाल वाघ यांनी केला.\nताज्या घडामोडीच्या बातम्यांसाठी पहा दैनिक लोकशाही\nआ. राजूमामा भोळे यांना कोरोनाची लागण\nप्रा श्रावण गंगाधर डेहरकर यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\n२ दिवसांत सोनं १६०० रुपयांनी स्वस्त ; जाणून घ्या आजचे ताजे दर\nप्रा श्रावण गंगाधर डेहरकर यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न\nडेल्टा प्लस कोविड विषाणूचे जिल्ह्यातील सर्व रुग्ण ठणठणीत\nखामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली, पथदिवे बंद असल्याने चोरांचे फावले\nभरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना\nमंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन\nमहापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार\nमहाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला\nजळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी\nअमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा\nपिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान\nशेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये\nदिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली\nपाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश\nजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाह��� ; वाचा आजची आकडेवारी\nवाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव\nपाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी\nएक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला\nएपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले\nक.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा\nमहाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://vechitchaalalo.blogspot.com/2021/05/blog-post_12.html", "date_download": "2021-06-22T12:00:11Z", "digest": "sha1:CZK2OCELVH27D6VZD3ZZEPD7ZWKHK5IQ", "length": 34797, "nlines": 196, "source_domain": "vechitchaalalo.blogspot.com", "title": "वेचित चाललो...: पुन्हा लांडगा...", "raw_content": "\nव्हॉट्सअ‍ॅपपे आया था जैत रे जैत : I couldn't go home again (पुन्हा) काय रेऽ देवा... आजच्या बातम्या लॉकडाऊनची धुळवड बालक - पालक मी पुन्हा येईन... न्याय, निवाडा आणि घरबसले न्यायाधीश 'लंगोटाची उपासना' ऊर्फ... शंख चर्चा अजून संपलेली नाही... समीक्षक\nबुधवार, १२ मे, २०२१\n( वेचित चाललो... वर नुकतेच ’लांडगा आला रेऽ आला’ आणि ’लांडगा’ या अनुक्रमे जगदीश गोडबोले आणि अनंत सामंत अनुवादित पुस्तकांवरचे दोन लेख प्रसिद्ध केले आहेत. ’इजा झाला, बिजा झाला, आता तिजाही पुरा करु’ असं म्हणून बराच काळ बाजूला ठेवलेल्या या लघुपटाबद्दलही लिहून मोकळा झालो.)\n’जीवो जीवस्य जीवनम्’ या एकमेव नैसर्गिक नियमानुसार प्राणी आपली भूक भागवण्यासाठी एखाद्या भक्ष्य प्राण्याला वा पुनरुत्पादनासाठी जोडीदार मिळवताना एखाद्या स्पर्धकाला ठार मारत असतात. या पलिकडे अन्य कोणत्याही कारणासाठी ते एकमेकांची हत्या करीत नाहीत. पण तांत्रिक आणि बौद्धिकदृष्ट्या प्रगत झाल्यावर माणूस स्वत:ला प्राणिजगतातील अजेय सम्राट समजू लागला. ट्रम्पकाकांच्या ’अमेरिका फर्स्ट’ या अलिकडील घोषणेचा पूर्वावतार म्हणजे ’ह्यूमन फर्स्ट’ अशी अलिखित घोषणाच त्याने केली.\nपण माणसाच्या बौद्धिक विकासदरम्यान त्याच्या डोक्यात जे अनेक बिघाडही उत्पन्न झाले, त्यात ’शौर्य दाखवण्याची खाज’ हा एक अतिशय प्रबळ असा बिघाड निर्माण झाला. या बिघाडाला व्यापक हितासाठी वापरुन अवगुणाचे सद्गुणात रूपांतर करणारे फारच थोडे. उरलेले सारे आपल्याहून दुबळा जीव शोधून त्याच्यावर रुबाब गाजवून आपले तथाकथित शौर्य मिरवतात. पतीने पत्नीवर, कारकुनान��� शिपायावर, बापाने मुलावर, दांडगटाने दुबळ्या वर्गमित्र वा मैत्रिणीवर दाखवलेला रुबाब हा ’दुबळ्याचे शौर्य’ प्रवर्गातलाच. कारण पतीला/बापाला बाहेर त्याच्या रोजगाराठिकाणी फटकावले जात असता तो कुत्र्याने मागील पायात शेपूट दडवून शरणागती पत्करावी तसे वागत असतो. कारकुनाला चुकीच्या कारणाने वा आकसाने त्याचा साहेब मेमो देतो, तेव्हा बहुतेक वेळा त्याविरुद्ध ब्र काढत नसतो. शाळेतला ’दादा’ म्हणवून घेणारा, बाहेर वयाने मोठ्या दांडगटासमोर चड्डी ओली करत असतो. त्याचप्रमाणे कुत्रे, हाकारे, मचाण, बंदुका वगैरे बाह्य आयुधांनी सुरक्षित करुन घेऊन माणसे आपले तथाकथित शौर्य जनावराच्या डोक्यावर पाय देऊन काढलेला फोटो किंवा शिकार केलेल्या प्राण्याचे पेंढा भरलेले डोके घरात टांगून ठेवून साजरे करत असतात. एरवी या शूरवीरांपैकी बहुतेक सर्व प्रत्यक्ष जंगलात जाऊन स्वबळावर शिकार करण्याची हिंमत दाखवत नसतात.\nबंदुकांसारखे हत्यार मदतीला आल्यामुळे सुरक्षित अंतरावरुन कोणत्याही प्राण्याची शिकार करणे शक्य झाल्याने माणसाने चवबदल म्हणून अनेक प्रकारच्या प्राण्यांची आपल्या भक्ष्यांच्या यादीत भर घातली. यामुळे आणि शिकार हा खेळ झाल्यापासून माणसाने अनेक प्राण्यांना आयुष्यातून उठवले आहे. केवळ भुकेसाठी अन्यजातीय प्राण्याची शिकार करणार्‍या प्राण्यांना पाऽर मागे टाकून, माणसाने केलेल्या अनिर्बंध शिकारीतून अनेक जाती, अस्तंगत झाल्या अथवा होऊ घातल्या आहेत. अमेरिकेत स्थानिक माणसांची भरपूर शिकार करुन वरवर ’हक्काची भूमी’ म्हणत त्यांना अप्रत्यक्षरित्या खुल्या तुरुंगात डांबल्यावर, गोर्‍या अमेरिकनांनी आपला मोर्चा प्राण्यांकडे वळवला. आपला शिकारीचा कंड जिरवण्यासाठी एकेकाळी आपल्याकडील पारव्यांसारखे अक्षरश: प्रचंड संख्येने असलेल्या ’पॅसेंजर पिजन’ या पक्ष्याचा वंशविच्छेद घडवून आणला. भारतातही वीत-दीडवीत लांबीरुंदीच्या संस्थानांच्या ’राजां’च्या शिकार आणि कुत्र्याप्रमाणे गळ्यात पट्टा टाकून पाळण्याच्या हौसेने चित्त्यांचा निर्वंश घडवून आणला. लांडग्याची शेपूट आणून देणार्‍यास या संस्थानिक-राजांनी देऊ केलेले रोख बक्षीस मिळवण्यासाठी शिकार्‍यांनी अनेक जंगलातून लांडगा पार नाहीसा करुन टाकला.\nयोगायोगाने कालच गोनीदांची ’जैत रे जैत’ वाचत होतो. एका प्रस���गी ठाकरवाडीत उंदरांचा उच्छाद सुरु होतो. मग ढोलिया नाग्याला पुढे घालून उंदरांना घरातून ढोलाच्या दणदणाटाने हुसकावून त्यांची शिकार केली जाते. जोशात आलेल्या तरुणांना एक वृद्ध सबुरीचा सल्ला देतो. ’धाईस उंद्र र्‍हाऊ द्या जिते. पार बेणं काढून टाकू नका.’ हे अनुभवजन्य शहाणपण आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत धान्याचे विखुरलेले कण वेचून वाढणारे हे जीव एकरकमी मूठभर तयार अन्न म्हणून उपलब्ध होतात. अन्नाची जरी नासाडी करत असले, तरी दुसरीकडे तो हक्काचा प्रथिनांचा स्रोत असतो. पण हे शहाणपण बंदुकीच्या जोरावर शौर्य दाखवणार्‍यांकडे क्वचितच दिसते. त्या बंदुकीने दिलेली सुरक्षिततेची भावना शौर्याला बहुतेकवेळा क्रौर्याच्या सीमारेषा ओलांडून जाण्यास उद्युक्त करते.\nमांसाहारासाठी माणसाला असलेली मांसाची गरज पशुपालनातून सहजपणे भागवली जाऊ लागल्यावर, शिकार ही आता केवळ हौस म्हणूनच शिल्लक राहिली आहे. पुढे स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे मूल्यांचा बोलबाला सुरु झाला, माणसाच्या जगात नैतिकतेचा प्रभाव वाढला, तेव्हा या रक्तपिपासूंची परिस्थिती थोडी अवघड झाली.\nपण माणूस आणि जनावरात एक महत्वाचा फरक आहे. ’तू नाही तुझ्या बापाने उष्टावले असेल माझे पाणी’ म्हणत कोकराची हत्या करणार्‍या लांडग्याची गोष्ट माणसांमध्येच सांगितली जाते. कारण ही खरेतर लांडग्याची नव्हे तर माणसाचीच गोष्ट आहे. नकोशा झालेल्या आपल्याच जातीच्या लोकांना माणूस कम्युनिस्ट, जिहादी, काफीर, राष्ट्रद्रोही, प्रतिक्रांतिवादी, भांडवलशाहीचा हस्तक, पाकिस्तानी, अर्बन नक्षलवादी वगैरे जाहीर करुन त्यांचे निर्दालन करतो नि आपली सत्तेची वाट सुकर करतो.\nत्याच धर्तीवर बिबटे, कोल्हे, लांडगे आदिंना हरणासारख्या भक्ष्य प्राण्यांच्या वेगाने घटत्या संख्येचे कारण, नरभक्षक वगैरे असल्याची भुमका उठवून त्यांना नेस्तनाबूद करण्यासाठी उजळमाथ्याने आपला शिकारीचा षौक पुरा करुन घेतो. प्रत्यक्षात माणसाच्या अनिर्बंध कत्तलीने झपाट्याने रोडावलेल्या कॅरिबूंच्या रोडावल्या संख्येचे खापर लांडग्यांवर फोडून त्या निमित्ताने त्यांचीच लांडगेतोड कॅनडामध्ये केली गेली हे फर्ले मोवॅटने त्याच्या ’नेव्हर क्राय वुल्फ’ मध्ये नोंदवून ठेवले आहे. शिकारीची परवानगी मिळावी, म्हणून सरकारवर या ना त्या प्रकारे खर्‍याखोट्या माहितीचा भडिमार केला जातो. रोगट अथवा वृद्ध झालेल्या पाळीव जनावराची स्वत:च हत्या करुन, त्याचे खापर वाघ, बिबट्या अथवा कोळसुंद्यावर फोडून, सरकारी नुकसानभरपाई पदरात पाडून घेण्याचे प्रकार आपल्या देशात भरपूर होतात. यातून वन्यजीवांबद्दलची माणसांच्या मनातील प्रतिमा अधिकाधिक नृशंस होत जाते.\nलांडग्यांबद्दल तर आदिम काळापासून माणसाच्या मनात प्रचंड भीती आहे. वाघ-सिंहांना घाबरत नाही इतका माणूस लांडग्यांना घाबरतो. याची एकाहुन अधिक कारणे आहेत. वाघ-सिंहादि मोठी जनावरे जितकी मोठी शिकार करु शकतात तितकी शिकार संख्याबळाच्या आधारे लांडगेही करु शकतात. वाघ-सिंहांपासून दूर राहणे तुलनेने सोपे आहे, कारण माणसाच्या बाबतीत हे प्राणी तसे भिडस्त आहेत. त्या तुलनेत- कदाचित संख्याबळाच्या आधारे राहात असल्याने, लांडगे त्या तुलनेत निर्भीड आहेत. संख्येने अधिक असल्यानेही वाघ-सिंहापेक्षा धोका होण्याची शक्यता त्यांच्याकडूनच अधिक असतो. बहुतेक शिकारी प्राणी या अंधाराचा फायदा घेऊन शिकार करत असले, तरी लांडग्यांमध्ये आणि इतर शिकारी प्राण्यांत असलेला एक महत्वाचा फरक आहे. शिकारीला सज्ज झालेले लांडगे जो सामूहिक स्वर लावतात त्याने आसपासच्या भक्ष्यांप्रमाणे माणसांच्या मनातही धडकी भरते. माणूस नागरी झाला तरी कुत्र्यांचे रडणे- त्यातही रात्रीचे अधिक- त्याला अजूनही भेसूर, अपशकुनी वाटते त्यामागे नेणिवेत रुजलेली ही आदिम भीतीच असते.\nहे कमी म्हणून की काय, अनेक ललित लेखकांनी आपल्या कलाकृतींमधून रक्तपिपासू माणसांना (व्हॅंपायर) लांडग्याच्या रूपात रंगवल्याने त्यांच्याबद्दलची भीती अधिकच गडद होत गेली. त्यामुळे विविध संस्थानातून, राज्यांतून, राष्ट्रांतून लांडग्याची शिकार बक्षीसपात्र ठरत होती. यातून झाले इतकेच की अनेक भूभागातून लांडगे नामशेष होत गेले. आणि त्याचा त्या त्या परिसंस्थेवर काय परिणाम झाला याची फिकीर करण्याची रक्तपिपासू माणसाला कधी गरज वाटली नाही. ज्यांना वाटली, आणि त्यातील धोके ज्यांनी सांगायला सुरुवात केले त्यांना ’अर्बन नक्षलवादी’प्रमाणेच रक्तपिपासूंचे सभ्य समर्थक असे म्हणून खोडून टाकले गेले. लांडग्यांचे नैसर्गिक परिसंस्थेतील स्थान, त्यांच्या नाहीसे होण्याने झालेले नुकसान, याचा शास्त्रशुद्ध अभ्यासच न झाल्याने त्यांच्या निर्दालनाच्या धोरणाविरोधातील आवाज क्षीणच राहिले होते.\nपण निसर्गअभ्यासक आणि संरक्षकांनी लांडगा ही प्रजाती देखील आता अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे, हे आकडेवारीनिशी पटवून द्यायला सुरुवात केल्यावर त्यांच्या रक्षणाचे प्रयत्न सुरु झाले. अमेरिकेतील पहिले अभयारण्य असलेल्या ’यलोस्टोन नॅशनल पार्क’मधून अस्तंगत झालेल्या लांडग्यांच्या प्रजातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तिथे चौदा लांडगे बाहेरुन आणून सोडले गेले. असला अगोचरपणाचा प्रयोग करणारे मूर्खच असणार असे सामान्यांचे मत होते हे उघड आहे. पण या एका बदलाने त्या अभयारण्याचा झालेला कायापालट खुद्द जीवशास्त्रज्ञांनाही अनपेक्षित होता. लांडग्यांसारख्या शिकारी प्राण्याच्या आगमनामुळे झडून चाललेली तेथील परिसंस्था (Ecosystem) कशी वेगाने पुनर्जात झाली यावर अनेक अभ्यासकांनी लिहिले आहे. त्याबद्दल एकाहुन अनेक लघुपट तयार केले आहेत.\nभारतात ’वन्यजीव संरक्षण कायदा’ झाला नि अभयारण्यांमध्ये ’प्रोजेक्ट टायगर’ची उभारणी झाली. ’वाघासारखा रक्तपिपासू प्राणी का वाचवायचा’ असा प्रश्न सामान्यांना पडला होता. तेव्हा 'वाघ वाचवणे याचा अर्थ अन्न-साखळीत सर्वात वर असलेल्या या वाघोबाला वाचवायचे तर खालची सारी उतरंडच वाचवावी लागते. यामुळे एक परिपूर्ण जीवसृष्टी त्या अभयाण्यांमध्ये जपता येईल' याबाबत जनजागृती करण्यात आली होती. आजवर वन्यजीवशास्त्रज्ञांनी ही केवळ तर्कसंगती मांडून दाखवली होती. यलोस्टोनमध्ये सोडलेले लांडगे आणि तेथील परिसंस्थेचा झपाट्याने झालेला विकास यात हा परस्परसंबंध प्रत्यक्षात अनुभवता आला.\nया प्रयोगाच्या यशानंतर अन्यत्रही तो राबवण्यात आला. अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील आइल-रोयाल या बेटावरील प्राणिजीवनात लांडग्यांचा पुन्हा समावेश करण्याच्या प्रक्रियेवरील हा एक लघुपट.\nकेवळ वाघ अथवा लांडगा यांच्यामुळे एक नैसर्गिक परिसंस्था उभी असते वा त्यांच्या अस्तंगत होण्याचे तिचा तोल बिघडून तेथील जीव-जिवाराचे आयुष्यही धोक्यात येते असे नाही. बीव्हर, व्हेल आणि वॉर्नर ब्रदर्सच्या लूनी-टून्स या प्रसिद्ध कार्टून मालिकेने प्रसिद्ध केलेल्या 'टास्मानियन डेव्हिल' या प्राण्यामुळेही जैविक परिसंस्था कशा उभारी घेतात यावरील व्हिडिओही उपलब्ध आहेत.\nविज्ञानाच्या अभ्यासात शक्यतांचा विचार करावा लागतो तसाच आक्षेपांचाही. राजकारणात घडते त्याप्रमाणे आक्षेप घेणार्‍यावर हेत्वारोप करुन त्याला धुडकावून लावता येत नसते. त्यामुळे लांडगे अस्तंगत झाल्यामुळे यलोस्टोनच्या जीवसृष्टीवर झालेला प्रतिकूल परिणाम त्यांना पुन्हा त्या अधिवासात सोडल्याने दूर झाला असला, तरी उद्या त्यातून त्यांची संख्या अमाप वाढली तर होणार्‍या प्रतिकूल परिणामांची शक्यताही विचारात घ्यावी लागणारच आहे. याशिवाय या गोळाबेरीज प्रगतीसोबतच काही विशिष्ट जीवांवर लांडग्यांचे आगमन प्रमाणाबाहेर धोकादायक परिणाम घडवणारे नाही यावरही लक्ष ठेवावे लागते. कारण लांडगे जसे जीवसृष्टीचा भाग आहेत तसेच इतर प्राणीही. कितीही क्षुद्र असला तरी त्याचे जीवसृष्टीतील साखळीमध्ये काही एक स्थान असते. आणि एखाद्या जीवाचा निर्वंश केल्याने ती साखळी कशी तुटत जाईल याचे पूर्वानुमान नेहमीच लावता येते असे नाही.\nपण एकुणात जीवसृष्टी शिकारी-भक्ष्य संख्येचा तोल नैसर्गिकरित्या साधते यावर शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. विपुल भक्ष्यामुळे लांडग्यांची संख्या वाढली, की भक्ष्य प्राण्यांची संख्या रोडावते, नि पुन्हा अन्नाचा तुटवडा होऊन लांडग्यांच्या संख्येवर नियंत्रण येते. नेव्हर क्राय वुल्फ या पुस्तकात सुकाळाच्या काळात लांडग्यांची वीण अधिक पिलांची असते, तर अन्नाच्या तुटवड्याच्या काळात त्यात कमी पिले जन्माला येतात, असे निरीक्षण फर्ले मोवॅटने नोंदवलेले आहे. आपल्याहून दुबळ्यांची निरर्थक वा स्वार्थप्रेरित हत्या करण्यारा माणूस बंदुकीच्या जोरावर तिथले शिकारी-भक्ष्य गुणोत्तर बिघडवत नाही, किंवा एखादी सर्वव्यापी मोठी नैसर्गिक आपत्ती येत नाही, तोवर यलोस्टोनमधील लांडगे आणि इतर जीवसृष्टी अशीच बहरत राहील अशी आशा करायला हरकत नाही.\nआणखी काही संबंधित व्हिडिओ:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nएम. टी. आयवा मारू\nथॅंक यू मिस्टर ग्लाड\nपं. नेहरु: एक मागोवा\nपान पाणी नि प्रवाह\nमुखवटे आणि इतर कथा\nदेशमुख आणि कंपनी (1)\nमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस (4)\nमॅजेस्टिक बुक स्टॉल (1)\nमेहता पब्लिशिंग हाऊस (1)\nमौज प्रकाशन गृह (9)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/31354/", "date_download": "2021-06-22T11:16:49Z", "digest": "sha1:OPN5TK4F2EYMKJBWY66JGATDCV4C4EXR", "length": 11676, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "रिक्टर, झां पाउल – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nरिक्टर, झां पाउल: पहा पाउल, झां.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postरिचर्ड्स, थीओडोर विल्यम\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/32641/", "date_download": "2021-06-22T11:08:12Z", "digest": "sha1:Q7TGD4HDVUB4P2RG7PBJJ7HOADLGFJMS", "length": 129270, "nlines": 286, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "वितळजोडकाम – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nवितळजोडकाम : (वेल्डिंग). संरचनात्मक कामात सम धातूंचे गज, कांबी, कोन, पन्हाळी, टी, बहाल (गर्डर), पट्ट्या, पट्ट व पत्रे एकमेकांस पक्के (कायमचे) जोडण्यासाठी त्यांच्या जोडाच्या सांध्यात (फटीत) त्यांची टोके वितळवून जे जोडकाम केले जाते त्यास वितळजोडकाम म्हणतात. व अशा जोडास वितळजोड म्हणतात. असा जोड कायम स्वरूपाचा असतो कारण त्या जागी धातुरसांचे मीलन (एकजीव) झालेले असते. त्यामुळे त्याला ‘स्वजात वितळजोड’ असेही संबोधिले जाते. अशा जोडांनी धीतूंचे अनेक तुकडे हव्या त्या पातळीत व कोनात त्यांच्यातील अणूंचे एकत्रीकरण करून अखंड बनविले जातात. अशा पद्धतीने जोडकाम दाबयुक्त किंवा दाबविरहित, तसेचपूरकधातूने किंवा पूरक धातूशिवाय केले जाते. पूरक धातू सांध्यातील फटीच्या भरणासाठी वापरतात. भिन्न वितळबिंदूंचे विषम धातू मात्र वितळजोडाने सामान्यपणे जोडता येत नाहीत कारण ते एकाच वेळी वितळू शकत नाहीत. अशा धातूंचे तुकडे ⇨रिव्हेट, ⇨स्क्रू, ⇨बोल्ट व नट, ⇨झाळकाम व डाखकाम व ⇨आसंजक पद्धतीने जोडतात [⟶धातू व अधातूंचे जोडकाम].\nइतिहास : फार पुरातन काळापासून लोखंडाचे तुकडे लोहारकाम पद्धतीने जोडण्याचे शास्त्र लोहाराला अवगत आहे. या पद्धतीत प्रथम दोन तुकड्यांची जोडाच्या जागेची टोके (तोंडे) पीत उष्णतेपर्यंत (९००˚ते १,०००˚से. तापमानापर्यंत) लोहा��ी भट्टीत तापवून त्यांची जाडी वाढवून घेतात. नंतर ही तोंडे पुन्हा शुभ्र उष्णतेपर्यंत (१,३००˚ते १,४५०˚से. तापमानापर्यंत) तापवून ऐरणीवर एकमेकांवर ठेवून हाताने हातजोडी ठोकतात. त्यामुळे मऊ झालेली तोंडे एकमेकांत घुसून दाबाने एकत्र होतात. अशा जोडास लोहारी जोड किंवा घडीव जोड म्हणतात [⟶लोहारकाम]. मात्र अशा जोडाची मजबुती मूळ धातूच्या मजबुतीपेक्षा कमी असते. सांडशीची तोंडे घडविल्यावर अशा जोडाने त्यांना दांडे जोडतात. यास दाबयुक्त जोडकाम पद्धत म्हणतात. तलवारीची मूठ याच पद्धतीने जोडीत. या तंत्राचा शोध लोखंडाचे उपयुक्त आकार तयार करण्याच्या प्रयत्नांतून लागला. इ. स. पहिल्या सहस्रकात वितळजोडकामाने जोडलेली तलवारीची पाती तयार करण्यात येऊ लागली. त्यांतील सिरियामधील दमास्कस येथील शास्त्रनिर्मिती करणाऱ्या अरबांनी तयार केलेली पाती विशेष प्रसिद्ध होती. लोखंडाचे कार्बनीकरण करून कठीण पोलाद तयार करण्याची प्रक्रिया या काळात माहीत झाली होती परंतु या प्रक्रियेत तयार होणारे पोलाद फार ठिसूळ असे. साक्षेपतः मऊ व चिवट लोखंडाच्या मध्ये उच्च कार्बन प्रमाण असलेल्या द्रव्याचा थर घालून नंतर हातोड्याने ठोकून घडाई क्रियेने केलेल्या वितळजोडकाम तंत्रामुळे मजबुत व चिवट पाती बनविली जात.\nआधुनिक काळात लोखंडनिर्मितीतील सुधारणेमुळे (विशेषतः ओतीव लोखंडाचा म्हणजे बिडाचा वापर रूढ झाल्यामुळे) वितळजोडकामाचा उपयोग लोहार व सोनार यांच्यापुरताच मर्यादित झाला. बोल्टांनी व रिव्हेटांनी जोडणी करण्यासारख्या इतर जोडकाम तंत्राचा उपयोग पूल व रेल्वे एंजिनांपासून तो स्वयंपाकाच्या भांड्यांपर्यंतच्या विविध नवीन उत्पादनांसाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात येऊ लागला.\nआधुनिक संयोगी वितळजोडकाम पद्धती मोठ्या पोलादी पट्टांवर अखंड जोड मिळविण्याच्या गरजेतून निर्माण झालेल्या आहेत. रिव्हेटांचे जोडकाम [विशेषतः बाष्पित्रासारख्या (बॉयलरसारख्या) बंदिस्त पात्राकरिता] गैरसोयीचे आहे, असे दिसून आले होते. वायू वितळजोडकाम, विद्युत्‌ प्रज्योत वितळजोडकाम व विद्युत्‌ रोध वितळजोडकाम या सर्व पद्धती एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस उदयास आल्या. १८७७ च्या सुमारास फिलाडेल्फिया येथील इलिहू टॉमसन यांनी जोडाच्या जागी विद्युत्‌ रोध पद्धतीने उष्णता निर्माण करून धातू मऊ झाली की, त्या ठि���ाणी यांत्रिक दाब देण्याची व्यवस्था करून जोड घडवून आणला. नंतर या पद्धतीत बऱ्याच सुधारणा होऊन १८८६ पासून यांत्रिक दाबाने किंवा लाटणाने भट्टीशिवाय विद्युत्‌ प्रवाहाने जोडकाम करण्यात येऊ लागले. सर इंफ्री डेव्ही या इंग्लिश संशोधकांनी १,००० विद्युत्‌ घटांनी प्लॅटिनम धातूंच्या विद्युत् अग्रांमध्ये विद्युत्‌ प्रज्योत निर्माण करून दाखविली. या शोधानंतर १८८५ मध्ये निकोलस फोन बेनार्डोस आणि स्टॅनिस्लाव्ह ओलक्झेव्हस्की या रशियनांनी विद्युत्‌ प्रज्योत वितळजोड पद्धतीचे एकस्व (पेटंट) घेतले. यात एक कार्बन विद्युत्‌ अग्र व जोडावयाची धातू यांत विद्युत् प्रज्योत निर्माण करून धातू वितळून सांधण्याची क्रिया करण्यात आली म्हणून यास वितळजोड म्हणण्यात आले. प्रज्योतीत पूरक सम धातूची कांडी धरून सांध्याचे भरण करण्यात आले. १८८९ मध्ये एच्. झरेनर यांनी दोन कार्बन विद्युत् अग्रांत प्रज्योत निर्माण करून ती विद्युत् चुंबकाने बाहेर वळविली. १८९२ मध्ये निकोलस स्लॅव्हिॲनॉफ यांनी सम धातूची तारच विद्युत् अग्र म्हणून वापरून एकाच वेळी प्रज्योत निर्माण करण्याचे व तीच तार पूरक धातू म्हणून वितळवून सांधा भरण्याचे कार्य घडवून आणले. या पद्धतीने १९३० पर्यंत अमेरिकेत वितळजोडकाम करण्यात येत होते. वितळजोडकाम करताना वातावरणातील नायट्रोजन वायू धातूच्या रसात शिरून त्यामुळे जोडाच्या ठिकाणी तुंतक्षमता कमी होऊन काठिण्य वाढण्याचा धोका निर्माण झाला. तसेच वातावरणातील ऑक्सिजनामुळे जोडाच्या जागेवरील पृष्ठभागाचे ऑक्सिडीभवन (ऑक्सिजनाशी संयोग) होऊन जळ धरू लागे व ती धातूच्या रसात अडकून जोड कमजोर राहू लागला. तसेच वातावरणातील धूळ रसात मिसळून जोडात छिद्रे राहू लागली. हे सर्व दोष टाळावयासाठी १९०७ मध्ये प्रथम ऑस्कर क्जेलबर्ग या स्विडिश अभियंत्यांनी कोऱ्या (लेपन न केलेल्या) तारेच्या विद्युत् अग्रांवर रासायनिक लेप देण्याचे एकस्व घेतले. प्रज्योतीच्या स्थिरीकरणासाठी १९१० मध्ये काही रासायनिक स्थिरकारी घटक लेपात मिसळण्यात येऊ लागले. ऑर्थर पी. स्ट्रोहमेंगर यांनी १९१२ मध्ये इंग्लंडात खास प्रकारच्या विलेपित विद्युत् अग्रांची प्रयोगाने निर्मिती केली. निळा ॲस्बेस्टस व सोडियम सिलिकेट ही द्रव्ये लेपात वापरली. त्या आधी धातवीय खनिजे वापरीत. १९२० मध्ये सेल्युलोजाचा वापर करण्यात येऊ लागला. १९३० मध्ये हेन्री एम्. होबार्ट व फिलिप के. डेव्हर्स यांनी आर्‌गॉन, हीलियम व कार्बन डाय-ऑक्साइड या अक्रिय (रासायनिक विक्रिया सहजपणे व होणाऱ्या) वायूंची योजना धातूच्या रसावर आवरण (आच्छादन) निर्माण करण्यासाठी केली. त्यामुळे वातावरणाचा संपर्क तोडला गेला. १९३५ मध्ये हॅरी ई. केनेडी, लॉइड टी. जोन्य आणी मेनार्ड ए. रॉडरमंड यांनी अमेरिकेत कणमय⇨अमिवाह (पूरक धातूंचा वितळबिंदू कमी करण्यासाठी व ऑक्साईडे तयार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी जोडावयाच्या धातूच्या भागांना लावण्यात येणारी द्रव्ये) वापरण्याचे एकस्व घेतले. नंतर सिलिकेट व चुंबकीय अभिवाह वापरून निमज्जन वितळजोडकामाची पद्धती प्रचारात आली. त्यामुळे जोडकामाच्या वेळी संपूर्ण जोड अभिवाहाच्या थराखाली डुबलेला राहतो व त्याचे ऑक्सिडीभवन होण्याचे टळते. यात विद्युत् अग्र एक नळी असून तीतून अभिवाह द्रवांचा पुरवठा होतो. टंगस्टन धातूच्या विद्युत् अग्राने प्रज्योत निर्माण केल्यावर त्यात पूरक धातूची कांडी धरून तिचा रस सांध्यात सोडून जोड पूर्ण करतात.\nविद्युत् प्रज्योतीव्यतिरिक्त ऑक्सिजन-ॲसिटिलीन मिश्रित वायू पेटवून त्यांच्या ज्योतीने जोडावयाच्या धातूच्या तुकडयांचा वितळवून रस तयार करताता व त्यात पूरक सम धातूची कांडी वितळवून सांध्यांचे भरण करतात. ही पद्धत फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आंरी ल्वी ल शातल्ये यांच्या १८९५ मधील प्रयोगावरून विकसित झाली. झोतरूपातील ज्योत निर्माण करण्यासाठी लागणारा झोतज्वालक (फुंकनळी ज्वालक) १९०० मध्ये बनविण्यात आला. पोलादी सिलिंडरांमध्ये ऑक्सिजन व ॲसिटिलीन वायू भरण्याची व्यवस्था झाल्यावर प्रत्यक्षात १९०३ मध्ये वायुज्योत वितळजोडकाम पद्धच वापरात आली. ‘थर्माइट वितळ जोडकाम’ पद्धतीत लोहाचे ऑक्साइड व ॲल्युमिनियम धातूचे चूर्ण यांचे मिश्रण मॅग्नेशियम धातूच्या फितीने पेटवून रासायनिक विक्रियेने उष्णता निर्माण करतात आणि ती धातू वितळण्याचे कार्य करते [⟶थर्माइट]. या शोधाचे जनक हान्स गोल्डश्मिट या जर्मन शास्त्रज्ञांनी १८९७ मध्ये या शोधाचे एकस्व घेतले. स्फोटक द्रव्यांचास्फोट घडवून वितळजोडकाम करण्याची पद्धत १९५० मध्ये जे. पीअर्सन यांनी अमेरिकेत प्रथमच प्रत्यक्षात आणली.\nया इतिहासावरून असे दिसते की, पहिल्या महायुद्धापर्यंत ���ितळजोडकामावर फारसा भर दिला जात नव्हता. वस्तूंची किंवा यंत्रांची झालेली मोडतोड दुरुस्त करण्यापुरता वितळजोडकामाचा मर्यादित उपयोग करण्याकडेच विशेष कल होता परंतु जसजसे संशोधन प्रगत होत गेले तसतसे धातूंच्या विविध संरचनात्मक निर्मितीत वितळजोडकाम तंत्र वापरणे इष्ट ठरले. कारण त्यामुळे वस्तूंची, वाहनांची किंवा यंत्रांची निर्मिती जलद व सुलभ होऊ लागली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात व त्यानंतर वितळजोडकामाच्या अनेक पद्धती विकसित होऊन त्यांसाठी खास यंत्रांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे वितळजोडकामाची गुणवत्ता वाढली व उत्पादन कामात अनेक कारखान्यांत सर्रास हीच पद्धत वापरण्यावर भर दिला जाऊ लागला. अत्याधुनिक तंत्रात जोडावयाच्या धातूच्या तुकड्यांत घर्षण घडवून वितळण केले जाते, तर वातावरणीय तापमानास उच्च दाबाने असे तुकडे जोडले जातात. यांना अनुक्रमे घर्षण वितळजोडकाम व शीत वितळजोडकाम असे म्हणतात. इलेक्ट्रॉन शलाका, लेसर शलाका [⟶लेसर] किंवा आयनद्रायू (उच्च आयनीभवन झालेल्या वायूंची आयन म्हणजे विद्युत् भारित अणू, रेणू वा अणूगट) प्रज्योत यांचाही धातू वितळविण्यासाठी वितळजोडकामात उपयोग करतात.\nउपयोजन : वितळजोडकामाचा उपयोग प्रारंभीच्या काळात लहान किंवा कमी महत्त्वाचे भाग जोडण्यासाठीच मर्यादित होता. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जहाजे, रेल्वे एंजिने, रेल्वेचे रूळ व डबे, मोटारगाड्या, विमाने, नळमार्ग, गृहोपयोगी उपकरणे यांसारख्या असंख्य गोष्टी बनविण्यासाठी वितळजोडकामाचा उपयोग करण्यात येत आहे. धातूंचा उपयोग करणारे बहुतेक सर्व उद्योग धातूंचे जोडकाम करणाऱ्याउ या तंत्राचा कमी जास्त प्रमाणात वापर करीत असले, तरी काही उद्योग याच तंत्रावर पूर्णपणे अवलंबून आहेत. याचे खनिज तेल उद्योग हे एक नमुनेदार उदाहरण आहे. तेल विहिरीसाठी छिद्रण करताना येणाऱ्या छिद्रकाच्या कर्तन कडा तयार करताना चिवट आधाराला कठीण धातूच्या वितळजोड केलेला असतो. पृष्ठभागी तेल आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नळाचे भाग धातूपट्टापासून वितळजोडकामाने बनवितात आणि या भागांची टोकासटोक अशी वितळजोडकामाने जोडणी करून गळती-बंद वेष्टन तयार करतात. परिष्करण कारखान्यात तेलावर ज्या उपकरणसामग्रीत प्रक्रिया केली जाते तिच्यातील प्रत्येक कायम जोड हा वितळजोड असतो. परिष्करण कारखान्यापासून किंवा त्याच्याकडे करण्यात येणारी तेलाची वाहतूक वितळजोडकामाने बनविलेले नळमार्ग, जहाजे, टाकीयुक्त ट्रक व पिंपे यांच्या द्वारेच केली जाते. शेवटी पेट्रोल वितळजोडकाम केलेल्या जमिनीखालील पात्रातून ग्राहकाच्या मोटारगाडीतील वितळजोडकामाने तयार केलेल्या पोलादी टाकीत भरले जाते.\nयंत्रसामग्रीच्या एखाद्या भागात किंवा वायू ठेवण्याचे उद्दिष्ट असेल, तर तो भाग वितळजोडाने बनविणे उचित ठरते. पाणी, इंधन वायू, खनिज तेल व त्यापासून मिळणारी उत्पादने यांसारखे अनेक द्रव व वायू यांची साठवण, संस्करण व वाहतूक करण्यासाठी वितळजोडकामाने केलेली उपकरणसामग्री वापरतात. उच्च दाबाखालील वायू अगर द्रव ठेवण्यासाठी बांधलेली शक्ति-उत्पादक बाष्पित्रे व इतर पात्रे पूर्ण विश्वसनीयतेने वितळजोडकामानेच बनवितात.\nअणुकेंद्रीय विक्रियकातील (अणुभट्टीतील) इंधन घटकयुक्त लहान पात्रांपासून ते गळतीच्या प्रसंगी किरणोत्सर्ग बंदिस्त ठेवण्यासाठी उभारलेल्या प्रचंड आवरणापर्यंत सर्व सामग्रीसाठी वितळजोडकामाचा उपयोग करतात. विक्रियकाकरिता बांधकाम साहित्य विकसित करताना वा निवडताना सुलभपणे वितळजोडकाम करता येणे ही एक महत्त्वाची कसोटी ठरली आहे.\nअर्थात वितळजोडकाम हे फक्त गळती बंद करण्याच्या उपयोगाकरिताच वापरले जाते असे नाही. परंपरांगत ‘चौकटीवरील साटा’ पद्धतीच्या मोटारगाडीत सु. ८,००० ते १०,००० विद्युत् रोध वितळजोड असतात व सु. १२ मी. पर्यंत विद्युत् प्रज्योत वितळजोडकाम असते. मुख्य भारवाहक घटक म्हणून साट्याचा उपयोग करणाऱ्या मोटारगाडीत याहीपेक्षा जास्त वितळजोडकाम वापरण्यात येते. ट्रक, रेल्वे एंजिने, माती हलविणारी यंत्रसामग्री यांसारखी जड वाहने बनविण्याकरिता मूलभूत साधन म्हणून विद्युत् प्रज्योत वितळजोडकामाचा उपयोग करण्यात येतो.\nविमान उद्योगात वितळजोडकाम केलेली रचना त्या मानाने काहीशी कमी प्रमाणात वापरली जाते. वातपर्ण [⟶वायुवामिकी] व विमानाची मूलभूत संरचना यांत वापरण्यात येणाऱ्या ॲल्युमिनियमाच्या मिश्रधातूंची शक्ती त्यांच्या विशेष उष्णता संस्कारणातून प्राप्त झालेली असते आणि वितळजोडकामाच्या उष्णतेमुळे त्यांच्या गुणधर्मात ऱ्हास होतो. टरबाइने व रॉकेट एंजिने मात्र वितळजोडकामाने बनवितात.\nपूल व इमारती वितळजोडकामाचा उपयोग करून ��भारता येतात आणि त्यामुळे अशा बांधकामासाठी लागणाऱ्या पोलादाच्या प्रमाणात १०% ते २०% बचत होते. विजळजोडकामाने उभारलेल्या संरचनांचे प्रमाण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पुष्कळच वाढले आहे. प्रशीतक, धुलाई यंत्रे, कढ्या, नळकाम, खिडक्यांची आवरणे, तापन प्रणाली, निर्वात कचराचोषक वगैरे गृहिपयोगी उपकरणांत व प्रणालीतहजारो वितळजोडांचा उपयोग केलेला आढळतो. घरे व तत्सम इतर लहान इमारती यांचीही उभारणी वितळजोडकामाने करण्यात येते.\nपूर्वतयारी : वितळजोड करण्यापूर्वी प्रथम जोडावयाचे तुकडे किंवा भाग जोडाच्या स्वच्छ करून घेऊन त्यांना हात कानशीने अथवा ⇨रधित्राने किंवा ⇨चक्री कर्तन यंत्राने तिरप (चप) देतात. त्यामुळे त्यांच्या छेदाचा पृष्ठभाग संधानक्रियेसाठी अनुकूल होतो. अशा दोन तुकड्यांत निर्माण झालेली इंग्रजी व्ही (V) आकाराची फट (गाळा) वितळजोडकामात पूरक धातुरसाने थराथरांनी व्यवस्थित भरता येते. तुकड्याची जाडी जास्त असल्यास असे चप दोन्ही अंगांवर देतात. तुकडे कोनात जोडताना आतले कोपरे पूरक धातुरसाने भरताना तो रस तुकड्यांच्या रसात खोलवर शिरावा लागतो. काही कामांत जोडावयाचे भाग दाब पकडीने पकडून योग्य पातळीत राहतील अशी व्यवस्था करावी लागते. निरनिराळ्या कामांसाठी वापरण्यात येणारे निरनिराळे वितळजोड प्रकार आ. १. मध्ये दाखविले आहेत.\nकाही जोडांना जादा बळकटीसाठी एका अंगावर सम धातूच्या पट्ट तुकड्याचा आधार वितळजोडाने देतात.\nपूरक धातू व अभिवाह : जोडावयाच्या तुकड्यांच्या धातूचीच पूरक धातू असावी लागते व ती लांब गोल कांडीच्या स्वरूपात निरनिराळ्या जाडीची पुरविली जाते. जोडावयाच्या तुकड्यांच्या किंवा मागांच्या जाडीला अनुकूल अशा निरनिराळ्या जाडीची ती असते. वायू वितळजोड पद्धतीत अशा कांड्या कोऱ्या असून त्या वायू ज्योतीमध्ये धरून वितळत असताना अभिवाह वेगळा पुरवितात. रसातील धूळ, कचरा, जळ काढून टाकण्यासाठी अभिवाहाचा वापर करावा लागतो. निरनिराळ्या धातूंसाठी निरनिराळे अभिवाह वापरतात. टाकणखार, काचेची पूड, मँगॅनीज, सिलिकॉन, टिटॅनियम, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम इ. धातूंची ऑक्साइडे, तसेच इतर संयुगे अभिवाह म्हणून किंवा बाजारात त्यांचे मिळणारे तयार मिश्रण वापरतात. शुद्धलोखंड किंवा कार्बन पोलादाच्या जोडकामात अभिवाह वापरीत नाहीत. विद्युत् वितळजोडकाम पद्धतीत अभिवाह-विलेपित कांड्या वापरतात. विद्युत् प्रज्योत निर्माण करण्यासाठी या कांडीचा विद्युत् अग्र म्हणून उपयोग होतो व ती वितळतांना सांध्यात रसाचे भरण होते व त्यावरील अभिवाहाचा लेप वितळून रसातील अशुद्ध घटक मळीरूपाने बाहेर काढले जातात. अशा कांड्या बहुधा भरीव असतात परंतु काही वितळजोडकाम पद्धतीत त्या पोकळ असून त्यांतून अभिवाह चूर्ण पुरविले जाते. ज्या वेळेस विद्युत् अग्रासाठी टंगस्टन धातूची कांडी वापरतात त्या वेळेस अभिवाह प्रज्योतीत वेगळा पुरविला जातो. पूरक धातूची तार वितळजोड यंत्रात वापरतात. विलेपित कांडीसाठी अभिवाह, बंधक घटक, प्रज्योत स्थिरीकरण घटक, मळीकरण घटक यांचे मिश्रण करून त्याचा लेप कोऱ्या कांडीवर देतात. त्यासाठी सिलिक, ॲल्युमिना, धातुखनिजे, ॲस्बेस्टस, लाकडाचे चूर्ण, सेल्युलोज, कापसाचे तंतू, सोडियम व पोटॅशियम सिलिकेट, चिनी माती व लवण वगैरे पदार्थ वापरतात.\nवितळजोडकाम पद्धती : या पद्धतींचे दोन गट असून पहिल्यात जोडकामाची क्रिया दाबाने केली जाते, तर दुसऱ्या धातू वितळवून रसाच्या मिश्रणाने केली जाते. दाबयुक्त वितळजोडकामात दाब यांत्रिक पद्धतीने दिला जातो. घडीव वितळजोडकामात धातूचे तुकडे तापवून मऊ झाल्यावर हातोडीने एकत्र ठोकून किंवा यांत्रिक दाबाने लाटून वा दाबून जोडले जातात. घर्षण वितळजोडकामत धातूच्या तुकड्यांत घर्षण घडवून ते तापवून मऊ झाले म्हणजे त्यांवर दाब देऊन जोड केला जातो. शीत वितळजोडक मात वातावरणीय तापमानाला धातूचे तुकडे उच्च दाबाखाली त्यांच्यात उष्णता निर्माण झाल्याने एकत्र जोडले जातात. विद्युत् रोध वितळजोडकामात जोडावयाच्या धातूच्या तुकड्यांतून कमी दाबाच्या उच्च विद्युत् प्रवाह सोडून जोडावयाच्या भागाच्या जागची धातू तापून मऊ झाल्यावर तीवर यांत्रिक दाब देऊन सांधण्याची क्रिया करतात. या सर्व पद्धतींत पूरक धातुकांडी वापरावी लागत नाही. दुसऱ्या गटातील पद्धतीत जोडावयाच्या धातूच्या तुकड्यांना वा भागांना वितळविण्यासाठी लागणारी उष्णता वायुज्योत, विद्युत् प्रज्योत, लेसर शलाका, इलेक्ट्रॉन शलाका यांनी किंवा ऊष्मारासायनिक पद्धतीने दिली जाते. जोडावयाच्या धातूच्या भागांचा व पूरक धातूचा वितळून रस झाल्यावर त्यांच्या एकत्र मिश्रणाने जोड केला जातो. अशा काही जोडकामांत दाब देण्याची जरूरी नसते. मात्र रसाच्या मिश्रणातील अशुद्ध घटक बाहेर काढून टाकण्यासाठी अभिवाहांची किंवा वातावरणाचा रसांशी संपर्क येऊ नये म्हणून आर्‌गॉन, हीलियम वगैरे अक्रिय वायूंचे आच्छादन देण्याची जरूरी असते.\nघडीव वितळजोडकाम : वितळजोडकामाचे हे मूळ संयोग तंत्र लोखंडाच्या अगदी प्रारंभीच्या उपयोगांइतके जुने आहे. हे तंत्र प्रारंभी लोखंडाचे लहान तुकडे एकत्र जोडून मोठे उपयुक्त तुकडे तयार करण्यासाठी वापरण्यात येई. जोडावयाच्या भागांना प्रथम योग्य तो आकार देण्यात येई, नंतर ते वितळजोडकाम करता येईल इतक्या तापमानापर्यंत भट्टीत तापवीत आणि शेवटी हातोडीने ठोकून वा दाबून एकत्र करण्यात येत. उदा., दमास्कस तलवार बनविण्यासाठी घडीव लोखंडाचे दंड ठोकून पातळ बनवीत व नंतर त्यांची घडी घालून पुन्हा ठोकून वितळजोड करीत. ही प्रक्रिया जितक्या जास्त वेळा करण्यात येई तितकी तलवार जास्त चिवट बनत असे.\nमध्ययुगीन काळात अनेक लोखंडी पट्ट्या घडीव वितळजोडकामाने जोडून तोफा बनवीत असत. तसेच क्रुसाकार धुनष्यातून (क्रॉसबो मधून) सोडले जाणारे व पोलादी टोके असलेले बाण अशा वितळजोडकामाने तयार करीत. घडीव वितळजोडकाम आता मुख्यत्वे लोहारकामाच्या रूपात टिकून राहिलेले असून साखळ्या तयार करण्यासाठी त्याचा अद्यापही काही प्रमाणात उपयोग करतात.\nशीत वितळजोडकाम : या पद्धतीत उष्णतेचा उपयोग न करता वातावरणीय तापमानाला धातूचे तुकडे केवळ एकत्रितपणे दाबून जोडण्यात येतात. जोडावयाचे पृष्ठभाग चांगल्या प्रकारे तयार करावे लागतात. जोडाच्या ठिकाणी ३५-९० टक्के विरूपण निर्माण होण्याइतका पुरेसा दाब आवश्यक असतो. या दाबाचे परिमाण जोडावयाच्या धातूवर अवलंबून असते. या तंत्राचा उपयोग मुख्यत्वे पत्र्यांचे आरोहक जोड व तारांचे शीत-सीमा यांच्याकरिता करण्यात येतो. दाब देण्यासाठी ⇨दाबयंत्राचा अथवा ⇨वातचलित हत्यार योजनेचा उपयोग करता येतो. या पद्धतीने तांबे व मऊ ॲल्युमिनियम मिश्रधातू यांचे मजबूत जोड करता येतात. ॲल्युमिनियमाचा जोड करण्यासाठी १४,००० ते २८,००० किग्रॅ./चौ. सेंमी. इतका दाब लागतो. इतर बहुतेक सर्व धातूंकरिता यापेक्षा जास्त दाब लागतो.\nघर्षण वितळजोडकाम : ही पद्धती १८९१ मध्ये एकस्वविषयक अर्जात दिलेली होती परंतु अमेरिकेत ती १९६० पर्यंत वापरात आली नाही. या पद्धतीत जोडावयाचे धातूचे दोन भाग भाराखाली एकत्रित आणण्यात येतात व त्यांपैकी एक जलद वेगाने फिरत असतो. घर्षणजन्य उष्णतेमुळे आंतरपृष्ठावरील द्रव्य आकार्य (आकार देण्याइतके मऊ) होते तेव्हा फिरण्याची गती थांबवितात आणि भार वाढवून जोड दृढ करतात. आकार्य विरूपणामुळे मजबूत जोड तयार होतो वत्यामुळे ही प्रक्रिया म्हणजे दाब वितळण्याजोडकामाचा प्रकारभेद म्हणता येईल. ही प्रक्रिया स्व-नियंत्रक आहे कारण जसजसे जोडाजवळील तापमान वाढते, तसतसा घर्षणांक कमी होतो व त्यामुळे अतितापन होत नाही. या पद्धतीकरिता वापरण्यात येणारी यंत्रे जवळजवळ ⇨लेथसारखीच दिसतात. वेग, प्रेरणा व काल या राशी बदलणाऱ्याअसतात. मोटारगाडी उद्योगात आसाची आवरणे तयार करण्यासाठी ही प्रक्रिया स्वयंचलित करण्यात आलेली आहे.\nवायू वितळजोडकाम : या पायाभूत धातू वितळविण्याच्या प्रकारच्या वितळजोडकाम प्रक्रियेत, सामान्यतः ॲसिटिलिनाच्या व्यापारी दृष्ट्या शुद्ध ऑक्सिजनाबरोबर केलेल्या मिश्रणाच्या ज्वलनाद्वारे निर्माण होणाऱ्याउष्णतेचा उपयोग करतात. याच्या ज्योतीचे तापमान सु. ३,०४०° से. असून ज्योत केंद्रीभूत स्वरूपात असल्याने कोणत्याही धातूचे स्थानीय वितळण करण्याइतकी प्रखर असते. यामुळे धातूच्या तुकड्यांचा सहज संयोग करता येतो. विद्युत् प्रज्योतीपेक्षा वायू ज्योतीचे तापमान कमी असते व तिचे केंद्रीकरणही कमी असते. यामुळे वायू झोत ज्वालक झाळकामासाठी, कमी जाडीच्या धातूच्या वितळजोडकामासाठी, तसेच जोड तडकणे टाळण्याकरिता निम्न तापमान प्रवणता आवश्यक असते अशा उपयोगात (उदा., बिडाच्या वितळजोडकामात) वापरतात. धातूचे जाड तुकडे जोडावयाचे असतात तेव्हा जोडावयाच्या कडांना तिरप देणे आवश्यक असते. यामुळे कडांमध्ये व्ही (V) आकार तयार होऊन त्यात योग्य संघटन असलेली पूरक धातुकांडी वितळवून धातू व पायाभूत धातू यांचा चांगला संयोग होतो. चांगल्या प्रकारे केलेला असा जोड स्वच्छ व बळकट असून त्यात हानिकारक दोष नसतात. आणि मूळ जोडावयाच्या भागांइतकाच किंवा त्याहीपेक्षा जास्त मजबूत असतो.\nवितळजोडकामाच्या ऑक्सि-ॲसिटिलीन झोत ज्वालकात ऑक्सिजन व ॲसिटिलीन हे दोन वायू योग्य प्रमाणात पूर्णपणे मिसळले जातात. या ज्वालकाच्या ज्योतीची सहजपणे जुळवणी व नियंत्रण करता येते. कमी जाडीच्या धातू भागांच्या वितळजोडकामासाठी लहान ज्योत व कमी उष्णता लागते, तर अव��ड भागांसाठी मोठी ज्योत व पुष्कळ उष्णता लागते. यामुळे निरनिराळ्या उपयोगांसाठी अदलाबदल करता येणारी निमुळती नलिकाग्रे झोत ज्वालक उत्पादक पुरवितात. स्थूलमानाने झोत ज्वालकांचे उच्च दाबयुक्त व निम्न दाबयुक्त असे दोन प्रकार होतात. उच्च दाबयुक्त झोत ज्वालकात ॲसिटिलीन व ऑक्सिजन हे दोन्ही वायू ज्वालकाला पुष्कळ मोठ्या दाबाने पुरविले जातात. हे दाब नलिकाग्राच्या वाढत्या आकारमानाबरोबर वाढते ठेवले जातात. (आ. २).\nनिम्न दाब किंवा अंतःक्षेपी प्रकारच्या झोत ज्वालकात फक्त ऑक्सिजन दाबाखाली असतो. मिश्रण कक्षाची रचना अशा प्रकारे केलेली असते की, मिश्रणात जाणाऱ्या ॲसिटिलिनाचे घनफळ हे ऑक्सिजनाच्या घनफळावर अवलंबून न राहता त्याच्या वेगानुसार असते.\nसाधारणतः वितळजोजकामाची ज्योत उदासीन असणे म्हणजे तीत ऑक्सिजनाचे वा ॲसिटिलिनाचे प्रमाण अतिरिक्त नसणे इष्ट असते. ॲसिटिलिनाचे प्रमाण अतिरिक्त असल्यास ज्योतीचा आतील उष्ण शंक्वाकार चिरफळ्या गेलेला व निश्चित सीमा नसलेला असतो. ऑक्सिजनाचे अतिरिक्त असेल, तर आतील शंक्वाकार आखूड व फिकट जांभळ्या रंगाचा असतो. ज्योतीचा आतील भाग पूरक धातुकांडीवर सरळ केंद्रित न करता त्यावर अर्धवर्तुळाकारात फिरविणे इष्ट असते. धातुकांडी ज्योतीच्या प्रारित उष्णतेने वितळविली जाते. जोडाच्या भित्ती वितळविण्यासाठी आणि पूरक द्रव्य व पायाभूत धातू यांचा परस्परांत परिपूर्ण शिरकाव व एकत्रीकरण होण्यासाठी त्याच्या प्रत्येक बाजूवर उष्णतेचे वाटप एकसारखे होणे जरूरीचे असते. झोत ज्वालक फिरविण्याची आंदोलने नियमित असावी लागतात, नाहीतर जोड्याच्या एका बाजूकडील संयोग दुसऱ्याझ बाजूपेक्षा अधिक परिपूर्ण होण्याची शक्यता असते.\nघडीव लोखंड व पोलादे यांचा अपवाद सोडल्यास अन्य धातूंसाठी समाधानकारक वितळजोड होण्याकरिता अभिवाह वापरणे आवश्यक ठरते. धातूच्या पृष्ठभागावरील अशुद्ध द्रव्ये अथवा धातूतच अंतर्भूत असलेली अशुद्ध द्रव्ये वितळजोडात शिरकाव करतात आणि जोडाला हानी पोहोचू नये म्हणून ती मळीरूपात तरंगविणे जरूरीचे असते. या अशुद्ध द्रव्यांचा योग्य अभिवाहाबरोबर संयोग होऊन मळी तयार होते. अशुद्ध द्रव्ये व वितळजोडकामाच्या प्रक्रियेत तयार होणारा थोडा ऑक्साइड पृष्ठभागावर पापुद्र्याच्या स्वरूपात राहतात. थंड झाल्यावर तो पापुद्रा खर���डून वा यंत्रण करून सहजपणे करून सहजपणे काढून टाकता येतो. शिसे, ॲल्युमिनियम व मॅग्नेशियम यांसारख्या कमी वितळबिंदू असलेल्या धातूंच्या वायू वितळजोडकामासाठी हायड्रोजनासारख्या इतर इंधन वायूंचा उपयोग करतात.\nवायू वितळजोडकाम करताना काळ्या चष्माचा किंवा पत्र्यात बसविलेल्या काळ्या काचेचा उपयोग करणे आवश्यक असते. काळ्या काचेमुळे ज्योतीपासून निघणाऱ्या हानिकारक जंबुपार किरणांपासून [⟶जंबुपार प्रारण] डोळ्यांचे संरक्षण होते. वितळजोडकामात उडणाऱ्या धातूच्या कणांपासून काळ्या काचेचे संरक्षण करण्यासाठी तिच्या बाह्य भागावर एक स्वच्छ आच्छादक काच बसविणे जरूरीचे असते. विद्युत् प्रज्योत वितळजोडकाम करतानाही काळ्या चष्म्याचा वापर करणे आवश्यक असते.\nविद्युत् रोध वितळजोडकाम : या पद्धतीने बिंदू, टीप (शिवण), सीमा, कड व प्रक्षेप वितळजोडकाम करता येते. या प्रक्रियेत संयोगाकरिता लागणारी उष्णता जोडाच्या विद्युत् रोधाद्वारे आंतरपृष्ठापाशी निर्माण केली जाते. वितळजोड सापेक्षतः कमी कालावधीत (नमुनेदारपणे ०.२ सेकंद) तयार होतो आणि त्याकरिता निम्न दाबाचा व उच्च प्रवाहाचा विद्युत् शक्ती उदगम वापरतात. जोडाच्या प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे ठेवलेल्या विद्युत् अग्रांच्या द्वारे प्रेरणा लावलीजाते. बिंदू, सीमा, टीप व कड या वितळजोड प्रकारांसाठी वापरली जाणारी विद्युत् रोध वितळजोड यंत्रे आ. ३ मध्ये दाखविली आहेत. या प्रक्रियेत अभिवाहांची जरूरी नसते. यंत्रात विद्युत् पुरवठा ⇨रोहित्रातून केला जातो व त्यात धातूच्या जाडीप्रमाणे विद्युत्‌ प्रवाह हव्या त्या दाबाचा पुरविण्याची योजना केलेली असते. असा प्रवाह दोन विद्युत् अग्रांमधून नगामध्ये (जोडावयाच्या धातूच्या तुकड्यांमध्ये) सोडला जातो आणि आंतरपृष्ठावरील धातू तापून मऊ झाल्यावर पकड जबड्यांवर यांत्रिक दाब दिला जातो व जोड पूर्ण होतो. विद्युत् अग्रे थंड राहण्यासाठी त्यांतून पाणी खेळविण्याची व्यवस्था केलेली असते. विद्युत् अग्रे कठीण तांब्याच्या कांडीच्या वा चकतीच्या स्वरूपात वापरतात. एकमेकांवर असलेले धातुपत्रे जोडण्यासाठी नियंत्रित अंतरावर बिंदू वितळजोड करतात. या जोडाचे सामर्थ्य वितळजोडांची संख्या व आकारमान यांवर अवलंबून असते. टीप वितळजोडकाम ही अखंड प्रक्रिया असून तीत जोडामध्ये विद्युत् प्रवाहाचे स्पंद क्रमाक्रमाने सोडून परस्परव्यापी बिंदू वितळजोडांची मालिका तयार करतात अथवा अखंड टीप तयार करतात. जेथे बिंदू वितळजोडकाम पुरेसे ठरत नाही अशा पात्रांसाठी व संरचनांसाठी टीप वितळजोडकाम वापरतात. ही पद्धत बहुधा सापेक्षतः पातळ पत्र्यांसाठी वापरतात परंतु ती सरळ टिपेसाठी वा वर्तुळाकार टिपेसाठी सहजपणे वापरता येते. पिंपे, लहान रोहित्रांच्या टाक्या व इतर पात्रे यांच्या निर्मितीत ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. विद्युत् रोध वितळजोडकाम यंत्रात जोडावयाचा एक भाग खळगी असलेला किंवा दाबून प्रक्षेप तयार केलेला असेल, तर हा प्रक्षेप वितळजोडकामाच्या आवर्तनात वितळविला जाऊन प्रक्षेप वितळजोड तयार होतो. या प्रक्रियेत अनेक पूर्वनिर्धारित बिंदूंपाशी एकाच वेळी वितळजोड करता येतात. वरील सर्व प्रक्रियांत अखंड गुणवत्ता नियंत्रणासह उच्च उत्पादन दरांची क्षमता आहे. अत्याधुनिक विद्युत् रोध वितळजोडकाम यंत्रसामग्रीत इष्ट विनिर्देशांप्रमाणे नसलेल्या कोणत्याही वितळजोडाची स्वयं-दुरूस्ती होण्यासाठी संपूर्ण पुनःप्रदाय नियंत्रण प्रणालीचा (एखाद्या प्रदान राशीचे मूल्य नियंत्रित करण्यासाठी नियंत्रित राशीच्या मूल्याचे परत आदान राशीत भरण करणाऱ्या प्रणालीचा) अंतर्भाव असतो.\nचमक वितळजोडकाम ही विद्युत्‌ रोध वितळजोडकामाचीच एक प्रक्रिया आहे. तीत जोडावयाचे भाग एकत्र पकडले जातात व त्यांची टोके सावकाश जवळ आणून मग दूर करून विद्युत् प्रज्योत किंवा चमक निर्माण करतात. जोडाचे संपूर्ण क्षेत्र तापेपर्यंत चमक वा प्रज्योत क्रिया चालू ठेवतात. नंतर जोराने भाग एकत्र आणतात आणि जोड तयार होऊन थंड होईपर्यंत दाब कायम ठेवतात.\nनिम्न व उच्च कंप्रता (दर सेकंदाला होणारी विद्युत्‌ प्रवाह कंपनीची संख्या निम्न व उच्च असणाऱ्या) रोध वितळजोडकामाचा उपयोग नळ्या तयार करण्यासाठी करतात. नळीतील अनुदैर्घ्य (लांबीच्या दिशेतील) जोड करण्यासाठी धातू वाफवून तिच्या कडा जवळ आणून आकार दिला जातो. नगातून जाणाऱ्या विद्युत्‌ प्रवाहाने व लाटांमधून (रोलर्समधून) नळी जाण्याच्या वेगाने वितळजोडकामाच्या उष्णतेचे नियमन होते. या प्रक्रियेत प्रती मिनिट ६० मी. इतका वितळजोडकाम वेग मिळू शकतो.\nविद्युत्‌ प्रज्योत वितळजोडकाम : औद्योगिक वितळजोडकामाचा सर्वांत मोठा भाग ��िद्युत्‌ प्रज्योत वितळजोडकाम प्रक्रियांनी केला जातो. वितळजोडकामात वापरली जाणारी विद्युत्‌ प्रज्योत ही उच्च प्रवाह (१०-२,००० अँपियर) व निम्न दाब (१० ते ५० व्होल्ट) असलेले विद्युत् विसर्जन असते. प्रज्योत स्तंभ जटिल स्वरूपाचा असतो पण स्थूलमानाने त्यात इलेक्ट्रॉन उत्सर्जीत करणारा ऋणाग्र, प्रवाहाच्या संवहनासाठी आयनद्रायू व धनाग्र यांचा अंतर्भाव असतो. धनाग्र भाग इलेक्ट्रॉनच्या भडिमारामुळे सापेक्षतः गरम होतो. यामुळे विद्युत्‌ अग्र क्षय होणारे असेल, तर ते धनाग्र करतात आणि क्षय होणारे नसेल, तर ते ऋणाग्र करतात. बहुधा एकदिश विद्युत्‌ प्रवाह प्रज्योतीचा उपयोग करतात परंतु प्रत्यावर्ती (मूल्य व दिशा दर सेकंदाला वारंवार बदलणाऱ्या) विद्युत्‌ प्रवाह प्रज्योतींचाही वापर करता येतो.\nकार्बन विद्युत्‌ अग्र प्रज्योत वितळजोडकाम : या प्रक्रियेची जागा इतर वितळजोडकाम प्रक्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलेली असली, तरी ती लोही व लोहेतर धातूंसाठी अद्यापही मर्यादित प्रमाणांत वापरली जाते. सामान्यतः कार्बन विद्युत् अग्र व नग यांच्यामध्ये प्रज्योत निर्माण केली जाते. कार्बन प्रज्योत तीव्र उष्णतेचा उद्‌गम म्हणून उपयोगी पडते व ती पायाभूत धातू एकत्रितपणे वितळविते किंवा वेगळ्या उद्‌गमनापासून पूरक धातू मिसळण्यात येते. या प्रक्रियेच्या एका निराळ्या प्रकारात प्रज्योत दोन कार्बन विद्युत्‌ अग्रांमध्ये निर्माण केली जाते व नग विद्युत्‌ मंडलाचा भाग नसतो, फक्त प्रज्योतीची उष्णता नगाला दिली जाते. कार्बन विद्युत्‌ अग्रांचा हळूहळू क्षय होतो आणि वितळजोडकाम चालू असताना प्रज्योत लांबी कायम ठेवण्यासाठी त्यांची जुळणी करणे आवश्यक असते.\nसंरक्षित धातु-प्रज्योत वितळजोडकाम : विविध विद्युत्‌ प्रज्योत वितळजोडकाम प्रक्रियांपैकी ही प्रज्योत प्रक्रिया सर्वांत विस्तृत प्रमाणात वापरली जाणारी प्रक्रिया आहे. इतर विद्युत्‌ प्रज्योत वितळजोडकामप्रक्रियांप्रमाणेच या प्रक्रियेतही प्रज्योतीच्या उष्णतेने जोडावयाच्या नग आणि क्षय होणारे विद्युत्‌ अग्र यांचे वितळलेल्या अवस्थेत रूपांतर करण्यात येते. जोडावयाचा नग ‘वितळजोडकाम मंडल’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या विद्युत्‌ मंडलाचा भाग करण्यात येतो. क्षय होणाऱ्याविद्युत्‌ अग्रांचा समावेश असलेल्या प्रज्��ोत वितळजोडकाम प्रक्रियेचा क्षय न होणारी विद्युत्‌ अग्रे वापरणाऱ्याप्रज्योत प्रक्रियेपेक्षा अधिक प्रमाणात उपयोग करण्यात येतो. क्षय होणारे विद्युत्‌ अग्र प्रज्योतीने सतत वितळविले जाते. या प्रज्योतीचा एक ध्रुव विद्युत्‌ अग्र असून दुसरा ध्रुव वितळजोडकाम करावयाची धातू असते सामान्यतः क्षय होणारे विद्युत्‌ अग्र तारेच्या स्वरूपात असून तिचे रासायनिक संघटन नगाप्रमाणेच असते. प्रज्योत विद्युत्‌ अग्र व काही प्रमाणात पायाभूत धातू वितळविते व त्यापासून वितळजोड धातूचा संचय तयार होतो. हा धातुसंचय गोठून वितळजोड तयार होतो. क्षय न होणारे विद्युत्‌ अग्र टंगस्टनाचे अथवा कार्बनाचे असते. या दोहोंचे वितळबिंदू उच्च असून सावकाश बाप्षीभवन होण्याखेरीज त्यांचा क्षय होत नाही.\nआच्छादित विद्युत्‌ अग्रात घन धातूचा गाभा असतो. अशा काही विद्युत् अग्रांत नलिकाकार गाभा असतो. अशा काही विद्युत्‌ अग्रांत नलिकाकार गाभा असून त्याच्या भोवती विद्युत् व धातुवैज्ञानिक कार्य साधणाऱ्याद्रव्यांचे आच्छादन असते. विद्युत् दृष्ट्या आच्छादन हे वितळजोडकाम चालू असताना धातू गाभ्याचा लगतच्या द्रव्याशी आकस्मिक संपर्क येण्यापासून निरोधन करते व व्यत्ययरहित प्रज्योत पुरवते, धातुवैज्ञानिक दृष्ट्या आच्छादन हे वितळजोडाचे हवेपासून संरक्षण करण्यासाठी वायू व मळी तयार करणारी घटकद्रव्ये पुरवू शकते. तसेच विनिर्देशित रासायनिक संघटन असलेले सुयोग्य वितळजोड तयार होण्यासाठी विऑक्सिडीकारके (ऑक्सिजन काढून टाकणारी द्रव्ये) किंवा मिश्रधातू तयार करणारी मूलद्रव्ये पुरवू शकते. याखेरीज आच्छादित विद्युत्‌ अग्र वितळजोड धातूच्या कणीय संरचनेचे परिष्करण करणारी द्रव्ये पुरविते. प्रज्योतीमुळे जसाजसा विद्युत्‌ अग्राचा क्षय होतो तसतसे वितळजोडकाम करणारा तंत्रज्ञ वितळजोडात विद्युत् अग्राचे भरण हाताने करतो. आच्छादित विद्युत्‌ अग्रातील आच्छदनाचे वजन १०-१५% असू शकते.\nगाभायुक्त विद्युत् अग्रांत पट्टीपासून बनविलेली एक नळी असून तीत मळी तयार करणारी, प्रज्योत स्थिर करणारी व मिश्रधातू तयार करणारी द्रव्ये भरलेली असतात. स्वयंचलित वितळजोडकामात जोडावरून प्रज्योत यांत्रिक रीत्या मार्गदर्शित केली जाते, तर अर्धस्वयंचलित वितळजोडकामात तंत्रज्ञ हाताने ज्वालकांच्या साहाय्याने प्रज्योतीला मार्गदर्शन करतो. काही प्रक्रियांत प्रज्योत हवेत असते, तर इतर काहींत कार्बन डॉय-ऑक्साइडासारखा वायू प्रज्योतीचे हवेपासून रक्षण करतो.\nनिमज्जित-प्रज्योत वितळजोडकाम : ही प्रक्रिया अखंड कोऱ्या तारेच्या विद्युत् अग्राने आणि सिलिकेटे, तसेच विऑक्सिडीकारके व मिश्रधातू बनविणारी द्रव्ये यांच्यासह वा यांच्यारहित असलेल्या कणीदार अभिवाहाच्या साहाय्याने केली जाते. अभिवाह जोडावर १३ ते ५० मिमी. खोलीपर्यंत रचलेला असतो. प्रज्योतीमुळे काही अभिवाह वितळतो आणि त्यामुळे तयार झालेल्या द्रव नळीमध्ये ज्योत बुडालेली असते व दृश्य नसते. या प्रक्रियेत पाच पट जास्त विद्युत् प्रवाह घनता उपयोगात आणण्यात येत असल्याने इतर वितळजोडकाम प्रक्रियांपेक्षा वितळजोड नगाच्या पृष्ठभागाच्या अधिक आत शिरू शकतो. १.६ मिमी. पेक्षा जाड असलेल्या अनेक निरनिराळ्या धातूंत अतिशय चांगल्या गुणवत्तेचे वितळजोड या प्रक्रियेने तयार करता येतात. वितळजोड धातू निक्षेपणाचा दर (एक तासाच्या वितळजोडकामात साचणारी धातू, किग्रॅ. मध्ये), प्रज्योतीच्या गतीचा वेग व वितळजोड पूर्ण होण्याचे दर या बाबतीत सध्या उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही प्रक्रियेपेक्षा ही प्रक्रिया वरचढ आहे. या प्रक्रियेकरता तार भरण्याची व नियंत्रणाची स्वयंचलित वा अर्धस्वयंचलित सामग्री सामान्यतः वापरण्यात येते.\nवायू धातु-प्रज्योत वितळजोडकाम : अक्रिय-वायु-संरक्षित धातु-प्रज्योत वितळजोडकाम प्रक्रियेत क्षय होणारी अखंड विद्युत् अग्रे वापरली जातात. या प्रक्रियेत अभिवाह लागत नाही व तायर होणाऱ्या वितलजोडांवर मळीचे आच्छादन नसते. प्रज्योत हीलियमाच्या किंवा आर्‌ गॉनाच्या वातावरणात असून हा वायू ज्वालकाच्या वायू पात्रातून पुरविला जातो. अक्रिय-वायू संरक्षण हे वातावरणीय संदूषणाला ग्रहणक्षम असलेल्या टिटॅनियमासारख्या विक्रियाशील धातूंच्या वितळजोडकामात आणि सच्छिद्रतेला ग्रहणक्षम असलेल्या ॲल्युमिनियम व अगंज पोलाद यांसारख्या धातूंच्या वितळजोडकामात विशेष फायदेशीरठरते. ही प्रक्रिया अर्धस्वयंचलित किंवा स्वयंचलित रूपात वापरता येते. या प्रक्रियेत नेहमीच्या संरक्षित धातु-प्रज्योत वितळजोडकामाच्या दहा पट उच्च असलेल्या विद्युत् प्रवाह घनतांना कोऱ्या (काही वेळा विलेपित) तारेचे भरण करण्यात येते. स्वयंचलित तार भरण व नियंत्रण क्रिया वापरून ही तार प्रती मिनीट २,५०० सेंमी. इतक्या वेगाने सरकविली जाते. या अतिशय बहुगुणी प्रक्रियेने उच्च गुणवत्तेचे वितळजोड उच्च वेगाने तयार होतात व धातुकण अल्प वा मुळीच उडत नसल्याने स्वच्छतेची गरज राहत नाही.\nकार्बन डाय-ऑक्साइडवितळजोडकाम : अखंड विद्युत् अग्रे वापरणारी ही प्रक्रिया वायू धातु-प्रज्योत वितलजोडकामासारखीच असते परंतु तीत प्रज्योत संरक्षक वायू म्हणून कमी खर्चाचा कार्बन डाय-ऑक्साइड वायू वापरण्यात येतो. ही प्रक्रिया कार्बन व निम्न मिश्रक धातू पोलादांकरिताच वापरली जाते. पोलादातील कार्बनाशी कार्बन डाय-ऑक्साइडाची विक्रिया होऊन तयार विक्रिया होऊन तयार होणाऱ्या कार्बन मोनॉक्साइडामुळे उद्‌भवणारी सच्छिद्रता टाळण्यासाठी या प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या विद्युत् अग्रांत मँगॅनीज, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, टिटॅनियम व क्रोमियम यांसारखी विऑक्सिडीकारके समाविष्ट केलेली असतात.\nविद्युत् प्रज्योत वितळजोडकामात वापरण्यात येणारी क्षय न होणारी विद्युत्‌ अग्रे वितळजोड धातूचा भाग म्हणून निक्षेपित होत नाहीत. असे विद्युत् अग्र विद्युत् प्रज्योतीचा एक ध्रुव असून सामान्यतः तो इलेक्टॉन उत्सर्जक (व त्यामुळे सापेक्षतः थंड असलेला) ऋणाग्री ध्रुव असतो. प्रज्योतीचा दुसरा ध्रुव जोडकामाचा नग असून तो वितळतो. जोड भरण्यासाठी अधिक धातू पाहिजे असल्यास प्रज्योतीत भरण तार सोडली जाते. प्रज्योत वितळजोडकामात वापरल्या जाणाऱ्या उच्च विद्युत्‌ प्रवाहांनी आवश्यक तितके इलेक्ट्रॉन उत्सर्जन पुरविण्यासाठी लागणारे पुरेसे उच्च वितळबिंदू फक्त टंगस्टन व कार्बन यांचेच आहेत. वितळजोडकामात कार्बन विद्युत्‌ अग्रे क्वचितच वापरतात कारण टंगस्टनापेक्षा त्यांचे जलद गतीने बाष्पीभवन होते.\nवायू टंगस्टन-प्रज्योत वितळजोडकाम : टंगस्टन विद्युत्‌ अग्रे वापरताना अक्रिय वायू संरक्षण आवश्यक असते. ही प्रक्रिया पातळ (३.२ मिमी. वा त्यापेक्षाही कमी जाडीच्या) वस्तूंसाठी वापरता येते. कारण इतर प्रज्योत वितळजोडकाम प्रक्रियांपेक्षा या प्रकियेत अंतर्गमनाचे नियंत्रण सहजपणे करता येते. या प्रक्रियेत अचूक उष्णता नियंत्रण व वितळजोड पूरक धातुसह अथवा तिच्याशिवाय करता येणे शक्य असल्याने ती आत्यंतिक गुणवत्ता अथवा अंत्यरूप आवश्यक असलेल्या कामाच्या वितळजोडासाठी विशेषत्वाने उपयुक्त आहे.\nएकदिश प्रवाहाचा( विद्युत्‌ अग्र ऋणाग्री) उपयोग लोही द्रव्यांसाठी तसेच तांबे व निकेल यांच्या मिश्रधातूंसाठी करण्यात येतो. ॲल्युमिनियम व मॅग्नेशियम यांसाठी प्रत्यावर्ती प्रवाह वापरावा लागतो, कारण नगावरील ऑक्साइडाचे पटल व्युत्क्रमी ध्रुवतेमुळे (विद्युत्‌ अग्र धनाग्री) काढून टाकले जाते.\nआयनद्रायू प्रज्योत वितळजोडकाम : या प्रक्रियेत संकोचित विद्युत्‌ प्रज्योत वायू मिश्रणाच्या उष्णतेने निर्माण झालेला आयनद्रायू वापरतात. संरक्षक वायू हा अक्रिय वायू किंवा वायूंच्या मिश्रणरूपात असतो. आयनद्रायू प्रज्योत वितळजोडकाम व वायू टंगस्टन-प्रज्योत वितळजोडकाम यांत अक्रिय वायूचा उपयोग करण्याच्या बाबतीत साम्य आहे. आयनद्रायू प्रज्योत प्रक्रियेत संकोचक द्वाराचा उपयोग करतात. या प्रक्रियेचे मुख्य फायदे म्हणजे उर्जा केंद्रीकरण जास्त होते, प्रज्योताची स्थिरता सुधारते. आणि चालकाला अधिक सुलभतेने नियंत्रण करता येते, हे होत. बहुतेक आयनद्रायू वितळजोडकाम सामग्रीत आयनीभूत वायू प्रवाह निर्माण करण्यासाठी व मुख्य प्रज्योत चालू करण्यासाठी एक दुय्यम प्रज्योत प्रथम उत्पन्न करावी लागते. दुय्यम प्रज्योत उच्च कंप्रतेच्या वा सरळ संपर्क आरंभकाचा उपयोग करते. उच्च उर्जा सूक्ष्म द्वारातून प्रेरित केली जात असल्याने पाण्याने शीतलन करण्यात येते. या प्रक्रियेचे यांत्रिकीकरण करता येते व त्यामुळे जलद उत्पादन करणे शक्य असते.\nअभिवाह-गाभाक्त प्रज्योत वितळजोडकाम : ही प्रक्रिया काहीशी निमज्जि त-प्रज्योत वितळजोडकाम व संरक्षित धातु-प्रज्योत वितळजोडकाम यांच्यासारखीच आहे. मात्र या प्रक्रियेत अभिवाह हा तारेवर न पसरता एका धातुवीय वेष्टनात संपुटित केलेला असतो. तारेचे एका वेटोळ्यातून स्वंयचलित रीत्या भरण होत असले, तरी या प्रक्रियेची सामग्री सुवाह्य असून निमज्जि त-प्रज्योत प्रक्रियेपेक्षा ती जास्त बहुउपयोगी आहे. वितळलेल्या अभिवाहामुळे अथवा बाहेरून पुरविलेल्या किंवा अभिवाहापासून निर्माण झालेल्या वायुरूप माध्यामामुळे वितळजोड धातूचे संरक्षण होते. या प्रक्रियेचे दोन मुख्य प्रकार असून पहिल्यात वायू-संरक्षित विद्युत्‌ अग्र आणि त्यात प्रज्योत व वितळलेली वितळजोड धातू यांच्या जादा संरक्षणासाठी कार्बन डाय-ऑक्साइडवायू वापरतात. दुसऱ्या प्रकारात बाहेरून संरक्षक वायू न पुरविता तो स्वतःच निर्माण करणारे विद्युत्‌ अग्र वापरतात.\nविद्युत्‌ मळी वितळजोडकाम : या वितळजोडकाम प्रक्रियेचा प्रारंभ साधारणपणे रूढ निमज्जि त-प्रज्योत प्रक्रियेप्रमाणेच कणीदार वितळजोड अभिवाहाच्या थराखाली विद्युत्‌ प्रज्योत सुरू करून करण्यात येतो. गरम वितळलेल्या मळीचा पुरेसा जाड थर तयार होताच सर्व प्रज्योत क्रिया थांबते आणि विद्युत्‌ अग्रापासून संवाहक मळीद्वारे जोडावयाच्या नगाकडे विद्युत्‌ प्रवाह वाहू लागतो, तेव्हाच ही प्रक्रिया खऱ्याअर्थाने विद्युत्‌ मळी वितळजोडकाम प्रक्रिया होते.\nवितळलेल्या मळीतून जाताना विद्युत्‌ प्रवाहाला झालेल्या रोधामुळे निर्माण होणारी उष्णता नगाची टोके व वितळजोड विद्युत्‌ अग्र वितळविण्यास पुरेशी असते. यात प्रज्योत अस्तित्वात नसल्याने वितळजोडकामाची क्रिया शांत व शिंतोडेविरहित असते. वितळलेल्या भागातील अंतर्गत तापमान १,९२५° से.च्या आसपास असते. पूरक धातू व वितळलेली पायाभूत धातू यांपासून तयार होणार द्रवरूप धातू मळीच्या खाली गोळा होते आणि हळूहळू घनीभूत होऊन तीपासून वितळजोड बनतो.\nतार विद्युत्‌ मळी प्रक्रिया सु. १.२५ ते ५० सेमी. जाडीच्या धातु-पट्टांचे वितळजोडकाम करण्यासाठी वापरण्यात आलेली आहे. या प्रक्रियेने मृदू व निम्न मिश्रक कार्बन पोलादे, अगंज व उच्च मिश्रक धातू पोलादे, टिटॅनियम इ. चे वितळजोडकाम करण्यात आले आहे.\nइलेक्ट्रॉन शलाका वितळजोडकाम : या प्रक्रियेत जोडावयाच्या नगावर उच्च-वेगी इलेक्ट्रॉनांच्या दाट प्रवाहाचा भडिमार करण्यात येतो. या इलेक्ट्रॉनांच्या ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर होते. इलेक्ट्रॉन शलाका वितळजोडकाम सामग्रीत विद्युत्‌ क्षेत्राने अतिशय उच्च प्रवोगित केलेल्या इलेक्ट्रॉनांचे विद्युत्‌ स्थितिक किंवा विद्युत्‌ चुबंकीय क्षेत्राने तीक्ष्ण शलाकेच्या रूपात केंद्रीकरण केले जाते. इलेक्ट्रॉनांचा प्रवास अव्याहत व्हावा म्हणून जोडावयाचा नग बहुधा निर्वात कक्षात ठेवलेला असतो. उष्णता इतकी तीव्र असते की, शलाका जवळजवळ तत्क्षणी जोडामधे धातूचे बाष्पीकरण करून छिद्र निर्माण करू शकते. अतिशय अरुंद, खोल अंतर्भदी वितळजोड अतिशय उच्च विद्युत् दाब (१५० किलोव्होल्टपर्यंत) वापरून ��रता येतात. नग अचूक स्थानी ठेवण्यासाठी स्वयंचलित सरकविणारी प्रयुक्ती वापरतात. उदा. १३ मिमी. जाडीच्या वस्तूतील वितळजोडाची रुंदी फक्त १ मिमी. असते. या प्रक्रियेने होणाऱ्या. वितळजोडकामाचे नमुनेदार वेग प्रती मिनिट १२५ ते २५० सेंमी. असतात. या तंत्राने अतिशय उच्च शुद्धतेचे वितळजोड करता येतात. सर्व वितळजोडकाम तंत्रांमध्ये इलेक्ट्रॉन शलाका वितळजोडकाम हे बाह्य अवकाशात सर्वांत उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.\nलेसर वितळजोडकाम : या प्रक्रियेत लेसर उदगमापासून उत्सर्जित होणाऱ्या प्रकाश ऊर्जेचे जोडावयाच्या नगावर केंद्रीकरण करून वितळजोडकाम करतात. संतत लेसर शलाका वितळजोडकाम प्रक्रियेत लेसर शलाका नगाच्या पृष्ठभागावर केंद्रीभूत केली जाते. केंद्राच्या बिंदूपाशी शलाकेमुळे धातूचे बाष्पीभवन होते. आणि पायाभूत धातूमध्ये खोलवर एक बाष्प स्तंभ तयार होतो. बाष्प स्तंभाच्या भोवती बाष्पाशी समतोलावस्थेत असलेला द्रव धातूचा संचय असतो. केंद्रीभूत लेसर शलाका जोडावयाच्या मार्गावरून सरकावून खोल अंतर्भेदी स्वजात (जादा पूरक धातूचा उपयोग न करणारे एकाच धातूचे) वितळजोड तयार करण्यात येतात.\nकमी शक्तीचे लेसर (उदा., स्पंदित माणिक अथवा इट्रियम-ॲल्युमिनियम-गार्नेट लेसर) इलेक्ट्रॉनीय मंडलातील घटकांसारख्या अल्प जाडीच्या वस्तूंच्या वितळजोडकामास योग्य असतात. खोल अंतर्भेदी स्वजात वितळजोडांसाठी मुख्यत्वे अनेक किलोव्होल्टची वायू लेसर प्रणाली वापरण्यात येते. अशा लेसरपैकी कार्बन डाय-ऑक्साइड लेसर हा सर्वांत विकसित झालेला व सर्वांत जास्त प्रमाणात वापरण्यात येणारा लेसर आहे.\nलेसर शलाका हा स्वच्छ व दूरस्थ उष्णता उद्‌गम असल्याने आणि परावर्तन प्रकाशकीचा उपयोग करून त्याला आकार व दिशा सुलभतेने देता येत असल्याने लेसर वितळजोडकाम प्रक्रिया ही स्वयंचालनाच्या दृष्टीने अतिशय योग्य आहे. या प्रक्रियेकरिता निर्वाताची जरूरी नसते आणि संरक्षक वायूची व वायु-संरक्षक मांडणीची निवड विशिष्ट वितळजोडकामाच्या गरजेनुसार करता येते. या प्रक्रियेचा उपयोग लोही धातुद्रव्ये, ॲल्युमिनियम मिश्रधातू, टिटॅनियम मिश्रधातू, शिसे. तांबे व तांबे-निकेल, बहुतांश उच्चतापसह धातू व मिश्रधातू वगैरे अनेक प्रकारांच्या धातू व मिश्रधातू यांकरिता करता येतो, असे दाखविण्यात आले आहे. सूक्ष��मीकृत विद्युत् मंडलांतील जोडकामासाठी ही प्रक्रिया विशेष उपयुक्त आहे.\nव्यावहारिक लेसरची उपलब्ध शक्ती जसजशी वाढत आहे तसतसे लेसर वितळजोडकामाच्या उपयोगाचे क्षेत्र वाढत आहे. मोटारगाड्यांच्या व अन्य जुळणी मार्गावरील वितळजोडकामाखेरीज जहाज बांधणी, नळमार्गाने वितळजोडकाम, अवजड पोलादी जोडकाम यांसारख्या औद्योगिक उद्दिष्टांसाठी करावयाच्या अवजड भागांच्या वितळजोडकामातही लेसर वितळजोडकामाचा उपयोग होऊ शकेल, असे आढळून आले आहे. पूरक धातूचा उपयोग करून लेसर वितळजोडकाम प्रक्रियेची क्षमता वाढविता येणे शक्य झाले आहे.\nविसरण बंधन : (विसरण म्हणजे अणू परस्परांत स्वयंगतीने मिसळणे). या प्रकारची बंधनक्रिया बऱ्याचशा कालावधीकरिता वाढविलेल्या तापमानात जोडावयाच्या भांगांवर दाब देऊन घडवून आणण्यात येते. सामान्यतः या प्रक्रियेत लावावयाचा दाब ५ टक्के विरूपण करणाऱ्या दाबापेक्षा कमी असावा लागतो. यामुळे हीप्रक्रिया अंत्यरूपित यंत्र भागांसाठी वापरात येते. ही प्रक्रिया विमान-अवकाश उद्योगांत इतर कोणत्याही प्रकारे जोडता येणार नाही अशा द्रव्यांच्या व आकारांच्या (उदा., अनेक पातीयुक्त मार्ग, मधाच्या पोळ्यासारखी रचना) जोडकामासाठी सर्वांत जास्त प्रमाणात वापरण्यात येते.\nश्राव्यातील ध्वनी वितळजोडकाम : या प्रक्रियेत उष्णतेचा उपयोग करण्यात येत नाही व फक्त हलका दाब वापरला जातो. जोडावयाचे भाग साधारण कमी, स्थिर प्रेरणेने एकत्रित पकडलेले असतात व योजलेल्या वितळजोड क्षेत्रातून श्राव्यातील ध्वनी ऊर्जा [⟶श्राव्यातीत ध्वनिकी] प्रेषित केली जाते. यामुळे आंतरपृष्ठांचे तापमान वाढून वितळजोड तयार होतो. या प्रक्रियेतील तीन मुख्य चल (बदलत्या राशी) म्हणजे पकडणारी प्रेरणा, निविष्ट ऊर्जा व वितळजोडकामाचा कालावधी हे होत. बारीक तारांवर ०.००५ सेकंदात, तर १३ मिमी. जाड द्रव्यात एक सेकंदभरात वितळजोड होतो.\nया प्रक्रियेने बळकट धातवीय बंध निर्माण होतो आणि त्याकरिता प्रज्योतीची वा जोडावयाची धातू वितळविण्याची जरूरी लागत नाही. यात जाडीचे किरकोळ विरूपण होते. द्विधातवीय जोड व जोडांचे विन्यास (मांडण्या) तयार करण्यात या प्रक्रियेचे बहुविध उपयोग होऊ शकतात, या प्रक्रियेने केलेल्या बिंदू वितळजोडांची व अखंड टीप वितळजोडाची विश्वसनीयता चांगली असते. या प्रक्रियेचा अर्धसंव���हक सूक्ष्म मंडले व विद्यत्‌ स्पर्शक तयार करण्याच्या उद्योगांत, तसेच ॲल्युमिनियम वर्खाच्या निर्मितीत व ॲल्युमिनियम प्रकल्पांच्या जोडकामात उपयोग करण्यात येतो. स्फोटक द्रव्ये, शोभेची दारू आणि विक्रियाशील रसायने यांसारख्या द्रव्यांच्या आवेष्टनासाठी श्राव्यातीत ध्वनी वितळजोडकामाची उपयुक्तता अनन्यसाधारण आहे. ही द्रव्ये पर्यावरणापासून संरक्षित राहण्यासाठी वाताभेद्य स्थितीत बंदिस्त ठेवावी लागतात आणि त्याकरिता उष्णता अथवा विद्युत् तंत्रे वापरता येत नाहीत.\nऊष्मारासायनिक वितळजोडकाम : या प्रक्रियांपैकी ‘वायू वितळजोडकाम’ या प्रक्रियेचे वर्णन वर दिलेले आहेच. दुसरी प्रक्रिया म्हणजे थर्मांइट किंवा ॲल्युमिनो-औष्णिक प्रक्रिया होय. ही प्रक्रिया लोही व लोहेतर अशा दोन्ही प्रकारच्या धातूंकरिता उपयुक्त आहे पण लोही धातूंकरिता ती जास्त प्रमाणात वापरतात. सूक्ष्मकणी ॲल्युमिनियम चूर्ण व लोह ऑक्साइड यांचे मिश्रण पेटविण्यात येऊन सु, २,७६००से. तापमानातील अतितप्त द्रव धातू तयार करण्यात येते. ही विक्रिया ३० सेकंद ते दोन मिनिटांत पूर्ण होते व हा कालावधी मिश्रणाच्या राशीवर अवलंबून नसतो. ही प्रक्रिया मोठे व आटोरशीर (उदा., चौकोनी व वर्तुळाकार) काटच्छेद असणाऱ्या भागांकरिता सोईस्कर आहे. द्रव धातू मर्यादेत ठेवण्यासाठी साचा वापरतात. [⟶ थर्माइट].\nस्फोटकी वितळजोडकाम : या प्रक्रियेत स्फोटकी प्रेरणेमुळे उच्च वेगाने दोन पट्टांचा परस्परांवर आघात होऊन त्यांचा वितळजोड तयार होतो. खालच्या पट्ट एका दृढ आधारावर (उदा., अधिक अवजड पोलादी पट्टावर) ठेवलेला असतो. वरचा पट्ट खालच्या पट्टाशी सु. ५° कोन करील अशा प्रकारे काळजीपूर्वक ठेवलेला असतो व त्याच्या वरच्या पृष्ठभागावर स्फोटक द्रव्याचा थर असतो. दोन पट्टांच्या बिजागरी भागापासून स्फोट घडवून आणण्यात येतो आणि आंतरपृष्ठापाशी द्रव्याचे आकार्य विरूपण होऊन काही मायक्रोसेकंदांच वितळजोड तयार होतो. या प्रक्रियेत बाह्य उष्णता पुरवावी लागत नाही. या प्रक्रियेने दोन विषम धातूंचेही वितळजोड करता येतात. या प्रक्रियेत जोडाचे पृष्ठभाग जड ऑक्साइडे आणि पुटे तसेच तेलकटपाणा काढून टाकण्यापलीकडे अधिक विस्तारपूर्वंक स्वच्छ करावे लागत नाहीत.\nवितळजोडकामाचे धातुविज्ञान : धातूंच्या जोडकामाचे धातु विज्ञान हे जो���ाच्या कार्यकारी क्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. विद्युत्‌ प्रज्योत वितळजोड हा जोडाची सर्व मूलभूत वैशिष्ट्ये दर्शवितो. वितळजोडकामाच्या प्रज्योतीच्या संक्रमणामुळे तीन विभाग तयार होतात : (१) वितळजोड धातू किंवा संयोग विभाग, (२) उष्णतेचा परिणाम झालेला विभाग व (३) उष्णतेचा परिणाम न झालेला विभाग. वितळजोड धातू म्हणजे वितळजोडकामात वितळविलेला भाग असतो. उष्णतेचा परिणाम झालेला विभाग हा वितळजोड धातूच्या लगत असून त्याचा वितळजोड तयार होत नाही पण वितळजोडकामाच्या उष्णतेमुळे त्याच्या सूक्ष्म संरचनेत किंवा यांत्रिक गुणधर्मात बदल होतात. उष्णतेचा परिणाम न झालेला विभाग त्याचे गुणधर्म बदलण्याइतका तापविला गेलेला नसतो.\nवितळजोड धातूचे संघटन व तिचे घनीकरण होताना असलेली परिस्थिती यांचा परिणाम जोड ज्यासाठी उपयोगात आणावयाचा त्या गरजांची पूर्तता करण्याच्या त्याच्या क्षमतेवर होतो. विद्युत्‌ प्रज्योत वितळजोडकामात वितळजोड धातू ही पूरक धातू व वितळवावयाची पायाभूत धातू यांची मिळून बनलेली असते. प्रज्योतीचे संक्रमण झाल्यावर वितळजोड धातूचे जलद गतीने शीतलन होते. एकदाच संक्रमण होणाऱ्या प्रज्योतीच्या बाबतीत वितळजोडाची ओतीवासारखी संरचना असते आणि त्यात वितळलेल्या भागाच्या कडेपासून वितळजोडाच्या मध्यापर्यंत स्तंभाकार कण असतात. बहुसंक्रमणी प्रज्योतीच्या बाबतीत या ओतीवासारख्या संरचनेत फेरबदल होतात आणि ते जोडकाम करावयाच्या धातूवर अवलंबून असतात.\nवितळजोडाच्या लगत असलेल्या पायाभूत धातूला म्हणजे उष्णतेचा परिणाम होणाऱ्या विभागाला तापमान आवर्तनांच्या मालिकेतून जावे लागते आणि त्याच्या संरचनेतील बदल हे कोणत्याही दिलेल्या बिंदूपाशील कमाल तापमान, या तापमानाला राहण्याचा काळ व शीतलनाचे वेग यांवर अवलंबून असतात. पायाभूत धातूचे अनेक प्रकार असून त्यांचे पुढील तीन गटांत वर्गीकरण करता येते : (१) वितळजोडकामाच्या उष्णतेचा परिणाम न होणारी द्रव्ये, (२) संरचनेतील बदलामुळे कठीण होणारी द्रव्ये व (३) अवक्षेपण प्रक्रियेने कठीण होणारी द्रव्ये [⟶धातूंचे अवक्षेपण कठिनीकरण].\nवितळजोडकामामुळे धातूत प्रतिबले (बाह्य प्रेरणांमुळे प्रवर्तित होणाऱ्या अलगीकरणाला, सघनीकरणाला वा सरकण्याला विरोध करणाऱ्या( प्रेरणा) निर्माण होतात. या प्रेरणा वितळजोड धातूच��या आकुंचनामुळे आणि उष्णतेचा परिणाम होणाऱ्या विभागाचे प्रसरण व मग आकुंचन यांमुळे प्रवर्तित होतात. न तापेलली धातू वरच्या बाजूवर दाब देते आणि जेव्हा आकुंचन प्रभावी होते तेव्हा वितळजोड धातूचे आकुंचन मुक्तपणे होऊ शकत नाही व त्यामुळे जोडामध्ये प्रतिबल वाढत जाते. याला सामान्यतः अवशिष्ट प्रतिबल म्हणतात व काही महत्त्वाच्या उद्योगांमध्ये ते संपूर्ण जोडकामावर उष्णता संस्करण करून टाकणे आवश्यक ठरते. वितळजोडकामाने तयार केलेल्या सर्व संरचनांमध्ये अवशिष्ट प्रतिबल अपरिहार्य असते आणि ते जर नियंत्रित केले नाही, तर वितळजोड केलेली संरचना वाकण्याची वा विरूपित होण्याची शक्यता असते. हे नियंत्रण वितळजोडकाम तंत्र, ⇨छिद्रपाट व धारक पकडी, जोडकामाची कार्यपद्धती व अंतिम उष्णता संस्करण यांच्याद्वारे साधले जाते.\nपहा:अभिवाह धातु व अधातूंचे जोडकाम.\nराजे, चं. सि. दीक्षित, चं. ग. भदे, व. ग.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postविद्यापीठ अनुदान आयोग\nबरुआ, हेमकांत (हेम )\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्��ृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bihar-election-2020-bjp-leader-ravi-shankar-prasad-said-rahul-gandhi-are-seen-more-tv-pakistan", "date_download": "2021-06-22T10:54:59Z", "digest": "sha1:NBZF3BI4OVN4ZQBMKWHB47PRM2RPEB6P", "length": 16413, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Bihar Election: 'राहुल गांधी भारतापेक्षा पाकिस्तानच्या टीव्हीवर जास्त दिसतात'", "raw_content": "\nराहुल गांधींची राजकीय पतच राहिलेली नाही, ते काहीही उलटसुलट बोलत आहेत. त्यांना कोणीच गांभीर्याने घेत नाही.\nBihar Election: 'राहुल गांधी भारतापेक्षा पाकिस्तानच्या टीव्हीवर जास्त दिसतात'\nपाटणा Bihar Election 2020 - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी पार पडले. त्यानंतर आता राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक वाद रंगला आहे. याचदरम्यान केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींना राजकीय उंची नाही आणि त्यांना कोणी गंभीरपणे घेतही नाहीत, असा टोला त्यांनी लगावला आहे.\nयावेळी दसऱ्याच्या दिवशी रावणाऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळण्यात आले, असे राहुल गांधी यांनी वाल्मिकी नगर येथील प्रचारसभेत केले होते. त्यानंतर भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.\nहेही वाचा- #Positive Story - भीक मागणं सोडून दिव्यांग महिलेनं सुरू केला फळविक्रीचा व्यवसाय\nरविशंकर प्रसाद पुढे म्हणाले की, राहुल गांधींची राजकीय पतच राहिलेली नाही, ते काहीही उलटसुलट बोलत आहेत. त्यांना कोणीच गांभीर्याने घेत नाही. ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी हे बोलायला हवं होतं का यावरुन लक्षात येतं की काँग्रेस किती हताश आहे. जेव्हा निकाल समोर येतील, तेव्हा तुम्ही काँग्रेसची स्थिती काय होईल ते पाहा.\nहेही वाचा-'अभिनंदनला सोडा नाहीतर भारत हल्ला करेल'; पाकिस्तानला होती भीती\nराहुल गांधी यांनी राफेलबाबत एकदा खोटं बोलेलं आहे. जवानांचे मनोबल उद्धवस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांच्या वक्तव्याचा दाखला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान संयुक्त राष्ट्रात दिला. जर तुम्ही पाकिस्तानी टीव्ही चॅनल पाहत असाल तर तिथे राहुल गांधी सारखं दिसत आहेत. हाच त्यांचा दर्जा आहे, अशी खोचक टीका रविशंकर यांनी केली.\nBihar Election:भाजपच्या आश्वासनावर, राहुल गांधींचा जबरदस्त टोला\nनवी दिल्ली - बिहारमध्ये निवडणूक (Bihar Election 2020) प्रचाराची रंगत वाढली असून आता विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याशिवाय राजकीय पक्षांकडून जनेतला आश्वासनांची खैरातही करण्यात येत आहे. यातच भाजपने (BJP) त्यांच्या जाहीरनाम्यात फ्री कोरोना व्हॅक्सिन देण्याचं आश्वासन दिलं आहे. यान\nPM मोदींकडे सांगण्यासारखं काही नसतं तेव्हा कलम 370 आठवतं - मेहबुबा मुफ्ती\nनवी दिल्ली - बिहार निवडणुकीची (Bihar Election 2020) रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात बिहारच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आमने सामने होते. मोदींच्या तीन तर राहुल गांधींच्या 2 सभा होत्य\nVideo : मी मोदींच्या मीडियाला घाबरत नाही : राहुल गांधी\nBihar Election 2020 : अरारिया (बिहार) : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजे ‘मोदी मतदान यंत्र’ असून ‘मी एमव्हीएम किंवा मोदीजींच्या मीडियाला घाबरत नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले.\nबिहारचा निकाल काल; आज राहुल गांधी सुट्टीसाठी दोन दिवस जैसलमेर दौऱ्यावर\nजयपुर : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडमधून खासदार असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज बुधवारी जैसलमेरमध्ये येणार आहेत. असं म्हटलं जात आहे की, राहुल गांधी येथे दोन दिवसांपर्यंत थांबतील. बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. बिहारमध्ये काँग्रेसने 70 जागांव\nबिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी सिमल्यात मजा करत होते, आरजेडी नेत्याचा आरोप\nपाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीच्या पराभवानंतर आरजेडीचे नेते शिवानंद तिवारी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यावेळी काँग्रेस महाआघाडीसाठी घातक सिद्ध झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने निवडणुकीत 70 उमेदवार उतरवले होते. त्यांच्या 70 प्रचारसभाही झाल्या नाहीत. निवडणूक जेव्हा श\nBihar Election : 'EVM म्हणजे 'मोदी व्होटींग मशीन'; राहुल गांधींची घणाघाती टीका\nपाटना : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरु आहे. या तिसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुंबळ जुंपली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज बिहारमधील अरारिया येथे सभा घेऊन एनडीएवर टीका केली आह���. तसेच राहुल गांधी यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनला मोदी व\n'सात निश्चय योजना' हा बिहारच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा; चिराग पासवानांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल\nपाटणा : लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज शुक्रवारी नितीश कुमार यांच्यावर टीका केली. नितीश कुमार यांची 'सात निश्चय योजना' ही बिहारच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.\nBihar Election : जातींच्या लोकसंख्येनुसार मिळावं आरक्षण; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमारांची नवी खेळी\nपाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच गाजत आहे. या निवडणुका तीन टप्प्यात होत असून यातील पहिला टप्पा पार पडला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी नितीश कुमारांच्या जेडीयू पक्षाला प्रामुख्याने राष्ट्रीय जनता दलाने आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर बिहारच्या निवडणुकीत अनेक आरोप-प्रत्या\nबिहार रणसंग्राम : डायर बनण्याची परवानगी कशी\nपाटणा - बिहारमधील मुंगेर येथे दुर्गा विसर्जनाच्या वेळी सोमवारी (ता.२६) गोळीबार होऊन एकाचा मृत्यू झाला. या घटनेवरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर आज हल्ला चढविला. ‘‘मुंगेरच्या पोलिसांना जनरल डायर बनण्याची परवानगी कोणी दिली, असा प्रश्‍न करीत\n'ते देशाचे PM आहेत, काहीही बोलू शकतात, जरा बेरोजगारी, भूकबळीवरही त्यांनी बोलावं'\nपाटणा Bihar Election 2020 - बिहारमध्ये महाआघाडीचे नेतृत्त्व करत असलेले आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार केला आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी प्रचारसभेत मोदींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. ते देशाचे पंतप्रधान आहेत, काह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mmarathi.peepingmoon.com/Peepingmoon-Videos/news/12867/actress-sonali-kulkarni-talks-about-her-experience-of-hosting-crime-patrol.html", "date_download": "2021-06-22T11:33:15Z", "digest": "sha1:H7JOW36J7MVKAAEYFPEGWUMT3BEIBVSD", "length": 5170, "nlines": 88, "source_domain": "mmarathi.peepingmoon.com", "title": "पाहा Video : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सांगतेय 'क्राईम पेट्रोल सतर्क'चं सूत्रसंचालन करण्याचा अनुभव", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeVideosपाहा Video : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सांगतेय 'क्राईम पेट्रोल सतर्क'चं सूत्रसंचालन करण्याचा अनुभव\nपाहा Video : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सांगतेय 'क्राईम पेट्रोल सतर्क'चं सूत्रसंचालन करण्याचा अनुभव\nक्राईम पेट्रोल या हिंदी कार्यक्रमातून गुन्हेगारी विश्वाविषयी सतर्क केलं जातं. याच प्रसिद्ध हिंदी कार्यक्रमाचा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी भाग झाली आहे. सोनाली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतेय. या कार्यक्रमातून सोनाली पहिल्यांदाच सूत्रसंचालन करताना दिसतेय. याविषयी सोनालीने पिपींगमून मराठीसोबत गप्पा मारल्या आहेत. यावेळी तिने या कार्यक्रमाविषयीचा अनुभव शेयर केला आहे.\nया कार्यक्रमाचं स्क्रिप्ट वाचताना सोनाली रडली असल्याचही ती सांगते. \"माणसं ज्याप्रकारे एखाद्या गुन्ह्याचा भाग होतात ते फार भितीदायक आहे, फक्त गुन्हेगारच नसतात ती माणसं\" असं सोनाली म्हणतेय.\n'देवमाणूस' मधील खलनायक साकारताना किरण गायकवाडची सुरुवातीला अशी झाली होती अवस्था, नायक - खलनायक\nपाहा Video : 'बायको अशी हव्वी' मालिकेत जान्हवी सातारकर साकारणाऱ्या अभिनेत्री गौरी देशपांडेचं खऱ्या आयुष्यात आहे हे प्रोफेशन\nनायक - खलनायक : संजनाच्या भूमिकेसाठी नकारात्मक प्रतिक्रियेपेक्षा जास्त प्रेक्षकांचं प्रेम मिळतय - रुपाली भोसले\nNayak - Khalnayak : \"खलनायिका जास्त फेमस होतात\" म्हणत सुप्रिया पाठारे यांनी सांगितला खलनायिका साकारण्याचा प्रवास\nनायक - खलनायक Teaser : हे आहेत मराठी टेलिव्हिजनवरील लक्षवेधी विलेन्स, सिरीज लवकरच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21266/", "date_download": "2021-06-22T10:06:16Z", "digest": "sha1:SKQFGFQ7CVHGOCL6CIH37MJAXAFDESQD", "length": 20154, "nlines": 229, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कोरकू – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\n��ंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकोरकू : ही मुंडा ऊर्फ कोलवंशी वन्य जमात महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यांत आढळते. सातपुडा पर्वत हे या जमातीचे वसतिस्थान आहे. विदर्भ तसेच होशंगाबाद, निमाड, छिंदवाडा आणि बेतूल या जिल्ह्यांत ही जमात आढळते. कोरु याचा अर्थ माणूस, कोरकू याचा अर्थ माणसे असा होतो. कोरकू लोकांचे छोटा नागपूरच्या कोरवा जमातीशी पुष्कळ साम्य आहे. कोरकूंना अनेक मानवशास्त्रज्ञ कोल ऊर्फ मुंडा मानववंशाची एक शाखा समजतात. कोरकूंची सर्वांत मोठी शाखा मवासी या नावाने ओळखली जाते. मवासींची लढवय्येपणाबद्दल व\nलूटमारी करण्याबद्दल ख्याती आहे. १९६१ च्या शिरगणतीप्रमाणे या जमातीची लोकसंख्या २,०४,५२४ असून महाराष्ट्र राज्यात यांची लोकसंख्या ५०,२७९ होती. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट तहशीलमध्ये यांची वस्ती प्रामुख्याने आढळते. कोरकूंची स्वतःच्या उत्पत्तीबद्दलची दंतकथा पुढीलप्रमाणे आहे : रावणाने सातपुडा पर्वतावर मनुष्यवस्ती नाही असे पाहिले, तेव्हा त्याने महादेवाला तिथे माणसांची वस्ती कर असे सांगितले. महादेवाने कागेश्वर नावाच्या कावळ्याला सातपुड्यावर तांबड्या मातीचे वारूळ आहे का, ते पाहून ये म्हणून स���ंगितले. कावळ्याला तसे वारूळ बेतूलजवळच्या सावलीगढ व भावरगढ या डोंगरात दिसले. महादेवाने तिथली मूठभर माती घेतली व तिच्यापासून नर-नारींच्या बाहुल्या केल्या. पण इंद्रदेवाचा घोडा तिथे आला व त्याने त्या प्रतिमा तुडवून मोडून टाकल्या. असे दोनदा झाले. मग महादेवाने कुत्रा केला व त्याच्यात जीव घातला व फिरून नर-नारींच्या प्रतिमा करून त्यांत जीव घातला.\nत्या माणसाचे नाव मूला व बाईचे नाव मूलाई. हेच कोरकूंचे पूर्वज. कोरकूंची पूर्वी राजकोरकू म्हणून एक शाखा होती. परंतु त्यांच्या विद्यमान शाखा मवासी, बावरीया, रूमा व बोंदोया अशा आहेत. त्यांपैकी वीरवृत्तीमुळे मवासी सर्वांत श्रेष्ठ गणले जातात. बावरीयांची वस्ती बेतूल जिल्ह्यात आहे. रूमा अमरावती जिल्ह्यात आढळतात. बोंदोयांना भोवादाय व भोपा अशीही नावे आहेत. ते वर्धा जिल्ह्यात आढळतात. त्यांची गोत्रनावे देवकपद्धतीवर आधारलेली आहेत. अटकूटल, देवडा, भूरीरान, कसदा, जांबू, बनकू, ताखर वगैरे गोत्रे त्यांच्यात आढळतात. विवाह विषमगोत्रीय पद्धतीवर आधारला आहे. लग्नात मुलीचे देज द्यावे लागते.\nकोरकूंच्या लग्नात बोरीच्या झाडाचे महत्त्व फार आहे. लग्न लागण्यापूर्वी नवरा मुलगा व त्याचे आईबाप बोरीच्या झाडाजवळ जातात. मग भुमका ऊर्फ पुजारी त्यांना दोर गुंडाळून त्या झाडाला बांधून टाकतो. मग एक कोंबडे मारून त्याचे रक्त झाडाच्या मुळाशी शिंपडतो आणि सूर्य व चंद्र यांची प्रार्थना करतो. सूर्य व चंद्र हे कोरकूंचे आद्य पूर्वज व देव आहेत, असे मानले जाते. मग सारे वऱ्हाडी त्या झाडाभोवती नाचतात व गातात. त्यानंतर वर वधूगृही जातो व तिथे लग्न लागते. लग्नात मेढीभोवती वधूवरांनी सात फेरे घालणे हाच मुख्य विधी असतो.\nकोरकूंची स्वतंत्र भाषा आहे. त्यांच्या भाषेत देवाला म्हणजे चंद्र-सूर्य यांना गोमज म्हणतात. त्यांचा दुसरा मुख्य देव म्हणजे डोंगर देव व तिसरा देव मुतुआ. मुतुआ देव म्हणजे गाव सीमेवर असलेली दगडांची रास. त्याला प्रतिवर्षी डुक्कर बळी देतात.\nकोरकूंचे पुजारी दोन प्रकारचे असतात. परिहार व भुमका. हा गावचा खराखुरा पुजारी असतो आणि गावातली सर्व धर्मकृत्ये तोच पार पाडतो.\nत्यांच्यात मृतांना पुरतात. मृताच्या थडग्याला प्रथम जलांजली देतात. त्याला पितर-मिलोनी असे नाव आहे. पण अखेरचे श्राद्ध करतात त्याला सिडोली असे नाव आहे. सिडोली मृत्य��� घडल्यापासून चार महिने ते चार वर्षांपर्यंत केव्हाही करतात. त्यावेळी तागाच्या झाडाला सात वेळा पांढऱ्या दोऱ्याचे वेढे देतात व दारूचा नैवैद्य दाखवितात. मग ते झाड कापून त्याची फांदी आणून त्याचा खांब करतात व त्यांच्यावर चंद्रसूर्याच्या आकृती कोरतात. त्याला मुंडा म्हणतात. त्यांच्यावर कोळी, माणसाचा कान व इतर आकृत्यादेखील चंद्रसूर्यांच्या खाली कोरतात. मृताच्या नावाने या खांबाची प्रतिष्ठापना करतात व गावभोजन देतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postकोप, एडवर्ड ड्रिंकर\nलेव्ही – स्त्राऊस, क्लोद\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/sanjay-balpande-to-remove-obstacles-in-construction-of-trimurthinagar-fire-fighting-center/02052039", "date_download": "2021-06-22T10:17:46Z", "digest": "sha1:MVZRHB6DTDJRGQW6ZCKPR2VXK2YNFVWB", "length": 10648, "nlines": 61, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्र बांधकामातील अडथळे तातडीने दूर करा : संजय बालपांडे - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nत्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्र बांधकामातील अडथळे तातडीने दूर करा : संजय बालपांडे\nनागपूर: त्रिमूर्ती नगर येथे निर्माणाधीन असलेल्या अग्निशमन स्थानकाच्या बांधकामात विलंब होत आहे. बांधकामात येणारे अडथळे तातडीने दूर करण्यात यावे, असे निर्देश अग्निशमन व विद्युत समिती सभापती संजय बालपांडे यांनी दिले. सोमवारी (ता.५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.\nयावेळी उपसभापती प्रमोद चिखले, विरेंद्र (विक्की) कुकरेजा, लहुकुमार बेहते, राजकुमार साहू, हरीश ग्वालबंशी, सदस्या वनिता दांडेकर, ममता सहारे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजीव जैस्वाल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, विद्युत विभागाचे सलीम इकबाल, ए.एस.मानकर प्रामुख्याने उपस्थित होते.\nत्रिमूर्ती नगर येथील स्थानकाच्या बांधकामाजवळ महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे ट्रान्सफार्मर आहे. त्यामुळे कामात सातत्याने अडथळा येत आहे. त्यासंदर्भात वीज कंपनीशी चर्चा केली असता त्यांनी आठ लाख रूपये भरणा करण्यास सांगितल्याची माहिती कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर यांनी दिली. यावर, आठ लाखाचा भरणा वीज कंपनीकडे तातडीने करण्याचे निर्देश सभापती बालपांडे यांनी दिले. त्याचप्रमाणे लकडगंज, वाठोडा येथील स्थानक बांधकामाचा आढावा सभापतींनी घेतला. वाठोडा येथे सुरू असलेल्या स्थानकाचे नकाशे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी समितीपुढे सादर केले. वाठोडा येथील बांधकामासाठी नगररचना विभाग, अग्निशमन विभागाची मंजुरी मिळाली असल्याची माहिती बोरकर यांनी दिली.\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंतर्गत अग्निशमन शुल्क आकारणी व्यतिरिक्त इतर कार्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क वाढीसंदर्भात समितीपुढे विभागाने प्रस्ताव सादर करण्यात आला. त्या प्रस्तावावर चर्चा करून त्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली.\nनागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू करण्यात आलेल्या सोलर वॉटर हिटर व इतर योजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. सोलर वॉटर हिटर योजनेकरिता केंद्र सरकारने ५० टक्के अनुदान दिले होते. परंतु नागरिकांचा प्रतिसाद अल्प होता. आतापर्यंत ३४५० पैकी २७५५ ना��रिकांना सोलर वॉटर हिटर वाटप करण्यात आले असून उर्वरित प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजीव जैस्वाल यांनी दिले. बैठकीला सर्व स्थानक अधिकारी उपस्थित होते.\nओ.बी.सी. आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य\nआम आदमी पार्टी मध्ये नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा\nमनपा के लिए आय के स्रोत हो तैयार, पालक मंत्री राऊत ने प्रशासन को दिया मंत्र\nबॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nओ.बी.सी. आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य\nआम आदमी पार्टी मध्ये नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा\nबॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nगोंदिया: अगले 10 दिनों में हो रबी धान की उठाई और लंबित बोनस राशि का भुगतान, अन्यथा डीएमओ व जिलाधिकारी कार्यालय को ठोकेंगे ताला\nJune 22, 2021, Comments Off on गोंदिया: अगले 10 दिनों में हो रबी धान की उठाई और लंबित बोनस राशि का भुगतान, अन्यथा डीएमओ व जिलाधिकारी कार्यालय को ठोकेंगे ताला\nओ.बी.सी. आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य\nJune 22, 2021, Comments Off on ओ.बी.सी. आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य\nआम आदमी पार्टी मध्ये नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा\nJune 22, 2021, Comments Off on आम आदमी पार्टी मध्ये नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajsatya.page/2020/03/12-51-DxNQ78.html", "date_download": "2021-06-22T11:37:20Z", "digest": "sha1:4PINVGSA5ETR2ALU43RXYC7YHJX2WNHE", "length": 7691, "nlines": 34, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी 12 कोटी 51 लाख रुपये इतका भरीव निधी....मतदारसंघात दिलेल्या आश्वासनांची केली पूर्तता", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nआ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी 12 कोटी 51 लाख रुपये इतका भरीव निधी....मतदारसंघात दिलेल्या आश्वासनांची केली पूर्तता\nआ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी 12 कोटी 51 लाख रुपये इतका भरी��� निधी....मतदारसंघात दिलेल्या आश्वासनांची केली पूर्तता\nकराड - सन 2019-2020 या आर्थिक वर्षासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेतून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी तब्बल 12 कोटी 51 लाख रुपये इतका भरीव निधी मंजूर झाला आहे.\nराज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने पारित केलेल्या निर्णयानुसार हा निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. चव्हाण यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे 8 फेब्रुवारी 2020 च्या पत्राद्वारे सदरच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली होती.\nआ. चव्हाण यांनी सतत मतदारसंघात चौफेर विकास करण्यावर भर दिला आहे. मुख्यमंत्री असताना आ. चव्हाण यांना कराड दक्षिणसाठी भरघोस निधी देण्याची संधी मिळाली. त्यातून कराड व मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांना यश आले. त्यानंतर आजदेखील ते मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची समाजमनामध्ये \"विकासाचा आश्वासक चेहरा\" अशी प्रतिमा बनली आहे. त्यांनी मागणी केल्यानुसार नुकत्याच मंजूर झालेल्या निधीमध्ये कराड दक्षिणमधील डोंगरी विभाग, वांग खोरे, हायवेलगतचा भाग, कृष्णाकाठ यासह मलकापूर विभागात निधी देऊन समतोल साधला आहे. या निधीमधून 51 गावांमधील विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. या विकासनिधींच्या माध्यमातून आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील गावांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तताच केली आहे.\nमंजूर झालेल्या निधीतून 51 गावातील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, आर. सी. सी गटार बांधणी, स्मशानभूमी सुधारणा व शेड बांधणी तसेच संरक्षक भिंत, नदीवरील घाट, बी. बी. एम कारपेट, रस्ते मुरुमीकरण व खडीकरण, रस्ते खडीकरण व डांबरीकरण, ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामसचिवालय उभारणी, सामाजिक सभागृह बांधणी, पिकअप शेड बांधणे, ओढ्यावरील साकव पूल बांधणी, पाण्याची टाकी व वितरण व्यवस्था अशा कामांसाठी निधी मंजूर झाला आहे.\nडॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले त्यांना तुरूंगात का जावे लागले त्यांना तुरूंगात का जावे लागले या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध कर��न द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\nपिपरी येथील शेतकरी सुपुत्राची लग्नाचा खर्च टाळुन मुख्यमंत्री सहाय्यता निधिला ५१ हजाराची मदत\nजयवंतराव भोसले पतसंस्थेला 1 कोटी 29 लाखांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले\nउपजिल्हा रुगणालय, कराड येथे दाखल अणाऱ्या पाच नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह, 22 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 167 जणांना केले दाखल\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajsatya.page/2020/04/63-U9aiIS.html", "date_download": "2021-06-22T10:20:04Z", "digest": "sha1:TAONACAJHDPMQVFH3NJUEPI7ZZCGZ7BA", "length": 5097, "nlines": 34, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "सातारा येथील व कराड येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह तर 63 जणांना केले दाखल", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nसातारा येथील व कराड येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह तर 63 जणांना केले दाखल\nसातारा येथील व कराड येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह तर 63 जणांना केले दाखल\nसातारा : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील एक 36 वर्षीय महिला आरोग्य कर्मचारी व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील बाधित रुग्णाच्या निकट सहवासित 11 वर्षाचा मुलगा असे एकूण 2 जणं पॉझिटिव्ह (कोविड-19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.\nआता सातारा जिल्ह्यात 33 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.\nतसेच आज दि. 29 एप्रिल रोजी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 34, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 18, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 11 असे एकूण 63 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.\nडॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले त्यांना तुरूंगात का जावे लागले त्यांना तुरूंगात का जावे लागले या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत\nराज्य शासनामार्फत पत्��कारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\nपिपरी येथील शेतकरी सुपुत्राची लग्नाचा खर्च टाळुन मुख्यमंत्री सहाय्यता निधिला ५१ हजाराची मदत\nजयवंतराव भोसले पतसंस्थेला 1 कोटी 29 लाखांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले\nउपजिल्हा रुगणालय, कराड येथे दाखल अणाऱ्या पाच नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह, 22 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 167 जणांना केले दाखल\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2021/01/benefits-of-kulfa.html", "date_download": "2021-06-22T11:17:15Z", "digest": "sha1:VZJ7ZWYIL7QRV6MW3BYKXBE5EHPBINIG", "length": 8486, "nlines": 59, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "प्रकृतीचे वरदान आहे हे रोप, याचे चमत्कारी फायदे जाणून तुम्ही देखील अवाक व्हाल !", "raw_content": "\nप्रकृतीचे वरदान आहे हे रोप, याचे चमत्कारी फायदे जाणून तुम्ही देखील अवाक व्हाल \nYesMarathi जानेवारी ०२, २०२१ 0 टिप्पण्या\nअसे म्हंटले जाते कि झाडे लावल्याने फक्त आपल्या आसपासचे वातावरणच चांगले राहत नाही तर यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहते. आता यामध्ये तर काही शंका नाही कि झाडे फक्त आपल्याला सावलीच देत नाहीत तर खाण्यासाठी फळे देखील देतात.\nयाशिवाय झाडे लावल्याने आपल्या आसपास हिरवळीचे वातावरण राहते. हेच कारण आहे कि प्रत्येक व्यक्ती आपल्या आसपास हिरवळीचे वातावरण बनवून ठेऊ इच्छितो. तथापि आज आपण एका अशा रोपाबद्दल जाणून घेणार आहोत जे खूपच मौल्यवान आहे. या रोपाबाद्द्ल जाणून तुम्ही देखील आवाक व्हाल.\nजर तुम्हाला देखील हे रोप दिसले तर चुकुनही याला दुर्लक्ष करू नये. वास्तविक अनेक रोपे अशी असतात ज्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे आपल्याला माहित नसतात. म्हणजे अशा रोपांचा उपयोग औषधे बनवण्यासाठी केला जातो.\nआज आपण अशाच एका रोपाबाद्द्ल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात. तुम्ही देखील या रोपाबद्दल नक्कीच जाणू इच्छित असाल. चला तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.\nसामान्य भाषेमध्ये या रोपाला लोहडी किंवा कुलफा म्हंटले जाते. तथापि अनेक लोक असे देखील आहेत ज्यांना या रोपाबद्दल काहीच माहिती नाही. हेच कारण आहे कि लोक याला कचरा म्हणून फेकून देतात. यामुळे आज आपण या रोपाबद्दल जाणून घेणार आहोत.\nवास्तविक हे एक असे रोप आहे ज्याच्या वापराणे अनेक प्रकारच्या आजारामधून सुटक मिळवू शकतो. या रोपामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि विटामिन शिवाय अनेक प्रकारचे खनिज तत्व आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात.\nयाशिवाय या रोपाची इम्युनिटी देखील खूप जास्त असते. हेच कारण आहे कि हे रोप अनेक वर्षे जिवंत राहते. यासोबत या रोपाच्या वापराणे कँसर सारख्या रोगाची संभावना देखील खूप कमी होते. कारण यामध्ये असलेले तत्व आपल्याला कँसरसारख्या आजाराला लढण्यासाठी मदत करतात.\nया रोपाच्या वापराणे आपल्या शरीरातील हाडे देखील मजबूत बनण्यास मदत मिळते त्याचबरोबर शरीरामधील रक्त शुद्ध करण्यासाठी देखील याची खूप मदत मिळते. अशामध्ये व्यक्ती हृदयासंबंधी आजारांपासून देखील दूर राहतो.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2021/03/garam-panyasobt-khava-lasun.html", "date_download": "2021-06-22T10:21:04Z", "digest": "sha1:RV35RH7I47IWTHKUVPGLCTSFWLUBVYQR", "length": 9072, "nlines": 59, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "गरम पाण्यासोबत खावा लसणाच्या दोन पाकळ्या, दूर होतील हे गंभीर हे आजार, जाणून घ्या !", "raw_content": "\nगरम पाण्यासोबत खावा लसणाच्या दोन पाकळ्या, दूर होतील हे गंभीर हे आजार, जाणून घ्या \nYesMarathi मार्च २१, २०२१ 0 टिप���पण्या\nलसूण आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानला गेला आहे आणि डॉक्टर देखील दररोज लसूण खाण्याचा सल्ला देतात. हे पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि याला खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात. लसूण अनेक प्रकारे खाल्ला जाऊ शकतो. अनेक लोक स्वयंपाक बनवताना त्यामध्ये लसणाचा वापर करतात.\nतर काही लोक याला कच्चेच खातात. लसूण उपाशीपोटी देखील खाल्ला जाऊ शकतो. उपाशीपोटी लसूण खाल्ल्याने अनेक रोगांपासून शरीराचे रक्षण होते. उपाशीपोटी लसूण कसा खावा. याला खाल्ल्याने कोणकोणते फायदे मिळतात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.\nउपाशीपोटी लसूण खाण्याचे फायदे: सकाळी उपाशीपोटी लसूण खाल्ल्याने पाचन तंत्र चांगले राहते आणि अनेक रोगांपासून पोटाची रक्षा होते. इतकेच नाही तर याला उपाशीपोटी खाल्ल्याने शरीरामधील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. यामुळे या लोकांचे पाचन तंत्र कमजोर आहे अशा लोकांनी याचे सेवन करावे. हे अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बायोटिक म्हणून देखील काम करते.\nपोटामध्ये आम्लची समस्या झाल्यास लसूण खावा. लसूण खाल्ल्याने आम्ल पोटामध्ये बनत नाही. यामुळे जेव्हादेखील पोटामध्ये गॅस किंवा आम्ल झाले तर सकाळी उपाशीपोटी लसूण खावा. उपाशीपोटी लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. जे लोक याचे सेवन करतात ते खूप कमी प्रमाणात आजारी पडतात.\nहाय बीपी ग्रस्त असलेल्या लोकांनी लसूण खाणे जरुरीचे मानले गेले आहे. उपाशीपोटी लसूण खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. म्हणून हाय बीपी झाल्यास लसूण खावा. ज्या लोकांना मुरुमांची समस्या अधिक राहते अशा लोकांनी लसूण खावा. लसूण खाल्ल्याने रक्त साफ होते आणि मुरुमांची समस्या दूर होते.\nदमा असल्यास दररोज उपाशीपोटी लसूण खाल्ल्याने आराम मिळतो. २०० ग्रॅम लसूण, ७०० ग्रॅम साखर पाण्यामध्ये टाकावी आणि हे पाणी चांगले उकळून घ्यावे. नंतर हे थंड करून प्यावे. हे पाणी पिल्याने दम्याची समस्या दूर होते.\nसर्दी-खोकला झाल्यास लसूण गरम पाण्यासोबत खावा. लसूण गरम पाण्यासोबत पिल्याने सर्दी-खोकलामध्ये आराम मिळतो. ज्या लोकांच्या तोंडामधून दुर्गंधी येते अशा लोकांनी सकाळी गरम पाण्यासोबत लसूण खावा. लसूण खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.\nटीप: या लेखामध्ये दिलेले माहिती हि सर्वसामान्य माहितीच्या आधारावर दिलेली आहे. YesMarathilive.in याची पुष्टी करत नाही. याची अं��लबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488517048.78/wet/CC-MAIN-20210622093910-20210622123910-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}